diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1babb5b7edca060cc6f3bf44072de4a0b1d9998 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1.txt @@ -0,0 +1 @@ +खुंटी हा झारखंडमधील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10029.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e9da272666431cc3c829aa26842bcfb4038c7bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10029.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्तीसगढचा मुख्यमंत्री हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व छत्तीसगढच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ छत्तीसगढ राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे. +२००० सालच्या छत्तीसगढ राज्याच्या स्थापनेनंतर आजवर केवळ ३ व्यक्ती छत्तीसगढच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भूपेश बघेल हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10033.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..842b090af9c8f249fe7241d87be4fe374d0d9d03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10033.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्तीसगढ उच्च न्यायालय भारताच्या छत्तीसगढ राज्यावर अधिक्षेत्र असलेले न्यायालय आहे. याची स्थापना १ नोव्हेंबर, इ.स. २००० रोजी बिलासपूर येथे केली गेली असून हे भारतातील १९वे उच्च न्यायालय आहे.[१] +जस्टिस आर.एस. गर्ग या न्यायालयाचे सर्वप्रथम सरन्यायाधीश होते. या न्यायालयात अठरा न्यायाधीशांची नेमणूक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10044.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e736aea9fb7fa0711dbb859b4f9a9c63959e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10044.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्तीसगढमधील आदिवासींची यादी. +वरील ३४ मुख्य जमातींशिवाय भुमिया, सवरा, माझी, सहरिया, कोलाम, मवासी, भील आणि आंध या अन्य जमातीही छत्तीसगढ राज्यात अल्पसंख्येने राहतात. +वरील सर्व आदिवासींच्या भाषा तीन मुख्य भाषा परिवारात मोडतात. (१) मुंडा भाषा परिवार, (२) द्रविड भाषा परिवार आणि (३) आर्य भाषा परिवार diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10052.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc1071b6d7a9ee88466b6f9f83a876faf3c54822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10052.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +छत्रपती चौथे शिवाजीराजे (इ.स. १८१६ - ३ जानेवारी, १८२२) भोसले राजघराण्याच्या कोल्हापूर संस्थानचे राजा होते. २ जुलै १८२१ ते ३ जानेवारी १८२२ या काळात त्यांनी राज्य केले. त्यांच्या पश्चात दुसरे शहाजी गादीवर आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1009.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1465230b4f81f144125e517ff5ab6f13e30284b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1009.txt @@ -0,0 +1 @@ +गडदर्शन (पुस्तक) हे मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10092.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a709e5107f1936c815848945c49149643e285c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10092.txt @@ -0,0 +1,223 @@ +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[१][२] +यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. +या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे. +इ.स. २०१४ चे सरासरी आकडे- +हा विमानतळ एर इंडिया यांचा मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय गो फर्स्ट,स्पाइसजेट, इंडिगो एरलाइन्स , विस्तारा व एअर एशिया या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५ % उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. +मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्‍तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले. इ.स. १९४८ मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते. +प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे. +२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एरपोर्ट्‌स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला. +हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्‍ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे. +एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशांहून आले-परदेशांस गेले. २००५-०६ पेक्षा हा आकडा २१.२८ % जास्त आहे.[३] विमानतळावरून ये-जा करण्यात उशीर झालेल्या विमानांच्या संख्येनुसार २००७ आणि २००८ मध्ये हा विमानतळ जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा होता. फक्त ४९.९५ % विमाने वेळेवर आली-गेली. उशीर झालेल्या विमानांपैकी ५८ % विमाने अर्ध्या तासापेक्षा जास्त खोळंबली.[४] +छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे व काही राष्ट्रीय उड्डाणे-अवतरणांसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण १०-१५ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात. + +गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे. +विमानतळावर प्रवाशांसाठी फुकट वायफाय सुविधा आहे.[६] +नविनच बांधलेल्या या टर्मिनलद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.यासाठी एक इंग्लिश अक्षर 'X' या आकाराची एक इमारत बनविण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीचे व या नव्या टर्मिनलचे बांधकाम, असलेल्या कोणत्याही सेवा,सुविधा बंद न करता,करण्यात आलेले आहे. असलेल्या सुविधा खालील प्रकारे आहेत: +मुंबईतील सांताक्रुझ, विलेपार्ले, व अंधेरी या स्थानकांवरून,तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरूनही, वाहतुकीच्या कोंडीमुळे या विमानतळावर येण्यास बराच कालापव्यय होत असे. त्यावर उपाय म्हणून १२ फेब्रुवारी २००१४ रोजी सहार उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. हा सहा मार्गिका (लेन) असलेला रस्ता आहे. २०२६ पर्यंत वाहतुकीत होणाऱ्या वाढीचा अंदाज घेऊन हा मार्ग बनविण्यात आलेला आहे. +भारतातील विविध संस्कृती व कला पर्यटकांची ओळख व्हावी म्हणून तेथे एक संग्रहालय उभे करण्यात आले आहे. त्‍यात अनेक चीजवस्तू आहेत. +यातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक तीन किलोमीटर. लांबीची एक आर्टवॉल आहे. यात सजावटीसाठी २७२ आकाशदिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मोरपिसांनी सजविलेल्या ३० मोठ्या खांबांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.[ चित्र हवे ] +यासाठी एकूण ४,३९,२०३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वापर करण्यात आला.यासाठी सुमारे ५,५०० कोटी इतका खर्च आला. याद्वारे वर्षाकाठी सुमारे ४० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. हे सध्या कार्यान्वयाधीन असून तेथील तयारी पूर्ण झाल्यावर दि. १२ फेब्रुवारी इ.स. २०१४ रोजी ते वापरासाठी खुले करण्यात येईल. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10107.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..342cc7de591700872127ad8b16f6fba5c4a78178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10107.txt @@ -0,0 +1,17 @@ +छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, ज्याचे मूळ नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया, हे मुंबई येथील एक संग्रहालय आहे जे प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण करते. +२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील ब्रिटिश राजवटीत, प्रिन्स ऑफ वेल्स (नंतर जॉर्ज पाचवा, राजे किंग युनायटेड किंग्डम आणि भारताचा सम्राट) यांच्या भेटीच्या स्मरणार्थ, सरकारच्या मदतीने बॉम्बे नावाच्या शहरातील प्रमुख नागरिकांनी त्याची स्थापना केली. हे दक्षिण मुंबईच्या मध्यभागी गेटवे ऑफ इंडिया जवळ आहे. १९९८ मध्ये मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले. +ही इमारत इंडो-सारासेनिक स्थापत्यशैलीमध्ये बांधली गेली आहे, ज्यात मुघल, मराठा आणि जैन यांसारख्या वास्तुकलेच्या इतर शैलींचे घटक समाविष्ट आहेत. संग्रहालयाची इमारत पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या बेडांनी वेढलेली आहे. +संग्रहालयात प्राचीन भारतीय इतिहासाचे अंदाजे ५०,००० प्रदर्शने तसेच परदेशी भूमीवरील वस्तू आहेत, ज्यांचे प्रामुख्याने तीन विभागांमध्ये वर्गीकरण केले आहे: कला, पुरातत्व आणि नैसर्गिक इतिहास. या संग्रहालयात गुप्त, मौर्य, चालुक्य आणि राष्ट्रकूट यांच्या काळातील सिंधू संस्कृतीच्या कलाकृती आणि प्राचीन भारतातील इतर अवशेष आहेत. +या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद, जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे ही वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते. ही इमारत बघताना जाळीदार नक्षीकामातून इस्लामी वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झरोक्यांमुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हरांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय येतो. +१९०४ मध्ये, मुंबईतील काही प्रमुख नागरिकांनी प्रिन्स ऑफ वेल्स, भावी राजा जॉर्ज पंचम यांच्या भेटीच्या स्मरणार्थ एक संग्रहालय प्रदान करण्याचा निर्णय घेतला. 14 ऑगस्ट 1905 रोजी समितीने एक ठराव पारित केला: + +"संग्रहालयाची इमारत मुंबईच्या महान महानगराच्या उभारणीसाठी ब्रिटिश राजे त्यांच्या महत्वाकांक्षी योजनांसह पुढे जात असलेल्या वैभव आणि उंचीला मूर्त रूप देते". "स्थानिक आर्किटेक्चरच्या उत्कृष्ट शैलीला अनुसरून, अनेक इमारती बांधण्यात आल्या, त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाची इमारत आणि नंतर गेटवे ऑफ इंडिया या इमारती सर्वात उल्लेखनीय होत्या".११ नोव्हेंबर १९०५ रोजी प्रिन्स ऑफ वेल्स यांनी पायाभरणी केली आणि संग्रहालयाला औपचारिकपणे "प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया" असे नाव देण्यात आले. १ मार्च १९०७ रोजी, बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या सरकारने संग्रहालय समितीला "क्रिसेंट साइट" नावाचा एक तुकडा मंजूर केला, जिथे संग्रहालय आता उभे आहे. खुल्या डिझाईन स्पर्धेनंतर, १९०९ मध्ये वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांना संग्रहालयाच्या इमारतीची रचना करण्यासाठी नियुक्त करण्यात आले. विटेट ने आधीच जनरल पोस्ट ऑफिसच्या डिझाईनवर काम केले होते आणि १९११ मध्ये मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध खुणांपैकी एक, गेटवे ऑफ इंडियाची रचना केली होती. +संग्रहालयाला रॉयल व्हिजिट (१९०५) मेमोरियल फंडाद्वारे निधी दिला गेला. शिवाय, शासन व नगरपालिकेने रु. ३,००,००० आणि रु. २,५०,००० अनुक्रमे. सर करिमभॉय इब्राहिम (प्रथम बॅरोनेट) यांनी आणखी रु. ३,००,००० आणि सर कावासजी जहांगीर यांनी रु. ५०,०००. संग्रहालयाची स्थापना १९०९ च्या बॉम्बे ऍक्ट क्र. III अंतर्गत करण्यात आली. संग्रहालयाची देखभाल आता सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वार्षिक अनुदानाद्वारे केली जाते. नंतरचे संग्रहालय ट्रस्टच्या विल्हेवाटीवर असलेल्या निधीवर जमा होणाऱ्या व्याजातून या अनुदानांसाठी पैसे देतात. +संग्रहालय इमारत १९१५ मध्ये पूर्ण झाली, परंतु १९२० मध्ये समितीकडे सुपूर्द करण्यापूर्वी पहिल्या महायुद्धादरम्यान बाल कल्याण केंद्र आणि लष्करी रुग्णालय म्हणून वापरण्यात आले. प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाचे उद्घाटन १० जानेवारी १९२२ रोजी लेडी लॉईड, जॉर्ज लॉईड, मुंबईचे गव्हर्नर यांची पत्नी यांच्या हस्ते करण्यात आले. +संग्रहालय इमारत ही शहराची ग्रेड I हेरिटेज इमारत आहे आणि १९९० मध्ये भारतीय हेरिटेज सोसायटीच्या बॉम्बे चॅप्टरने हेरिटेज इमारतीच्या देखभालीसाठी प्रथम पारितोषिक (अर्बन हेरिटेज अवॉर्ड) प्रदान केले होते. १९९८ मध्ये संग्रहालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय असे ठेवण्यात आले. योद्धा राजा आणि मराठा साम्राज्याचा संस्थापक शिवाजी. १९९५ मध्ये शहराचे नाव बदलल्यानंतर संग्रहालयाचे नामकरण करण्यात आले, जेव्हा वसाहती नाव "बॉम्बे" हे मूळ "मुंबई" ने बदलले. +संग्रहालय इमारत ३ एकर (१२,००० m2) क्षेत्रात वसलेली आहे, तिचे बांधलेले क्षेत्र १२,१४२.२३ m चौरस आहे. हे पाम वृक्षांच्या बागेने आणि औपचारिक फुलांच्या बेडांनी वेढलेले आहे. +म्युझियमची इमारत, स्थानिकरित्या उत्खनन केलेल्या ग्रे कुर्ला बेसाल्ट आणि बफ रंगीत ट्रेचाइट मालाड दगडापासून बनलेली आहे. ही एक तीन-मजली ​​आयताकृती रचना आहे, जी पायावर एका घुमटाने आच्छादित आहे, जी इमारतीच्या मध्यभागी एक अतिरिक्त मजला जोडते. पाश्चात्य भारतीय आणि इंडो-सारासेनिक वास्तुकला शैलीत बांधलेली, इमारत एक मध्यवर्ती प्रवेशद्वार पोर्च आहे, ज्याच्या वर एक घुमट आहे, मंद आणि सुधारित "पांढऱ्या आणि निळ्या फ्लेक्समध्ये टाइल केलेले, कमळ - पाकळ्याच्या आधारावर" आहे. मध्यवर्ती घुमटाभोवती लहान घुमटांसह शिखरांचा एक समूह. या इमारतीत मुघल राजवाड्याच्या वास्तुकलेने प्रेरित असलेल्या इस्लामिक घुमटासह फायनलसह पसरलेल्या बाल्कनी आणि जडलेल्या मजल्यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी गोलकोंडा किल्ल्यावरील घुमट आणि विजापूरमधील गोल गुम्बाझ येथील आतील कमानींचे मॉडेल तयार केले. संग्रहालयाच्या आतील भागात १८व्या शतकातील वाडा (एक मराठा वाडा) चे स्तंभ, रेलिंग आणि बाल्कनी जैन शैलीतील आतील स्तंभांसह एकत्रित केले आहे, जे मराठा बाल्कनीच्या खाली मध्य मंडपाचे मुख्य भाग बनवतात. +त्याच्या अलीकडील आधुनिकीकरण कार्यक्रमात (२००८), संग्रहालयाने पाच नवीन गॅलरी, एक संवर्धन स्टुडिओ, एक भेट देणारे प्रदर्शन गॅलरी आणि एक सेमिनार रूम, संग्रहालयाच्या पूर्व विंगमध्ये स्थापित करण्यासाठी ३०,००० चौरस फूट (२,८०० m2) जागा तयार केली. संग्रहालयात एक लायब्ररी देखील आहे. +मुख्य वस्तुसंग्रहालयात फिरताना वस्तू नाजूक आणि शतकानुशतके जपलेल्या आणि अमूल्य ऐतिहासिक वारसा जपणारा असल्याने त्यांना हात लावण्यास आणि जवळून बघण्यास परवानगी नसते. लहान मुलांना फार उत्सुकता, कुतूहल आणि जिज्ञासा असते आणि त्या जिज्ञासूपणाला वाव देण्यासाठी लहान मुलांसाठी खास वस्तुसंग्रहालय बनविले आहे.श्री.सव्यसाची मुखर्जी ह्यांच्या कल्पनेतून २९ मार्च २०१९ला हे साकारण्यात आले.ह्या वस्तुसंग्रहालयाला दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी भेट देतात. हे संग्रहालय दहा हजार चौरस फुट परिसरात वसविले आहे. ह्यात ॲंम्पिथिएटर,कृती प्लाझा,आणि गच्ची आहे.यातील वस्तू मुलांना हाताळला येतात.'स्वतःच शोधा,शिका आणि इतरांनाही माहिती वाटा'अशी त्रिसूत्री कल्पना येथे राबविण्यात आली आहे. रोज नवनवीन प्रयोग येथे केले जातात. एक दिवस खोदकाम, दुसऱ्या दिवशी बोर्डगेम,तिसऱ्या दिवशी गोष्टी, चौथ्या दिवशी तंत्रज्ञान असे अनेक उपक्रम राबविले जातात. या परिसरात असलेल्या गोरखचिंचेच्या झाडाखाली बसून मुले गोष्टी ऐकत असतात. साहजिकच लहान मुले कला, इतिहास, निसर्ग, संस्कृती, माती अश्या सगळ्यांशी नाते जोडतात आणि नव्या कल्पना आणि नवा आनंद घेऊन जातात. +[१] +https://csmvs.in/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10108.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00265fbabd10b658c039fe469eeb40a420b2c640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10108.txt @@ -0,0 +1,34 @@ +या लेखातील काही मूळ उतारे विकिस्रोत या बंधुप्रकल्पात स्थानांतरित केले जातील तर काही उतारे कॉपीराईट संदिग्धतेमुळे वगळले जातील + +छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. याती बहुतांशी पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे; तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतिपर लिखाणे ही विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात. +शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेली ६० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. यातील काही पुस्तके संशोधनावर आधारित असल्याने त्यांना संदर्भ ग्रंथांची मान्यता आहे. तसेच हजारो कथा, ललित कथा, स्तुतीपर लिखाणे विविध मासिके, वृतपत्रांतून प्रदर्शित होत असतात. +सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला. लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवजयंती या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. +शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती +सन १८६९ मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला. +लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीच्या जयंतीनिमित्त ’शिवजयंती’ या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली. +शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती. + +बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या ’राजा शिवछत्रपति’ या हजारपानी चरित्रग्रंथाची आतापर्यंत अनेक पुनर्मुद्रणे झाली आहेत. त्याच पुस्तकावर आधारलेले ’जाणता राजा’ हे मोठ्या मैदानावर आणि फिरत्या रंगमंचावर दाखविले जाणारे महानाट्य आहे. +बशीर मोमीन (कवठेकर) यांनी छत्रपती शिवाजी महाराजां नंतरच्या कालखंडाशी संबंधित परंतु शिव छत्रपतींची व्यक्तिरेखा असणारी 'भंगले स्वप्न महाराष्ट्रा' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' अशी दोन नाटके लिहिली. यातील 'भंगले स्वप्नं महाराष्ट्रा' या नाटकाचे नाट्यझंकार ग्रुप यांनी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे १९७६ मध्ये व्यावसायिक नाट्यप्रयोग केले तर +'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकाचे मळगंगा नाट्य निकेतन यांनी १९७७ मध्ये व्यावसायिक नाट्यप्रयोग केले. यातील, 'वेडात मराठे वीर दौडले सात' या नाटकात श्री. बशीर मोमीन यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिम भूमिका केली. +२४ नोव्हेंबर २००८ पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चॅनेलवर दाखवली गेली. +समर्थ रामदास यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महान व युगप्रवर्तक असे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण, आशयघन व वजनदार अशा शब्दांत तोलले आहे. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाच्या व कार्यकर्तृत्वाच्या प्रत्येक पैलूचा उल्लेख शिवकल्याण राजा या कवनात केलेला आहे.[१] +निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। +नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी।। +यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। +आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। +धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।। +देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण। हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलिया || +भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।। +कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला । कित्येकाला आश्रयो जाहला +।शिवकल्याण राजा। +शिवकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी समृद्ध, संपन्न असे ‘आंनदवनभुवन’च निर्माण केले होते. त्या आनंदवनभुवनाचे वर्णन समर्थ रामदासांनी पुढील शब्दांत केले आहे. हे काव्य म्हणजे छत्रपतींनी पार पाडलेले ‘इतिकर्तव्य’ होय.[१] +स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी, तीर्थासी तुळणा नाही।आनंदवनभुवनी।। +त्रैलोक्य चालील्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी।आनंदवनभुवनी।। +येथून वाढला धर्मु रमाधर्म समागमे , संतोष मांडला मोठा।आनंदवनभुवनी।। +भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे।आनंदवनभुवनी।। +येथूनी वाचती सर्वे ते ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे।आनंदवनभुवनी ।। +उदंड जाहले पाणी स्नानसंध्या करावया, जप-तप अनुष्ठानेआनंदवनभुवनी।। +बुडाली सर्वही पापे, हिंदुस्थान बळावले, अभक्तांचा क्षयो झाला। +आनंदवनभुवनी।।आनंदवनभुवनी।। +पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच Sir Charles Malet अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेखही या ग्रंथात आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10111.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1ab2793dbaf13f20523b22cfd795c833b902f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10111.txt @@ -0,0 +1,94 @@ + +शिवाजी शहाजी भोसले (१९ फेब्रुवारी, १६३० - ३ एप्रिल १६८०), छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध, हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.[१] विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इ.स. १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.[२] +आपल्या कारकीर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले.[३] शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशासकीय संघटनांसह सक्षम आणि प्रगतीशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवित केली. +प्रदेशातील भूभागाची इत्यंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या सहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या सहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.[४] भारतीय स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला.[५] +शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकांनंतर, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली कारण अनेक भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांना आद्य-राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.[६] शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो.[७] +पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.[८] इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[९] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.[१०] महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या ( शिवाजी जयंती ) स्मरणार्थ १९ फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. [a] [१७] [१८] +शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. [१९] [२०] एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.[२१] शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. [२२] त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.[२३] [२४] +शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.[२५] [२६] +छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. [२७] त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला ( c. 1590 ). [२८] [२९] +इ.स. १६३६ मध्ये विजापूरच्या आदिल शाही सल्तनतने दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. [३०] ही सल्तनत अलीकडे मुघल साम्राज्याचे एक राज्य बनले होते. [३०] [३१] शहाजीराजे त्यावेळीपश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते आणि आदिलशाहीला मदत करत होते. शहाजीराजे हे जिंकलेल्या प्रदेशातील जहागीरच्या बक्षिसाच्या संधी शोधत होते, ज्यावर ते वार्षिक कर वसूल करू शकत होते. [३०] +शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. [३२] +१६३६ मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली.[३३] शहाजीराजांनी पुढे तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.[३४] +शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादोजी कोंडादेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. १६४७ मध्ये कोंडादेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. [३५] +जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनःस्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू मानल्या जातात. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.[३६] +इ.स. १६४६ मध्ये, सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन १६ वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला[३७] आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. [३८] [३९] पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंधर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले.[४०] यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. [३८] +यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाईची करण्याचे ठरवले. २५ जुलै १६४८ रोजी, शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात, विजापूर सरकारच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजी राजांना कैद केले. [४१] [४२] +१६४९ मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजांची सुटका झाली. १६४९ - १६५५ दरम्यान शिवरायांनी आपल्या विजयात विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. [१९] आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर, शिवाजी महाराजांनी पुन्हा छापेमारीला सुरुवात केली आणि १६५६ मध्ये, वादग्रस्त परिस्थितीत, चंद्रराव मोरे, विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार याचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशनजवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. . [४३] भोसले आणि मोरे घराण्यांव्यतिरिक्त, सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचांचा अवलंब केला जसे की, वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. [४४]शहाजी राजांनी त्यांच्या नंतरच्या काळात आपल्या मुलाबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्याच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. [४५]त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. १६६४ - १६६५ मध्ये शहाजी राजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. +शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानांमुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिल शाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर, विजापूरचे सरकार अधिक स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. [४६] १६५७ मध्ये सुलतानने, किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने, अफझल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजा भवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. [४७] [४८] [४९] +विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. [५०] अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. +दोन्ही सैन्याने आपापसांत अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफझलखानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती. म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. दोन महिन्यांनंतर अफझलखानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. [५१] [५२] तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले.[५३] +१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत सशस्त्र यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले. +अफझलखान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा शिवाजी महाराजांना संशय होता.[५४] एका दशकापूर्वी खानाने अशाच एका भेटीमध्ये एका हिंदू सरदाराला कैद केले होते. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणार नव्हती.[५५] याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. [५६] शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली.[५७] त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. बडा सय्यद ने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच "होता जिवा म्हणून वाचला शिवा" ही म्हण प्रचलित झाली.[५८] +आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्यावर हल्ला केला.[५९] खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपतलपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले.[६०] +१० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील ३,००० हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार, अफझलखानाचे दोन पुत्र आणि दोन मराठा सरदार कैदी झाले. [१९] विजयानंतर, प्रतापगडच्या खाली शिवरायांनी एक भव्य आढावा घेतला. पकडले गेलेल्या शत्रूंपैकी अधिकारी आणि सामान्य लोक दोघेही मुक्त झाले आणि त्यांना पैसे, अन्न आणि इतर भेटवस्तू देऊन त्यांच्या घरी परत पाठवण्यात आले. कामगिरीनुसार मराठ्यांना बक्षीसे देण्यात आली. [६१] +अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.[६२][६३][६४] +अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः शिवरायांनी कोल्हापुरापर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफझलखानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.[६५] +विजापुरी सैन्याचा पराभव करून शिवाजी महाराजांच्या सैन्याने कोकण आणि कोल्हापूरकडे कूच करून पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि १६५९ मध्ये रुस्तम जमान आणि फझलखान यांच्या नेतृत्वाखाली पाठवलेल्या विजापुरी सैन्याचा पराभव केला. [६६] मुघलांशी युती करून १६६० मध्ये आदिलशहाने आपला सेनापती सिद्दी जौहरला पाठवले. उत्तरेकडून मुघल सेना आक्रमण करणार होती तर दक्षिण सीमेवर सिद्दी जौहर हल्ला करणार होता. त्यावेळी शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह पन्हाळा किल्ल्यावर तळ ठोकून होते. १६६० च्या मध्यात सिद्दी जौहरच्या सैन्याने पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याचा पुरवठा मार्ग बंद केला. +पन्हाळ्यावरील गोळीबाराच्या वेळी सिद्दी जौहरने राजापूर येथे इंग्रजांकडून ग्रेनेड्स खरेदी करून त्याची कार्यक्षमता वाढवली. किल्ल्यावर केलेल्या भडिमारात मदत करण्यासाठी काही इंग्रज तोफखान्यांची नेमणूक केली. यावेळी इंग्रजांनी वापरलेला ध्वज सुस्पष्टपणे फडकवला गेला होता. इंग्रजांनी केलेला हा विश्वासघात शिवरायांन समजल्यावर त्यांना राग आला. त्यांनी डिसेंबरमध्ये राजापूर येथील इंग्रजी कारखाना लुटून याची बदला घेतला आणि चार इंग्रजांना पकडले व त्यांना १६६३ च्या मध्यापर्यंत तुरुंगात ठेवले. [६७] +अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वाटाघाटी केल्या आणि २२ सप्टेंबर १६६० रोजी विशाळगडावर माघार घेऊन किल्ला ताब्यात दिला; [६८] १६७३ मध्ये महाराजांनी पन्हाळा किल्ला परत घेतला. [६९] +मुख्य लेख: पावनखिंडीतील लढाई +रात्रीच्या वेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज निसटले आणि शत्रूच्या घोडदळांनी त्यांचा पाठलाग केला असता, बांदल देशमुखचे मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे हे ३०० सैनिकांसह घोडखिंड येथे शत्रूला रोखण्यासाठी मृत्यूपर्यंत लढण्यासाठी स्वेच्छेने उतरले. यामुळे शिवाजी महाराज आणि बाकीच्या सैन्याला विशाळगड किल्ल्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याची संधी मिळाली. [७०] +पावनखिंडच्या लढाईत लहान मराठा सैन्याने मोठ्या शत्रूला रोखल्यामुळे शिवाजी महाराजांना निसटण्यासाठी वेळ मिळाला. १३ जुलै १६६० रोजी संध्याकाळी बाजी प्रभू देशपांडे जखमी झाले होते तरीही विशाळगडावरून तोफगोळीचा आवाज येईपर्यंत ते लढत राहिले. [७१] हा तोफेचा आवाज म्हणजे शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे गडावर पोचल्याचे संकेत होता. [७२] घोड खिंडीचे नंतर बाजीप्रभू देशपांडे, शिबोसिंग जाधव, फुलोजी आणि तेथे लढलेल्या इतर सर्व सैनिकांच्या सन्मानार्थ पावन खिंड ("पवित्र खिंड") असे नामकरण करण्यात आले. [७२] [७३] +१६५७ पर्यंत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी शांततापूर्ण संबंध ठेवले होते. मुघल सम्राटाचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता, तेव्हा त्याला विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपली मदत देऊ केली होती. याच्या बदल्यात शिवरायांच्या ताब्यातील विजापुरी किल्ले आणि गावांवर त्यांचा हक्क मान्य करावा, अशी त्यांची इच्छा होती. मुघलांच्या प्रतिसादाने समाधानी झाले नसल्याने आणि विजापूरकडून चांगली ऑफर मिळाल्याने, त्यांनी मुघलांच्या दख्खनवर हल्ला केला. [१९] मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च १६५७ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल प्रदेशावर छापा टाकला. [७४] यानंतर जुन्नरवर छापे टाकण्यात आले. यामध्ये शिवाजी महाराजांनी 300,000 हून एवढी रोख रक्कम आणि 200 घोडे घेतले. [७५] औरंगजेबाने नासिरी खानला पाठवून या छाप्याला उत्तर दिले. नासिरी खानाने अहमदनगर येथे मराठी सैन्याचा पराभव केला. तथापि पावसाळ्यामुळे आणि सम्राट शाहजहानच्या आजारपणानंतर मुघल सिंहासनासाठी भावांसोबतच्या उत्तराधिकारासाठी लढाईमुळे औरंगजेबाला शिवरायांविरुद्धच्या प्रतिकारांमध्ये व्यत्यय आला. [७६] +आता मुघल सम्राट झालेल्या औरंगजेबाने विजापूरच्या बडी बेगमच्या विनंतीवरून जानेवारी १६६० मध्ये त्याचा मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी १,५०,००० हून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले. खानासोबत सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखालील विजापूरचे सैन्य देखील होते. शाइस्ताखानाने आपल्या ८०,००० इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे ताब्यात घेतले. त्याने जवळचा चाकणचा किल्लाही घेतला. किल्ल्याच्या भिंतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेढा घातला होता. [७७] शाइस्ताखानने मोठे, चांगल्या तरतुदीचे आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली. त्याने पुणे शहरही ताब्यात घेतले आणि लाल महालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले. [७८] +५ एप्रिल १६६३ च्या रात्री शिवरायांनी शाईस्ताखानाच्या छावणीवर रात्रीचा धाडसी हल्ला केला. [७९] लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन ४०० माणसांसह शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या शयनगृहात घुसले.[८०] तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. [८१] या हल्ल्यात शाइस्ता खानचा मुलगा, त्याच्या अनेक बायका, नोकर आणि सैनिक मारले गेले. [८२] खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला. या लाजिरवाण्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बंगालमध्ये बदली केली. [८३] +शाइस्ताखानाच्या हल्ल्यांचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेला खजिना भरून काढण्यासाठी १६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लूटले. [८४] +इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर.[८५] +लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.[८६] +शाहिस्तेखान आणि सुरतेवरील हल्ल्यांमुळे औरंगजेब संतप्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने राजपूत मिर्झाराजे जयसिंग पहिला याला शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी सुमारे १५,००० सैन्यासह पाठवले. [८७] १६६५ मध्ये, जयसिंगच्या सैन्याने शिवाजी महाराजांवर दबाव आणला. जयसिंगच्या घोडदळांनी ग्रामीण भाग उद्ध्वस्त केला आणि त्याच्या सैन्याने महाराजांच्या किल्ल्यांना वेढे घातले. हा मुघल सेनापती शिवाजी महाराजांच्या अनेक प्रमुख सेनापतींना आणि त्यांच्या अनेक घोडदळांना मुघल सेवेत आकर्षित करण्यात यशस्वी झाला.[८८] १६६५ च्या मध्यापर्यंत जयसिंगने पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि किल्ला हातातून जाण्याची वेळ जवळ आल्याने शिवरायांना जयसिंगशी करार करणे भाग पडले. [८७] +११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहात, शिवरायांनी २३ किल्ले सोडून देण्याचे कबूल केले, १२ स्वतःकडे ठेवले आणि मोगलांना ४,००,००० सोन्याचे हूण इतकी भरपाई दिली. [६०] शिवरायांनी मुघल साम्राज्याचा जामीनदार बनण्यास आणि मुलगा संभाजी यांना ५,००० घोडेस्वारांसह दख्खनमध्ये मुघलांशी लढण्यासाठी मनसबदार म्हणून पाठवण्यास सहमती दर्शविली. [८९] [३९] [९०] +१६६६ मध्ये औरंगजेबाने शिवाजीराजांना त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा संभाजीसह आग्रा येथे बोलावले (काही दस्ताऐवजांनुसार दिल्लीमध्ये बोलावले होते.) मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीला मजबूत करण्यासाठी औरंगजेबाने राजांना कंदाहार येथे पाठवण्याची योजना आखली, जो आता अफगाणिस्तानमध्ये आहे. तथापि, दरबारात १२ मे १६६६ रोजी, शिवरायांना तुलनेने कनिष्ठ सरदारांच्या बरोबर उभे केले गेले.[९१] यापैकी काहींना त्यांनी युद्धात आधीच पराभूत केले होते. [९२] शिवाजी महाराज या अपमानामुळे दरबारातून निघून गेले. [९३] यामुळे त्यांना तातडीने नजरकैदेत ठेवण्यात आले. जयसिंगचा मुलगा रामसिंग याने शिवाजी आणि त्यांच्या मुलाच्या ताब्यात देण्याची हमी दिली. [९४] +शिवाजी महाराजांसाठी नजरकैदेत असलेली स्थिती धोक्याची होती, कारण शिवरायांना मारायचे की त्यांना कामावर ठेवायचे यावर औरंगजेबाच्या दरबारात वाद होता. जयसिंगने शिवाजीराजांना त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचे आश्वासन दिले होते. म्हणून त्याने औरंगजेबाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. [९५]दरम्यान, शिवाजीराजांनी स्वतःला मुक्त करण्याची योजना आखली. त्यांनी आपल्या बहुतेक लोकांना घरी परत पाठवले आणि रामसिंगला त्याने सम्राटाकडे स्वतःच्या आणि मुलाच्या सुरक्षिततेसाठी दिलेली हमी मागे घेण्यास सांगितली आणि स्वतःला मुघल सैन्याच्या स्वाधीन केले. [९६] [९७] तेव्हा शिवाजीराजांनी आजारी असल्याचे भासवले आणि ब्राह्मण आणि गरिबांना प्रायश्चित्त म्हणून मिठाईने भरलेले मोठे पेटारे पाठवायला सुरुवात केली. [९८] [९९] [१००] [१०१] सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात. पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज स्वतः एका मोठ्या पेटाऱ्यात बसले आणि संभाजीला दुसऱ्या टोपलीत बसवून निसटले आणि त्यांनी आग्रा सोडले. [१०२] [१०३] [१०४] [b] +कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.[१०६] +आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.[१०७] +यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे. +शिवरायांच्या सुटकेनंतर मुघल सरदार जसवंत सिंग याने नवीन शांतता प्रस्तावासाठी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात मध्यस्थ म्हणून काम केले. त्यानंतर मुघलांशी शत्रुत्व कमी झाले. [१०८] १६६६ ते १६६८ दरम्यान, औरंगजेबाने शिवरायांना राजा ही पदवी बहाल केली. तसेच संभाजीला पुन्हा एकदा ५,००० घोड्यांसह मुघल मनसबदार करण्यात आले. त्यावेळी शिवाजीराजांनी संभाजीला सेनापती प्रतापराव गुजर यांच्यासमवेत औरंगाबाद येथे मुघल सुभेदार मुअज्जम (पहिला बहादूरशहा) याच्याकडे सेवा करण्यासाठी पाठवले. संभाजीला बेरारमध्ये महसूल वसुलीसाठी प्रदेश देण्यात आला. [१०९] +औरंगजेबाने शिवाजीराजांना कमजोर होत चाललेल्या आदिलशाहीवर हल्ला करण्याची परवानगी दिली; कमकुवत झालेला सुलतान अली आदिल शाह दुसरा याने शांततेसाठी प्रस्ताव दिला आणि शिवाजी महाराजांना सरदेशमुखी आणि चौथाईचे अधिकार दिले. [३९] +शिवाजी महाराज आणि मुघल यांच्यातील शांतता १६७० पर्यंत टिकली. त्या वेळी औरंगजेबाला शिवाजीराजे आणि मुअज्जम यांच्यातील घनिष्ट संबंधांबद्दल संशय आला, जो त्याचे सिंहासन बळकावू शकेल असे त्याला वाटले. तो शिवाजीराजांकडून लाचही घेत असावा, असाही औरंगजेबाला संशय होता [११०] [१११] तसेच त्या वेळी, औरंगजेबाने अफगाणांशी लढाई केली. त्यासाठी त्याने दख्खनमधील आपले सैन्य मोठ्या प्रमाणात कमी केले; परिणामी बरखास्त झालेले बरेच सैनिक मराठ्यांच्या सेवेत त्वरीत रुजू झाले. [१११] मुघलांनी काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांना दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बेरारची जहागीरही काढून घेतली. [८९] प्रत्युत्तर म्हणून शिवाजीराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमण सुरू केले आणि चार महिन्यांच्या कालावधीत त्यांना शरण आलेल्या प्रदेशाचा एक मोठा भाग परत मिळवला. [८९] +१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लूटले. यावेळी इंग्रज आणि डच कारखाने त्यांचा हल्ला परतवून लावू शकले, परंतु मक्केहून परत आलेल्या मावरा-उन-नाहर येथील मुस्लिम राजपुत्राचा माल लुटण्यासह त्यांनी शहरच उद्ध्वस्त केले. नव्याने झालेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या मुघलांनी मराठ्यांशी पुन्हा शत्रुत्व सुरू केले. मुघलांनी शिवाजीराजांना सुरतहून घरी परतल्यावर अडवण्यासाठी दाऊद खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले; परंतु सध्याच्या नाशिकजवळील वणी-दिंडोरीच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. [११२] +ऑक्टोबर १६७० मध्ये, शिवाजीराजांनी आपले सैन्य मुंबईत इंग्रजांना त्रास देण्यासाठी पाठवले. कारण इंग्रजांनी त्यांना युद्धसामग्री विकण्यास नकार दिला होता. त्यांच्या सैन्याने लाकूड तोडणाऱ्या इंग्रज लोकांना मुंबई सोडण्यापासून रोखले. सप्टेंबर १६७१ मध्ये, शिवाजीराजांनी दांडा-राजपुरी विरुद्धच्या लढाईसाठी पुन्हा एकदा साहित्य मागवण्यासाठी मुंबईत राजदूत पाठवले. या विजयामुळे मराठ्यांना किती फायदे होतील याची इंग्रजांना शंका होती, परंतु राजापूरचे कारखाने लुटल्याची भरपाई मिळण्याची एकही संधी ते गमावू इच्छित नव्हते. इंग्रजांनी लेफ्टनंट स्टीफन उस्टिकला शिवाजीशी बोलणी करण्यासाठी पाठवले, परंतु राजापूर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर वाटाघाटी अयशस्वी झाल्या. १६७४ मध्ये शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यांवर काही करारांसह पुढील वर्षांमध्ये अनेक राजदूतांची देवाणघेवाण झाली, परंतु शिवाजीराजांच्या मृत्यूपूर्वी राजापूरची नुकसानभरपाई कधीही भरली गेली नाही. १६८२ च्या अखेरीस तेथील कारखाना विसर्जित झाला. [११३] +१६७४ मध्ये, मराठा सैन्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना विजापुरी सेनापती बहलोल खानच्या नेतृत्वाखालील सैन्याशी लढण्यासाठी पाठवण्यात आले. प्रतापरावांच्या सैन्याने एका मोक्याच्या तलावाला वेढा घालून विजापुरी सैन्याचा पाणीपुरवठा खंडित केला आणि लढाईत विरोधी सेनापतीचा पराभव करून त्याला पकडले, ज्यामुळे बहलोल खानला शांततेसाठी तह करण्यासाठी भाग पडले. शिवाजीराजांनी आधीच इशारे दिले असतानाही, प्रतापरावांनी बहलोल खानला सोडले. परंतु खानाने नव्याने आक्रमणाची तयारी सुरू केली. [११४] +शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना एक नाराजी पत्र पाठवले आणि बहलोल खानला पुन्हा पकडले जाईपर्यंत त्यांनी भेटण्यासाठी नकार दिला. आपल्या राजांच्या फटकारामुळे अस्वस्थ झालेल्या प्रतापरावांनी बहलोल खानला शोधून काढले आणि आपले मुख्य सैन्य मागे सोडून फक्त सहा इतर घोडेस्वारांबरोबर मोहीम सुरू केली. परंतु प्रतापराव युद्धात मारले गेले; त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शिवाजीराजांना फार दुःख झाले आणि त्यांनी आपला दुसरा मुलगा राजारामचा विवाह प्रतापरावांच्या मुलीशी लावला. प्रतापरावांच्या पश्चात हंबीरराव मोहिते हे नवीन सरनौबत (मराठा सैन्याचे सरसेनापती) म्हणून नियुक्त झाले. रायगड किल्ला हिरोजी इंदुलकर यांनी नवजात मराठा राज्याची राजधानी म्हणून नव्याने बांधला. [११५] +शिवाजी महाराजांनी आपल्या अनेक मोहिमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती. परंतु औपचारिक पदवी नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते मुघल जमीनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचे पुत्र होते; ज्याला त्याच्या वास्तविक प्रदेशावर राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नसतो. कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.[११६] इतर मराठा नेत्यांना, ज्यांच्याशी शिवाजी राजे हे तांत्रिकदृष्ट्या समान होते, त्यांच्या आव्हानांना देखील ही राजेशाही पदवी रोखू शकत होती. [c] याबरोबरच शिवराय हे हिंदू मराठ्यांना मुस्लिम शासित प्रदेशात एक सहकारी हिंदू सार्वभौम प्रदान करू शकत होते. [११८] +ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते की सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता. +प्रस्तावित राज्याभिषेकाची तयारी १६७३ मध्ये सुरू झाली. तथापि, काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेकाला जवळपास एक वर्ष उशीर झाला. [११९] शिवाजीराजांच्या दरबारातील ब्राह्मणांमध्ये वाद निर्माण झाला: त्यांनी शिवरायांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला कारण हा दर्जा हिंदू समाजातील क्षत्रिय (योद्धा) वर्णांसाठी राखीव होता. [१२०] शिवराय हे शेती करणाऱ्या गावांच्या प्रमुखांच्या वंशातून आले होते आणि त्यानुसार ब्राह्मणांनी त्यांना शूद्र (शेती करणारा) वर्णाचे म्हणून वर्गीकृत केले. [३९] [१२१] त्यांनी नमूद केले की शिवरायांनी पवित्र धाग्याचा समारंभ कधीच केला नव्हता आणि जो धागा क्षत्रिय घालतात, तो कधीच घातला नव्हता. [३९] +प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती.[१२२] शिवाजी महाराजांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.[१२२] शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना 'क्षत्रिय' जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.[१२२] +शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव 'गागाभट्ट' असे होते[१२३] आणि ते तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होते.[१२३] त्यांनी सांगितले की त्यांना शिवाजीराजे हे सिसोदियांचे वंशज असल्याचे सिद्ध करणारी वंशावली सापडली आहे आणि अशा प्रकारे खरोखरच ते एक क्षत्रिय आहेत, परंतु त्यांच्या पदासाठी योग्य समारंभांची गरज होती. [१२४] हा दर्जा लागू करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा एक पवित्र धागा समारंभ करण्यात आला आणि क्षत्रियाकडून अपेक्षित वैदिक विधींनुसार त्यांच्या जोडीदाराशी पुनर्विवाह केला गेला. [१२५] [१२६] +सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे जंगी स्वागत केले.[१२७] +२८ मे रोजी, शिवरायांनी आपल्या पूर्वजांच्या आणि स्वतःच्या क्षत्रिय संस्कारांचे इतके दिवस पालन न झाल्यामुळे तपश्चर्या केली. मग त्यांना गागा भट्ट यांनी पवित्र धाग्याने गुंतवले. [१९] इतर ब्राह्मणांच्या आग्रहास्तव, गागा भट्ट यांनी वैदिक मंत्र सोडला आणि शिवाजीराजांना ब्राह्मणांच्या बरोबरीने ठेवण्याऐवजी दोनदा जन्मलेल्या जीवनाच्या सुधारित स्वरूपात दीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी, शिवरायांनी स्वतःच्या हयातीत जाणूनबुजून किंवा अपघाताने केलेल्या पापांचे प्रायश्चित केले. [१९] सोने, चांदी आणि तलम तागाचे कापड, कापूर, मीठ, साखर इत्यादी सात धातूंसह त्यांचे स्वतंत्रपणे वजन केले गेले. या सर्व धातू व वस्तूंसह एक लाख हूण ब्राह्मणांमध्ये वाटण्यात आले. पण यातूनही ब्राह्मणांचा लोभ भागला नाही. दोन विद्वान ब्राह्मणांनी निदर्शनास आणून दिले की, शिवाजीराजांनी छापे टाकताना, ब्राह्मण, गायी, स्त्रिया आणि मुले यांचा मृत्यू झाला, तसेच शहरे जाळली होती आणि त्यांना या पापातून ८,००० रुपये किंमत देऊन शुद्ध केले जाऊ शकते आणि शिवाजी महाराजांनी ही रक्कम दिली. [१२८] संमेलनाचे भोजन, सामान्य भिक्षा, सिंहासन आणि दागिने यासाठी केलेला एकूण खर्च १.५ दशलक्ष रुपयांपर्यंत पोहोचला. [१२९] +६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे (हिंदवी स्वराज्याचे) राजे म्हणून राज्याभिषेक झाला. [१३०] [१३१] हिंदू कॅलेंडरमध्ये तो दिवस १५९६ मध्ये ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या १३ व्या दिवशी (त्रयोदशी ) होता. [१३२] गागा भट्ट यांनी यमुना, सिंधू, गंगा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा आणि कावेरी या सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेल्या सोन्याच्या पात्रातून शिवाजीराजांच्या डोक्यावर पाणी ओतले आणि वैदिक राज्याभिषेक मंत्रांचा उच्चार केला. प्रसवल्यानंतर शिवाजीराजांनी आई जिजाबाईंना नतमस्तक करून त्यांच्या चरणांना स्पर्श केला. सोहळ्यासाठी रायगडावर जवळपास पन्नास हजार लोक जमले होते. [१९] [१३३] शिवाजी महाराजांना शककर्ता ("युगाचा संस्थापक") [७०] आणि छत्रपती ("सार्वभौम") असे नाव देण्यात आले. त्यांनी हैंदव धर्मोद्धारक (हिंदू धर्माचे रक्षक) ही पदवी देखील घेतली. +राज्याभिषेकाच्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले.[ संदर्भ हवा ] तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला.[ संदर्भ हवा ] +१८ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांचे निधन झाले. मराठ्यांनी निश्चल पुरी गोस्वामी या तांत्रिक पुजारीला बोलावले, ज्याने घोषित केले की मूळ राज्याभिषेक अशुभ ताऱ्यांखाली झाला होता आणि दुसरा राज्याभिषेक आवश्यक आहे. 24 सप्टेंबर 1674 रोजी झालेल्या या दुसऱ्या राज्याभिषेकाचा दुहेरी उपयोग झाला; ज्यांचा अजूनही असा विश्वास होता की शिवाजीराजे त्यांच्या पहिल्या राज्याभिषेकाच्या वैदिक विधींसाठी पात्र नव्हते, म्हणून त्यांनी कमी-प्रतिस्पर्धी अतिरिक्त सोहळा पार पाडून राज्याभिषेक केला. [१३४] [१३५] [१३६] +गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते.[१३७] अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.”[१३८] त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा.[१३८] कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.[१३९] +१६७४ च्या सुरुवातीस, मराठ्यांनी आक्रमक मोहीम हाती घेतली. ऑक्टोबरमध्ये खान्देशामध्ये छापे टाकले. तसेच विजापुरी फोंडा (एप्रिल १६७५), कारवार (मध्यवर्षी), आणि कोल्हापूर (जुलै) ताब्यात घेतला. [१९] नोव्हेंबरमध्ये, मराठा नौदलाने जंजिरा येथील सिद्दींशी झडप घातली, परंतु त्यांना तिथे अपयश आले. [१४०] आजारातून बरे झाल्यावर आणि दख्खनी आणि अफगाण यांच्यात विजापूर येथे सुरू झालेल्या गृहयुद्धाचा फायदा घेऊन शिवाजीराजांनी एप्रिल १६७६ मध्ये अथणीवर स्वारी केली. [१४१] +आपल्या मोहिमेच्या धावपळीत शिवाजीराजांनी दख्खनी देशभक्तीच्या भावनेला आवाहन केले, की दक्षिण भारत ही एक मातृभूमी आहे जी बाहेरील लोकांपासून संरक्षित केली पाहिजे. [१४२] [१४३] त्यांचे आवाहन काहीसे यशस्वी झाले आणि १६७७ मध्ये शिवाजीराजांनी एका महिन्यासाठी हैदराबादला भेट दिली आणि गोवळकोंडा सल्तनतच्या कुतुबशहाशी करार केला. यामध्ये विजापूरशी आपली युती नाकारण्याचे आणि मुघलांना एकत्रितपणे विरोध करण्यास कुतुबशहाने सहमती दर्शविली. +१६७७ मध्ये, शिवाजीराजांनी ३०,००० घोडदळ आणि ४०,००० पायदळासह आणि गोवळकोंडा तोफखाना आणि निधीच्या मदतीने कर्नाटकवर आक्रमण केले. [६०] दक्षिणेकडे जाताना शिवरायांनी वेल्लोर आणि गिंजीचे किल्ले ताब्यात घेतले; [१४४] यापैकी नंतरचा किल्ला त्यांचे पुत्र राजाराम प्रथम यांच्या कारकिर्दीत मराठ्यांची राजधानी बनला. [६०] +शहाजीनंतर तंजावर येथे राज्य करणाऱ्या त्यांची दुसरी पत्नी तुकाबाई (पूर्वाश्रमीच्या मोहिते) आणि शहाजीराजांचा मुलगा आणि शिवाजीराजांचा सावत्र भाऊ व्यंकोजी (एकोजी पहिला) याच्याशी समेट करण्याचा शिवरायांचा हेतू होता. सुरुवातीला आश्वासक असणाऱ्या वाटाघाटी नंतर अयशस्वी ठरल्या, म्हणून रायगडावर परतताना, शिवाजीराजांनी २६ नोव्हेंबर १६७७ रोजी आपल्या सावत्र भावाच्या सैन्याचा पराभव केला आणि म्हैसूर पठारावरील बहुतेक संपत्ती ताब्यात घेतली. + +व्यंकोजीची पत्नी दीपाबाई, जिचा शिवराय मनापासून आदर करत होते, तिने शिवरायांशी नवीन वाटाघाटी केल्या आणि आपल्या पतीला मुस्लिम सल्लागारांपासून दूर राहण्यास पटवून दिले. सरतेशेवटी, शिवाजीराजांनी दीपाबाई आणि त्यांच्या स्त्री वंशजांना त्यांनी ताब्यात घेतलेली अनेक संपत्ती स्वाधीन करण्यास संमती दिली. तसेच वेंकोजीनेही प्रांतांचे योग्य प्रशासन आणि शहाजीराजेंच्या समाधीच्या देखभालीसाठी अनेक अटी मान्य केल्या. [७०] [१४५]शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह एक वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते पश्चात्ताप न करता घरी परतले आणि पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले. [१४६] +हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला ३-५ एप्रिल १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी, [१४७] शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटिश नोंदी सांगतात की १२ दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. [d] पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. [१४९] [१५०] तथापि, शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. [१५१] [१५०] शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार, सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही. [८४] +शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर, सोयराबाईंनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी दहा वर्षांच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि, सेनापतीला मारून संभाजीराजांनी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. [८४] राजाराम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले. [१५२] +शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी आठ मंत्री असलेले अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. हे मंत्री राजांना राज्यकारभारविषयक कामाविषयी सल्ले देत असे.[१५३][१५४] +शिवरायांच्या काळात राज्यकारभारात पारशी भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. पण शिवरायांनी यात महत्त्वाचे बदल केले. शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांची एक समिती नेमली. या समितीकडे पारशी व अरेबिक शब्दांऐवजी वापरता येण्यासारखे संस्कृत शब्द सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीने १६७७ मध्ये 'राज्यव्यवहारकोष' नावाचा शब्दकोश सादर केला. शिवरायांची राजमुद्रादेखील संस्कृतमधेच होती. [१५५] +शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष व सहिष्णु वृत्तीने राज्यकारभार चालवला. विविध धर्मांतील समन्वयावर त्यांचा विश्वास होता. जेव्हा औरंगझेबाने जिझिया कर आकारण्यास सुरुवात केली तेव्हा शिवरायांनी एका पत्राद्वारे जिझिया कर रद्द करण्याची मागणी करत औरंगझेबला त्यांनी अकबराप्रमाणे हिंदू धर्मातील श्रद्धा आणि क्षेत्रांबद्दल आदराने वागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सैन्यात सुरुवातीपासून मुस्लीम लोकांचा समावेश होता. १६५६ मध्ये पठाणांची पहिली तुकडी बनवण्यात आली. दर्या सारंग, शिवरायांच्या नौदलाचा प्रमुख एक मुस्लीम होता[८६]. संत रामदासांना शिवरायांचे गुरू मानण्यात येत होते, पण अलीकडील संशोधनावरून स्पष्ट झाले आहे की संत रामदास शिवरायांना कारकिर्दीच्या उत्तराधार्थ भेटले. [१५६] +राजमुद्राछत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. शहाजीराजे व जिजाबाई यांची मुद्रा पारशी भाषेत होती, पण शिवाजी महाराजांनी राजमुद्रेसाठी संस्कृत भाषेचा वापर केला.[१५७] या राजमुद्रेवरील मजकूर खालीलप्रमाणे +"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता +शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते". [१५८] ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा याचा अर्थ होतो."[१५९] +शिवाजी महाराजांकडे इतर साम्राज्यांच्या तुलनेत छोटी पण सुसज्ज आणि शिस्तबद्ध अशी फौज होती. या फौजेमध्ये मुख्यत्वे मराठा आणि कुणबी जातीचे मावळे समाविष्ट होते.[१६०] शिवाजी महाराज जाणून होते की मुघलांच्या प्रचंड तसेच दारुगोळा व तोफखान्यांनी सज्ज असलेल्या फौजेला पारंपारिक युद्धपद्धतीने हरवणे कठीण होते. त्यामुळे महाराजांनी आपली स्वतःची अशी युद्धनीती विकसित केली, जिला ' गनिमी कावा' म्हणून ओळखले जाते.[१६१] आजूबाजूच्या भौगोलिक प्रदेशाचे आणि येथील दऱ्याखोऱ्यांचे सखोल ज्ञान, वेगवान फौज आणि शत्रूला अनपेक्षित हल्ले अशा पद्धतींचा वापर शिवरायांनी केला. ही युद्धनीती अतिशय यशस्वी ठरली. मुघलांच्या मोठमोठ्या फौजा शिवरायांच्या छोटेखानी फौजांसमोर निष्प्रभ ठरल्या. [१६२] +शिवाजी महाराजांनंतर मुघलांसोबत मराठ्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यांच्या मृत्यूनंतर, १६८१ मध्ये, औरंगजेबाने मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेश, विजापूरस्थित आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ताब्यात घेण्यासाठी दक्षिणेत आक्रमण सुरू केले. या दोन्ही सल्तनतांचा नायनाट करण्यात तो यशस्वी झाला पण दख्खनमध्ये २७ वर्षे घालवूनदेखील तो मराठ्यांना वश करू शकला नाही. या काळात १६८९ मध्ये संभाजीराजांना मुघलांनी पकडले आणि छळ करून त्यांना फाशी दिली. मराठ्यांनी नंतर संभाजीराजांचे उत्तराधिकारी राजाराम आणि नंतर राजाराम महाराजांच्या विधवा ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रतिकार केला. लढायांमुळे मुघल आणि मराठे यांच्यात प्रदेश वारंवार बदलले गेले.पुढे १७०७ मध्ये मुघलांचा पराभव होऊन हा संघर्ष संपला. [१६३] +शाहू महाराज, जे शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजीराजांचे पुत्र होते, त्यांना औरंगजेबाने २७ वर्षांच्या संघर्षात कैदेत ठेवले होते. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी शाहूराजेंची सुटका केली. आपल्या काकू ताराबाई यांच्यासोबत वारसाहक्कासाठी अल्पशा सत्ता संघर्षानंतर, शाहूराजांनी १७०७ ते १७४९ पर्यंत मराठा साम्राज्यावर राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी बाळाजी विश्वनाथ आणि नंतर त्यांच्या वंशजांना मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) म्हणून नियुक्त केले. बाळाजींचा मुलगा, पेशवे बाजीराव पहिले आणि नातू, पेशवे बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. यशाच्या शिखरावर असताना मराठा साम्राज्य दक्षिणेला तामिळनाडू [१६४] पासून उत्तरेला पेशावर (आजचे खैबर पख्तूनख्वा) आणि पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. १७६१ मध्ये, मराठ्यांच्या सैन्याने पानिपतची तिसरी लढाई अफगाण दुर्राणी साम्राज्याच्या अहमद शाह अब्दालीशी गमावली, ज्यामुळे वायव्य भारतात त्यांचा साम्राज्य विस्तार थांबला. पानिपतनंतर दहा वर्षांनी, माधवराव पेशव्यांच्या राजवटीत मराठ्यांनी उत्तर भारतात पुन्हा प्रभाव मिळवला . [१६५] +मोठ्या साम्राज्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या प्रयत्नात, शाहूराजे आणि पेशव्यांनी सर्वात बलाढ्य शूरवीरांना अर्ध-स्वायत्तता दिली आणि मराठा संघाची निर्मिती केली. [१६६] ते बडोद्याचे गायकवाड, इंदूर आणि माळव्याचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया आणि नागपूरचे भोंसले म्हणून ओळखले जाऊ लागले. १७७५ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यातील उत्तराधिकारी संघर्षात हस्तक्षेप केला, ज्याचा परिणाम म्हणजे पहिले इंग्रज-मराठा युद्ध होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात (१८०५-१८१८) इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव होईपर्यंत मराठे भारतातील प्रख्यात सत्ता राहिले. पण या युद्धांनंतर कंपनीला भारतातील बहुतेक भागांत प्रबळ सत्ता मिळाली. [१६७] [१६८] +भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले.[ संदर्भ हवा ] +ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात.[ संदर्भ हवा ] महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.[ संदर्भ हवा ] +तुकाराम, बसवेश्वर, छ. शिवाजी महाराज, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.[ संदर्भ हवा ] +आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजी महाराजांच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते.[ संदर्भ हवा ] इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो.[ संदर्भ हवा ] (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० - ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.).[ संदर्भ हवा ] अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.[ संदर्भ हवा ] +छ. शिवाजी महाराजांचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे.[ संदर्भ हवा ] जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली.[ संदर्भ हवा ] शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती.[ संदर्भ हवा ] म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.[ संदर्भ हवा ] +[१६९] +[१७०] +[१७१] +शिवाजी महाराजांच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजी महाराजांच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १०० च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.[ संदर्भ हवा ] +भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली.[ संदर्भ हवा ] इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली.[ संदर्भ हवा ] त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका निघाल्या आहेत. भालजी पेंढारकरांनी छ. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढलेले आहेत. त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत : +छ. शिवाजी महाराजांवरील चित्रपट व इतर कलाकृतींसाठीचा विस्तृत लेख: छत्रपती शिवाजींविषयी साहित्य व कलाकृतीं +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10118.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5e20d05bfe66b74e01172f352e1404d7f0618d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10118.txt @@ -0,0 +1,51 @@ +छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले +(१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. +छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. +संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ ही स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांची आजी राजमाता जिजाबाई यांनी केला. +त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई[१] यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई[२] यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला. +अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघल सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.[ संदर्भ हवा ] +शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.[ संदर्भ हवा ] +तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.[ संदर्भ हवा ] +दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.[ संदर्भ हवा ] +श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | +यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || +अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.[ संदर्भ हवा ] +संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्‌प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.[ संदर्भ हवा ] त्या ओळी खालीलप्रमाणे : +|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज || +|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री || +यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच 'हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति' म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'म्लेंव्छक्षयदीक्षित' म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.[ संदर्भ हवा ] +दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य...[ संदर्भ हवा ] युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.[ संदर्भ हवा ] +संतजनांस राजाश्रयः +१. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा मोरे यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)[ संदर्भ हवा ] +२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)[ संदर्भ हवा ] +३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)[ संदर्भ हवा ] +४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)[ संदर्भ हवा ] +५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)[ संदर्भ हवा ] +६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्रीचे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.[ संदर्भ हवा ] +७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.[ संदर्भ हवा ] +८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.[ संदर्भ हवा ] +सक्तीने धर्मांतरास विरोध: +छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'[ संदर्भ हवा ] +अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख: +छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरू झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.[ संदर्भ हवा ] +'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...' +सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले +(सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले) +श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले +(संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी) +औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला.[ संदर्भ हवा ] मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले.[ संदर्भ हवा ] संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.[ संदर्भ हवा ] +इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती. +इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या ब्राह्मणांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला, फ्रेंच गवर्नर गेनरल मार्टीनने त्याच्या डायरीत याची नोंद करून ठेवली आहे, की जवळच्या ब्राम्हणांनी महाराजांशी दगाफटका केला.[३] कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. +छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.[ संदर्भ हवा ] +मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. 'औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून स्वतंत्र जिवन जगन्याचे' किंवा धर्मांतरण करून इस्लाम धर्म स्वीकार करून मुसलमान बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. शेवटी दोघांनाही नर्क यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. शेवटी एक मशाल शांत झाली.[ संदर्भ हवा ] +अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. +संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.[ संदर्भ हवा ] +बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे : +'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः । +जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥ +अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास +तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ " +याचबरोबर संभाजी महाराजांनी नायिकाभेद, नखशिखा, सातशतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समयनय हा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला.[ संदर्भ हवा ] +(संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक कथा कथने आणि कादंबऱ्या) +संभाजी महाराजांवरील नाटके diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10128.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6186e6b7b72ae7e07508e74a14c8ba35f001a6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10128.txt @@ -0,0 +1,45 @@ + +१९° ५२′ ४८″ N, ७५° १९′ १२″ E +छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.[२] फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव "औरंगाबाद" बदलून "छत्रपती संभाजीनगर" असे केले.[३] +पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ.स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अलाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये, दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद (सध्याच्या संभाजीनगरमध्ये) येथे वेडा महंमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि, मुहम्मद बिन तुघलक यांनी १33४ मध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. १४९९ मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल वाइसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून "औरंगाबाद" केले आणि त्यास मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनविली. १७२४ मध्ये दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम, पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ मध्ये हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवले होते. ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि १५० वर्षे ते तसे राहिले. १९५५ पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचा भाग राहिले. १९६० मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.[४] + +औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता. +इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आले. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये औरंगजेब याचे अहमद नगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे. +इ.स. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे आला. +इ.स. १८८९ मध्ये औरंगाबाद मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. +निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवीशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योगव्यवसायाला प्रारंभ झाला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थांनातही देशाच्या अन्य भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले. +हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले. +या शहराला "औरंगाबाद" हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव "खडकी" होते.[५] शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी अनेकदा मागणी केली होती.[६][७] +२९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी १७ जुलै २०२२ रोजी "संभाजीनगर" नावाचा विस्तार करून "छत्रपती संभाजीनगर" असे शहराचे नामांतर केले. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ ला नरेंद्र मोदी सरकार कडून सुद्धा औरंगाबाद या शहराला 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णयास मंजूरी देण्यात आली.[८] तथापि, यावेळी औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद तालुका यांचे नामकरण झाले नव्हते. +भौगोलिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर उत्तर अक्षांश १९°५३'४७" - पूर्व रेखांश ७५°२३'५४" याठिकाणी वसलेले आहे. हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो. अनेक लहानलहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात. ते दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्या मध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते. +तापमान : छत्रपती संभाजीनगरचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.[९] +पर्जन्यमान : पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते. +साचा:Infobox Weather +औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग, खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते. +औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते. +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकूण आठ झोन मध्ये ११८ वॉर्डात महानगरपालिका क्षेत्राची विभागणी झाली आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था अस्तित्वात आहे. +औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत.औरंगाबाद (पूर्व) औरंगाबाद (मध्य) आणि औरंगाबाद (पश्चिम) अशी या तीनही विधानसभा मतदारसंघांची नावे आहेत +गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबाद जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो +कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबाद जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या. +येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे. +प्रोझॉन मॉल येथील मोठा बाजार आहे. +जेष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, साहित्यिक प्र . ई. सोनकांबळे, कवी वीरा राठोड, कविवर्य प्रा.दासू वैद्य, बालकवी गणेश घुले आदी अनेक नावे उल्लेखनीय आहेत. +ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यान पर्यटनाच्या दृष्टीतून अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याच औरंगाबादने कितेक वर्षांपासून नाट्य व सिने क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम अव्वल स्थानी राखून आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक अजित दळवी द्वारा लिखित अनेक नाटकांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनावर कोरलीत. अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. शिवाय प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चला हवा फेम योगेश सिरसाठ, बाळू मामांच्या नावाने चांगभल, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची ग जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दिपक अंभुरे, प्रविण डाळिंबीकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे, आदी दिग्गज कलावंतानी आपल्या करीयरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार देशमुख, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक नामवंत कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्यातही. 'व-हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते. +नामांकित असे यशराज मुखाटे उत्कृष्ट संगीत करणारे हे देखील संभाजीनगर चे आहेत . +छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. २००८ पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर आहे. +औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (स्टेशन कोड:AWB) हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे. +छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर ८५ कि.मी. एवढे आहे. +छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने "मराठवाडा विद्यापीठ" याचे नाव बदलून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे केले. या विद्यापीठाच्या परिसरामध्ये १६व्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेला सोनेरी महाल आहे. त्यासोबत फुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत. +महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापण करण्यात आले. हे मुंबई व नागपूर नंतर राज्यातील तिसरे आणि अंतिम राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. हे भारताच्या २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. +बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील शाळा आहे. ही शाळा १९७६मध्ये सुरू झाली. हिचा परिसर प्रगती कॉलोनी भागात आहे. या शाळेत सुमारे ४५० विद्यार्थी ८वी ते १०वीचे शिक्षण घेतात. + +इथे अंदाजे १५०० सुफी संतांना दफनविण्यात आलेले आहे.[ संदर्भ हवा ] +देवगड - दत्ताचे देवस्थान. मुघल शासनकाळात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत + +हॉस्पिटल +घाटी - मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय. याठिकाणी विदर्भ, खानदेशातील रूग्णही उपचारासाठी येतात. तसेच अद्यावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धती केली जाते. +भारतात इतर अनेक मध्ययुगीन शहरांपासून औरंगाबादला उभे राहिलेल्या गोष्टींपैकी 52 गोष्टी "गेट्स" आहेत, त्यापैकी प्रत्येक स्थानिक इतिहासाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्ती होत्या. औरंगाबादला "सिटी ऑफ गेट्स" म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. +52 पैकी केवळ 4 मुख्य आणि 9 इतर गेट टिकून आहेत, सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या निजाम पॅलेस (पॅलेस ऑफ निजाम) जवळ भडकल गेट आहे. +वाडीचा किल्ला. +सोयगाव शहारा पासून 4 किमी अंतरावर वडीचा किल्ला आहे येथील निसर्गरम्य वातावरण प्रेक्षणीय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10139.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd66c6d0927d8cf1b2fae87d3a30006eace9d228 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10139.txt @@ -0,0 +1,2 @@ +छत्रपूर भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गंजम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1014.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f128226c89b78cc96f2473e0a840099960569241 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1014.txt @@ -0,0 +1 @@ +गडपायळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10140.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..622dad74ef67ab04141199a11179cd31f6f3d6f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10140.txt @@ -0,0 +1 @@ +छत्रपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10169.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7148245fafb107d532eacb3a24c26540e6588f73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10169.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 43°54′0″N 125°12′0″E / 43.90000°N 125.20000°E / 43.90000; 125.20000 + +छांगछुन (मराठी लेखनभेद: चांगचुन; नवी चिनी चित्रलिपी: 长春 ; फीनयीन: Chángchūn), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील चीलिन प्रांताचे राजधानीचे शहर आहे. चीलिन प्रांतातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या छांगछुनास प्रशासकीय दृष्ट्या उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार छांगछुन शहरांतर्गत मोडणाऱ्या सर्व परगण्यांची आणि परगणास्तरीय नगरांची एकूण लोकसंख्या ७६,७७,०८९ एवढी आहे. +छांगछुनाच्या परिसरात वाहननिर्मिती क्षेत्रातील अनेक उद्योग वसले असल्यामुळे हे शहर चीनचे वाहन-उद्योगाचे शहर म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10177.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed38a8c83b33bd588d370eb7214be4adef8f2500 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10177.txt @@ -0,0 +1,6 @@ +कागदावर शाईने यांत्रिक पद्धतीने छपाई करण्याच्या ठिकाणाला छापखाना म्हणतात. +चाकाच्या शोधाने मानवी आयुष्याला गती दिली ; तर ' प्रिंटिंग प्रेस 'च्या शोधाने मानवी व्यवहाराला. व्यवसायाने सुवर्णकार असलेल्या आणि जर्मन देशामध्ये राहणाऱ्या जोहान्स गटेनबर्गच्या या शोधामुळे ' वाङ्मया 'ला एकदम ' साहित्या 'चा दर्जा प्राप्त करून दिला. अर्थात कागदाचा शोध अगोदरच लागल्याने ' प्रेस 'च्या कामाला अधिक ' अर्थ ' आला. पण हे फार पूर्वीचे... दरम्यान ' दिसामाजी काहीतरी लिहावे ' वाले लिहीतच होते ; पण ते सर्वदूर पोचत नव्हते. ते पोचले ' प्रिंटिंग प्रेस 'च्या उदयानंतर. या विषयासंबंधात फार मागे जायचे नाही , असे ठरवले आणि गेल्या २५ ते ३० वर्षांचा आढावा घेतला तरी ' प्रिंटिंग प्रेस 'च्या तंत्रात झालेला बदल हा इतर कोणत्याही व्यवसायातील बदलांच्या तुलनेत अधिक आणि जलद आहेत. +' ट्रेडर ' या वरकरणी स्वयंपाकघरातील ' पोळपाट-लाटणे ' सारख्या दिसणाऱ्या प्रिंटरपासून ते ब्लॉक मेकिंग करावे लागणाऱ्या ' लेटरप्रेस ' आणि त्यानंतर ' प्लेटस ' पासून ते ' सीटीपी ' असा झालेला ' ऑफसेट ' प्रवास अगदी काही वर्षांतील आहे , हे सांगून खरे वाटणार नाही. पूर्वी हाताने खिळे जुळवून ' फॉर्म ' बनविण्यात येत असे. हा फॉर्म पाट्यावर बसवून मग तीवर शाईकाम करून छपाई करण्यात येई. त्या शाईचा एक विशिष्ट वास असे. आणि तो वास ज्याच्या नाकामध्ये बसला आहे , त्याला त्या जागेपासून दूर जाणे सहजपणे जमत नाही , असे गमतीने म्हटले जाई. आणि त्यामध्ये काहीसे तथ्यही होते. छापखान्यात काम करणारा माणूस तिथल्या वातावरणात इतका आणि असा काही रुळायचा की त्याला अन्य ठिकाणच्या नोकरीचे किंवा व्यवसायाचे आकर्षण वाटेनासे व्हायचे. त्यावेळचे छापखानेही वेगळे होते आणि त्यातील वातावरणही जरा हटकेच असायचे. विशेषतः लहान छापखान्यांबाबत तर हे फारच खरे होते. त्यामध्ये एक कौटुंबिक वातावरण असे आणि छपाईचे वेळापत्रक पाळावयाची सततची घाईगर्दीही असे. अर्थात त्याही काळात टंगळमंगळ करणारे आणि आपल्या दिरंगाईला किंवा चुकांना नामी सबब सांगणारेसुद्धा होते. त्यामुळेच ते काहीवेळा विनोदी लेखनाचे विषयही बनले. हे चित्र हळूहळु पालटत गेले. मात्र १९८० च्या दशकात या ' लेटरप्रेस ' वरील शाई उडू लागली आणि ' ऑफसेट ' तंत्रज्ञान ' सेट ' होऊ लागले. एक-एक अक्षर जुळवण्याचा आणि त्यामुळे अपरिहार्यपणे पुढे होणाऱ्या ' प्रिंटिंग ' साठी लागणाऱ्या वेळात कमालीची बचत झाली. पुस्तकासाठी टाइप केलेला ' ब्लॉक ' ( फॉर्म) लेटरप्रेसच्या जमान्यात फारकाळ जपून ठेवता येत नव्हता. त्याचा परिणाम पुस्तकाच्या पुनर्मुद्रणावर होत असे. कारण प्रत्येक वेळी तो फॉर्म सोडवून टेवावा लागत असे. पर्यायाने पुस्तकाच्या प्रत्येक नवीन आवृत्ती वा पुनर्मुद्रणाच्या वेळी तो पुन्हा पहिल्यापासून नव्याने जोडावा लागत असे. हे खूप वेळखाऊ काम होते. मात्र गेल्या २५ वर्षांमध्ये या व्यवसायात कम्प्युटरीकरणामुळे झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे फॉर्म आता जुळवून आणि जपून ठेवावे लागत नाहीत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसुद्धा आता इतिहासजमा झाल्या आहेत. आणि आतातर डिजिटल प्रिंटिंगमुळे प्लेटसचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले आहे. मधल्या काळात स्क्रिन प्रिंटिंगवर मोठ्या प्रमाणात काम होत होते. स्क्रिन केलेले आर्टवर्क दिसायचेसुद्धा छान. मात्र तेसुद्धा सबुरीचे काम असल्याने आता सगळ्यांचा कल डिजिटल प्रिंटिंगकडे दिसतो. +लेटरप्रेस आणि त्यासाठी होणारे ब्लॉक मेकिंग हे आज अगदी अभावानेच पाहायला मिळतात. प्रामुख्याने बँकांचे चलन , पीएच.डी.चे प्रबंध आणि नंबरिंग यासाठी ते वापरले जातात. बाकी सर्वत्र ऑफसेटचेच राज्य आहे. ऑफसेटमुळे छपाई जलद , सुबक आणि सुलभ झाली आहे. याचा सर्वाधिक फायदा झाला , तो रंगीत छपाईला. +प्रिंटिंग आणि डिझाईन क्षेत्रात कार्यरत असणारे काही मुद्रणकार याबद्दल सांगतात , ' दगडावरील छपाई , ग्रॅव्ह्यूअर , लिथो ते आजच्या डिजिटल छपाईपर्यंत झालेले बदल या व्यवसायाने तत्परतेने स्वीकारले. त्यामुळेच व्यवसायाची भरभराट झाली. पूर्वी एखादा रंगीत फोटो छापायचा म्हणजे अगदी जिकिरीचे काम असे. विविध पातळ्यांवर आठ ते १० लोक त्या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असत. आज अवघ्या काही मिनिटांत रंगीत फोटोची छपाई होते. या व्यवसायात आज दिसणारे प्रिंटर हे प्रामुख्याने दुसऱ्या वा तिसऱ्या पिढीतील आहेत. नवीन पिढी या व्यवसायाकडे वळताना फारशी दिसत नाही. याचे कारण क्षेत्रामध्ये दर काही वर्षांनी होणारे तांत्रिक बदल आणि त्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यासाठी फार मोठा खर्च येतो. तो सगळ्यांनाच झेपतो असे नाही. यावर उपाय म्हणून अनेकदा विदेशात वापरलेली मशीन्स ४० ते ५० टक्के किमतीत विकत घेतली जातात. अर्थात , याचा ' उत्पादना 'च्या दर्जावर परिणाम होतोच. मात्र काही निवडक अपवाद वगळता बहुतांशी प्रिंटरकडे वापरलेली मशीन्स आहेत , हे सत्य आहे. +कम्प्युटरीकरणाचा सर्वात जास्त फटका या व्यवसायाला बसला. ' पेपरलेस वर्ल्ड ' या संकल्पनेमुळे शक्य तेवढी कमी छपाई करण्याकडे कल वाढतो आहे. त्यामुळे नवीन मशीन विकत घेणे परवडत नाही. छपाईच्या कागदावरील इंचनइंच लीलया रंगवून देणाऱ्या या व्यावसायिकांच्या चेहऱ्यांवरील रंग मात्र उडाले आहेत. मुंबई-पुण्यातील वडिलोपार्जित प्रेसधारकांनीही मुख्य शहरातील जागा विकून अथवा भाड्याने देऊन शहराबाहेर स्थलांतर केले आहे. काहींनी डीटीपी युनिट , तर काहींनी कमी जागेत जास्त व्यवसाय देणारी डिजिटल प्रिंटिंग यंत्रणा बसवून व्यवसायासोबतची नाळ कायम राखण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर काहींनी या व्यवसायाला रामराम केला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10186.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee976c94b135f14f40df7e3937851d9eebbd6f4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10186.txt @@ -0,0 +1,3 @@ +सिनेमॅटोग्राफी ( प्राचीन ग्रीक κίνημα, kìnema "हालचाल" आणि γράφειν, gràphein "लिहिण्यासाठी") ही मोशन पिक्चरची कला आहे (आणि अलीकडे, इलेक्ट्रॉनिक व्हिडिओ कॅमेरा ) छायाचित्रण. +सिनेमॅटोग्राफर वस्तूंमधून परावर्तित प्रकाश एका वास्तविक प्रतिमेमध्ये केंद्रित करण्यासाठी लेन्स वापरतात जी मूव्ही कॅमेऱ्यातील काही इमेज सेन्सर किंवा प्रकाश-संवेदनशील सामग्रीवर हस्तांतरित केली जाते. [१] हे एक्सपोजर क्रमाक्रमाने तयार केले जातात आणि नंतरच्या प्रक्रियेसाठी आणि मोशन पिक्चर म्हणून पाहण्यासाठी संरक्षित केले जातात. इलेक्ट्रॉनिक इमेज सेन्सरच्या सहाय्याने प्रतिमा कॅप्चर केल्याने प्रतिमेतील प्रत्येक पिक्सेलसाठी विद्युत शुल्क तयार होते, जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते आणि त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी किंवा प्रदर्शनासाठी व्हिडिओ फाइलमध्ये संग्रहित केली जाते. फोटोग्राफिक इमल्शनसह कॅप्चर केलेल्या प्रतिमांचा परिणाम फिल्म स्टॉकवर अदृश्य अव्यक्त प्रतिमांच्या मालिकेत होतो, ज्या रासायनिकरित्या दृश्यमान प्रतिमेत " विकसित " होतात. चित्रपट स्टॉकवरील प्रतिमा समान मोशन पिक्चर पाहण्यासाठी प्रक्षेपित केल्या जातात. +सिनेमॅटोग्राफीचा उपयोग विज्ञान आणि व्यवसायाच्या अनेक क्षेत्रात तसेच मनोरंजनाच्या उद्देशाने आणि जनसंवादासाठी होतो . diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10220.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb10e7884bde4d324978a1c7fe134ca3b2167517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10220.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चीनवर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10284.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d78bf6c8aa07657178bf84b0fd5fc852a0449f00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10284.txt @@ -0,0 +1,8 @@ +ज.द. गोंधळेकर (जन्म : अमरावती, २१ एप्रिल १९०९; - मुंबई, ४ डिसेंबर१९८१) हे मराठी चित्रकार होते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या ख्यातनाम कलासंस्थेचे ते पहिले भारतीय डीन होते. +गोंधळेकरांचा जन्म महाराष्ट्रात अमरावतीला झाला व शालेय शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालयात झाले. १९२६ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घेण्यासाठी ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या प्रसिद्ध कला शिक्षणसंस्थेत दाखल झाले. १९३१ साली त्यांनी 'जी.डी. आर्ट' हा पदविका अभ्यासक्रम पुरा केला. +१९३७ साली गोंधळेकर लंडनच्या 'स्लेड स्कूल ऑफ फाईन आर्ट' या शिक्षणसंस्थेत शिकण्याकरता रवाना झाले. तेथे त्यांनी 'डिप्लोमा इन फाईन आर्ट' हा पदविका अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यांनी पॅरिसच्या ज्युलियन अकादमीमधून शिकून रंगचित्रकलेचे यंत्र आणि कौशल्य आत्मसात केले. पेंटिग्ज आणि अशाच कलात्मक वस्तूंचे जतन कसे करावे हे शिकण्यासाठी गोंधळेकर बेल्जियमच्या Laboratoria Centrale des Musees de Belgique या संस्थेत दाखल झाले. या शिक्षणासाठी इ.स. १९५०मध्ये युनेस्कोने त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. + +परदेशांमधून शिकून १९३९ साली गोंधळेकर भारतात परतले. भारतात परतल्यानंतर गोंधळेकरांनी चित्रपटांत कलादिग्दर्शनाची कामे केली; तसेच व्यावसायिक चित्रपटनिर्मितीही सुरू केली. मात्र १९५३ साली ज्या 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मध्ये ते शिकले होते, तिच्याच 'डीन'पदावर नेमणूक होण्याचा मान त्यांना लाभला. विदेशांतील शिक्षणकाळात केलेल्या निरीक्षणांवर विचार करून त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या अभ्यासक्रमांत कालसुसंगत सुधारणा घडवून आणल्या. १९५९ साली तुलनेने अल्पशा कारकिर्दीनंतर त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे डीनपद सोडले. +ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६० चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत. +निवृत्तीनंतरदेखील गोंधळेकर मराठी विश्वकोश, शासकीय कलाशिक्षण विभाग इत्यादींतून चित्रकलाविषयक कामांत सक्रिय राहिले. +४ डिसेंबर १९८१ रोजी गोंधळेकरांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10308.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1eb56c01c4cb5399eee7ed27756fafbffec269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10308.txt @@ -0,0 +1,13 @@ +नामशेष +जंगलातून नामशेष +अतिशय चिंताजनक +चिंताजनक +असुरक्षित +Threatened +Conservation Dependent +Near Threatened +मुबलक +वर्ल्ड काँझरवेशन युनियन +IUCN Red List + +जंगलातून नामशेष प्रजाती म्हणजे अशा प्रजाती ज्या संग्रहालय किंवा मानव-निर्मित वसतीस्थानांमध्येच आढळतात. ह्या प्रजाती त्यांच्या नैसर्गिक वसतीस्थानांतून नष्ट झालेले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10323.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f109153ad41c1215239ac7534e0e45c65ca6e1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10323.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांजगिर-चांपा हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जांजगिर येथे आहे.या जिल्ह्याचे हे जुळे नाव असले तरी ही गावे एकमेकांपासून सुमारे ८ ते १० किमी अंतरावर वसलेली आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10351.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b32e9ce125bd8d8b7d50ec5b02db1c3eb21174fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10351.txt @@ -0,0 +1,2 @@ +जकाया म्रिषो किक्वेते (इंग्लिश: Jakaya Mrisho Kikwete; ७ ऑक्टोबर, १९५०) हा आफ्रिकेतील टांझानिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10360.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..851ce2cca3f1cb561680ac52ab597f0285bd5d7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10360.txt @@ -0,0 +1,6 @@ + +पृथ्वीवरील मानवी वस्ती, त्यांची स्थिती यासाठी जग हा शब्द वापरला जातो. जगात साधारण ६.६ अब्ज लोक राहतात.जगात एकूण सात खंड आहेत .व चार महासागर आहेत. +पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे २९% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे.जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागाला खंड असे म्हणतात. पुढीलप्रमाणे +सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आक्टिर्टक महासागर ,पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत . आशिया खंड , युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे . युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत.यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्रवीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहेत. +आशिया विस्तार व सीमा: +या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तर १0 दक्षिण ते ८१उत्तर इतका आहे व रेखावृतीय विस्तार २६ पूर्व ते १७० पश्चिम याच्या दरम्यान आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10386.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf24df9a2d8f804ed0787da4a6f93b877cebd0f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10386.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगदंबानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10433.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..482f8a8fd0b1ff1a0aa8ef185cd7b2e2629bb072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10433.txt @@ -0,0 +1,7 @@ +जगद्गुरू रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत.[१][२][३] ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[४] तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.[५][६] हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरू रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत.[१][२][७][८] अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात.[७][९][१०] ते संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे.[११] त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते,[८][१२] व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.[१३] स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.[१४][१५][१६][१७][१८][१९] +त्यांनी कधीही अभ्यासासाठी किंवा रचना करण्यासाठी ब्रेल लिपी वापरली नाही.ते बहुभाषिक आहेत आणि 22 भाषा बोलतात. संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली यासह अनेक भाषांमध्ये तो एक छोटा कवी आणि निर्माता आहे. त्यांनी चार महाकाव्ये (दोन संस्कृत आणि दोन हिंदीत), रामचरितमानसवर एक हिंदी भाष्य, अष्टाध्यायीवरील काव्यात्मक संस्कृत भाष्य आणि प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि) वरील संस्कृत भाष्य यासह 80 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथांची रचना केली. प्रमुख उपनिषद). ते तुलसीदासांवरील भारतातील सर्वोत्कृष्ट तज्ञांपैकी एक मानले जातात आणि तुलसी पीठाने प्रकाशित केलेल्या रामचरितमानसच्या अस्सल प्रतीचे ते संपादक आहेत. स्वामी रामभद्राचार्य हे रामायण आणि भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत – त्यांच्या कथा भारतातील आणि परदेशातील विविध शहरांमध्ये नियमितपणे आयोजित केल्या जातात आणि कथेचे कार्यक्रम संस्कार टीव्ही, सनातन टीव्ही इत्यादी चॅनेलवर प्रसारित केले जातात. +2015 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. +आई शची देवी आणि वडील पंडित राजदेव मिश्र यांचे पुत्र जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर जिल्ह्यातील संदिखुर्द या गावात वसिष्ठगोत्रिय सरयुपारिन ब्राह्मण कुटुंबात झाला. माघ कृष्ण एकादशी विक्रम संवत 2006 (त्यानुसार 14 जानेवारी 1950) मकर संक्रांतीच्या तारखेला रात्री 10:34 वाजता बाळाची प्रसूती झाली. त्यांचे आजोबा मीराबाईंचे भक्त होते, पंडित सूर्यबली मिश्रा यांची चुलत बहीण आणि मीरा बाई त्यांच्या कवितांमध्ये श्रीकृष्णांना गिरीधर म्हणून संबोधत असत, म्हणून त्यांनी नवजात मुलाचे नाव गिरीधर ठेवले. +23 ऑगस्ट 1996 रोजी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे अंध विद्यार्थ्यांसाठी तुलसी प्रज्ञाचक्षू विद्यालयाची स्थापना केली. यानंतर त्यांनी केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उद्देशाने त्यांनी 27 सप्टेंबर 2001 रोजी चित्रकूट, उत्तर प्रदेश येथे जगद्गुरू रामभद्राचार्य अपंग विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील आणि जगातील पहिले अपंग विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना उत्तर प्रदेश सरकारच्या अध्यादेशाद्वारे करण्यात आली, ज्याचे नंतर उत्तर प्रदेश राज्य कायदा 32 (2001) मध्ये रूपांतर करण्यात आले. या कायद्याने स्वामी रामभद्राचार्य यांची विद्यापीठाचे आजीवन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. या विद्यापीठात संस्कृत, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, चित्रकला (स्केचेस आणि कलर्स), ललित कला, विशेष शिक्षण, प्रशिक्षण, इतिहास, संस्कृती, पुरातत्व, संगणक आणि माहिती विज्ञान, व्यावसायिक शिक्षण, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑर्गन- अॅप्लिकेशन्स आणि ऑर्गन सपोर्टच्या क्षेत्रात अंडरग्रेजुएट, ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट डिग्री ऑफर करते. 2013 पर्यंत विद्यापीठात आयुर्वेद आणि चिकित्साशास्त्र (वैद्यकीय) शिकवण्याचा प्रस्ताव आहे. भारत सरकारच्या अपंगत्व कायदा, 1995 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे - दृष्टिहीन, बहिरे आणि मुके, ऑर्थोपेडिकल (अपंग किंवा हात नसलेले) आणि मानसिकदृष्ट्या विकलांग - केवळ चार प्रकारच्या अपंगांना विद्यापीठ प्रवेशाची परवानगी देते. उत्तर प्रदेश सरकारच्या मते, हे विद्यापीठ राज्यातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. मार्च 2010 मध्ये विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात एकूण 354 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पदव्या प्रदान करण्यात आल्या. जानेवारी 2011 मध्ये झालेल्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात 388 विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदव्या प्रदान करण्यात आल्या. +गोस्वामी तुलसीदासांनी 16 व्या शतकात आयुतादिक पदे असलेले रामचरितमानस रचले. त्यांचे कार्य उत्तर भारतात 400 वर्षे खूप लोकप्रिय झाले आणि बहुतेक वेळा पाश्चात्य इंडोलॉजिस्ट त्यांना उत्तर भारताचे बायबल म्हणतात. या काव्याच्या अनेक प्रती छापण्यात आल्या आहेत, ज्यात श्री व्यंकटेश्वर प्रेस (खेमराज श्रीकृष्णदास) आणि रामेश्वर भट्ट इत्यादींच्या जुन्या प्रती आणि गीता प्रेस, मोतीलाल बनारसीदास, कौदीराम, कपूरथला आणि पाटणा येथून छापलेल्या नवीन प्रतींचा समावेश आहे. मानसवर अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत, ज्यात मानसपियुष, मानसगुद्धार्थचंद्रिका, मनसामानका, विनायकी, विजया, बालबोधिनी इ. अनेक ठिकाणी, या प्रती आणि भाष्य श्लोकांची संख्या, मूळ मजकूर, प्रचलित शब्दलेखन (जसे की अनुनासिक वापर) आणि प्रचलित व्याकरण नियम (जसे की विकृत स्वर) मध्ये भिन्न आहेत. मोतीलाल बनारसीदास आणि श्री वेंकटेश्वर प्रेसच्या प्रतींप्रमाणे काही प्रतींमध्ये आठवा कॅन्टो देखील परिशिष्ट म्हणून आढळतो. +20 व्या शतकात, वाल्मिकी रामायण आणि महाभारताचे संपादन आणि अस्सल प्रत अनुक्रमे बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी केली होती, स्वामी रामभद्राचार्य यांनी बालपणापासून ते 2006 पर्यंत रामचरितमानसची 4000 पुनरावृत्ती केली होती. 50 प्रतींच्या धड्यांवर आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी एक अस्सल प्रत संपादित केली. ही प्रत तुलसीपीठ आवृत्तीच्या नावाने छापण्यात आली. आधुनिक प्रतींच्या तुलनेत तुलसीपीठ प्रतमध्ये अनेक ठिकाणी मूळ मजकुरात तफावत आढळते - स्वामी रामभद्राचार्य यांनी मूळ ग्रंथासाठी जुन्या प्रती अधिक विश्वासार्ह मानल्या आहेत. याशिवाय तुळशीपीठाची प्रत ही आधुनिक प्रतींपेक्षा खालील प्रकारे शुद्धलेखन, व्याकरण आणि यमक या बाबतीत वेगळी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10454.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3648091f83d9ce9356624845910445db160ac063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10454.txt @@ -0,0 +1,31 @@ +जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे ऊर्फ नाना शंकरशेट (इंग्रजी लेखन-भेद: Jagannath Shankarsheth) (जन्म : मुंबई, १० फेब्रुवारी १८०३, मृत्यू : मुंबई, ३१ जुलै १८६५) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता.[ संदर्भ हवा ] +जगन्नाथ शंकरशेट यांचा जन्म मुंबईत दैवज्ञ ब्राह्मण सोनार व्यापारी व सावकारी कुटूंबात झाला. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाणी तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बँकांकडे न देता शंकरशेट यांच्या हवाली करीत. 10 फेब्रुवारी 1803 (????) रोजी नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी व्यापारामध्ये मोठी संपत्ती मिळवलेले होते. त्यामुळे नानांचा बालपण हे अतिशय संपन्न तीमध्ये गेलं.[ संदर्भ हवा ] एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.[ संदर्भ हवा ] +त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला.एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेट मुर्कुटे, तथापि ते नाना शंकरशेट या नावानेच अधिक परिचित आहेत. त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला.[ संदर्भ हवा ] आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला.[ संदर्भ हवा ] त्यांच्यावर सर जमशेटजी जिजीभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.[ संदर्भ हवा ] बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४८) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४९) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या; १८५७मध्ये, द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरू केले. १८५५मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची १८४५मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेट होते.[ संदर्भ हवा ] या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.[ संदर्भ हवा ] +बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल.[ संदर्भ हवा ] +नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या : रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेला रु. ५,०००; व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाला रु. ५,०००; जगन्नाथ शंकरशेट स्कूलला रु. ३०,०००; एल्‌फिन्स्टन शिक्षण निधीस रु. २५,००० आणि जिजामाता (राणीच्या) बागेसाठी रु. २५,०००.[ संदर्भ हवा ] +देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले. नानांचे वयाच्या बासष्टाव्या वर्षी मुंबईत देहावसान झाले. नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.[ संदर्भ हवा ] +'नानांनी दिलेल्या अन्य देणग्या[ संदर्भ हवा ]' +नाना एक दानशूर व्यक्तिमत्त्व होते. समाजोपयोगी कार्यासाठी त्यांनी कधीच कुणाला रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. नानांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये ज्या काही देणग्या दिल्या, दानधर्म केलेत त्याची थोडीशी माहिती : +१) स्कूल ऑफ इंडस्ट्रीज (बालसुधारगृह)साठी ग्रॅंट रोड वरील पेन्शनर्स हाऊस जवळील आपल्या मालकीची जागा संस्थेला देणगीदाखल दिली. +२) मुंबई शहराच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी सरकारला दिल्या. +३) एल्फिन्स्टन फंड जमविण्यासाठी नानांनी इतरांकडून तीन लक्ष रुपयांचा निधी जमवून दिला यात नानांनी स्वतः २५०००/- रुपयांची भर घातली. +४) नानांनी मुलींच्या कन्याशाळेसाठी डॉ. विल्सन यांना स्वतःचा वाडा दिला. +५) स्त्री शिक्षणाला चालना मिळावी यासाठी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वखर्चाने आपल्या वाड्यात घेतले. +६) जगन्नाथ शंकरशेठ स्कूल काढली/ तिव्यातील शिक्षकांचा अर्धा पगार नाना देत त्याचबरोबर ४० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा त्यांनी उचलला. या शाळेला कायम स्वरूप येण्यासाठी २०,०००/- रुपये देणगीदाखल दिले. पुढे ही शाळा एल्फिन्स्टन मिडल स्कूलमध्ये समाविष्ट करण्यात आली. +८) जे.जे. स्कूल ऑफ आर्टसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली. +९) मुंबई विद्यापीठात संस्कृत विषयासाठी जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती आजही चालू आहे. +१०) मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नानांनी खास शिष्यवृत्त्या दिल्या. +११) ग्रॅंट मेडिकल कॉलेज स्थापनेसाठी १०००/- रुपये देणगी दिली. +१२) मराठी भाषेतून शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून नानांनी प्रत्येकी दरमहा दहा रुपयांच्या शिष्यवृत्त्या चालू केल्या. तसेच त्या शिष्यवृत्त्या कायम चालू राहाव्यात यासाठी ५०००/- रुपये संस्थेकडे देऊन ठेवले. +१३) ग्रंथसंग्रहालये वाढवीत अशी त्यांची इच्छा असे म्हणून त्यांनी ग्रंथ घेण्यासाठी नॅचरल हिस्टरी सोसायटीला ५०००/- रुपये देणगीदाखल दिले. +१४) पुणे येथील संस्कृत ग्रंथालयासाठी ५०००/- रुपये देणगी दिले. +१५) त्याचबरोबर नेटिव्ह लायब्ररी रिडींग रूम साठी १०००/- देणगीदाखल दिले. +१६) बॉंबे बेनिव्हेलन्ट ॲन्ड रीडिंग रूमसाठी स्वतःची जागा दिली आणि ग्रंथसंपदा वाढविण्यासाठी वेळोवेळी मदत केली. +१७) व्हिक्टोरिया वस्तुसंग्रहालयासाठी व उद्यानासाठी ५०००/- रुपये देणगी दिली. +१८) बोटीच्या दळणवळणासाठी स्थापन झालेल्या संस्थेस १०००/- देणगी दिली. +१९) ताडदेवमध्ये आपल्या वडिलांच्या नावे धर्मार्थ दवाखाना सुरू केला. त्याचा सर्व खर्च नाना करीत. हा धर्मार्थ दवाखाना कायम चालू राहावा यासाठी त्यांनी २४०००/- रुपये सरकार जमा केले. कालांतराने यामध्ये अजून ६०००/- रुपयांची भर घालण्यात आली. कालांतराने ही रक्कम ट्र्स्ट डीड द्वारे नायर हॉस्पिटलला देऊन तेथे एक कायमची खाट ठेवण्यात आली. +नाना जगन्नाथ शंकरशेठ यांची पदे[ संदर्भ हवा ] +नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबई आणि प्रांताच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान आहे. त्यांनी भूषविलेल्या काही महत्त्वाच्या पदांची माहिती खालीलप्रमाणे देता येईल. +१) संस्थापक अध्यक्ष - बॉंम्बे असोसिएशन २) सभासद - बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी ३) उपाध्यक्ष -स्कुल ऑफ इंडस्ट्रीज ४) अध्यक्ष - डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट ५) सदस्य - सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल) ६) सदस्य - बोर्ड ऑफ एज्युकेशन ७) सदस्य- नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी ८) विश्वस्त - एल्फिन्स्टन फंड. ९) अध्यक्ष - पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती ) १०) संस्थापक - जगन्नाथ शंकरशेठ स्कुल ११) संस्थापक सभासद - जे. जे. आर्टस् कॉलेज १२) सदस्य - मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ १३) फेलो -मुंबई विद्यापीठ १४) अध्यक्ष - हॉर्टिकल्चर सोसायटी १५) अध्यक्ष - जिओग्राफिकल सोसायटी १६) डायरेक्टर - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी १७) ट्रस्टी - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी १८) सदस्य - द इनलॅंड रेल्वे असोसिएशन १९) संचालक /सदस्य - ग्रेट ईस्टर्न रेल्वे २०) आद्य संचालक - रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने) २१) संचालक - बँक ऑफ वेस्टर्न इंडिया २२) संचालक - कमर्शिअयल बँक ऑफ इंडिया २३) संस्थापक - द मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया २ ४) संचालक/अध्यक्ष - बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना ) २५) अध्यक्ष - बादशाही नाट्यगृह ६) पहिले देशी मॅजिस्ट्रेट १ "जस्टिस ऑफ द पीस", "मुंबईचा अनभिषिक्त सम्राट", "मुंबईचे शिल्पकार" म्हणतात. +ब्रिटिश राजवटीतील वर्णभेद नाहीस झाला पाहिजे असे ते म्हणत. +इवलेसे| नाना शंकरशेठ यांच्यावरील पोस्टाचे तिकीट diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10457.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df68a5ed7a46d52ba61519871c2772d41d900f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10457.txt @@ -0,0 +1,7 @@ +फार मोठे योगदान आहे. +तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि त्याचे परीणाम याविषयी त्यांनी जनजागरण केले.मुंबईतील सत्यशोधक परिषदेत त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. +आणि वीर नरीमन यांना अटक झाल्याची बातमी सोलापुरात थडकली. यातूनच हिंसाचार झाला.त्यावेळी युवक संघाने मिरवणूक काढली.त्यामध्ये जगन्नाथ शिंदे सहभागी +झाले होते.जमावातील काही लोक रूपाभवानी मंदिर परिसरात शिंदीची झाडे तोडण्यासाठी गेले.त्यावेळी हिंसाचार,गोळीबार झाला.यात जगन्नाथ शिंदे यांचा सहभाग नव्हता +तरी ब्रिटिश सरकारच्या रोषाला ते बळी पडले. +जगन्नाथ शिंदे यांना सरकारने अटक केली आणि त्यांच्यासह चार हुतत्म्यांवर खटला चालवून पुणे येथील येरवडा कारागृहात दिनांक १२ जानेवारी १९३१ रोजी जगन्नाथ शिंदे,मल्लाप्पा धनशेट्टी,किसन सारडा आणि कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आली. +साचा:वर्गःसोलापूर शहर diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10466.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09a2fe86d59b0292be9d886cce137990eed89448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10466.txt @@ -0,0 +1 @@ +जगन्नाथराव हेगडे हे मुंबईचे माजी नगरपाल आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10482.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daae58a6cfdee418a7d95cad390f5979513904e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10482.txt @@ -0,0 +1,12 @@ +मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा. +हा प्रतिबंधन संकेत केवळ हितसंबधा बद्दल आहे;एखाद्या लेख विषयाबद्दल व्यक्तिगत आत्मियता सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोण (पूर्वग्रहीत नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन करण्याच्या आड येत नाही. +तसेच आपल्या लेखनाचे संदर्भ विकिपीडियात इतरांना सहज घेण्याजोगे करण्या करिता आपण स्वतःचे काही लेखन/छायाचित्रे प्रताधिकार मुक्त करू इच्छित असल्यास आपण तसे आपल्या संकेतस्थळावर उद्घोषित करून विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथे तशी नोंद करून ठेवण्याचे स्वागत आहे. +सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. +वर नमुद केल्या प्रमाणे मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे, त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे, कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे प्रयत्न करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही. +मराठी विकिपीडिया हा एक विश्वकोश आहे. जाहिरातसदृष्य अथवा प्रचाराचे, प्रबोधनपर, वकिली (भलावण या अर्थाने), जाहिरात किंवा फायद्याच्या दृष्टीने (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्हीही) सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. जाहीरात, प्रचार,प्रबोधन, भलावण करण्यासाठी लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते. असा औचित्यभंग झालेला आढळल्यास प्रचारकाचे प्रसिद्धी मिळण्याचे ध्येय बाजूस राहून विकिपीडियाचा गैर उपयोग केल्याचा ठपका येऊन पत ढासळू शकते हेही लक्षात घ्यावे. +निनावी अथवा वेगवेगळ्या नावांनी केलेला औचित्यभंग लक्षात येतो का ? जाणीवपुर्वक झालेले प्रचार-औचित्यभंग सरावलेलेल्या ज्ञानकोशीय संपादकांना बऱ्याच अंशी लक्षात येतात. शिवाय लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून वगळले जाण्याची शक्यता असते. +विकिपीडियाचा परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या. नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन चुकांवर एकदा नजर घाला. +आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! +कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी. +जगशांती प्रकाशन सांगली +प्रकाशक - तानाजीराव ज. जाधव diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10506.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6df36554f9235363e52228efc177910809eb9d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10506.txt @@ -0,0 +1 @@ +फोर्ब्स या व्यवसाय मासिकाने २००९ आणि २०१८ दरम्यान (२०१७ वगळता) जगातील सर्वात शक्तिशाली लोकांची वार्षिक यादी तयार केली होती. या यादीमध्ये प्रत्येक १०० दशलक्ष लोकांमागे एक स्लॉट होता, म्हणजे २००९ मध्ये यादीत ६७ लोक होते आणि २०१७ पर्यंत, ७५ लोक होते. त्यांनी किती मानवी आणि आर्थिक संसाधनांवर प्रभुत्व मिळवले होते तसेच जागतिक घटनांवर त्यांचा प्रभावानुसार स्लॉटचे वाटप करण्यात आले होते.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10599.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08d32fa83fda381bd38233c7e6949db37320e86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10599.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत. +२००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते. +आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10613.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d4f2bea20e4377a89215834d706856fa4c2df03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10613.txt @@ -0,0 +1 @@ +जनता विद्यालय ही महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावातील शाळा आहे. सैलानी परिसरातील या विद्यालयाची स्थापना शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली यांच्या पुढाकाराने १९६८ मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1062.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..793271a9a68eb52a223ef68a4963870622434249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1062.txt @@ -0,0 +1,19 @@ +तमाशामध्ये पहिले गाणे सादर केले जाते त्याला 'गण' असे म्हणतात. गण व मुजरा झाल्यावर 'गौळण' सादर केली जाते. +तत्त्ववेत्त्यांच्या ब्रह्मरूपापासून लोककथांमधील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभे राहते. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो. तो असतो गण. +गणाचे स्वरूप तात्त्विक आहे. गणातून शाहिराच्या प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे खरे दर्शन घडते. गणातील प्रत्येक शब्द हा लोकवाणीतून अध्यात्मवाणीकडे सहजपणे जातो आणि याच शब्ददर्शनातून पुढे तत्त्वदर्शन उभे राहते. +१९८० च्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेला, लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) लिखित एक गण येथे उदाहरण म्हणुन उदहृत केला आहे. [१] +हे गणराया l तव गुण गाया SS +धावुनी ये मज l यश दयाया llध्रुll +रसिकांच्या पुढे मी एक पामर l +कवण अर्पितो तव चरणावर l +स्मरण सरुदे l गित स्फुरुदे l भक्तिचे हे गणराया ll१ll +अजाण बालक बोल बोबडे l +मान्य करावे ते वाकुडे ll +तु सुखकर्ता l तु दुःखहर्ता ll वेडा मी दर्शन घ्याया ll२ll +विद्येचा रे तुची विधाता l +वंदन करीतो जाता - जाता l +मस्तकी आमुच्या l हाथ असुदे l पैलतीरावरती जाया ll ३ll +गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे. +गौळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्ये असतात. गवळणीमध्ये निमित्त हे मथुरेच्या बाजारला निघालेल्या गवळणी असतात. त्यांची चेष्टा करून रस्ता कृष्ण आणि त्याचे मित्र रस्ता अडवतात. हा रस्ता सोडण्यासाठी विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. +यातील विनोदाचा आणि मार्मिकतेचा भाग मावशी हे पात्र करते. मावशी म्हणजे एक पुरुष कलाकारच असावा लागतो. हा कलाकार सोंगाड्या असतो. यात या भागात कृष्णाची खूप चेष्टा केलेली असते. त्या निमित्ताने आध्यात्मिक चर्चादेखील घडवून आणली जाते. गौळणीतील मावशी आणि पेंद्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गौळणी यांच्यातील संवाद अतिशय चटकदार आणि द्व्यअर्थी असतात. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गौळणी, मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजेच तमाशातील 'गौळण' मिळाल्यानंतर सर्व गौळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गौळण संपते. गवळण ही पारंपरिक पद्धतीने, राधाकृष्णाच्या शृंगारलीला नृत्य, नाट्य, संगीत या घटकांनी सादर केली जाते. गवळण सादरीकरणामागे निखळ मनोरंजन आणि समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका असे स्वरूप असल्याचे दिसते. नाट्य व काव्याच्या सुरेख संगमातून गवळण लौकिक शृंगाराचा आविष्कारही करते. गण-गवळण हे देवाचे जागरण किंवा गोंधळ या प्रकारातही दिसून येते. +महाराष्ट्र सरकारने २०१८ सालच्या, तमाशा सम्राज्ञी 'विठाबाई नारायणगांवकर ' जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेले, जेष्ठ साहित्यिक कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांनी आपल्या लेखणीतून विविध प्रकारचे गण, गवळण व पोवाडे निर्माण केलेले आहेत.[२]१९७० ते २०२० या सर्वसाधारण पन्नास वर्षांच्या कालखंडात, विविध तमाशा फड मालक आणि सादरकर्ते यांनी, श्री मोमीन कवठेकर यांच्याकडून नावीन्यपूर्ण गण- गवळण लिहून नेल्या व आपल्या संचा द्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर सादर केल्या आहेत[३]. अशाप्रकारे,तमाशा ग्रामीण जनतेच्या मनोरंजन सोबतच ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी अमूल्य योगदान देत आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10630.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87ba1935dd4abefc577dadf3f557a6fe151f86fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10630.txt @@ -0,0 +1,5 @@ +निवडणूक आयोगाने जनमत चाचण्या आणि मतदानोत्तर चाचण्यांवर बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भात काही नवे निकष जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानापूर्वी 48 तास कोणत्याही प्रकारच्या जनमत अथवा मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येणार नाहीत.[१] +ज्या वेळी मतदान एकापेक्षा जास्त टप्प्यात होतं, तेव्हा सर्व टप्पे होईपर्यंत म्हणजेच शेवटच्या टप्प्यानंतर जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील. +प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्य माध्यमांनी जनमत चाचण्या केल्या असतील तर त्यांना त्याचे निष्कर्ष प्रसारित करताना आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे पाळावीच लागतील. त्यानुसार मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 48 तास आधी या जनमत चाचण्याचं प्रसारण पूर्ण करावं लागेल. तसंच एग्झिट पोलच्या बाबतीत मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतरच जनमत चाचण्यांचे निष्कर्ष प्रसारित करता येतील. +निवडणूक आयोगाने या सूचना जानेवारी 1998 मध्येच जारी केल्या होत्या, मात्र त्यावेळी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. +जनमत चाचण्यांसंदर्भातला निर्णय निवडणूक आयोगानेच घ्यावा, असे निर्देश दिल्यानंतर आयोगाने या सूचना पुन्हा जारी केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10633.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edcee519e767b274a57f0e8f4a66248afd73febf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10633.txt @@ -0,0 +1 @@ +जनरल हे पायदळ सैन्यातील सर्वोच्च पद आहे. मराठीत जनरलला सरसेनापती म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10643.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a72b36f0e0a7bdbbb8e6e79d22297472b2e153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10643.txt @@ -0,0 +1,5 @@ +अमेरिकन वायुसेनेचे एक एफ-१६ सी विमान २००८ साली इराकवरून उडताना +एफ-१६सी/डी: $१.८८ कोटी (१९९८)[२] +एफ-१६ फायटिंग फॉल्कन हे अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या जनरल डायनामिक्स या कंपनीने अमेरिकेच्या वायुसेनेसाठी बनवले होते. सुरुवातीला दिवसा लढण्यासाठी प्रमुख लढाऊ विमान म्हणून याला बनवले गेले होते. पण सततच्या सुधारणा आणि तांत्रिक विकासामुळे हे विमान सर्व प्रकारच्या वातावरणात लढण्यासाठी सक्षम आणि यशस्वी बहूद्देशीय लढाऊ विमान बनले. १९७६ पासून आजपर्यंत ४,५०० पेक्षा जास्त एफ-१६ विमाने वेगवेगळ्या देशांसाठी बनवण्यात आली आणि त्यातली बरीचशी अजुनही सेवेत कार्यरत आहेत. अमेरिकन वायुसेना आता ही विमाने खरेदी करत नाही आणि त्यांच्या ताफ्यातील जुन्या एफ-१६ विमानांना इतर विमानांनी बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण विदेशी वायुसेनांना या विमानाच्या सुधारीत आवृत्त्या अजूनही विकल्या जातात. +भारतीय वायुसेनेसाठीच्या मध्यम बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या स्पर्धेमध्ये (एम.एम.आर.सी.ए.) लॉकहीड मार्टिनने एफ-१६आयएन सुपर व्हायपर देऊ केले होते.[३] ती स्पर्धा फ्रान्सच्या रफल विमानाने जिंकली. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10677.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6b0e1a68b93014bc2b8f4d24fec1e4c9bf163bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10677.txt @@ -0,0 +1,2 @@ +जनाराववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10682.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32bb8c760e3ee5c39c10b17ce491385482d21451 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10682.txt @@ -0,0 +1,7 @@ +७ सप्टेंबर, १९७९ (वय ७६) +५ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +जनार्दन ग्यानोबा नवले (डिसेंबर ७, इ.स. १९०२; फुलगाव, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत – सप्टेंबर ७, इ.स. १९७९, पुणे, महाराष्ट्र, भारत) पहिल्या भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेट खेळाडू होता. +इ.स. १९३२ इंग्लड दौऱ्यात भारतीय संघाच्या एतिहासिक पहिल्या कसोटी सामन्यात नवेलंनी पहिला चेंडू खेळला. .[१] त्यांनी लॉर्ड्स वरिल सामन्यात, दोन्ही डावांमध्ये फलंदाजी ओपन केली. अनेक वर्षांसाठी त्यांनी हिंदू संघासाठी यष्टीरक्षण केले. त्यांनी हिंदू संघासाठी पदार्पण १६ व्या वर्षी केले. +आयुष्याच्या सरत्या काळात त्यांनी साखर कारखान्यात चौकीदाराची नौकरी केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10692.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb5cf2fc8fecce7b0a9ce939e545703ae0b8cb61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10692.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे, एम.ए. पीएच.डी. ( कौठा, तालुका-औसा, ११ नोव्हेंबर १९३४) हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे पहिले कुलगुरू होत. +वाघमारे हे इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक, निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण कौठा, लातूर, हैद्राबाद, औरंगाबाद येथे झाले. ‘The Problem of Identity in the Postwar American Negro Novel’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. डॉ. यांनी खासदार, कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक अशा अनेक पदांवर काम केले. +डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांनी मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत लेखन केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10777.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b164ab531a6f170081f1a48a5c227ea8ee4467a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10777.txt @@ -0,0 +1,9 @@ +जपानमधील सौर ऊर्जेचा १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात विस्तार होताना दिसला. हा देश फोटोव्होल्टिक (पीव्ही) आणि घरात बसवता येण्याजोगी पीव्ही प्रणालीसाठीचा एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. घरातील पीव्ही प्रणाली बहुतेकदा ग्रिडला जोडलेली असते.[१] +देशाच्या धोरणात बदल झाल्यापासून सौर ऊर्जा ही एक महत्त्वाची राष्ट्रीय प्राथमिकता बनली आहे. स.न. २०११ मध्ये घडलेल्या फुकुशिमा दाइची अणु आपत्तीनंतर नपानेने नवीकरणीय (अपारंपरिक) ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रित केले.[२][३] २०१३ आणि २०१४ मध्ये सौर ऊर्जेच्या वाढीसाठी जपान जगातील दुसरा सर्वात मोठा बाजार बनला होता. ज्यामध्ये अनुक्रमे ६.९७ गिगावॅट आणि ९.७४ गिगावॅट क्षमता जोडली गेली. स.न. २०१७ च्या अखेरीस, एकूण क्षमता ५० गिगावॅटपर्यंत पोहोचली. ही चीननंतर जगातील दुसरी सर्वात मोठी सौर पीव्ही स्थापित क्षमता होती.[४][५] २०१६ मध्ये एकूण स्थापित क्षमता देशाच्या वार्षिक वीज मागणीच्या जवळजवळ ५% पुरवठा करण्यासाठी पुरेशी असल्याचे अंदाज लावण्यात आला होता.[४] +जपानमधील फोटोव्होल्टिक उत्पादक आणि निर्यातदारांमध्ये क्योसेरा, मित्सुबिशी इलेक्ट्रिक, मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, सान्यो, शार्प सोलार, सोलार फ्रंटियर आणि तोशिबा यांचा समावेश होतो. +जपान सरकार अनुदान देऊन सौर उर्जेचा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठे ते फीड-इन दर (फिट) पद्धतीचाही वापर करीत आहेत. डिसेंबर २००८ मध्ये, अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्रालयाने ७०% नवीन घरांमध्ये सौर उर्जा स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. २००९ च्या पहिल्या तिमाहीत घरगुती सौर उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी १४५ दशलक्ष डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली होती.[६] नोव्हेंबर २००९ मध्ये सरकारने एक फीड-इन टॅरिफ लागू केला ज्यामध्ये युटिलिटीजना घरे आणि व्यवसायांद्वारे ग्रिडमध्ये पाठविलेल्या अतिरिक्त सौर उर्जेची खरेदी करणे आणि त्या उर्जेसाठी मानक वीज दरापेक्षा दुप्पट पैसे देणे आवश्यक झाले होते.[७] +१८ जून २०१२ रोजी ४२ येन/किलोवॅट तासाच्या नवीन फीड-इन टॅरिफला मान्यता देण्यात आली. या दरात १० किलोवॅट पेक्षा कमी प्रणालींसाठी पहिल्या दहा वर्षांच्या अतिरिक्त उत्पादनाचा समावेश आहे. , १० किलोवॅट पेक्षा अधिक प्रणालींसाठी पहिल्या वीस वर्षांच्या अतिरिक्त उत्पादनाचा समावेश आहे. १ जुलै २०१२ रोजी ते लागू झाले.[८] एप्रिल २०१३ मध्ये, एफआयटी ३७.८ येन/किलोवॅट प्रति तास पर्यंत कमी करण्यात आला.[९] एप्रिल २०१४ मध्ये एफआयटी ३२ येन/किलोवॅट प्रति तास पर्यंत कमी करण्यात आला.[१०] +मार्च २०१६ मध्ये, फोटोव्होल्टिक उर्जेद्वारे तयार केलेल्या विजेसाठी नवीन फीड-इन दर मंजूर करण्यात आला. खरेदी किंमत गणना समितीने आर्थिक वर्ष २०१६ च्या खरेदी किंमती आणि त्या लागू होण्याच्या कालावधीबाबत शिफारसी तयार केल्या आणि प्रसिद्ध केल्या. या शिफारसींचा आदर करत एमईटीआयने या शिफारसींना खालीलप्रमाणे अंतिम स्वरूप दिले आहे: +१० किलोवॅट पेक्षा कमी प्रणालींसाठी निवासी पीव्ही फीड-इन दर परिस्थितीनुसार २०१७ मध्ये केडब्ल्यूला २४ येन/किलोवॅट ते २८ येन/किलोवॅट दरम्यानच्या मूल्य निर्धारीत झाले. २०१९ पर्यंत हेच दर ठेवण्यात आले.[१२] + +सर्वात अलीकडील एफआयटी केवळ निवासी नसलेल्या सौर उर्जा प्रकल्पांशी संबंधित आहे. नवीन नॉन-रेसिडेन्शियल एफआयटी २०१७ मध्ये २१ येन/किलोवॅट वरून १८ येन/किलोवॅट पर्यंत तर एप्रिल २०१८ मध्ये आणि नंतर प्रमाणित सुविधांसाठी कमी करण्यात येणार होती.[१२] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10780.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49388f700a2a026c2bebe5e4cf9356d36015259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10780.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानचे शाही आरमार (क्युजिताई: 大日本帝國海軍, शिंजिताई: 大日本帝国海軍; दै निप्पॉन तैकोकु कैगुन, जपानी: 日本海軍; निप्पॉन कैगुन) किंवा बृहद् जपानचे शाही आरमार हे इ.स. १८६९ ते इ.स. १९४७ पर्यंत जपानचे नौसैन्य होते. जपानच्या नवीन संविधानानुसार याचे विघटन केले गेले. जपानच्या समुद्री स्वसंरक्षण दलाने आता याची जागा घेतली आहे.[१] +जपानचे शाही सैन् diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10797.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c0e9e670e9e976b43fa63b7ce17eaeeea46ec46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10797.txt @@ -0,0 +1,4 @@ +जपानी साम्राज्य (जपानी: 大日本帝國) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला. +जपानी साम्राज्याने "फुकोकु क्योहेई" (जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!) या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व उद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले. +जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली व पूर्व आशियामधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1081.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..789394159987c3ac4f773cb1916a4f3d14884f31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1081.txt @@ -0,0 +1,5 @@ +गणपत कृष्णाजी हे मराठी भाषेतील पहिल्या छापील पंचांगाचे निर्माते आहेत. हे मुंबईतील पहिले छाप कारखानदार म्हणून ओळखले जातात. +१६ मार्च १८४१ च्या दिवशी गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर पहिले पंचांग छापले.[१] त्यापूर्वी त्यांनी ते हाताने लिहून काढले. प्रचलित पंचांग वापरणाऱ्या तत्कालीन व्यक्तींनी या पंचांगाला विरोध केला. पण काळाच्या ओघात हा विरोध मावळला आणि या पंचांगाचा स्वीकार केला गेला. +हिंदू धर्म आणि संस्कृती यांच्या अभ्यासात आणि भारतीय जीवन पद्धतीत पंचांग महत्त्वाचे मानले जाते. फलज्योतिष आणि खगोलशास्त्र या विषयाच्या अभ्यासक व्यक्ती तसेच पौरोहित्य करणारे लोक यांना पंचांगाचा वापर करावा लागतो. गुढीपाडवा सणाच्या दिवशी नव्या वर्षाचे फल वाचण्यासाठी पंचांग वापरतात आणि त्याची पूजा करतात.[२] हे पंचांग पूर्वी हाताने लिहिले जात असे. १८३९ मध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक लोकांनी शिळाप्रेसवर पुस्तके छापण्यास सुरुवात केली. ते पाहून गणपत कृष्णाजी यांनी या पद्धतीने पंचांग छापले.[१] +रखमाजी देवजी मुळे यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथमच तिथी, वार, नक्षत्र यांच्या आधारे कालनिर्णय करणारे पंचांग रूढ केले आणि गणपत कृष्णाजी यांनी त्याची सजावट करून त्याला प्रकाशित केले.[३] शके १७५३ चे खर या नावाच्या संवत्सराचे हे पंचांग आहे.[३] +पंचांग diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10810.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a71df4359f5cf97a1a90489d95f9f94b86efc091 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10810.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 23°09′38″N 79°56′19″E / 23.16056°N 79.93861°E / 23.16056; 79.93861 + +जबलपूर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर जबलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. या शहरास संस्कारधानी असेही म्हणतात. याचे जुने नाव जाबालीपुरम असे होते. हे महर्षि जाबालीच्या नावावरून पडले होते. जबलपूर जवळच भेडाघाट हे प्रेक्षणीय स्थान आहे. तसेच नजीक मदन-महालचा किल्ला व चोसष्ठ योगिनी मंदिरही आहे. विंध्य पर्वतरांगेत असलेले जबलपूर हे नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे. +पुराण आणि पौराणिक कथेनुसार या शहराचे नाव पूर्वी जबालीपुरम होते, कारण ते महर्षि जबालीशी संबंधित आहे. त्यांचे येथे वास्तव्य होते असे म्हणतात. १७८१ नंतरच जेव्हा मराठ्यांचे मुख्यालय म्हणून निवडले गेले, तेव्हा या शहराची ख्याती वाढली, नंतर ते सागर आणि नर्मदा प्रांताच्या ब्रिटिश कमिशनचे मुख्यालय बनले. येथे १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली. एका टेकडीवर मदन महलचा किल्ला आहे. राजा गोविंद किल्लेदार राजा मदनसिंग यांनी सुमारे ११०० इ. स. मध्ये  रणनीतिक उद्देशाने बांधलेला हा किल्ला आहे. त्यात राहण्याची व्यवस्था नव्हती. याच्या पश्चिमेस हा किल्ला आहे, जे चौदाव्या शतकातील चार स्वतंत्र गोंड राज्यांचे प्रमुख शहर होते. भेडाघाट, ग्वारीघाट आणि जबलपूर येथून मिळालेल्या जीवाश्मांवरून असे दिसून येते की तो प्रागैतिहासिक काळातील पुरापाषाणीक माणसाचा वास होता. मदन महल, शहरातील अनेक तळे आणि गोंड राजांनी बांधलेली अनेक मंदिरे या ठिकाणच्या प्राचीन वैभवाची साक्ष आहेत. या प्रदेशात बौद्ध, हिंदू आणि जैन यांचेही अवशेष आहेत. असे म्हटले जाते की जबलपूरमध्ये असलेल्या ५२ पुरातन तलावांनी त्यांची ओळख वाढविली आहे, त्यापैकी केवळ काही तलाव बाकी आहेत परंतु त्या प्राचीन ताल-तलावांची नावे अजूनही प्रचलित आहेत. त्यापैकी काही आहेत; आधारताल, रनिताल, चेरीताल, हनुमानताल, फुटाताल, माथाताल, हथिताल, सुपुटाला, देवताल, कोतालल, बघताल, ठाकुरताला, गुलाआऊ ता, माधोटल, माथाताल, सुताल, खंबाताल, गोकलपूर तलाव, शहातीलब, महानदाडा तलाव, उखारीया तैलैया, टिळक भूमि तैलैया, बैनसिंह तलैया, तीर्थलैया, लोको तलैया, काकरैय तलैय्या, जुडितालैया, गंगासागर, संग्रामसागर. जबलपूर भेडाघाट मार्गावरील त्रिपुरा सुंदरी मंदिर हथियागार संस्कृत कवी राजशेखर यांच्याशी संबंधित आहे. +विंध्या पर्वत रांगेत हे शहर पवित्र नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे. जबलपूर हे शहर दिल्ली हैदराबाद अहमदाबाद पुणे कोलकाता आणि मुंबईशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. +त्याच्या आसपासच्या भागात अत्यंत सुपीक, नर्मदा नदीच्या खोऱ्याच्या पश्चिमेला गव्हाच्या लागवडीचा क्षेत्र आहे. भात, ज्वारी हरभरा आणि तेलबिया ही आसपासच्या भागातील इतर महत्त्वाची पिके आहेत. लोह धातू, चुनखडी बॉक्साइट, चिकणमाती, अग्निस चिकणमाती, शेल, फेलस्पर, मॅंगनीज आणि जेर येथे मोठ्या प्रमाणात खाणकाम केले जाते. +राणी दुर्गावतीचा मदन महल - मदन महलचा किल्ला राजा मदन शाह यांनी १११६ मध्ये बांधला होता. आचार्य विनोबा भावे यांनी जबलपूरचे नाव 'संस्कारधानी' ठेवले. + +भेडाघाट - भारतीय पुरातत्त्व विभागाने संरक्षित चौसठ योगिनी मंदिर जवळच आहे - धुवाधार धबधबा, भेडाघाट हे एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10825.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1c132c90005900bbcb9144824be223fdaee0d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10825.txt @@ -0,0 +1 @@ +जमखंडी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10831.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f330eb25b6bd86edc8c427c9d6deea8d8a29f76a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10831.txt @@ -0,0 +1,4 @@ +जामताडा तथा जमतारा हे भारताच्या झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यातील एक शहर आणि जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. +जामताडाला भारताची फिशिंग राजधानी असेही टोपणनाव आहे. येथून जगभरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी असंख्य फोन केले गेले. [१] एप्रिल २०१५ ते मार्च २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत, १२ भारतीय राज्यांतील पोलिसांनी सायबर गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी जामताडा येथे २३ वेळा छापे घातले. [२] फसवणूक करणाऱ्यांनी अमाप पैसा मिळवला व त्यातून आलिशान मोटरगाड्या घेतल्या आणि भव्य बंगले बनवले होते. +जामताडाची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची १५५ मी (५०८ फूट) आहे व येथील गुण 23°57′N 86°48′E / 23.95°N 86.8°E / 23.95; 86.8 [३] येथे आहे. +जामताडा रांचीपासून २५० किमी तर धनबादपासून ५४ किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10845.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4fca4310c6d3291710a203ba6dc9364cd2f12a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10845.txt @@ -0,0 +1,20 @@ +जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. +त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले. +"जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे." - जवाहरलाल नेहरूजमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. +जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला. +१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. +१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. +त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. +टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली. +टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले. +१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. +झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे. +प्रकाशन-राजहंस प्रकाशन. +"स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची ताकद नसणे आणि आवश्यक असल्यास त्याचे रक्षण करणे, हा एक क्रूर भ्रम असेल आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद केवळ व्यापक औद्योगिकीकरण आणि देशाच्या आर्थिक जीवनात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ओतणेतूनच येऊ शकते." +"मुक्त उपक्रमात, समुदाय हा केवळ व्यवसायातील दुसरा भागधारक नसून, खरे तर त्याच्या अस्तित्वाचा उद्देश आहे." +"आमच्यात एक प्रकारचा दानधर्म पुरेसा आहे... तो म्हणजे गोधडी परोपकार जी चिंध्या झालेल्यांना कपडे घालते, गरिबांना खायला घालते आणि आजारी लोकांना बरे करते. मी गरीब किंवा दुःखी माणसाला मदत करू पाहणाऱ्या उदात्त भावनेचा निषेध करण्यापासून दूर आहे. असणं... एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची प्रगती ही त्याच्या सर्वात कमकुवत आणि असहाय्य सदस्यांना मदत करण्याइतकी नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात प्रतिभावान व्यक्तींना उंचावणे, जेणेकरून त्यांना देशाची सर्वात मोठी सेवा करता येईल. ." +"झटपट वाढणारी विविध प्रकारची सावली असलेली झाडे लावलेले रुंद रस्ते निश्चित करा. लॉन आणि बागांसाठी भरपूर जागा आहे याची खात्री करा. फुटबॉल, हॉकी आणि उद्यानांसाठी मोठी जागा राखून ठेवा. हिंदू मंदिरांसाठी जागा निश्चित करा, मोहम्मद मशिदी आणि ख्रिश्चन चर्च." -टाटा यांनी मुलगा दोराबला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या टाउनशिपबद्दलच्या त्यांच्या दृष्टीबद्दल सांगितले जे कालांतराने जमशेदपूर होईल. +"तो लोकांच्या नजरेत डोकावणारा माणूस नव्हता. त्याला सार्वजनिक मेळावे आवडत नव्हते, भाषणे करायची त्याची पर्वा नव्हती, त्याच्या चारित्र्याच्या बळकटपणाने कोणत्याही माणसावर कितीही मोठेपणा येण्यापासून रोखले, कारण तो स्वतः महान होता. स्वतःच्या मार्गाने, बहुतेक लोकांपेक्षा मोठे. त्याने सन्मान मागितला नाही आणि त्याने कोणत्याही विशेषाधिकाराचा दावा केला नाही, परंतु भारताची आणि तिच्या असंख्य लोकांची प्रगती ही त्याच्याबरोबर कायमची उत्कट इच्छा होती." टाटा यांच्या निधनाबद्दल टाइम्स ऑफ इंडिया +"जरी इतर अनेकांनी गुलामगिरीच्या साखळ्या सोडवण्यावर आणि स्वातंत्र्याच्या पहाटेच्या दिशेने वाटचाल झपाट्याने करण्याचे काम केले, तर टाटांनी स्वप्न पाहिले आणि ते मुक्तीनंतर जसे घडले पाहिजे तसे जीवनासाठी काम केले. इतर बहुतेकांनी गुलामगिरीच्या वाईट जीवनातून मुक्तीसाठी काम केले. टाटांनी आर्थिक स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी काम केले." -डॉ झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती +"तो नशिबाचा माणूस होता हे स्पष्ट आहे. खरंच, जणू काही त्याच्या जन्माची वेळ, त्याचे जीवन, त्याची प्रतिभा, त्याची कृती, त्याने ज्या घटना घडवल्या किंवा प्रभावित केल्या त्या घटनांची साखळी आणि त्याने केलेल्या सेवा. आपल्या देशाला आणि त्याच्या लोकांसाठी प्रदान केलेले, हे सर्व भारताच्या महान नशिबाचा भाग म्हणून पूर्व-नियत होते." - जे. आर. डी. टाटा +"आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने भारताच्या वाणिज्य आणि उद्योगासाठी यापेक्षा जास्त काम केले नव्हते." —लॉर्ड कर्झन, टाटा यांच्या निधनानंतर भारताचे व्हाईसरॉय diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10859.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4fca4310c6d3291710a203ba6dc9364cd2f12a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10859.txt @@ -0,0 +1,20 @@ +जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. +त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले. +"जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे." - जवाहरलाल नेहरूजमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. +जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला. +१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. +१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. +त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. +टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली. +टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले. +१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. +झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे. +प्रकाशन-राजहंस प्रकाशन. +"स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची ताकद नसणे आणि आवश्यक असल्यास त्याचे रक्षण करणे, हा एक क्रूर भ्रम असेल आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद केवळ व्यापक औद्योगिकीकरण आणि देशाच्या आर्थिक जीवनात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ओतणेतूनच येऊ शकते." +"मुक्त उपक्रमात, समुदाय हा केवळ व्यवसायातील दुसरा भागधारक नसून, खरे तर त्याच्या अस्तित्वाचा उद्देश आहे." +"आमच्यात एक प्रकारचा दानधर्म पुरेसा आहे... तो म्हणजे गोधडी परोपकार जी चिंध्या झालेल्यांना कपडे घालते, गरिबांना खायला घालते आणि आजारी लोकांना बरे करते. मी गरीब किंवा दुःखी माणसाला मदत करू पाहणाऱ्या उदात्त भावनेचा निषेध करण्यापासून दूर आहे. असणं... एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची प्रगती ही त्याच्या सर्वात कमकुवत आणि असहाय्य सदस्यांना मदत करण्याइतकी नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात प्रतिभावान व्यक्तींना उंचावणे, जेणेकरून त्यांना देशाची सर्वात मोठी सेवा करता येईल. ." +"झटपट वाढणारी विविध प्रकारची सावली असलेली झाडे लावलेले रुंद रस्ते निश्चित करा. लॉन आणि बागांसाठी भरपूर जागा आहे याची खात्री करा. फुटबॉल, हॉकी आणि उद्यानांसाठी मोठी जागा राखून ठेवा. हिंदू मंदिरांसाठी जागा निश्चित करा, मोहम्मद मशिदी आणि ख्रिश्चन चर्च." -टाटा यांनी मुलगा दोराबला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या टाउनशिपबद्दलच्या त्यांच्या दृष्टीबद्दल सांगितले जे कालांतराने जमशेदपूर होईल. +"तो लोकांच्या नजरेत डोकावणारा माणूस नव्हता. त्याला सार्वजनिक मेळावे आवडत नव्हते, भाषणे करायची त्याची पर्वा नव्हती, त्याच्या चारित्र्याच्या बळकटपणाने कोणत्याही माणसावर कितीही मोठेपणा येण्यापासून रोखले, कारण तो स्वतः महान होता. स्वतःच्या मार्गाने, बहुतेक लोकांपेक्षा मोठे. त्याने सन्मान मागितला नाही आणि त्याने कोणत्याही विशेषाधिकाराचा दावा केला नाही, परंतु भारताची आणि तिच्या असंख्य लोकांची प्रगती ही त्याच्याबरोबर कायमची उत्कट इच्छा होती." टाटा यांच्या निधनाबद्दल टाइम्स ऑफ इंडिया +"जरी इतर अनेकांनी गुलामगिरीच्या साखळ्या सोडवण्यावर आणि स्वातंत्र्याच्या पहाटेच्या दिशेने वाटचाल झपाट्याने करण्याचे काम केले, तर टाटांनी स्वप्न पाहिले आणि ते मुक्तीनंतर जसे घडले पाहिजे तसे जीवनासाठी काम केले. इतर बहुतेकांनी गुलामगिरीच्या वाईट जीवनातून मुक्तीसाठी काम केले. टाटांनी आर्थिक स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी काम केले." -डॉ झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती +"तो नशिबाचा माणूस होता हे स्पष्ट आहे. खरंच, जणू काही त्याच्या जन्माची वेळ, त्याचे जीवन, त्याची प्रतिभा, त्याची कृती, त्याने ज्या घटना घडवल्या किंवा प्रभावित केल्या त्या घटनांची साखळी आणि त्याने केलेल्या सेवा. आपल्या देशाला आणि त्याच्या लोकांसाठी प्रदान केलेले, हे सर्व भारताच्या महान नशिबाचा भाग म्हणून पूर्व-नियत होते." - जे. आर. डी. टाटा +"आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने भारताच्या वाणिज्य आणि उद्योगासाठी यापेक्षा जास्त काम केले नव्हते." —लॉर्ड कर्झन, टाटा यांच्या निधनानंतर भारताचे व्हाईसरॉय diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10884.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0ded00a8b10595c8b356977c7664dfa0b13b796 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10884.txt @@ -0,0 +1,20 @@ + +पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते. +प्रमुख अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, स्वरूप, उपलब्धता व त्याचबरोबर रासायनिक खतांची वापरण्याची पद्धत, प्रमाण इत्यादींची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदर १६ 'विविध अन्नद्रव्यांची' गरज भासते. ही अन्नद्रव्ये म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये. यांपैकी प्रमुख तीन अन्नद्रव्यांविषयी आपण थोडे जास्त जाणून घेऊ. +नत्र(नायट्रोजन) - +पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते. तसेच लूसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करतो. तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते. +नत्र कमतरतेची लक्षणे - +पिकांची पाने पिवळी पडतात. +पिकांची वाढ खुंटते. +स्फुरद (फोस्फरस)- +स्फूरद कमतरतेची लक्षणे - +पिकाच्या पानांना जांभळट रंग येतो. +पाने लांबट होऊन वाढ थांबते. + पालाश (पोटॅशिअम) - +पोटॅशियम कमतरतेचे लक्षणे - +पानाच्या कडा तांबडसर रंगाच्या होतात. +खोड आखूड होते व शेंडे गळतात. +अधिक माहिती - पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये खालील प्रमाणे - +मुख्य अन्नद्रव्य - नत्र, स्फुरद, पालाश. दुय्यम अन्नद्रव्य - कॅल्शियम, मॅग्रेशियम, सल्फर. +सुक्ष्म अन्नद्रव्य - कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, लोह, मॅगनीज, बोरॉन, झिंक, कॉपर, मॉलिब्लेनम, क्लोरीन ही अन्नद्रव्ये पिकांन हवा व पाण्यातून मिळतात. +पुस्तक-शेती व पशुपालन diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10886.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96733c301b5f77c8ef1602b181b1609d587ecf31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10886.txt @@ -0,0 +1,2 @@ +जमिन म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग. यास भूमी असेही म्हंटले जाते. +आशिष प्रविणसिंग पाटील diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10892.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a42f148a8b158ed8b6bd79ad6b0b7087fb0fb0f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10892.txt @@ -0,0 +1 @@ +जमुई हा भारताच्या बिहार राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10893.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c30d020a3c2391cbb292f65eec1bf3590178d46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10893.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख बिहार राज्यातील जमुई जिल्ह्याविषयी आहे. जमुई शहराबद्दलचा लेख येथे आहे. +जमुई हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र जमुई येथे आहे. या जिल्ह्याची रचना २१ फेब्रुवारी, १९९१ रोजी मुंगेर जिल्ह्यातून करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10900.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15c099ce7bb670c61eb72650fc65d7638460c0d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10900.txt @@ -0,0 +1,60 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. आहे. २०१२ साली सुमारे २९ लाख लोकसंख्या असलेला जमैका ह्या बाबतीत अमेरिका व कॅनडा खालोखाल अमेरिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचा इंग्लिश भाषिक देश आहे. किंग्स्टन ही जमैकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +१६५५ सालापासून ब्रिटिश वसाहत असलेल्या जमैकाला ६ ऑगस्ट १९६२ रोजी स्वातंत्र्य मिळाले. सध्या जमैका राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असून येथे युनायटेड किंग्डमच्या राणीची औपचारिक सत्ता आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10904.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d19ebac7cbe1464c598724418a5e646cc4e31725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10904.txt @@ -0,0 +1,77 @@ +जमैका क्रिकेट ही वेस्ट इंडीजमधील जमैका देशात क्रिकेटचे नियमन करणारी संस्था आहे. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10923.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..828d85e4222509fc38bddea1919bd81ea55b58de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10923.txt @@ -0,0 +1,4 @@ +5 ऑगस्ट 2019 रोजी, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 अन्वये दिलेला विशेष दर्जा किंवा मर्यादित स्वायत्तता रद्द केली - हा भारत प्रशासित प्रदेश ज्यामध्ये काश्मीरचा मोठा भाग समाविष्ट आहे. 1947 पासून भारत हा इस्लामिक पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वादाचा मुद्दा आहे. +भारत सरकारच्या कृती, रद्दीकरणासह, काश्मीर खोऱ्यातील दळणवळणाच्या ओळी कापल्या गेल्या आणि कोणत्याही बंडखोरीला आळा घालण्यासाठी हजारो सुरक्षा दल तैनात करण्यात आले.  माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक काश्मिरी राजकारण्यांना ताब्यात घेण्यात आले,  सरकारी अधिकाऱ्यांनी निर्बंधांचे वर्णन हिंसाचार रोखण्यासाठी,  आणि राज्यातील लोकांना आरक्षण, शिक्षण, प्रवेश नाकारण्यासाठी केले. अधिकार आणि हक्कांसारख्या सरकारी कार्यक्रमांमध्ये प्रवेश सक्षम करण्यासाठी रद्द करण्याचे समर्थन केले. +संचारबंदी आणि कर्फ्यू (कलम 144) लागू केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील प्रतिक्रिया प्रभावीपणे निःशब्द झाली.  काश्मीरमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था आणि समृद्धीची सुरुवात झाल्याची घोषणा करून अनेक राष्ट्रवादींनी उत्सव साजरा केला.  भारतातील राजकीय पक्षांपैकी, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, आणि बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी, AIADMK, तेलगू देसम पार्टी, YSR काँग्रेस पक्ष, बीजेडी आणि शिवसेना, यासह इतरांनी या रद्दीकरणाला पाठिंबा दिला होता. याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, तृणमूल काँग्रेस, जनता दल (युनायटेड) आणि द्रमुक यांनी विरोध केला होता. लडाखमध्ये, कारगिल प्रदेशातील लोकांनी, जे शिया मुस्लिम आहेत आणि लडाखची बहुसंख्य लोकसंख्या आहे, निषेध केला;  तथापि, लडाखमधील बौद्ध समुदायाने या निर्णयाचे समर्थन केले. +भारताच्या राष्ट्रपतींनी कलम 370 च्या अधिकाराखाली एक आदेश जारी केला, जो 1954 च्या विद्यमान राष्ट्रपतींच्या आदेशाला मागे टाकत आणि राज्याला प्रदान केलेल्या स्वायत्ततेच्या सर्व तरतुदी रद्दबातल करतो. गृहमंत्र्यांनी भारतीय संसदेत पुनर्रचना विधेयक सादर केले, ज्यामध्ये राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्याचे शासन उपराज्यपाल आणि एकसदनीय विधानमंडळाद्वारे केले जाईल. कलम 370 अंतर्गत विशेष दर्जा रद्द करण्यासाठी आणि राज्याची पुनर्रचना करण्याच्या विधेयकावर 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत चर्चा झाली आणि मंजूर करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10935.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d0f93f5d404d811bc68e8f38fc401afc9999115 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10935.txt @@ -0,0 +1 @@ +जम्मू आणि काश्मीर हे इ.स. १८४६ ते १९५२ पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते. १९४८ पुर्वी जम्मू- काश्मीर संस्थान राजा हरिसिंग होते. त्यानंतर जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामिल केले गेले. जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडत ज्यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होता. जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या, काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10989.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7dc0fd83b0cacfdf640133ba906ce8d6d7a384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10989.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १६, इ.स. २००७ +दुवा: [--] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10995.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76d9a5737d99928b86ff0d5b7e4c885eb2e2a42c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_10995.txt @@ -0,0 +1 @@ +जय भीम: एका महानायकाची गाथा ही अँड टीव्ही वाहिनीवरील एक महानायक: डॉ. बी.आर. आंबेडकर या हिंदी मालिकेची मराठी भाषेत डब केलेली झी चित्रमंदिर आणि झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11001.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bf6d86204fc48c8b7db54d13aa557e51047d34c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11001.txt @@ -0,0 +1 @@ +जय मल्हार ही महेश कोठारे निर्मित कोठारे व्हिजन प्रस्तुत झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली खंडोबावर आधारित एक लोकप्रिय पौराणिक मालिका होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11018.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e6c4b1222ac9835e0a6b74e5adcc1630b32a92d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11018.txt @@ -0,0 +1,2 @@ +जनरल जयंत नाथ चौधरी (१० जून, १९०८ - ६ एप्रिल, १९८३) हे भारतीय सेनापती होते. हे १९६२ ते १९६६ दरम्यान भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. चौधरी १९४८-४९ दरम्यान हैदराबाद संस्थानाचे मिलिटरी गव्हर्नर होते. +लष्करातून निवृत्त झाल्यावर चौधरी १९ जुलै, १९६६ ते ऑगस्ट १९६९ दरम्यान कॅनडामधील भारताचे हाय कमिशनर होते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11056.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8480109f06e07af566a04b1a894f667c0333053a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11056.txt @@ -0,0 +1,14 @@ +डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला. +नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. +१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. +डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे. +दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर या तारखांना कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.[१] +डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. +चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. +नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हटले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे. +असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने 'व्याख्यानबाजी' असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.. +विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत. + +डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे. +खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1106.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0e6f62e8bda4bba4ecd398ec6343b4900a5aced --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1106.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणपती वासुदेव बेहेरे (सप्टेंबर १९, इ.स. १९२२ - मार्च ३०, इ.स. १९८९) हे मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. +ग.वा. बेहेरे पत्नीचे नाव शशिकला बेहेरे, वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई होते. रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे. +ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11076.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f2b3547825389a672d65d0dcd129de4ce983a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11076.txt @@ -0,0 +1,8 @@ + जयगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१] +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11107.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7dcbdcb233e51411098c945a994a57feb6aa470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11107.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२° १०′ ३०.७१″ N, ८८° २५′ १२.२७″ E +जयनगर मजिलपुर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11112.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1325a85f06544d8a876ce6dbb871b3e8eb177ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11112.txt @@ -0,0 +1 @@ +जयनगर विधानसभा मतदारसंघ या नावाचे दोन मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11126.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80277ded61395ea637c2c3dcfad33ed5a740c139 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11126.txt @@ -0,0 +1 @@ +बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात जयपूर हे गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11141.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e944d7eff550bafbe4017e6da9f77408bffcf49d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11141.txt @@ -0,0 +1 @@ +जयपूर ग्रामीण हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1116.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc23589011fa315dbc9fc80dbf4cf368734c0f55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1116.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11162.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce739bd058c46ac4f91b3f566a40758e3f392f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11162.txt @@ -0,0 +1 @@ +जय प्रकाश नारायण यादव ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11175.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4b47b97fe2fe6c317f0a0bb8f423ec85fb48a36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11175.txt @@ -0,0 +1,4 @@ + +जयराज साळगावकर (३ जून, इ.स. १९५४;) हे लेखक तसेच उद्योजक आहेत. हे कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) सहसंस्थापक, सध्याचे संपादक, प्रकाशक व कार्यकारी संचालक आहेत. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आहे. + +जयराज साळगावकर यांनी १९९६ साली www.kalnirnay.com या संकेतस्थळाची सुरुवात केली. २०११ मध्ये कालनिर्णय दिनदर्शिकेचे ॲप त्यांनी मोबाईल फोनवर आणले. वाहतुकीदरम्यान होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी OREN ह्या ध्वनिमापन यंत्राच्या पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला. 'बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशन' या संस्थेत १९९७-२००० या काळात कार्यकारी मंडळ सदस्य आणि २०००-२००१ या दरम्यान सचिव म्हणून ते कार्यरत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11179.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23621c93ae4df99f15c20e992ab257e56e031dd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11179.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयराम ठाकूर (जन्म ६ जानेवारी १९६५)[१] हे एक भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत..[२] १९९८ पासून विधानसभेवर निवडून येत असलेले ठाकूर हिमाचल प्रदेश विधानसभेमध्ये पाचव्यांदा आमदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे. २००९ ते २०१२ पर्यंत ते ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री होते. ते मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा मतदारसंघातून हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी निवडून आले आहेत. [३] +अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते राहिलेले ठाकूर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते समजले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11222.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac6e52cab67ad31181df88263020073e92abf99b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11222.txt @@ -0,0 +1 @@ +जय श्री चारुदत्त निंबाळकर या एक मराठी लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11240.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f78a649aab3584eed298866e14ff7e3c882153ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11240.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयसिंगराव पवार ( ३० डिसेंबर, इ.स. १९४१) हे एक मराठी इतिहास संशोधक आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11242.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b4e5e69e37002facdf8084a3f929785acc393d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11242.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराजा जय सिंह (तृतीय) हे जयपूर राज्याचे महाराजा होते. +महाराजा जय सिंह (तृतीय) यांचा जन्म २५ एप्रिल १८१९ या दिवशी झाला. ते महाराजा जगत सिंह यांचे पुत्र होते. +महाराजा जय सिंह (तृतीय) यांनी १८१९ ते १८३५ या कालावधीत जयपूर राज्यावर शासन केले. +महाराजा जय सिंह (तृतीय) यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९३५ या दिवशी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11251.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91ec3d19ff9045436f63e37f4165fbdec18cbce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11251.txt @@ -0,0 +1,2 @@ +जया पूरणप्रकाश शर्मा (१७ सप्टेंबर, १९८०:गाझियाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २००२-०८ दरम्यान १ कसोटी, ७७ एकदिवसीय आणि १ एक टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यगती गोलंदाजी करी असे. शर्मा भारताच्या २००५ विश्वचषक संघात होती. ही दिल्ली, रेल्वे आणि राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. +हिला २००७मध्ये बीसीसीआयने आपला पहिला प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दिला. [२] २००५-६ महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धची तिची १३८* धावांची खेळी ही भारतासाठी महिला एकदिवसीय सामन्यांमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. [३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11269.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc3054df74981dcfc9659b35a1ad06108ecb3a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11269.txt @@ -0,0 +1 @@ +जरनैल सिंह हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या टिळकनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1129.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b942501fe8f8bab2c5e98c7bdc0761337cf08b3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1129.txt @@ -0,0 +1,136 @@ +गणितामध्ये फल[१][२] (मराठी नामभेद: फलन ; इंग्लिश: Function, फंक्शन) म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण, ज्यास चल असे म्हणतात, दुसऱ्या परिमाणाचे, ज्यास परचल असे म्हणतात, फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे चल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f(x) या चिन्हाद्वारे लिहिली जाते. फलाची ही निष्पत्ती y हे परचल परिमाण मानल्यास, चल व परचल परिमाणांतील फलाच्या स्वरूपातला परस्परसंबंध खालील सूत्राद्वारे मांडला जातो : +हे ऋणेतर वास्तव संख्यांवरून त्रिमित अवकाशात, म्हणजेच : + + + + + +R + + +3 + + + + +{\displaystyle \mathbb {R} ^{3}} + + मधे जाणारे फल आहे. लिहताना, + + + +f +: + + +R + + ++ + + +∪ +{ +0 +} +→ + + +R + + +3 + + + + +{\displaystyle f\colon \mathbb {R} ^{+}\cup \{0\}\to \mathbb {R} ^{3}} + + हे फल आहे असे लिहतात. येथे + + + +f + + +{\displaystyle f} + + हे फल आहे, + + + +t + + +{\displaystyle t} + + चल, आणि + + + +f +( +t +) + + +{\displaystyle f(t)} + + हे परचल. + + + +f +( +t +) + + +{\displaystyle f(t)} + +ला + + + +f + + +{\displaystyle f} + +ची + + + +t + + +{\displaystyle t} + +ला असणारी किंमत असेही म्हणतात. +समजा, t या वेळेस या बिंदूचे अवकाशातील स्थान + + + +( +c +o +s +( +t +) +, +s +i +n +( +t +) +, +0 +) + + +{\displaystyle (cos(t),sin(t),0)} + + असल्यास, वरील फलाचे सूत्र +असे लिहता येते. फलनाकरिता नेहमीच एखादे सूत्र असेल, असे नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11297.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4350a1c9aa8da17350093595405f7c616ac4bb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11297.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मन न्यू गिनी (जर्मन: Deutsch-Neuguinea, दॉयच-नॉयग्विनेआ) हा जर्मन साम्राज्याचा एक भाग होता. न्यू गिनी प्रदेशाचा थोडासा भाग व जवळची बेटे मिळून जर्मन न्यू गिनी तयार होत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11308.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79a46add1fa0aae2869d078ddfba53c9bc9f7390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11308.txt @@ -0,0 +1,4 @@ +जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५ हे जर्मनविंग्जचे स्पेनच्या बार्सिलोनाहून जर्मनीच्या ड्युसेलडॉर्फकडे जाणारे उड्डाण होते. २४ मे २०१५ रोजी एअरबस ए३२०-२०० प्रकारचे हे विमान आग्नेय फ्रान्समधील नीस शहराच्या १०० किमी वायव्येस आल्प्स पर्वतरांगेतील एका गावाजवळ कोसळले. ह्या दुर्घटनेमध्ये विमानामधील सर्व १४४ प्रवासी व ६ कर्मचारी ठार झाले. +मध्य युरोपीय प्रमाणवेळेनुसार १०:०० वाजता ह्या विमानाने बार्सिलोनाहून उड्डाण केले व ते ११:३९ वाजता ड्युसेलडॉर्फमध्ये पोचणे अपेक्षित होते. १०:३१ वाजता कोणत्याही परवानगीविना किंवा संदेशाविना हे विमान ३८,००० फूट उंचीवरून खाली येऊ लागले. वैमानिकांसोबत संपर्काचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. + +साचा:इ.स. २०१५मधील विमान अपघातांची यादी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11322.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a50e214cf4b94aac412dbe1001bf421f85975a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11322.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मनी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२० मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि १ ३५ षटकांचा सामना खेळण्यासाठी ओमानचा दौरा केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11339.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba506851fe0930c4a935752e792c5b6ad9135f91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11339.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मनी देश एकूण १६ राज्यांमध्ये विभागला गेला आहे ज्यांपैकी ३ महानगर राज्ये आहेत. +ह्या १६ राज्यांपैकी ५ राज्ये दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेल्या पूर्व जर्मनी देशामध्ये समाविष्ट करण्यात आली होती तर बर्लिनचे पूर्व बर्लिन व पश्चिम बर्लिन हे दोन विभाग करण्यात आले होते. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणानंतर ही सर्व राज्ये जर्मनी ह्या एकसंध देशामध्ये विलीन करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11344.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57ae87fa78dd00b9878c48240960731ab460e0da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11344.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मनीचे लोकशाहीवादी प्रजासत्ताक (जर्मन: Deutsche Demokratische Republik, डॉयच डेमोक्राटिश रेपुब्लिक) किंवा पूर्व जर्मनी (जर्मन: Ostdeutschland, ओस्टडॉइचलांड) हे एक समाजवादी राष्ट्र होते. दुसऱ्या महायुद्धानंतर व्याप्त जर्मनीच्या सोव्हिएत भागात सोव्हिएत संघाने इ.स. १९४९ साली या समाजवादी राष्ट्राची प्रतिष्ठापना केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11346.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6b29cbb918e81ff472bf080f0f85a71453905cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11346.txt @@ -0,0 +1,6 @@ +जर्मनीच्या दहशतीत करपलेले बाल्य हे पुस्तक आहे. +‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ हे पुस्तक आता मराठीत उपलब्ध झाले आहे. हे पुस्तक मराठी वाचनमनाला खूप आवडेल. कारणं प्रत्यक्ष जगण्याचे संदर्भ असलेल्या अनुभवांना मराठीत चांगले दिवस आले आहेत. पण ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ हे आत्मचरित्र नाही. आठ-चौदा वय वर्षात अनुभवलेल्या मरणाचे, अत्यंत भेदरलेल्या मनःस्थितीतील हे कथन आहे. ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ कथात्मक कादंबरी आहे. ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्ट’ वाचताना ‘एक्झोडस’ ही भाषांतरित कादंबरी आठवते. ज्यूंची हत्या हाच दोन्हीतील विषय आहे. ज्यूंनी ख्रिस्ताला सुळावर चढविले. त्याचा सूड घेण्याकरिता ज्यूंचे हत्यासत्र सुरू झाले, असे या कथानकाचे आशयसूत्र आहे. ज्यूंना किडयामुंग्याप्रमाणे चिरडून टाकले, त्याच वेळी जर्मन-रशियन युद्ध चालू होते. जर्मन रशियन सैनिकाना धरून, त्यांचा छळ करून ठार करत. ही कादंबरी म्हणजे संथगतीने बर्फावरून चालण्याचा अनुभव होय.बर्फामुळे चालण्याची वेदना कळू नये तसे दुःखतिरेकाने अश्रू गळू नये असे काहीसे. ‘चाईल्ड ऑफ द होलोकॉस्टचा लेखक कोणत्याही घटनेचे सारांश वर्णन करून डोळ्यात पाणी आणीत नाही; किंवा त्यातून वातावरणनिर्मिती करत नाही. अत्यंत थंडपणे वर्णन करतो, उदाहरणार्थ – यांकली- म्हणजे जक याच्या ओळखीच्या साशा या रशियन सैनिकाची जर्मनांनी हत्या केली. हातांच्या बोटांची नखे काढली पायांच्या बोटांची नखे उखडली, मग डोळे फोडले आणि शेवटी मारून टाकले. या छळाचे हृदयद्रावक असे वर्णन नाही. मग हे प्रेत यांकली पैझयाकबाईच्या मुलीने पाहिले. या बीभत्स्य क्रौर्याला पाहून ती आठ-नऊ वर्षाची पोर भयभीत झाली नाही, टाहोही फोडला नाही. तर तिने शांतपणे खड्डा करून हे प्रेत मातीत झाकल. अशी अनेक दृश्ये या मुलांनी पाहिलेली , तेव्हा अश्रू थिजलेले, वर्ननाकारिता शब्द नाहीसे झालेले असतात. चांगल्या कालाकृतीत भावनेचा आगडोंब टाळला जातो. हे टाळून लिहिणे निव्वळ नैरेटीव्ह नसते. दृश्य वाचत असताना जाणीवेतून पोटात खड्डाच पडतो. तसेच भाषिकदृष्ट्या निरतिशय साधेपणाही असतो. अलंकार, उपमा, उपमान हे येताच नाही. तिथे स्वतंत्र जितेजागते विश्वच असते. त्यात अलंकरनाला जागा नसते. कृत्रिम आणि निर्जीव शैलीत अलंकाराचा सोस असतो. तसे होताना हे मुद्दलात नग्ग्रच असते. नाग्ग्रतेला कुठली आली अलंकाराची वासना ? जे सांगायचे आहे ते सांगून पटकन त्या यातनातून बाजूला व्हावे अशीच आविष्कारकर्त्यांची भावना असते. ...होलोकॉस्टमधून जाक कुपरची ही अवस्था ध्यानी येते. +यांकली –जाक आठ-नऊ वर्षाचा होता. हत्त्यासत्रास सुरुवात होते. त्याच्या आईने त्याला पैझाक नावाच्या बाईकडे ठेवले. आपल्या बंशाचा दिवा राहावा एवढीच तिची भावना असते. त्याच्या पापभिरू आजोबाला उचलून नेतात. नंतर आईही लुप्त होते, मग त्याचा मोशेमामा... एकेक करत सगळेच आधार गळतात. त्या प्रचंड क्रौर्यात यांकलीला आधार मिळतो तो पैझाकबाईचा. ही बाई आपली लेक गिनिया आणि यांकली यांच्यात फरक करत नाही. त्या बर्फाळ क्रौर्यात माणुसकीचा मंद दिवा पैझाकबाईच्या रूपात तेवत असतो. ही बाई यांकलीला स्नान घालते. थंडीत अंगावरून गरम-गरम ५-६ बदल्या पाणी घेण्याचे सुख त्याला मिळते. +जर्मनीच्या दहशतीचा जोर वाढतो. ज्यूंना गावागावातून शोधून मारले जाऊ लागते. यांकलीला तशातच मोशेमामा भेटलेला. दोघांचे संरक्षण करणे अवघड होते. समजूत घालून पैझाकबाई त्याना पुढे जायला सांगते. कारण त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न होता. +यांकली चुणचुणीत, हरहुन्नरी असतो. त्याचे रूपही चमकदार. आपली मिंडशी भाषा सोडून पोलिश सफाईदार बोलू लागतो. त्याच्या चालण्या, बोलण्या, दिसण्या, वागण्यात ज्युपण उठून दिसत नसे. पैझाकबाईच्या घरातून पडल्यानंतर त्याला मरनयातना भोगाव्या लागतात. गवताच्या गंजीत लप, बर्फावरून चालत राहा, त्यातच झोप, पोटात भुकेची आग, अंग ऊवालिखांनी बरबटलेले. हात खरूज होऊन नासलेले. लघवीवरील नियंत्रण सुटलेले. मनात आई-आजोबा यांच्या आठवणीची, ते कधीतरी भेटतील या आशेची ऊब त्यानंतर अंघोळीची सुखद आठवण यांकलीला पैझाकबाईच्या घरी ओढून आणते;पण बाईचा मुलगाच गेस्त्पो झालेला ! नंतर त्याला आणखी दोन ठिकाणी आश्रय मिळतो. गोलेबेक हे सहृदयी गृहस्थ भेटतात. त्याचे खरजाळलेले हात पाहून त्याला चार रात्री स्वतः साबण लावून स्नान घालून स्वतः औषधपाणी करतात.अशी भली माणसे यांक्लीला भेटतात. +यांकली आपल्यावर दया दाखवणाऱ्यांवर दिलखुलास बोलतो. आपल्या अनेक आठवणीही मोकळेपणाने सांगतो. रात्री अंथरून ओले करण्याची सवय, ज्यूंमध्ये सुंथा करण्याची पद्धत असते.सुंथा आहे की नाही दाखविण्यासाठी चड्डी काढणे, गोलेबेक स्नान घालताना सुंथा दिसू नये म्हणून सारखे फिरणे. नदीवर इतर मुले पोहताना त्याचा हिरमोड व्हायचा. कारण चड्डी काढून पोहावे लागे. मग सुंथा ! एक ज्यू दिसला. गावातील जर्मन पोर ज्यू ज्यू म्हणून त्याच्या मागे लागली. आपण ज्यू नव्हेत हे दाखवण्याकरिता यांक्लीही ज्यू ज्यू करीत ज्यू मागे पळतो. या गोष्टी मोकळेपणाने सांगितलेल्या आहेत.हे यांकलीचे नशीब आहे का ? नाही. हे तर ज्यूंच्याच नशिबी आले होते. परंतु यामुळे निरागस बाल्य जर्मनीच्या दहशतीत करपून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11355.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2732ca06b705e131aa0d951bf5a3104f98ae4b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11355.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मेन जुनियर जोन्स (३ नोव्हेंबर, इ.स. १९८१:फ्रांकफुर्ट आम माइन, जर्मनी - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा मेजर लीग सॉकरमध्ये एलए गॅलेक्सी या संघाकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11357.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7db1fd29a74363e822e933ef7b8ab949ef5731d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11357.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मेन कॉलिन डीफो (७ ऑक्टोबर, इ.स. १९८२:बेक्टन, लंडन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा संडरलॅंड ए.एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11374.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0801e97cd8c766d311ff253158ba8337de0ce826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11374.txt @@ -0,0 +1,3 @@ +वनडे आणि टी२०आ किट +जर्सी पुरुष क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेलीविक ऑफ जर्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे, एक मुकुट अवलंबित्व आहे. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11377.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edfa85bbba9a7e17604c65da69a95dce2d4a01d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11377.txt @@ -0,0 +1,3 @@ +जर्सी क्रिकेट संघाने १४ एप्रिल २०२४ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी स्पेनचा दौरा केला. स्पेन ने मालिका २-० अशी जिंकली. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11388.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af28fdb846682c24bc746d72e14deb49406d1946 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11388.txt @@ -0,0 +1,20 @@ + +पाणी (H2O) हा हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून बनलेला द्रव पदार्थ आहे. हायड्रोजन वायूचे दोन अणू आणि प्राणवायूचा (ऑक्सिजन) एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी-वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घन रूपाला बर्फ व वायुरूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायुरूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. तसेच बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार फार थंड केले की त्याचा बर्फ बनतो. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात व म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक (Universal solvent) असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रांमध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात ६० ते ७०% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी ते तितके असणे चांगले असते, म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो. मासे पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळे सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. पाण्याचे तापमान कमी केले असता ०° सेल्सियस तापमानाला  ते घनरूप घेऊ लागते. तापमान अजून कमी केल्यास ४° सेल्सियस तापमानापर्यंत ते आकुंचन पावते. परंतु त्यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते आणि त्याची घनता कमी होते आणि त्याबरोबरच परिणामी ४° सेल्सियसपेक्षा अधिक तापमान असलेल्या पाण्यावर तरंगू लागते. याला पाण्याची अपवादात्मक प्रसरणशीलता म्हणतात. यामुळे बर्फाळ प्रदेशातील जलचर बर्फाखालील पाण्यात जगत असतात. अणू बॉंब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी ही माणसाची मुलभूत गरज आहे. +पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५% आहे. अंटार्कटिक हिमखंड, ज्यात पृथ्वीवरील सर्व ताज्या पाण्यापैकी ६१% भाग आहे, परंतु नियमित वापरासाठी हे मिळवणे शक्य नाही. पृथ्वीतलावर पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळे पाण्याचा वापर गरजे इतकाच करावा. पाण्याची नासाडी करू नये. +मानवाला पृथ्वीवर उपलब्ध पाणी पुढील स्रोतांमधून मिळते. +१) विहीर : +२) कूपनलिका : भारत एक कृषीप्रधान देश आहे, येथील शेतकरी मुख्यत: सिंचनासाठी भूजलवर अवलंबून आहेत. वाढती लोकसंख्या, कमी जमीन धारण आणि शहरीकरण यासह भूगर्भातील गोष्ठीसाठी खोल बोअरवेल खोदले जातात. बोअरवेल (विंधन विहीर) म्हणजे उभ्या छिद्रीत विहिरी आहेत. कूपननलिका खोदण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केसिंगच्या प्रकारात, जिथे ड्रिल केले जाते तेथील आच्छादनाची खोली आणि मातीच्या प्रकारात या दोन फरक आहेत. कोसळण्याविरूद्ध बोरेहोलच्या बाह्य पृष्ठभागास आधार देण्यासाठी केसिंगची आवश्यकता काही विशिष्ट खोलींमध्ये आवश्यक असू शकते आणि सहसा पीव्हीसी पाईप्सपासून बनलेली असते. सरकार आता सौर पंपसाठी सबसिडी देत ​​असतानाही, सामान्यत: बोअरवेलमध्ये पाणी सोडण्यासाठी विद्युत पंपांचा वापर केला जातो. पंपांची ही सुविधा वाढीच्या वेगाने भूजल कमी होण्याची शक्यता आहे. +बोअरवेलचे जास्त प्रमाणात ड्रिलिंग केल्याने पाण्याचे रिचार्ज करण्याच्या दरापेक्षा जास्त दराने भूजल शोषणाला कारणीभूत ठरते आणि भूजल पातळी खालावते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाटक आणि केरळसारख्या अनेक राज्यांनी भूजल वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्याचे कायदे आणि वैधानिक अधिकार आणले आहेत. काही राज्यांत भूजल विषयक कायद्यांची अंमलबजावणी झाली आहे जे पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशात सरकारी संस्थांच्या परवानगीशिवाय बोअरवेलचे ड्रिलिंग रोखतात. तथापि, काही राज्ये परवानगी घेण्याशिवाय केवळ पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलची ड्रिलिंग करण्यास परवानगी देतात. म्हणून, बोअरवेल ड्रिल करण्यापूर्वी त्याचा तपशील शोधणे चांगले. +३) तलाव: सरोवर पाण्याचे एक मोठे शरीर (तलावापेक्षा मोठे आणि सखोल) असते. एक तलाव समुद्रापासून विभक्त होत असल्याने तो समुद्र नाही. काही तलाव खूप मोठे आहेत आणि पूर्वी लोक त्यांना कधीकधी समुद्र म्हणतात. तलाव नद्यांप्रमाणे वाहत नाहीत, परंतु बऱ्याच नद्या त्यामधून वाहतात. +पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बहुतेक तलाव गोड्या पाण्याचे असून बहुतेक उत्तर गोलार्धात आहेत. जगातील ६० % पेक्षा जास्त तलावे कॅनडामध्ये आहेत. फिनलॅंडला हजारो तलावांचा भूभाग म्हणून ओळखले जाते (फिनलॅंडमध्ये १८७,८८८ तलाव आहेत, त्यातील ६०,००० मोठे आहेत). +बऱ्याच तलावांमध्ये वीजनिर्मिती, करमणुकीसाठी, सिंचनासाठी, उद्योगासाठी किंवा घरांमध्ये पाणी वापरण्यासाठी तयार केलेली मानवनिर्मित जलाशये आहेत. +जर सरोवरातून नद्या वाहत्या नसाव्यात, किंवा त्या काही कमी आहेत, तर फक्त बाष्पीभवनाने तलावाने पाणी गमावले आहे किंवा पाणी मातीच्या छिद्रांमधून वाहते. जेथे पाणी जलद बाष्पीभवन होते आणि तलावाच्या सभोवतालच्या मातीमध्ये मीठाची पातळी जास्त असते, अगदी कोरड्या ठिकाणी, तलावाच्या पाण्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असते आणि तलावाला मीठ तलाव म्हणतात. ग्रेट मीठ तलाव, कॅस्पियन समुद्र, अरल समुद्र आणि मृत समुद्र अशी मीठ तलावाची उदाहरणे आहेत. +४) नदी : नदी हा पाण्याचा प्रवाह आहे जो भूमीच्या पृष्ठभागावरील वाहिनीमधून वाहतो. ज्या नदीत नदी वाहते त्या नदीला नदी बेड असे म्हणतात आणि प्रत्येक बाजूला पृथ्वीला नदीकाठ म्हणतात. एक नदी उंच जमिनीवर किंवा टेकड्यांमध्ये किंवा डोंगरावर सुरू होते आणि गुरुत्वाकर्षणामुळे उंच भूमीपासून खालच्या मैदानात वाहते. एक लहान प्रवाह म्हणून नदी सुरू होते आणि ती वाहते. त्यास अनेक प्रवाह मिळतात आणि ती आणखीन मोठी होते. +५) ओढे +६) पाऊस +शेवटी असे म्हणावे लागेल की पाणी हे जीवन आहे. +राजस्थान : राजस्थान राज्याच्या शहरी भागात तलाव आणि विहिरी यांची संख्या सुमारे ७७२ आहे; यांपैकी २०१९ साली ३२९ तलाव आणि विहिरी सुकून गेल्या आहेत. राजस्थानमध्ये ११ मोठ्या नद्या आहेत. त्यांतल्या बहुतेक फक्त पावसाळ्यात वाहत्या असतात. या नद्यांचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीला वापरले जाते. +उत्तर प्रदेश : या राज्यात १,७७,००० विहिरी होत्या. गेल्या पाच वर्षांत ७७,००० विहिरी बंद झाल्या. तलाव २५,३५४ होते; पाच वर्षांत १०४५ तलाव कमी झाले, बाकी बहुतेकांत पाणी आहे. . २४ नैसर्गिक तळी आहेत; पैकी १२२ कोरडी झाली आहेत. +बिहार : आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार साडेचार लाख हातपंपांत पाणी येत नाही. ८,३८६ पैकी १,८७६ ग्राम पंचायतीमध्ये भूजल खूप खाली गेले आहे. सरकारी आकड्यांनुसार २० वर्षांपूर्वी सरकारी आणि खासगी तलावांची संख्या अडीच लाख होती, ती आता कमी होऊन ९८,४०१ एवढीच राहिली आहे. राज्यात लहानमोठ्या १५० नद्या आहेत, त्यापैकी ४८ नद्या कोरड्या झाल्या आहेत. +पाणी हे आपले जीवन आहे. पृथ्वीची निर्मितीच मुळात पाण्यापासून झाली आहे असे बोलले जाते. आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना आपल्याला दिसून येत आहे. सरकार रेडिओ, दूरदर्शन मार्फत पाण्याच्या काटकसरी बाबत जनजागृती करत असले तरी लोक ऐकून बघून सोडून देतात किवा फार थोडे लोक असतात जे पाण्याची बचत करताना दिसतात. आपण पुढच्या पिढीचा विचार करायला पहिजे त्यांचासाठी आपण आत्ता पाण्याची बचत केली तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जातील. + पाण्याचे महत्व: सगळ्यात जास्त महत्त्वाचे पाण्याचे महत्त्व म्हणजे, सजीव प्राण्याच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11398.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2d89595cea06701bdff6e709347de445df706d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11398.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलगम वेंगळा राव (मे १९२१ – १२ जून १९९९) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि १९७३ ते १९७८ पर्यंत आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.[१][२] +ते दोन वेळा, १९८४ आणि १९८९ मध्ये, खम्मम जिल्हा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर निवडूनही गेले होते.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1140.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f13454a6a2bce93f9d96239753adbcaa48ae4ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1140.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेगाव चिंचवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11401.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d340ff011fa806d53930e22c39902d19c67400a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11401.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +जळगाव रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव शहरामधील रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या जळगावमार्गे जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11404.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0cf5dfe7d00178f64ee222e9c466b384160cd4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11404.txt @@ -0,0 +1,20 @@ +पृथ्वीवर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्राला जलचक्र असे संबोधले जाते. यामध्ये सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होणे, वाफेचे ढग बनणे व पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वीवर पडून नद्यांद्वारे समुद्राला मिळणे, या क्रिया घडतात. +1.    महासागरातील जलसाठा +पृथ्वीवरील एकूण पृष्ठभागाच्या सुमारे 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाण्याचे वस्तुमान बर्फाळ प्रदेश, गोड पाणी, महासागरातील खारे पाणी आणि वातावरणीय बाष्प या विविध स्वरूपात आढळते. हा पाणीसाठा सतत एकाच स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. म्हणजेच नद्यांमधून महासागरामध्ये आणि महासागरातून बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने पुन्हा वातावरणामध्ये जात असतो. ही प्रक्रिया होत असताना पाणी हे द्रव आणि वायू या विविध अवस्थांतुन पुढे जात असते. +2.    बाष्पीभवन + +3.    ऊर्ध्वपातन +4.    बाष्पोत्सर्जन +5.    बाष्प +6.    घनीभवन +7.    वृष्टी +8.    हिम व बर्फ +9.    बर्फाचे वितळणे +10.  भूपृष्ठावरील जलप्रवाह +11.  प्रवाह (नदी किंवा ओढा) +12.  ताज्या पाण्याचा साठा +13.  झिरपणे +14.  भूजलसाठा +15.  भूजल उपसा + +16.  झरे \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11409.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de83031599addea88d39c44ff208d21cfbe65bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11409.txt @@ -0,0 +1,6 @@ +पाण्यात हालचाल करून तरंगण्याच्या क्रियेस पोहणे असे म्हणतात. हा एक लोकप्रिय व्यायाम आणि क्रीडाप्रकार आहे. पोहण्याआधी पाणी किती खोल, हे जाणून घेणे आवश्यक असते. व्यायामासाठी अर्ध्यातासापर्यंत पोहणे चांगले +पोहण्याची कला आदिमानवाला प्रागैतिहासिक काळापासूनच अवगत असावी असे मानले जाते. भारतीय साहित्यात पोहण्याचे उल्लेख आढळतात. जसे की कृष्ण व कालिया मर्दन या कथेत कृष्णाचे यमुना नदीत पोहायला जाणे. +हा ऑलिंपिक खेळ आहे. या शिवायही अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र येथे महाराष्ट्र हौशी जलतरण असोसिएशन तर्फेही स्पर्धा होतात. अनेक जिल्हा जलतरण संघटना अशा स्पर्धा आयोजित करतात. +Players : +1 Manish gaiykwad +2 Abhay Karanjkar diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11432.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78d0d2409147f6e1d44de9d1d9feeeaea352a528 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11432.txt @@ -0,0 +1,3 @@ +जलस्रोत लोकसहभागातून विकसित कराण्यासाठी ‘जलबिरादरी महाराष्ट्र' शाखेची स्थापना करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करणाऱ्या राजस्थानचा कायापालट करणारे व पाणीवाले बाबा म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध जलतज्ज्ञ,मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या ‘जलबिरादरी’ने आता महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीपासून या प्रकल्पाची सुरुवात झाली. +अग्रणीच्या उमगपासूनच्या प्रवासातील खानापूर, तासगाव, कवठे महांकाळ हे महाराष्ट्रातील सर्व तालुके अवर्षणप्रवण भागात येतात.नदी पुनरुज्जीवनाच्या प्रयोगात नदीवर बंधाऱ्यांची साखळी निर्माण करण्यात येणार आहे. नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी पात्रातच अडवून ठेवण्याचा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. +जलबिरादरी महाराष्ट्र ही संस्था अग्रणी नदी खोऱ्यामध्ये 107 गावांमध्ये काम करत आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11449.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c10d85aba548facd3d954c90cabc9d35ad92c20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11449.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलप्रपाताच्या शक्तीची माहिती मनुष्यास पुरातन काळापासून होती; परंतु त्या शक्तीचा उपयोग प्रथम केव्हा व कसा केला गेला, याची माहिती उपलब्ध नाही. पाणचक्कीच्या रूपाने पाण्याच्या शक्तीचा प्रथम उपयोग केला गेला असावा असे वाटते. याच पाणचक्कीच्या तत्त्वाचा पुढे विस्तार होऊन व त्यात संशोधनाची भर पडून ⇨जल टरबाइनाचा शोध लागला. जलशक्तीचा उपयोग करून वीज निर्माण करण्याच्या क्षेत्रात विसाव्या शतकात फार झपाट्याने प्रगती झाली. प्रत्यावर्ती (उलट सुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहासंबंधीच्या अभियांत्रिकीतील प्रगतीमुळे बऱ्याच दूरवर विजेचे प्रेषण शक्य झाले व विजेचा वापर करणारे ॲल्युमिनियमसारखे नवीन उद्योग, घरगुती कारखाने इ. सुरू झाले. तसेच औद्योगिक व घरगुती उपयोगासाठी कोळसा,तेल आदी औष्णिक शक्तीऐवजी विजेचा उपयोग अधिकाधिक होऊ लागला. विजेचा मोठा दाब सहन करू शकतील अशा तारांचा उपयोग वीज वाहून नेण्यास केल्यामुळे मार्गात विजेचा क्षय मोठ्या प्रमाणात न होता ती लांब पल्ल्यापर्यंत नेणे शक्य झाले. टरबाइनांच्या बाबतीत नवे शोध लागून त्यांची कार्यक्षमताही वाढली. +यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत् ऊर्जेत करता येते. यांत्रिक ऊर्जा मुख्यतः दोन मार्गांनी मिळू शकते : (१) कोळसा, खनिज तेले, नैसर्गिक वायू,अणुऊर्जा इ. मर्यादित साठ्यांची इंधने वापरून [→ शक्ति-उत्पादन केंद्र] आणि (२) पाणी, वारा, समुद्राची भरती-ओहोटी, लाटा, सौर ऊर्जा इत्यादींतील ऊर्जांचा उपयोग करून. दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जांपैकी वाऱ्याचा साठा करता येत नाही म्हणून वाऱ्याच्या ऊर्जेपासून वीजनिर्मिती अनिश्चित अवधीत व अल्प प्रमाणतच होऊ शकते. घरगुती वापराकरिता क्वचित ठिकाणी तिचा उपयोग करतात. अमेरिकेत व्हर्‌माँट येथे सु. ६०० मी. उंचीच्या टेकडीवर ३३ मी. उंचीचा मनोरा उभारला आहे. त्यावर २० मी. लांबीची अगंज (स्टेनलेस) पोलादाची पाती असलेली पवनचक्की चालवून १,००० किवॉ. इतकी अल्प वीजनिर्मिती होऊ शकते [→ पवनचक्की]. सौर ऊर्जेपासून विद्युत् निर्मिती ⇨सौर विद्युत् घटात होऊ शकते. ती अल्प प्रमाणात असते. मानवनिर्मित उपग्रहाला वा अवकाशयानाला आवश्यक असणारी विद्युत् ऊर्जा या प्रकाराने मिळते. जल ऊर्जा निरंतर व शाश्वत स्वरूपात मिळू शकते. भारतातील नद्यांपासून सु. ४ कोटी किवॉ. वीज मिळू शकेल असा अंदाज अभ्यासकांनी बांधला आहे. तथापि भारतातील जल विद्युत् निर्मिती मॉन्सून काळात पडणाऱ्या पावसावर बहुतांशी अवलंबून आहे. जल ऊर्जेपासून विद्युत् निर्मिती करण्याच्या पद्धती व यंत्रणा यांचा समावेश जलविद्युत् केंद्रात होतो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1145.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc21c863267c5a4a2ce9b73a669fc3d789f0fa03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1145.txt @@ -0,0 +1,61 @@ +श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे.[१] ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे.[२][३] श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.[४] +थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो.[५][६] +यामध्ये प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी तो गणपती म्हणजे परब्रह्म होय असे त्याचे उदात्तीकरण केले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे.[७] यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक सहस्र वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे.[४] +आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गणपती अथर्वशीर्ष हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे. +सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गणपती अथर्वशीर्ष आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गणपती अथर्वशीर्ष नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. +मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. +ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। +तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। +तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। +तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥ +ऋत मी सत्य मी वदे ॥२॥ +करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। +दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। +मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण +वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥ +जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। +जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। +देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। +प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥ +सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। +त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। +भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। +तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू +॥५॥ +तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। +तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। +तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। +इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। +ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। +तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही +तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। +तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥ +आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। +त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। +ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । +‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। +अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। +नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। +गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। +छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । +ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥ +एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। +आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। +त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥ +एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । +द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। +लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । +रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। +रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । +भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। +सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । +या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥ +वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । +वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। +लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। +वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥ +[८] +या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अजाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळी पठण करणारा रात्री (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळी पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहीत होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हे अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगू नये. जर कोणी अशा अनधिकाऱ्यास मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगे सिद्ध होईल. ॥११॥ +या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांही न खाता जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असे अथर्वण ऋषींचे वाक्य आहे. (याचा जप करणाऱ्याला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधीच भीत नाही. ॥१२॥ +जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान होतो. जो सहस्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होते. ॥१३॥ +आठ ब्राह्माणांना योग्य प्रकारे (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीच्या काठी किंवा गणपती प्रतिमेजवळ जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हे असे जाणतो. असे हे उपनिषद आहे. ॥१४॥[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11470.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..077ec9dbaaeafd2f2289b104cffe94b886f2443a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11470.txt @@ -0,0 +1 @@ +जलालखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11496.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..247b4f9b51b9591c05c64a594dafc9ce0d239547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11496.txt @@ -0,0 +1 @@ +जल्पकाद्य (शास्त्रीय नाव: Muscicapidae, म्युसिकॅपिडी ; इंग्लिश: Old World flycatcher, ओल्ड वर्ल्ड फ्लायकॅचर ;) हे पक्ष्यांच्या चटकाद्या श्रेणीतील एक कूल आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11507.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cdfa12b29597e427a6311099ac3cc2d12374587 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11507.txt @@ -0,0 +1,14 @@ + +ईतिहास.. +महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. एकेकाळी शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला मैलगडसुद्धा आहे. जामोद हे एक ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. जळगाव हे नाव जल आणि गाव या दोन मराठी शब्दांचे संयोजन आहे, म्हणजे पाण्याचे गाव. हे नाव शहराच्या सभोवतालच्या पाण्याच्या प्रचंड स्त्रोतामुळे आले. 'जळगाव जामोद' हे नाव जळगाव जवळील 'जामोद' नावाच्या छोट्या गावातून विकसित झाले. मुघल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताज महल शाहजहांच्या पूर्वीच्या सैन्याच्या मोहिमेवर जात असताना, 'जामोद' हे नाव मोगल सम्राटांनी दिले. तिला जामोदमध्ये गरोदरपणात अडचणी येऊ लागल्या व त्यामुळे जळगाव जामोद जवळील बुरहानपूर शहरात मृत्यू झाला. या घटनेनंतर मोगलांनी जा-ए-मौत (मृत्यूचे ठिकाण) हे गाव म्हटले. जा-ए-मॉट हा पर्शियन शब्द होता ज्याला नंतर स्थानिक लोक जा-मऊत, जा-मोद किंवा जामोद म्हणतात. ऐन-ए-अकबरीनुसार, हे बेरार सुबाच्या नरनाळ्यातील सरकार (तत्कालीन जिल्हा) मधील एक परगणा शहर होते. +भूगोल संपादन +सातपुडापासून १० किमी अंतरावर हे शहर सातपुडा रेंजच्या पायथ्याशी वसलेले आहे. पूर्णा ही तहसीलमधील सर्वात मोठी नदी असून ती जिल्ह्यातही सर्वात मोठी आहे. राजुरा आणि गोराडा ही सातपुडा पर्वतरांगांमधील प्रसिद्ध नैसर्गिक धरणे आहेत. सातपुडा ओळींच्या हिरव्या सौंदर्याने ते समृद्ध झाले आहेत. +सीमा: +पूर्वेस संग्रामपूर तहसील आहे. +पश्चिमेस जळगाव खानदेश जिल्ह्यात मुक्ताईनगर तहसील आहे. +उत्तरेस मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा आहे. +दक्षिणेस नंदुरा तहसील आहे. +सातपुडा रेंजएडिट +सातपुडा पर्वतरांगेत, मार्गामध्ये 3 प्रसिद्ध बिंदू आहेत ज्याला 1ला मोरी, 2 रा मोरी आणि शेवटचा 3 रा मोरी म्हणतात. तिसरी मोरी म्हणजे आम-पनी, येथे दोन सुंदर फॉल्स (नदीचे मूळ) आहेत आणि एक भिंत ज्याला "सतपुडा भिंत" म्हणतात. या गावात गोदादा धरण नावाचे धरण आहे, ज्याला दुध गंगा नावाचे एक सुंदर ओव्हरफ्लो आहे. सातपुडा पर्वतरांगात तुम्ही धबधबे, देखावे आणि निसर्गाची सुंदर ठिकाणे पाहू शकताः अंबा बारवा, मॅगेरी महादेव (गुहा), जटाशंकर (गडी बाद होणारी), उंबरदेव (अमरनाथ), जमुपाने (पडणे), बादलखोरा (औषधी वनस्पती आणि गडी बाद होणारी), देवध्री ( निसर्ग), वारी हनुमान (श्री हनुमानजी मंदिर, हनुमान सागर धरण), काकनवाडा (त्र्यंबक), त्रिवेणी (तीन नद्यांचा संगम) आणि माहिलगड (मेलगड). ही त्यांची स्वतःची ओळख असणारी ठिकाणे आहेत आणि सर्व "सतपुडा नगरी जळगाव जामोद" पासून 40 किमीच्या अंतरावर आहेत. शहराचे सौंदर्य वाढविण्यास मदत करणारे निसर्ग. फोटोंसाठी एक उत्तम निसर्ग साइट. पूर्ण साइट पाहिल्यास जवळजवळ 4-5 दिवस लागतील.ळगाव जामोदपासून सहा किमी अंतरावर श्री महासिद्ध महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानोरा नगरींमध्ये ८४ सिद्धांपैकी एक असे श्री महासिद्ध महाराजांचे प्राचीन मंदिर व समाधी आहे. तेथे दरवर्षी माघ शुद्ध पौणिमेला यात्रा असते. ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी व आठ दिवस चालणारी असते. जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो येथे प्रसिद्ध सुपो मंदिर आहे.तेथे दरवर्षी पौष महिन्यातील रविवारी यात्रा भरते. जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11510.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d71cfbf2d146dfc72b6dd3f90ccdef3c416b00c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11510.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव महानगरपालिका २१ मार्च २००३ रोजी स्थापन करण्यात आली आणि श्रीमती आशाताई कोल्हे यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा बहुमान मिळाला.[१] +जळगाव महानगरपालिकेचे अंदाजे एकूण क्षेत्रफळ ६८.७८ चौरस किमी असुन ४.०६ लाख लोकांना बांधकाम व नागरी सुवीधा देण्यात येते आणि १९ प्रभागांमधून ७५ नगरसेवक निवडून येतात.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11517.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f3e9f7dda3d18570bdcd2f481f3f1280f63801 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11517.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11555.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43994ceaeffada81583f717d924d345ce1e3afa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11555.txt @@ -0,0 +1,32 @@ +२१° ०१′ ००″ N, ७५° ३४′ ००″ E +जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे.जळगांव ला पूर्व खान्देश असे पण संबोधले जाते,जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे.जळगाव नाशिक विभागीय क्षेत्रात येते,कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे.येथे Midc आहे,येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत.[ संदर्भ हवा ] +जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. [ संदर्भ हवा ] +जळगाव शहर हे समुद्र सपाटीपासून साधारणतः २०९ मीटर उंचीवर आहे. गिरणा नदी शहराच्या पश्चिमी भागातून वाहते.[ संदर्भ हवा ] +जळगाव जिल्ह्यात चांगदेव या ठिकाणी तापी - पूर्णा या नद्यांचा संगम होतो. तापी - पूर्णा खोरे हा खाचदरीचा प्रदेश आहे.[ संदर्भ हवा ] +जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे साताऱ्याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] +जळगाव जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोक राहतात. सोबतच भिल्ल, पावरा, टोकरे-कोळी या आदिवासी जमाती आहेत.लेवा पाटीदार समाज हा जळगाव जिल्ह्यातील मुख समाजघटक आहे.[ संदर्भ हवा ] +जळगाव जिल्ह्यातील हवामान हे विषम व कोरडे आहे. जळगाव जिल्ह्यात सरासरी 75 ते 80 सेमी पाऊस पडतो. +जळगाव जिल्हात खूपच जैविविधता आढळून येते +जळगाव शहर हे महानगर असून येथील प्रशासकीय कारभार महापालिकेमार्फत चालविला जातो. महापालिकेची प्रशासकीय इमारत १७ मजली आहे. त्या इमारतीचे नाव सरदार वल्लभभाई पटेल असे आहे.[ संदर्भ हवा ] +राज्याच्या गृह मंत्रालयाने नियुक्त केलेला एक आय. पी. एस. अधिकारी हा जळगाव पोलीस खात्याचा मुख्य आहे. त्यामुळे इथली पोलीसव्यवस्था महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.[ संदर्भ हवा ] +जळगाव हे एक जिल्ह्यातले महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून ते भारतातल्या मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, कोलकाता, अलाहाबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळ, चाळीसगाव व पाचोरा हे ही रेल्वे जंक्शने आहेत, त्यांपैकी भुसावळ रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातले मोठे जंक्शन म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] +जळगाव शहरात विमानतळ आहे. [ संदर्भ हवा ] +जळगाव शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत-धुळे-मुक्ताईनगर-नागपूर) जातो. तसेच जिल्ह्यातली महत्त्वाची शहरेही राज्य महामार्गांनी जोडली गेली आहेत. +जळगावात मराठी बोलली जाते. बहुतेक लोक खान्देशी ही भाषा बोलतात. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता याच भाषेत आहेत. अनेकजण मराठी ऐवजी अहिराणी नावाची बोलीभाषा बोलतात. काही ठिकाणी वऱ्हाडी बोली भाषा सुद्धा बोलली जाते.[ संदर्भ हवा ] +जळगाव अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. जळगाव स्थानकाजवळील रीगल, मेट्रो, नटवर इत्यादी मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने अशोक आणि राजकमल या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. +आयनाॅक्स,PVR +छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, +बालगंर्धव खुलं नाटयगृह +गणपती मंदिर जुने जळगाव +जळगावचे वांग्याचे भरीत आणि बाजरीची भाकरी, खापरावरची पुरणपोळी तसेच केळी वेफर्स, शेव भाजी प्रसिद्ध आहे. याचबरोबर सणासुदीच्या वेळी देण्यात येणाऱ्या भंडाऱ्यात बनणारी वरण बट्टी आणि वांग्याची घोटलेली भाजीही खूप प्रसिद्ध आहे.[ संदर्भ हवा ] +शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय जळगाव +1) गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (GMC) +2) गोदावरी मेडिकल कॉलेज +3) चैतन्य आयुर्वेद कॉलेज +4) चामुंडामता होमिओपॅथी कॉलेज +college of social work (Dncvp) +केळी संशोधन केन्द्र आणि +तेलबिया संशोधन केन्द्र जळगावला आहे +सॉफ्टबॉल, खो-खो,सॉफ्ट टेनिस, फुटबॉल, कब्बड्डी, क्रिकेट, कुस्ती, मुष्टियुद्ध, बैडमिंटन,लॉन टेनिस, हॉकी, टेबल टेनिस इत्यादी प्रसिद्ध +उनपदेव-सुनपदेव हे गरम पाण्याचे झरे, जळगाव पासून 35 किमी अंतरावरील सातपुडा पर्वतातील मनुदेवी मंदिर +पाल व यावल अभयारण्ये, पद्मालय येथील गणेश मंदिर, चाळीसगाव तालुक्यातील कालीमठ, पाटणादेवी, वालझिरी व गंगाश्रम, पाल ही थंड हवेची ठिकाणे. त्याचप्रमाणे जळगाव मधील भाऊंचे उद्यान देखील प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11580.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9cf7695ed81d0bff4f081d1b4ba98dd9e8d895e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11580.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवळगा बेट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11586.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13ac5f6db0e466cb6985ae014d37f4431ab42c61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11586.txt @@ -0,0 +1,5 @@ +जवळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +जवळे दुमाला हे गाव बालाघाट डोंगर रांगेच्या पायथ्याशी, तेरणा नदीकाठी आहे. हे गाव प्राचीन असून पुरातत्व संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे गाव येथून जवळच असणाऱ्या तेर, तगर या प्राचीन संपन्न असणाऱ्या शहराचे एक उपग्राम आहे. +गावामध्ये रेणुका मातेचे (मूळ स्थान माहूर) एक मंदिर असून, गावातील ९६ कुळी मराठा जाधव घराण्याचे ते कुलदैवत आहे. त्यासोबत एक यमाई देवीचे मंदिर देखील आहे. +गावाचे नाव दुमाला असल्या कारणाने हे गाव एक वतन असून, मराठ्यांचे एक सरदार मेहेंदळे यांची गावावर जहागिरी असल्याचे पुरावे महसूल नोंदींमध्ये दिसून येतात. यावरून मध्ययुगीन काळात साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांच्या अधिपत्याखाली हे गाव असण्याची शक्यता आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11599.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e3c66a8437806ba18eb31e2c72be1c6e4f9e136 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11599.txt @@ -0,0 +1,6 @@ +जवारी (कन्नड:ಜವಾರಿ) हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा उत्तर कर्नाटक मधील हैद्राबाद कर्नाटक (आत्ताचे नाव कल्याण कर्नाटक) तसेच हुबळी, विजापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतो.[१] +हा गोवंशन स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असल्यामुळे कल्याण-कर्नाटक प्रांतात याची संख्या कमी जास्त दीड ते दोन लाख पर्यंत आहे. +हा आकाराने मध्यम आणि काटक बांध्याचा गोवंश आहे. चेहरा मध्यम, सरळ आणि मजबूत जबडा असून याचे कान सुद्धा लहान आणि टोकदार असतात. शिंगांचा आकार मध्यम असून पाठीमागे वळलेले असतात. पायांचा आकार मध्यम आणि काटक असतो. या गोवंशाचा रंग गडद लाल, काळा, तपकिरी किंवा मिश्र असतो.[१] +मध्यम प्रकृती, काटक शरीर, शांत आणि लाजाळू स्वभाव असे याचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक वातावरणात मिसळलेला, चांगली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे हा गोवंश फारसा आजाराला बळी पडत नाही. +हा गोवंश राष्ट्रीय डेरी विकास बोर्ड (NDDB) कडे नोंदणीकृत नसला तरी स्थानिक पातळीवर दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून मानल्या जातो. +भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11614.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64192966f076ebd9617de2fe4f8b904a9e52e974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11614.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जवाहरलाल नेहरू बंदर(जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जे एन पी टी)) किंवा न्हावा शेवा हे आधुनिक सुविधा असलेले बंदर मुंबईच्या उत्तरेला ठाण्याच्या खाडीवर भारतातील सगळ्यात मोठे कंटेनर-बंदर आहे. हे न्हावा आणि शेवा या बेटांवर सन १९८९मध्ये बांधून पूर्ण झाले. मुंबई बंदराद्वारे होणारी मालवाहतूक कमी करण्यासाठी हे बांधण्यात आले. २०१४-१५ साली न्हावा शेवा बंदरातून ४४ लाख ७० हजार कंटेनर्सची ने-आण झाली. + + +न्हावा शेवा हे बंदर जगातील प्रमुख 35 कंटेनर बंदरापैकी एक आहे. हा पोर्ट नॅशनल हायवे 348 द्वारे रस्ते मार्गे तर पनवेल - न्हावा शेवा रेल्वे लाईन ने जोडला आहे. हा भारतातील कंटेनर हाताळणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे हे बंदर उरण तालुक्यातील न्हावा शेवा या गावामध्ये वसवलेला आहे जे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात व नवी मुंबईत येते . अनेक कंपन्यांचे वीअर हाऊस आहेत व जेएनपीटी टाऊनशिप येथे आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11625.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe9070a1a73a15c618de99bba10adf17b1a6f0cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11625.txt @@ -0,0 +1,7 @@ +भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १६ वर्षे, २८६ दिवस - आजपर्यंतचा भारतातील सर्वात मोठा पंतप्रधानकाळ भूषवला. +नेहरूंची प्रकृती काही काळापासून ढासळली होती. 1964 च्या सुरुवातीला त्यांना पक्षाघाताचा गंभीर झटका आला. 23 ते 26 मे या कालावधीत ते डेहराडूनला थोड्या विश्रांतीसाठी गेले आणि नवी दिल्लीतील तीन मूर्ती भवन येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी परतले. ते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले तेव्हा त्यांच्या पाठीत दुखत होते. त्यांना 6:25 वाजता पक्षाघाताचा झटका येऊन ते बेशुद्ध पडले. 13:44 वाजता ते शुद्धीवर न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. [१] [२] +नेहरूंवर पूर्ण लष्करी सन्मानाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन प्रमुख पदाधिकारी हे भारतीय सशस्त्र दलाच्या प्रत्येक शाखेचे प्रमुख होते: जनरल जयंतो नाथ चौधरी ( भारतीय लष्कर ), व्हाइस अॅडमिरल भास्कर सदाशिव सोमण ( भारतीय नौदल ) आणि एर मार्शल एस्पी इंजिनियर ( भारतीय वायुसेना ). [३] +२८ मे रोजी सकाळी, राष्ट्रध्वजाने मढवलेले नेहरूंचे पार्थिव, भारतीय सशस्त्र दलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा पॅलबियर्सने, प्रत्येक सशस्त्र दलातील दोन अधिकाऱ्यांसह एका औपचारिक तोफा गाडीवर ठेवले. ते सहा अधिकारी होते : [३] +नेहरूंचा मृतदेह गन कॅरेजवर ठेवण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना बिअरच्या पुढच्या बाजूला ठेवण्यात आले, [३] जे नंतर दिल्लीच्या रस्त्यांवरून प्रत्येक सशस्त्र सेवेतील एका सेवेतील तीन गटांनी काढले. +हे त्यांच्या व्यक्त इच्छेच्या विरुद्ध असूनही, [४] नेहरूंवर हिंदू संस्कारांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शांतीवन येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिरवळीने झाकलेल्या मोठ्या तळाच्या रूपातील समाधी राज घाटाच्या उत्तरेला, जिथे यमुनेच्या तीरावर महात्मा गांधींची समाधी आहे. १.५ दशलक्ष शोककर्ते दिल्लीच्या रस्त्यावर आणि स्मशानभूमीत जमा झाले होते. [५] स्मशानभूमीत, सात वरिष्ठ लष्करी अधिकारी ( सेनेचे मेजर जनरल डीबी चोप्रा, एसपी वोहरा आणि आरएन बत्रा, नौदलाचे कॅप्टन केके संजना आणि व्हीए कामथ आणि हवाई दलातील एर कमोडोर हरिचंद दिवाण आणि हृषिकेश मूळगावकर ) यांनी बंदुकींच्या ताफ्यात नेहरूंचा मृतदेह खांद्यावर घेऊन शव उचलला. वाहकांनी बियर स्मशानभूमीच्या आत नेले, नेहरूंचा मृतदेह अंत्यसंस्काराच्या चितेवर ठेवला आणि निघण्यापूर्वी बियरला सलाम केला. त्यानंतर चिता पेटवण्याआधी सहा शववाहकांनी नेहरूंच्या शरीरातून कफन काढून टाकले. [३] +नेहरूंच्या शासकीय अंत्यसंस्काराला खालील मान्यवर उपस्थित होते: [६] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11683.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a93478ac9c0b9b0b23f4e9be6cbd1b589c1a37a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11683.txt @@ -0,0 +1,3 @@ +१०० मी: ९.७४ से (दोहा, २०१५) +जस्टिन गॅट्लिन (१० फेब्रुवारी, १९८२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हा एक अमेरिकन धावपटू आहे. हा १०० मी आणि २०० मी धावण्याच्या शर्यतींमध्ये भाग घेतो. याने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एक सुवर्ण, दोन रजत आणि दोन कांस्य पदके मिळवली आहेत. याशिवाय त्याला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळाली आहेत. +जमैकाचा युसेन बोल्ट आणि गॅट्लिन हे एकमेकांचे स्पर्धक होते. बोल्ट निवृत्त झाल्यावर गॅटलिनला जगातील सर्वात वेगवान माणूस हा खिताब मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11699.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5145849aaac57af537936166058a57bd8f113297 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11699.txt @@ -0,0 +1,2 @@ +जस्टीन फ्रॅंकेलचा जन्म इ.स. १९७८ साली झाला. हा पेशाने संगणक आज्ञावली लिहितो. याने विनॲंप ही अतिशय लोकप्रिय असलेली प्रणाली लिहीली. त्याच वेळी एमपी३ हा संगीताच्या फाइल्स लिहु शकणारा प्रकार विकसित झाला व जस्टीनचे विनॲंप या फाईल्स योग्य प्रकारे वाजवू शके. यामुळे जस्टीन व विनॅंप दोघेही लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आले. +नंतर ही कंपनी एओएल(अमेरिका ऑन लाईन) ने विकत घेतली. व पुढे ती टाईम वॉर्नर या कंपनीने विकत घेतली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11708.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228c0043f793c36f5a3263c17e457fa8c97c2f85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11708.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जस्टिन हेनिन (फ्रेंच: Justine Henin; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही बेल्जियम देशाची एक माजी टेनिसपटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात ग्रॅंडस्लॅम व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती. +आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत जॉन मॅकएन्रोने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिस खेळाडू ह्या शब्दांत बिली जीन किंग, आंद्रे अगासी व मार्टिना नवरातिलोव्हा ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11709.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228c0043f793c36f5a3263c17e457fa8c97c2f85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11709.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जस्टिन हेनिन (फ्रेंच: Justine Henin; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही बेल्जियम देशाची एक माजी टेनिसपटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात ग्रॅंडस्लॅम व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती. +आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत जॉन मॅकएन्रोने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिस खेळाडू ह्या शब्दांत बिली जीन किंग, आंद्रे अगासी व मार्टिना नवरातिलोव्हा ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1172.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a10d2c9de9de448b4d61d7bcf2618f95481746cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1172.txt @@ -0,0 +1,5 @@ +गणेश मतकरी हे वास्तुविशारद, अभिनेते, चित्रपट समीक्षक-निर्माते-दिग्दर्शक व मराठी लेखक आहेत. ते रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव आणि माधव मनोहर वैद्य यांचे नातू आहेत. दूरचित्रवाणीवरच्या ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ह्या मालिकेत त्यांनी चिमणरावांच्या राघू या पुत्राचे काम केले होते.[ संदर्भ हवा ] +रत्नाकर मतकरी यांच्या कथेवर २०१३ साली 'इन्व्हेस्टमेन्ट' नावाचा मराठी चित्रपट निघाला होता. गणेश मतकरी त्याचे सहदिग्दर्शक होते. त्यांनी SHOT नावाचा एक इंग्रजी लघुपटही दिग्दर्शित केला होता. हा लघुपट जर्मनीमधील सुरुवातीला स्टुटगार्ट येथील भारतीय चित्रपट महोत्सवात अग्रक्रमाने दाखवला गेल्यानंतर इतर अनेक चित्रपट महोत्सवांतही प्रदर्शित झाला.[ संदर्भ हवा ] + + +लोकमंगल साहित्य पुरस्कार (२०१७) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11726.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9896e9a6826330edcf17f9e9d6280d9cadd0a79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11726.txt @@ -0,0 +1,2 @@ +जहानआरा आलम (बांग्ला: জাহানারা আলম) (१ एप्रिल, इ.स. १९९३:खुलना, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते. +ही बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघाची संघनायिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11758.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fa01dae67dfa7cc937322f80520e168f4295693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11758.txt @@ -0,0 +1,3 @@ +जमीर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11772.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71159a511d0938d7d027b0ff60de942635c73060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11772.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांगळगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11793.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64e331f2255f4388f7a59e46095fb9a3267f9f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11793.txt @@ -0,0 +1,3 @@ +२०° ३७′ ००.२६″ N, ७८° ५५′ ५१.४९″ E +जांब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11810.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8952f84ab399b5ea994180f1796c19169f0ea2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11810.txt @@ -0,0 +1,2 @@ +जंबिया (अरबी: جنبية ) म्हणजे खंजिरासारखे एक अरबी पात्याचे शस्त्र होय. याला बाकदार, थोटके व २ ते ३ इंच रुंदीचे पाते असते. याची मूठ गेंड्यांच्या शिंगांपासून अथवा लाकडापासून बनवतात. जंबिया ठेवण्यासाठी लाकडी किंवा चामडी म्यान असते. +अरब देशांत व प्रामुख्याने येमेनात हे शस्त्र पुष्कळ प्रचलित असून पुरुषांच्या पेहेरावाचा भाग म्हणून बाळगले जाते. येमेनी लग्नांमध्ये वऱ्हाडी पुरुषांनी हातांत जंबिये धरून नृत्य करण्याची रीत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11822.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..beae0e9629bf97fc2262e94fb0ff24d12c729468 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11822.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11836.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31ceffabc99bb496932f4cb23127b2ff6817d406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11836.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभळनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11847.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5e17c2dc090bf921835194d7f9cab7cec4d02b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11847.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11884.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10c50c3aa388b9932f74026db746c9aa9984daac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11884.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुळणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_119.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c55b0200f16af1fe5de6580d4b801a9bf249881 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_119.txt @@ -0,0 +1,3 @@ +खुले आम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11901.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf8c76d91c85e9b21df370f85c5cb9b89d0db25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11901.txt @@ -0,0 +1,16 @@ +जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे,म्हणुनच भारताला जंबुद्विप असेे नाव आहें.याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेेत .शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे. +जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे [१]. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे[२]. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते. +याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे. +सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले'. रामायणात, बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. कालीदासांना मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा पोपट वैशंपायन कोकिळाच्या डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते. +मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सापाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. माफक तापमान, उत्तम निचरा होणारी जमीन, ३०० इंचापर्यंत वार्षिक पर्जन्यमान या झाडास चालते. +नैसर्गिक लागवड बियांपासून होते. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसऱ्या प्रकारात मोडते. मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंतसुद्धा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथियुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे व टी शीर या कुलांतील वनस्पतीचे ‘कुलभूषण’ ठरली आहे. जांभळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते. +फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदुफळांत’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते. +जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते. फळमाशा व खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करावे लागते. +हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो. +जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्ऱ्याशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायांतून लावलेला आहे. गणेश ,शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज ही एक लोकप्रिय नीतिकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते, ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बुकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. +जांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, वासोटा, कोयना परिसर, सावंतवाडी-आंबोली परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशमाचे किडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरीत्या पोसले जातात. +तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठालगतच्या ओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे. वांद्त्‍याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. राणीचा बाग, हॅंगिंग गार्डन, बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचे उद्यान ही अनेक छोटी उद्याने जांभूळ वृक्षाचे संवर्धन करीत आहेत. +जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.  +जांभूळ हा अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करतात व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घेतात. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवून एक वर्ष जाऊ देतात. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव एका वेळेस अर्धा तोळा पण चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.जम्भूलामुळे दात घट्ट होतात +कृष्णगिरी ही जांभळाची जात कोइंबतूर भागात प्रसिद्ध आहे. +जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1191.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9da4203189851aff3dc2d3c0b2a61de42e5129c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1191.txt @@ -0,0 +1 @@ +गणेश सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11916.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eec7418225194fbe98e64098d529f557f5e791c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11916.txt @@ -0,0 +1,4 @@ +मराठी आणि इंग्रजीत लेखन करणाऱ्या जाई निंबकर (जन्म : १४ ऑक्टोबर १९३२) या इरावती कर्वे आणि धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव दिनकर धोंडो कर्वे यांच्या कन्या. बोनबिहारी विष्णू निंबकर हे जाई निंबकरांचे पती. गौरी देशपांडे या जाई निंबकराच्या धाकट्या भगिनी. +जाई निंबकर (माहेरच्या जाई कर्वे) या पुणे विद्यापीठातून बी.ए. झाल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ॲरिझोना विद्यापीठातून समाजशास्त्र आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. केले. इ.स. १९५९पासून जाई निंबकर लेखन करीत आहेत. इंग्रजी-मराठी कादंबऱ्या, इंग्रजी कथासंग्रह, अनेक इंग्रजी-मराठी स्फुट लेख, आणि परदेशी लोकांना मराठी शिकविण्यासाठी लिहिलेली पुस्तके असा त्यांचा मोठा ग्रंथसंभार आहे. +जाई निंबकरांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील फलटण गावात असते. तेथे त्यांच्या पतींनी आणि मुलींनी चालविलेली निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) ही समाजकार्य करणारी बिनसरकारी स्वायत्त संस्था आहे. जाई निंबकरांच्या मुली चंदा, नंदिनी आणि मंजिरी या त्या संस्थेत काम करतात. +जाई निंबकर यांच्या साहाय्याने मॅक्सीन बर्नस्टन यांनी फलटण येथे प्रगत शिक्षण संस्थेची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11943.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026d3e7cff4fed8ce0873f11c6da72a52b0c4eff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11943.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11960.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c73062202c037358b2692bcecc3dd2c886cb128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11960.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाखोड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11975.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55b387a09b351fa0bb37a3047297b2a42d434d60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11975.txt @@ -0,0 +1,4 @@ +जागतिक कर्करोग दिन हा ४ फेब्रुवारी रोजी कर्करोगाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. जागतिक कर्करोग दिन २००८ मध्ये लिहिलेल्या जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) च्या मार्गदर्शनाने साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट कर्करोगामुळे होणारे आजार आणि मृत्यू लक्षणीयरीत्या कमी करणे हे आहे.[१] तसेच कर्करोगापासून बचाव करता येण्याजोग्या पीडितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याची ही एक संकल्पना आहे असे मानले जाते.[२] हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पाळला जातो.[३] +जागतिक कर्करोग दिन चुकीच्या माहिती विरोधात जनजागृती करतो,[४] जागरूकता वाढवतो आणि हानी कमी करतो.[५] जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाने बाधित झालेल्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यापैकीची एक चळवळ म्हणजे #NoHairSelfie असून, यात लोकांनी स्वतःचे डोके मुंडन करून किंवा तशी आभासी प्रतिमा निर्माण करून ती सोशल मीडियावर प्रगट करण्याची जागतिक चळवळ आहे. याद्वारे कर्करोगावर उपचार घेत असलेल्यांसाठी एक प्रकारे मानसिक पाठिंबा दर्शविण्याची ही एक कृती आहे. अशा प्रकारचे जगभरात शेकडो कार्यक्रम घेतले जातात.[६][७] +जागतिक कर्करोग दिनाची स्थापना ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिस येथे झालेल्या न्यू मिलेनियमसाठी कर्करोग विरुद्धच्या जागतिक कर्करोग शिखर परिषदेत करण्यात आली.[८] +संशोधनाला चालना देण्यासाठी, कर्करोग रोखण्यासाठी, रुग्ण सेवा सुधारण्यासाठी पॅरिस अगेन्स्ट कॅन्सरची सनद तयार करण्यात आली होती.[९] त्यामध्ये जागतिक कर्करोग दिन म्हणून स्थापित करणारा लेख देखील समाविष्ट होता, ज्यावर तत्कालीन युनेस्कोचे संचालक, कोचिरो मत्सुरा आणि तत्कालीन फ्रान्सचे अध्यक्ष जॅक शिराक ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिसमध्ये या समिटमध्ये स्वाक्षरी केली होती.[१०] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11986.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..117c9b70c468c6881cee034403d608b16c7f32e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11986.txt @@ -0,0 +1,25 @@ +जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातोय. +चीनने १९५८-६२ च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला, पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली.[१] जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत.[२] +भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. या‌शिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.[३] २०२० मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या १३व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. प्रकाशित अहवालात पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की गेल्या २५ वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदविली गेली आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९% घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे आणि काही ठिकाणी वाढलेलीही दिसते. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ताबडतोब प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे. +गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती : +- पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर) +- रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट) +- भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर) +- सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर) +- बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर) +चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे.[४][५][६] चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर दिसून येत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असत. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे, परिणामी पिकांचा उतारा देखील कमी होत आहे. यावर उपास म्हणून पिकांवर आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे.[७] +महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये नाशिक येथे 'नेचर फॉरएव्हर सोसायटी' (Nature Forever Society) नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ (Eco-Sys Action Foundation ) आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने २०१० पासून 'जागतिक चिमणी दिन' साजरा करण्यास सुरुवात केली. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो.[४] या संस्थांमार्फत चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास व त्यांच्या संवर्धनासाठी उपाय आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा चिमण्यांवर होणारा परिणाम यासाठी जगभर चळवळ उभारली जात आहे.[१] +१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण. +२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीयेत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे. +३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले +४.शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. +५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास. +६.वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.[२] +७.पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत. +८.जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात. +१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो. +२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे. +३.शेतीसाठी नीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.[२] +४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे. +५.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.[१] +जागतिक चिमणी दिन - अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11995.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..449966d1b0089ce6d0ad18454ba61da554334a71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11995.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ९ हा दिवस जागतिक थॅलसेमिया दिन म्हणून पाळला जातो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11996.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fedb5484b0250a65d08d1708c65eb61e7acfb653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_11996.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात. या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.: +उदाहरणार्थ :- diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d39211955380135af7271c8010ad2c0084e6be7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुजागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12001.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a3890de55300ce02f43276c8163bd886f2ea6f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12001.txt @@ -0,0 +1,3 @@ +जागतिक माहिती सोसायटी दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावाद्वारे १७ मे रोजी होणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. २००५ च्या ट्युनिसमधील माहिती संस्थेच्या जागतिक शिखर परिषदेनंतर हा ठराव झाला +हा दिवस यापूर्वी १७ मे १८६५ रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार युनियनच्या स्थापनेच्या स्मरणार्थ 'जागतिक दूरसंचार दिन' म्हणून ओळखला जात होता.[१] याची स्थापना १९७३ मध्ये मालागा-टोरेमोलिनो येथे पूर्ण झालेल्या परिषदेत झाली. +या दिवसाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे इंटरनेट आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे आणलेल्या सामाजिक बदलांविषयी जागतिक जागरूकता वाढविणे . हे डिजिटल विभाजन कमी करण्यात मदत करण्याचे उद्दीष्ट आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12020.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9dd23eaf9355f13d76020346e03e97f6dc7ee49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12020.txt @@ -0,0 +1 @@ +१९८१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अनातोली कार्पोव व व्हिक्टर कॉर्चनॉय यांच्यात झाली. तीत कार्पोव विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1206.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b6660a23b19314bcf2fa30ba2be00c0f2b54828 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1206.txt @@ -0,0 +1,18 @@ +गणेशनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, सिल्वासारस्ता, आल्याचीमेटरस्ता, भारसातमेट रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ५.९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५६३ कुटुंबे राहतात. एकूण २४८१ लोकसंख्येपैकी १२७४ पुरुष तर १२०७ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.४२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८८.२३ आहे तर स्त्री साक्षरता ७८.३३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३१६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.७४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +कासटवाडी, जयेश्वर, रामनगर, गराडवाडी, ग्रामीण जव्हार, नंदनमाळ, रायतळे, न्याहाळेबुद्रुक, राधानगरी, श्रीरामपूर, केळघर ही जवळपासची गावे आहेत.कासटवाडी ग्रामपंचायतीमध्ये अधखडक, गणेशनगर, गराडवाडी, हडे, ग्रामीण जव्हार, जयेश्वर, कासटवाडी, रामनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12066.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26e4d5887bc4b5e3aa044fbab70044e638493e6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12066.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक भाषांतर दिवस हा दरवर्षी ३० सप्टेंबरला [१] बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या स्मृत्यर्थ साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५३ मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी १९९१ मध्ये मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1207.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe8c034b6a0ba13182cd62b9385dadd30f84ddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1207.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12089.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60f969eb329aa3b11ada5ccd8e5270214e84f73f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12089.txt @@ -0,0 +1,8 @@ +जागतिक वन दिवस (International Day of Forests) हा दरवर्षी २१ मार्चला साजरा करण्यात येतो.[१] संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.[२] +झाडे ही जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. परंतु दरवर्षी १३ दशलक्ष हेक्टर (३२ दशलक्ष एकर) पेक्षा जास्त जंगले नष्ट होत आहेत, हे क्षेत्र जवळ-जवळ अंदाजे इंग्लंडच्या आकाराचे आहे.[३] जशी जंगले नष्ट होतात, तेथील अस्तित्वात असणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीही लोप पावतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हवामान बदलामध्ये जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात: जंगलतोडीमुळे जगातील १२-१८ टक्के कार्बन उत्सर्जन होते – जे जवळजवळ जागतिक वाहतूक क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या बरोबरीचे आहे.[४][५][६] तितकीच महत्त्वाची, निरोगी जंगले ही जगातील प्राथमिक 'कार्बन शोषकां'पैकी एक आहेत.[७][८] +आज, जंगलांनी जगाच्या ३०% पेक्षा जास्त भूभाग व्यापला आहे आणि त्यात ६०,००० पेक्षा जास्त वृक्षांच्या प्रजाती आहेत, ज्यात अद्याप अनेक प्रजाती या अज्ञात आहेत.[९][१०][११] स्थानिक आदिवासी लोकांसह अंदाजे जवळपास जगातील १.६ अब्ज गरीब लोकांना जंगलांमार्फत अन्न, लाकुड, पाणी आणि औषधे यांची सोय होते.[१२][१३] +भारतासारख्या कृषिप्रधान देशात तर वनांचे विशेष महत्त्व आहे. केवळ एक इंच जमिनीचा सुपीक थर निर्माण होण्यासाठी शेकडो वर्षाचा काळ लोटावा लागतो. परंतु जमिनीची धूप वनांच्या अभावामुळे केवळ एखाद्या पावसाळयातच होऊ शकते. म्हणून वनांच्या संरक्षणात्मक, उत्पादक आणि आर्थिक क्षमतेमुळे वनांना शेती व्यवसायात मोलाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रगत राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक भरभराटीत समृद्ध वनांनी फार मोठा हातभार लावला आहे पण, एकेंकाळी उन्नत असलेली मेसापोटेमिया, सिरिया व पॅलेस्टाईन अशी अनेक वनसंहाराने उजाड झाली आहेत, हे एक कटु सत्य आहे. हवामान बदलांशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन-परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना (ग्रीन हाउस गॅसेस) शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमानवाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते.[१] +ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला नोव्हेंबर २०१९ आणि मे २०२० मध्ये भीषण आगी लागली होती. जवळपास तीन आठवडे हे जगातले सर्वात मोठे जंगल जळत राहिले. अ‍ॅमेझॉनच्या ‘जंगलाला आग’ याचा अर्थ पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोतास हानी होत आहे. अ‍ॅमेझॉनचे जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मीळ प्रजाती फक्त अ‍ॅमेझॉनमध्ये आढळतात. जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे वनसंपत्तीचीच केवळ हानी होते असे नाही, तर वन उपजाची क्षमताही कमी होते. जमिनीचा क्षय होतो आणि जमीन नापीक होते. पाण्याची पातळी खाली जाते. वन्यजीवांची होरपळ होते. वन्य प्राणी एकतर भाजून मरतात आणि जे वाचतात त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे ते उघड्यावर पडतात. अलीकडे अशा दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्येही अशा बऱ्याच घटना होत आहेत. [१४] +सर्वप्रथम, लोकांमध्ये वृक्षसंवर्धनाच्या बाबतीत जाणीव जागृती व्हावी यासाठी “२१ मार्च”हा दिवस “जागतिक वन दिन” म्हणून १९७१ मध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या २३ व्या बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली.[१] जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचासुद्धा मोलाचा वाटा आहे.[२] संयुक्त राष्ट्र संघाने २८ नोव्हेंबर २०१२ला जागतिक वन दिवस साजरा करण्याचा ठराव मंजुर केला. २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला. +दरवर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक वन दिनानिमित्त एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि नंतर वर्षभर त्या घोषवाक्यावर कृतिशील कार्य करून जगभरात वन संवर्धनाच्या शिक्षणाचे कार्य व जागरुकता पसरवण्याचे काम केले जाते. २१ मार्च २०२२ या जागतिक वन दिवसाचे घोषवाक्य आहे ‘‘शाश्वत वननिर्मिती आणि त्याचा योग्य वापर’’. वनांची निर्मिती शाश्वत आणि कायम असावी आणि त्यामधून जैवविविधता समृद्ध व्हावी हा या घोष वाक्याचा साधा सरळ अर्थ आहे.[२] +जागतिक वन दिवस - संयुक्त राष्ट्र संघाचे अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12110.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e8ceb0d2d51e928a83b52edb7c662014fe18273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12110.txt @@ -0,0 +1,7 @@ +जागतिक साथ ही विस्तृत भूभागावर (उदाहरणार्थ अनेक खंडांवर) पसरून मोठ्या संख्येने लोकांना होणाऱ्या रोगाची होय. विस्तृत भूभागावर पसरलेल्या मात्र बाधित लोकांची संख्या स्थिर असणाऱ्या प्रदेशनिष्ठ संसर्गजन्यरोगास जागतिक साथ म्हणत नाहीत. हंगामी इंन्फ्ल्युएंझासारखे रोग जगाच्या अनेक प्रदेशांमध्ये साधारण एकाच वेळी उद्भवतात, त्यांचा इकडून तिकडे असा प्रसार होत नाही. +देवी व क्षयरोग अशा रोगांच्या अनेक जागतिक साथी इतिहासात आढळून येतात. चौदाव्या शतकात काळा मृत्यू (वा प्लेग) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक साथीने अंदाजे ७५-२०० दशलक्ष लोकांचा मृत्यू झालेला होता. अन्य मोठ्या जागतिक साथींमध्ये १९१८ मधील इंन्फ्ल्युएंझा (स्पॅनिश फ्ल्यू) आणि २००९ मधील इंन्फ्ल्युएंझा जागतिक साथ (एच१एन१) यांचा समावेश होतो. सद्यकालीन जागतिक साथरोगांमध्ये एचआयव्ही / एड्स आणि कोव्हिड-१९ यांचा समावेश आहे. +जागतिक साथीदरम्यान साथीचा रोग आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडतो आणि जगभर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर त्याचे रुग्ण आढळतात. केवळ विस्तृत विभागावर पसरला आहे किंवा त्याच्यामुळे अनेक लोक मृत्यू पावलेले आहेत म्हणून एखादा रोग जागतिक साथरोग ठरत नाही. तो संपर्कजन्यही असावा लागतो. कर्करोग अनेक मृत्यूंसाठी जबाबदार आहे, परंतु तो साथीचा रोग मानला जात नाही कारण तो संपर्कजन्य वा संसर्गजन्य नाही. +जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वी इंफ्ल्युएंझा विषाणूच्या प्रसाराच्या अभ्यास करून साथरोगाच्या सहा टप्प्यांचे वर्गीकरण दिले होते. सुरुवातीस विषाणू प्राण्यांना संसर्गित करतो; नंतर प्राण्यांमुळे काही व्यक्तींना तो रोग होतो. यानंतरच्या टप्प्यात विषाणू अशाप्रकारे पसरतो की एका व्यक्तीपासून इतर व्यक्तींमध्ये त्याचा थेट संसर्ग होतो. अखेरच्या टप्प्यात हा विषाणू संपूर्ण जगभर पसरलेला असतो. मात्र फेब्रुवारी २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार “साथरोगासाठी अधिकृत असे कोणतेही वर्गीकरण नाही.” +साथरोगाच्या उद्रेकाच्या व्यवस्थापनामध्ये मुख्यतः दोन डावपेच असतात - नियंत्रण आणि सौम्यकरण. उद्रेकाच्या प्रारंभिक अवस्थांमध्ये नियंत्रणाचा विचार केला जाऊ शकतो. नियंत्रणामध्ये निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना इतर लोकसमूहापासून अलग ठेवणे; संसर्गनियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजना आणि उपलब्ध असल्यास लसीकरण यासारख्या उपचारात्मक उपायांचा समावेश होतो. नियंत्रणाच्या बाहेर गेलेल्या साथरोगासाठी सौम्यकरणाचा विचार करावा लागतो. यामध्ये रोगाच्या प्रसाराची गती कमी करण्याचा आणि त्यायोगे समाजावर आणि आरोग्य व्यवस्थेवर पडणाऱ्या दुष्प्रभावांचे नियंत्रण करण्याचा याचा प्रयत्न केला जातो. वस्तुतः नियंत्रण आणि सौम्यकरणाचे उपाय एकाच वेळी सुरू केले जाऊ शकतात. +साथीचा रोग पसरत असताना दिवसागणिक त्याच्यामुळे लागण झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत जाते. एक दिवस असा येतो की लागण झालेल्या दैनिक व्यक्तींची संख्या सर्वाधिक होते आणि त्यानंतर ती कमी कमी होत जाते. दैनिक सर्वाधिक रुग्ण असण्याच्या अवस्थेला साथीचे शिखर असे म्हणतात. साथरोगाचा मुकाबला करताना हे शिखर जास्तीत जास्त चपटे करण्याचा प्रयत्न केला जातो; अर्थात लागण झालेल्या दैनिक व्यक्तींची संख्या आरोग्य व्यवस्थेला सहजपणे हाताळता येऊ शकेल एवढीच राखण्याचा प्रयत्न केला जातो. यालाच विलंबाचा डावपेच असे म्हटले जाऊ शकते. या वाढीव कालावधीमध्ये लसीकरण व अन्य उपचारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. रोगाचा मुकाबला करताना बिगर-औषधीय उपायही केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ फ्ल्यूच्या साथीमध्ये हात स्वच्छ ठेवण्यासारखे वैयक्तिक प्रतिबंधात्मक उपाय; तोंडावर मास्क बांधणे; स्वतःला इतर लोकांपासून अलग करणे; शाळा बंद ठेवणे आणि लोकांची गर्दी होईल अशा गोष्टी टाळणे; लोकजागृती करणे आणि साफसफाईसारखे उपाय. +साथरोगाचा मुकाबला करताना दमन किंवा दाबून टाकण्याचा प्रयत्न हा एक डावपेच वापरला जातो. एका रुग्णाकडून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ नये असा पुरेपूर कठोर प्रयत्न यामध्ये केला जातो. हे करताना संपूर्ण लोकसंख्येमध्ये सामाजिक अंतरन; रुग्णाला स्वतःच्या घरीच विलगीकरणात ठेवणे अशा उपायांचा समावेश होतो. २०९१-२० च्या करोना विषाणूच्या जागतिक साथीमध्ये चीनने या डावपेचाचा वापर केला. यासाठी संपूर्ण शहरे टाळेबंदावस्थेत वा लॉकडाऊनमध्ये ठेवलेली होती. हा डावपेच कठोर असून त्याच्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांचाही विचार करावा लागतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12150.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e24d76bd73aa9c467204e137ad8884ccc56605cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12150.txt @@ -0,0 +1 @@ +जाटव ही चमार समुदायाची उपजात आहे, ज्यांना आधुनिक भारतात अनुसूचित जाती म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. २०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेशमधील एकूण अनुसूचित जातीतील ५४.२३% लोकसंख्या जाटव (चमार) समाजाची आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12167.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf550061ed443207689490023bffc2c0637da9c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12167.txt @@ -0,0 +1,60 @@ +अनुसूचित जाती यादी - +१अगेर +२अनमुक१४% +३आरेमाला३८४% +४अरवा माला४६५% +५बहना बहाना१०९% +६बाकड, बंट६७९% +७बलाही, बलाई१३,६७१% +८बसोर , बुरुद, बांसोर, बांसोडी४३,६१६% +९बेडाजंगम, बुडगा जंगम४२,२०६% +१०बेडर१७,४६७% +११भांबी, भांभी, असादरु, असोदी, चामडिया, चमार, चमारी,चांभार, चमगार, हरळय्या, हराळी, खालपा, माचीगार, मोचीगार, मादर, मादिग, मोची, तेलगू मोची, कामाटी मोची, राणीगार, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगार, सतनामी, सूरज्यबंशी, सूरज्यरामनामी, समगारा, चर्मकार, परदेशी चामार (शा.नि. दि. १५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१२,३४,८७४% +१२भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी, मलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, करोर, झाडगल्ली, हेला(शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१,८६,७७६% +१३बिंदला६२९% +१४ब्यागारा१९% +१५चलवादी, चन्नया२,३८४% +१६ चेन्नदासर, होलया दासर, होलेया दसारी४००% +१७डक्कल, डोक्कलवार४४२% +१८ढोर, कक्कय्या, कंकय्या, डोहोर९०,२२६% +१९डोम, डुमार३,३३७% +२०येल्लमलवार, येल्लमलवंडलु३,०१२% +२१गंडा, गंडी४२०% +२२गरोड,गारी३६१% +२३घासी,घासीया१,१९०% +२४हल्लीर९८% +२५हलसार, हसलार, हुलसवार, हुलसवार, हलसवार (शा.नि. दि.१५ एप्रिल २०१० प्रमाणे समाविष्ट)१००% +२६होलार, व्हलार७९,४६१% +२७होलय, होलेर, होलेया, होलिया१४,५८७% +२८कैकाडी (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा व यवतमाळ जिल्हे व राजूरा तालूका सोडून चंद्रपूर जिल्हा यांत)५,२३२% +२९कटिया, पथरिया१,९२१% +३०खंगार, कनेरा, मिरधा१,४०५% +३१खाटिक, चिकवा, चिकवी८९,९६९% +३२कोलूपूल-वंडलु१६% +३३कोरी९,७४९% +३४लिंगडेर१,१०,१९३% +३५मादगी५०,९९२% +३६मादिगा६,४३२% +३७महार, मेहर, तराळ, धेगू-मेगू५६,७८,९१२% +३८माहयावंशी, धेड, वणकर, मारु-वणकर१२,६१२% +३९माला७,९७३% +४०माला दासरी१,०९४% +४१माला हन्नाई२८% +४२माला जंगम१९,५८९% +४३माला मस्ती३१% +४४माला साले, नेटकानी१९४% +४५माला सन्यासी५६% +४६मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग२०,०३,९९६% +४७मांग-गारोडी, मांग-गारुडी२५,२६०% +४८मन्ने१,७२८% +४९मस्ती२०६% +५०मेंघवाल, मेंघवार३५,५९४% +५१मिठा, अयलवार३५,३२९% +५२मक्री७२% +५३नाडीया,हादी३४५% +५४पासी१६,६८३% +५५सांसी३८९% +५६शेणवा, चेणवा, सेडमा, रावत४१९% +५७सिंधोल्लू, चिंदोल्लू४६% +५८तिरगार, तिरबंदा१७०% +५९तुरी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12168.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15e690c7a3a001a434b709427570199857fc5de3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12168.txt @@ -0,0 +1,16 @@ +पृथ्वीवर जीव कसे दिसू लागले आणि ते कसे विकसित झाले याबद्दल नेहमीच एक प्रचंड वादविवाद होता. नवीन प्रकारच्या जीवनाच्या उद्गमसंदर्भात, चार्ल्स डार्विन यांनी १८५९ ईo मध्ये "नैसर्गिक निवडी"चा सिद्धांत प्रस्तावित केले आणि १८५८ ईo मध्ये एक पुस्तक "जातींच्या उद्गमवर" प्रसिद्ध केले. +नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताची पुष्टी करण्यासाठी त्यांनी "जीवन-संघर्ष"ची एक सहायक सिद्धांत सादर केले. "जीवन संघर्ष" हा एक वाक्यांश आहे जीवशास्त्र मधला, ज्याचं अर्थ आहे आपल्या अस्थित्वासाठी केल्या जाणारा जीवांचा संघर्ष. ह्याच्या अनुसार, जीवांमध्ये पुनरुत्पादन फार वेगवान आणि भूमितीय प्रमाणात होतं. परंतु ज्या संख्यात जीवांची निर्मिती केली जाते, ते त्या संख्यामध्ये जगू शकत नाही. कारण, ज्या गतीने त्यांच्या संख्यात वाढ होते त्या प्रमाणात त्यांच्या निवासात आणि भोजनात समान प्रमाणात वाढ होत नाही, तथापि, जागा आणि अन्न मर्यादित आहे. म्हणूनच, वस्ती आणि भोजन साठी जीवांमध्ये सतत संघर्ष चालू राहते. या संघर्षामध्ये बहुसंख्य जीव मरतात आणि काहीच जीवित राहतात. अशा प्रकारे निसर्गात विभिन्न प्राणींची संख्या संतुलित राहते. उदाहरणार्थ, हत्ती सारखा कमी गतीने जन्म देणाऱ्या प्राणीला पण जर कोणतीही अडथळा न घालता गुणात्मक प्रमाणाने पुनरुत्पादि करण्यासाठी स्वतंत्र केलं जाईल तर चार्ल्स डार्विननी हिशोब लावून दाखवला कि एक जोड हत्ती, ज्याचे आयुष्य १०० वर्ष पर्यंत जिवंत राहील आणि ३० वय झाल्यावर पुनरुत्पाद करेल, आपल्या संपूर्ण आयुष्यात फक्त ६ मुल दील. आणि ही मुले देखील पालकांप्रमाणेच प्रजनन करण्यास सुरुवात करतात आणि जर हाच क्रम कायम ठेवला तर ७५० वर्षांत सर्व हत्तींची संख्या एक कोटी नव्वद लाख होईल. +ह्याचप्रमाणे, जर सस्यांचा एक जोडा पुनरुत्पादनात सहा मुलांना जन्म देतात आणि एका वर्षात चार वेळा जन्म देतात आणि हिच मुले वयाच्या सहाव्या वर्षीच प्रजनन करण्यास सुरुवात करतात तर थोड्याच वेळात सस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असतील. हक्सलीनी (Huxely) गणनेनुसार हा निष्कर्ष काढला की जर एक हिरवी माशीच्या (Greenfly) सर्व संतानें जिवंत राहिले आणि सगळेच पुनरुत्पाद केले, तर एकच उन्हाळ्याच्या हंगामाच्या शेवटी त्यांची संख्या चीनच्या संपूर्ण लोकसंख्यपेक्षा जास्त वाढेल. त्याचप्रमाणे, जर एक जोडी घरातली माशी उन्हाळ्याच्या हंगामात सहा पिढ्या तयार करू शकते आणि प्रत्येक पिढीला उत्पन्न होण्यात तीन आठवडे लागेल आणि प्रत्येक २,००,००० माशींसाठी एक घन जागा आवश्यक आहे, तर त्यांच्या सहा पिढ्यांच्या उत्पन्न स्थान्यांसाठी १.४ कोटी क्यूबिक फूट जागा आवश्यक आहे. +तसेच एक सिंघी मास्यात एका हंगामात ६ कोटी अंडे देण्याची क्षमता असते. जर असल्या सिंघीच्या एक पुनरुत्पादनच्या सगळ्या अंड्यानी संतान उत्पन्न झाले आणि ते सगळे जीवित राहिले आणि सगळ्यांना पुनरुत्पादन करण्याचे अवसर मिळाले तर ह्या प्रकारे पाच पिढ्यात त्यांची संख्या ६६,००,००,००,०० ,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००० होऊन जाणार. त्यांच्या शेल्सचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा आठपट असेल. +पॅरामीशियम (Paramecium) 48 तासात तीनदा विभाजित होतो. जर तिची सर्व मुले पाच वर्षे जगतात तर त्यांच्या सजीवांचे प्रमाण पृथ्वीच्या खंडापेक्षा दहा हजार पट असेल. 9000 पिढ्यांनंतर, हे पृथ्वीवर बसू शकणार नाही आणि प्रकाशाच्या वेगाने रिकामी जागेत पसरेल. +केवळ वर निर्दिष्ट केलेल्या वर्गामधूनच नव्हे तर बहुतेक सर्व जीवांमध्ये पुनरुत्पादन खूप वेगवान आहे. म्हणूनच, या वाढत्या प्राण्यांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे, अन्यथा एकाच वर्गाचे असंख्य प्राणी असतील की पृथ्वीवरील इतर वर्गासाठी जागा राहणार नाही. पण असं होत नाही, या वाढीवर नैसर्गिक निवडीचा मोठा नियंत्रण आहे. कारण ज्या गतीने जीवांची संख्या वाढते, अन्न आणि जागा समान प्रमाणात वाढत नाहीत आणि दोन्ही मर्यादित आहेत, म्हणूनच अन्न आणि अवकाश यासाठी जीवांमध्ये परस्पर स्पर्धा आणि संघर्ष आहे. या संघर्षात, केवळ ते जीव यशस्वी होतात ज्यांचे वैशिष्ट्य आणि इतर जीवांपेक्षा वेगळेपणा आहे. उदाहरणार्थ, वनस्पतींमध्ये अंकुरल्यानंतर अन्न, सूर्यप्रकाश आणि प्रकाश यांची स्पर्धा सुरू होते आणि एकमेकांना मागे सोडून आकाशकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ज्या झाडे पुढे वाढत नाहीत, ती शेजारच्या वनस्पतींच्या सावलीत पडतात आणि त्यांची वाढ कमी होते. या स्पर्धेत यशस्वी झाडे जगतात आणि इतर मरतात. +या प्रकारचा संघर्ष केवळ एक वर्ग किंवा जातीच्या जीवनातच नाही तर एक वर्ग किंवा इतर जातींमध्येही आहे. प्रत्यक्षात तीन प्रकारचे जीवन संघर्ष आहेत: +क. अंतरजातीय संघर्ष (Intra-species struggle) +ख. अंतराजातीय संघर्ष (Inter-species struggle) +ग. पर्यावरण संघर्ष (Environmental struggle) +हे बहुतेकदा समान शर्यतीत किंवा जीवांच्या वर्गात कार्य करते जसे की मनुष्याशी माणसाचा संघर्ष, कुत्र्याशी कुत्र्याचा संघर्ष अंतर्जात असतो. अंतराजातीय संघर्षपेक्षा अंतर्जातीय जास्त तीव्र आहे. एका जातीतील सर्व सदस्यांची समान आवश्यकता असते. म्हणूनच त्या प्रत्येकाला गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक चरणात संघर्ष करावा लागतो. आंतरराष्ट्रीय युद्धाची धमकी किंवा युद्धातील गती देखील एक जीवन संघर्ष आहे. +हे सहसा दोन किंवा अधिक भिन्न वर्ग आणि जातींच्या जीवांमध्ये चालते. मुंगूस आणि सर्प यांच्यात, सर्प आणि पॅडॉक दरम्यान, कुत्रा आणि मांजरीच्या दरम्यान किंवा मांजरी आणि उंदीर यांच्यामधील संघर्षाची उदाहरणे आहेत. यामध्ये, एक प्राणी आपल्या शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि दुसरा प्राणी नेहमी आपल्या शिकारला शोधत असतो. म्हणूनच, हा संघर्ष शिकार आणि शिकारी दरम्यानचा संघर्ष म्हणला जातो. शिकारी आणि शिकार दरम्यान लुकाछिपीचा खेळ नेहेमी चालू राहते. +दोन्ही प्रकारच्या संघर्षांव्यतिरिक्त, जीव देखील पर्यावरणीय संघर्षांना सामोरे जातात. हा संघर्ष त्यांच्या स्वतःच्या नैसर्गिक वातावरणासह आणि परिस्थितीमुळे उद्भवतो. जीवांना दैविक आणि भौतिक शक्तींचा, उदाहरणार्थ रोग, आर्द्रता, कोरडेपणा, उष्णता, थंडी, गडगडाटी वादळे, चक्रीवादळ, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, वीज चमकणे, पूर, तीव्र सूर्य, लू इत्यादींचा सामना करू लागतं. या प्रकारच्या संघर्षांमध्ये केवळ तो जीव टिकू शकतो, जो त्याच्या स्पर्धेतून वीस गुना पुढे असतो, जेच्यात काही प्रकारची विशिष्टता आसते. आणि जो संघर्षात यशस्वी होऊन निसटण्यास सक्षम होतो. +ज्याप्रमाणे एक कुशल माळी बागेतून आणि एक कुशल शेतकरी आपल्या शेतातून दर्बुल आणि हानिकारक पौढांना कडून फेंकतो, त्याचप्रमाणे निसर्ग उपर्युक्त जीवनसंघर्ष द्वारा दर्बुल आणि अक्षम जीवांना आपल्या वाटिकेतून उखडून फेकते. योग्य आणि होनहार जीवांनाही विकसित होण्याचा अवसर प्रदान होतो आणि त्यांची संख्या संतुलित राहते. +प्राण्यांमधील परस्पर संघर्षाच्या परिणामी, त्यांच्या रचनांमध्ये एक वैशिष्ट्य किंवा फरक उद्भवतो आणि हे वैशिष्ट्य त्यांच्या संततीपर्यंत जाते. अशाप्रकारे, पिढ्यान् पिढ्या, प्रगत वैशिष्ट्ये तयार होतात आणि अशी जात निर्माण करतात जी इतर सजीवांपेक्षा भिन्न असल्याचे दिसते आणि नवीन जाती म्हणून त्याची स्थापना होते. +ह्या पुस्तकावर चर्चा व प्रतिक्रिया जगभरात झाली. प्रारंभिक प्रतिक्रिया बहुतेक प्रतिकूल होती, परंतु नंतर डार्विनच्या कार्याची गंभीरपणे दखल घेतली गेली आणि त्याचे नाव एक आदरणीय नाव बनले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12182.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65ccd00063a0ba5044a89fa26a16ca2a8de333b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12182.txt @@ -0,0 +1,2 @@ +जातेगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12192.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b9d5f2a1bd5061bff0c712a83a8f2aff0c2dbef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12192.txt @@ -0,0 +1 @@ +जादवपूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12222.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaca71879f760f084d8eecfe368e1c206be3f966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12222.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12260.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c92e11fa25abd9314b415e05691790fac2dab020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12260.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानुगडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12263.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80480b2b8a946178ed99e555017f897fdc56fd6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12263.txt @@ -0,0 +1,2 @@ + जानुणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12309.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..666fb0765b9184d703eb3a20a42904dde427dc62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12309.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12318.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3785f215297470a12b2c88740cfb35f062545ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12318.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 9°40′0″N 80°0′0″E / 9.66667°N 80.00000°E / 9.66667; 80.00000 + +जाफना (सिंहला: යාපනය, तमिळ: யாழ்ப்பாணம்) ही श्रीलंका देशाच्या उत्तर प्रांताची राजधानी आहे. फुटीरवादी एल.टी.टी.ई. संघटनेचे मुख्यालय जाफना येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12347.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94d58c8d17dbe1139939712dd176b9a4af9efdda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12347.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12353.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df7c7566d7a1de14e031d351055b27a8d0761c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12353.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामगाव खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12373.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9dcc600c093b44d79bfa6369d417e344e492c86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12373.txt @@ -0,0 +1,2 @@ + जामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12394.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40b7045843c4d08e619e2789195925d6bc47c532 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12394.txt @@ -0,0 +1 @@ +जामनगर ग्राम्य विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ जामनगर जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12407.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6696582922fa5ad7144a23b017c96ae8d49e67e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12407.txt @@ -0,0 +1 @@ +जामनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1242.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74f54e00a898f53d86798c448f153a47538a81d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1242.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12422.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c88076b7d4f91a9f63da5b70c7ea86d28d24c9da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12422.txt @@ -0,0 +1,3 @@ +जामशेत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. +==जवळपासची गावे== चिंचोरे आंबुर्डी मोहमुख भगुर्डी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12444.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e75a23483a919b141ff0e06ca5ad8b00e841c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12444.txt @@ -0,0 +1,3 @@ +जायखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. +==प्रेक्षणीय स्थळे==पीरबाबा दर्गा diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12457.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90fe207cf9621c7f6a617b5af2c87ac44fd85878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12457.txt @@ -0,0 +1,2 @@ + जारंग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12459.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..522a20f27abc49a7f9c3775d8a7ad04fced1e5ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12459.txt @@ -0,0 +1,2 @@ +जारंदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12461.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..876deba070a520dcfbf5cbe4060ad63ddf966404 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12461.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 49°14′N 7°0′E / 49.233°N 7.000°E / 49.233; 7.000 + +जारब्र्युकन (जर्मन: Saarbrücken, फ्रेंच: Sarrebruck, लक्झेंबर्गिश: Saarbrécken) ही जर्मनीमधील जारलांड ह्या राज्याची राजधानी आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशच्या सीमेजवळ सार नदीच्या काठावर वसले असून ते जारलांड राज्याचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1247.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..850353c67078afee59594aee8952485790907ef0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1247.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशरोड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1250.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1f54e3234b7119a4dbaecca811cb9dc0b3a96c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1250.txt @@ -0,0 +1,9 @@ +गणेशवाडी हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे.[१]मंगळवेढा सांगोला रोडजवळ मंगळवेढ्यापासुन नऊ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. +[२] +१७° २८′ ५१.९६″ N, ७५° २२′ १६.१८″ E +गणेशवाडी हे गाव मंगळवेढ्याच्या पश्चिमेला 9 किमी अंतरावर तर सांगोल्याच्या पूर्वेला 22 किमी अंतरावर आहे. +गावामध्ये १ली ते ७वी साठी प्राथमिक शाळा आहे आणि ८वी ते १0वी साठी माध्यमिक विद्यालय आहे. + +2011च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या 1401 आहे.[३] +[४] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1251.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab22d54616cdb3e8eb1b0aaed3ca234a3833f91c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1251.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणेशवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12530.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aadb5b66f42ea907ac3697544a89613d8eeb271 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12530.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाळखे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12551.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bf5c9a36d60b9e88217ce5dfeb914cc6af48e30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12551.txt @@ -0,0 +1 @@ +जावराबोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12575.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fdb0a541d59f34b136dc0d304e71150d052ca74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12575.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळामुऱ्हार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12587.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0256bfd87f051d48fead3f5034eddc98ad384efd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12587.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12590.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd6c49e48b0c21c1a3692378b24932dc7d292423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12590.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +'जावा' शब्दाशी संबंधित पुढील लेख उपलब्ध आहेत: +अ* भाषा जावा - जावा बेटावर बोलली जाणारी एक भाषा diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12598.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e84a5b9d9ef2fbb61481f6b4760271fd6d334e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12598.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा (इंडोनेशियन: Jawa) हे इंडोनेशिया देशाचे एक बेट आहे. जावा हे आकाराने जगातील १३व्या क्रमांकाचे व जगातील सर्वाधिक व सर्वात घनदाट लोकसंख्येचे बेट आहे. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता ह्याच बेटावर वसलेली आहे व देशाच्या लोकसंख्येच्या ६० तक्के लोक जावा बेटावर राहतात. ऐतिहासिक काळात बलशाली हिंदू राज्ये नांदलेल्या आणि वसाहतयुगात महत्त्वाची डच वसाहत असलेले जावा आधुनिक इंडोनेशियाच्या अर्थकारणात व राजकारणात महत्त्वाचे स्थान राखून आहे. +पूर्वी ह्या बेटाचे नाव यव द्वीप होत आणि याचे संदर्भ भारताच्या बऱ्याच ग्रंथात आढळतात. येथे जवळजवळ २००० वर्ष हिंदू सभ्यत्येचे प्रभुत्व होते. आजही इथे भरपूर ठिकाणी हिंदू लोकवस्ती आढळते. खासकरून पूर्व जावा मध्ये मजापहित साम्राज्यचे वंशज टेंगर लोग रहतात जे आजही हिंदू आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12612.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ece8bed0da8467a562e794a3e75696ef2abeb396 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12612.txt @@ -0,0 +1,8 @@ + + + + +जावेद अख्तर (उर्दू: جاوید اختر; हिंदी: जावेद अख़्तर), (जानेवारी १७, इ.स. १९४५; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक आहेत. इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे. +त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12637.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be26d21af5c84cc582940b6756307a8ffa0c2857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12637.txt @@ -0,0 +1,8 @@ +जास्वंद ही एक फुले देणारी बहुवार्षिक वनस्पती आहे. +भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुप स्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. असे म्हटले जाते की श्री गणेशाला इतर फुलांपेक्षा जास्वंदीचे फुल प्रिय आहे. +जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात आहे.पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या उपयोगातनायजेरियात खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो. +जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये.. शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते ॲन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते. +फिटनेस तज्ञांचा असा विश्वास आहे की या विशेष प्रकारचा चहा ऊर्जा, ताजेपणा आणि वजन कमी करण्यास मदत करु शकतो. यामध्ये पॉलिफेनोल्स कंपाऊंड असते आणि शरीरात ॲंटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. हा चहा अल्झायमरची शक्यता सुद्धा कमी करतो, पण ह्या चहाचा अतिरेक होऊ नये +जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणाऱ्यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो. +भौतिकीशास्त्रामध्ये फोटॉनिक्‍स, ऑप्टो-इलेक्‍टॉनिक्‍स किंवा ऑप्टिक्‍स (प्रकाशकी) या शाखांचे महत्त्व वाढत आहे. ऑप्टिकल फायबरमार्फत टेलिकम्युनिकेशन, माहिती-तंत्रज्ञान संकलन, होलोग्राफी, रोबोटिक्‍स, शस्त्रक्रिया (उदाहरणार्थ डोळ्यांचा नंबर कमी करणे) अशा अनेक उपयोगांसाठी त्याचा थेट संबंध आहे. त्यासाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये प्रकाशाचा विशिष्ट वक्रीभवनांक (नॉन-लिनिअर रिफ्रॅक्‍टिव्ह इंडेक्‍स) असलेले रंगद्रव्य आवश्‍यक असते. सध्या त्यासाठी बहुधा कृत्रिम असेंद्रिय रसायने वापरली जातात.. पण ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या लेसर किरणांची आवश्‍यकता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी योग्य अशाच वक्रीभवनांकाचे स्वस्त, पण मस्त असे "मटेरियल' जास्वंदीच्या पानांनी क्‍लोरोफिल आणि कॅरोटेनॉईडच्या स्वरूपात रंगद्रव्ये प्राप्त करून दिले आहे. +जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12651.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12651.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12652.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf043874ce0176577feb6b6fde80ba912b063bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12652.txt @@ -0,0 +1,2 @@ +जी४ देश हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीवर नकाराधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे चार देश आहेत. हे देश एकमेकांना या उद्देशासाठी पाठिंबा देतात. +जि ४ चे सदस्य देश: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12673.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78eb3d31efcac3e9e5118b7c671c4a110a8e7604 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12673.txt @@ -0,0 +1,7 @@ +वासुदेव वामन पाटणकर, अर्थात "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर (२९ डिसेंबर इ.स. १९०८- २० जून, इ.स. १९९७) हे मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी होते. +वासुदेव वामन पाटणकर महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वास्तव्य होते. ते पेशाने वकील होते. +इ.स. १९२९ साली पाटणकरांचा विवाह इंदू दाते हिच्याशी झाला [१]. उत्तरकाळी दृष्टिदोषामुळे कविता सुचल्यावर ते पत्‍नी इंदूताई यांना रचना ऐकवत व इंदूताई त्या कविता लिहून घेत [१]. +उमेदीच्या काळात पाटणकरांना शिकारीचा शौक होता व सहा पट्टेरी वाघांना लोळवून शिकारी म्हणून त्यांनी नाव कमवले होते [२]. +पाटणकरांनी शायरीच्या सादरीकरणाचे कार्यक्रम पुणे, नाशिक, मुंबई इत्यादी महाराष्ट्रातल्या शहरांत व महाराष्ट्राबाहेरील हैदराबाद वगैरे शहरांतही केले. त्यांच्या मैफिलींना रसिकांची भरपूर दादही मिळाली [२]. +रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे भाऊसाहेबांच्या जयंती दिवसानिमित्त दरवर्षी२९ डिसेंबरला गझलेमध्ये उत्तम योगदान देण्याऱ्याला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येतो.[३] +ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांच्या रंगत संगत प्रतिष्ठानने भाऊसाहेब पाटणकर यांचे एकदा यवतमाळ येथे आणि एकदा पुण्यात भव्य सत्कार समारंभ घडवून आणले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12682.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1034ee3839e03ed7b4edc52acc5b5f7c1efb9eba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12682.txt @@ -0,0 +1,11 @@ +रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड ही LTE (Long Term Evolution) सेवा देणारी व भारतात जिओ या व्यवसायी नावाने बिनतारी संदेशवहन करणारी कंपनी आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे. या कंपनीकडे २जी/३जी प्रकारचे जाळे नसून ही कंपनी पूर्णपणे ४जी (फोर्थ जनरेशन) सेवा देते. ही कंपनी भारतातील एकूण २२ टेलिकॉम विभागांत १००% व्हॉईस ओव्हर एलटीई चालविते.[१] +रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनक धीरूभाई अंबानी यांच्या ८३ व्या वाढदिवशी, म्हणजे (२७ डिसेंबर, इ.स. २०१५) या तारखेला जिओचे उद्‌घाटन झाले.[२] त्यानंतर त्यांची आम जनतेसाठीची व्यावसायिक सेवा ५ सप्टेंबर, २०१६ रोजी सुरू झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य मालक मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ ही दूर संचार सेवा आहे. संजय मश्रूवाला हे जिओचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य ज्योतींद्र ठक्कर आहेत. मुकेश अंबानी हे मुख्य व्यूहकार आहेत.[३] +२०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सबंध भारतात जिओची ४जी ब्रॉड बॅंड सेवा सुरू होईल.[४] ही सुरुवात २०१५ सालच्या डिसेंबरमध्ये होणार होती, पण कंपनी अजूनही सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहे. +जिओचा मुखडा दि.१२ जून २०१५ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चौथे अपत्य या (४जी) स्वरूपात उघडला. त्यात त्यांनी डाटा, ध्वनी, अगदी ताजेतवाने मेसेजेस, दूरचित्रवाणीवरील चालू घडामोडी, मागणीनुसार चित्रपट, बातम्या, आधुनिक संगीत, तसेच डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म या सुविधा देण्याचे ठरले. +या कंपनीने स्थानिक केबल ऑपरेटरांचे सहकार्य घेऊन ब्रॉड बॅंड सुविधेसाठी देशात २५०००० किलोमीटर लांबीच्या फायबर केबल मार्फत नेटवर्क पसरविले.[५] त्याच्याकडील विविध सेवा चालू करण्याची लायसेन्से वापरून जिओ दूरदर्शन चॅनल हे वितरकांच्या मागणीप्रमाणे दूरचित्रवाणी सेवाही उपलब्ध करून देणार आहे. +२०१५ सालच्या जूनमध्ये जिओने मोबाईल हॅंडसेट बनविणाऱ्या गावांगावांतल्या कंपन्यांशी ४जी हॅंडसेट त्याच्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध करून देण्यासाठी करार केले. जिओचे फायर नेट वर्क उपयोगात आणून ४जीचा वेग वाढविण्याची, तसेच त्याचा प्रसार करण्याचीही कंपनीची योजना आहे. शिवाय जिओचे ४जी वायर लेस नेट वर्क आहे. जिओने २०१५ साल्या ऑक्टोबरमध्ये स्वतःचा LYF नावाचा मोबाइल हॅंडसेट विकसित करण्याची योजना तयार केली आहे.[६] +दि. २५ जानेवारी २०१ रोजी एलवायएफ स्मार्ट फोन मालिका सुरू करण्याची कंपनीची योजना आहे ती रिलायन्स रिटेल बाजारात उपलब्ध होणार आहे. त्या मालिकेला वॉटर १, वॉटर २, अर्थ १ आणि फ्लेम १ ही नावे दिलेली आहेत. +वर सांगितलेल्या ४जी डाटा आणि टेलिफोन सुविधा चालू होण्यापूर्वी जिओने भारतातील मुख्य शहरांतून मोफत हॉटस्पॉट वायफाय (वायरलेस फायडॅलिटी) सेवा चालू केलेली आहे. तीत खालील शहरांचा समावेश आहे. +२०१६ सालच्या मार्चमध्ये जिओने भारतातील खाली दिलेल्या सहा क्रिकेट स्टेडियमांमध्ये "सन २०१६ च्या आयसीसी वर्ल्ड कप टी-२०" साठी मोफत वायफाय सुविधा चालू केली होती.ही स्टेडियम्स् खालील प्रमाणे- +मे २०१६ मध्ये जिओने ४जी सुविधा देण्याच्या दृष्टीने गूगल प्ले वर बरेच विविध प्रकारचे ॲप्स चालू केले आहेत.[८] जर मोबाईलवर ॲप असेल आणि ते ज्याला डाऊनलोड करावयाचा असेल त्याच्याकडे जिओ सिम कार्ड असणे आवश्यक आहे. बहुतेक ॲप्स बीटा फेसवर आहेत. त्यांतील काही ॲप्स असे : +बॉलीवुड ॲक्टर शाहरुख खान दि.२४ डिसेंबर २०१५ रोजी जिओचा ब्रॅंड अम्बॅसडर झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12698.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313c8cbeefd9ad0f4f755567331d6a5a59c03c89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12698.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक (मराठी लेखनभेद: जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक ; जोंखा: འཇིགས་མེད་གེ་སར་རྣམ་རྒྱལ་དབང་ཕྱུག་ ; रोमन लिपी: Jigme Khesar Namgyel Wangchuck) (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८० - हयात) हा भूतानाचा ५वा व विद्यमान राजा आहे. १४ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी हा राजा बनला व ६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी त्याला अधिकॄत रित्या राज्याभिषेक करण्यात आला. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी एकवीसवर्षीय जेत्सुन पेमा हिच्याशी याचा विवाह झाला. +भूतानाचा ४था राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक व त्याची तिसरी पत्नी छेरिंग यांग्दोन यांच्या पोटी घेसराचा जन्म झाला. त्याचे पदवीशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठास अंकित असलेल्या मॅग्डालेन कॉलेजात झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12718.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf858af17e5e78468e094726f13a843bc8962f96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12718.txt @@ -0,0 +1 @@ +जितू राय (२६ ऑगस्ट, इ.स. १९९०:संखुवसभा, नेपाळ - ) हा नेपाळमध्ये जन्मलेला भारतीय नेमबाज आहे. याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12736.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90f8532bd73de34a65612d22cc4a7e50f55cfe3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12736.txt @@ -0,0 +1,2 @@ +जितेंद्र जोशी (जन्मदिनांक २७ जानेवारी - हयात) हा मराठी अभिनेता, गीतकार, दूरचित्रवाणी माध्यमातील सूत्रसंचालक आहे. याने मराठी नाटकांमधून, तसेच चित्रपटांतून अभिनय केला आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1274.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a8d1f695bb17e6d3b867995bcddca6d40f73b93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1274.txt @@ -0,0 +1,16 @@ +गतिमान वस्तूमध्ये असलेली ऊर्जा. उदा० प्रकाश, ध्वनी, फिरणारी पृथ्वी, इत्यादींमधील ऊर्जा.भौतिकशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूची गतीशील उर्जा ही त्याच्या गतीमुळे उर्जा असते.गतीशील उर्जा अशी व्याख्या दिली जाते की दिलेल्या वस्तुमानाच्या शरीरास गती देण्यासाठी आवश्यक कार्य.प्रवेग दरम्यान ही उर्जा मिळवून,जोपर्यंत वेग वाढत नाही तोपर्यंत शरीर ही गतीशील उर्जा कायम ठेवते.शरीराच्या सध्याच्या वेगापासून विश्रांतीच्या अवस्थेपर्यंत घसरत असताना शरीराद्वारे समान कार्य केले जाते. + +जेव्हा एखादी वस्तू/व्यक्ती गतीमध्ये असते त्यावेळेस त्या वस्तूमुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे गतिज ऊर्जा. उदाहरणार्थ, जेव्हा एखादी वस्तू स्थिर असते तेव्हा त्या वस्तूची उर्जा ही गतीमध्ये असेलेल्या वस्तू पेक्षा वेगळी असते. +जेव्हा वस्तू गतिमान अवस्थेत येते तेव्हा त्या वस्तूची एकूण उर्जा बदलते, जी त्याच्या गती, वजन इत्यादींवर अवलंबून असते यांस गतिज ऊर्जा असे म्हणतात . +गतीमुळे निर्माण होणाऱ्या उर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. एखाद्या वस्तूला त्याच्या स्थायी अवस्थेतून गतीमध्ये आणण्यासाठी लागणारी ऊर्जा ही त्या वास्तूच्या गतिज उर्जे समान असते.  जेव्हा एखादी वस्तू गतिमान अवस्थेत येते त्यावेळेस त्या वस्तूस गतिज ऊर्जा प्राप्त होते आणि ही ऊर्जा वस्तूचा वेग बदलेपर्यंत सामान असते, जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो आणि  ती स्थायी अवस्थेत येते तेव्हा वस्तूवर लावलेले बल हे बलामुळे निर्माण झालेली गती समान असते. +जेव्हा एखादी अवजड वस्तू गतिमान अवस्थेत असते ,तेव्हा त्याची गतिज ऊर्जा  ही खालीलप्रमाणे काढता येते : + +E  = ½ * m  * v^ २ + +येथे m = वस्तूचे वजन(भार)आणि v  = वेग(गती) आहे. + +उर्जा ही एक स्केलर मात्रा आहे, म्हणजे ती दिशा आणि परिमाण यावर अवलंबून नाही. जेव्हा भाराचे मूल्य दुप्पट होते, तेव्हा उर्जेचे मूल्य देखील दुप्पट होते, परंतु जेव्हा वेगचे मूल्य दुप्पट होते तेव्हा उर्जेचे मूल्य एक चतुर्थांश (¼) होते. +गतिज ऊर्जेची सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे कार्य करण्याची क्षमता. गतीच्या दिशेने जेव्हा वस्तूवर शक्ती वापरली जाते. कार्य आणि ऊर्जा एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्यांचे मूल्य नियंत्रित केले जाऊ शकते. + +गतीची उर्जा E = ½ * m * v^2 म्हणून व्यक्त केली जाते त्याचप्रमाणे कार्यशक्ती (F ) आणि अंतर (d )च्या आधारावर व्यक्त केले जाते: +W  = F  * d diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12741.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6646852ba74596e305ad8ade378ea07276a81571 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12741.txt @@ -0,0 +1 @@ +जितेंद्र मुखिया (२२ नोव्हेंबर, १९९२:नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०१४ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12753.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..130f8758368fbff34d7272ff6a1fa3442c1d8727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12753.txt @@ -0,0 +1,2 @@ +जितेश रावसाहेब अंतापूरकर मराठी राजकारणी आहेत. हे देगलूर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर पोटनिवडणुकीत निवडून गेले. +शिक्षण: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12778.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34ec2053d1df5bd97db7944fce241e5044db4774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12778.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 46°12′N 6°9′E / 46.200°N 6.150°E / 46.200; 6.150 + +जिनीव्हा (लेखन पर्याय जिनेव्हा) हे स्वित्झर्लंड देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्वित्झर्लंडच्या फ्रेंच-भाषिक नैर्ऋत्य कोपऱ्यात वसलेले जिनीव्हा शहर त्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, रेड क्रॉस तसेच काही महत्त्वाच्या आंतरराष्टीय संघटनांच्या अनेक विभागांची मुख्यालये येथे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12779.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb62d3b3a19cec927820def39ee49697e47db34e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12779.txt @@ -0,0 +1 @@ +जिनेव्हा अधिवेशनांमध्ये चार करार आणि तीन अतिरिक्त प्रोटोकॉल आहेत, जे युद्धांत मानवीय उपचारांसाठी आंतरराष्ट्रीय कायद्याचे मानक स्थापन करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12784.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c74b821c40043ab5bc23dd43ce39d8a1cddcc91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12784.txt @@ -0,0 +1,11 @@ +सजीवाच्या सर्व गुणसूत्रांवरील सर्व जनुकांचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे, विकृती यांची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे जीनोम (इंग्लिश: Genome ;) होय. यास सजीवाची 'जनुकीय कुंडली' असेही म्हंटले जाते. + +कोणत्याही सजीवाची डीनएच्या स्वरूपामध्ये असलेली सर्व माहिती म्हणजे त्या सजीवाचा जीनोम. जीनोम या शब्दाची व्युत्पत्ति ‘जीन’ आणि क्रोमोसोम मधील ‘ओम’ यावरून झालेली आहे. ‘बायोम’ ‘रायझोम’ अशा शब्दांसोबत जीनोम हा शब्द चपखल बसतो. जातीची वैशिष्ठ्ये त्याच्या जीनोमवर अवलंबून असतात. डीएनए मधील क्रमाने असलेल्या बेस जोड्यांच्या स्वरूपातील व्यक्त होणारे भाग म्हणजे त्या सजीवामधील जनुके. याशिवाय डीएनए मध्ये अव्यक्त भाग मोठ्या प्रमाणात असतो. व्यक्त होणारा आणि न होणारा डीएनएचा एकूण भाग म्हणजे सजीवाचा जीनोम. +जीनोमचा विस्तार म्हणजे सजीवामधील पेशीमध्ये असलेल्या डीएनएची एक कॉपी (प्रत). पेशीमध्ये अशा डीएनएच्या दोन प्रती असतात. जीनोमचा विस्तार पायकोग्रॅम या एककाने मोजण्याची पद्धत आहे. एक पायकोग्रॅम म्हणजे एका ग्रॅमचा 10-12 (एका ग्रॅमचा एक ट्रिलियन एवढा भाग). हे मापन न्यूक्लिओटाइड बेस जोड्यांच्या संख्येवरून सुद्धा मोजण्याची पद्धत आहे. एक एमबी म्हणजे मिलियन बेस किंवा एमबीपी (मिलियन बेस पेर-चे लघुरूप) म्हणजे दहा लाख बेस जोड्या. संगणकीय परिभाषेत केबी,एमबी,जीबी आणि टीबी ही अक्षरे बाइटच्या संख्येशी संबंधित आहेत. तर जीनोमच्या परिभाषेत या संख्या नायट्रोजेन बेस जोड्यांशी संबंधित आहेत. +जीनोमचा विस्तार एका अगुणित (हॅप्लॉइड) युग्मकामधील डीएनए एवढा असतो. गेल्या पन्नास वर्षामध्ये हजारो सजीवांच्या जीनोमचा विस्तार गणिताने आणि पत्यक्षात मोजलेला आहे. जीनोमचा विस्तार आणि सजीवाच्या शारिरिक गुंतागुंतीचा काहींही संबंध नसतो. काहीं एकपेशीय आदिजीवांचा जीनोम मानवी जीनोमहून अधिक मोठा आहे. जीनोमचा विस्तार सजीवामध्ये असलेल्या जनुकांच्या संख्येशी संबंधित आहे. जीनोम विस्तारामध्ये मध्ये खूप विविधता आहे. जीनोममध्ये अव्यक्त जनुके अधिक असल्यास जीनोमचा विस्तार मोठा असतो. उदा. बॅक्टेरिओफाज एमएस2 या जिवाणूमध्ये 3.5 केबीपी किलो बेस जोड्या एवढा जीनोम (सर्वात लहान). ई कोलि जीनोम 4.6 एमबीपी, पॅरिस जेपोनिका या जपानी झाडाचा जीनोम 150 जीबीपी. अमीबा डुबिया या एकपेशीय आदिजीवाचा जीनोम 670 जीबीपी आणि मानवी जीनोम 3.2 जीबीपी. काहीं परजीवीमध्ये जीनोमचा संकोच होण्याची क्रिया होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उदा. जिवाणूच्या पेशीमध्ये साधारणपणे 1000 जनुके असतात. पण एके काळी स्वतंत्र आस्तित्व असलेले रिकेट्सिया आणि सायनोबॅक्टेरिया सारखे जिवाणू दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये प्रविष्ठ झाल्यानंतर त्यांच्या जीनोमचा संकोच झाला आहे. (पहा पेशीअंगके) त्याच प्रमाणे तंतुकणिकेमध्ये आता फक्त वीस जनुके शिल्लक राहिलेली आहेत. तंतुकणिकेमधील बरीच जनुके पेशीकेंद्रकामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. परजीवी मायकोबॅक्टेरिया लेप्रि या कुष्ठरोगाच्या जिवाणूमध्ये एक तृतियांश जनुकांचे विलोपन झालेले आहे. जीनोमचा विस्तार बराच गुंतागुंतीचा असल्याने सध्या वैज्ञानिक सजीवांचे आस्तित्व टिकून राहण्यासाठी कमीतकमी किती विस्ताराचा जीनोम आणि पर्यायाने किती जीवनप्रक्रियांची आवश्यकता आहे यावर संशोधन करीत आहेत. पृथ्वीवर पहिल्या सजीवाची निर्मिती कशी झालीअसावी याची कल्पना करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल. + + +जीनोमांचा अभ्यास आरोग्य, पर्यावरण, औषध निर्मिती, अन्न, सुरक्षा, नगदी पीक, उत्क्रांतीची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो. ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी 'आंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्था' ('इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन') ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे. +जगभरात जनुकीय अभियांत्रिकीवर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू असून इमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना या दोन शास्त्रज्ञांनी २०१२ साली क्रिस्पर तंत्रज्ञानाचा शोध लावल्यापासून संशोधनात वेग आला आहे. क्रिस्पर तंत्रज्ञानाची निर्मिती केल्याबद्दल या शास्त्रज्ञांना २०२० साली रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक दिले गेले. [१] + +इ.स. १९७६ मध्ये एमएस२ या विषाणूचा जीनोम सर्वप्रथम वाचला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12785.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37af743b2046470305384b18378b51a57cc955b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12785.txt @@ -0,0 +1,2 @@ + +'"जिनोम"' (किंवा दुसरा प्रचलीत उच्चार - "नोम") एक डेस्कटॉप पर्यावरण आणि चित्रात्मक user interface[मराठी शब्द सुचवा] आहे. जिनोम पूर्णतया मुक्त आणि मोफत सॉफ्टवेअरपासून बनलेले आहे. हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रकल्प आहे. जिनोम "ग्न्यू" प्रकल्पाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12815.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c42cccbe4e803cf46db7f26acbee10b69c5043c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12815.txt @@ -0,0 +1 @@ +खालील यादी जिब्राल्टर महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जिब्राल्टरने २० एप्रिल २०२४ रोजी एस्टोनियाविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1283.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fe131932c8a587dcae4de58aa6b315ed083b8a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1283.txt @@ -0,0 +1,2 @@ +गदग भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गदग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12836.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de05dd0136bcb537786b96c988a54db958c5fc69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12836.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स एडवर्ड जिम पॉथिकॅरी (६ डिसेंबर, १९३३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - ११ मे, २०१६:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६० मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12838.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c488935257002aca60aacf9a404879fb09df8ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12838.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स ब्रेंडन बॉल्जर (इंग्लिश: James Brendan Bolger; ३१ मे १९३५) हा न्यू झीलँड देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. तो ह्या पदावर नोव्हेंबर १९९० ते डिसेंबर १९९७ दरम्यान होता. १९७२ सालापासून न्यू झीलंडच्या राजकारणामध्ये सक्रीय राहिलेला बॉल्जर १९७२ ते १९९८ दरम्यान न्यू झीलंड संसदेचा सदस्य तसेच १९८६ ते १९९० दरम्यान विरोधी पक्षनेता होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12840.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1761aa19e9effbb0cb984f80def1b5aa7c0123b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12840.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स एडवर्ड जिम मॅककॉनन (२१ जून, १९२२:ड्युरॅम, इंग्लंड - २६ जानेवारी, २००३:मॅंचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५४ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12844.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a1f894ed64c938967d68bd8671d7f3e72364c39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12844.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिम वेल्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जिम वेल्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12851.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fa04a9e2fe5b72ec0458bd5c777fe4de7d6b90d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12851.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिम हॉग काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जिम हॉग काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12878.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9bac3084de5c5ecf5fbc9b0cb76d4b9440f477d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12878.txt @@ -0,0 +1,6 @@ +४ मार्च, इ.स. २०११ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12885.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab94430a6aab540927f7d8d687d2c4d1beeaeec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12885.txt @@ -0,0 +1,2 @@ +कामेंग नदी तथा जिया भोरेली ही भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि असम राज्यांतून वाहणारी नदी आहे. हिचा उगम अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात भारत-तिबेट सीमेजवळ ६,३०० मीटर (२०,६६९ फूट) उंचीवर एका हिमसरोवरात होतो. तेथून ही नदी पश्चिम कामेंग जिल्ह्यातून वाहत असमच्या शोणितपूर जिल्ह्यात येते व तेझपूर जवळ कोलिया भोमोरा सेतू पूलानंतर ब्रह्मपुत्र नदीशी मिळते. +२६४ किमी लांबीच्या या नदीचे पाणलोट क्षेत्र अंदाजे ११,८४३ किमी२ इतके आहे. या नदीच्या दोन्ही काठी घनदाट जंगल आहे. ही नदी पश्चिम आणि पूर्व कामेंग जिल्हा तसेच सेसा ऑर्किड अभयारण्य आणि ईगलनेस्ट अभयारण्य यांच्या मधून वाहते. कामेंग नदीला टिप्पी नाला, टेंगा नदी, बिचोम नदी आणि दिरांग चु या उपनद्या मिळतात. या नदीला पूर्वी भरेली नदी नाव होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1292.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1673e2e7ac99b431e9a8e6696f1265cf7826506a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1292.txt @@ -0,0 +1,4 @@ +गदर पार्टी(स्थापना २५ जून १९१३) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही एक क्रांतिकारी संस्था होती, अमेरिका आणि कॅनडा मध्ये जे भारतीय रहिवासी राहत होते, त्यांनी मिळून ही क्रांतिकारी संस्था स्थापन केली होती. ज्यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिम नेते होते. पक्षाचे मुख्य कार्यालय सॅन फ्रान्सिस्को(अमेरिका) येथे होते. त्या संघटने मध्ये पुढील सदस्य होते, परमानंद भाई, सोहनसिंह भक्ना, हर दयाल, मोहम्मद इक्बाल शेदाई, करतार सिंग साराभा, अब्दुल हाफिज मोहम्मद बरकातुल्ला, सुलेमान चौधरी, आमिर चौधरी, रासबिहारी बोस आणि गुलाब कौर यांचा समावेश होता.[१]गदर म्हणजे बंड होय ज्याचा मुख्य उद्देश भारत मध्ये क्रांती आणणे हा होता. ज्यासाठी इंग्रजांना हद्दपार करून भारत मुक्त करणे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गदर पार्टीचे मुख्यालय स्थापन करण्यात आले. ज्याचे प्रमुख कार्य म्हणजे तरुण भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना पसरवणे आणि त्यांना बंड करण्यास प्रवृत्त करणे हा हेतु होता.[२] +गदर पार्टीची स्थापना २५ जून १९१३ रोजी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोच्या अस्टोरिया या शहरामध्ये झाली. गदर पार्टीचे अध्यक्ष सोहनसिंह भकना हे होते, तर केसर सिंह थथगढ - उपाध्यक्ष, लाला हरदयाल - महामंत्री, लाला ठाकुर दास धुरी - संयुक्त सचिव आणि पंडित काशी राम मदरोली - कोशाध्यक्ष होते. लाला हरदाळ हे त्याचे सरचिटणीस होते. 'गदर' या पत्राच्या आधारे पक्षाचे नाव 'गदर पार्टी' असे ठेवण्यात आले होते. 'गदर' या पत्राने भारतावर ब्रिटीशांच्या होणाऱ्या जुलुमांवर जगाचे लक्ष वेधून घेतले. ह्या संघटनेच्या शाखा कॅनडा, चीन, जपान इत्यादी मध्ये उघडण्यात आल्या. डिसेंबर १९१३ कॅलिफोर्नियातील सॅक्रामॅटो येथे गदर पार्टीची पहिली सभा झाली.[३] +गदर पार्टीचा उद्देश भारत मध्ये क्रांती आणणे हा होता. ज्यासाठी इंग्रजांना हद्दपार करून भारत मुक्त करणे. ज्याचे प्रमुख कार्य म्हणजे तरुण भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना पसरवणे आणि त्यांना बंड करण्यास प्रवृत्त करणे हा हेतु होता.[४] +१ नोव्हेंबर १९१३ पासून या संस्थेने 'गदर' या साप्ताहिक पत्राचे प्रकाशन सुरू केले. हे पत्र सॅन फ्रान्सिस्कोच्या हिमालयन या आश्रमातून प्रकाशित करण्यात आले. ते प्रथम उर्दू या भाषेमध्ये प्रकाशित झाले, नंतर ते इतर भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. . "युगांतचार आश्रम" हे गदर पार्टीचे मुख्यालय होते.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12929.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db2d2544268d05049c1cba04a102a5bcc082254a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12929.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिरग्याळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1295.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb1e7627491e966c54d2b5f62a72cafbd4de0954 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1295.txt @@ -0,0 +1,2 @@ +गदा म्हणजे हातात धरण्यास दांडा असलेले व त्यावर वजनदार गोळा असलेले एक शस्त्र असते. हे शस्त्र शत्रूवर ताकदीने प्रहार करण्यासाठी वापरले जाते. आधुनिक काळात या शस्त्राचा वापर सहसा होत नाही. काही प्रसंगी समारंभ-सोहळ्यांमध्ये सन्मानदर्शक राजचिन्ह म्हणून गदा मिरवली जाते. मात्र जुन्या जगाच्या इतिहासात आणि पौराणिक कथांमधील संदर्भांवरून ऐतिहासिक काळात हे महत्त्वाचे शस्त्र असावे, असे वाटते. विष्णू, हनुमान, भीम इत्यादी हिंदू पुराणांतील व्यक्तिरेखांनी हे शस्त्र वापरल्याचे उल्लेख आढळतात. +संरचनेनुसार गदांचे अनेक प्रकार आढळतात : चपटे मुख असलेली गदा, गोळ्यावर कंगोरे किंवा पाती असलेली गदा, इत्यादी. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12950.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c9e1925af4a0eb137a2a7d2db30528eb8365d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12950.txt @@ -0,0 +1 @@ +जिरोळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12961.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b7fe353f0a1e1e32c0d4948e3bae013b22a177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12961.txt @@ -0,0 +1,11 @@ +जिल ट्रेसी जेकब्स बायडेन [१] (३ जून, १९५१:हॅमन्टन, न्यू जर्सी, अमेरिका - ) या एक अमेरिकन शिक्षणतज्ञ आहेत. या २०२१पासून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी म्हणून अमेरिकेच्या प्रथम महिला आहेत. जिल बायडेन २००९-२०१७ दरम्यान त्यांचे पती उपराष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेच्या द्वितीय महिला होत्या. जिल बायडेन २००९पासून नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिशच्या प्राध्यापिका आहेत. या पगारदार पदावर असलेल्या अमेरिकेच्या पहिल्याच प्रथम किंवा द्वितीय महिला आहेत. +बायडेन उच्चशिक्षित असून त्यांनी डेलावेर विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदवी, शिक्षणात पदव्युत्तर पदवी आणि वेस्ट चेस्टर युनिव्हर्सिटी आणि व्हिलानोव्हा विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आहेत. यानंतर त्या शिक्षणातील पी.एचडी. पदवीसाठी डेलावेर विद्यापीठात परतल्या आहे. त्यांनी तेरा वर्षे हायस्कूलमध्ये (इयत्ता ९-१२) इंग्लिश आणि वाचन शिकवले. याशिवाय मनोरुग्णालयातील भावनिक अपंगत्व असलेल्या किशोरवयीन मुलांना त्यांनी शिकवले. त्यानंतर त्या पंधरा वर्षे,ती डेलावेर टेक्निकल अँड कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिश आणि लेखन प्रशिक्षक होत्या. +जिल ट्रेसी जेकब्स यांचा जन्म ३ जून, १९५१ रोजी [a] हॅमन्टन, न्यू जर्सी येथे झाला. [२] त्या पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत. [३] तिचे वडील, डोनाल्ड कार्ल जेकब्स, [४] दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन आरमारात सिग्नलमन होते. नंतर त्यांनी बँकांमध्ये काम केले. [३] त्यांचे कुटुंब सिसिलीमधून अमेरिकेत आले होते. त्यांचे मूळ आडनाव ज्याकोपो होते[b] [१२] जिल बायडेनच्या आई बॉनी जीन (गॉडफ्रे) जेकब्स [१३] गृहिणी [४] होत्या. [१४] जेकब्स कुटुंब जिल ८ वर्षांची असताना हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथून माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाले.[१५] +लहानपणी, ती आणि तिचे कुटुंब हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथे राहत होते आणि ती आठ वर्षांची असताना माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाली. डॉनल्ड जेकब्स येथे अनेक बँक आणि वित्तसंस्थांचे अधिकारी होे.[१६] [१७] [१६] जिलचे आई आणि वडील स्वतःला निधर्मी वास्तववादी समजत असत.ते जरी चर्चमध्ये जात नसले तरीही जिल आपल्या आई बरोबर अनेकदा रविवारी जात असे.[१८] +जिल वयाच्या १५व्या वर्षांपासून काम करते आहे.तिने न्यू जर्सीच्या ओशन सिटीमध्ये होटेलमध्ये वेटरचे काम करण्यापासून [१९][२०] [२१] [२०] मॉडेलिंग पर्यंत अनेक कामे केली आहेत. जिल स्वतः काहीशी बंडखोर आणि खोडकर असल्याचे कबूल करते. [२२] [१९] +जिल जेकब्सने पेनसिल्व्हेनियातील ब्रँडीवाइन कनिष्ठ महाविद्यालयात फॅशनसाठीच्या वस्तू विकण्याच्या कलेचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला परंतु एका सत्रानंतर ते सोडून दिले[२३] [२४] फेब्रुवारी १९७० मध्ये तिने बिल स्टीवन्सन या फुटबॉल खेळाडूशी लग्न करून [२५] जिल स्टीवन्सन हे नाव घेतले. [२६] [२७] त्यानंतर तिने डेलावेर विद्यापीठाजवळील नेवार्क शहरात स्टोन बलून नावाचा बार सुरू केला. हा देशातील सर्वात यशस्वी कॉलेज बारपैकी एक समजला जातो.. [२८] [c][२५] +जिलने डेलावेर विद्यापीठाच्या [३०] कला आणि विज्ञान महाविद्यालयात इंग्लिश शिकण्यासाठी प्रवेश घेतला. [३१][३२] मध्यंतरी तिने कॉलेजमधून एक वर्षाची सुट्टी घेउन विल्मिंग्टनमधील स्थानिक कंपनीमध्ये मॉडेलिंग केले. [३२] १९७४मध्ये ती आणि स्टीवन्सन वेगळे झाले [३३]  [३४] +यानंतर तिची ओळख ज्यो बायडेनशी झाली. अनेकवेळा त्यांनी जिलला लग्न करण्याची मागणी घातली परंतु तिने नकार दिला. यामागे ज्योच्या पहिल्या लग्नापासूनच्या दोन मुलांना वाढविणे आणि ज्योच्या सार्वजनिक जीवनामुळे तिच्यावर येणारा प्रकाशझोत ही कारणे होती.[३५] [३६] +शेवटी तिने संमती दिल्यावर त्यांनी १७ जून, १९७७ रोजी न्यू यॉर्क मधील संयुक्त राष्ट्रांच्या चॅपलमध्ये लग्न केले. [३७] +२००९मध्ये ओबामा-बायडेन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकल्यावर बायडेन कुटुंब वॉशिंग्टन, डी.सी.मधील अधिकृत निवासस्थानात रहायला लागले. [३८] जिल बायडेनने आपली शिक्षिकेची कारकीर्द जपत जानेवारी २००९ मध्ये, तिने नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेज (NOVA)च्या अलेक्झांड्रिया आवारात सहायक प्राध्यापक म्हणून प्रारंभिक नियुक्तीसह दोन इंग्रजी अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली. [३९] [४०] अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या जोडीदाराने असे नोकरी करण्याची ही पहिलीच वेळ होय. [४१] [३८] [३९] [४२] +२० जानेवारी, २०२१ रोजी ज्यो बायडेनने राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यावर जिल बायडेन अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या. [४३] अमेरिकेच्या द्वितीय महिला आणि प्रथम महिलापदी असणाऱ्या बार्बरा बुश यांच्यानंतर जिल बायडेन दुसऱ्या होय. जिल बायडेन पहिल्या इटालियन वंशाच्या प्रथम महिला आहेत. [४४] [४५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12966.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b7fe353f0a1e1e32c0d4948e3bae013b22a177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12966.txt @@ -0,0 +1,11 @@ +जिल ट्रेसी जेकब्स बायडेन [१] (३ जून, १९५१:हॅमन्टन, न्यू जर्सी, अमेरिका - ) या एक अमेरिकन शिक्षणतज्ञ आहेत. या २०२१पासून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी म्हणून अमेरिकेच्या प्रथम महिला आहेत. जिल बायडेन २००९-२०१७ दरम्यान त्यांचे पती उपराष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेच्या द्वितीय महिला होत्या. जिल बायडेन २००९पासून नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिशच्या प्राध्यापिका आहेत. या पगारदार पदावर असलेल्या अमेरिकेच्या पहिल्याच प्रथम किंवा द्वितीय महिला आहेत. +बायडेन उच्चशिक्षित असून त्यांनी डेलावेर विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदवी, शिक्षणात पदव्युत्तर पदवी आणि वेस्ट चेस्टर युनिव्हर्सिटी आणि व्हिलानोव्हा विद्यापीठातून इंग्लिशमध्ये पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आहेत. यानंतर त्या शिक्षणातील पी.एचडी. पदवीसाठी डेलावेर विद्यापीठात परतल्या आहे. त्यांनी तेरा वर्षे हायस्कूलमध्ये (इयत्ता ९-१२) इंग्लिश आणि वाचन शिकवले. याशिवाय मनोरुग्णालयातील भावनिक अपंगत्व असलेल्या किशोरवयीन मुलांना त्यांनी शिकवले. त्यानंतर त्या पंधरा वर्षे,ती डेलावेर टेक्निकल अँड कम्युनिटी कॉलेजमध्ये इंग्लिश आणि लेखन प्रशिक्षक होत्या. +जिल ट्रेसी जेकब्स यांचा जन्म ३ जून, १९५१ रोजी [a] हॅमन्टन, न्यू जर्सी येथे झाला. [२] त्या पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत. [३] तिचे वडील, डोनाल्ड कार्ल जेकब्स, [४] दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन आरमारात सिग्नलमन होते. नंतर त्यांनी बँकांमध्ये काम केले. [३] त्यांचे कुटुंब सिसिलीमधून अमेरिकेत आले होते. त्यांचे मूळ आडनाव ज्याकोपो होते[b] [१२] जिल बायडेनच्या आई बॉनी जीन (गॉडफ्रे) जेकब्स [१३] गृहिणी [४] होत्या. [१४] जेकब्स कुटुंब जिल ८ वर्षांची असताना हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथून माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाले.[१५] +लहानपणी, ती आणि तिचे कुटुंब हॅटबोरो, पेनसिल्व्हेनिया येथे राहत होते आणि ती आठ वर्षांची असताना माहवाह, न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाली. डॉनल्ड जेकब्स येथे अनेक बँक आणि वित्तसंस्थांचे अधिकारी होे.[१६] [१७] [१६] जिलचे आई आणि वडील स्वतःला निधर्मी वास्तववादी समजत असत.ते जरी चर्चमध्ये जात नसले तरीही जिल आपल्या आई बरोबर अनेकदा रविवारी जात असे.[१८] +जिल वयाच्या १५व्या वर्षांपासून काम करते आहे.तिने न्यू जर्सीच्या ओशन सिटीमध्ये होटेलमध्ये वेटरचे काम करण्यापासून [१९][२०] [२१] [२०] मॉडेलिंग पर्यंत अनेक कामे केली आहेत. जिल स्वतः काहीशी बंडखोर आणि खोडकर असल्याचे कबूल करते. [२२] [१९] +जिल जेकब्सने पेनसिल्व्हेनियातील ब्रँडीवाइन कनिष्ठ महाविद्यालयात फॅशनसाठीच्या वस्तू विकण्याच्या कलेचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला परंतु एका सत्रानंतर ते सोडून दिले[२३] [२४] फेब्रुवारी १९७० मध्ये तिने बिल स्टीवन्सन या फुटबॉल खेळाडूशी लग्न करून [२५] जिल स्टीवन्सन हे नाव घेतले. [२६] [२७] त्यानंतर तिने डेलावेर विद्यापीठाजवळील नेवार्क शहरात स्टोन बलून नावाचा बार सुरू केला. हा देशातील सर्वात यशस्वी कॉलेज बारपैकी एक समजला जातो.. [२८] [c][२५] +जिलने डेलावेर विद्यापीठाच्या [३०] कला आणि विज्ञान महाविद्यालयात इंग्लिश शिकण्यासाठी प्रवेश घेतला. [३१][३२] मध्यंतरी तिने कॉलेजमधून एक वर्षाची सुट्टी घेउन विल्मिंग्टनमधील स्थानिक कंपनीमध्ये मॉडेलिंग केले. [३२] १९७४मध्ये ती आणि स्टीवन्सन वेगळे झाले [३३]  [३४] +यानंतर तिची ओळख ज्यो बायडेनशी झाली. अनेकवेळा त्यांनी जिलला लग्न करण्याची मागणी घातली परंतु तिने नकार दिला. यामागे ज्योच्या पहिल्या लग्नापासूनच्या दोन मुलांना वाढविणे आणि ज्योच्या सार्वजनिक जीवनामुळे तिच्यावर येणारा प्रकाशझोत ही कारणे होती.[३५] [३६] +शेवटी तिने संमती दिल्यावर त्यांनी १७ जून, १९७७ रोजी न्यू यॉर्क मधील संयुक्त राष्ट्रांच्या चॅपलमध्ये लग्न केले. [३७] +२००९मध्ये ओबामा-बायडेन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक जिंकल्यावर बायडेन कुटुंब वॉशिंग्टन, डी.सी.मधील अधिकृत निवासस्थानात रहायला लागले. [३८] जिल बायडेनने आपली शिक्षिकेची कारकीर्द जपत जानेवारी २००९ मध्ये, तिने नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेज (NOVA)च्या अलेक्झांड्रिया आवारात सहायक प्राध्यापक म्हणून प्रारंभिक नियुक्तीसह दोन इंग्रजी अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात केली. [३९] [४०] अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या जोडीदाराने असे नोकरी करण्याची ही पहिलीच वेळ होय. [४१] [३८] [३९] [४२] +२० जानेवारी, २०२१ रोजी ज्यो बायडेनने राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यावर जिल बायडेन अमेरिकेच्या प्रथम महिला झाल्या. [४३] अमेरिकेच्या द्वितीय महिला आणि प्रथम महिलापदी असणाऱ्या बार्बरा बुश यांच्यानंतर जिल बायडेन दुसऱ्या होय. जिल बायडेन पहिल्या इटालियन वंशाच्या प्रथम महिला आहेत. [४४] [४५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12971.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a02b38a0b5395bc43a98d06b5d75473779f6e6ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12971.txt @@ -0,0 +1 @@ +जिलियन एलिझाबेथ मॅककॉन्वे (८ मे, १९५०:न्यू झीलंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८७ दरम्यान १४ महिला कसोटी आणि ११ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मॅककॉन्वे ने १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने सुद्धा खेळली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12980.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fdec81f0941db15f054aad6aa62e161fe9f67d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12980.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिलेबी किंवा जिलबी (अनेकवचन: जिलेब्या, जिलब्या; अरबी: زلابية , झलाबिया; उर्दू: جلیبی ; नेपाळी: जिल्फी/जेरी ; पंजाबी: ਜਲੇਬੀ ; पश्तो: جليبي ; फारसी: زولبیا , झुल्बिया; बंगाली: জিলাপী जिलापी; मल्याळम: ജിലേബി ; सिंधी: جلیبی ; सिंहला: පැණි වළලු ; हिंदी: जलेबी ; ) हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.[१] जिलेबी, ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गोड आणि लोकप्रिय अन्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते.[२] हे खोल फ्राईंग मैदा पीठ (साध्या पीठ किंवा सर्व हेतू पीठ) पिठात  गोलाकार आकारात तयार केले जाते, जे नंतर साखर पाकामध्ये भिजवले जाते. ते विशेषतः भारतीय उपखंड आणि इराणमध्ये लोकप्रिय आहेत. +जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात. +लहान जिलाबी मिळते. जिलबी मठ्ठा बरोबर पण खातात. महाराष्ट्रात खूप ठिकाणी २६ जानेवारी व १५ ऑगस्टला जिलेबी आणि पापडी खातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12996.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c789b3497911612f1e18342bf6c5e534f0b9d64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_12996.txt @@ -0,0 +1,5 @@ +बेळंब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. +जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लमाण तांडा, बेळंब ही उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील एक प्रयोगशील शाळा आहे. +शाळेत मुखत्वे कन्नड मिश्रीत लमाणी बोलीभाषिक विद्यार्थी येतात. २००८ नंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा सराव करून विद्यार्थ्यांशी मराठी सोबतच त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, शाळेत शिकविले गेलेले घटक, विद्यार्थी गट बनवून लमाणी भाषेतून एकमेकांना समजावून सांगतात. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून २००८-०९ मध्य शाळेचा तालुक्यात गुणवत्तेत पहिला क्रमांक आला व २००९-१० मध्ये शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. +लोकांनी लोकवाटा जमवून सन २०१४-१५ मध्ये शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली आहे. गतवर्षी शाळा नवोपक्रम शील शाळा म्हणून निवड झाली होती. सध्या शाळा ई-लर्निंग झाल्यापासून लमाणी भाषेतच इंग्रजी व मराठी भाषेशी सलंग्न असे व्हिडीओ बनवले आहेत. यामुळे मुलांना शाळेत अजून रुची निर्माण झाली व विद्यार्थ्यांचे पालक उसतोडणीच्या काळात रोजंदारीसाठी स्थलांतर करणारे असून सुद्धा शाळेने १००% विद्यार्थी उपस्थिती निश्चीत करण्यात यश मिळवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13008.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86e78573ecf5a8e897bd50aeedc84ad8856a40a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13008.txt @@ -0,0 +1,9 @@ +जरा आणि जिवंतिका या भारतात पूजल्या जाणाऱ्या दोन पुरातन देवता आहेत. या सप्त मातृकांपैकी आहेत, असेही मानले जाते. +काही ठिकाणी जरा-जिवंतिका या देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत असाही उल्लेख आहे. जरा-जिवंतिकांविषयी माहिती स्कंद पुराणात आहे. +जरा-जिवंतिका देवी : जरा म्हणजे म्हातारपण, आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. अर्थात दीर्घायुष्य देऊन माणसाला म्हातारपणापर्यंत जिवंत राखणाऱ्या देवता! अपत्याला भरपूर आयुष्य मिळावे म्हणून हिंदुधर्मीय यांची आराधना करतात. +जरे जीवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि | +रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोस्तुते || +अर्थ- हे वृद्ध, बालयुक्त , आनंददायिनी , बालकांचे रक्षण करणारी , महाशक्तिरूपिणी आणि जिच्या सर्व इच्छा तृप्त झाल्या आहेत अशा जीवन्तिका देवी तुला नामाकार असो. +श्रावणामध्ये मराठी स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. त्यासाठी बाजारात मिळणारा एक जिवतीचा कागद विकत आणतात. एके काळी 'नागोबा-नरसोबा दोन पैसे' असे म्हणत हा कागद विकणारी मुले रस्त्याने फिरत असत. +कागदावर हिरण्यकश्यपू. नरसिंह, पोराबाळांना खेळवणाऱ्या दोन ठसठशीत जिवत्या, आणि बुध-बृहस्पती असतात. हा चित्रे ज्यांनी कोणी काढली असतील, त्यांची मात्र कमाल आहे. हळद-कुंकू वाहण्याच्या जागा ठशठशीत काढलेली ही चित्रे शतकानुशतके स्त्रियांना प्रपंचात ओढत राहिली.. +कापूस आणि ओल्या कुंकवाची बोटे, लाल-तांबड्या देठांचानी पांढऱ्याशुभ्र कापूसफुलांचा हार या जिवत्यांना घालायचा, पुठ्ठय़ाला चिकटवलेला हा कागद पुजायचा. लेकरेबाळे सुखी राहतात, प्रपंचात काहीही उणे राहात नाही, धान्यधुन्य भरलेले राहते. उगीच नाही, इतक्यासाठी बायका हे व्रत करत असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13015.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22fadf0a72b8d60ca601cd6fe5d61343cd6f0546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13015.txt @@ -0,0 +1,2 @@ +२० जानेवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13048.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17a2163148bb824d73a5f211e9e0f8f818a1192e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13048.txt @@ -0,0 +1 @@ +परमेश्वर गंगाधरैया ( ६ ऑगस्ट १९५१), जी. परमेश्वर नावाने ओळखले जाणारे, एक भारतीय राजकारणी व कृषितज्ज्ञ असून कर्नाटकचे आठवे व वर्तमान उपमुख्यमंत्री आहे.[१] सध्या ते कर्नाटक प्रदेश कांग्रेस समितीचे अध्यक्षही आहेत.[२] ते इ.स. २०१५ ते २०१७ कालावधीत कर्नाटकचे गृहमंत्री सुद्धा राहिलेेले आहेत.[३][४][५] जी. परमेश्वर हे बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1306.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39939b82f9e8c0367c305f399c256eb8864d55ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1306.txt @@ -0,0 +1,2 @@ + गदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13078.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e7cfb347ce18f64a5d93e611623152c0447b155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13078.txt @@ -0,0 +1 @@ +गंगासंदरा सिद्दप्पा बसवराज (जन्म: ४ मे १९४१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९८४, १९८९ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून तर २००९ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कर्नाटक राज्यातील तुमकूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13101.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a2acab39db48e579710adf79bb72ae9a68a3c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13101.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ एक भारतीय उद्योजक आहेत, एर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे. +गोपीनाथ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी गोरूर (कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एक दुर्गम गाव) मध्ये झाला. त्यांना ८ भावंडे होती त्यातील ते दुसरे होते. गोपीनाथांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. शाळेच्या प्रणालीवर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी गोपीनाथ यांना घरीच शिकवले. त्यानंतर गोपीनाथ हे कन्नड माध्यमिक शाळेत दाखल झाले. १९६२ मध्ये यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली व सैनिक स्कूल, बिजापूर येथे प्रवेश घेतला. सैनिकी शाळेने गोपीनाथ यांना उत्तीर्ण व्हावे म्हणून मदत केली. ३ वर्षाचा कठोर प्रशिक्षणानंतर गोपीनाथ यांनी एनडीए मधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते आयएमएम मधून शिक्षण घेतले. +शाळेनंतर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन रॅंक मिळवला. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धामध्ये ते कॅप्टन होते. त्यानंतर त्यांनी २८ व्या वर्षी लष्करातून लवकरच निवृत्ती स्वीकारली. लष्करातून निवृत्ती नंतर त्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत शेतीची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांच्या अभिनव पद्धतीमुळे त्यांना रोलएक्स लॉरेटचा पुरस्कार दिला. पुढे त्यांनी मालनाब मोटारबाईक (एन्फिल्ड बुलेट डीलरशिप) सुरू केली आणि हसनमध्ये एक उडपी हॉटेलही उघडले. +१९९७ साली त्यांनी डेक्कन एव्हिएशन ही सहकारी संस्था बनली. २००३ मध्ये गोपीनाथ यांनी एर डेक्कनची स्थापना केली. एर डेक्कनचे २००७ मध्ये किंगफिशर एरलाइन्सचे विलीनीकरण झाले. +२००९ मध्ये त्यांनी फ्रेट फ्लाइट व्यवसायासाठी डेक्कन ३६०ची स्थापना केली. २००९ मध्ये गोपीनाथ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले मात्र अपयशी झाले. २०१४ मध्ये, आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी अयशस्वीपणे लोकसभा निवडणूक लढविली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13159.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23329f48bc5c8184addbd8e22a90cc9c02a8b745 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13159.txt @@ -0,0 +1 @@ +जीन इंगेलो (१७ मार्च, १८२०:लिंकनशायर, इंग्लंड - २० जुलै, १८९७), इंग्लिश कवयत्री व कादंबरीकार होती. हिचा जन्म लिंकनशायरमध्ये झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1318.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25cacdef784a58ea2bd25a0e1d52bb756d767c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1318.txt @@ -0,0 +1,16 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. +शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. +छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ असे आहेत. 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. +मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठ्यांचा शत्रू असा अर्थ निघतो. +मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले! 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरुदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वतःचे असे युद्धतंत्र विकसित केले होते, याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही. +'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणाऱ्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे. +'महाराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत.त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : २. लुच्चेगिरी, ३. गुप्तकट, ४. हुलकावणी आणि ५. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू. +कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे.पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणाऱ्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते.तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो.मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणाऱ्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले. +प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तीने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच छत्रपती शिवाजी महाराज उद्दिष्ट होते. +यात : +या प्रमुख गोष्टी आहेत.त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13198.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e3db50208830163670f61ea9553b8c63853ad02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13198.txt @@ -0,0 +1 @@ +जीव माझा गुंतला ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13203.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..241ef349b9eeb6b2fb4520d1c95663836a26df53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13203.txt @@ -0,0 +1,2 @@ +जीवक कौमारभच्च हे प्राचीन भारतातील एक आयुर्वेदाचार्य होते. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. ते बालरोगतज्ज्ञ असून गौतम बुद्धांचे खासगी वैद्य होते. +जीवक कौमारभच्चांचा जन्म बिंबिसार राजाच्या कारकिर्दीत मगध देशाच्या राजधानीत (सध्याचे राजगीर) झाला. त्यांची आई एक गणिका होती. लोकलाजेस्तव आईने त्यांनी ते तान्हे असतानाच एका कचऱ्याच्या ढिगावर फेकून दिले. बिंबिसारचा मुलगा अभय याला हे समजले. त्यांनी जीवकाला घरी आणून त्याच्या पालन पोषणाची व्यवस्था केली व उच्च शिक्षणासाठी त्याला तक्षशिला विश्वविद्यालयात पाठवले. तेथे अत्रेयांच्या हाताखाली सात वर्षे अभ्यास करून जीवक आयुर्वेदाचार्य बनले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13228.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e3ef8f6bec05b814eb3039144cede46f682b9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13228.txt @@ -0,0 +1,6 @@ +जीवनशैली रोग[१] म्हणजे लोकांचे जीवन जगण्याच्या पद्धतीमुळे झालेले रोग. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचा गैरवापर, तसेच शारीरिक हालचाली कमी होण्याने किंवा आरोग्याला हानिकारक खाण्यामुळे हे रोग होतात. हृदयरोग, स्ट्रोक, लठ्ठपणा आणि मधुमेह हे प्रकार आपल्या जीवनशैलीमुळे झालेले रोग आहेत. यूकेमध्ये निरोगी जीवनशैली असूनही होणाऱ्या श्वसनाच्या आजारापेक्षा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चार पट जास्त आहे. +मधुमेह, दात किडणे आणि दमा यासारख्या विशिष्ट रोग्यांमध्ये "वेस्टर्न" पद्धतीने राहणाऱ्या तरुणांची लोकसंख्या जास्त प्रमाणात दिसून येते; त्यांचे वाढलेले अनारोग्य वयाशी संबंधित नाही. म्हणून सर्व रोगांसाठी जीवनशैली रोग या शब्दाचा वापर करता येणार नाही. +आहार आणि जीवनशैली ही बऱ्याच रोगांना कारणीभूत असणारे प्रमुख घटक आहेत. +बऱ्याच पाश्चात्त्य देशांमध्ये, २० व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकांनी मांस, दुग्धजन्य पदार्थ, तेल, तंबाखू, साखरेचे पदार्थ, मसालेयुक्त पेये आणि मद्य यांचा जास्त वापर करण्यास सुरुवात केली. लोकांनी आसीन जीवनशैली आणि लठ्ठपणाचे उच्च दर देखील विकसित केले. २०१४ मध्ये ११.२ दशलक्ष ऑस्ट्रेलियामध्ये वजन जास्त किंवा लठ्ठ होते कोलोरेक्टल कर्करोग, स्तनाचा कर्करोग, पुरः स्थ कर्करोग, एंडोमेट्रियल कर्करोग आणि फुफ्फुसाचा कर्करोग या आहारातील बदलानंतर दर वाढू लागले. विकसनशील देशांमधील लोक, ज्यांचे आहार अद्याप कमी प्रमाणात मांस किंवा चरबीयुक्त कमी साखर असलेल्या स्टार्चयुक्त पदार्थांवर अवलंबून असतात, त्यांच्या कर्करोगाचे दर कमी आहेत. कारणे फक्त धूम्रपान आणि मद्यपान करण्यापासून नाही. प्रौढ लोक त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या वर्तणुकीशी संबंधित घटकांद्वारे जीवनशैलीचे आजार विकसित करू शकतात. हे बेरोजगारी, असुरक्षित जीवन, खराब सामाजिक वातावरण, कामाची परिस्थिती, तणाव आणि गृह जीवन या रोगांपैकी एक होण्याची जोखीम वाढविण्यासाठी एखाद्या व्यक्तीची जीवनशैली बदलू शकते. + +२०१३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये १४७,६८७ लोक मृत्यूमुखी पडले होते. मुख्यत: तंबाखू, धूम्रपान, मद्यपान आणि इतर औषधे, हिंसाचार आणि आरोग्यास कमी वजन कमी करण्यासह जीवनशैलीच्या आजारामुळे ऑस्ट्रेलियाच्या मृत्यूच्या दरावर परिणाम झाला. ऑस्ट्रेलियन ११,०१६ पुरुषांच्या मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे हृदयरोग आणि कर्करोग असा आहे. मृत्यू या सर्व अटी मुख्यत्वे धूम्रपान, दारूचा गैरवापर किंवा आरोग्यास अन्यायकारक जीवनशैली म्हणून जबाबदार आहेत. ऑस्ट्रेलियन लोकसंख्येच्या जीवनशैलीतील बदलांमुळे मृत्यूची ही मुख्य तीन कारणे कमी केली जाऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13233.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..547f4768cee8f9d548a9d06cfa1fbfef6cdae676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13233.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. जीवराज नारायण मेहता (२९ ऑगस्ट, १८८७:अमरेली, बॉम्बे प्रेसिडेन्सी(मुंबई प्रांत) - ७ नोव्हेंबर, १९७८) हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. यांचे सासरे मनुभाई मेहता वडोदरा संस्थानाचे दिवाण होते. त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेतले व नंतर जे.जे. रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर मेहता लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले आणि एफ.आर.सी.एसची पदवी मिळवली. +भारतात परतल्यावर ते महात्मा गांधींचे खाजगी डॉक्टर होते आणि सत्याग्रह केल्यामुळे दोनदा तुरुंगात गेले. ४ सप्टेंबर, १९४८ पासून ते वडोदरा संस्थानाचे दिवाण झाले. मुंबई प्रांताचे ते अर्थमंत्री व उद्योगमंत्री होते. १ मे, १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाल्यावर ते गुजरातचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६३मध्ये हे पद सोडल्यावर ते १९६७ पर्यंत भारताचे युनायटेड किंग्डममधील हाय कमिशनर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13246.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7a1d8da922aec699d25c60ded0dd5bc76ba3b85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13246.txt @@ -0,0 +1,3 @@ +जीवाश्मशास्त्र' या शास्त्रात प्रागैतिहासिक जिवांची उत्पत्ती व पर्यावरणाशी जुळवून घेताना झालेली त्याची उत्क्रांती, यांचा प्रामुख्याने जीवाश्मांच्या मदतीने अभ्यास केला जातो. विद्याशाखीय दृष्टिकोनातून जीवाश्मशास्त्र ही जीवशास्त्र व भूशास्त्र यांच्याशी संबंधित आंतरविद्या आहे. +जीवाश्म विखुरलेले असतात. जीवाश्मांना एकत्रित करून कल्पनेच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, खाद्यसवयी तसेच पुनरुत्पादन प्रक्रिया इत्यादी विविध प्रकारची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न जीवाश्मशास्त्रज्ञ करीत असतात. या शास्त्राच्या अभ्यासामुळे, डायनॉसॉर जातीमधील अतिभव्य प्राणी पृथ्वीवरून नष्ट होण्याची कारणे कोणती याचा मागोवा घेण्यास खूप मदत झालेली आहे. आदिमानव कसा उत्क्रांत होत गेला याचाही खुलासा करण्याचा प्रयत्‍न या शास्त्राने केला आहे. +जीवाष्माला इंग्रजी भाषेमध्ये Fossil असे संबोधले जाते. Fossil हा शब्द लाटिन भाषेतील fossus म्हणजे खोदणे ह्या शब्दावरून निर्माण झाला आहे. फार फार पूर्वी होऊन गेलेल्या सजीवांचे अवशेष निसर्गतः जतन झाले आणि त्याचा अभ्यास करून त्यावेळी असलेली परिस्थिती त्या वेळचे जीवन, वातावरण इत्यादीचा अंदाज बधला गेला. सजीवांचे अश्मीभवन होण्याची क्रिया तशी अगदी विरळीच म्हणावी लागेल, कारण मृत्युनंतर सर्व सजीवांचे अवशेष सर्वसाधारणपणे, निसर्गतः विघटन होऊन नष्ट होतात आणि कुठलेही अवशेष शिल्लक रहात नाहीत. सजीवांचे अश्मिभवन होण्यासाठी काही विशिष्ठ परिस्थितीची आवश्यकता असते, एकतर सजीवाचे अवशेष लवकर साक्यामध्ये (Sediment ) बद्ध झाले पाहिजेत, याला अपवाद सुद्धा आहे. जर सजीव खूप थंडीमुळे बर्फात गाडला गेला तर, तो वाळून सुकून गेला तर, किंवा तो प्राणवायू विरहित वातावरणात अडकला तर असा सजीव निसर्गतः जतन होतो. अश्मिभवन वेगवेगळ्या प्रकारे होत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13262.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d04426593fc15ac978455d3a4ff7ed545423bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13262.txt @@ -0,0 +1,6 @@ +जीसॅट-४ हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. + + + +भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो +अधिक माहिती Archived 2014-02-07 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13277.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8a351cd489c00d8a96c40b07fad24aa9f6c3bae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13277.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट जुंतोकू (जपानी:順徳天皇) (२२ ऑक्टोबर, इ.स. ११९७ - ७ ऑक्टोबर, इ.स. १२४२) हा जपानचा ८४वा सम्राट होता. हा इ.स. १२१० ते इ.स. १२२१पर्यंत सत्तेवर होता.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13290.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4267e79bb3ab5103cfdd026f529262f3df8f429 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13290.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुई गडकरी ही एक मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. जुुई पुढचं पाऊल या मालिकेसाठी ओळखली जाते. +जुई हिचे पुढचं पाऊल मधील सहकलाकार प्रसाद लिमये बरोबर संंबंध जुुळले आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13307.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34e175927cb20a2d2ca1ad970914dfbfdab7f998 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13307.txt @@ -0,0 +1,5 @@ +शेठ जुगल किशोर बिर्ला (२३ मे १८८३ – २४ जून १९६७) हे बिर्ला कुटुंबातील सदस्य आणि बलदेव दास बिर्ला यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ते प्रख्यात उद्योगपती, परोपकारी आणि हिंदू तत्त्वज्ञानाचे समर्थक होते.[१] +लहान वयातच त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द सुरू केली, कलकत्ता येथे त्याचे वडील बलदेवदास बिर्ला यांच्याशी संपर्क साधला आणि लवकरच ते अफू, चांदी, मसाले आणि इतर व्यापारातील प्रतिष्ठित व्यापारी आणि सट्टेबाज म्हणून ओळखले जाऊ लागले ज्यातून बिर्ला नंतर ताग आणि इतर वस्तूंच्या व्यापारात विविधता आणली. पहिल्या महायुद्धादरम्यान आणि नंतर कापूस, तोपर्यंत त्याचा धाकटा भाऊ घनश्याम दास बिर्ला देखील या व्यवसायात सामील झाला होता. 1918 पर्यंत बलदेवदास जुगलकिशोर या नावाने चालवलेली कौटुंबिक फर्म बिर्ला ब्रदर्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी मर्यादित कंपनी बनवण्यात आली. +आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा घनश्याम दास बिर्ला यांचे मोठे नुकसान झाले आणि त्यांनी मिल अँड्र्यू यूल ग्रुपला विकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जुगल किशोर त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी त्यांना पैशाची काळजी करू नका तर मिल चालवण्यास सांगितले. त्याला शक्य तितक्या कार्यक्षमतेने, ज्यामुळे बिर्ला ज्यूटचे पुनरुज्जीवन झाले, आता आदित्य बिर्ला समूहाची प्रमुख कंपनी आहे. +जरी जुगल किशोर यांनी कलकत्त्यापासून त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात केली असली तरी, नंतर ते दिल्लीत स्थलांतरित झाले आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत बिर्ला हाऊसमध्ये राहिले. +मूल नसताना, जुगल किशोर बिर्ला यांनी धर्मादाय, असंख्य मंदिरे, कोलकाता मेडिकल कॉलेज, मुलींसाठी कोलकाता येथील मारवाडी बालिका विद्यालय आणि अशा अनेक संस्थांसाठी बराच वेळ आणि पैसा खर्च केला. एक धर्माभिमानी हिंदू, जुगल किशोर बिर्ला हे दिल्लीतील पहिल्या आणि कोलकाता आणि भोपाळसह भारतभरातील अनेक आरंभीच्या बिर्ला मंदिरांच्या उभारणीमागील प्रेरणादायी शक्ती होते. गोशाळांना (गाईचे आश्रयस्थान) आणि पिंजरापोळ (प्राणी आणि पक्ष्यांना चारा देणारी गोठा) मदत करणे हे त्यांच्या हृदयाचे आणखी एक कारण होते. त्यांनी हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह विविध हिंदू कारणे आणि संघटनांना पैसे दान केले.[२] त्याच वेळी महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत करणे, ज्यांची देखभाल घनश्यामदास बिर्ला आणि इतरांनी केली होती.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13308.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..063d45d533cfe36c0dfcae0db904c73bb0841c5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13308.txt @@ -0,0 +1 @@ +जुगल किशोर शर्मा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13314.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de9ed1ad191b3f81aad994d413060ead027e42de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13314.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुगाईवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13323.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5eeeb8e9fd9b11c503e809d57353fb50fab92b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13323.txt @@ -0,0 +1,4 @@ +( २२ किंवा २३ मे १७२९ -१५ ऑगस्ट १७९९). इटालियन कवी. जन्म बोसीसीओ या गावी. शिक्षण मिलानला बार्नबाइट पंथाच्या शिक्षणसंस्थेत झाले. (१७४० – ५२ ). १७५२ मध्ये त्याच्या कवितांचा बोलबाला मिलानच्या वाङमयीन वर्तुळांत झालेला होता. १७५४ मध्ये धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतल्यानंतर ड्यूक गाब्रिओ सेर्बेल्लोनी ह्याच्या घरात तो शिक्षक म्हणून काम करू लागला. तेथे तो आठ वर्षे होता. त्या निमित्ताने इटलीतील उमरावी जीवन त्याला अगदी जवळून निरखता आले. ड्यूकच्या घरात पारीनीला मिळणारी वागणूकही फारशी चांगली नवती. तथापि ह्या काळात त्याने उत्तम काव्यलेखन केले. त्यात काही सुंदर उद्देशिकांचा समावेश होता. + +ll Giorno (इं. शी. द डे ) ह्या आपल्या सर्वश्रेष्ठ दीर्घकाव्याची रचना त्याने ह्याच काळात सुरू केली. १७६२ मध्ये ड्यूकच्या नोकरीतून तो मुक्त झाला. त्यानंतर मिलानमधील एक ऑस्ट्रियन मंत्री काउंट फर्मिआन ह्याच्या आश्रयाने Gazzetaa di Milano ह्या नियतकालिकाचे त्याने संपादन केले. मिलान येथे वक्तृत्व शास्त्राचा प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले ( १७६९ – ९९). १७९६ मध्ये नेपोलियनने ऑस्ट्रियनांना इटलीतून हुसकावून लावून इटलीवर फ्रांसचे वर्चस्व प्रस्थापित केले. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व श्रीमंत, उमराव वर्गांतील मंडळींबद्दल मनात अढी असलेल्या पारीनीने मिलानमध्ये घुसणाऱ्या फ्रेंच फौजांना मुक्तिदूत मानले. त्यानंतर तो मिलानच्या नगरपरिषदेचा ( टाऊन कौन्सिल )सदस्य होता परंतु फ्रेंचांबद्दल त्याचा लवकरच भ्रमनिरास झाला आणि नगरपरीषेदेतून त्याला दूर व्हावे लागले (१७९९). मिलान येथे तो निधन पावला. उपर्युक्त ll Giorno ह्या दिर्घकाव्यावर पारीनीची कीर्ती मुख्यत्वेकरून अधिष्ठित आहे. चार भागांच्या ह्या उपरोधप्रचुर काव्यात एका तरुण उमरावाच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन केलेले आहे. उमराव वर्गातील मंडळींचे पोकळ, भ्रष्ट जीवन ह्या काव्यातून परखडपणे उघड करण्याचा पारीनीचा हेतून होता तसेच गरीब आणी श्रीमंत ह्यांच्यातील विषमताही त्याला दाखवून द्यावयाची होती. पारीनीची शैली साधी पण प्रभावी आणि डौलदार अशी आहे. इटालियन साहित्यातील श्रेष्ठ दीर्घकाव्यांत ह्या काव्याची गणना होते. +ह्या काव्याचे पहिले दोन भाग अनुक्रमे १७६३ आणि १७६५ मध्ये प्रसिद्ध झाले, तर नंतरचे दोन १८०१ मध्ये प्रकाशित झाले. पारीनीच्या काव्यातील प्रभावी उपरोध लक्षात घेऊन त्याला ‘ इटलीचा अलेक्झांडर पोप ‘ असेही म्हटले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13341.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8044d991de371bdb019329559089f7044f1d2a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13341.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुदाव मराठी (रोमन: Judæo-Marathi) ही मराठी भाषेची एक बोली आहे, जी मुख्यत्वेकरून बेने इस्रायली लोक बोलतात. बेने इस्रायेल हा ज्यू धर्मीयांचा १९व्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात - प्रामुख्याने महाराष्ट्रात राहिलेला समाज आहे. त्या काळच्या गुजरात व पाकिस्तानातदेखील ह्या बोलीचा वापर होत असे. सध्या ही बोलीभाषा भारत व इस्रायलमध्ये राहणाऱ्या बेने इस्रायली समाजात बोलली जाते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13351.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2b168933084d818c4a1bf2a77b0c0324755b28f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13351.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनमोहिडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1337.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cb43b17550a8e8916260312a469500fde67c352 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1337.txt @@ -0,0 +1,2 @@ +गम ग्वायकम हे दक्षिण अमेरिकेत आढळणारे झाड आहे. याची लागवड भारतातही झाली आहे. याची उंची १५-२० फूट असून हे सदाहरित झाड आहे. खोड भुरकट, तुकतुकीत, थोडे फार पेरूच्या खोडासारखे असून त्यावर पांढरे चगदे-चगदे असतात. संयुक्त पाने थोडी जाडसर, गडद हिरवी, चमकदार पर्णसंभार. फुलांचा हंगाम मार्च-एप्रिल मधे फुले गुच्छात उमलल्यावर पाकळ्या देठाकडे वाकलेल्या. फुलांचा रंग या झाडाला लाजबाब श्रेणीत ठेवणार. अतिशय आकर्षक आणि हटके. निळसर, गुलाबी छटेच्या छोट्या फुलांचे दाट गुच्छ भरभरून फुलतात आणि पाने झाकून टाकतात. फुलं कोमेजतात फिकट पांढऱ्या रंगाची होतात. फळं लहान चपटी, सोन-पिवळ्या रंगाची झाडाची उंची आणि विस्तार लक्षात घेता बागेत आणि कमी रुंदीच्या रस्त्यावर उपयुक्त असं हे झाड आहे. +हे झाड बहामास देशाचे राष्ट्रीय झाड आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13380.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e629f86af925fec9e81561b69cce607c81819bf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13380.txt @@ -0,0 +1 @@ +जुनिची इनामोटो हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13381.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cdb43d4c8e2bb71744381bf41d26a9e895ca6ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13381.txt @@ -0,0 +1 @@ +जुनियर क्वेबिहा (७ जानेवारी, इ.स. १९८१:कंपाला, युगांडा - ) हा  युगांडाकडून प्रथमवर्गीय आणि लिस्ट - अ सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13388.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..971e7ff3250732774fc1bdb8a8b3a4b3297bb022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13388.txt @@ -0,0 +1,14 @@ +जुनी जव्हार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ५.३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८० कुटुंबे राहतात. एकूण ३८२ लोकसंख्येपैकी १८८ पुरुष तर १९४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.४१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७५.६४ आहे तर स्त्री साक्षरता ५५.५६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.७५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात. अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +रामपूर, आपटाळे, चंद्रपूर, गंगापूर, धानोशी, काशिवळी तर्फे देंगाचीमेट, शिरोशी, विजयनगर, वाळवंडे, कडाचीमेट, साकुर ही जवळपासची गावे आहेत.जुनी जव्हार ग्रामपंचायतीमध्ये जुनी जव्हार आणि काशिवळी तर्फे देंगाचीमेट गावे येतात. +जुनी जव्हार ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. http://tourism.gov.in/ +५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. https://palghar.gov.in/ +७.https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13463.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06f5260fcdb02bc7a0b76d6f4c568a43313c8b17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13463.txt @@ -0,0 +1 @@ +युर्गन क्लिन्समान (जुलै ३०, इ.स. १९६४ - हा  जर्मनीकडून फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13470.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5568b61d61ef62470f57af26bb5944a30850ac79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13470.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुर्माना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_135.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a174f455fa3238f644b03652e0a0807a6e91307 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_135.txt @@ -0,0 +1,5 @@ +खुशवंत सिग (लेखनभेद: खुशवंत सिंग‌) (२ फेब्रुवारी, इ.स. १९१५; हदाली, ब्रिटिश भारत - २० मार्च, इ.स. २०१४; नवी दिल्ली, भारत) हे इंग्लिश भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, पत्रकार होते. +खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण [[केंब्रिज|केंब्रिजमधील। किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. +खुशवंत सिंग यांचा इ.स. १९३९ साली कॅंवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत. +इ.स. १९४८ ते इ.स. १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले. +इ.स. १९८० ते इ.स. १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1351.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c5b55897d7b25fcb8bb53b3dc20814cf4d258a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1351.txt @@ -0,0 +1,2 @@ +गया हे बिहारमधील एक ऐतिहासिक शहर आहे आणि लोकसभेचा मतदारसंघ आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13520.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15733eb2f182ae13924878e91f0abcfd8c89e1f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13520.txt @@ -0,0 +1 @@ +जुली लोग (१९७१:आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९६ दरम्यान १९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13528.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b74de74851003cabd1e7750e518b080e4edef38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13528.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13558.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..953cc19f2cf1a7fecbfddc46ac9fb640759674a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13558.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो. + + +जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - (जुलै महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13569.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ffd6c3235db521ef7b47ee42b2e3bb177e3acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13569.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांस्वा पॉल जुल्स ग्रेव्ही (ऑगस्ट १५, इ.स. १८१३:मॉंत-सू-व्हॉद्रे - सप्टेंबर ९, इ.स. १८९१:मॉंत-सू-व्हॉद्रे) फ्रान्सच्या तिसऱ्या प्रजासत्ताकचा तिसरा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13592.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e89c4abd00c1ebbbe0eb3fc26b728c418c2627 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13592.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुही चावला ( ११ नोव्हेंबर १९६७) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. +अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे. तसेच भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स ह्या संघाची ती शाहरुख खानसोबत सह-मालकीण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13597.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20a02eb245827d2fe916a0879b725be18025095b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13597.txt @@ -0,0 +1,3 @@ +जून हा ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार वर्षातील सहावा महिना आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13604.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d790cc652bf1301331b49f3b4da570cb2e365306 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13604.txt @@ -0,0 +1 @@ +जून एलिझाबेथ एडने (२७ एप्रिल, १९५६:केंट, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८५ दरम्यान ८ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13621.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ed3205fbc83c904428ad370e0972c2ed291407e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13621.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६७ वा किंवा लीप वर्षात १६८ वा दिवस असतो. + + +जून १४ - जून १५ - जून १६ - जून १७ - जून १८ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13630.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2f0f80ee8235037d7d58ddaa5143634570bd86a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13630.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जून २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७५ वा किंवा लीप वर्षात १७६ वा दिवस असतो. + + +जून २२ - जून २३ - जून २४ - जून २५ - जून २६ (जून महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13665.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13665.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13668.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9747f761caaed9c306447ee11f16631be874218c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13668.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॅक कर्बी [१] (जन्म जेकब कुर्त्झबर्ग म्हणून; २८ ऑगस्ट १९१७ - ६ फेब्रुवारी १९९४) हे एक अमेरिकन कॉमिक पुस्तक कलाकार, लेखक आणि संपादक होते. त्यांना माध्यमातील प्रमुख नवोदितांपैकी एक म्हणून तसेच सर्वात विपुल आणि प्रभावशाली निर्मात्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. ते न्यू यॉर्क शहरात वाढले आणि कॉमिक स्ट्रिप्स आणि संपादकीय व्यंगचित्रांमधून वर्ण शोधून व्यंगचित्र शिकले. त्यांनी १९३० च्या दशकात नवीन कॉमिक्स उद्योगात प्रवेश केला आणि जॅक किर्बी या नावावर स्थिरावण्यापूर्वी जॅक कर्टीससह विविध नावांनी कॉमिक्स रेखाटली. १९४० मध्ये, त्यांनी आणि लेखक-संपादक जो सायमन यांनी टाइमली कॉमिक्ससाठी कॅप्टन अमेरिका हे अत्यंत यशस्वी सुपरहिरो पात्र तयार केले. ही कंपनी मार्वल कॉमिक्सची पूर्ववर्ती होती. १९४० च्या दशकात, किर्बी यांनी नियमितपणे सायमनसोबत काम केले, त्या कंपनीसाठी आणि नंतर डीसी कॉमिक्स बनण्यासाठी असंख्य पात्रे तयार केली. +दुसऱ्या महायुद्धात युरोपियन रंगभूमीवर सेवा दिल्यानंतर किर्बी यांनी डीसी कॉमिक्स, हार्वे कॉमिक्स, हिलमन नियतकालिक आणि इतर प्रकाशकांसाठी काम केले. क्रेस्टवुड पब्लिकेशन्समध्ये त्यांनी आणि सायमनने रोमान्स कॉमिक्सची शैली तयार केली. नंतर त्यांनी स्वतःची अल्पायुषी कॉमिक कंपनी मेनलाइन पब्लिकेशन्सची स्थापना केली. किर्बी हे टाइमलीची पुनरावृत्ती असलेल्या अॅटलस कॉमिक्समध्ये सामील होते, जी पुढील दशकात मार्व्हल बनली. तेथे किर्बी यांनी कंपनीच्या अनेक प्रमुख पात्रांची सह-निर्मिती केली, ज्यात फॅन्टास्टिक फोर, हल्क, अँट-मॅन, थॉर, आयर्न मॅन, द अॅव्हेंजर्स, द एक्स-मेन, सिल्व्हर सर्फर आणि ब्लॅक पँथर यांचा समावेश आहे. किर्बी यांच्या शीर्षकांनी उच्च विक्री आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली, परंतु १९७० मध्ये, लेखक म्हणून श्रेय आणि निर्मात्यांच्या अधिकारांच्या क्षेत्रात अन्यायकारक वागणूक मिळाल्याची भावनेने किर्बी यांनी कंपनी सोडली आणि प्रतिस्पर्धी डीसी कॉमिक्ससाठी काम सुरू केले. +डीसी कंपनीत त्यांनी चौथी जागतिक गाथा तयार केली ज्यामध्ये अनेक कॉमिक्स शीर्षके आहेत. या मालिका व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरल्या आणि त्या रद्द झाल्या, तरीही चौथ्या जगाचे "नवीन देव" हे डीसी युनिव्हर्सचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून चालू राहिले. किर्बी हे १९७० च्या दशकात मार्वलमध्ये परतले आणि त्यांनी टेलिव्हिजन अ‍ॅनिमेशन आणि स्वतंत्र कॉमिक्समध्ये प्रवेश केला. त्यांच्या नंतरच्या वर्षांमध्ये त्यांना "कॉमिक्सचा विल्यम ब्लेक " असे संबोधले जाते, [२] त्यांच्या कारकिर्दीतील कामगिरीमुळे त्यांना पत्रकारितेत मोठी ओळख मिळू लागली. १९८७ मध्ये ते विल आयसनर कॉमिक बुक हॉल ऑफ फेममधील तीन उद्घाटकांपैकी एक होते. २०१७ मध्ये, किर्बी यांना मरणोत्तर डिझ्नी लीजेंड म्हणून नाव देण्यात आले. केवळ प्रकाशन क्षेत्रातच नाही, तर त्या निर्मितीने वॉल्ट डिझ्नी कंपनीच्या आर्थिक आणि समीक्षात्मक यशस्वी मीडिया फ्रँचायझी, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा आधार बनवला म्हणून त्यांना हा सन्मान दिला गेला. +किर्बी यांचा विवाह १९४२ मध्ये रोझलिंड गोल्डस्टीनशी झाला होता. त्यांना चार मुले होती आणि १९९४ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचे लग्न राहिले. त्यांच्या सन्मानार्थ जॅक किर्बी पुरस्कार आणि जॅक किर्बी हॉल ऑफ फेम सुरू करण्यात आले. कॉमिक्सच्या चाहत्यांमध्ये त्यांना "द किंग" म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13673.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..008f7caddd98d115bde30e8a23dc160b878f47ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13673.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन फ्रेडरिक जॅक क्रॅप (१४ ऑक्टोबर, १९१२:इंग्लंड - १३ फेब्रुवारी, १९८१:ब्रिस्टल, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४८ ते १९४९ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13683.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f077e9f36e87798a312526656153f0d9816783d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13683.txt @@ -0,0 +1 @@ +योहान विल्हेम बिली झुल्च (२ जानेवारी, १८८६:केप वसाहत - १९ मे, १९२४:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१० ते १९२१ दरम्यान १६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1370.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdfd24c96dca03cda017678e43fc8b2139c7fdee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1370.txt @@ -0,0 +1,2 @@ +निळ्या छातीचा लावा, गरंज लावा, पेपट लावा, कानेली किंवा लहान टुरी (इंग्लिश: Blue-breasted Quail; हिंदी:चीना बटेर, गोबल बुटई) हा भारतात आढळणारा एक पक्षी आहे. +गरंज लावा आकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो. नर उडत असताना इतर कुठल्याही लावा पक्ष्यापेक्षा गडद रंग ठळकपणे दिसतो. मादी:भुवया फिक्कट, पिवळसर तांबूस छाती आणि कुशीवर काळसर पट्टे असतात. स्थायिक संचार करणारा स्थायिक पक्षी आहे. श्रीलंका आणि भारतात मुंबई, तसेच सिमला येथे हा पक्षी आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13721.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b5ed705512c2c175559e92f6348db116a7f0760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13721.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट चार्ल्स जॅक रसेल (ऑगस्ट १५, इ.स. १९६३:स्ट्राउड, ग्लाउस्टरशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13730.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe859619502d7309e89cb58dbb4e829bba682099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13730.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13737.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13737.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13752.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f682a1e50f2c1005d8358cc9fe93349624171d39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13752.txt @@ -0,0 +1,3 @@ +सर जॉन बेरी जॅक हॉब्स (डिसेंबर १६, इ.स. १८८२ - डिसेंबर २२, इ.स. १९६३) हा  इंग्लंडकडून १९०८ ते १९३० दरम्यान ६१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +याने प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये १९९ शतकांसह ६१,१७० धावा केल्या. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13754.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf1fd0151bbde2afcc9ef95786dd9ff7f4061bc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13754.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकब डफी (२ ऑगस्ट, १९९४:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13760.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13760.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13763.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13763.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13764.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13764.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13765.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d4fb6c8c9c2475120dc39a4c349b610ef597375 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13765.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकलीन जॅकी कॉक्रन तथा बेसी ली पिटमन (११ मे, इ.स. १९०६:मस्कोगी, फ्लोरिडा, अमेरिका - ९ ऑगस्ट, इ.स. १९८०:इंडियो, कॅलिफोर्निया, अमेरिका) ही अमेरिकेच्या वायुसेनेतील लढाऊ वैमानिक होती. +कॉक्रन स्वनातीत विमान चालविणारी पहिली स्त्री होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13782.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad452614c81ed9c7aa52d09e46513f7d9ed585b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13782.txt @@ -0,0 +1,31 @@ +६ Feb, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13784.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13784.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13788.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e60fb9c656a0438b155dbe9f7ee71dae5a30d389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13788.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन मार्गरेट जॅकी कोर्ट (२२ जानेवारी, १९५०:मिडलसेक्स, इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८७ दरम्यान १७ महिला कसोटी, २४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13789.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..797dbb404ce2b06392abfdea14d7a2a0596280bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13789.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन जॅकी क्लार्क (१४ मार्च, १९६३:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९२ दरम्यान ११ कसोटी आणि ३१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13792.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18d51eca794ab621a7b85dd965184862a425c622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13792.txt @@ -0,0 +1,10 @@ +चॅन कॉंग-सांग (चीनी: 港 港 生) (जन्म : ७ एप्रिल १९५४ - हाँगकाँग) , जॅकी चॅन म्हणून ओळखला जाणारा, हा हाँगकाँगचा मार्शल आर्टिस्ट, अभिनेता, स्टंटमॅन, चित्रपट दिग्दर्शक, अ‍ॅक्शन कोरियोग्राफर, पटकथा लेखक, निर्माता आणि गायक आहे. तो त्याच्या स्लॅप एक्रोबॅटिक फाइटिंग स्टाईल, कॉमिक टाइमिंग, इम्प्रूव्हिज्ड शस्त्रे वापर आणि नाविन्यपूर्ण स्टंट यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने वुशु किंवा कुंग फू आणि हॅपकिडो येथे प्रशिक्षण घेतले आहे. सन १९६० पासून ते १५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम करत आहेत. +चॅन हा जगातील सर्वात ओळखल्या जाणाऱ्या आणि प्रभावशाली सिनेमॅटिक व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. तो जागतिक स्तरावर ख्यातनाम परोपकारी देखील आहे आणि फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या दहा सर्वात सेवाभावी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून त्याना ओळखलेजाते. २०१६ पर्यंत तो जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जस्ट मानधन घेणारा अभिनेता होता[१][२]. +जॅकी चॅनचा जन्म ७ एप्रिल १९५४ रोजी हाँगकाँग येथे झाला .त्याच्या पालकांनी त्याला पाओ-पाओ असे टोपणनाव दिले[३]. त्यांनी हाँगकाँग बेटावरील नाह-ह्वा प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले, जेथे त्याचे पहिले वर्ष अयशस्वी झाले, त्यानंतर त्याच्या पालकांनी त्याला शाळेतून काढून घेतले. त्यानंतर त्यांना चायना ड्रामा अ‍ॅकॅडमी येथे पाठवण्यात आले. चॅन १९७६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे त्याच्या आई-वडिलांसह सामील झाले आणि तेथे त्यांनी डिक्सन महाविद्यालयात थोडक्यात शिक्षण घेतले आणि बांधकाम कामगार म्हणून काम केले[४]. +बाल कलाकार म्हणून वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी छोट्या छोट्या भूमिकांतून आपल्या करिअरची सुरुवात केली. वयाच्या आठव्या वर्षी तो बिग अँड लिटिल वोंग टिन बार (सन १९६२) चित्रपटात दिसला. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ब्रुस ली चित्रपटांच्या फिस्ट ऑफ फ्युरी अँड एन्टर द ड्रॅगनमध्ये स्टंटमॅन म्हणून काम केले. त्या वर्षाच्या शेवटी त्याला कॅंटनच्या लिटल टायगरमध्ये प्रथम भूमिका मिळाल्या. +१९७६ मध्ये जॅकी चॅनला हाँगकाँगच्या चित्रपटसृष्टीतील फिल्म निर्माता विली चॅनकडून टेलीग्राम मिळाला जो जॅकीच्या धाडसी कामांमुळे प्रभावित झाले होते. +१९८० मध्ये जॅकी चानने हॉलिवूड चित्रपटात बिग ब्रॉल या चित्रपटाद्वारे डेब्यू केला. जॅकीने त्याच्या ऑपेरा शाळेतील मित्र सॅमो हंग आणि युएन बियाओ यांच्यासह अनेक ऍक्शन कॉमेडी चित्रपटांची निर्मिती केली. आर्मर ऑफ गॉड चित्रपटातील एस्के कॅरेक्टर. हा चित्रपट बॉक्सिंग ऑफिसमधील सर्वात मोठा विजय ठरला +२००८ च्या सुरुवातीस, दिशा पटानी, सोनू सूद आणि अमिरा दस्तूर यांनी अभिनय केलेला चीनी-भारतीय प्रकल्प कुंग फू योग नावाचा चॅनचा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला. २०१६ मध्ये त्याने जॉनी नॉक्सविलबरोबर एकत्र काम केले आणि स्वतःची निर्मिती स्कीपट्रैसमध्ये भूमिका केली. +१९८० च्या दशकात त्याने व्यावसायिक रेकॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आणि तो हाँगकाँग आणि आशियातील यशस्वी गायक म्हणून पुढे गेला. १९८४ पासून त्यांनी २० अल्बम रिलीज केले आहेत आणि कॅन्टोनिज, मंदारिन, जपानी, तैवानी आणि इंग्रजीमध्ये गायन सादर केले आहे. +चॅनने वॉल्ट डिस्ने अ‍ॅनिमेटेड फीचरच्या चिनी रिलीजमध्ये शँगच्या व्यक्तिरेखेला आवाज दिला होता. २००७ मध्ये त्यांनी ग्रीष्मकालीन पॅरालिंपिकमध्ये सादर केलेल्या समर ऑलिम्पिकचे अधिकृत एक वर्षाचे उलगडा गीत वी आर रेडी रेकॉर्ड केले आणि जारी केले[५]. +अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13796.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1b0fe49df125b7ce24e0413b279ce6f4f72a5e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13796.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स थॉमस जॅकी बॉटेन (२१ जून, १९३८:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - १४ मे, २००६:ग्वाटेंग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९६५ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13826.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7361533203ee17448cbda220e7dbba98eaee5273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13826.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक्सन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13874.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eafca6835e53a52e74699691ddacd17249fea82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13874.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन लुईस जॅन हॉल (ऑगस्ट २१, इ.स. १९३४ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे. +याला थियोडोर हान्शबरोबर अचूक स्पेक्ट्रोस्कोपीमधील संशोधनाबद्दल २००५ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13884.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce7e6ebf3201cf3a3d226c6df5d85956a833160 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13884.txt @@ -0,0 +1 @@ +जॅनेट टेडस्टोन (१२ सप्टेंबर, १९५९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९९२ दरम्यान १२ महिला कसोटी आणि ३८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13898.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..310a1db7af0b8671e09256d007d69d91032a2009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13898.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर २, इ.स. २००८ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13917.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8fb14647175fb28017aada84faa48749beb95a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13917.txt @@ -0,0 +1 @@ +जॅान विक्लिफ (इ.स. १३२० - इ.स. १३८४) याला युरोपमधील धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता म्हणले जाते. तो धर्मसंस्थेवर टीका करणारा व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारा पहिला विचारवंत होता. म्हणून त्याला धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा मानले जाते. तो इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्राध्यापक होता. त्याने लॅटिनमधील बायबलचे सोप्या इंग्रजीत भाषांतर करून तो ग्रंथ सर्वसामान्यांर्यंत पोचवला. विक्लिफने पोपच्या अनियंत्रित सत्तेविरूद्ध चळवळ सुरू केली. तसेच धार्मिक अंधश्रद्धेवर टीका केली. त्यामुळे त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठातील नोकरी गमवावी लागली. त्याच्या मृत्युनंतर त्याचे प्रेत उकरून उकिरड्यावर टाकले गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13941.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0742f23815d0319cc26862ba4bb05d2633fa2caa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13941.txt @@ -0,0 +1,11 @@ +जुलियस रॉबर्ट ऑपनहाइमर (२२ एप्रिल, इ.स. १९०४:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका - १८ फेब्रुवारी, इ.स. १९६७:प्रिन्सटन, न्यू जर्सी, अमेरिका) हे अमेरिकेचे भौतिकशास्त्रज्ञ होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान लॉस अलामोस प्रयोगशाळेचे मुख्याधिकारी असलेल्या ऑपनहाइमरना परमाणुबॉंबच्या जनकांपैकी एक मानले जाते. +हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया, बर्कली येथे प्राध्यापक होते. यांचा भाऊ फ्रॅंक ऑपनहाइमर हा सुद्धा भौतिकशास्त्रज्ञ होता. + +ओपेनहाइमरने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले, जिथे त्यांनी 1925 मध्ये रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठ आणि 'गॉटिंगेन विद्यापीठात' भौतिकशास्त्राचा अभ्यास केला, जिथे त्यांनी 1927 मध्ये 'पीएचडी' प्राप्त केली. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे शैक्षणिक पदे भूषवली. 'कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', आणि 'क्वांटम मेकॅनिक्स' आणि 'न्यूक्लियर फिजिक्ससह', सैद्धांतिक भौतिकशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान, त्यांना मॅनहॅटन प्रकल्पावर काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आणि 1943 मध्ये न्यू मेक्सिकोमधील लॉस अलामोस प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले, जिथे त्यांना शस्त्रे विकसित करण्याचे काम देण्यात आले. प्रकल्पाच्या यशामध्ये ओपेनहायमरचे नेतृत्व आणि वैज्ञानिक कौशल्ये महत्त्वाची ठरली. 16 जुलै 1945 रोजी ट्रिनिटी चाचणीपाहणाऱ्यांपैकी त्यांचा समावेश होता, ज्यामध्ये पहिला अणुबॉम्ब यशस्वीपणे पाडण्यात आला होता. त्यांनी नंतर टिपणी केली की या स्फोटामुळे हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीतेतील शब्द त्यांच्या मनात आले: "आता मी मृत्यू, जगाचा नाश करणारा आहे." ऑगस्ट १९४५ मध्ये, जपानी शहरे हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर युद्धात अण्वस्त्रांचा एकमेव वापर केला गेला. +युद्ध संपल्यानंतर, ओपेनहाइमर नव्याने तयार केलेल्या युनायटेड स्टेट्स अणुऊर्जा आयोगाच्या प्रभावशाली सामान्य सल्लागार समितीचे अध्यक्ष बनले. त्यांनी आण्विक ऊर्जेवर आंतरराष्ट्रीय नियंत्रणासाठी लॉबिंग केले, आण्विक प्रसार आणि सोव्हिएत युनियनबरोबर अण्वस्त्रांची शर्यत टाळली. 1949-1950 या प्रश्नावरील सरकारी चर्चेदरम्यान त्यांनी हायड्रोजन बॉम्बच्या विकासाला विरोध केला आणि त्यानंतर काही यूएस सरकार आणि लष्करी गटांचा राग भडकवणाऱ्या संरक्षण-संबंधित मुद्द्यांवर त्यांनी भूमिका घेतली. दुस-या रेड स्केरच्या वेळी, ओपेनहाइमरच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोक आणि संघटनांशी असलेल्या भूतकाळातील संघटनांसह, 1954 मध्ये बहुचर्चित सुरक्षा सुनावणीत त्याची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली. त्याचा थेट राजकीय प्रभाव प्रभावीपणे काढून टाकण्यात आला.त्यांनी भौतिकशास्त्रात व्याख्यान देणे, लेखन करणे आणि काम करणे सुरू ठेवले. नऊ वर्षांनंतर, राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी आणि त्यांचे राजकीय वारस लिंडन बी. जॉन्सन यांनी त्यांना एनरिको फर्मी पुरस्काराने राजकीय पुनर्वसनाचा हावभाव म्हणून सन्मानित केले. 2022 मध्ये, त्याच्या मृत्यूनंतर पंचावन्न वर्षांनी, यूएस सरकारने 1954 चा निर्णय रद्द केला आणि ओपेनहाइमरच्या निष्ठेची पुष्टी केली. +प्रारंभिक जीवन +बालपण आणि शिक्षण +जे. रॉबर्ट ओपेनहाइमर यांचा जन्म न्यू यॉर्क शहरातील एका ज्यू कुटुंबात 22 एप्रिल 1904 रोजी, चित्रकार एला फ्रीडमन आणि ज्युलियस सेलिग्मन ओपेनहायमर, एक श्रीमंत कापड आयातदार यांच्या पोटी झाला होता. ज्युलियसचा जन्म प्रशिया राज्याच्या हेसे-नासाऊ प्रांताचा एक भाग असलेल्या हानाऊ येथे झाला होता आणि 1888 मध्ये,किशोरावस्थेत काही संसाधने, पैसा नसताना, कोणतेही पदवीधर अभ्यास आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान नसताना युनायटेड स्टेट्समध्ये आले होते. एका टेक्सटाईल कंपनीने त्यांना कामावर घेतले आणि एका दशकात ते तेथे एक कार्यकारी झाले, अखेर श्रीमंत झाले.ओपेनहाइमरचे कुटुंब हे ज्यूंचे पालन न करणारे होते.1912 मध्ये, हे कुटुंब 155 रिव्हरसाइड ड्राईव्हच्या 11व्या मजल्यावर, वेस्ट 88व्या स्ट्रीट, मॅनहॅटनजवळ, आलिशान घरे आणि टाउनहाऊससाठी प्रसिद्ध असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेले. त्यांच्या कला संग्रहात पाब्लो पिकासो आणि एडवर्ड वुइलार्ड यांच्या कलाकृतींचा समावेश होता आणि व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या किमान तीन मूळ चित्रांचा समावेश होता.[8] रॉबर्टचा धाकटा भाऊ फ्रँक होता, जो पुढे एक भौतिकशास्त्रज्ञ बनला आणि त्याने नंतर सॅन फ्रान्सिस्को मध्येच एक्सप्लोरेटोरियम विज्ञान संग्रहालयाची स्थापना केली. +त्याच्या शेवटच्या वर्षात त्याला रसायनशास्त्रात रस निर्माण झाला.[13] त्यांनी 1921 मध्ये पदवी प्राप्त केली आणि एक वर्षानंतर, वयाच्या 18 व्या वर्षी हार्वर्ड कॉलेजमध्ये प्रवेश केला, कारण युरोपमधील कौटुंबिक उन्हाळ्याच्या सुट्टीत जोआचिमस्टल येथे भेट घेत असताना त्यांना कोलायटिसचा झटका आला. आजारातून बरे होण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्या इंग्रजी शिक्षक हर्बर्ट स्मिथची मदत घेतली, ज्यांनी त्याला न्यू मेक्सिकोला नेले, जिथे ओपेनहायमर घोडेस्वारी आणि नैऋत्य युनायटेड स्टेट्सच्या प्रेमात पडला. +ओपेनहायमरने रसायनशास्त्रात शिक्षण घेतले, परंतु हार्वर्डला विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना इतिहास, साहित्य आणि तत्त्वज्ञान किंवा गणिताचा अभ्यास करणे आवश्यक होते. त्याने प्रत्येक टर्म सहा अभ्यासक्रम घेऊन त्याच्या उशीरा सुरुवातीची भरपाई केली आणि त्याला अंडरग्रेजुएट ऑनर सोसायटी फी बीटा कप्पामध्ये प्रवेश मिळाला. त्याच्या पहिल्या वर्षी, त्याला स्वतंत्र अभ्यासाच्या आधारावर भौतिकशास्त्रात पदवीधर होण्यासाठी प्रवेश मिळाला, याचा अर्थ त्याला मूलभूत वर्ग घेण्याची आवश्यकता नव्हती आणि त्याऐवजी प्रगत वर्गात प्रवेश घेऊ शकतो. पर्सी ब्रिजमन यांनी शिकवलेल्या थर्मोडायनामिक्सच्या अभ्यासक्रमामुळे ते प्रायोगिक भौतिकशास्त्राकडे आकर्षित झाले. 1925 मध्ये, तीन वर्षांच्या अभ्यासानंतर, ओपेनहायमरने बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी उच्च गुणांनी पदवी प्राप्त केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1397.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f1cb200c90a51cb40371e88e2f1dd016b651b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1397.txt @@ -0,0 +1,6 @@ +एखाद्या विशिष्ट प्रदेशात (सहसा देशभरात) पुरेशा राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे दारिद्र्यरेषा .या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली तर यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर समजण्यात येतात. +अविकसित व विकसनशील देशांपेक्षा विकसित देशात हे उत्पन्न खूप जास्त असते. +भारतातील दारिद्ऱ्य + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13987.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..214f115bb85dd110202820ac9fdadb1471e166f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13987.txt @@ -0,0 +1 @@ +जेजे स्मित (१० नोव्हेंबर, १९९५:नामिबिया - ) हा  नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13991.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abc67425a52dd4e6b63ceafdb8e0b19329bd8e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_13991.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १९ मार्च, १८९२ +शेवटचा क.सा.: १९ जुलै, १८९९ +दुवा: [Cricket Archive] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1402.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afe54242f15dabed2fe4079c9d132fc731607183 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1402.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गरियाबंद हा भारताच्या छत्तीसगढ राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा छत्तीसगढच्या दक्षिण भागात स्थित असून गरियाबंद हे त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१२ साली हा जिल्हा रायपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1403.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a360b3aff1f5c9b50b0905528e10675f9f7c4ed6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1403.txt @@ -0,0 +1,6 @@ +गरीब नवाज (जन्म पामहेबा, १६९०-१७५१, मैडिंगू पामहेबा) हा मणिपूरचा मैतै राजा होता, [१] इ.स. १७०९ ते त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी राज्य केले. त्याने आपल्या राज्याचा राज्य धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख करून दिली (१७१७) आणि राज्याचे नाव बदलून संस्कृत भाषेतील मणिपूर (१७२४) असे केले. त्यांनी त्यांचे शाही नाव त्यांच्या जन्माच्या पामहेबा नावावरून बदलून पर्शियन असे ''गरीब नवाज'' केले. [१] +त्याच्या कारकिर्दीतील बहुतेक वेळा तो कमकुवत झालेल्या बर्मी टोंगू राजवंशाविरुद्ध युद्धात गुंतला होता. [२] +पामहेबाचा जन्म २३ डिसेंबर १६९० रोजी मणिपूरमध्ये राजा पितांबर चराईरोंगबा च्या घरी झाला आणि २८ ऑगस्ट १७०९ रोजी यांचा राज्याभिषेक झाला व मैडिंगू ("राजा") असे ओळखले जाऊ लागेले. [३] +त्याची कारकीर्द ३९ वर्षे चालली. त्या काळात, मणिपूरचे क्षेत्र पूर्वेकडील इरावडी नदीपासून पश्चिमेला कचर आणि त्रिपुरापर्यंत विस्तारले गेले. +१८व्या शतकाच्या सुरुवातीस, सिलहेटमधील हिंदू पुजारी गौडिया वैष्णव धर्माचा प्रसार करण्यासाठी मणिपूरमध्ये आले. त्यांचे नेतृत्व शांतीदास अधिकारी आणि त्यांचे सहकारी गुरू गोपाल दास यांनी केले ज्यांनी १७१० मध्ये राजाला जुन्या मीतेई धर्मातून वैष्णव धर्मात बदलण्यात यश मिळवले. नंतर त्यांच्या कारकिर्दीत, पामहेबाने हिंदू धर्माला अधिकृत धर्म बनवले आणि जवळजवळ सर्व मेतेई लोकांना हिंदू धर्मात रूपांतरित केले. [४] +पामहेबाला आठ बायका होत्या आणि मोठ्या संख्येने मुलं आणि मुली होत्या. त्यांचा मोठा मुलगा, समजाई खुराई-लाक्पा, याची हत्या त्यांच्या धाकट्या मुलाने चित्साईने केली, जो पामहेबाचा नातू गौरीसियम याच्यानंतर सत्तेवर आला. त्यानंतर राजवट चिंग-थांग खोंबा यांनी घेतली. [५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14043.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ff0641b478ed8b1df28ee4248cedaa04cdc9d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14043.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेऊर हे करमाळा तालुक्यातील शहर आहे. हे मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील रेल्वे स्थानक असून राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे. येथे मोठा आठवडी बाजार भरतो. +सैराट या मराठी चित्रपटाचे कथानक जेऊरमध्ये आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण येथेच झाले होते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14045.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ca3d053331e94f2c2a02616f7083e94a9794eb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14045.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जेऊर रेल्वे स्थानक हे सोलापूर जिल्ह्याच्या जेऊर गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14052.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c2dcf19c651a4febce3e34423050830fa2d117e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14052.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेऊरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14060.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d76a5dacaf360eac6dd5d1dff531d3fc0219240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14060.txt @@ -0,0 +1,8 @@ +जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड ही JSW समूहाची उपकंपनी, भारतातील मुंबई शहरात स्थित एक बहुराष्ट्रीय पोलाद बनवणारी कंपनी आहे. + + + +ISPAT स्टीलच्या विलीनीकरणानंतर, JSW स्टील ही भारतातील खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे. कंपनीची सध्याची स्थापित क्षमता १८ MTPA आहे. [१] भारत, यूएसए, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये उपस्थिती असलेला $१३ अब्जांचा समूह, JSW समूह हा ओपी जिंदाल समूहाचा एक भाग आहे ज्याचा मुख्य आर्थिक क्षेत्रांमध्ये, म्हणजे, स्टील, ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, व्हेंचर्स आणि स्पोर्ट्समध्ये मजबूत पाऊलखुणा आहेत. [२] JSW चा इतिहास १९८२ मध्ये शोधला जाऊ शकतो, जेव्हा जिंदाल समूहाने पिरामल स्टील लिमिटेड विकत घेतली, ज्याने महाराष्ट्रातील तारापूर येथे एक मिनी स्टील मिल चालवली आणि तिचे नाव जिंदाल आयर्न अँड स्टील कंपनी (JISCO) असे ठेवले. [३] +संपादनानंतर लगेचच समूहाने १९८२ मध्ये मुंबईजवळील वासिंद येथे पहिला पोलाद कारखाना उभारला. जिंदाल विजयनगर स्टील लि. (JVSL) ची स्थापना १९९४ मध्ये करण्यात आली होती, ज्याचा प्लांट कर्नाटकातील बल्लारी येथील तोरणगल्लू येथे आहे, जो उच्च दर्जाच्या लोहखनिज पट्ट्याचे केंद्र आहे आणि १०,००० एकर (40km²) जमिनीवर पसरलेला आहे. [४] बेंगळुरूपासून ३४० किलोमीटर अंतरावर असलेले हे गोवा आणि चेन्नई या दोन्ही बंदरांशी चांगले जोडलेले आहे. २००५ मध्ये, JISCO आणि JVSL यांचे विलीनीकरण होऊन JSW स्टील लिमिटेडची स्थापना झाली. JSW बल्लारी प्लांट हा जगातील सहाव्या क्रमांकाचा स्टील प्लांट आहे. [५] +JSW स्टीलने जॉर्जियातील स्टील प्लांटसाठी संयुक्त उपक्रम स्थापन केला. कंपनीने उच्च दर्जाच्या ऑटोमोटिव्ह स्टीलच्या उत्पादनासाठी JFE स्टील कॉर्प, जपानशीही करार केला आहे. JSW ने चिली प्रजासत्ताक, युनायटेड स्टेट्स आणि मोझांबिक मधील खाण मालमत्ता देखील विकत घेतली आहे. +१९९४ मध्ये, जिंदाल विजयनगर स्टील (JVSL) ची स्थापना कर्नाटक राज्यातील बेल्लारी -हॉस्पेट परिसरातील तोरणागल्लू येथे स्थित, उच्च दर्जाच्या लोहखनिज पट्ट्याचे केंद्र आणि १०,००० एकर (४० चौ. किमी) मध्ये पसरलेली आहे. जमीन. [६] तसेच सालेम येथे १ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा कारखाना उभारला. २०११ पर्यंत ११ MTPA ची क्षमता गाठण्यासाठी विजयनगर प्लांटमध्ये दरवर्षी ३.२ दशलक्ष टन जोडण्याच्या मोठ्या विस्तार योजनेच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीने युनायटेड स्टेट्समधील स्टील मिल आणि युनायटेड किंगडममधील सर्व्हिस सेंटरचे अधिग्रहण करून जागतिक मूल्यवर्धित स्टील विभागात मजबूत उपस्थिती प्रस्थापित केली आहे. JSW स्टीलने जॉर्जियामध्ये स्टील प्लांट उभारण्यासाठी एक संयुक्त उपक्रमही स्थापन केला आहे. कंपनीने पुढे चिलीमधील लोखंडाच्या खाणी आणि यूएसए आणि मोझांबिकमधील कोळसा खाणी ताब्यात घेतल्या आहेत. कंपनीची सध्याची उत्पादन क्षमता १८ एमटीपीए आहे. [७] ऑगस्‍ट २०१४ मध्‍ये, त्‍याने सुमारे १००० कोटी रुपयांच्‍या डीलमध्‍ये वेलस्‍पन मॅक्सस्टील लिमिटेडचे अधिग्रहण केले. [८] JSW ने यापूर्वीच Dolvi महाराष्ट्रात 3 MTPA हॉट रोलिंग प्लांट अधिग्रहित केला आहे (पूर्वी इस्पात इंडस्ट्रीज लि. ). diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14075.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02226e8b337ee8a1a8463d8753b0bbd6ad4e804c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14075.txt @@ -0,0 +1,5 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +जेकब डेव्हिड फिलिप ओराम (जुलै २८, इ.स. १९७८:पामरस्टन नॉर्थ, मानावाटू, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू आहे. +ओराम डावखोरा फलंदाज आहे व तो उजव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1408.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cbedb1b160c5eaef6db8ff96652fc93087e09c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1408.txt @@ -0,0 +1,2 @@ +गरीबपूरची लढाई भारत व पाकिस्तानमधील तिसऱ्या युद्धाची नांदी ठरलेली लढाई होती. नोव्हेंबर २०-२१, इ.स. १९७१ला झालेल्या या लढाईनंतर भारतीय सेनेने मुक्तीबाहिनीशी संधान बांधले व मित्रोबाहिनीची रचना केली. पुढील काही दिवसांत झालेल्या बोयराच्या लढाईत मित्रोबाहिनीने पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) असलेल्या पाकिस्तानी वायुसेनेच्या तुकड्यांचा पराभव केला व युद्धास तोंड फुटले. +गरीबपूर आणि बोयराच्या लढायांमध्ये पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी सैन्यदलाने युद्धाच्या शेवटी भारतासमोर शरणागती पत्करली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14083.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9bb86687083254c5cae59400079e4c728d0d8006 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14083.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेकब डॉबकिन हे अमेरिकन पत्रकार, ब्लॉगर, लेखक आणि गोथॅमिस्टचे सह-संस्थापक आहेत. ते सध्या न्यू यॉर्क पब्लिक रेडिओचे संचालक आहेत.[१][२] +डॉबकिन हा मूळचा न्यू यॉर्क शहरातील आहे आणि तो ब्रुकलिनच्या पार्क स्लोपमध्ये वाढला आहे. त्यांनी स्टुयवेसंट हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली, बिंगहॅम्टन विद्यापीठात शिक्षण घेतले आणि १९९८ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी २००५ मध्ये न्यू यॉर्क विद्यापीठ स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए देखील प्राप्त केले. डॉबकिनने आयटी सल्लागार म्हणून काम केले जेव्हा त्यांनी गोथॅमिस्ट या ब्लॉगची सह-स्थापना केली. २००३ त्याच्या कोलंबिया वर्गमित्र जेन चुंगसह. २००५ मध्ये पूर्णवेळ ब्लॉगसाठी काम करण्यासाठी त्याने आपली नोकरी सोडली. २००७ आणि २००८ मध्ये, बिझनेस इनसाइडरने त्याला आणि चंगला न्यू यॉर्कच्या उत्कृष्ट तंत्रज्ञानातील लोकांपैकी एक म्हणून नाव दिले.[३] +त्यांनी एकदा मीडिया समीक्षक डेव्हिड कॅर यांच्या पॅनेलच्या आधी न्यू यॉर्क टाइम्सवर टीका केली होती, पेपरच्या जुन्या-शैलीचे रिपोर्टिंग वाचकांच्या तरुण पिढीच्या संपर्कात नाही असे म्हटले होते. न्यू यॉर्क मॅगझिन आणि गॉकर यांनी दावा केला आहे की त्यांच्या टिप्पण्यांमुळे जेम्स एल. डोलनच्या मीडिया कंपनी केबलव्हिजनने कंपनीच्या कथित यशस्वी संपादनाचा भंग केला.२०१७ मध्ये, गोथॅमिस्टला डीएनए ने खरेदी केले होते, ज्याची स्थापना पुराणमतवादी अब्जाधीश जो रिकेट्स यांनी केली होती आणि डॉबकिनला ब्लॉग चालवण्यासाठी ठेवण्यात आले होते. लेखकांनी युनियनला मतदान केल्यावर रिकेट्सने नोव्हेंबर २०१७ मध्ये साइट बंद केली. २०१८ मध्ये डब्लूएनवयसी  ने घोषणा केली की त्यांनी ब्लॉग विकत घेण्यासाठी संसाधने एकत्र केली आहेत आणि डॉबकिन आणि चुंग यांना नियुक्त केले आहे.२०१३ मध्ये, त्याने आस्क अ नेटिव्ह न्यू यॉर्कर नावाचा एक स्तंभ सुरू केला आणि त्याच्या स्तंभांचे रूपांतर त्याच नावाच्या पुस्तकात केले जे २०१९ मध्ये प्रकाशित झाले होते. ते स्ट्रीट आर्ट आणि शहरी लँडस्केपचे छायाचित्रकार देखील आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14104.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6cc3a36811143cbbf4e669304fc75bcea01700c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14104.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जेजुरी या नामाचे वेगवेगळे उपयोग होऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14108.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1afa466f415c607b38319efc5bf660afd344c109 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14108.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेजुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1412.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f153b5019dfbebd2ba282e5e15efe45a28a3c3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1412.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +'गरुड' या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14122.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93af345201a2e081958bb594702e4f79adbaf898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14122.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे.[३] ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरुवात केली.[४] +सहारा इंडिया परिवार समूहाच्या सहारा एरलाईन्सकडून २० सप्टेंबर १९९१ रोजी या विमानकंपनीची स्थापना झाली असून ३ डिसेंबर १९९३ पासून २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या मदतीने विमान वाहतूकीस सुरुवात झाली. या कंपनीने दिल्ली हे मुख्यालय मानून भारतातल्या उत्तर प्रांतामध्ये सुरुवात करून नंतर सर्व देशामध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. २ ऑक्टोबर २००० रेाजी सहारा एरलाईन्सचे एर सहारा असे नामकरण झाले. २२ मार्च २००४ रोजी चेन्नई ते कोलंबो आणि नंतर लंडन,[५] सिंगापूर, मालदीव [६] आणि काठमांडू पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस सुरुवात झाली. २००६ च्या हिवाळयामध्ये भारतीय विमानसेवा चीन मधील गॉंगझू पर्यंत नेउुन अशा प्रकारची सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी होण्याचा या कंपनीचा मानस होता [७] परंतु तो अदयापपर्यंत प्रत्यक्षात येउु शकला नाही. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये मंदी आल्यामुळे कंपनीचा बाजारभाव सरासरी जानेवारी २००६ मध्ये ११ टक्कयावरून एप्रिल २००७ मध्ये ८.५ टक्के इतका घसरणीला लागला हेाता. +१९ जानेवारी २००६ रोजी जेट एरवेझ ने ५० कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत रोख देऊन एर सहारा ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार जेट एरवेझला खूप महागात पडला असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत होते. भारतीय नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु किंमतीवरून आणि एर सहाराच्या मंडळावर जेटचे सचिव नरेश गोयल यांच्या नियुक्ती करण्याच्या मुददयावरून मतभेद झाल्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही व दोघांनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.[८] +१२ एप्रिल २००७ रोजी दोन्ही पक्षांमध्ये समेट होवून जेट एरवेझने दुसरा यशस्वी प्रयत्न करून एर सहाराला १४ अब्ज ५० कोटी रुपये देण्याचे कबूल केले. या करारामुळे जेटला स्थानिक बाजारपेठेमधला ३२ टक्के वाटा काबीज करता आला. +१६ एप्रिलला जेट एरवेझने एर सहाराचे नामकरण जेटलाईट असे केले.[३] २० एप्रिलला जेट एरवेझ ने रु.४०० करोड इतकी रक्कम अदा केल्यानंतर कंपनी ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली. +ऑक्टोबर २०१३ रोजी जेटकनेक्ट खालील स्थानाकांपर्यंत सेवा देत होती.[९] +जेट कनेक्टच्या वेगवानते मध्ये, ऑक्टोबर २०१३ च्या बातमीनुसार खालील विमाने ज्यातील काही जेट आणि जेट कनेक्टच्या आवरणच्या रूपात चालवल्या जातात.[१०] +विमानातील प्रवाशांना जेटकॅफेमधून खादयपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ९ डब्लयू सांकेतांक असलेल्या आणि २०००-२९९९ अशा क्रमांकाच्या विमानांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे.[११] +८ मार्च, इ.स. १९९४ रोजी सहारा एरलाइन्सचे (जी नंतर जेटकनेक्ट झाली) बोइंग ७३७-२आर४सी (नोंदणीकृत व्हीटी-एसआयए) या विमानामध्ये ३ वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना शिकाऊ वैमानिकाच्या चुकीमुळे विमान एरोफ्लोत इल्युशिन ८६ विमानावर आदळले. या अपघातामध्ये एरोफ्लोतचे दोन कर्मचारी, एक रशियन अभियंता आणि विमानतळावरील एक कामगार जागीच ठार झाले.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14123.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5990b16e982a1003d1516e146200ab49c7ed11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14123.txt @@ -0,0 +1,12 @@ +IATA:9W, ICAO:JAI, कॉलसाइन:JETAIRWAYS +जेट एरवेझ (इंग्लिश: Jet Airways) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी आहे. [१] जेट एरवेझचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील व जगभरातील एकूण ६८ शहरांमध्ये जेट एरवेझची विमानसेवा आहे. कंपनीच्या विमानांसाठी अबूधाबी हे मुख्य विश्रांतिस्थळ असून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर ही दुय्यम विश्रांतिस्थळे आहेत. [२] बेल्जियम येथील ब्रुसेल्स विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारतात विमानवाहतूक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणणारी जेट एरवेझ ही पहिली कंपनी आहे.[३] +१ एप्रिल १९९२ रोजी जेट एरवेझ ही कंपनी एर टॅक्सी ऑपरेटर म्हणून अस्तित्वात आली. ५ मे १९९३ रोजी भाड्याने घेतलेल्या ४ बोइंग ७३७-३०० विमानाच्या उड्डाणाने खऱ्या अर्थाने कंपनीची विमानवाहतूक सुरू झाली. +प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अहवालानुसार प्रवासी वाहतूक करण्याच्या क्षमतेमध्ये जेट एरवेझ (जेट + जेटलाईट) या कंपनीचा इ.स. २०१०च्या अखेरीसचा बाजारपेठेतील हिस्सा भारतामध्ये सर्वांत जास्त, २२.६ % इतका आहे.[४] त्याखालोखाल किंगफिशरचा हिस्सा १९.९% इतका असून विमानसेवा देण्यामध्ये ती कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. २४ एप्रिल २०१३ रोजी जेट एरवेझने २४% समभाग युनायटेड अरब अमिरातीच्या मालकीची असलेल्या एथिॲड विमानकंपनीला ३७९ मिलियन अमेरिकन डॉलरना विकण्याची तयारी दर्शविली होती.[५] परंतु याबाबतची अंतिम कार्यवाही अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही.[६] +रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर जेट एरवेझने कंपनीला नफा मिळविण्याच्या उद्देशाने संपूर्ण कंपनीचा लेखाजोगा घेऊन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांमध्ये प्रथमच चार वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देऊ केलेल्या आहेत. +मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या सियोरा सेंटर या जेट एरवेझच्या मुख्यालयामधून विमान प्रवासाबाबतच्या जागतिक उलाढाली होत असतात.[७] +२० सप्टेंबर १९९१ पासून सहारा एरलाइन्सची जेटलाईट ही जेट एरवेझची सह-कंपनी म्हणून काम करते आहे. ३ डिसेंबर १९९३ रोजी २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या उड्डाणाने जेटलाईटने विमानवाहतूक करण्यास सुरुवात केलेली आहे. +जेट एरवेझची जेटकनेक्ट, पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट ही सर्वांत कमी दर असलेली सह-कंपनी आहे. ८ मे २००९ रोजी या कंपनीने विमानवाहतुकीसाठी बोइंग ७३७ या विमानाचा वापर सुरूकेला आहे.[८] +जेटकनेक्ट ही कंपनी आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांमध्ये ५२ स्थानिके आणि २१ आंतराराष्ट्रीय स्थानके अशा एकूण ७३ स्थानकांपर्यंत प्रवाशांना विमानसेवा उपलब्ध करून देते.[९] बोईंग ७३७ ही विमाने जवळच्या ठिकाणी प्रवाशांना पोहोचविण्यासाठी, आणि एरबस ए३३०-२०० आणि बोइंग 777-३०० ई आर ही विमाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरली जातात. २००५ मध्ये, जेटकनेक्टची लंडन, इंग्लंड सारख्या दूरच्या स्थानकांपर्यंत विमानसेवा सुरू झाली. +जून २०१३ रोजी जेट एरवेझने खालील विमानसेवा कंपन्यांशी सांकेतांक करार केलेला आहे.[१०] [११] +फिकट निळा, करडा आणि सोनरी हे तीन रंग जेट एरच्या विमानावरील पृष्ठभागावर वापरलेले असून 'उडता सूर्य' हा या विमान कंपनीचा लोगो आहे.[१७] +सर्व विमानामध्ये पॅनासॉनिक ईएफएक्स आयएफई सारख्या सुविधा दिल्यामुळे चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, संगीत, जगभरातील चॅनेलवरील सर्व कार्यक्रम यासारखी मनोरंजनाची साधने कोणत्याही वर्गाच्या प्रवाशांना विमानामध्ये बसल्या जागेवरून बघता येणे शक्य झाले आहे.[१८] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14137.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee9f72fb036cbcfecb4a644039bcea9332a21a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14137.txt @@ -0,0 +1,16 @@ +जेटब्ल्यू (JetBlue Airways Corporation) ही कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक अमेरिकन विमान वाहतूक कंपनी आहे. १९९८ साली स्थापन झालेली जेटब्ल्यू अमेरिकेच्या अनेक शहरांसह कॅरिबियन, मध्य अमेरिका इत्यादी देशांमधील शहरांना देखील प्रवासी विमानसेवा पुरवते. न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स भागात जेटब्ल्यूचे मुख्यालय असून जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा तिचा प्रमुख तळ आहे. +जेटब्ल्यू अमेरिका, मेक्सिको, पेरू, पोर्तो रिको, बहामास, बर्म्युडा, बार्बाडोस, कोलंबिया, कॉस्टा रिका, डॉमिनिकन प्रजासत्ताक, ग्रेनेडा, जमैका, मेक्सिको, त्रिनिदाद आणि टोबॅगो सह ९७ ठिकाणि विमानसेवा पुरवते. +जेट ब्लू एरवेझ कॉर्पोरेशन किंवा जेट ब्लू ही एक अमेरिकन विमान कंपनी आहे जी अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाची सगळ्यात मोठी विमानकंपनी आहे. तसेच त्यांचे कॉटनवूड हाइटस, उताह येथे सुद्धा कॉर्पोरेट ऑफिस आहे.[१] +मार्च २०१६ च्या आकडेवारीनुसार जेट-ब्लूच्या अमेरिका, मेक्सिको, करेबिअन, सेन्ट्रल अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये १०० ठिकाणी सेवा आहेत. +जेट-ब्लू ऑगस्ट १९९८ मध्ये इनकार्पोरेटेड झाली.[२] डेविड नीलमन यांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये “न्यू एर” या नावाखाली तिची स्थापना केली.[३] जेट-ब्लू ने दक्षिण-पश्चिमी पद्धतीनुसार तिकीट दर कमी ठेवून सुरुवात केली पण विमानातील मनोरंजन जसे कि प्रत्येक सीट जवळ असलेला टीव्ही आणि उपग्रह रेडीओची सुविधा देऊन आपले वेगळेपण जपले. नीलमनच्या म्हणण्यानुसार “विमान प्रवासात मानवता परत आणणे” हेच जेट-ब्लूचे उद्दिष्ट आहे. +सप्टेंबर १९९९ मध्ये कंपनीला जॉन एफ, केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुरुवातीला ७५ टेक ऑफ/ लॅंडिंगचे स्लॉट्स मिळाले आणि फेब्रुवारी २००० मध्ये त्यांना अमेरिकन सरकारकडून औपचारिक परवानगी मिळाली. ११ फेब्रुवारी २००० पासून बफेलो आणि फोर्ट लॉडरडेल ह्या शहरांना सेवा सुरू करून कंपनी कार्यरत झाली. +जेट ब्लूच्या संस्थापकांसाठी ही एक टॅक्सी होती, म्हणून न्यू यॉर्क शहराशी जवळीक वाटावी यासाठी त्यांनी विमानांना पिवळे आवरण देण्याचे ठरविले. पण नंतर काही कारणांमुळे ती योजना रद्द करण्यात आली.[४] +जेट ब्लू ही त्या काहि कंपन्यांपैकी एक होती ज्यांनी ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर आलेल्या मंदीतही नफा कमविला होता.[५] +हवाई क्षेत्रात जेट ब्लूला टक्कर देण्यासाठी काही कंपन्यांनी छोट्या छोट्या उपकंपन्या स्थापित केल्या; जसे कि डेल्टा एरलाइन्स ने 'सॉंग' तसेच युनायटेड एरलाइन्स ने 'टेड' या कंपन्या सुरू केल्या. काही काळाने 'सॉंग' बंद करण्यात अली तर 'टेड'ला युनायटेड एरलाइन्स मध्ये विलीन करण्यात आले. +ऑक्टोबर २००५ मध्ये इंधनाच्या किमती वाढल्याने कंपनीचा नफा ८.१ अमेरिकन डॉलर्स वरून २.७ डॉलर्सवर घसरला. कार्यान्वयीन समस्या, इंधनाच्या किमती, आणि कमी प्रवास भाडे जी कंपनीची ओळख होती, या सगळ्या गोष्टी कंपनीचा नफा कमी करत होत्या. तसेच कंपनीच्या इतर सुविधांच्या वाढत्या किमतींमुळे कंपनी स्पर्धेतून बाहेर फेकली जात होती +तरीही कंपनीने आणखी विस्तार करण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये कंपनीने अजून ३६ नवी विमाने विकत घेतली.[६] +बरीच वर्षे विश्लेकांच्या कंपनी नुकसानीत जाण्याचा अंदाज वर्तविला होता. तरीही कंपनीने आपल्या ताफ्यात नवीन विमाने तसे नवीन मार्ग समाविष्ट करणे सुरूच ठेवले. +२००५ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने त्यांचा पहिलावहिला तोटा अनुभवला जेव्हा कंपनी ४२.२ मिलियन अमेरिकन डॉलर्स तोट्यात होती. ज्यामुळे त्यांचे संपूर्ण २००५ वर्ष तोट्यात गेले. हा तोटा २००२ मध्ये कंपनी पब्लिक केल्यापासूनचा पहिला तोटा होता. २००६ मधेही कंपनी तोट्यात राहिली. +डिसेंबर २००६ मध्ये कंपनीने त्यांच्या RTP योजनेनुसार त्यांच्या A320 या विमानातील आसनांची एक रांग काढून टाकली ज्याने विमान ४१० किग्रॅ ने हलके झाले. आणि विमानाच्या क्रू मेंबर्सची संख्या ४ वरून ३ करण्यात आली[9]. या योजनेमुळे कंपनीचा २००६ या संपूर्ण वर्षातील तोटा १ मिलियन अमेरिकन डॉलर्स वर आला जो २००५ या वर्षात २० मिलियन अमेरिकन डॉलर्स होता. +जेट ब्लू विमानांना सहा वेळा अपघात झालेत परंतु त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. +जेट ब्लू ने १२ मे २०१०ला साऊथ आफ्रिकन एरवेझ, २२ मार्च २०११ला वर्जिन अटलांटिक एरवेझ, २ नोव्हेंबर २०११ला जेट एरवेझ आणि १२ जून २०१२ला एर चायना शी इंटरलाईन करार केले.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14171.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4f6593462092deb96a25ba720766464a0022c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14171.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 21°32′36″N 39°10′22″E / 21.54333°N 39.17278°E / 21.54333; 39.17278 + +जेद्दाह (अरबी भाषा: جدّة‎ जिद्दा)हे सौदी अरेबिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. लाल समुद्राचा काठावर वसलेले हे शहर सौदी अरेबियाच्या पश्चिम भागातील महानगर आहे. येथील लोकसंख्या ३४ लाख इतकी आहे. +किंग अब्दुलअझीझ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून मक्का येथे हजसाठी जाणारे बहुतांश यात्राळू जेद्दाहमधून जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14185.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f6071e6b4b659ef93721459157a4137329614d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14185.txt @@ -0,0 +1,7 @@ +जेन सीमूर फोंडा (२१ डिसेंबर १९३७) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. चित्रपट जगतात एक प्रतीक म्हणून ओळखली जाणाऱ्या फोंडाचे कार्य अनेक शैलींमध्ये आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन मध्ये सहा दशकांहून अधिक काळ पसरलेले आहे.[१] दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट (बाफ्टा) पुरस्कार, सात गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, एफआय लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार, मानद पाल्म डी'ओर आणि सेसिल बी. डेमिल पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांची ती प्राप्तकर्ता आहे.[२] +सोशलाइट फ्रान्सिस फोर्ड सेमोर आणि अभिनेता हेन्री फोंडा यांच्या पोटी जन्मलेल्या, फोंडाने १९६० च्या ब्रॉडवे नाटक देअर वॉज अ लिटल गर्ल मधून अभिनयाची सुरुवात केली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी नंतर रोमँटिक कॉमेडी टॉल स्टोरी मधून तिने स्क्रीनवर पदार्पण केले. १९६० च्या दशकात तिला ऑस्कर नामांकन मिळण्यापूर्वी पीरियड ऑफ ॲडजस्टमेंट (१९६२), संडे इन न्यू यॉर्क (१९६३), कॅट बॉलू (१९६५), बेअरफूट इन द पार्क (१९६७) आणि बारबरेला (१९६८) या चित्रपटांमुळे ती प्रसिद्ध झाली. दे शूट हॉर्सेस, डोंट दे? (१९६९) चित्रपटातील कामगिरीसाथी तिला ऑस्कर नामांकन मिळले.[३] त्यानंतर फोंडाने १९७० च्या दशकात क्लूट (१९७१)[४] आणि कमिंग होम (१९७८)[५] साठी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकून, तिच्या पिढीतील सर्वात प्रशंसित अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ज्युलिया (१९७७),[६] द चायना सिंड्रोम (१९७९),[७] ऑन गोल्डन पॉन्ड (१९८१),[८] आणि द मॉर्निंग आफ्टर (१९८६)[९] साठी तिचे इतर नामांकन आहेत. फन विथ डिक अँड जेन (१९७७), कॅलिफोर्निया सूट (१९७८), द इलेक्ट्रिक हॉर्समन (१९७९), आणि ९ टू ५ (१९८०) या सलग हिट चित्रपटांनी फोंडाचा बॉक्स ऑफिसवरील जम कायम ठेवला. दूरदर्शन चित्रपट द डॉलमेकर (१९८४) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[१०] +१९८२ मध्ये, फोंडाने तिचा पहिला व्यायामाचा व्हिडिओ, "जेन फोंडाज वर्कआउट" प्रकाशित केला, जो त्याच्या काळातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिडिओ टेप बनला. पुढील १३ वर्षांतील अशा २२ व्हिडिओंपैकी हा पहिला होता, ज्याच्या एकत्रितपणे १७ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या.[११] स्टॅन्ली ॲन्ड आयरीस (१९९०) मध्ये अभिनय केल्यानंतर, फोंडाने अभिनयातून एक विराम घेतला आणि कॉमेडी मॉन्स्टर-इन-लॉ (२००५) सह अभिनयाकडे परतली. ३३ व्हेरिएशन्स (२००९) या नाटकातही ती ब्रॉडवेवर परतली, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्काराचे नामांकना मिळवले. त्यानंतर तिने युथ (२०१५) आणि अवर सोल्स ॲट नाईट (२०१७) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये आणि नेटफ्लिक्सच्या ग्रेस अँड फ्रँकी (२०१५-२०२२) या कॉमेडी मालिकेत काम केले आहे. ह्या मालिकेसाठी तिने उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले आहे. +व्हियेतनाम युद्धादरम्यान काउंटरकल्चर युगात फोंडा ही राजकीय कार्यकर्ता होती. १९७२ च्या हनोईच्या भेटीवर उत्तर व्हिएतनामी विमानविरोधी तोफेवर बसलेले तिचे छायाचित्र काढण्यात आले होते, ज्या दरम्यान तिला "हनोई जेन" हे टोपणनाव मिळाले. या काळात तिला हॉलिवूडमध्ये प्रभावीपणे बहिष्कृत यादीत टाकण्यात आले. तिने इराक युद्ध आणि स्त्रियांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि स्वतःचे स्त्रीवादी आणि पर्यावरण कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.[१२] २००५ मध्ये, रॉबिन मॉर्गन आणि ग्लोरिया स्टाइनम यांच्यासमवेत, तिने वुमेन्स मीडिया सेंटरची सह-स्थापना केली. ही संस्था वकिली, मीडिया आणि नेतृत्व प्रशिक्षण आणि मूळ सामग्रीच्या निर्मितीद्वारे मीडियामधील महिलांचा आवाज वाढवण्याचे काम करते. फोंडा संस्थेच्या संचालक मंडळावर काम करते. लॉस एंजेलिसमध्ये आधारित, ती फ्रान्समध्ये सहा वर्षे आणि अटलांटामध्ये २० वर्षांसह जगभरात राहिली आहे. +फोंडाने १४ ऑगस्ट १९६५ रोजी तिचा पहिला पती, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रॉजर व्हादिम याच्याशी विवाह केला.[१३] या जोडप्याला एक मुलगी होती, व्हेनेसा वॅडिम, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९६८ रोजी झाला आणि तिचे नाव अभिनेत्री आणि कार्यकर्त्या व्हेनेसा रेडग्रेव्ह यांच्या नावावर ठेवण्यात आले.[१४][१५] +१९ जानेवारी १९७३ रोजी, वदिमपासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन दिवसांनी, फोंडाने कार्यकर्ता टॉम हेडनशी लग्न केले.[१६][१७] आधिच्या उन्हाळ्यात ती हेडनसोबत गुंतली होती आणि लग्न होतेवेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती.[१८] त्यांचा मुलगा, ट्रॉय ओ'डोनोव्हन गॅरिटीचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी झाला. फोंडा आणि हेडन यांनी अनधिकृतपणे एक आफ्रिकन-अमेरिकन किशोरी मेरी लुआना विल्यम्सला दत्तक घेतली.[१९] फोंडा आणि हेडनने १० जून १९९० रोजी घटस्फोट घेतला.[२०] फोंडाने तिचे तिसरे पती, केबल टेलिव्हिजन टायकून आणि सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांच्याशी २१ डिसेंबर १९९१ रोजी लग्न केले. हे जोडपे २००० मध्ये वेगळे झाले आणि २२ मे २००१ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१][२२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14223.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..625484c1da4f82750c699bdb591fb02a53dc1813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14223.txt @@ -0,0 +1 @@ +जेनी ओवेन्स (१ जून, १९६३:ऑस्ट्रेलिया - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ आणि  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये ३ अर्थात एकूण १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14237.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d528324c5f4e3da777b652923b91e5edc4fb5b42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14237.txt @@ -0,0 +1 @@ +जॅनेट दामिता जो जॅक्सन (१६ मे, १९६६:गॅरी, इंडियाना, अमेरिका - ) ही एक अमेरिकन गायिका, गीतकार, अभिनेत्री आणि नर्तिका आहे. जॅनेट जॅक्सन कुटूंबातील दहावे व सर्वात लहान मूल आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७६मध्ये केली. हीने १९७० आणि १९८० दशकाच्या सुरुवातीच्या काळात गूड टाइम्स, डिफ्रंट स्ट्रोक्स आणि फेम सारख्या दूरचित्रवाणीमालिकांमध्ये अभिनय केला. १९८२ पासून तिने पॉप संगीत निर्माण करण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14254.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca83ea3a038b02d1a94965278bfd80cacbaad8c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14254.txt @@ -0,0 +1 @@ +जेनोवा क्रिकेट ॲन्ड फुटबॉल क्लब एस.पी.ए. हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १२० वर्षांचा इतिहास असलेल्या जेनोवाने आजवर सेरी आमध्ये ९ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. परंतु १९२४ सालानंतर त्यांना ह्या स्पर्धेमध्ये यश लाभलेले नाही. हा क्लब आपले अंतर्गत सामने स्तादियो लुइजी फेरारीस या मैदानात खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14259.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd21897b5998147b4d0ff6c18975de5b94e41d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14259.txt @@ -0,0 +1,3 @@ +जमशेद खुदादाद तथा जेनी ईरानी. +जुलै ६, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14284.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618987408a7663ca1a7c4c744023f1570a4c043 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14284.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेफ्री लिरॉय जेफ डुजॉन (२८ मे, १९५६:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८१ ते १९९१ दरम्यान ८१ कसोटी आणि १६९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1430.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3971d502a696f601ce97f83c227c28c22e50e6ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1430.txt @@ -0,0 +1,40 @@ + +गर्जे मराठी हे कर्तबगारीची पताका जगभर फडकत ठेवणाऱ्या अनिवासी मराठी ज्ञानवंतांचा परिचय करून देणारे सुनीता गानू आणि आनंद गानू यांनी लिहिलेले दोन-खंडी इंग्रजी पुस्तक आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात ३३ जणांची माहिती असून त्या भागाचा मराठी अनुवाद मेधा आलकरी व जी.बी. देशमुख यांनी केला आहे. हा अनुवाद आणि ३० ज्ञानवंतांचा परिचय करून देणारा दुसरा (इंग्रजी) खंड हे दोन्ही १ आॅगस्ट २०१८ रोजी प्रकाशित झाले. १ल्या खंडाची प्रस्तावना डाॅ. रघुनाथ माशेलकर यांची आहे. +१. डाॅ अजय मधुकर कोष्टी +२. डाॅ. अजय राणे +३. डाॅ. अनिल नेरूरकर +४. डाॅ. अभय अष्टेकर +५. डाॅ. अभय सातोस्कर +६. अभिजित घोलप +७. अभी तळवलकर +८. अरुण जोशी +९. डाॅ. अविनाश कमलाकर दीक्षित +१०. डाॅ. अशोक कोरगावकर +११. डाॅ. अशोक खांडकर +१२. डाॅ. अशोक गाडगीळ +१३. उपेंद्र कुळकर्णी +१४. डाॅ. जयंत अ.साठ्ये +१५. डाॅ. दिनेश केसकर +१६. डाॅ. नरेंद्र दाहोत्रे +१७. पंडित नंदकिशोर मुळे +१८. प्रकाश भालेराव +१९. डाॅ. मंदार विश्वनाथ बिचू +२०. डाॅ. मिनोती विवेक आपटे +२१. डाॅ. मिलिंद धामणकर +२२. डाॅ. मीना नेरूरकर +२३. मुकुंद मराठे +२४. रवींद्र नेने +२४ अ. नंदिनी नेने +२५. डाॅ. राजीव राजे +२६. डाॅ. विजय जोशी +२७. डाॅ. विनय तेरगावकर +२८. डाॅ. श्रीकांत दातार +२९. संजय दत्तात्रेय जेजुरीकर +३०. डाॅ. सदानंद जोशी +३१. डाॅ. समीर मित्रगोत्री +३२. सुधाकर प्रभू +३३. हर्षवर्धन भावे +आणि +इस्रायलमधील मराठी समाज +चीनमधील मराठी समाज +माॅरिशसमधील मराठी समाज diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14300.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75f9f49ff76380c5f9ee32b9d0d25b548ba3c59d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14300.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफरसन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14311.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b63ae8e1bd3bcfcc27f74ac5371a1262fc3572d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14311.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉटरटाउन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१६,७२१ इतकी होती.[२] +जेफरसन काउंटीची रचना १८०५ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या तिसऱ्या राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14322.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b63ae8e1bd3bcfcc27f74ac5371a1262fc3572d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14322.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वॉटरटाउन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१६,७२१ इतकी होती.[२] +जेफरसन काउंटीची रचना १८०५ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेच्या तिसऱ्या राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14328.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5403cefdedf453c04dbf4ef4d3fa7433973bab68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14328.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन पक्ष (किंवा तेव्हाचा रिपब्लिकन पक्ष तथा जेफरसोनियन रिपब्लिकन पक्ष)[a] हा थॉमस जेफरसन आणि जेम्स मॅडिसन यांनी १७९० च्या दशकाच्या सुरुवातीस स्थापन केलेला एक अमेरिकन राजकीय पक्ष होता. या पक्षाने रिपब्लिकनिझम, शेती, राजकीय स्वातंत्र्य, समानता आणि देशाचा विस्तार करण्याची तत्त्वे उचलून धरली होती. १८०० च्या निवडणुकांनंतर या पक्षाचे वर्चस्व वाढले. याचे मुख्य कारण विरोधी फेडरलिस्ट पक्षाचा ऱ्हास हो. १८२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा पक्ष फुटला व यातील मोठा भागआधुनिक डेमोक्रॅटिक पक्षात एकत्र आला, तर इतर राजकारण्यांनी व्हिग पार्टी स्थापन केली. [१] [२] +  +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही.चुका उधृत करा: "upper-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14357.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c8d919a0309fa1fbb1ccdb352e70ec52631315 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14357.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेफ्री व्हॅंडर्से  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14380.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c49a5870adcbf9b660468c0710e0f64065d3b441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14380.txt @@ -0,0 +1 @@ +जेमी मायकेल हॉव हा  न्यूझीलंडकडून १९ कसोटी आणि ४१ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14395.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..466128deb26b3d71b798baee1a4aee23cc3cc4b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14395.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स अर्ल जोन्स (१७ जानेवारी, १९३७:आर्काबुटला, अलाबामा, अमेरिका - ) हे अमेरिकन अभिनेते आहेत. सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळाची कारकीर्द असलेल्या जोन्स यांना अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट आणि बहुरंगी अभिनेता समजले जाते. यांनी नाटक, दूरचित्रवाणी तसेच चित्रपटांतून अभिनय केलेला आहे.[१][२] जोन्स यांना तीन टोनी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक ग्रॅमी पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय त्यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदाना साठी स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड तसेच अकॅडेमी पुरस्कार दिले गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14396.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4359cea37558f6b7d95ef9bc121612bfa4220ad6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14396.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स अलेक्झांडर जोसेफ क्रिस्टी (१२ डिसेंबर, १९०४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - १ फेब्रुवारी, १९७१:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२९ ते १९३२ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1440.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85f2ab650b2e9989baae6f7d318693b2a5a67d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1440.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वेर्नसे क्रिकेट बोर्ड (जीसीबी), ज्याला पूर्वी ग्वेर्नसे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखले जात असे, ही चॅनेल आयलंड्समधील ग्वेर्नसे बेटासाठी क्रिकेट प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14440.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14440.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14452.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7bc686dde38e750fb064b87b3ee488d8a6bb0c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14452.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स जिम चार्ल्स लेकर (फेब्रुवारी ९, इ.स. १९२२ - एप्रिल २३, इ.स. १९८६) हा  इंग्लंडकडून ४६ कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +लेकरचा सामना म्हणून प्रसिद्ध झालेल्या कसोटी सामन्यात लेकरने  ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ बळी घेतले + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14460.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d88948c3b31d555d69c37c46a90d856f278a3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14460.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेसी व्हेंचुरा तथा जेम्स जॉर्ज जानोस (१५ जुलै, १९५१:मिनीयापोलिस, मिनेसोटा, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी, अभिनेता आणि व्यावसायिक पैलवान आहे. हे मिनेसोटाचे ३८वे गव्हर्नर होते. +व्हेंचुरा व्हिएतनाम युद्धादरम्यान अमेरिकेच्या आरामारात पाण्याखाली विध्वंस करणाऱ्या तुकडीमध्ये होते. [१] आरमारातून निवृत्ती घेतल्यावर त्यांनी व्यावसायिक कुस्ती करणे सुरू केले व त्यासाठी स्वतःला "जेसी 'द बॉडी' व्हेंचुरा" असे नाव घेतले. त्यांनी हे १९७५-८६ दरम्यान केले[२] याच बरोबर व्हेंचुराने चित्रपटांतून अभिनयही केला. त्यांनी १९८७ च्या प्रिडेटर आणि द रनिंग मॅन या दोन चित्रपटांमध्ये आर्नोल्ड श्वार्झनेगर बरोबर काम केले होते. श्वार्झनेगर कालांतराने कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर झाले. +साचा:Governors of Minnesota diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14483.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7939cf85c9d188aa3684344a4eccd1eb754c17f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14483.txt @@ -0,0 +1,27 @@ +केनेथ जेम्स पीस (इंग्लिश: Kenneth James Peace), ह्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९६३ला पेसले (इंग्लिश: Paisley) या गावी झाला, हे स्कॉटिश संगीतकार, पियानोवादक आणि दृश्यमाध्यम कलाकार (विज्युअल आर्टिस्ट) आहेत. +जेम्स पीस ह्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९६३ला पेसले या गावी झाला.[१][२] त्यांचा बालपणीचा सर्वाधिक काळ पश्चिम स्कॉटलँडच्या (इंग्लिश: Scotland) समुद्रकिनाऱ्यावरील हेलेन्सबर्ग ह्या निसर्गोपचाराचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावी व्यतीत झाला. त्यांच्या कुटुंबात अनेक दृश्यकला माध्यमातील  कलाकारांचा समावेश होता (उदा. जॉन मॅक्नी, इंग्लिश: John McGhie). शिवाय, विसाव्या शतकाच्या सुरुवातीस नृत्यसंगीताच्या क्षेत्रात कार्यरत असलेले लोकप्रिय, प्रसिद्ध संगीतकार  फेलिक्स बर्न्स (इंग्लिश: Felix Burns) हेही त्यांच्या नातेवाईकांपैकी होत.[१][३] जेम्स पीस ह्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून पियानोवादनाचे धडे घ्यायला सुरुवात केली, तेव्हाच ते स्वतंत्रपणे पियानो वादनाच्या सांगीतिक रचना करू लागले होते. त्यांचा पहिला सार्वजनिक जाहीर कार्यक्रम वयाच्या चौदाव्या वर्षी झाला. ह्या कार्यक्रमात त्यांनी  स्कॉट जॉप्लिन (इंग्लिश: Scott Joplin) द्वारा निर्मित संगीत सादर केले. दोन वर्षानंतर त्यांना  रॉयल स्कॉटिश अकादमी ऑफ म्युझिक अँड ड्रामा मध्ये (आता: स्कॉटलँड रॉयल संगीतविद्यालय, इंग्लिश: Royal Conservatoire of Scotland) सोळा वर्षांचा, म्हणजे सर्वात कमी वयाचा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळाला.[१][३][४][५] १९८३ मध्ये त्यांनी ग्लासगो विश्वविद्यालय (इंग्लिश: Glasgow University) मधून पियानो: संगीतरचना, वादन व सिद्धांतविषयक शिक्षण पूर्ण करून विशिष्ट प्राविण्यासह B.A.[६][७]ची स्नातक पदवी मिळवली. त्यापुढच्या वर्षी त्यांनी RSAMD ऑर्केस्ट्राच्या समवेत मेंडेलझोन (जर्मन: Mendelssohn)च्या पियानो कॉन्सर्टो, क्रमांक १ची धून सादर केली.[१] हीच धून वाजवून त्यांनी संगीत सादरीकरणविषयक खास पदविका ही पदवी मिळवली आणि ते अनेक परितोषिकांचे विजेते ठरले. व्यावसायिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर साथीदार सहकलाकार तसेच एकल पियानोवादक म्हणूनही त्यांना प्रचंड मागणी होती. एडिनबरा (इंग्लिश: Edinburgh) मध्ये १९८८ ते १९९१ पर्यन्त त्यांचा निवास होता.[१][३] +जेम्स पीस १९९१ ते २००९ पर्यन्त बाड नाऊहाईम (जर्मन: Bad Nauheim) जर्मनी (जर्मन: Bundesrepublik Deutschland), मध्ये राहिले.[१][४][५][७][८] ह्या काळात त्यांनी टँगो ह्या नृत्यप्रकाराचा शास्त्रोक्त परिचय करून घेतला, त्यांच्या टँगो-प्रेरित पियानोवरील संगीतरचना त्यांनी  टँगो एस्कॉस (tango escocés स्कॉटिश टँगो)[१][८][९] ह्या शीर्षकाच्या सीडीच्या स्वरूपात तयार केल्या आणि २००२ साली त्यांना विक्टोरिया कॉलेज ऑफ़ म्युझिकचे (इंग्लिश: Victoria College of Music) प्रतिष्ठित सदस्यत्व (इंग्लिश: “Fellow”)  लाभले.[३][८] त्याच वर्षी सप्टेंबर – ऑक्टोबर मध्ये उत्तर जर्मनीच्या एकल संगीत मैफिलीत त्यांनी सादरीकरण केले व त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अतिपूर्व देशांत त्यांनी कार्यक्रमांची मालिका गाजवली, हाँग काँग (इंग्लिश: Hong Kong) मध्ये त्यांनी त्यांची रचना "टँगो XVII"चे प्रथम सादरीकरण केले.[८][१०][११][१२] +त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी त्यांचे लक्ष युरपवर केंद्रित केले आणि विविध देशांच्या राजधानीच्या शहरांत त्यांच्या संगीतकलेचे सादरीकरण केले: ॲम्स्टरडॅम, अथेन्स[१३], बर्लिन[१४], ब्रसेल्स, हेलसिंकी[१५], लिस्बन[१६], लंडन, माद्रिद[१७], ओस्लो[१८], रेक्जाविक[१९], व्हियेना[२०]. +२००८ मध्ये त्यांच्या टँगोमधील व्यासंगाच्या आणि कलात्मक आविष्काराच्या सन्मानार्थ त्यांना लंडन कॉलेज ऑफ म्युझिकचे (इंग्लिश: London College of Music) सदस्यत्व (इंग्लिश: “Fellow”) बहाल करण्यात आले.[१] +काही काळ एडिनबरामध्ये व्यतीत केल्यानंतर फेब्रुवारी २०१० मध्ये ते जर्मनीत परतले व वीसबाडेन (जर्मन: Wiesbaden) मध्ये स्थायिक झाले.[१][२] हयानंतर त्यांच्या सर्जनशीलतेला नवीन आयाम लाभले आणि त्यांनी त्यांच्या काही संगीतमय रचनांवर लघुपट बनविले. “जेम्स पीस इन वीसबाडेन” हा माहितीपट त्यांची ह्या शैलीतील एक निर्मिती आहे.[२१][२२] +●      प्रथम पुरस्कार, "एग्नेस मिलर" स्पर्धा (इंग्लिश: Agnes Millar Prize for Sight-Reading). ग्लासगो, १९८३[४] +●      प्रथम पुरस्कार, "डनबार्टनशायर ई.आई.एस." स्पर्धा (इंग्लिश: Dunbartonshire E.I.S. Prize for Piano Accompaniment). ग्लासगो, १९८४[४] +●      प्रथम पुरस्कार, सिबेलियस निबंध स्पर्धा (इंग्लिश: Sibelius Essay Prize). ग्लासगो, १९८५[४] +●      प्रारंभकालीन टँगो रचनांच्या सन्मानार्थ पुरस्कार, टी.आई.एम. आंतरर्राष्ट्रीय रचना स्पर्धा (इटालियन भाषा: Torneo Internazionale di Musica). रोम, २०००[१][२][५] +●      टँगो ऑप. २६ ह्या रचनेसाठी सन्मान पदविका, IBLA फाउंडेशन. न्यू यॉर्क, २००२[१][२][५] +●      सन्मानपदक (प्रथम श्रेणी), इंटरनेशनल पियानो डुओ एसोसिएशन. तोक्यो, २००२[१][३][५][८][२३] +●      गोल्ड मेडल, इंटरनेशनल एसोसिएशन ऑफ लुटेस (फ्रेंच: Académie Internationale de Lutèce). पेरिस, २००५[१][३] + +• धबधबा (इंग्लिश: The Waterfall)[२४]• सुखद जीवन (इंग्लिश: Idylls) +• सकाळचे प्रेमगीत (फ्रेंच: Aubade)  + +• मूक अश्रू (इंग्लिश: Silent Tears)• हरवलेली पाने (इंग्लिश: Forgotten Leaves) +• ओबो आणि पियानो सोनाटा (इंग्लिश: Oboe Sonata) +• गाथागीत (इंग्लिश: Symphonic Ballade) +• समारोह  परेड क्र. १ (इंग्लिश: Ceremonial March no.1)  +• समारोह परेड क्र. २ (इंग्लिश: Ceremonial March no.2) +• हेमंती सोने (इंग्लिश: Autumn Gold) +• शाश्वत गीत (इंग्लिश: Eternal Song)[१] +• जॉर्जिया साठी (जॉर्जियन भाषा: საქართველოსთვის) +  गीतिकाव्यः तामार चिकवैद्जे, ज़ुराब चिकवैद्जे आणि जेम्स पीस +• २४ टँगोज् पियानो सोलो साठी[१][९][११][२२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14501.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0883465f01ec00c48e15db241ba6157ebe9cd67a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14501.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेम्स फिस्क, जुनियर (१ एप्रिल, १८३५:पौनाल, व्हरमाँट, अमेरिका - ७ जानेवारी, १८७२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन रोखेव्यापारी आणि उद्योगपती होता. हा त्याच्या समकालीनांमधील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक होता. याने अनेक प्रश्नांकित आर्थिक व्यवहार आणि उलाढाली केल्या. चंदेरी युग (गिल्डेड एज) मधील ठग धनाढ्यांपैकी (रॉबर बॅरन) या अग्रगण्य होता. +याने रोखेबाजारात तसेच ईरी रेल्वेमार्ग बांधून संपत्ती कमावली. याने १८६९ मध्ये जे गूल्ड बरोबर संगनमत करून अमेरिकेतील सोनेबाजार काबीज करण्याचा प्रयत्न केला. याला प्रत्त्युत्तर म्हणून राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटने अमेरिकेच्या तिजोरीतील सोने विकायला काढल्यावर सोन्याचे भाव कोसळले आणि सामान्य जनतेला याचा मोठा फटका बसला. +फिस्कच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांच्या भांडणामध्ये फिस्कचा खून केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14511.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..422097009bb11e7762c3307007909676538d886e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14511.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स कॅमेरोन हा कैनेडियन चित्रपट दिग्दर्शक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1455.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a86fc8deb2a90b34834ab7c4902147121f98e93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1455.txt @@ -0,0 +1 @@ +गर्भनलिका ही गर्भपिशवी/गर्भाशयाला जोडलेली असते. गर्भनलिकेचे मुख्य कार्य तयार झालेले स्त्री-बीज उदरपोकळीतून फलित करून गर्भाशयात सोडणे असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14574.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96d882a3c9c839becc4df3e986dfefec64c236fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14574.txt @@ -0,0 +1,10 @@ +जेम्स विल्सन (इंग्लिश: James Wilson) (जून ३, १८०५ - ऑगस्ट ११, १८६०) हा स्कॉटिश मजूर पक्षीय राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ होते. ते स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेचे, तसेच द इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाचे संस्थापक होते. भारतात पहिल्यांदा प्राप्तिकर लावणारे हेच ते ग्रहस्त होय. +हे भारतावरच्या ब्रिटिश राजवटीच्या काळातले हिंदुस्थानचे पहिले अर्थमंत्री होते. ३ जून १८०५ रोजी स्कॉटलंडमधील रॉक्सबर्गशायर परगण्यातील हॉइक(Hawic) या लहान गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लोकरीच्या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करीत. जेम्स विल्सनची आई त्याच्या लहानपणीच वारली होती. जेम्स विल्सन हा त्याच्याkm एकूण पंधरा भावंडातला चौथा. शाळेत विल्सन अत्यंत शांत, गंभीर आणि खेळाच्या मैदानापासून दूर राहणारा मुलगा होता. अभ्यासात त्याला उत्तम गती होती. लहनपणी विल्सनला वाचनाचा विलक्षण नाद लागला. आपण शिक्षक व्हावे असे त्याले वाटले.. वडिलांनी त्याला इसेक्स येथे अध्यापनशास्त्राच्या अभ्यासासाठी पाठवले. तिथे गेल्यावर त्याचा विचार बदलला. शिक्षक होण्यापेक्षा वडिलांच्या कारखान्यातला एक हरकाम्या नोकर व्हायला आवडेल असे त्याने वडिलांना कळविले. पुढे त्यांना वकिलीचा अभ्यास करावासा वाटला, पण तो योग आला नाही. वयाच्या सोळाव्या वषी विल्सनने हॅट तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. वडिलांनी त्याला हॅटचा एक चालू कारखाना विकत घेऊन दिला. त्यामुळे जेम्स विल्सन यांना स्कॉटिश हॅटर हे बिरुद कायमचे चिकटले. पुढे जेव्हा हिंदुस्थानात व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंगच्या मंत्रिमंडलात अर्थमंत्री म्हणून रूजू झाले तेव्हा ’द इंडियन पंच’ या नियतकालिकाच्या ऑगस्ट १८६० च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंग्यचित्रात, विल्सन, हे लॉर्ड कॅनिंगच्या डोक्यावर विविध करांच्या टोप्या घालून त्या नीट बसतात की नाही ते बघत आहेत असे दाखवले होते. +१८२४ मध्ये विल्सन हॉइक सोडून लंडनला आले आणि त्यांनी ’विल्सन आयर्विन ऍन्ड विल्सन’ ही भागीदारी पेढी वयाच्या विसाव्या वर्षी उभी केली व १८३६ मध्ये नुकसान झाल्याने विकून टाकली. इंग्लंडमध्ये आयात होणाऱ्या स्वस्त परदेशी धान्य-डाळी यांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे होते. त्यांना कॉर्न कायदे म्हणत. या कायद्यांच्या विरुद्ध विल्सनने ’मॅंचेस्टर गॉर्डियन’(सध्याचे गॉर्डियन)मध्ये लेखमाला सुरू केली. पुढे त्या लेखांची ’इन्फ़्लुएन्सेस ऑफ़ कॉर्न लॉज’(१८३९) नावाची पुस्तिका झाली. विल्सनच्या प्रयत्‍नांनी कॉर्न लॉज १८४६ मध्ये रद्द झाले. मुक्त व्यापाराच्या प्रसारासाठी विल्सनने ’द इकॉनॉमिस्ट’ हे वृत्तपत्र सुरू केले विल्सन त्याचा सोळा वर्षे एकमात्र संपादक होता. अजूनही ते वृत्तपत्र मानाचे आणि प्रतिष्ठेचे साप्ताहिक म्हणून जगात प्रसिद्ध आहे. +१८४७ ते १८५९ या काळात लिबरल पक्षाचा सभासद असलेला विल्सन इंग्लंडमध्ये हाउस ओफ़ कॉमन्सचा खासदार होता. +१८५३ ते १८५८ विल्सन ब्रिटिश कोषागाराचा अर्थसचिव होता. +१८५८ मध्ये त्याने ’चार्टर्ड बँक ऑफ़ इंडिया, ऑस्ट्रेलिया ऍन्ड चायन” सुरू केली. १८५९ साली स्टेन्डर्ड बँक ऑफ़ ब्रिटिश साउथ आफ़्रिका या बँकेबरोबर विलीनीकरण होऊन आजची स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक उदयाला आली. +विल्सन बोर्ड ऑफ़ कंट्रोलचा सहसचिव असताना हिंदुस्थानविषयक घेतलेल्या अनेक आर्थिक निर्णयांत अप्रत्यक्ष सहभागी होता. लॉर्ड डलहौसी हिंदुस्थानात जे रेल्वेचे जाळे अंथरत होता त्या उपक्रमात विल्सनचा मोलाचा वाटा होता. +१८५९ च्या नोव्हेंबर महिन्यात विल्सन बोटीने कलकत्ता येथे दाखल झाला आणि अर्थमंत्री झाला. पहिला अर्थसंकल्प त्याने राजधानी कलकत्याच्या कायदेमंडळात १८ फेब्रुवारी १९६०ला सादर केला. पहिल्या अर्थसंकल्पात तीन महत्त्वाचे कर सुचवले होते. प्राप्‍तिकर, परवानाकर आणि तंबाखूवरचा कर. मद्रासचा लोकप्रिय गव्हर्नर सर चार्ल्स ट्रॅव्हेलियन याने या करांच्या सूचनेवर टीकेची झोड उठवून विल्सनला सळो की पळो केले होते. अखेर, अर्थसंकल्प २१ जुलै १८६०ला पास झाला. +२०१० साली, त्या ब्रिटिश हिंदुस्थानच्या पहिल्या अर्थसंकल्पाला आणि पर्यायाने प्राप्‍तिकराला दीडशे वर्षे पूर्ण झाली. १८६० मध्ये सुचवलेले प्राप्‍तिकराचे दर असे होते. : सामान्य करदात्याला रुपये २०० पर्यंतचे वार्षिक उत्पन्‍न करमुक्त. २०० ते ५०० रुपयांपर्यंत २ टक्के प्राप्‍तिकर आणि ५०० रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्‍न असणाऱ्यांना ३ टक्के प्राप्‍तिकर अधिक एक टक्का सार्वजनिक कल्याणकर. नाविक अधिकाऱ्यांचे २१०० रुपयांपर्यंतचे आणि पोलीस आणि सेनाधिकाऱ्यांचे ४९८० रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्‍न करमुक्त होते. +जेम्स विल्सन हे कॉर्न लॉज आणि तत्सम कायदे आणि चलनव्यवस्थेचे तज्‍ज्ञ होते. देशाला चांदीच्या जड नाण्यांच्या चलनातून मुक्त करून कागदी नोटांचे चलन सुरू करण्यास त्यांनीच पुढाकार घेतला होता. हिंदुस्थानात जेम्स विल्सन फक्त आठ महिने राहि्ले आणि १८६० सालच्या अर्थसंकल्पानंतर त्याच वर्षी म्हणजे वयाच्या ५५ व्या वर्षी मरण पावले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14582.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30e74ddc7892dc39fe9f2960a68484f7ca649789 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14582.txt @@ -0,0 +1,36 @@ + +वॉट (जन्म : ग्रिनक-स्कॉटलंड, १९ जानेवारी १७३६; - २५ ऑगस्ट १८१९) हे एक स्कॉटिश संशोधक व उपकरणनिर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले. त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या; तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्तिनिर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे साधन ठरले.[ संदर्भ हवा ] +वॉट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक (गणितीय) उपकरणांच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्गनिर्देशन यांकरिता लागणारी उपकरणे बनवीत असत. १७५७ साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरणनिर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशी परिचय झाला. पैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला.[ संदर्भ हवा ] + +वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्याबरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले, की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले. न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा (दट्ट्या) जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसऱ्या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.[ संदर्भ हवा ] +न्यूमनच्या इंजिनातील दोषांवर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संघनक (वाफेचे द्रवात-पाण्यात-रूपांतर करणारे साधन) जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला व सर्वांत महत्त्वाचा शोध ठरला. सिलिंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वांत मोठा दोष असल्याचे त्यांच्या ध्यानी आले होते. म्हणून वाफेच्या संघननाचे काम सिलिंडराऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले. सिलिंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलिंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते. यामुळे सिलिंडरात पाण्याच्या फवाऱ्याने संघनन करताना सिलिंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता लागते असे. संघनकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलिंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलिंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले. अशा रीतीने त्यांनी वाफ एंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. मात्र वाफ एंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय (प्रचलित) समज चुकीचा आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ एंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती. वॉट यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले; ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने, भट्‌ट्या, पाणीपुरवठा इ. असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली.[ संदर्भ हवा ] +वॉट यांनी जॉन रोबक यांच्याबरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला (१७६८) आणि १७६९ साली त्यांनी या एंजिनाचे एकस्व (पेटंट) घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. दरम्यान अर्थार्जनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाऱ्याकडील नोकरी, कालव्यांचे सर्वेक्षण व खोदकाम, बंदरांतील सुधारणा वगैरे कामे केली. या कामांना कंटाळून ते १७७४ साली बर्मिगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ एंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची ही भागीदारी २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफ एंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ एंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. +पुढील पाच वर्षे म्हणजे १७८१ सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ एंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. खाणव्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते. तसेच अन्य क्षेत्रांतूनही या एंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती. म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना एंजिनातील दट्ट्याच्या पश्चाग्र (पुढे-मागे होणाऱ्या) गतीचे भुजादंडाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली. वॉट यांनी हे काम १७८१ साली यशस्वीपणे साध्य केले. त्याकरिता त्यांनी तथाकथित ‘सूर्य व ग्रह दंतचक्र’ ही योजना केली. त्यामुळे एंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात. १७८२ साली त्यांनी द्विक्रिय एंजिनाचे एकस्व घेतले. या एंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते. ही समस्या त्यांनी १७८४ साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोगदांड्यांची मांडणी केली होती. बोल्टन यांच्या सूचनेवरून १७८८ साली वॉट यांनी एंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली त्यांनी दाबमापक शोधला. यामुळे वॉट एंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते. [ संदर्भ हवा ] +एंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर (अश्वशक्ती) ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पाउंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने एंजिनाची अश्वशक्ती मोजीत व अश्वशक्तीनुसार एंजिनाची किंमत ठरवीत. +वाफ एंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयांतही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यांतही रस होता. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधन पुढीलप्रमाणे आहे:आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर केला होता (१७८४). इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाई, शिल्पाची (पुतळ्याची) पुनःनिर्मिती करणारे यंत्र, अम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे, असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते. ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. विज्ञान व कला यांचा प्रसार करणाऱ्या लूनर सोसायटीचे ते सदस्य होते.[ संदर्भ हवा ] +वॉट यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते : एडिंबरो व लंडन (१७८५) येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी (१८०६), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व वगैरे. त्यांना जहागिरी देऊ करण्यात आली होती; पण ती त्यांनी स्वीकारली नाही. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॉट (वॅट) हे नाव देण्यात आले असून वेस्ट मिन्स्टर ॲबे येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांचा एक मुलगा (जेम्स) सागरी अभियंता होता व त्याने जहाजाकरिता वाफ एंजिनाचा वापर केला होता. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14593.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14593.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14594.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9093b1edb12d62ee64b87d8446384279f432840d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14594.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स स्कलिन (सप्टेंबर १८, इ.स. १८७६ - जानेवारी २८, इ.स. १९५३) हा ऑस्ट्रेलियाचा नववा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14599.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7693b56fd8248f3d0c33a423482d909f18536b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14599.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स स्मिथसन (जन्मनाव:जाक लुई मेसी; १७६५:पॅरिस, फ्रांस - २७ जून, १८२९:जेनोआ, सार्डिनिया) हे इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ आणि खनिजशास्त्रज्ञ होते. यांनी कॅलेमाइन या खनिजाचा शोध लावला. कॅलेमाइनला नंतर स्मिथसोनाइट नाव दिले गेले. +स्मिथसन यांनी मृत्युपश्चात दिलेल्या ५,००,००० अमेरिकन डॉलरच्या देणगीने स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1460.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2993de93beb68c20283396ddc5955b0eadf16d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1460.txt @@ -0,0 +1,34 @@ +गर्भाधान हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पहिला संस्कार होय. शौनकाने त्याची व्याख्या अशी दिली आहे- +तद् गर्भालम्बनं नाम कर्म प्रोक्तं मनीषिभि:॥ +अर्थ- ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणत. म्हणजे योग्य दिवशी, योग्य वेळी, पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मीलन होऊन स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची बीज रूपाने स्थापना होणे. +रजोदर्शनापासून १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होऊ शकतो. या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासून पहिल्या चार रात्री वर्ज्य कराव्या.त्या दिवशी अशुभ दिवस, ग्रहणदिवस, कुयोग असू नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे. या दिवशी स्त्रीला सुशोभित आसनावर बसवीत, ओवाळून औक्षण करत. तिने चांगले दागिने, फुलमाला, (गजरा)इ. परीधान करून आणि नंतर पतीशी मीलन करावे, अशी पद्धत होती. +१. ‘या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाऊन त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या समागम करावा, असे मंत्राद्वारे शिकविले जात. यामुळे सुप्रजाजनन, कामशक्तीचा योग्य वापर आणि कामाला घातलेला आवर, विटाळात समागम न करणे पासून ते समागमाच्या वेळी आसने आणि उच्च आनंद यांचे मार्गदर्शन केले जाई. +२. भगवंताच्या सृष्टिचक्राला गतिमानता देऊन सतत प्रसूतीचे कार्य करून सृष्टीचे कार्य चालू ठेवणारी ही प्रकृती आहे. त्यात मादीच्या स्वरूपाने कार्य ही सृजनशक्तीची देणगी आहे. मानवप्राण्यात स्त्री प्रजानिर्मितीचे कार्य करते. उत्तम प्रजेची निर्मिती आणि तिचे संगोपन होणे आवश्यक आहे. या दृष्टीने सोळा संस्कारांत गर्भदानाला फार महत्त्व होते. एके काळी सुप्रजा सिद्धांताप्रमाणे योग्य गर्भधारणेच्या दृष्टीने गर्भधारणेच्या आधी पिंडशुद्धी होणे आवश्यक असे; कारण चांगल्या बीजशक्तीमुळेच चांगली संतती निर्माण होते, अशी मान्यता होती.. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी ।’  +१. `भागवतात आठव्या स्कंधात ‘पयोव्रत’ सांगितले आहे. त्याचे तात्पर्य असे की, मुलाला जन्म देण्याच्या दृष्टीने संयमित जीवन, सात्त्विक आहार आणि भोगविमुक्त विचार या गोष्टी सांभाळून रहाणाऱ्या दांपत्याच्या पोटी तेजस्वी संतती जन्म घेते. अदितीने हे पयोव्रत केले होते; म्हणून तिच्या पोटी वामन अवतार झाला. स्त्री हीच राष्ट्राची जननी आहे. तिने या संदर्भात जास्त जागृत रहावे, यासाठी गर्भाधान संस्कार होता.’ +२. बीज अन् गर्भ या संदर्भातील दोष नाहीसे करणे आणि क्षेत्र (गर्भाशय) शुद्ध करणे. +एकूण शारीरिक आणि मानसिक त्रासांपैकी २ टक्के त्रास बीजगर्भदोषांमुळे होतात. त्यांतील अर्धे त्रास शारीरिक आणि अर्धे मानसिक स्वरूपाचे असतात. बीजगर्भदोषाचा परिणाम किती टक्के व्यक्तींत कधी दिसून येतो, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल. +व्यक्तींचे प्रमाण +(टक्के) +परिणाम दिसून +येण्याचा अवधी +व्यक्तींचे प्रमाण +(टक्के) +३. या संस्काराने उत्पन्न झालेल्या पुत्रामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त करण्याची क्षमता असते, असे सांगितले जाते.. +४. ‘गार्भैर्होमैर्जातकर्मचौडमौञ्जीनिबन्धनैः । +बैजिकं र्गािभकं चैनं द्विजानाम् अपमृज्यते ॥ +मनुस्मृति, अध्याय २, श्लोक २७ + +अर्थ : गर्भाधान, जातकर्म, चूडाकर्म आणि मौंजीबंधन या संस्कारांमुळे द्विजांच्या बैजिक (बीजामुळे उत्पन्न झालेले दोष) आणि गार्भिक (गर्भावस्थेतील दोष) दोषांचे परिमार्जन होते, असे मानले जाई. + +गर्भाधानसंस्कार न केल्यास काय रतिसुख प्राप्त होणार नाही की संतती होणार नाही ? संतती होईल; पण ती अत्यंत हीन, रुग्ण आणि निकृष्ट होईल.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी  +हा संस्कार विवाहानंतर प्रथम रजोदर्शन झाल्यापासून (मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून) पहिल्या सोळा रात्री, ज्यास ‘ऋतुकाल’ म्हणतात, त्या वेळी करतात. त्यांत पहिल्या चार, अकरावी आणि तेरावी रात्र सोडून शेष दहा रात्री या संस्कारास योग्य समजाव्या. कित्येकदा ‘चौथा दिवसही घ्यावा’, असे म्हणतात. गर्भाधानसंस्कारास चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, अमावास्या आणि पौर्णिमा या तिथी वर्ज्य कराव्यात. उर्वरित कोणत्याही तिथीस आणि सोमवार, गुरुवार, शुक्रवार या वारी, श्रवण, रोहिणी, हस्त, अनुराधा, स्वाती, रेवती, तिन्ही उत्तरा, शततारका या नक्षत्री उत्तम चंद्रबळ पाहून गर्भाधानविधी करावा. प्रकृतीतील प्रत्येक गोष्ट कालानुसार पालटत (बदलत) असते. केवळ ब्रह्म स्थिर असते. या नियमानुसार स्त्रीबीज फलित होणे, पुत्र किंवा कन्या होणे इत्यादी गोष्टीही काळानुसार पालटत असतात. या नियमानुसार कोणती तिथी, वार आणि नक्षत्र पुत्र किंवा कन्या होण्यास पूरक असते, हे निश्चित केले गेले आहे.  +पतीने स्त्रीच्या पाठीमागे उभे राहून मंत्र म्हणून तिच्या उजव्या नाकपुडीत अश्वगंधा किंवा दूर्वा यांचा रस पिळावा. तो रस पोटात गेल्यावर स्त्रीने आचमन करावे. उजवी नाकपुडी पिंगळानाडीची आहे. बहुतेक कार्ये यशस्वी होण्यासाठी पिंगळानाडी कार्यरत असणे पूरक ठरते. अश्वगंधा किंवा दूर्वा यांच्या रसाने ती नाडी कार्यरत होते. +गर्भाधान आणि विवाह या संस्कारांची प्रमुख देवता प्रजापति आहे. या देवतेच्या सुवर्णप्रतिमेची कलशावर स्थापना करून अष्टदिक्पाल आणि नवग्रहांसहित षोडषोपचारे पूजन करतात. (पाठभेद : या संस्काराला देवतास्थापन नसते.) +सूर्यस्तवन झाल्यावर पाच सुवासिनींनी फळांनी स्त्रीची ओटी भरावी आणि तिच्या पतीच्या हाती विड्याच्या दोन पानांवर ठेवलेला नारळ द्यावा. नंतर स्त्री आणि तिचा पती यांनी देव आणि वडील यांस नमस्कार करून भोजन करावे. सूर्य हे तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. गर्भ तेजस्वी व्हावा; म्हणून सूर्यस्तवन करतात. ओटीपोटातील ओटीत स्त्रीचे गर्भाशय असते. गर्भधारणा व्हावी; म्हणून ओटी भरण्याची पद्धत आहे. +रात्री स्त्रीने श्वेतवस्त्र परिधान करावे. निजण्याच्या खोलीतील मखरात पुष्पाची शेज केलेल्या पलंगावर उभयतांनी बसून विडे खाऊन स्त्रीने आडवे पडावे. पुरुषाने तिच्या नाभीप्रदेशी हात ठेवून (उपस्थस्पर्श) मंत्र म्हणून गर्भाधानविधीस प्रारंभ करावा. मंत्राचा अर्थ असा आहे : ‘गर्भधारणार्थ तुझ्या योनीला समर्थ करून, ईश्वर तुझ्या ठायी गर्भधारणा करो. गर्भाची वृद्धी सुखपूर्वक होवो आणि दहा (चांद्र) मासांचे पूर्वी तो पतन न होवो, अशी ईश्वर कृपा करो.’ यानंतर तीन बोटांनी उपस्थास (योनीस) स्पर्श करावा. नंतर स्त्रीसह संभोग करावा आणि ‘तुझ्या प्राणात (बीजात) रेत धारण करतो’, असे म्हणावे. नंतर मंत्र म्हणावा. +त्या मंत्राचा अर्थ असा आहे : ‘जशी पृथ्वी ही अग्नीने गर्भवती आहे, जशी याही इंद्राच्या योगाने गर्भवती आहे, जसा वायू हा दिशांचा गर्भ आहे, अशा रीतीने मी तुला गर्भधारणा करवितो.’ शेवटी स्त्रीच्या हृदयास स्पर्श करून आचमन करावे, म्हणजे हा विधी पुरा झाला. हृदयास स्पर्श करणे हे स्नेह आणि प्रेम यांचे प्रतीक आहे.  +‘रजोदर्शनासाठी अशुभ काळ आला असता मोठा दोष होतो. या दोषनिवारणासाठी ‘ऋतूशांती’ नावाचा विधी करावा लागतो. (या विधीला ‘भुवनेश्वरी शांती’ असे म्हणतात.) अशुभ असणारी नक्षत्रे पुढीलप्रमाणे आहेत – भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा आणि ज्येष्ठा. अशुभ असणारे योग याप्रमाणे – विष्कंभ, गंड, अतीगंड, शूल, व्याघात, वङ्का, परीघ, व्यतीपात, वैधृती आणि भद्रा. याचप्रमाणे पुढील कालावधीही अशुभ मानलेला आहे – ग्रहणकाल, मध्यरात्र, संधीकाल, अपराह्णकाल आणि निद्राकाल. +गर्भाधानापूर्वी करावयाच्या शांतीचा संक्षिप्तरूपाने विधी असा – प्रथम भुवनेश्वरी शांतीचा संकल्प करावा. श्री गणपतिपूजन, वरुणपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करावे. नंतर पंचगव्यमेलन करून स्थळाची शुद्धी करावी. तीन कलश एका ओळीत ठेवून मध्यभागी असलेल्या कलशावर श्री भुवनेश्वरीदेवी या मुख्य देवतेची प्रतिमा स्थापन करावी आणि तिची षोडषोपचारे पूजा करावी. श्री भुवनेश्वरीदेवीच्या उजव्या अंगाला असलेल्या कलशावर इंद्राणी आणि डाव्या कलशावर इंद्र या देवतांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे. त्यानंतर यज्ञकुंडात अग्नीची स्थापना करावी. नंतर इंद्राणी देवतेच्या कडेला नवग्रहमंडल स्थापन करून त्यांची पूजा करावी. नंतर यज्ञकुंडाकडे बसून पुढीलप्रमाणे अन्वाधान (आहुत्यांची संख्या निश्चित करणे) करावे. नवग्रहांसाठी अनुक्रमे रूई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, औदुंबर, शमी, दूर्वा आणि दर्भ या समिधांनी, तसेच चरु आणि आज्य यांनी २८ वेळा मंत्रांनी हवन करावे. तसेच भुवनेश्वरीसाठी दूर्वा, तीळमिश्रित गहू, पायस आणि तूप यांनी १००८ वेळा मंत्राने हवन करावे. नंतर इंद्र आणि इंद्राणी यांसाठी प्रत्येकी १०८ वेळा हवन करावे. हे शक्य नसल्यास श्री भुवनेश्वरीदेवीसाठी १०८ किंवा २८ आणि इंद्र-इंद्राणी यांसाठी २८ किंवा ८ वेळा हवन करावे. या वेळी वापरण्यात येणारे पायस होमावरच बनवलेले असावे; घरात केलेले नसावे. नंतर स्विष्टकृत् इत्यादी होमकर्म करून बलीदान, यजमान अभिषेक, विभूतीग्रहण आणि श्रेयोदान करावे.’ गर्भाधानसंस्कार प्रत्येक गर्भधारणेत पुन्हा करण्याची आवश्यकता नसते.  +ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांत हा संस्कार करतात. गर्भाधानसंस्कार न करता गर्भधारणा झाल्यास आठव्या मासात हा लौकिक संस्कार करतात. याचा विधी गर्भाधानाप्रमाणे आहे.’ +February 29, 2016सोळा संस्कार + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14602.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30de98425ea081e17ff5ff5fb6efaf8af4d05a8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14602.txt @@ -0,0 +1,110 @@ +जेम्स हॅडली चेस हे रेने ब्रॅबेझॉन रेमंड (René Brabazon Raymond) या ब्रिटिश लेखकाचे टोपण नाव आहे. त्याने जेम्स एल. डॉकर्टी, ॲम्ब्रोज ग्रॅन्ट व रेमंड मार्शल या नावानेही लेखन केले आहे. +चेसचा जन्म डिसेंबर २४ १९०६ रोजी लंडन येथे झाला. चेसचे वडील ब्रिटिश हिंदुस्थानातील सैन्यात कर्नल होते. चेसचे शिक्षण, किंग्ज स्कूल, रोचेस्टर येथे व कलकत्त्याला झाले. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने घर सोडले. नंतर त्याने विविध स्वरूपाची कामे केली. कधी पुस्तकाच्या दुकानातला एजंट म्हणून तर कधी बाल विश्वकोशाचा विक्रेता म्हणून त्याने कामे केली. लेखनाला सुरुवात करण्यापूर्वी तो पुस्तकांचा घाऊक विक्रेता म्हणून काम करत होता. त्याने एकूण ८० रह्स्यमय कांदबऱ्या लिहिल्या. १९३३ मध्ये चेस सिल्व्हिया रे हिच्याशी विवाहबद्ध झाला. त्याला एक मुलगा होता. +दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, चेस इंग्लंडच्या रॉयल एर फोर्समध्ये दाखल झाला. तेथे त्याने स्क्वाड्र्न लीडर या पदापर्यंत मजल मारली. एरफोर्स मध्ये जेम्स चेस, डेव्हिड लॅन्ग्डॉनसमवेत रॉयल एर फोर्सच्या जर्नलचे संपादन करत असे. त्या जर्नलमधील अनेक गोष्टी पुढे "स्लिप्सस्ट्रीम" या पुस्तकात समाविष्ट झाल्या. +१९५६ मध्ये चेस फ्रान्समध्ये गेला व तिथून निघाल्यावर १९६१ पासून तो स्वित्झर्लंडमध्ये जिनीव्हा सरोवराच्या उत्तरेस असलेल्या कॉर्स्यू विवे (Corseaux-Sur-Vevey) येथे रहात असे.ते थेच त्याचा फेब्रुवारी ६ १९८५ रोजी मृत्यू झाला. +१९२९ची जागतिक महामंदी, गॅंगस्टर संस्कृती इत्यादीचे सूक्ष्म निरीक्षण यांचा व जेम्स एम. केनची "द पोस्टमन ऑलवेज रिंग्ज ट्वाईस " या कादंबरीचा जेम्स चेसवर परिणाम झाला व त्याने रहस्यात्मक लिखाण करण्याचे ठरवले. चेसने अमेरिकन गॅंगस्टर मा बार्कर व तिच्या मुलांविष्यी वाचले होते; ती माहिती, नकाशे व बोलीभाषेतील शब्द घेऊन त्याने सहा आठवड्यात "नो ऑर्किड्स फॉर मिस ब्लॅंडिश" ही कादंबरी लिहिली(१९३९). ह्या कादंबरीला वाखाणण्याजोगी लोकप्रियता तर मिळालीच शिवाय ती त्या दशकाची सर्वात जास्त विकली गेलेली कादंबरी ठरली. तिच्यावर आधारलेले एक नाटक लंडनच्या वेस्ट एंड नाट्यगृहात १९४८ साली सादर झाले. चेसच्या कथानकावर १९७१ साली रॉबर्ट आल्ड्रिच याने "द ग्रिसम गॅंग"(The Grissom Gang) या नावाने चित्रपट काढला. +महायुद्धानंतर जेम्स चेसने गुन्हेगारी वळणाच्या इतर कथांपेक्षा वेगळी अशी एक लघुकथा लिहिली. तिचे नाव होते " द मिरर इन रूम २२". ही कथा घडते एका जुन्या घरात. त्या घरात एका स्क्वाड्रनचे काही अधिकारी रहात असतात. त्या घराच्या मालकाने आत्मह्त्त्या केलेली आढळून येते व त्याच खोलीत दोन माणसांची गळा चिरून हत्या झालेली असते व त्या प्रत्येकाच्या हातात रेझर असतो. स्क्वाड्रनच्या विंग कमांडरचे म्हणणे असते की तो आरश्यासमोर उभा राहून दाढी करत असताना त्याला आरश्यात एक वेगळाच चेहरा दिसला. त्या चेहऱ्याने विंग कमांडरच्या गळ्यावर रेझर फिरवला. पण विंग कमांडर वापरत असलेला रेझर नवीन पद्धतीचा असल्यामुळेच तो बचावतो. ही कथा चेसने त्याच्या खऱ्या नावाने (रेने ब्रॅबेझोन रेमंड ) १९४६ साली "स्लिप्सस्ट्रीम"मध्ये प्रकाशित केली. +नकाशे, विश्वकोश, अमेरिकन बोलीभाषेचा शब्द्कोश व अमेरिकन अंडरवर्ल्डवरील संदर्भग्रंथ यांच्या साहाय्याने चेसने आपल्या बहुतेक कादंबऱ्या लिहिल्या. मायामी व न्यू ऑर्लिन्समधील थोडा काळ वगळता चेस कधीही अमेरिकेत राहिला नव्हता; परंतु त्याच्या बहुतेक कादंबऱ्यांतील प्रसंग अमेरिकेत घडतात. १९४३ मध्ये गुन्हेगारी जगताविषयी लिहिणाऱ्या रेमंड चॅंडलरने चेसने त्याच्या लिखाणातील मजकूर जसाच्या तसा उचलल्याचा यश़स्वी दावा केला. त्याबद्द्ल चेसला "द बुकसेलर" मध्ये जाहीर माफी मागावी लागली. +चेसच्या कथांमधील पात्रं कोणत्याही मार्गाने श्रीमंत कसे होता येईल ह्या विचाराने पछाडलेली असतात. त्याकरता ती निरनिराळे गुन्हे करतात. मग ते विमा पॉलिसीतील अफरातफर असो किंवा चोरी. आणि त्यात त्यांचे बेत फसतात; त्यात खून पडतात व शेवटी त्या कथेतील नायकास समजते की त्याने जे करायला घेतले होतं ते शेवटी त्याच्याच अंगावर शेकणार हे अगदी स्वाभाविकच होते. चेसच्या कथेतील स्त्रिया सुंदर, चलाख व बेईमान असतात. त्या आपल्या मार्गात येणाऱ्या व आपण केलेला गुन्हा उघडकीस आणणाऱ्यास ठार करण्यास मागेपुढे पहात नाहीत. चेसच्या कथा विभक्त कुटुंबांभोवती रचल्या गेल्या आहेत. कथेचे शीर्षक रहस्याचा शेवट थोडक्यात व्यक्त करणारे असते. +अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांमध्ये वाचकाला खुनी/गुन्हेगार कोण ते जाणून घेण्याची उत्सुकता असते. याउलट जेम्स हॅडली चेसच्या कांदबऱ्यांमध्ये खुनी/गुन्हेगार कोण आहे याची माहिती वाचकाला अगोदरच असते. असे असूनसुद्धा चेस वाचकाला कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतो. पुदे काय ? याची वाचकास सतत उत्कंठा वाटत रहाते. हेच जेम्स हॅडली चेसच्या लेखनाचे वैशिष्ट्य व यश आहे. +चेसच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्रिया महत्त्वाची भूमिका पार पाडतात. कथेतील नायक त्यांच्या प्रेमात पडतात व आपल्य प्रेयसीच्या इच्छेनुसार, तिला प्राप्त करण्यासाठी कोणाचाही खून करण्यास राजी होतात. शेवटी नायकास समजते की आपण वापरले गेले आहोत. +जेम्स हॅडली चेस आशिया व आफ्रिकेत लोकप्रिय होता. फ्रान्स व इटलीमध्ये देखील तो लोकप्रिय होता. त्याच्या २० कादंबऱ्यांवर तेथे चित्रपट बनवण्यात आले. पेरेस्त्रोइकाच्या काळात व त्यानंतर तो सोव्हिएट युनियनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. +1939 - No Orchids For Miss Blandish (filmed in 1948, 1971 and 1978) +1939 - The Dead Stay Dumb +1939 - He Won't Need It Now +1940 - Twelve Chinks And A Woman +1940 - Lady, Here's Your Wreath +1941 - Get A Load Of This +1941 - Miss Callaghan Comes To Grief (filmed in 1959) +1944 - Miss Shumway Waves A Wand (filmed in 1962 and 1995) +1944 - Just The Way It Is +1945 - Eve (filmed in 1962) +1946 - More Deadly Than The Male +1946 - I'll Get You For This (filmed in 1950) +1946 - Make The Corpse Walk +1946 - Blonde's Requiem +1946 - Last Page +1947 - No Business Of Mine +1948 - The Flesh Of The Orchid +1948 - Trusted Like The Fox +1949 - You're Lonely When You're Dead +1949 - The Paw In The Bottle +1949 - You Never Know With Women +1950 - Twelve Chinamen and A Woman +1950 - Figure It Out For Yourself +1950 - Lay Her Among The Lillies (filmed in 1965) +1950 - Mallory +1951 - Why Pick On Me +1951 - Strictly For Cash +1951 - But A Short Time To Live +1951 - In A Vain Shadow +1952 - The Double Shuffle +1952 - The Wary Transgressor +1952 - The Fast Buck +1953 - I'll Bury My Dead +1953 - The Things Men Do +1953 - This Way For A Shroud +1954 - Mission To Venice (filmed in 1964) +1954 - Safer Dead +1954 - The Sucker Punch (filmed in 1958) +1954 - Tiger By The Tail (filmed in 1957) +1955 - You've Got It Coming +1955 - Mission To Siena +1955 - The Pickup +1955 - Ruthless +1956 - There's Always A Price Tag +1956 - You Find Him, I'll Fix Him +1957 - The Guilty Are Afraid +1957 - Never Trust A Woman +1958 - Not Safe To Be Free +1958 - Hit And Run (filmed in 1986) +1958 - The Case Of The Strangled Starlet +1959 - Shock Treatment +1959 - The World In My Pocket (filmed in 1961) +1960 - Come Easy, Go Easy (filmed in 1962) +1960 - What's Better Than Money +1961 - A Lotus For Miss Quon (filmed in 1967) +1961 - Just Another Sucker (filmed in 1998) +1962 - I Would Rather Stay Poor (filmed in 1974) +1962 - A Coffin From Hong Kong (filmed in 1964) +1963 - Tell It To The Birds (filmed in 1987) +1963 - One Bright Summer Morning +1964 - The Soft Centre +1965 - The Way the Cookie Crumbles +1965 - This Is For Real +1966 - You Have Yourself A Deal (filmed in 1967) +1966 - Cade +1967 - Well Now, My Pretty +1967 - Have This One On Me +1968 - An Ear To The Ground +1968 - Believed Violent (filmed in 1990) +1969 - The Whiff Of Money +1969 - The Vulture Is A Patient Bird +1970 - There's A Hippie On The Highway +1970 - Like A Hole In The Head +1971 - An Ace Up My Sleeve (filmed in 1976) +1971 - Want To Stay Alive (filmed in 1990) +1972 - Just A Matter Of Time +1972 - You're Dead Without Money +1973 - Have A Change Of Scene +1973 - Knock, Knock! Who's There +1974 - So What Happens To Me +1974 - Goldfish Have No Hiding Place +1974 - Three Of Spades +1975 - The Joker In The Pack +1975 - Believe This, You'll Believe Anything +1976 - Do Me A Favour, Drop Dead +1977 - I Hold The Four Aces +1977 - Meet Mark Girland +1977 - My Laugh Comes Last (filmed in 1995) +1978 - Consider Yourself Dead +1979 - You Must Be Kidding +1979 - A Can Of Worms +1980 - You Can Say That Again +1980 - Try This One For Size (filmed in 1989) +1981 - Hand Me A Fig Leaf +1982 - Have A Nice Night +1982 - We'll Share A Double Funeral +1983 - Not My Thing +1984 - Meet Helga Rolfe +1984 - Hit Them Where It Hurts diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14615.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1f997111944feeee0704ea98de3c876196455d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14615.txt @@ -0,0 +1,5 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०२२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. +अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14642.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..345548cf18cd4a16d96154b4351f069e63d4220d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14642.txt @@ -0,0 +1 @@ +जेराल्ड एडवर्ड पेकओव्हर (२ जून, १९५५:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हा  झिम्बाब्वेकडून १९८३ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता व उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14650.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e371b567c1ed43f4953cbf62a60742ba03d56ffa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14650.txt @@ -0,0 +1 @@ +जेराल्डीन ॲन डेव्हिस (मे, १९४६:इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14667.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f118fa7c22e4deb8f62509569afb6cf96a22683 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14667.txt @@ -0,0 +1,5 @@ +जेरे मेटकाल्फ (जन्म लुईसविले) एक अमेरिकन सामाजिक कार्यकर्ते, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि ब्रेकथ्रू लक्झरी चे संस्थापक आहेत. , सेव्ह अॅनिमल्स आणि राइज शाइन ग्रो या सामाजिक मोहिमांसाठी ती ओळखली जाते. तिला मॉडर्न लक्झरी तर्फे २०२० मध्ये वन टू वॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] +लुईसविले, केंटकी येथे जन्मलेली, वयाच्या २ व्या वर्षापासून मौल्ट्री येथे वाढली. मेटकाल्फने १९९४ मध्ये जॉर्जिया विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी पूर्ण केली. तिने आयसीएफ साठी प्रशिक्षण घेतले आणि सन २००० मध्ये प्रमाणित प्रशिक्षक बनले.[२] +२०१० मध्ये, २००८-२००९ च्या मोठ्या मंदीनंतर, तिने रिअल इस्टेट उद्योगात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लक्झरी रिअल इस्टेटमध्ये ती सोदबाया इंटरनॅशनल रिऍलिटी आणि अटलांटा मध्ये कार्यकारी स्तरावर काम करत होती आणि बकहेड  आणि हिस्टोरिक ब्रूकहॅवन मध्ये विक्री करत होती. २०१६ मध्ये तिने टॉप रिअल इस्टेट एजंट्स टेल हाऊ दे डू इट पॉडकास्ट (उर्फ जेरे मेटकाल्फ पॉडकास्ट) लाँच केले.[३] पॉडकास्ट पटकन प्रसिद्ध झाले आणि जगभरात ऐकले गेले. त्याच वर्षी, २०१६, ती सोथबीच्या मार्केट लीडर्स बनली. २०१८ मध्ये तिने तिच्या सामाजिक कार्याची सुरुवात एफएनएन  (गरजूंसाठी अन्न) या मोहिमेद्वारे केली जिथे तिने आश्रय नसलेल्या लोकांना दररोज बॉक्स जेवण दिले. २०२० मध्ये तिने तिच्या प्रतिनिधींसोबत सेव्ह अॅनिमल्स मोहीम सुरू केली.[४] +अधिकृत संकेतस्थळ +जेरे मेटकाल्फ रियल्टर प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14689.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14689.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14726.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b9c02ae5614d6b738ce859a8f41c4980a04c29d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14726.txt @@ -0,0 +1 @@ +जेवळी हे गाव लातूर तालुक्यातील नागझरी आणि टकळी या गावाच्या सेंटर मध्ये आहे . या गावी जाण्या साठी लातूर येथून शिवाजी चौक , पाण्याची टाकी एकमत चौक कळंब रोड लातूर येथून टमटम ने जाण्याची व्यवस्था आहे. हे गाव मांजरा नदी काठी वसलेले हे गाव आहे. या गावं मध्ये शेती हा व्यवसाय केला जातो . शेती व्यतरिक्त या गावी पशुपालन हा व्यवसाय केला जातो.chi diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14728.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e43b37e3bba6a4c6f2bd0f54cd22bb652e3d0ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14728.txt @@ -0,0 +1 @@ +हावियेर हर्नांदेझ बाल्काझार (स्पॅनिश: Javier Hernández Balcázar; १ जून १९८८, ग्वादालाहारा) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या प्रीमियर लीगमधील मँचेस्टर युनायटेड तसेच मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14751.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e1da73ac13a06615a10d8b3333792dcf04502cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14751.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +जेसन बेह्रेनड्रॉफ (२० एप्रिल, १९९०:न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पीटर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये सन २०१८ पासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. +त्याने भारताविरूद्धच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी ट्वेंटी२० तर १२ जानेवारी २०१९ रोजी एकदिवसीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14763.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330ebea3aa298467f802dca11330619f2c4866eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14763.txt @@ -0,0 +1 @@ +जेसन ओमर होल्डर (५ नोव्हेंबर, इ.स. १९९१:ब्रिजटाउन, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14773.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a84cae0451d6f18ac543235f2bfa756bcc03074 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14773.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेसिका मिशेल चेस्टेन (२४ मार्च, १९७७ - ) एक अमेरिकन अभिनेत्री आणि निर्माता आहे. प्रामुख्याने स्त्रीवादी थीम असलेल्या प्रकल्पांमध्ये अभिनय करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या चेस्टेनला दोन टोनी पुरस्कार आणि प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकनांव्यतिरिक्त अकादमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोबसह विविध पुरस्कार मिळाले आहेत. टाइम मासिकाने २०१२ मध्ये तिला जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून नाव दिले होते. २०२१ मधील द आइज ऑफ टॅमी फेय चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला.[१][२][३][४][५] +साचा:DEFAUTSORT:चेस्टेन, जेसिका diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14786.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..140c70dd9b10c6e7a3e655771783e170fc5c486f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14786.txt @@ -0,0 +1 @@ +जेसिका ॲन सिम्प्सन ( १० जुलै १९८०) ही एक अमेरिकन पॉप गायक, गीतकार व अभिनेत्री आहे. आपल्या पॉप गाण्यांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेलेल्या सिम्प्सनला आजवर आंतराराष्ट्रीय स्तरावर अनेक संगीत पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14793.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b1f4bd7774b97d571d92e19d0ea95c7fa38005b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14793.txt @@ -0,0 +1,37 @@ +२२ एप्रिल, इ.स. २०१२ +दुवा: ESPN Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1480.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1f779544d4cf362bebb9ad120c3c3fc9d797872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1480.txt @@ -0,0 +1,4 @@ +गलवान नदी भारताच्या लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाच्या अक्साई चिन भागातील नदी आहे. ही नदी काराकोरम पर्वतरांगेत उगम पावते. ही नदी सिंधु नदीची उपनदी आहे. + +लेह येथील लडाखी अन्वेषक(?) गुलाम रसूल गलवान यांच्या नावावरून नदीचे नाव देण्यात आले. १9999 he(??) मध्ये, तो या ब्रिटिश मोहिमेच्या पथकाचा एक भाग होता जो चंग चेन्मो खो valley्याच्या उत्तरेकडील भागाचा शोध घेत होता, जेव्हा तो या अज्ञात नदी खो into्यात गेला. हरीश कपाडिया नमूद करतात की हे एक दुर्मिळ उदाहरण आहे जिथे एका मुख्य भौगोलिक वैशिष्ट्याचे नाव मूळ शोधकर्त्याच्या नावावर आहे. +साचा:OSM Location map diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14806.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ad21838465340207ffaadf594bb6f5f10969bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14806.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेड विन्स्टन डर्नबाख (३ मार्च, इ.स. १९८६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14818.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39e71b3e6638520fb41a3513ef1fd7b59746d7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14818.txt @@ -0,0 +1 @@ +जैताखेडा हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तर दिशेस असलेल्या कन्नड तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14821.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09d3a6553cfb793a0e6c1ea855f60ea38f8b1038 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14821.txt @@ -0,0 +1,6 @@ +१६° ३५′ २४″ N, ७३° २१′ ००″ E +जैतापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये वसलेले एक गाव आहे. जैतापूर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जैतापुरच्या खाडीला काजवी नदीचा संगम होतो..[१]. +जैतापूर हे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाचे बंदर होते.[२] +जैतापूर 16°35′N 73°21′E / 16.59°N 73.35°E / 16.59; 73.35 या अक्षांश-रेखांशावर वसलेले आहे. गावाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची ८० मीटर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[३] +न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बनवत असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे जैतापूर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोला सार्कोझी यांच्या डिसेंबर इ.स. २०१०मधील भेटी दरम्यान मंजुरी देण्यात आली. त्यासाठी करण्यात आलेल्या करारान्वये फ्रान्सच्या अरिवा या कंपनीला १६५० मेगावॅटांची एक याप्रमाणे एकूण ९९०० मेगावॅट क्षमतेपर्यंत नेणाऱ्या ६ अणुभट्ट्या उभारून देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकल्पाची खरी जागा, जैतापूर शेजारील माडबन या गावात आहे, पण जैतापूरला बंदर असल्यामुळे प्रकल्पाला जैतापूरचे नाव देण्यात आले आहे. +हा प्रकल्प जर पूर्णपणे चालू झाला, तर ९९०० मेगावॅटांचा हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प ठरेल आणि ९२०० मेगावॅटांच्या जपानमधील काशिवाझाकि-कारिवा अणुऊर्जा प्रकल्पालाही तो मागे टाकेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14832.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfaa70fe6ece2c2ca300575c020573885217008a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14832.txt @@ -0,0 +1,7 @@ +जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात माडबन-जैतापूर येथे होऊ घातलेला प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प आहे. तब्बल ९,९०० मेगावॉट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असून, विदेशी सहकार्यातून साकारला जात असलेला भारतातील पहिला प्रकल्प आहे [१]. एकूण एक लाख कोटी रुपयांची प्रचंड गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. +६ डिसेंबर २०१०ला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील २ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्यांची बांधणी व २५ वर्षापर्यंत अणूइंधन पुरवण्यासाठी करार करण्यात आला. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी व भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. +फ्रान्सची अणुउर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी अरेवा व भारताची अणुउर्जा कंपनी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या मध्ये हा ९३० कोटी डॉलरचा करार करण्यात आला. +या प्रकल्पामध्ये ६ युरोपियन प्रेशराइज्ड अणुभट्या प्रस्तावित आहेत. या अणुभट्ट्यांची संकल्पना व विकास फ्रान्सच्या अरेवा कंपनीने केला आहे. प्रत्येक अणुभट्टी १६५० मेगावॉट वीज उत्पादन करणार आहे. म्हणजे एकूण ९९०० मेगावॉट वीज या प्रकाल्पातून निर्माण होणार आहे. +या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च अंदाजे १,००,००० कोटी रुपये(?) आहे. या प्रकारच्या अणुभट्ट्या जगात अजून कुठेही कार्यान्वित नाहीत पण फिनलंडमध्ये १, फ्रान्समध्ये १ व चीनमध्ये २ अणुभट्ट्याची बांधणी चालू आहे. चीनने अरेवा बरोबर ३ अनुभट्ट्यांसाठी करार केला आहे. त्यातील ताईशान १ ही अणुभट्टी २०१३त, व ताईशान २ ही अणुभट्टी २०१४मध्ये कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. +हा प्रकल्प कोकणात आहे. पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस सह्याद्री डोंगर आहे. प्रकल्पापासून १० किलोमीटरच्या परीघात ४०७ हेक्टर इतके प्रचंड उत्तम प्रकारच्या खारफुटीचे वनक्षेत्र आहे[२] +फ्रान्स देशाच्या अरेवा कंपनीकडून अणुभट्ट्यांचा पुरवठा होणार आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14844.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d64592171b307ba6b3ff4b491dc3a9464c1cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14844.txt @@ -0,0 +1 @@ +जैन धर्मात अहिंसा हे एक मूळभूत सिद्धांत आहे जे त्याच्या नैतिकता आणि सिद्धांताचे गठन करते. अहिंसा या शब्दाचा अर्थ असा आहे की, हिंसाचा अभाव किंवा जीवांना नुकसान पोचवणाऱ्या इच्छेचा अभाव. अहिंसेच्या सिद्धांतापासून शाकाहार व जैननांची इतर अहिंसक प्रथा आणि अनुष्ठान प्रवाहित होतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14845.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dac97186d21db684a28f700fc6e29213f6d73b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14845.txt @@ -0,0 +1 @@ +जैन ध्यान, ही रत्नत्रयच्या सोबत, जैन धर्मात आध्यात्मिकतेची केन्द्रीय क्रिया राहिलेली आहे.[१] जैन धर्मात ध्यानाचा उद्देश्य स्वतःला स्वीकार करणे, आत्ममुक्ति प्राप्त करणे आणि आत्म्याला पूर्ण स्वतंत्रतेकडे घेऊन जाणे आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14848.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1455eb6d82e5abd9a76c653df60e1ce79e6e224 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14848.txt @@ -0,0 +1,7 @@ +जैनकवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. +शौक्षणीक व्यवस्था/समस्या  : + +आरोग्य विषयक समस्या- +केंद्र इतकेच नव्हे तर गावात साधे मेडीकल सुद्धा नाही, दुर्दैव म्हणा किंवा आनखी काही मेडीकल मध्ये मिळणाऱ्या गोळ्या या जैनकवाडी गावातील किराणा मालांच्या दुकानात सर्रास विक्री केली जाते तेही विना मार्गदर्शन विना परवानगी, यामुळे आपणास जैनकवाडी गावातील आरोग्य विषयक समस्या विषयी वरील मुद्दयांच्या आधारे समजण्यास मदत होते. गावात सिमेंट कॉक्रीट पासून गटारे तयार करण्यात आली आहे. गटारे तयार केल्या पासून या गटारांची साफसफाई देखील केली नाही. परिणामी या गटरातून दुर्गंधी येते. तसेच पावसाळ्यात या गटारांमध्ये साचलेल्या घाणी मुळे घाण पाणी रस्तांवर येते तसेच या घाणीत डेंगू सारखे महाभयानक आजार पसरवणारे डासांची पैदास होते. +ऐवढे होऊनही ही ज्यांची जबाबदारी आहे ते ग्रांमपंचायत पदाधिकारी या कडे सर्रास दुर्लक्ष करताना आपल्याला दिसून येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14857.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a77a16d568757eea4f65288926af86709c523ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14857.txt @@ -0,0 +1,53 @@ +जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवसृष्टीची जैविक विविधता आणि परिवर्तनशीलता आहे. जैवविविधता हे जनुकीय प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे. तलाव, तळे, नदी अश्या परिसंस्थांचा अभ्यास करून तेथे पाहण्यात आलेल्या जैवघटकांची माहिती मिळवल्यानंतर सजीवांमधील विविध जाती, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता आढळून येते. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते. +झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फोट’ या नावाने ओळखला जातो. ह्यात बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यापुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा अतोनात नाश होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडे लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बागडावीत. पण आताच्या सध्याच्या स्थितीत पाहिल्यास सगळीकड काँक्रिटीकरण वाढलेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडं लावली जातात. त्यामुळे फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे.[१] +आयुमर्याद +प्राणी | आयुमर्याद +मे फ्लाय | १ - २४ तास. +घरमाशी | १ - ४ महिने. +कुत्रा |. १२ - १८ वर्षे. +शाहमृग |. ५० वर्षे. +हत्ती | ७० - ९० वर्षे. +काही सजीव आणि त्यांचा वेग :- +बहिरा ससाणा (Falcon) = ३२० कि.मी प्रति तास. +चित्ता = ११२ कि.मी प्रति तास. +ब्ल्यू फिश = ४०-४६ कि.मी प्रति तास. +ससा = ५६ कि.मी प्रति तास. +खार = १९ कि.मी प्रति तास. +उंदीर = ११ कि.मी प्रति तास. +माणूस = ४० कि.मी प्रति तास. +कासव = ०.२७ कि.मी प्रति तास. +गोगलगाय (Snail) = ०.०५ कि.मी प्रति तास. +इ.स.१९६८ मध्ये रेमंड एफ. दासमान या वन्यजीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्याने ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला. सुमारे दहा वर्षांनंतर, म्हणजे १९८०मध्ये विज्ञान आणि पर्यावरण कायद्याचा मसुदा बनवण्याच्या वेळी हा शब्द चांगलाच रूढ झाला होता. थॉमस लव्हजॉय यानी कॉन्झर्व्हेशन बायॉलॉजी या पुस्तकाच्या उपोद्‌घातामध्ये लिहून तो वैज्ञानिकांच्या समोर आणला. यापूर्वी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा १९७५ सालापासून वापरात होती. पण १९८०मध्ये रॉबर्ट ई. जेनिन्स याने अमेरिकेत जैविकविविधता असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. सध्या अमेरिकेत नॅचरल हेरिटेज असा शब्द वापरला जातो. या शब्दाची व्याप्ती जैवविधतेहून अधिक आहे. यामध्ये भूशास्त्र-जिऑलॉजी आणि भूप्रदेशाचा समावेश केला आहे.[२] +जैविक विविधता किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जातींची विविधता, आणि जातींमधील संपन्नता (जीवशास्त्रीय संपन्नता). जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे “ जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता, जातींमधील विविधता आणि परिसंस्थेमधील विविधता. जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे (१) जातीमधील विविधता, (२) परिसंस्थेमधील विविधता आणि (३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता. +इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अ‍ॅन्थनी कॅंपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली. +जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळते. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता ही तापमान, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, समुद्रसपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते. सजीवांच्या देशी जाती आणि अप्रिसंस्थेच्या(?) वितरणाच्या अभ्यासास 'जैवभूगोल' असे म्हणतात. +विषुववृत्ताजवळील उष्ण प्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते. सन २००६मध्ये आययूसीएन या संस्थेने जाहीर केलेल्या दुर्मीळ किंवा अस्तित्व धोक्यात आलेल्या सजीवांची संख्या ४०,१७७ एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता ही महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटींनी अधिक आहे. +सामान्यपणे ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत जैवविविधता वाढत जाते. शून्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये समुद्रसपाटीजवळ ती सर्वाधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून उंचावर जैवविधता कमी असते. या प्रकारास जाति विविधतेमधील अक्षवृत्तीय प्रवणता असे म्हणतात. पर्यावरणातील अनेक घटकांचा विविधतेवर परिणाम होतो. पण सर्वाधिक परिणामकारक घटक तापमान हा आहे. कमीतकमी आणि सर्वाधिक तापमानातील फरक जेवढा अधिक तेवढी जैवविधता कमी. +जैवविविधता समृद्ध क्षेत्र अशा ठिकाणांना "हॉट स्पॉट" म्हणावे ही कल्पना डॉ. सबिना विर्क यांनी १९८८मध्ये मांडली. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक जातींचे वस्तीस्थान आहे त्यास जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता येते. बहुतेक समृद्धक्षेत्रे ही मानवी वस्त्यांजवळ आहेत. समृद्धक्षेत्रे जगभर विखुरलेली असली तरी उष्ण कटिबंधातील वनांत आणि सदाहरित जंगलांत त्यांची संख्या सर्वाधिक आहे. +ब्राझीलमधील अटलांटिक पर्जन्य-वन हे त्यांपैकी एक आहे. या वनामध्ये २०,००० प्रकारच्या वनस्पती, १३५० पृष्ठवंशी प्राणी आणि लक्षावधी कीटक आहेत. यातील निम्म्याहून अधिक असे आहेत, की ते इतरत्र कोठेही आढळत नाहीत. मादागास्कर बेटावर एकमेव अरण्य, मादागास्कर शुष्क वन आणि सपाटीवरील पर्जन्यवन आहे. मादागास्कर मूळ आफ्रिकन भूमीपासून साडेसहा कोटी वर्षांपूवी वेगळे झाल्याने या वनातील सजीवांमध्ये प्रदेशनिष्ठता दिसते. मादागास्करच्या भूमीवर अनेक जाती आणि परिसंस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत. इंडोनेशियामधील १७००० बेटांनी १९,०४,५६० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. या प्रदेशामध्ये जगातील १० टक्के सपुष्प वनस्पती, १२ टक्के पृष्ठवंशी प्राणी, १७ टक्के सरपटणारे प्राणी, पक्षी आणि उभयचर प्राणी असे २४ कोटी माणसांच्या वस्त्यांच्या सहवासात आहेत. समृद्ध जैवविविधता असलेले काही भाग वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशनिष्ठ भागांपासून उगम पावलेले असल्याने त्यांच्यामध्ये नेहमीच्या बदलाहून वेगळे बदल घडून आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच पर्वतावर असलेला आल्पीय प्रदेश किंवा उत्तर अमेरिकेतील दलदल (पिट बॉग). +जैवविधतेचा अचूक अभ्यास हा असा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो असे ध्यानात आले आहे. +आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकांना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू असे एकपेशीय रचनेचे होते. चौपन्न कोटी वर्षांपूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कॅंब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कॅंब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कॅंब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४० कोटी वर्षांमध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली.(या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. +गेल्या दोन-तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण हे सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप आहे. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायांचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस”ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते. +पृथ्वीवर एका वेळी सर्वाधिक किती सजीव राहू शकतील ही पृथ्वी ग्रहाची "सजीव धारण क्षमता" झाली. उदा. एका हेक्टरमध्ये अधिकतम किती गव्हाचे उत्पादन घेता येईल याची जीवशास्त्रीय मर्यादा गणिताने काढता येते. जाती-विविधता किती असू शकेल याचा अंदाज काढता येतो. सागरी सजीवांची विविधता वृद्धिवक्र पद्धतीने तर भूमीवरील सजीवांची विविधता घातश्रेणीने वाढते. एका वैज्ञानिकाच्या म्हणण्याप्रमाणे चतुष्पाद प्राणी आजच्या घटकेला भूप्रदेशावरील ६४% प्रदेशातसुद्धा पोहोचलेले नाहीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय चतुष्पाद सजीवांची वाढ अशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे की सर्व प्रकारच्या परिसंस्थेमेध्ये चतुष्पाद पोहोचतील. +याउलट फेनेरोझोइक कालखंडामध्ये जैवविविधतेच्या वाढीचा आलेख अपास्ताकार (हायपरबोलिक) आकाराचा दिसतो. पहिल्या स्तरातील धन पुनःप्रदाय पद्धतीने (पॉझिटिव्ह फीडबॅक) होतो. जेवढी पूर्वजांची संख्या अधिक तेवढी त्यापासून निर्माण होणाऱ्या पिढ्यांची संख्या अधिक. वृद्धीसाठी आवश्यक घटकांचा तुटवडा असल्यास सजीवांची विविधता ऋण पुनःप्रदाय पद्धतीने कमी होते. अपास्ताकार वाढीचे आणखी एक उदाहरण म्हणजे मानवी लोकसंख्येमधील वाढ. तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबर आणि कृषी क्षेत्रामधील सुधारणामुळे अजून मानवी लोकसंख्या चरम वृद्धी संख्येपर्यंत पोहोचली नाही. +मानवाच्या उदयाबरोबर आणखी एक विलोपन क्रिया चालू झाली आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत होत आहे. यास होलोसीन मास एक्स्टिन्शन असे म्हणण्याची पद्धत आहे. होलोसीन या ग्रीक शब्दाचा अर्थ “आधुनिक” असा आहे. प्लाइस्टोसीन कालखंडाचा अस्त झाल्यानंतर होलोसीन युगाचा सुमारे ११,००० वर्षापूर्वी प्रारंभ झाला. इ.स.पू. १०,००० मध्ये कृषी व्यवस्थेचा प्रारंभ झाला. परिसरामध्ये तंत्रज्ञान आणि अवजारांच्या मदतीने बदल करून नैसर्गिक अधिवास मानवास राहण्यायोग्य बनवणे हे होलोसीन युगाचे वैशिष्ट्य. मानवी हस्तक्षेपामुळे सध्या विलोपन क्रिया एवढी झपाट्याने चालली आहे की फक्त १०० वर्षामध्ये इतर सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे. +जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. +पिकांमधील विविधतेमुळे नेहमीचे पीक रोग किंवा किडीमुळे नष्ट झाल्यास पिकामध्ये हवे ते बदल घडवून आणण्यासाठी पिकांच्या वन्य जातींमधून इनब्रीडिंग करता येते. +शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळावे यासाठी एकच पीक विस्तृत क्षेत्रावर घेण्याची पद्धत आहे. कृषि व्यवसायातील बहुतेक अरिष्टे एकाच वाणाची निपज विस्तृत क्षेत्रावर केल्याने झालेले आहेत. यातील प्रमुख म्हणजे युरोपमध्ये १९व्या शतकातील मद्य उद्योगावरील संकट आणि अमेरिकेतील मक्यावरील रोगामुळे पडलेला १९७०चा दुष्काळ. +मानवी वापरासाठी असलेले ८०% अन्न फक्त वीस प्रकारच्या वनस्पतीपासून मिळविण्यात येते.पण त्याच्या ४०,००० जाती प्रत्यक्ष मानवी वापरात आहेत. यामध्ये निवारा, अन्न, फळे, औषधे, आणि वस्त्रप्रावरणे यांचा समावेश होतो. पृथ्वीवरील जैवविविधता वाढत्या लोकसंख्येची गरज अजून भागवत आहे यात शंका नाही पण मानवी वापराच्या जातींमधील विविधता झपाट्याने कमी होत आहे. याचा विचार करण्याची पाळी आली आहे. +जैवविविधता आणि मानवी आरोग्य हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कारण होत आहे. जैवविविधतेच्या नाशामुळे पृथ्वीच्या आरोग्यावर परिणाम होत आहे यावर शास्त्रीय संशोधन झाले आहे. जागतिक हवामान बदलाचे कारण हे मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक कारणापैकी एक. रोगाचे वाहक आणि कारक असणाऱ्या सजीवांचा प्रसार, गोड्या पाण्याची कमतरता, कृषि उत्पादनामधील घट, कृषि उत्पादनामधील तोच तोच पणा वगैरे. एखादी जाति नष्ट झाल्यानंतर निसर्गत: त्यास पर्याय उपलब्ध असायचा. पण आता असे पर्याय कमी उपलब्ध होत आहेत. ज्या जाति टिकून राहत आहेत त्या नवीन पोषितामध्ये संक्रमित होत आहेत. जुनेच आजार नव्या दाद न देणाऱ्या आजारांत बदलले जात आहेत. बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू आणि इन्‍फ्लुएंझा हे एकाच विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. वेस्ट नाइल व्हायरस, लाइम आजार, हांटाव्हायरस असे नवीन विषाणू माणसामध्ये येण्यामध्ये त्यांच्या मूळ पोषितामध्ये झालेले परिवर्तन कारणीभूत आहे. +पाण्याची वाढती मागणी आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसणे हा मानवी आरोग्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. स्वच्छ पाण्याचे वितरण वाढले असले तरी अनेक देशामध्ये पाण्याचे स्रोत नाहीसे होत आहेत. २००८ च्या जागतिक लोकसंख्येच्या अभ्यासावरून निघालेल्या माहितीनुसार अविकसित राष्ट्रामधील फक्त ६२% व्यक्तीना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे. +जैवविविधतेशी संबंधित आणखी काहीं प्रश्न म्हणजे अन्न सुरक्षा आणि सकस अन्नाची उपलब्धता, संसर्गजन्य आजार, आरोग्य विज्ञान , औषधांची उपलब्धता , सामाजिक आणि मानसिक आरोग्य. +जैवविविधतेमधून औषध निर्मिती, आणि नव्या औषधांचा स्रोत सतत उपलब्ध आहे. आजच्या घटकेस अमेरिकन औषध उद्योगातील ५०% औषधामध्ये वनस्पति , प्राणी किंवा जीवाणू, कवके यांचा प्रक्रियेमध्ये कोठेतरी वापर केलेला आहे. जगातील ८०% लोकसंख्या प्राथमिक आरोग्यसेवेसाठी नैसर्गिक उपचारपद्धति किंवा नैसर्गिक औषधावर अवलंबून आहे. आजपर्यंत फार थोड्या जातींचा त्यांच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास झालेला आहे. जैवविविधतेचा नव्या इलेक्ट्रॉनिक्स आणि बायालॉजी यांच्यापासून निघालेली संयुक्त शाखा ‘बायॉनिक्स’ मध्ये झपाट्याने वापर चालू आहे. १९८०नंतर औषध उद्योगामध्ये नव्या औषधांची निर्मिती कमी झाल्यासारखे वाटत होते. पण जनुकीय शास्त्र आणि मानवी जनुक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नव्या रासायनिक औषधांच्या निर्मितीवर भर पडत आहे. सागरी जैवविविधतेवर आधारित औषध निर्मिती नव्याने तपासून पाहण्याची गरज उत्पन्न झाली आहे. +अनेक उद्योगामध्ये सजीवापासून मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या वस्तूंचा वापर होतो. घरे, कपडा, रंग, रबर आणि इंधन सर्वस्वी सजीवापासून मिळवले जातात. जैवविविधता पाणी, इमारती, लाकूड, कागद, तंतू आणि अन्न यांच्या पुनः पुनः निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे आर्थिक नुकसान. +जैवविविधता आस्तित्वात असण्याने पक्षी निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण, वनस्पति आणि प्राण्यांमधील सहसंबंध यांचा अभ्यास असे छंद जोपासता येतात. जंगलातील आडवाटा तुडवणे, फुलांचे ताटवे न्याहाळणे अशा निसर्ग सहलीनी जो आनंद मिळतो तो जैवविविधता नष्ट करण्याने हिरावून घेतला जातो. शंभर वर्षापूर्वी फक्त पुस्तकांमध्ये वर्णन केलेला एखादा पक्षी किंवा फुलपाखरू किंवा एखादी औषधी वनस्पति आणि त्याची फुले परत एकदा पहावयास मिळावी याचा आनंद अवर्णनीय आहे. सध्या जंगलामधून केवळ वाघ पहायला किंवा हत्तीवरून जंगल तुडवणे यासाठी सफारी आयोजित केल्या जात आहेत. केन्यासारखा देश सिंह,झेब्रा,आणि, पाणघोडे पहाण्यासाठी जगभरातील पर्यटकाना आकर्षित करतो आहे. +जैवविविधतेमुळे अनेल संगीतकार, चित्रकार, शिल्पी, लेखक आणि कलावंतामध्ये सौंदर्यदृष्टी आलेली आहे. अनेक संस्कृतीमध्ये जैवविविधता टिकवून राहणे म्हणजेच संस्कृति असा दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे. राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये खेजडी झुडूप आणि कृष्णमृग यांच्या रक्षणासाठी बिष्णोई जमातीनी प्राण गमावले आहेत. महराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील अनेक देवस्थानांच्या आश्रयाने वाढलेल्या देवरायामध्ये झाडाचे पानसुद्धा तोडायचे नाही अशा अलिखित नियमामुळे अनेक प्रजाति टिकून राहिलेल्या आहेत. +बागामध्ये शोभेच्या वनस्पति लावणे, वाढवणे, औषधी वनस्पति उद्यान, घरगुति मत्स्यपालन, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, अशा अनेक व्यबसासायांचा उगम जैवविविधतेमध्ये आहे. सर्वसामान्य व्यक्ती अशा छंदाना मनापासून प्रतिसाद देते. व्यावसायिकपणे दुर्मीळ प्राणी जोपासणे, त्यांना वाढवणे, दुर्मीळ पक्षी सांभाळणे त्याना परत निसर्गामध्ये सोडणे, त्यांचे संवर्धन अशा छंदांचे नेमके मूल्यमापन करणे हे कठीण काम आहे. पण केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी काहीं संस्था हे काम पदरमोड करून करत आहेत. राजकीय दृष्ट्या ग्रीन पार्टी नावाचा पक्ष १९७०पासून जर्मनी, बेल्जियम, स्वीडन यांमध्ये पर्यावरणरक्षण या अजेंड्यावर काम करतो आहे. आज ही लाट युरोप आणि उत्तर अमेरिकमध्ये एक प्रभावी पक्ष बनली आहे. +जैवविविधतेमुळे अनेक पर्यावरण सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवा प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्षपणे मानवी जीवन सुसह्य बनवतात. हवेच्या घटकांचे संतुलन, गोड्या पिण्याच्या पाण्याचे चक्र, यांचे मूल्यमापन अशक्य आहे. यामधील जैवविविधतेच्या मदतीची रुपयात किंवा डॉलरमध्ये किंमत केल्यास कोणत्याही प्रगत राष्ट्राला ती चुकवता येणार नाही. मृदेमधील अन्नघघटक चक्र, सुपीक जमीन तयार करणे, अशी कामे मानवी प्रयत्‍नांनी करायची ठरवली तर ते अशक्य आहे. केवळ संतुलितपणे ज्या सेवा जैवविविधतेमुळे मिळतात त्या अमूल्य आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर ते कीटकाद्वारे करण्यात येणाऱ्या परागीभवनाचे द्यावे लागेल. कीटकांनी मानवास दिलेली ही देणगी पैसे खर्च करून करवून घ्यायची तर किती रक्कम द्यावी लागेल याचा विचारच केलेला बरा. +जागतिक सजीव वर्गीकरण विभागाने आणि युरोपियन डिस्ट्रिब्यूटेड इंस्टिट्यूट ऑफ टॅक्सॉनॉमी या संस्थानी सजीवांच्या प्रत्येक वर्गातील (फायला) एकूण जातींचा २०१०मधील केलेला अंदाज प्रत्यक्षात असलेल्या जातीहून कितीकरी कमी असावा असे म्हटले आहे. +सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे. +गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्याप्रमाणात लक्षात आली. २००७मध्ये जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रजातीमधील ३०% प्रजाति २०५०पर्यंत नष्ट होतील असे विधान केले. यापैकी ठाऊक असलेल्या वनस्पतींपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर आहेत. हा विलोपनाचा वेग दरसाल १,४०,००० जाती एवढा प्रचंड आहे. हा धोका मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलांमुळे आहे. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या वेगाने विलोपनाचा वेग वाढला आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत झाले आहे. +अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्‍ज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या घोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे. हॅबिटॅट डिस्ट्र्क्शन(अधिवास नाश), इन्व्हॅझिव स्पिशीज(नव्या ठिकाणी नको त्या जातीचा प्रवेश), ह्यूमन ओव्हर पॉप्युलेशन(मानवी लोकसंख्येची वाढ) आणि ओव्हर हार्वेस्टिंग(कृषि क्षेत्राची अनिर्बंध वाढ) असे केले आहे. “इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉंझरव्हेशन ऑफ नेचर”(आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार हे सर्व जैवविविधतेचे प्रत्यक्ष धोके आहेत. +जैवविविधता विलोपनामध्ये अधिवास बदल किंवा अधिवास नाहीसा होण्याचा मोठा धोका उद्भवतो. सहाहरित जंगलामध्ये होत असलेली वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, जंगलाच्या जमिनीमध्ये खाणकाम, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जलप्रदूषण याशिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वाचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासाचे क्षेत्रफळ आणि त्या अधिवासामध्ये असणाऱ्या जातींची संख्या परस्परांवर अवलंबून आहेत. त्यांतल्या त्यात आकाराने मोठ्या जाति व समुद्रसपाटीलगत असणाऱ्या जंगलातील जाति-अधिवासबदलास संवेदनक्षम आहेत. दक्षिण भारतातील सलग जंगलांचे पट्टे नष्ट झाल्याने पश्चिम घाट जंगलामधील हत्ती उन्हाळ्यात पीक क्षेत्रामध्ये घुसतात. ऊस हे त्याना त्यांचे नैसर्गिक खाद्य वाटल्याने ते तेथेच राहतात. त्याना हुसकून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते परत परत तेथेच येत राहतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानंतर पुनर्वनीकरणामध्ये अस्तित्वात असलेल्या सर्व वनस्पति परत कधीच लावता येत नाहीत. एकाच प्रकारच्या वृक्षांचे पट्टे लावण्याने त्या परिसरामध्ये असलेली विविधता नष्ट होते. नॅशनल सायन्स फाउंडेशन यानी केलेल्या २००७मधील अभ्यासामधून असे समजले की जैवविविधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातींमधील विविधतेसाठी जातींमध्ये जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका घटकाचा अभाव म्हणजे दोन्हीमधील संतुलन संपणे. अशा वेळी परिसरामध्ये एकच जाति प्रबळ ठरते. पाळीव प्राण्यांच्या बाबतील हे सहज समजून येते. पशुपालनासाठी राखीव कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांसासाठी जनावरे पाळणे. हाच प्रकार कृषिव्यवस्थेमध्ये घडतो. उत्पादन घटण्याच्या भीतीने दुसरी वनस्पति म्हणजे तण शेतामध्ये वाढू दिले जात नाही. +पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन कायदा १९९९ +वाणाचा ऱ्हास diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1486.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..626ce43dba1bd4529c7d3677c1e2aad5ef9aeecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1486.txt @@ -0,0 +1 @@ +गलिना वोस्कोबोएव्हा (रशियन: Галина Олеговна Воскобоева; १८ डिसेंबर, इ.स. १९८४, मॉस्को, सोव्हिएत रशिया - ) ही एक रशियन वंशाची कझाक महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी वोस्कोबोएव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ४६व्या स्थानावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14861.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f608ff64730a598d9b50c49635686b77efeccc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14861.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्र शासनाने जैवतंत्रज्ञान दिन हा १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14878.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73d59f88bf9392ab45016215e16cb8c23c42fc9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14878.txt @@ -0,0 +1 @@ +जैसलमेरचा किल्ला हा भारताच्या राजस्थान राज्यातील एक किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14896.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c804e89464ccc454a5d14fe25cb1e92b8da0ade --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14896.txt @@ -0,0 +1 @@ +जॉइस बाथ (२७ फेब्रुवारी, १९२५:ऑस्ट्रेलिया - १९ मार्च, २००६:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५७ ते १९५८ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1490.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231b53ea8ee67ad2daab61c02f658adceba5a1c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1490.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गल्ली बॉय हा २०१९ मधील हिंदी संगीतमय नाट्य चित्रपट आहे. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे आणि अख्तर आणि रीमा कागती लिखित आहे. टायगर बेबी फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या बॅनरखाली रितेश सिधवानी, अख्तर आणि फरहान अख्तर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून त्यांच्यामध्ये आलिया भट्ट, कल्की कोचलीन, सिद्धांत चतुर्वेदी, विजय वर्मा, अमृता सुभाष आणि विजय राज यांच्या सहायक भूमिकेत आहेत. भारतीय स्ट्रीट रॅपर डिव्हाइन आणि नाझी यांच्या जीवनामुळे प्रेरित, मुंबईच्या धारावी झोपडपट्टीतील एका महत्त्वाकांक्षी स्ट्रीट रॅपरबद्दलची ही एक येत्या काळातली कहाणी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14907.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b4621d3a2f065d9c9bee75edc0fbfc773516c61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14907.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉक कार्तिये (फ्रेंच: Jacques Cartier; ३१ डिसेंबर १४९१ - १ सप्टेंबर १५५७) हा एक फ्रेंच खलाशी व शोधक होता. उत्तर अमेरिकेतील कॅनडापर्यंत पोहोचलेला पहिला युरोपियन शोधक हा मान त्याला जातो. इ.स. १५३४ साली कार्तिये सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापाशी पोचला व तेथून त्याने आजच्या क्वेबेक सिटी व मॉंत्रियाल येथील स्थानिक इरुक्वाय लोकांच्या वसाहती शोधून काढल्या. +कार्तियेने त्यानंतर कॅनडाच्या दोन वाऱ्या केल्या ज्यांदरम्यान फ्रेंचांनी स्थानिक लोकांसोबत संबंध प्रस्थापित केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14922.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1060bcace0d044fc82c62a770d6ebc04ffe4ee9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14922.txt @@ -0,0 +1,6 @@ +जॉन जॉर्ज अँटोनियो (१९३० - मे २०१३) हे एक अमेरिकन अ‍ॅडव्हर्टाईझिंग एक्झिक्युटिव्ह होते. यांची क्लेमसन युनिव्हर्सिटीमधील टायगर क्लॉ लोगोची रचना फार प्रसिद्ध आहे.[१][२][३] दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले येथे हेंडरसन ॲडव्हर्टायझिंगमध्ये अँटोनियोने विकसित केलेला आयकॉनिक क्लेमसन स्पोर्ट्स लोगोचे २१ जुलै १९७० रोजी अनावरण करण्यात आले. +अँटोनियोने १९६० च्या दशकात शिकागो, इलिनॉयमधील लिओ बर्नेट या अ‍ॅड एजन्सीसाठी काम केले.[१] ग्रीनविले न्यूजला दिलेल्या १९७० मधील मुलाखतीनुसार, अँटोनियोने लिओ बर्नेट एजन्सी टीमबरोबर काम करून मोर्टन सॉल्ट गर्ल, पिल्सबरी डफबॉय आणि युनायटेड एरलाइन्ससाठी “फ्लाय फ्रेंडली स्काय ऑफ युनायटेड” जाहिरात मोहीम तयार केली. +बऱ्याच काळापासून असणारे क्लेमसन टायगर्स फुटबॉलचे प्रशिक्षक फ्रँक हॉवर्ड १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाले..[२] त्यांच्या जागी १९७० मध्ये हूटी इंग्राम यांची निवड फुटबॉलचे प्रशिक्षक पदावर झाली. या हस्तांतरातच क्लेमसन विद्यापीठाचे अध्यक्ष आर सी एडवर्ड्स यांनी ग्रीनविलेयेथील हेंडरसन ॲडव्हर्टायझिंगला विद्यापीठ आणि त्यातील अ‍ॅथलेटिक संघांची प्रतिमा उजळवण्याचे काम दिले. +हँडरसन ॲडव्हर्टायझिंगचे असलेले कर्मचारी अँटोनियो यांना नवीन लोगो आणि शुभंकर (मॅसकॉट) तयार करण्याचे काम सोपविण्यात आले होते. अँटोनियो यांनी वाघाच्या पंज्याचा लोगो बनवायचे ठरवले. अँटोनियोंच्या विनंतीवरून शिकागो येथील नैसर्गिक इतिहासातील फील्ड संग्रहालयात असलेल्या खऱ्याखुऱ्या [[बंगाल]]च्या वाघाच्या पंजाच्या प्लास्टर कास्टवर त्यांनी नवीन पंजा लोगो बनविला.[२][४] +अँटोनियोने १९७० मध्ये वाघाच्या पंजाचा लोगो तयार केला.[२] क्लेमसन विद्यापीठाने अँटोनियोच्या निर्मितीचे अनावरण दक्षिण कॅरोलिना, शार्लोट, नॉर्थ कॅरोलिना आणि अटलांटा, जॉर्जिया येथे झालेल्या पत्रकार परिषदांच्या मालिकेत केले. +जॉन अँटोनियो यांचे २३ मे २०१३ रोजी दक्षिण कॅरोलिना येथील ग्रीनविले येथे त्यांच्या वयाच्या ८३ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1493.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6abc62d62e4a2c22c1650814e68924203c8a4e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1493.txt @@ -0,0 +1 @@ +गल्फ एर (अरबी: طيران الخليج) ही बहरैन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५० साली स्थापन झालेल्या गल्फ एरचे मुख्यालय मुहर्रक येथे असून तिच्या ताफ्यामध्ये २८ विमाने आहेत. सध्या गल्फ एरमार्फत जगातील २३ देशांतील ४२ शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14940.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55990b953ad78bdf70626a13dbd4eeea324e8cc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14940.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन अ‍ॅडम्स (इंग्लिश: John Adams) (३० ऑक्टोबर, इ.स. १७३५ - ४ जुलै, इ.स. १८२६) हा अमेरिकन राजकारणी व राजकीय तत्त्वज्ञ होता. ४ मार्च, १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात तो अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. जॉर्ज वॉशिंग्टनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २१ एप्रिल, इ.स. १७८९ ते ४ मार्च, इ.स. १७९७ या काळात तो नवनिर्मित देशाचा पहिला उपराष्ट्राध्यक्ष होता. न्यू इंग्लंड येथून आलेला अ‍ॅडम्स हा बॉस्टन शहरातील नामवंत वकील होता. खंडीय कॉंग्रेशीत मॅसेच्युसेट्स संस्थानाचे प्रतिनिधित्व केलेल्या अ‍ॅडम्साने इ.स. १७७६ सालचा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यास थॉमस जेफरसनास साहाय्य केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14978.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_14978.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15010.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd0da1f6433c50ea82c8fd90b8b813e314594ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15010.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन कॉर्निश जॅक व्हाइट (१९ फेब्रुवारी, १८९१:सॉमरसेट, इंग्लंड - २ मे, १९६१:सॉमरसेट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +याला फार्मर व्हाइट नावानेही ओळखले जायचे + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15017.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76bf9f80f94a5c9a9ff9ad0edd2862bee15e82bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15017.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन जॅक क्रॉफर्ड विल्यम मॅकब्रायन (२२ जुलै, १८९२:इंग्लंड - १४ जुलै, १९८३:केंब्रिज, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२४ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15018.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050b44b37300bb9519e04e2b94b3bafae6506db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15018.txt @@ -0,0 +1,26 @@ +जॉन सी. माथर हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15086.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9cf8e665b6650d5f00cc7276a543d04fe1a6580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15086.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन विल्यम डार्सी (२३ एप्रिल, १९३६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९५८ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15096.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15096.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1510.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d174531acb9f7ebd34dea0ceb6eed757f276db33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1510.txt @@ -0,0 +1,2 @@ +गवडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15122.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abc67425a52dd4e6b63ceafdb8e0b19329bd8e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15122.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १९ मार्च, १८९२ +शेवटचा क.सा.: १९ जुलै, १८९९ +दुवा: [Cricket Archive] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15127.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce260f580b26c33316c0fa5f753a9978a683201e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15127.txt @@ -0,0 +1,8 @@ +जॉन फोर्ब्स नॅश जुनियर (१३ जून, इ.स. १९२८(:ब्लूफील्ड, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका - २३ मे, इ.स. २०१५:मन्रो टाउनशिप, न्यू जर्सी, अमेरिका) हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ होते. +जॉन नॅश यांचे वडील अभियंता आणि आई शिक्षिका होत्या. जॉन शालेय वयातही खूप वाचायचे. त्यांना वाजविण्याची सवय होती. याच वयात, ई.टी. बेल यांचे झेन ऑफ मॅथेमेटिक्स या पुस्तकाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे ही इच्छा बदलून त्यांना गणितात संशोधन करण्याची इच्छा झाली. +पुढील सारे आयुष्य जॉन यांनी गणिताची अत्यंत गुंतागुंतीची अगम्य समीकरणे सोडवण्यात व्यतीत केले. +सर्वसाधारणपणे व्यक्ती इतरांकडे ते आणि आपण या नजरेतून पाहत असतात. त्यात या दोन व्यक्ती परस्परविरोधी भूमिकांत असल्या तर त्यात एक जिंकण्याची ईर्षा असते. व्यक्तींचा हा नियम व्यवस्थांनाही लागू पडतो. या व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सैद्धांतिक मांडणी प्रा. नॅश यांनी केली. +उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही खूप फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसऱ्यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसऱ्याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एकना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली. +जॉन नॅश यांचे शक्याशक्यतेवरचे संशोधन देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणाऱ्या बँका, उद्योगसमूह किंवा युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. यालाच गेम थियरी म्हणतात +प्रा. नॅश यांच्या आधी जॉन फोन न्यूमन यांनी गेम थियरीची विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती मांडणी पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली. +जॉन नॅश आणि त्यांची पत्‍नी ॲलिशिया यांचा मृत्यू त्यांची टॅक्सी एका लोखंडी संरक्षक कठड्याला आदळून झालेल्या अपघातात झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15166.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce260f580b26c33316c0fa5f753a9978a683201e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15166.txt @@ -0,0 +1,8 @@ +जॉन फोर्ब्स नॅश जुनियर (१३ जून, इ.स. १९२८(:ब्लूफील्ड, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिका - २३ मे, इ.स. २०१५:मन्रो टाउनशिप, न्यू जर्सी, अमेरिका) हे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ होते. +जॉन नॅश यांचे वडील अभियंता आणि आई शिक्षिका होत्या. जॉन शालेय वयातही खूप वाचायचे. त्यांना वाजविण्याची सवय होती. याच वयात, ई.टी. बेल यांचे झेन ऑफ मॅथेमेटिक्स या पुस्तकाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. वडिलांप्रमाणे आपणही अभियंता व्हावे ही इच्छा बदलून त्यांना गणितात संशोधन करण्याची इच्छा झाली. +पुढील सारे आयुष्य जॉन यांनी गणिताची अत्यंत गुंतागुंतीची अगम्य समीकरणे सोडवण्यात व्यतीत केले. +सर्वसाधारणपणे व्यक्ती इतरांकडे ते आणि आपण या नजरेतून पाहत असतात. त्यात या दोन व्यक्ती परस्परविरोधी भूमिकांत असल्या तर त्यात एक जिंकण्याची ईर्षा असते. व्यक्तींचा हा नियम व्यवस्थांनाही लागू पडतो. या व्यवस्थांना हाताळण्याच्या शक्याशक्यतांची सैद्धांतिक मांडणी प्रा. नॅश यांनी केली. +उदाहरणार्थ दोन कंपन्या एकसारखे उत्पादन तयार करीत असतील तर त्यांना व्यवसायवृद्धीच्या काय संधी असतात? या दोन्ही कंपन्यांना त्या उत्पादनाचा दर चढा ठेवला तर दोघांनाही खूप फायदा होईल, दोघांपकी एकाने दर कमी केले तर एकाला काही फायदा तर दुसऱ्यास काहीसा तोटा होईल किंवा दोघांनीही त्या उत्पादनाची किंमत कमी ठेवली तर दोघांनाही काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. अशा वेळी या कंपन्या मार्ग कसा काढतील? अशा वेळी दुसऱ्याच्या धोरणांचा अंदाज नसेल तर कसे वागावे लागते? यातील एखादी कंपनी दुसरीस धक्का देण्याच्या वृत्तीने अचानक काही मोठे धोरणात्मक बदल करील का? तसे झाल्यास एकाच्या अशा बदलाचा परिणाम दुसऱ्यांच्या ध्येयधोरणांवर किती आणि कसा होतो? आपल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अशा धोरणात्मक बदलांचा परिणाम होऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येते? अशा एकना दोन अनेक शक्याशक्यतांचा विचार गणिती पद्धतीने करण्याची सवय प्रा. नॅश यांनी जगाला लावली. +जॉन नॅश यांचे शक्याशक्यतेवरचे संशोधन देशोदेशीचे संबंध, व्यापार उदीम, खेळाचे सामने इतकेच काय तर पतधोरण आखणाऱ्या बँका, उद्योगसमूह किंवा युद्धाआधीची तयारी अशा अनेक ठिकाणी आता वापरले जाते. यालाच गेम थियरी म्हणतात +प्रा. नॅश यांच्या आधी जॉन फोन न्यूमन यांनी गेम थियरीची विस्तृत मांडणी केली होती. प्रा. नॅश यांनी ती मांडणी पुढे नेत तिची उपयुक्तता दाखवून दिली. +जॉन नॅश आणि त्यांची पत्‍नी ॲलिशिया यांचा मृत्यू त्यांची टॅक्सी एका लोखंडी संरक्षक कठड्याला आदळून झालेल्या अपघातात झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15169.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0205b41441a3feaf8d776caf7074ebecb1c7fad8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15169.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन फ्रांसिस डॉज (२५ ऑक्टोबर, इ.स. १८६४:नाइल्स, मिशिगन, अमेरिका - १४ जानेवारी, इ.स. १९२०) हा अमेरिकेचा कार उद्योगपती होता. हा डॉज ब्रदर्स कंपनीचा सहसंस्थापक होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15186.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c5aac993cf10fa88bf16318a6e1c0500339995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15186.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोनाथन मार्क बेरस्टो (२६ नोव्हेंबर, इ.स. १९८९:ब्रॅडफर्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_152.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f49e99b66228362e1e3e0ac3442209bdc4973d51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_152.txt @@ -0,0 +1 @@ +खेंडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15203.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f54810296c46df3e15a4ae960b382a4944debf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15203.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉन ॲंगस रे ब्लेन (जानेवारी ४, इ.स. १९७९ - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15219.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15219.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15244.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0de0b5538b59a2c5b7381fa580fcd3c560fb9d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15244.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन राइट हिकेनलूपर, कनिष्ठ (७ फेब्रुवारी, इ.स. १९५४:नारबर्थ, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे अमेरिकन उद्योगपती व राजकारणी आहेत. हे २०१०-२०१८ दरम्यान कॉलोराडोचे गव्हर्नर होते. +गव्हर्नरपद सोडल्यानंतर २०२० च्या निवडणुकांत हिकेनलूपर कॉलोराडोमधील अमेरिकेचे सेनेटर झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15264.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7097ce32d143ae23fbe9b476d1df8cb36f87b3dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15264.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन लिओनार्ड हॉपवूड (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०३:न्यूटन, चेशायर, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:डेंटन, मँचेस्टर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1527.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53218d776070652bd3b25eab7f15712aea6f48ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1527.txt @@ -0,0 +1,49 @@ +महाराष्ट्रातील हिंदू गवळी समाज हा प्रामुख्याने उत्तर कोकणात रहाणारा समाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी भागात गवळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. +महाराष्ट्रात त्यांच्या व्यवसायावरून त्यांना गवळी असे म्हटले गेले असले, तरी त्यांचा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय हा भातशेती हाच आहे. + +कोकणपट्टीतील भूमीपुत्र गवळी, कुणबी, आगरी या शेतकरी जातींचा पारंपरिक पोशाख. +पुरुष:- कमरेला रुमाल किंवा लंगोटी, अंगात बंडी, डोईला टोपी किंवा पागोटे. +स्त्रिया:- गुढग्यापर्यंत येणारे मांडकास पद्धतीने नेसलेले नऊवारी लुगडे. +कमरेला रुमाल नेसलेला, खांद्यावर घोंगडी, विशेष प्रसंगी धोतीर (धोतर) नेसल्यास ढोपरापर्यंतच, डोक्याला गवारीटोपी, पागोटे, पगडी किंवा मुंडासे, कानात वाळ्या-भिकबाळी, गळ्यात गोफ, पायात जाड करकरीत वहाणा, कमरेवर आकडी आणि कोयती सदोनीत अडकवलेली असा पुरुषांचा भारी रुबाब. +स्त्रियांमध्ये नाकात मोठीनथ, कानात कुड्या कानपट्ट्या बुगडया, हातात पाटल्या गोठ, गळ्यात गळसरी-गाठवण-पुतळीहार, पायात जोडव्या तोडे, कपाळावर गोल मोठे ठसठशीत कुंकू किंवा कुंकवाची जाडसर आडवी चिरी, डोईवर वेणी किंवा सुवासिक रानफुले खोचलेली यासारख्या सौंदर्यालंकारासोबतच ढोपरापर्यंतच लुगडे नेसण्याची पद्धत प्रचलित. त्याला 'मांडकास नेसणे’ असेही म्हणतात. +गौरी गणपती, शिमगा-होळी हे मुख्य सण. पुरुषांचा बाल्याचा नाच आणि स्त्रियांचा फेऱ्यांचा नाच हे नृत्यप्रकार. +तांदळाची भाकरी, भात, मळ्यातल्या भाज्या, सुकीमासळी हे नियमित अन्न. भाताची खीर, चामट्या, पानगे, उकडीचा शेंगा-दिवे, नेवऱ्या, मुगवऱ्या, फेण्या पापड्या, तांदळाची बोरं, गोडाचेवडे (पोल्या) हे गवळ्यांचे सणासुदीचे पारंपरिक खाद्य. एकेकाळी भाता सोबत नाचणी, वरी, हारीक ही धान्ये आणि कडधान्ये, भाजीपाला पिकवणारा भूमीपूत्र समाज. +मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांत गवळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. +याशिवाय पुणे, सोलापूर, धाराशिव (उस्मानाबाद), जालना, अहमदनगर, लातूर, धुळे,नाशिक, हिंगोली,परभणी, अमरावती,बुलडाणा,जळगाव,अकोला इत्यादी जिल्ह्यांत देखील गवळी समाज आहे. +मूळ सोमवंशी क्षत्रिय हिंदू-गवळी जमातीच्या उपजाती वेगवेगळ्या असल्या, तरी श्रीकृष्ण हा त्यांचा महापुरुष आहे. श्रीकृष्ण यदु कुलातील होता. त्यांची वसाहत मथुरेच्या प्रदेशातहोती. पुढे यदुवंशातील यादव यमुनेच्या काठी येऊन राहू लागले. त्यांनी शेती आणि गोपालन सुरू केले. तत्कालीन राजकारणामध्येही त्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले. महाभारत कालखंडामध्ये त्यांनी मानाचे स्थान मिळवले होते. +श्रीकृष्णाच्या काळात अंधक, कुकर, दाशीह, भोज, भौम, यादव आणि वृष्णी असे सात सोमवंशीय (चंद्रवंश) राजे राज्य कारभार करत होते. या सर्व राज्यांमध्ये यादवकुळ प्रबळ आणि बलवान होते. त्या काळामध्ये काही विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती होत्या. त्यांनी समाजावर जुलूम सुरू केला होता. त्यांमध्ये कंस, कौरव, जरासंध आणि शिशुपाल इत्यादी होते. जरासंधाच्या त्रासाला कंटाळून अंधक, यादव आणि वृष्णी हे वंश मथुरेलगतचा परिसर सोडून सौराष्ट्रात गेले. प्रबळ असलेले राजे मथुरेतच राहिले, तर अन्य राजे आणि लोक स्थलांतरित झाले. श्रीकृष्णांच्या निधनानंतर यादवकुळातील राजे आपापसात भांडू लागले आणि त्यांतून यादवी माजली त्यात यादवकुळाचा भयंकर संहार झाला. त्यातून काही यादव सौराष्ट्रातून निघून समुद्रमार्गे व भूमार्गे महाराष्ट्राच्या दिशेने आले आणि येथील लोकसंस्कृतीशी समरस झाले. त्यापैकी प्रमुख जमातीची ओळख आणि सद्यस्थिती अशी आहे. :- +ही प्राचीन कृषिप्रधान जमात सर्व भारतात परसली तसेच हजारो वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या वसई आणि दाभोळ या बंदरांवर आणि तिथून उर्वरित कोकणात पसरली अनेक वर्षे या परिसरात वास्तव्य केल्यानंतर ही जमात येथील संस्कृतीशी समरस झाली. महाराष्ट्रात कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्‍नागिरी या जिल्ह्यांमध्ये बहुसंख्येने असलेली ही जात प्रामुख्याने खाडीकिनारी व नदीकिनारी भागातील भातशेतीच्या तसेच डोंगरी भातशेतीच्या प्रदेशात वास्तव्य करून आहे. +प्राचिन काळापासून गवळी हे कोकणातले मूळ रहिवासी आहेत. कोकणाचा ज्ञात इतिहास इ.स. पूर्व २५० अर्थात मौर्य/अशोकाच्या काळापर्यंत जातो. प्राचीन काळात कोकणच्या किनारपट्टीवर अनेक बंदरे भरभराटीला आली होती. आफ्रिका, भूमध्यसमुद्रापासून ते रोमन साम्राज्यापर्यंतचे व्यापारी येथून समुद्रमार्गाने भारतात येत होते. कोकण विभागावर शिलाहार, मौर्य, शक, राष्ट्रकुट, सातवाहन, वाकाटक, बहमनी सुलतान, आदिलशाही, मुघल, सिद्दी, मराठेशाही आणि त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांची राजवट होती. डच, पोर्तुगिज आणि ब्रिटिशांच्या कोकण किनारपट्टीवर वसाहती होत्या. स्वातंत्र्यापर्यंत कोकणावर ब्रिटिशांचे राज्य असले, तरीही सावंतवाडी, मुरुड-जंजिरा, जव्हार अशी संस्थानेही येथे होती कोकणचा प्रदेश हा जास्तकरून शिलाहारांच्या ताब्यात होता. त्यांची राजधानी स्थानक म्हणजे ठाणे येथे होती. इ.स.च्या १३व्या शतकाच्या प्रारंभी देवगिरीच्या यादवांनी कोकणचा ताबा मिळवला होता. देवगिरीचा पाडाव झाला त्या वेळीही ठाणे यादवांच्या आधिपत्याखाली होते. देवगिरीच्या पराभवानंतर रामदेवराय यांचा दुसरा मुलगा बिंबराज (भीमदेव) यादव कोकणात आला. +कोकणात राहणारे हे यादव शुद्ध क्षत्रिय त्यांच्या पिढीजात धंद्यावरून त्यांना ” गवळी ” हे नामाभिधान पडून त्यांची वेगळीच जात निर्माण झाली. कोकणातील यादव गवळी ही जी अलग अशी जात दिसून येते त्याचे मुख्य कारण हेच कि त्यांनी क्षात्रवृत्ती किंचित बाजूला ठेवली व साधारण शेतकऱ्यांप्रमाणे राहू लागले. +शेती व गोपालन हा मुख्य धंदा आणि यादवी युद्धामुळे कायमची भरलेली धडकी यामुळे त्यांनी दुर्गम अशा अपरांत म्हणजेच कोकण प्रांतात वसाहती करण्यास सुरुवात केली. परंतु मूळ पिंड हा क्षात्रवृत्तीचा असल्या मुळे ते ज्या ठिकाणी वसाहत करून राहिले त्या त्या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापिले. यादवकुळी गवळी समाज गुलामी वृत्तीने केव्हाच राहिला नाही किंवा दास्य वृत्ती स्वीकारून इतरांची सेवा केली नाही. +इतकेच नव्हे तर कोकणपट्ट्यात बरेच ठिकाणी या लोकांनी स्वतःची गावे वसवून त्या त्या गावचे ते वतनदार, पाटील, खोत बनले. त्यांची प्रामुख्याने उदाहरणे म्हणजे दापोली तालुक्यातील वाकवली गावचे धुमाळ खोत, खेड त्यालुक्यातील आंबवली गावचे यादव खोत, दापोली तालुक्यातील पीचडोली गावचे चोगले खोत, मंडणगड पेठ्यातील पाटगावचे दिवेकर खोत, महाड तालुक्यातील डोंगरोळी गावचे महाडिक खोत, सुधागड तालुक्यातील खवली गावचे चिले खोत वैगरेची उदाहरणे देता येतील. हजारो पिढ्या गेल्यानंतर मुळात भरलेली धडकी पुढे पुढे प्रत्येक पिढीत कमी कमी होत जाऊन शेवटी नाहीशी झाली आणि मुळची संस्कृती उच्च असल्यामुळे व जातिवंत क्षत्रियाचे रक्त नसानसात खेळत असल्या मुळे काही लोकांनी पुढे पुढे मराठेशाही सरकारात, इंग्रजलष्करात नोकऱ्या करून आपले नाव कमाविले. +कित्येकांनी पोलिसात नोकऱ्या केल्या. कित्येक गुजरात मध्ये वडोदर्यातील गायक्वाडीत नोकरीस गेले. काही कोल्हापुरात गेले. कित्येक पुणे आणि सातारा प्रांतात स्थायिक झाले. +सामान्य गवळी कुटुंबातील रावसाहेब रावबहादूर डॉक्टर विश्राम रामजी घोले' पुण्यात सर्जन झाले. त्यांची ऐन तारुण्याची वर्षे १८५७ च्या युद्धात सैनिकांची शुश्रुषा करण्यात गेली. युद्धोत्तर काळात त्यांचे जीवन एक निष्णात शल्यविशारद, सेवाभावी गृहस्थ, उदारमतवादी समाजसुधारक म्हणून गेले. मूळचे दापोली तालुक्यातील विश्राम रामजींचे घोले घराणे हे एका काळी अंजनवेल (गोपाळगड) गडाचे किल्लेदार होते. +खेड तालुक्यातील भरणे गावचे महाडिक सुभेदार होते. दापोली तालुक्यातील काते प्रसिद्ध डॉक्टर झाले. व त्यांचेच वंशज आज कोल्हापुरात डॉक्टर आहेत. महाडचे बाळू गवळी चिले हे ब्रिटिश सैन्यात हवालदार होते. व त्यांनी अफगाणिस्थानच्या लढाईत फार मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना दोन चांद व रेशमी शाल इनाम मिळाली. +माणगावचे कै. विठ्ठलराव कृष्णाजी खेडेकर हे एक उत्तम समाजसुधारक, शिक्षक व लेखक होऊन गेले. +गवळी जमातीतील ते पहिले शिक्षक होत. 'विठोबा मास्तर' म्हणून ते प्रसिद्ध होते. विठ्ठलराव हे भाननगर संस्थानचे दिवाण सुद्धा राहिले होते. त्यांनी महाराष्ट्रीय दाभोळी यादव समाजाचा इतिहास लिहिला होता. श्रीकृष्ण आणि गोपाल या त्यांच्या हस्तलिखित ग्रंथाचा उपयोग करून त्यांचे चिरंजीव डॉ. रघुनाथराव यांनी दि डिव्हाइन हेरिटेज ऑफ यादवाज् हा ग्रंथ लिहिला. 'श्रीकृष्ण आणि गोपाल' या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इंग्रजी प्रत टंकलिखित स्वरूपात तयार केली. त्याचे हिंदीमध्ये यादव-हरिवंश या नावाने ग्रंथ अनुवादित करण्यात आला. कै. रघुनाथराव खेडेकर हे शल्यविशारद होते. शिवाय ते वेदांत निपुण असल्यामुळे त्यांना शंकराचार्यांनी वेदांतभूषण अशी पदवी दिली होती. +कर्जत तालुक्यातील कै . नानासाहेब घाटवळ हे त्यांच्या उपजत गुण, धाडसी वृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यामुळे सध्या शिपायापासून डेप्युटी सुप्रीन्तेन्दंत ऑफ पोलीस या मोठ्या हुद्या पर्यंत वाढत गेले. पोलीस खात्यात त्यांच्या सारखा अधिकारी फारच विरळा. त्यांचे धाकटे बंधू गजानन घाटवळ यांनी ” यादव शिक्षण प्रसारक मंडळी ” या नावाची संस्था काढली. असो अशा किती तरी प्रसिद्ध व्यक्तीची माहिती सांगण्यासारखी आहे. संस्कृती आणि आनुवंशिक संस्कार याच्या उपजत सहाय्यामुळे यादवांच्या वंशजांनी आज निरनिराळ्या क्षेत्रात, विद्येत, व्यापारात, धर्मकार्यात प्रवेश केला आणि त्यात यश मिळवले. +कुणबी, आगरी, कराडी, वाडवळ, कुणबी-मराठा या गवळ्यांशी साधर्म्य असलेल्या जाती कोकणात आहेत. त्यापैकी कुणबी, आगरी व गवळी हे भातशेती करू लागले. मीठ पिकवण्याचा अधिकार आगरी या जातीकडेच होता. वसई, सोपारा, ठाणे, नागोठाणे, चौल, अलिबाग, दाभोळ परिसरांत त्यांनी वसाहती केल्या होत्या. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीकाठी वसलेले चौल हे एक बंदर आहे. सोपारे-चेऊल हे बंदरही त्यावेळी प्रसिद्ध होते. बिंबराजाच्या पूर्वी कोकणामध्ये यादवांच्या वसाहती होत्या. +भातशेती व गोपालनाच्या व्यवसायावरून ‘गवळी’ हे नाव पडलेले आहे तरी मुख्य व्यवसाय हा भातशेतीच आहे. ही जात ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. भातशेतीच्या व गोपालनाच्या धंद्यावरून ही एक स्वतंत्र जात झालेली आहे. यांमध्ये आगरातले गवळी (कोकणातले गवळी) आणि घाटावरचे गवळी असे पोटभेद असून त्या पोटभेदांतील लोकांच्या चालीरीती, बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत. गवळ्यांच्या पुष्कळ चालीरीती आगरी व कुणब्यांप्रमाणें आहेत. आडनांव एक असलेल्या लोकांमध्यें विवाहसंबंध होत नाहींत. पुनर्विवाह व घटस्फोट या दोन्ही चाली गवळ्यांमध्ये रूढ आहेत. पूर्वीचा काळी स्त्रिया पांढरे शुभ्र उपरणे किंवा धोतर अंगाभोवती शाली प्रमाणे पांघरून घेत असत. +जवळपास दोन तृतीयांश गवळी शाकाहारी आणि सोबतच मांसाहारी असून मुख्य अन्न तांदळाची भाकरी, भात, सुकी मासळी,हे आहे. +सद्यस्थितीला गवळी समाजात नोकरी, उद्योग, विविध व्यवसायांमधून आर्थिक सुबत्ता दिसून येते. हा समाज आता सामाजिक, आर्थिक, भौगोलिक स्तरांनुसार विभागला गेला आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती जुनी बोलीभाषा बोलतात. कोकणातील गवळी समाजाची बोली ही आगरी बोलीशी मिळती जुळती आहे. काळानुरूप समाजाचा पेहरावही बदलला आहे. पूर्वी कंबरेला रुमाल, अंगात बंडी, डोक्‍यावर टोपी असायची. तर लग्न समारंभाला हाफपॅन्ट, कोट, धोतिर (धोतर), टोपी आणि महिला नऊवारी साडी नेसायच्या. तर "आठवार मुली" (लग्न न झालेल्या) "परकर पोलका" घालीत. लग्न समारंभातील हळदीच्या गाण्यांनी आणि अन्य पारंपरिक गाण्यांनी समारंभ अविस्मरणीय व्हायचा. आता त्याचे स्वरूप बदलल्याचे जाणवते. ही गाणी आता ऐकायला मिळत नाहीत. समाजातील बहुतेक मंडळी उच्चशिक्षित, वारकरी आणि आध्यात्मिक बैठकीला जाणारी असल्याने पारंपरिक बोली भाषा विस्मरणात गेली आहे. पूर्वी कुटुंबात आईला "आये" किंवा "बय", आजीला "आजीस" किंवा "म्हातारी बय" आणि बहिणीला "बाय' असे संबोधण्यात येत होते. तसेच वडिलधाऱ्या मंडळींना "बाबास", "काकास", "दादास" म्हणण्याची पद्धत होती. तर लहान मुलांना "बाला' म्हणून हाक मारले जायचे. 'च्या भना', 'वाटोला झाला' ही शिवी-वजा विशेषणे सर्रास वापरली जात. मात्र आता त्याच्यावर काहीसे निर्बंध आल्याचे जाणवते. किंवा ही वाक्‍ये विस्मरणात गेली. गवळी माणसाचा कणखर आणि काहीसा राकटपणा त्यांच्या बोलीभाषेतून जाणवतो. तर गवळी मंडळींची देहबोलीही त्यांच्या बोलीभाषेशी साधर्म्य साधणारी आहे. या समाजाचे वैशिष्ट्य आणि बोलीभाषा काळानुरूप बदलत आहेत. +गवळी समाजाचे मुख्य दैवत बाळकृष्ण व भैरी (काळभैरव) हे होय. यांच्या कुलदेवतांमध्ये भैरी, खंडोबा, जोगेश्वरी, भवानी, एकविरा, सालबाई, मोठ्याबाया (सातआसरा), चेडोबा (रक्षकवीर) या मुख्य देवता आहेत. खंडोबा, भैरी (काळ भैरव), भवानी, एकविरा आई, वेताळ, जल आसरा बाया व इतर ग्राम देवता ह्यांना गवळी समाज आपले रक्षक व मार्गदर्शक देवता मानत आलाय. +गवळी बांधवांच्या गावात मधोमध देऊळ असते. गावदेवी, हनुमान, राधाकृष्ण, विठ्ठलरुक्मिणी, राम, गणपती, शंकर, दत्त यांची ही देवळे असतात. गावदेवी, खंडोबा, भैरी, भवानी, जोगेश्वरी, सालबाई, मोठ्याबाया, जागेवाला, म्हसोबा, वेताळ, चेडा ही समाजाची मुख्य दैवते. अलीकडे एकवीरा हेही दैवत मानले जात आहे. बहुतेकांच्या घरी गणपती येतो. गौरीगणपती, होळी, लग्नसमारंभ यांत गवळी बांधव नाचतात. +कोकण प्रांतातील गवळी समाज ठिकठिकाणच्या ग्रामदैवतांना मानत आलेला आहे. त्यापैकी मुंबईची मुंबादेवी, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचे विरेश्वर कोटेश्वरी, नागोठणेची जोगेश्वरी, रोह्याचे धावीर महाराज, म्हसळ्याचे धावीर महाराज, तळ्याची चंडिका, दाभोळची चंडिका, कडापेचे बापुजी काळकाई, भरणेची काळकाई, श्रीवर्धनची सोमजाई, बोरलीची चिंचबाई, विन्हेरेची झोलाई, धामणी गावची झोलाई, गोरेगावचे भैरीनाथ, साखरोळीचे खेमदेव या ठिकाणच्या दैवतांना गवळी समाज विशेष मानत आलेला आहे. लग्नसोहोळ्या प्रसंगी या देवतांच्या आवर्जून भेटी घेतल्या जातात. +समाजात कुलदैवताला घरचा देव बोलले जाते. भावकीतील, घराण्यातील एका कुटुंबात घराण्याच्या कुलस्वामीचा देव्हारा पुजला जातो. लग्नाच्या वेळी हा देव आणून त्याची लग्नघरात स्थापना केली जाते. लग्नानंतर कोंबड्या, बकऱ्याचा मान देऊन देव उठवला जातो. वर्षातून एकदा प्रत्येक कुटुंबाने कुलस्वामी कुलस्वामिनीच्या भेटीला जायची रीत आहे. कुलदेवाचा देव्हारा असणाऱ्या घरातील गौरी मानाची असते. गणेशोत्सवात कुलस्वामीचा देव्हारा असलेल्या घरातील गौरीगणपतीच्या दर्शनासाठी जातात. कुलदेवतांचे वर्षातून गौरीपूजन, घटस्थापना, नवरात्र-अष्टमी, महानवमी, चैतावली असे समारंभ केले जातात. समाजातील पाटील व इतर काही घराण्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या सर्व घराण्यांतील कुलदेवतांचा गोंधळ हा दर तीन वर्षांनी होतो. हल्ली घाटावरील लोकांप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा वर्षातून एकदा जेजुरीला किंवा तीर्थक्षेत्राला जायचा प्रघात पडला आहे. +गवळ्यांमध्ये लग्न समारंभ तांदूळ, हळद, लग्न असा तीन दिवस असतो. लग्नासाठी बसवलेले देव हे घराण्याच्या रितीप्रमाणे कोंबड्या किंवा बकऱ्याचा मानपान देऊन उठवले जातात. देवक हे आंबा किंवा उंबराच्या झाडाचे असते. मांडवात एका खांबाला आंब्याची, उंबराची फांदी बांधून तिची पूजा केली जाते. त्याला मुहूर्तमेढ किंवा उंबरमेढ म्हणतात. लग्नासाठी बसवलेले देव उठवल्यावर हळदउतरणी हा विधी होतो. +लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदीचा कार्यक्रम. या दिवशी वर व वधूला घरात हळद दळून लावतात. याच दिवशी ग्रामदेवता, कुलस्वामी आणि घरच्या देवांना (कुटुंबात पुजत असलेल्या देवांना) मान देण्यात येतो. गवळी समाजात प्रत्येक कुटुंबांचा एक देव्हारा असतो. आणि त्याची पूजा करणारा (भगत) हे मान देतो. +समाजात लग्न समारंभासाठी सूप, टोपली, रोवळी, उखळ, मुसळ, जाता, पाटा, वरवंटा, माल्टा (दगडी दिवा), नामनदिवा (लमाणदिवा), पितळीपराती, मडके, कोयती, कुराड, कनाकोंडा, बिनभरडलेला भात या ग्राम्यसंस्कृती व शेतकरी संस्कृतीशी घट्ट नाते असणाऱ्या वस्तूंचे महत्त्व खूप आहे. या वस्तूंचा उपलब्धते शिवाय विधी पूर्ण होणे अशक्य आहे. देवता पूजण्या शिवाय तांदूळ धुवणे, तांदूळ दळणे, पोल्या तळणे, हळद वाटणे, घाणा भरणे, घाणा कुटणे इत्यादी अनेक विधी करवली आणि नवरानवरीचा हातून करून घेतल्या जातात. यात वरमाया करवल्यांचा मोठामान असतो. हळदी समारंभाचा दिवशी रुईच्या फुलांचा मुंडावळ्या वधू वरांस बांधल्या जातात. पूर्वीचा काळी लग्नासाठी तांदूळ, लाह्या, खोबरे, चणे इत्यादी जिनसा भिजत घालून घरचा घरी मुंडावळ्या ओवल्या जात असत. हल्ली मण्यांचा मुंडावळ्या बांधल्या जातात. +लग्नसमारंभात हळदुल्या कट्यारीला अनन्यसाधारण महत्त्व असून लग्नसोहोळा पूर्णपणे पारपडून वरात घरी भरून होईपर्यंत वधूवर नेहमी कट्यार आपल्या जवळ बाळगून असतात. त्याचप्रमाणे वर लग्नघरातून निघाल्यावर्ती नवरदेवावर्ती धरण्यात येणारा सतिर (छत्री) लग्न लागल्यावरतीच मिटण्यात येतो. समाजाची क्षात्रधर्मी पार्श्वभूमी यातून दिसून येते. +कोकण प्रांतातील गवळी, कुणबी, आगरी लोकांमध्ये सण चालीरीती लग्नसमारंभ यात साम्यता आढळते. तरीही गवळी, कुणबी, आगरी-कोळी समाजात परस्परात लग्न समारंभ होत नाहीत. या समाजात स्त्रियांसुद्धा पुरुषांसोबत शेतीला आणि व्यवसायाला हातभार लावतात. आज महाराष्ट्रात भेडसावत असलेल्या हुंडापद्धतीच्या विपरीत गवळी समाजात हुंडापद्धत पूर्वीपासून अस्तित्वात नाही. समाजात लग्नसमारंभात स्त्रियांना अग्रमान असतो. मुख्यत्वे सवाष्ण आणि विधवा असा भेद कमी केला जातो. बऱ्याच विधिमंध्ये विधवा महिला देखील सहभागी होऊ शकतात. लग्नसोहोळ्यात विधींची माहीतगार असणारी विधींची गीते (धवळे) गाणारी व्यक्ती ही विधवा स्त्री असेल तरी चालते. तिचा मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार संपूर्ण लग्नसमारंभ पार पडतो. यातून समाजातली मातृसत्ताक पद्धतीची झलक आपल्याला दिसून येईल. तसेच सध्या चालत आलेल्या पद्धतीनुसार मामाच्या (आईचा भाऊ) मुलीशी लग्न करण्याची पद्धत आहे. पूर्वी गवळी समाजात केवळ आपल्याच विभागातील गावांमध्ये सोयरीक करण्याची पद्धत होती. काळाने हे सर्व विभाग एक मेकात मिसळून गेले. +समाजात जन्मविधी, नामकरण, साखरपुडा, लग्नसमारंभाच्या आधीचे तांदुळ, उटणे, हळद वैगरे मंगलविधी, देवक हे समाजातील जेष्ठ व्यक्ती व स्रीयां मार्फत केले जातात. परंतु लग्नाच्या व उत्तरकार्याच्या वेळी ब्राह्मणच असावा लागतो. कुणबी,आगरी समाजाप्रमाणे गवळ्यांमध्ये सुद्धा पूर्वीपासूनच विधवा विवाहाला मान्यता आहे. +कुणबी, आडमराठे किंवा मराठेकुणबी, आगरी ह्या जाती गवळी सदृश असल्या तरी भिन्न आहेत. पूर्वीचा मुंबई इलाख्यांत (Bombay Presidency) सध्याचा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गवळी जातींत कोकणातले व घाटावरचे या पोटभेदांखेरीज पोटजाती नाहीत. विवाहादि संस्कार ब्राम्हणच करतात. जातीचे बहुतेक सर्व प्रश्न जातीतच गोतगंगे (गोतसभा) मार्फत सोडवले जात, मात्र क्वचित् महत्त्वाच्या धार्मिक प्रश्नांवर ब्राह्मणांचे मत घेण्यात येत असे. +गेल्या तीनचारशे वर्षात जातीचे स्थलांतर मुळीच झालेले नाही. इंग्रजी राज्यापूर्वी जातीचा आचार चालीरीतीस अनुसरून होता, असे ज्ञातीच्या मंडळीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही बाबतीत सुधारणेच्या दृष्टीने फरक पडत चालला आहे. +(आपटा, कांबा, वडवली, सावरोली, बेलोशी, खोपोली, माणगाव, डोंगरोली, तळा, म्हसळा, महाड, नागोठणे, इंदापूर, तारने, बामणघर, साखरी, पाली, वाघिवली, रोहा, घोसाळे, कोलाड,मंडणगड,चरई) +मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्हा... + +देखनाळे,बहिरट,बिडकर,कलागते,मिसा,किन्होळकर,गार्वे,वैराळकर,इंगोले,डाकवे,देवर्षी, हुच्चे, परळकर,अलंकर, अवधूत, कविस्कर,नागापुरे, मेहेतर पायकर, परलकर, औरंगे, घुले, साठे, हिरणवाळे, खडके, येवले, हेकडे, भाकरे, शेळके, शनवारे, चावंडे, काळे, गायन, सुडस्कर, बावस्कर, निखाडे, तोटे, भक्ते, आलोकर, घाटोळ, पाटणकर, घुमारे, आसोले, कटाले, चौधरी, लंगोटे, यमगवळी, खोपेकर, पुलाते, भालेराव, ढोकणे, अवसरे, फुके, काष्टे, भाकरे ,डाखोरे,साखरे ,पारध ,देव्हारे ,मंदाडे झित्रे,लोहंबरे,कवरके,देसाई देशमुख,दादगाये, नाथ, ई. +समाजातील धनवान किंवा प्रतिष्ठित लोक प्रतिष्टेसाठी नंतर मूळ नावात बदल करून नावापुढे जी किंवा राव लावत असत. +उदा. गोमा:- गोमाजी, धर्मा:- धर्माजी, बाबू:- बाबुराव. +लग्नानंतर मुलींचा नावापुढे बाई लावले जात असे. +उदा. गंगी:- गंगुबाई, जनी:- जनाबाई, तानी:- तानुबाई. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15277.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1f5a840b90f3bad558e91d5f948572801783c2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15277.txt @@ -0,0 +1,9 @@ +जॉन लॉरेन्स गोहेन (जन्म- डिसेंबर १०, १८८३ - मृत्यू- फेब्रुवारी ३, १९४८) कोल्हापूरात जन्मलेले हे एक अमेरिकन मिशनरी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, प्रशासक, शेतकरी आणि लेखक होते. त्यांनी १९३९ साली बॉम्बे लिट्रेसी मोहिमेद्वारे साक्षरता अभियानात मोठा वाटा उचलला. त्यांनी "प्रत्येक घर साक्षर गृह" हा नारा देऊन भारतातील विविध भागांमध्ये प्रौढ शिक्षण संघटना स्थापन केल्या. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी धार्मिक संस्थाना प्रोत्साहीत केले. +गोहेन यांचा जन्म कोल्हापूर येथे १० डिसेंबर १८८३ रोजी झाला. त्यांचे पालक अमेरिकेन प्रेस्बिटेरियन मिशनरी होते. ते सात वर्षांचे असताना त्याच्या पालकांनी त्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी वॉस्टर ओहायोला पाठवले. १९०२ मध्ये त्यांनी वूस्टर अकादमी व १९०६ मध्ये वूस्टर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. +१९२० ते १९२१ पर्यंत त्यांनी कॅलिफोर्नियातील डेव्हिस येथील राज्य कृषी महाविद्यालयाच्या कृषी विषयाच्या विशेष अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ते ओपेनिडॅल कॉलेज आणि फ्रॅंकलिन कॉलेजमधील शारीरिक शिक्षणाचे संचालक ही होते, आणि क्लीव्हलॅंड, ओहियोमधील एका उच्च शाळेत ॲथलेटिक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. १९०८ साली त्यांनी जेन लेआ कॉर्बेटशी विवाह केला. जेनचा जन्म १८८६ मध्ये वॉशिंगटनच्या टॅकोमा येथे झाला होत. तिने चीनच्या चेफू येथे प्राथमिक शिक्षणास सुरुवात केली जिथे तिचे वडील हंटर कॉर्बेट अमेरिकेचे एक मिशनरी म्हणून सेवा करत होते. +१९१० मध्ये जॉन आणि जेन गोहिन यांची अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनऱ्यां मधून पश्चिम भारतातील सांगलीमध्ये मिशनरी सेवेसाठी नियुक्ती झाली. गोहेन्स दापत्य १९११ साली भारतात आले आणि त्यांनी सांगली येथील बॉयस् शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार घेतला. त्यांनी शाळेचे औद्योगिक व कृषी शैक्षणिक शिक्षण संस्थानांत रूपांतर करून त्या शाळेचे सांगली मुवेबल स्कुल आसे नामांतर व विस्तार केला. यामुळे सांगलीच्या आसपासच्या गावांना सुधारित शेतीची साधने मिळाली. +त्यांची बॉम्बे लिटरेसी मिशनचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यांनी वेस्ट इंडियन मिशन ऑफ अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनरीचे कार्यकारी सचिव म्हणून दीर्घकालीन सेवा दिली. +इचलकरंजी संस्थानाचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांनी १९३० साली युरोपला जाताना गोहेन यांना इचलकरंजी राज्याचा प्रशासक होण्याची विनंती केली. गोहिन यांनी ती विनंती मान्य केली आणि ब्रिटिश भारतातील तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये इचलकरंजी संस्थानाची प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली. १९३० ते १९३४ सालापर्यंत त्यांनी इचलकरंजी संस्थानाच्या प्रशासकपदी काम केले. इचलकरंजी संस्थानाचा सुमारे ८० गावे असलेला प्रांत, इचलकरंजी शहर व त्या वर संस्थानिकांचे प्रशासन, या विषयावर 'ग्लिम्प्सस ऑफ इचलकरंजी' नावाचे एक इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. +१९४४ साली, गोहेन अलाहाबाद येथील भारतातील सर्वात जुने कृषी शिक्षण संस्था असलेल्या ऍग्रीकल्चरल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य झाले. +सप्टेंबर १९४७ मध्ये गोहेन वैद्यकीय उपचारांसाठी न्यू यॉर्कला गेले. तेथे त्यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी ३ फेब्रुवारी १९४८ रोजी निधन झाले. त्यांच्या हस्तलिखिते, छायाचित्रे आणि पत्रव्यवहार यांचा संग्रह फिलाडेल्फियातील प्रेस्बायटेरियन हिस्टोरिकल सोसायटीमध्ये ठेवण्यात आला आहे. +गोहिन यांची अलाहाबाद ऍग्रिकल्चरल इंस्टीट्युटमध्ये नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी जेन गोहिन यांनी गृह अर्थशास्त्राच्या शाळेत शिकवले जिथे ख्रिश्चन मुलींना भारतातील स्त्रियांना शिकवण्याकरिता प्रशिक्षित केले जात होते. काही वर्षांच्या सेवे दरम्यान, त्यांनी कोल्हापूर आणि आसपासच्या गावातील स्त्रियांबरोबर चर्चच्या कार्यासाठी काम केले. १९५२ साली त्या निवृत्त झाल्या. १९७७ साली त्यांचे निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15328.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5509bbc7cb172460bd7f2820d932f7903ed516e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15328.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन अँड्रु सिम्पसन (३१ जुलै, १९८८:मॅंचेस्टर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून डाव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15332.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..050b44b37300bb9519e04e2b94b3bafae6506db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15332.txt @@ -0,0 +1,26 @@ +जॉन सी. माथर हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15339.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12c958c89b20929a2c856f90a56cebbe036dd822 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15339.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबऱ्या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15392.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83aa508ef3d82548d185a93eb4ded2184e531c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15392.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन ह्यू एडरिच (२१ जून, १९३७:ब्लोफील्ड, इंग्लंड - २३ डिसेंबर, २०२०:स्कॉटलंड) हा १९६३ ते १९७६ दरम्यान  इंग्लंडकडून ७७ कसोटी आणि ७ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15395.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fa2b051fc47f19988c7c2df117bc142bf5829dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15395.txt @@ -0,0 +1,27 @@ +सर जॉन ॲंब्रोझ फ्लेमिंग (२९ नोव्हेंबर, १८४९ - १८ एप्रिल, १९४५) हा ब्रिटिश विद्युत अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. +फ्लेमिंगने थर्मियॉनिक वाल्व तथा व्हॅक्युम ट्यूबचा शोध लावला. याने विद्युत मोटरींसाठीचा डाव्या हाताचा नियमही बसविला. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15411.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4b3f1ee8a692564d1e60969df0b4d138b49957b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15411.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन चार्ल्स जॉनी क्ले (१८ मार्च, १८९८:वेल्स - ११ ऑगस्ट, १९७३:वेल्स) हा  इंग्लंडकडून १९३५ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15421.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c5aac993cf10fa88bf16318a6e1c0500339995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15421.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोनाथन मार्क बेरस्टो (२६ नोव्हेंबर, इ.स. १९८९:ब्रॅडफर्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1543.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..959bd88d51c6986590660c67c2578f8242b68390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1543.txt @@ -0,0 +1,20 @@ +गवार किंवा गोवार (इंग्लिश: Cluster Beans) एक पलाश(Papilionaccea) कुळातली वेलवनस्पती आहे. हिच्या शेंगांची भाजी करतात. +शास्त्रीय नांव : Cyamopsis psoralioides किंवा Cyamopsis tetragonoloba. +गोवारीचे झुडुप साधारणपणे एक मीटर उंचीचे असते. कांडावर बहुशः अंगासरसे केस असतात गवारीच्या शेंगाना कप्पे असतात. एकेक्या कप्प्यात ७ ते ११ बिया असतात. बिया बहुधा हिरव्या, क्वचित काळ्या रंगाच्या असतात. गवार द्विदल पिकांच्या श्रेणीत मोडते. उत्तर भारतात गवारीचे जास्त उत्पादन केले जाते. गवार शुष्कतेबाबत खूप सहनशील असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात प्रामुख्याने हिची शेती केली जाते. गवारीच्या बियांच्या सालीपासून डिंक तयार केला जतो. + +★गवारीचा उपयोग:- +१)बियांचा उपयोग ऊसळ बनविण्यासाठी किंवा डाळीसारखा होतो. +२)डिंक बनविण्यासाठी. +३)यांच्या डिंकाचा ऊपयोग कापड व कागद उद्योगात रंग व रसायन,खाद्यपदार्थ बनविण्यासाठी, तेलऊद्योगत, सौंदर्यप्रसाधने व स्फोटक द्रव्यांच्या ऊत्पादनात केला जातो. +४)जनावरांना हिरवा चारा म्हणून. +५)हिरवळीचे खत म्हणून. +★सुधारित जाती:- +१)पुसा नवबहार. +२)पुसा सदाबहार. +३)पुसा मोसमी. +४)शरद बहार. +◆लागवडीचे अंतर:- +१)सरिवरंब्यावर ४५×१५सें.मी. किंवा +१४ ते २४ किलो प्रती हेक्टर पुरेसे होते. +खते :- +★ ३५किलो नत्र,६०किलो स्फुरद व diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15432.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..530936af905fdfc6a20fbe0fc569886fb7f7a791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_15432.txt @@ -0,0 +1,5 @@ +जॉनी वॉकर तथा बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी (१९२३:इंदूर, ब्रिटिश भारत – २९ जुलै, २००३), हा एक भारतीय अभिनेता होता. याने सुमारे ३०० चित्रपटांमध्ये काम केले. तो भारतीय चित्रपटांमधील त्याच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होता. सहसा हा गडबड्या दारुड्याच्या भूमिकेत असे. +काझी यांचा जन्म इंदूर, ब्रिटिश भारत (सध्याचे मध्य प्रदेश, भारत ) येथे झाला. हा एका विणकाम शिक्षकाच्या बारा मुलांपैकी एक होता. [१] [२] [३] [४] +आपल्या वडिलांनी नोकरी गमावली बद्रुद्दीनने बस थांब्यांवर आणि इतर सार्वजनिक ठिकाणी नकला करून पैसे मिळविणे सुरू केले. [५] +जॉनी वॉकरने भारतीय अभिनेत्री शकिला हिची बहीण नूरजहानशी तिच्या घरून विरोध असतानाही लग्न केले. [६] त्यांना तीन मुली आणि तीन मुलगे होते, त्यापैकी एक अभिनेता नसीर खान आहे. [६] सहाव्या यत्तेत शाळा सोडण्यास भाग पाडले गेल्याची खंत व्यक्त करत त्यांनी आपल्या मुलांना शालेय शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. [७] +अनेकदा दारुड्याच्या भूमिका करत असूनही, जॉनी वॉकर हा दारू पीत नसे. त्याने आयुष्यात कधीही दारू प्यायली नसल्याचा दावा केला. [५] जॉनी वॉकरचे २९ जुलै, २००३ रोजी आजारपणानंतर निधन झाले. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_156.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5b8d3dacdb412626c3c8bf26b86b2dc59552fdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_156.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेकडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1567.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da9fc38f4fa6fb4a111c2731c3761da8813d2ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1567.txt @@ -0,0 +1 @@ +गश्मीर महाजनी हा मराठी नाटकातला आणि चित्रपटामधला एक कलाकार (अभिनेता) आहे. "अजिंक्य योद्धा" हे नाटक त्याने केलेल्या नाटकांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1586.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c38dfbdb43f2ef2002a059606094076487c01df9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1586.txt @@ -0,0 +1,22 @@ +नवनाथांपैकी एक. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरू होते. +कनकागिरी गावात मच्छिंद्राने गोरक्षनाथास उपदेश करून सर्व वेदशास्त्रांत प्रवीण केले, चौदा विद्याहि त्यास पक्क्या पढविल्या; सकल अस्त्रात वाकब केले, साबरी विद्या शिकविली व सर्व देवाच्या पायांवर त्यास घातले. नरशी, कालिका, म्हंदा, म्हैशासुर, झोटिंग वेताळ, मारुती, श्रीराम इत्यादिकांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली, तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसवून आशीर्वाद दिले. असो बावन वीरांसहवर्तमान श्रीराम, सूर्य, आदिकरून सर्वांनी गोरक्षास वरदाने दिली व त्यास तपास बसविण्यासाठी मच्छिंद्रनाथांना सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले. +एके दिवशी गोरक्षनाथ संजीवनीमंत्र पाठ करीत बसले होते. जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते. तो एकटाच त्या ठिकाणी बसला आहे अशा संधीस गावची मुले खेळत खेळत त्याच्या जवळ गेली. ती मुले चिखलाचा गोळा घेऊन आपसात खेळत होती. त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले, पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले आपणच करू लागली. त्यांनी चिखलाची गाडी तयार केली. त्या गाडीवर बसावयासाठी एक गाडीवान असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु त्यांना साधेना, म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथाची प्रार्थना करू लागली. त्याने त्यांची ती विनवणी कबूल केली व चिखल घेऊन पुतळा करावयास आरंभ केला. +गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथाचा अवतार व्हावयाचा, वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता. त्या अन्वये त्यास पुतळा करून देण्याची बुद्धि उत्पन्न झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हावयाचा, म्हणून गोरक्षास तशी बुद्धि होऊन त्याने पुतळा करावयास घेतला. त्या वेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधि पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थी, त्वचा, मांस, रक्त इत्यादी सर्व होऊन मनुष्याचा तेजःपुंज पुतळा बनला. मग तो रडू लागला. हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकिला. तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणिले. असा त्या मुलांनी बोभाटा केला व लागलेच सर्वजण भिऊन पळून गेले. पुढे मार्गात मच्छिंद्रनाथांशी भेट होताच, त्याने त्या मुलास भिण्याचे व ओरड करून लगबगीने धावण्याचे कारण विचारिले व तुम्ही भिऊ नका म्हणून सांगितले. तेव्हा पुतळ्याचा मजकूर मुलांनी सांगितला. +मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडला व काय चमत्कार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पहावा असे त्याने मनात आणिले आणि मुलांस जवळ बसवून सर्व खाणाखुणा विचारून घेतल्या. +मच्छिंद्रनाथांस मुलांनी दुरून ठिकाण दाखविले होतेच. तेथून एक मुलाचा शब्द त्यास ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला, असे मच्छिंद्रनाथाने समजून मुलास उचलून घेतले व तो मार्गाने चालू लागला. गोरक्षनाथाने पुतळा केला असूनहि तो जवळ दिसेना, म्हणून मच्छिंद्रनाथ मुलास घेऊन जात असता, गोरक्षनाथास हाका मारीत चालला. ती गुरूची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता तेथून बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातातील मुलास पाहताच त्यालाहि भीति वाटली. त्याची गुरूजवळ येण्यास हिंमत होईना. हे पाहून गोरक्षास भय वाटते असे मच्छिंद्रनाथ समजले. मग त्याने मुलास चिरगुटात गुंडाळून ठेविले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की. हा मनुष्य आहे व तो नवनारायणापैकी एक नारायणाचा अवतार आहे. मग गोरक्षानेही कसा काय प्रकार झाला होता तो सांगितला तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथांसआनंद झाला जसा तू गोवरामध्ये झालास तसाच तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास. त्यात करभंजन नारायणाने संचार केला आहे; तो भूत नसून मनुष्य झाला आहे, अशी साद्यंत हकीगत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाची भीति उडविली मग त्यासहवर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमास गेला तेथे त्याने गाईचे दूध आणून मुलास पाजिले व त्यास झोळीत घालून हालवून निजविले. +याप्रमाणे प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली. तेव्हा गावचे लोक भेटीस जाऊन मुलाची चौकशी करीत तेव्हा नाथहि सर्व वृत्तांत सांगत; तो ऐकून त्यांना नवल वाटे. मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करविला, ह्यास्तव ब्रह्मदेवापेक्षा मच्छिंद्रनाथाची योग्यता विशेष होय, असे जो तो बोलू लागला +तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलासहि बरोबर नेणार असा मच्छिंद्राचा मानस पाहून, त्यामुळे मुलाची अनास्था होईल मुलाचे आईवाचून संरक्षण व्हावयाचे नाही, म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा, असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथांस सुचविले. ते ऐकून, तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथाने उत्तर दिले. अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथांचा रुकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माथी मारावा असा गावकऱ्यांनी घाट घातला. मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहात होता. त्याची गंगा ह्या नावाची स्त्री महापतिव्रता होती. उभयता संतती नसल्याने नेहमी रंजीस असत व त्यांस कोणत्याच गोष्टीची हौस वाटत नसे. ते दोघे ह्या मुलाचा प्रतिपाळ आस्थेने करतील असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राकडे शिफारस केली. मग अशा लोकप्रिय स्त्रीपुरुषांच्या हातात गहिनीनाथांसारखे रत्‍न देणे नाथासहि प्रशस्त वाटले. त्याने मुलास गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की, मातोश्री ! हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून जो नवनारायणांपैकी एक त्याचाच हा अवतार आहे. ह्याचे उत्तम रितीने संगोपन कर, तेणेकरून तुझे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल; हा पुढे कसा होईल हे मातोश्री, मी तुला आता काय सांगू? पण याचे सेवेसाठी मूर्तिमंत कैलासपति उतरेल. ज्याचे नाव निवृत्ति असेल त्यास हा अनुग्रह करील. याचे नाव गहिनीनाथ असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस जातो. पुन्हा बारा वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे येईल, तेव्हा तो ह्यास अनुग्रह करील. +मग मोहनास्त्र मंत्र म्हणून विभूति तिचे अंगावर टाकताच, तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मग मुलास स्तनपान करविल्यानंतर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलास पाळण्यात घालून गहिनीनाथ असे त्याचे नाव ठेविले. +पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तेथे राहिला व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षासहवर्तमान तो तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्यास बदरिकेद्वार स्वामींच्या हवाली करून तपास लावावे असे मनात जाणून अनेक तीर्थयात्रा करीत करीत ते बदरिकाश्रमास गेले. +मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावांहून निघाले ते मार्ग क्रमीत तैलंगणांत गेले. तेथें त्यांनीं गोदेचे संगमीं स्नान करून श्रीशिवाचे पूजन केले. पुढे आंवढ्यानागनाथ, परळीवैजनाथ आदिकरून तीर्थे केल्यावर महारण्यात गर्भागिरी पर्वतावर जे वाल्मीकिऋषीचे स्थान आहे, तेथे ते आले. ते अरण्य महाभयंकर, वाट देखील धड उमगेना; अशा त्या घोर अरण्यांतून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिऊन गेला. त्याचे कारण असे होते कीं, स्त्रीराज्यातून निघतांना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने झोळीत ठेविली होती. ती वीट चोर नेतील या धास्तीने त्याच्या जिवात-जीव नव्हता. ही सर्व भीति गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती, नाही तर मच्छिंद्रनाथास भीति कशाची असणार ! तो मार्गात चालत असतां गोरक्षास विचारी की, ह्या घोर अरण्यात चोरांची धास्ती तर नाहींना ? हे ऐकून गुरूला चोराचे भय कशासाठी असावे, ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली. गुरूजवळ काही तरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीति त्यांना आहे, असा त्याने तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा, असा मनात विचार करून तो काही उत्तर न देतां तसाच मुकाटयाने चालत होता. इतक्यात त्यांस एक पाण्याचे ठिकाण लागले तेथे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अंमळ थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौचास गेला. तेव्हा गोरक्षनाथाने गुरूच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट दिसली. तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्याने ती वीट फेंकून देऊन तितक्याच वजनाचा एक दगड तीत भरून ठेविला व आपण चालू लागला. मच्छिंद्रनाथहि मागून चालू लागला. गोरक्ष बराच लांब गेल्यावरही गुरू मागून येतच होता. त्याची वाट पहात तो विसावा घेत बसला. तितक्यात एक विहीर त्याचे नजरेस पडली. तीत त्याने स्नान केले, मीननाथास स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला आणि पूर्ववत् ’येथून पुढे काही भय वगैरे नाहीना ?’ असे विचारू लागला. त्यावर ’भय होते ते मागे राहिले, आतां काळजी न वाहतां स्वस्थ असावे’ असे गोरक्षनाथाने उत्तर दिले. +अशा उडवाउडवीच्या गोष्टी जेव्हा गोरख सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला.मग त्याने आपणांस वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलला. ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही ! हें ऐकून काहींतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनांत उद्भवली व त्यास तळमळ लागली. तेव्हा गोरक्षानें मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली. निघण्यापूर्वी झोळी तपासतां झोळींत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एकच गोंधळ केला. त्या दुःखाने तो गडबडा लोळू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्चासारखा चौफेर फिरू लागला. त्याने गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा. तोंड दाखवू नको, इतकेसुद्धा सांगितले. +मच्छिंद्रनाथाचे ते काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वतशिखरावर घेऊन गेला. जातांना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली. त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला. मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरूस विनंति केली. ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू ? अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानेेंे त्याची पुष्कळ वाखाणणी केली. +गोरक्षानेंगुरूच्या बोलण्याचा तो झोंक पाहिला, तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेविली होती ते मला सांगावे, असा त्यानें आग्रह धरिला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की, माझ्या मनात अशी इच्छा होती की, आपल्या देशी गेल्यावर साधुसंतांची पूजा करून एक मोठी समाराधना घालावी. ते ऐकून तुमचा हा हेतु मी पुरवितो, म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले. मग गोरक्षाने गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली; त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. तेव्हा गोरक्षाने सांगितले की, आणखी काही गंधर्वांस बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संतसाधु, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथे आणावे. कां की, आम्हांस एक टोलेजंग जेवणावळ घालावयाची आहे. मग चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले. ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले. नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मीकि, आदिकरून मुनिगण तेथे थोडक्याच वेळां येऊन पोहोचले. +नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की, भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे; तरी तुमची मी मागे मार्गांत टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले कीं, बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यःकश्चित् सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे ? मग गोरक्ष म्हणाला, सर्व यथासांग होईल; पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे काही नाही, असे बोलून त्याने चरणांवर मस्तक ठेविले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करितो, आपण काही काळजी न करितां स्वस्थ असावे असे सांगितले. +नंतर त्याने अष्टसिद्धींस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वान्ने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोवस्त नीट राहून काही एक न्यून न पडू देण्याची सक्त ताकीद दिली. मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोवस्त उत्तम प्रकारचा ठेविला. त्या वेळेस सर्वांना अत्यानंद झाला. +या भोजनसमारंभांत गहिनीनाथ आले नव्हते. म्हणून गोरक्षनाथानें ही गोष्ट मच्छिंद्रनाथास सुचविली. तेव्हा मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सांगितले. त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेनगंधर्वास सर्व वृत्तान्त कळविला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले. ते त्यानेंसुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले. ते त्याने कनकगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला. मग तो ब्राह्मण मोठया आनंदाने मुलास आणि गहिनीनाथास घेऊन निघाला, तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्रिपर्वती येऊन पोहोचल्यावर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले. त्या वेळेस त्याचे वय सात वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊं लागला. त्या नंतर हा गहिनीनाथ करभजन नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांस निवेदन केले. +त्या वेळीं शंकरानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, आम्हास पुढें अवतार घ्यावयाचा आहे, त्या वेळीं मी निवृत्ति या नांवानें प्रसिद्धीस येईन व हा गहिनीनाथास अनुग्रह करील; यास्तव यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्यें प्रवीण करावें. हें ऐकून मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलाच अनुग्रह देवविला. तसेंच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला हा समराधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता. मग गोरक्षानें कुबेरास सांगितलें कीं, तूं हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदला आम्हांस अमोल वस्त्रें-भूषणें दे; म्हणजे तीं सर्व मंडळीस देऊन रवाना करतां येईल. हें भाषण ऐकून कुबेरानें येथील धन येथेंच असूं द्या. आज्ञा कराल त्याप्रमाणें वस्त्रालंकार मी घेऊन येतों. मग त्यानें वस्त्रांचीं दिंडें व तऱ्हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. तीं वस्त्रें भूषणें सर्वांना दिलीं; याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठया सन्मानानें सर्वांची रवानगी करून दिली. +समारंभ झाल्यावर उपरिक्ष वसूसमागमें मीननाथास सिंहलद्वीपास त्याच्या तिलोत्तमा मातोश्रीकडे पाठवून दिलें. त्यानें मीननाथास तिलोत्तमेच्या स्वाधीन केलें व मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला. तेव्हां मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळें तिच्या डोळ्यांस पाणी आले. तें पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल, तूं कांहीं चिंता करुं नको, असें सांगून उपरिक्षवासु आपल्या स्थानीं गेला. मग ती मुलावर प्रीति करून आनंदानें राहिली. +इकडे गर्भाद्रिपर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरितां गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतहि तेथेंच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानीं गेला. अदृश्यास्त्राच्या योगानें सुवर्णाचा वर्ण झांकून गेला; परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले. ते अद्यापि तेथेंच आहेत. त्यास ’म्हातारदेव’ असें म्हणतात. त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला; त्यानें त्या गांवाचें नांव मढी असें ठेविलें. त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथानें वसति स्थान केलें. त्याच्या पूर्वेस जालंदरनाथ राहिला. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गांवीं नागनाथानें वस्ती केली. विटे गांवांत रेवणसिद्ध राहिला. गर्भाद्रिपर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला. त्यानें तेथेंच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला. एका वर्षांत तो सर्व विद्येंत निपुण झाला. नंतर त्यास मधुब्राह्मणांकडे पाठवून दिलें. पुढें त्या ठिकाणीं बहुत दिवसपर्यंत राहून शके दहाशें या वर्षीं त्यांनीं समाधि घेतल्या. +कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की, पुढें यवनराजाकडून उपद्रव होऊ नये. एकदांऔरंगजेबबादशहाने ह्या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरून लोकांनीं त्यास सांगितले कीं, तुमच्या पूर्वजांच्या आहेत. मठात कान्होबा, पर्वती, मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंदर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने तीं नावे पालटून दुसरी ठेविली, तीं अशीं: जानपीर असें नांव जालंदरास दिलें. गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें. मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेविले. कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें. गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला. +नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते. शके सत्राशे दहापर्यंत ते प्रकटरूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये कानिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ ज्याच्या बायबा असे म्हणतात तो राहिला. जालंदनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरोवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यासच गैरीपीर म्हणतात. वडवाळेस नागनाथ व रेवणनाथ वीटगांवी राहिला चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अंडबंगी नाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी ( भर्तृहरि ) पाताळी राहिला. मीननाथाने स्वर्गास जाऊन वास केला. गिरिनारपर्वती श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद्र व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले. चौऱ्यांयशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1598.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fff9409bec786c4718fc52254e47044835a9409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1598.txt @@ -0,0 +1,8 @@ + गांगराई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1601.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..895e5b0558a49a811f44581f2b5b169a149ac67f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1601.txt @@ -0,0 +1,8 @@ + गांगेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1639.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67168814bb1e1ecf44f53d35f988a67505e9c277 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1639.txt @@ -0,0 +1,8 @@ +गांधारी ही मूळची गांधार (म्हणजे हल्लीचा अफगाणिस्तान) या देशाची राजकन्या होती. (म.आदिपर्व ९०.६१). गांधार देश भारताच्या वायव्य दिशेला होता. त्याची तक्षशिला ही राजधानी होती. आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे. बाल्यकाळातच गांधारीने रुद्राची आराधना करून शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते. हिच्या वरप्राप्तीची ही हकीगत ऐकूनच भीष्मदिकांनी हस्तिनापुरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी तिला मागणी घातली. कुरुवंशातील संततिहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता (म.आ.१०३. ९-१०). +यथावकाश, महाभारतातील पितामह भीष्म यांनी [गांधार|गांधारच्या]] सुबल नावाच्या राजापुढे धृतराष्ट्र आणि कन्या गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुनीला पसंत पडला नाही. गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले. परंतु गांधारीने हा विवाहप्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्राच्याप्रमाणेही स्वतःलासुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य व्यतीत केले. +महाभारतात अन्यत्र हिला द्वैपायन व्यासाच्या आशीर्वादानें शंभर पुत्र प्राप्त झाल्याचा निर्देश आढळतो. (म.आ.१०७.७-८). +हस्तिनापुरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी आणि दुर्योधनादि शंभर कौरवांची माता असलेली गांधारी ही गांधार देशाधिपती सुबल राजाची कन्या असली तरी ती दक्षकन्या मति हिच्या अंशाने जन्मली होती, असे म्हणतात (म.आ.६१९८). एक न्यायनिष्ठुर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात तिचे स्वभावचित्रण केले असून, दुर्योधनादि पुत्रांच्या हेकेखोर वर्तनामुळे तिच्या मनाची झालेली तडफड महाभारतात अत्यंत प्रभावीपणे चित्रित केली आहे. +गांधारी ही महाभारतातील १०० पुत्रांची व एका कन्येची माता होती. मुळात तिने केवळ एका मासांच्या पिंडाला जन्म दिला होता. परंतु व्यासांनी या पिंडाचे १०१ तुकडे करून ते एका तुपाच्या रांजणात ठेवण्यास सांगितले व १०१ कौरवांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. सर्वप्रथम दुर्योधन जन्माला आला त्यानंतर दुःशासन व इतर कौरवांचा जन्म झाला. सरतेशेवटी कन्या दुःशीलाचा जन्म झाला. +गांधारीला विवाहानंतर लौकरच गर्भधारणा झाली. कुंतीला युधिष्ठिर नामक पुत्र झाल्याची वार्ता समजताच असूयेने तिने आपला अपुऱ्या दिवसांचा गर्भ बाहेर काढला. त्यामुळे लोळागोळा झालेला मृतप्राय गर्भपिंड तिला पुत्र म्हणून प्राप्त झालला, आणि ती शोकातिरेकाने रडू लागली. गांधारीची ही अवस्था पाहून व्यासांस दया आली आणि त्यांनी त्या गर्भाचे शंभर तुकडे करून ते एका घृतकुंभामध्ये स्थापन करण्यास सांगितले. काही काळाने तिचा मृतगर्भ पुन्हा जीवित होऊन, घृतकुंभाद्वारे तिला दुर्योधनादि शंभर पुत्र झाले (म.आदिपर्व भा.१०७१०-१४). कन्याप्राप्तीची तिची इच्छाही व्यासांनी तिला दुःशला नामक कन्या प्रदान करून पुरी केली (म.आ.१०७.३७). +गांधारी ही भगवान शंकराची परमभक्त होती. कौरवांची वागणूक खलनायकाप्रमाणे असली तरी महाभारतात गांधारीची वर्तणूक अतिशय सालस व धार्मिक होती. ती नेहेमी धृतराष्ट्र व आपले पुत्र यांना राजधर्म व चांगल्या वागणुकीसाठी बोलत असे. पांडवांचे कौरवांशी कितीही टोकाचे वैर असले तरी त्यांना गांधारीच्या बाबतीत परम आदर होता. द्रौपदी वस्त्रहरणाचे हीन काम चालू असताना सर्व कुरुसभा चिडीचूप होती त्यावेळेस केवळ गांधारीनेच येऊन मध्यस्थी केली व निर्वेध चाललेले वस्त्रहरण बंद पाडले. तिने धृतराष्ट्राला स्त्रीच्या शापापासून होणाऱ्या नुकसानाची कल्पना दिली व द्रौपदीला मानसन्मान परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1646.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36af155c047f08e15ae15792f984cadfa178cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1646.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो. +पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत. +१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती: +२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील. +३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल. +४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल. +५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल. +६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. . +७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल. +८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल. +९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या. +१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला.[२] [३] +पुणे कराराविषयी अनेक पुस्तके, नाटके व चर्चा करण्यात आलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1667.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..195191b83054d581d660157b63c9cc0713ed2711 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1667.txt @@ -0,0 +1 @@ +गांधी स्मारक संग्रहालय हे तमिळनाडू राज्यामधील मदुराई शहरातील संग्रहालय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1695.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..533036cc8ffd7604ad6ae7e799d7b1405b54e5f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1695.txt @@ -0,0 +1 @@ +गांधीनगर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1710.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdc48a16708809e1a40112aca4e0acda810d881e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1710.txt @@ -0,0 +1,3 @@ +शुक्रवार तलाव हा नागपूर शहराच्या मध्यभागात असणारा एक तलाव आहे.[ चित्र हवे ] यास "गांधीसागर" असेही म्हणतात. कोणी यास 'जुम्मा तलाव' म्हणतात. नागपूरच्या अनेक तलावांसारखा हाही भोसले राजवटीदरम्यानच बांधला गेला. यास चहूबाजूंनी दगडी बांधकाम केले आहे. तलावाच्या उत्तरेला एक बेट आहे. बेटावर अनेक झाडे आहेत. स्थानिक महानगरपालिकेतर्फे या तलावाचे पूर्वी सौंदर्यीकरण करण्यात आले होते. पण सध्या तलावाची अवस्था ठीक नाही.[ संदर्भ हवा ] तलावाच्या पश्चिमेस रमण विज्ञान केंद्र आहे. +तलावाच्या चारी बाजूंनी रस्ते आहेत. पूर्वी टाटा समूहाच्या मॉडेल मिल व एम्प्रेस मिल या कापड गिरण्या या तलावाचे पाणी वापरत असत. तलावामुळे जुन्या शहरातील विहिरींच्या पाण्याचा स्तर वाढण्यास मदत होत असे. +भोसल्यांच्या राजवटीदरम्यान, जुन्या नागपूर शहरास एक परकोट होता. त्या परकोटाशेजारी एक खंदक होता. त्या खंदकात या तलावातून पाणी सोडले जात होते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1719.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39553676e8398ef2f53f24541ac13a0ee7e7e42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1719.txt @@ -0,0 +1,2 @@ +खालील यादी गांबिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गांबियाने २९ मार्च २०२२ रोजी नायजेरिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1729.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c86909201d654b0c074356aaaaea6a032bec72e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1729.txt @@ -0,0 +1 @@ +गायेल मॉंफिस (फ्रेंच: Gaël Monfils; १ सप्टेंबर, इ.स. १९८६ - ) हा एक फ्रेंच टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेला मॉंफिस सध्या सर्वोच्च क्रमवारीचा फ्रेंच टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1736.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1423bdfa1030e2a9e6887e14a0236505bf2a589 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1736.txt @@ -0,0 +1,2 @@ +गागापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1751.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a50437f410a950ce8e751070f91f5917a42e65eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1751.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 31°31′N 34°27′E / 31.517°N 34.450°E / 31.517; 34.450 + +गाझा हे भूमध्य समुद्रतीरावरील पॅलेस्टाईन प्रदेशाच्या गाझा पट्टीमधील सर्वांत मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1792.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43baebcd1923bff59fc9aeecf6aff74d1a93c384 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1792.txt @@ -0,0 +1,3 @@ +काही व्यक्तींना एसटी बसमधून प्रवास करताना मळमळल्यासारखे वाटून उलटी (ओकारी) आल्यासारखे वाटते किंवा उलटी (ओकारी) होते. +या प्रकारास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गाडी लागणे असे म्हणतात. +त्याला / तिला गाडी लागते असा वाक्प्रचार प्रचलित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_18.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_18.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f598fe92b8dc54baf1ec5ca586ac100535d2c767 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_18.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुटबाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1825.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfcb829960a5bcb623a750a370ceabc755773865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1825.txt @@ -0,0 +1,4 @@ +गाणपत्य संप्रदाय हा गणेश उपासकांचा महत्त्वाचा संप्रदाय मानला जातो.[१][२] +ऐतिहासिक गुप्तकाळात गणेश देवतेच्या विकासकाळात गणपतीच्या मूर्ती लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांची पूजा होऊ लागली. याचा परिणाम स्वरूप गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली असे मानले जाते. +भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी व्रत हे या संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. श्री गणेश पुराण तसेच मुदगल पुराण ही या संप्रदायाची महत्त्वाची पुराणे मानली जातात.[३] +नवनीत,स्वर्ण आणि संतान अशा या संप्रदायाच्या तीन शाखा आहेत.गणपती हीच सर्वोच्च देवता आहे असे मानून त्याचेच पूजन या शाखांचे अनुयायी भक्त करतात.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1826.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..541bbf63db5887189fb40c54813627c942cfa940 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1826.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाणमगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_183.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365c3aee764eb25fdaba81d711659a414748a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_183.txt @@ -0,0 +1,11 @@ + +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील  खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... +भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत. +शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे. +भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. +खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा +पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. +खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत. +खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.   +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी ) +मो. ९९२२४५७४७५ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1831.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1920a12694399947bf50e5a50c4f04f59e0883d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1831.txt @@ -0,0 +1,18 @@ +गाटेसबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर गाटेसबुद्रुक रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ५.४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५९ कुटुंबे राहतात. एकूण ११३४ लोकसंख्येपैकी ६५१ पुरुष तर ४८३ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.२७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.१८ आहे तर स्त्री साक्षरता ७७.८६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.८८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आबितघर, सावरखांड, विजापूर, कोणे, मालोंदा, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर, बावळी, तिळगाव, देवगाव ही जवळपासची गावे आहेत.गाटेसबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गाटेसबुद्रुक आणि गाटेसखुर्द गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_185.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12113d800d1951ee619c58a4ab339beaffbd0eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_185.txt @@ -0,0 +1 @@ +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1892.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e157ded6449970566409b58ff1f168b5d7ae87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1892.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1898.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05064c9d785c3724da46a7f00c988eca6fe68aa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1898.txt @@ -0,0 +1,3 @@ + •  इ.स. १९४८ ते इ.स. १९७० +महाराणी गायत्री देवी, (राजकुमारी गायत्री देवी कूच बिहार संस्थान), ह्या राजस्थान, भारत येथील जयपूर संस्थानच्या महाराणी होत्या. त्यांचा जन्म मराठा घराण्यातील बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची मुलगी महाराणी इंदिरा राजे आणि महाराजा जितेंद्र नारायण भूप बहादूर यांच्या पोटी झाला. +महाराणी गायत्री देवी यांनी इ.स. १९६२ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून जवळपास साढे तीन लाख मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या. ही निवडणूक त्यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी स्थापित स्वतंत्र पक्षातर्फे लढवली होती, ज्याची दाखल त्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सुद्धा घेतली होती.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1901.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1143feb445ba395271e55206927433be2afa582b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1901.txt @@ -0,0 +1,25 @@ +हिंदू धर्म +त्रिमूर्ती +इतर हिंदू देवता +संज्ञा +पुरूषार्थ +निर्वाण +वेद +उपवेद +पुराण +इतर +उपासना +संस्कारविधी (सोळा संस्कार) +हिंदू सण (विस्तृत माहिती) +गायत्री मंत्र ही ऋग्वेदातील एक ऋचा (ऋग्वेद ३.६२.१०) आहे. [१]. ही ऋचा मंत्राप्रामाणे उच्चारली जाते. ही ऋचा गायत्री छंदात आहे. हा मंत्र सूर्याच्या उपासनेचा मंत्र आहे. गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे. प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या आहेत. [२] +मूळ गायत्री मंत्र येणेप्रमाणे : +देवता-१ अग्नि, २ वायु, ३ सूर्य, ४ आकाश, ५ यम, ६ वरुण, ७ बृहस्पति, ८ पर्जन्य, ९ इंद्र, १० गंधर्व, ११ पूषा, १२ मित्र, १३ त्वष्टा, १४ वसु, १५ मरुद्रण, १६ सोम, १७ अंगिरा, १८ विश्वेदेव, १९ अश्विनीकुमार, २० प्रजापति, २१ संपूर्ण देवता, २२ रुद्र, २३ ब्रह्मा आणि २४ श्रीविष्णु[३] +गायत्री महामंत्र : यजुर्वेदतील मंत्र 'ॐ भूर्भूवः स्वः' मूळ गायत्री मंत्रास जोडून गायत्री महामंत्र पुढील प्रमाणे होतो: + +ओंकारला प्रणव असं म्हटलं जातं. तीन ओंकार जोडून 'त्रिप्रणव गायत्री मंत्र' तयार होतो, ज्याला अतिशय शक्तिशाली मानल्या जाते. +मूळ गायत्री मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो.[४] +गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांंना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. 'तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो' अशी प्रार्थना यामध्ये करायची असते. +देवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमंडलुधारिणी ब्राह्मी असते. मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व संध्याकाळी ती वृषभारूढा व शूळ, पाश, नर-कपाल धारिणी वृद्ध शिवानी असते. +शब्द-कल्पद्रुमानुसार एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय.[५] +गायत्रीच्या ध्यानानुसार ती सूर्यमंडलात मध्यस्थानी असून ब्रह्मा, विष्णू वा शिवरूपिणी आहे. आचार्याकडून संथा घेतलेल्या व्यक्तीने गायत्रीचा मंत्रजप करणे अपेक्षित असते. गायत्रीची स्तुती छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद या वैदिक ग्रंथांत केली आहे. गायत्री मंत्राच्या आधाराने काही देवतांच्या इतरही गायत्री रचण्यात आल्या आहेत.[६] +इतरही देवतांच्या गायत्री:- श्रीगणेश गायत्री ,श्रीविष्णू गायत्री ,श्रीशिव गायत्री ,श्रीमहालक्ष्मी गायत्री. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1932.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90add82a0bccaa46fd28d93c9129bc5f68b390f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1932.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_195.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3ac41313fee7fb44c69121ce5c0c9f998b74cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_195.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ - १९७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खेड आळंदी मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा समावेश होतो. खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1956.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30313171fb3c0444dd9f78b3a3133f2f7e32acb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1956.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारफील्ड काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1972.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..280d1f5c5425c418799a28006992be530bfcf8c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1972.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1975.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cd753ad0340bacbf5a16ec4d1aa741f76337c7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1975.txt @@ -0,0 +1,2 @@ +सापगारुडी/मदारी ही एक भटकी जमात आहे. साप आणि नाग पकडणे हा त्यांचा व्यवसाय आहे. फिरत फिरत ते जेव्हा गावातील एखाद्या छोट्या मैदानवजा मोकळ्या जागेत येतात, तेव्हा ते ढोल पिटून गावातील मुलेबाळे जमा करतात. मुलांपाठोपाठ हळूहळू मोठेही येतात. पुरेशी माणसे जमा झाली की ढोल वाजवणे थांबते. मैदानावर दोनचार पेटारे व साप-नाग ठेवलेलेच असतात. तिथेच सापाच्या चपट्या करंड्याही असतात. मध्येच एखादा अजगर मोकळा सोडलेला असतो. आणि सापगारुडी/मदारी खेळ सुरू करतो. जादुगाराच्या प्रश्नांना तो न कंटाळता उत्तरे देत असतो. सापगारुडी/मदारी पत्त्यांची जादू करतो, रुमाल, रिबिनी रुपयाचे नाणे वगैरे अदृश्य करण्याचे खेळ करतो. आणि मग तो साप-मुंगुसांची लढाई लावतो. साप-मुंगुसांची बराच वेळ एकमेकांना चुकवाचुकवी झाल्यावर सापगारुडी/मदारी सापाला परत करंडीत बंद करतो. पुंगी वाजवून नागाला डोलवतो. आणि नंतर हंडीबागला झोपवून त्याच्यावर चादर अंथरतो. तो त्याला प्रेक्षकांपैकी कोणाच्या खिशात काय आहे ते विचारतो. उत्तरे अचूक आल्यानंतर लोकांचा सापगारुड्यावर विश्वास बसतो. सापगारुडी/मदारी नंतर कुठले तरी दंतमंजन किंवा औषध विकायला काढतो. आणि शेवटी कटोरा घेऊन प्रेक्षकांकडून पैसे जमा करतो. +सापगारुडी/मदारी ही खेड्यातीलच नाही तर शहरातल्या लोकांचीही अल्प पैशातली करमणूक असते. नागपंचमीच्या दिवशी सापगारुडी/मदारी नाग घेऊन घरोघर हिंडतात आणि नागासाठी दूध आणि पैसे गोळा करतात. मनेका गांधी यांनी भारतात चालविलेल्या पशु अधिकार चळवळीमुळे,व वन्यप्राणी क्रूरता नियंत्रण कायद्यामुळे व त्यात झालेल्या संशोधनामुळे (भारतीय प्राणी कल्याण कायदा-२०११) , हे खेळ बहुतांशी बंद झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1980.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bcb2c93d96efc607af519a6061f42bd9fe3e1ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1980.txt @@ -0,0 +1,3 @@ +गार्गी या नावाने विख्यात असलेली गार्गी वाचक्नवी ही प्राचीन भारतातील एक तत्त्वज्ञ होती. बृहदारण्यक उपनिषदाच्या सहाव्या आणि आठव्या ब्राह्मणात विदेहाचा राजा जनक याने आयोजिलेल्या ब्रह्मसभेच्या वर्णनात तिचा उल्लेख आढळतो. आत्म्यावरील काही दर्जेदार प्रश्न तिने याज्ञवल्क्याला विचारले आणि त्याला आव्हान दिले. +गर्ग कुळात उत्पन्न झालेली म्हणून गार्गी; तर वचक्नु या पित्याच्या नावावरून गार्गी वाचक्नवी हे संयुक्त नाव आले. +समग्र अस्तित्वाच्या उत्पत्तीबद्दल गार्गीने अनेक स्तोत्रे रचली. योग याज्ञवल्क्य या योगमार्गावरील ग्रंथात गार्गी आणि याज्ञवल्क्य ऋषी यांचा संवाद आहे. मिथिलेचा राजा जनक याच्या दरबारातील नवरत्नांपैकी गार्गी एक होती.प्राचीन काळातील बुद्धीमान स्त्री. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1982.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88881daa9a2592af3fcbf1d5778874def508dcc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_1982.txt @@ -0,0 +1,2 @@ +गार्गी बॅनर्जी (२० जुलै, १९६३:कलकत्ता, पश्चिम बंगाल - ) ही  भारतकडून कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेली माजी क्रिकेट खेळाडू आहे.[१] ईडन गार्डन येथे झालेल्या भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्यात तिने ज्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यावेळी तिचे वय १४ वर्षे होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यापूर्वी ती पश्चिम बंगालकडून देशांतर्गत लीगमध्ये खेळली होती. वायडब्ल्यूसीए (यंग वूमन ख्रिश्चन असोसिएशन) येथे ती क्रीडा, बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळत असे. +{{DEFAULTSORT:बॅनर्जी, गार्गी} diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_200.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120ff2d1c6909c3f54e86667a7df70541ef0ecdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_200.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेडदिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2002.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed6a58d9268cf74dbc495a4eec1ec9582505af3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2002.txt @@ -0,0 +1,5 @@ +गार्मिश-पार्टनकिर्चन् (  ; बव्हेरियन : Garmasch-Partakurch ) हे दक्षिण जर्मनीतील बव्हेरियामधील आल्प पर्वतरांगांच्या उत्तरेकडील उतारावर स्थित स्की शहर आहे. ते ऑस्ट्रियाच्या सीमेवर असलेल्या जर्मन ओबरबायर्न प्रदेशातील गार्मिश-पार्टेनकिर्चेन (संक्षिप्त GAP ) मंडलाचे सरकारचे आसन आहे. जवळच जर्मनीचा सर्वोच्च पर्वत, झुग्स्पिट्झ, हा समुद्रसपाटीपासून २,९६२ मीटर (९,७१८ फूट) स्थित आहे +हे शहर 1936 हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे ठिकाण म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये अल्पाइन स्कीइंगचा सर्वप्रथम समावेश केला गेला । येथे विविध हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते । +गार्मिश (पश्चिमेला) आणि पार्टनकिर्चन (पूर्वेला) ही अनेक शतके वेगळी ग्रामे होती, ह्यामुळे दोघांची ही वेगळी ओळख आहे । +गार्मीश पार्टनकिर्चन् चे हवामान समुद्राच्या हवामानाकडे झुकते, [१] आणि येथील हिवाळा बवेरियाच्या इतर भागांपेक्षा अधिक थंड असतो. गार्मीश पार्टनकिर्चन् च्या समुद्रसपाटी पासूनच्या ऊंची मुळे येथील हिवाळे हे खंडीय हवामानाशी अगदी समान व थंड असतात, मात्र दक्षिण बवेरिया मधील इतर गावांप्रमाणे इथे आर्द्रता जास्त व त्यामुळे हिमवृष्टी देखील अधिक असते । वर्षभर पर्जन्यवृष्टी सुद्धा असते । २०१३ पर्यन्त च्या निरीक्षणात हे युरोप मधील सर्वात जास्त विद्युत गडगडाटांचे ठिकाण म्हणून नोंदवले गेले । [२] +गार्मीश पार्टनकिर्चन् हे स्कीइंग, स्नोबोर्डिंग आणि हायकिंगसाठी एक आवडते सुट्टीचे ठिकाण आहे, ज्यामध्ये जर्मनीतील काही सर्वोत्तम स्कीइंग पर्वत आहेत । diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2006.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9cd256baf99e78dfaee72fa264e1bb53f06954a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2006.txt @@ -0,0 +1,3 @@ +गार्व्हिन काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गार्व्हिन काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2007.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7cfb2e6dbab264e49ca3d747817e5221811156a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2007.txt @@ -0,0 +1 @@ +डोळ्यांच्या खालपासून हनुवटीच्या वरपर्यंत आणि नाकापासून उजव्या किंवा डाव्या कानापर्यंत पसरलेल्या चेहऱ्यावरील भागाला गाल (अनेकवचन: गाल ; इंग्लिश: Cheek, चीक) असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2024.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6109cda951630b83e76c08567dfe4235d88ae766 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2024.txt @@ -0,0 +1,3 @@ +गालेगो अथवा गालिसियन (galego) ही स्पेनच्या गालिसिया प्रदेशात वापरली जाणारी एक रोमान्स भाषा आहे. ही भाषा पोर्तुगीजसोबत मिळतीजुळती आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2026.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51098e9f7310ba00af6f1f81e3b485f3a84765c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2026.txt @@ -0,0 +1 @@ +गाली, गॅले अथवा गॉल (रोमन लिपी: Galle; सिंहली: ගාල්ල ; तमिळ: காலி ;) हे श्रीलंकेच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेले एक मोठे शहर आहे तसेच ते पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2032.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51098e9f7310ba00af6f1f81e3b485f3a84765c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2032.txt @@ -0,0 +1 @@ +गाली, गॅले अथवा गॉल (रोमन लिपी: Galle; सिंहली: ගාල්ල ; तमिळ: காலி ;) हे श्रीलंकेच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेले एक मोठे शहर आहे तसेच ते पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2043.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41edf4c2ee285ec14b051c8dcb5dfca94b5d1f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2043.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाळंदवाडी नंबर२ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2050.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea795ca8b62a751a4657b4d2133f2bcc00f3cfad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2050.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाळमगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2057.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3569848b76a650387c87e601282646263c866d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2057.txt @@ -0,0 +1,18 @@ +गाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे तिळसा मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ३.२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव लहान आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८९ कुटुंबे राहतात. एकूण ४१६ लोकसंख्येपैकी २०२ पुरुष तर २१४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६६.१० टक्के आहे.पुरुष साक्षरता ७५.८८ आहे तर स्त्री साक्षरता ५७.०७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.९० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +सापणेबुद्रुक, करंजे, काडिवळी, हारोसाळे, देसई, सोनशिव, पेठरंजनी, विळकोस तर्फे कोणपटी, पिंपरोळी, तुसे, सारशी ही जवळपासची गावे आहेत.सोनशिव ग्रामपंचायतीमध्ये गाळे आणि सोनशिव गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2059.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03586cfe0dd23c785604546c6ab2ccf9fdb7c1e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2059.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाळोठा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2070.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a36a452bd07a2bbbc7cefcd18bff968033589fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2070.txt @@ -0,0 +1,2 @@ +गावंढ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2075.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c87acedaa8b8f5be9c48c85be1b511784b55c781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2075.txt @@ -0,0 +1,5 @@ + +गावकरी हे नाशिक शहरातील दादासाहेब पोतनीस यांनी सुरुवात केलेले एक अग्रगण्य दैनिक आहे. +नाशिकचे आत्ताचे सुप्रसिद्ध दैनिक गावकरी हे प्रथम मालेगाव येथे सुरू झाले. 1 जानेवारी 1938 रोजी दत्तात्रय शंकर पोतनीस यांनी हे पत्र पाक्षिक स्वरूपात काढले 1939 सालि या पत्राचे मालेगाव आतून नाशिकला स्थलांतर झाले. 1947च्या दसऱ्यापासून या पत्राचे दैनिकात रूपांतर करण्यात आले +प्रमुख्याने उत्तर महाराष्ट्रात राजकीय विचारांचा प्रसार करून जनजागृतीचे कार्य गावकरी ने केली. गावकरीच्या संपादक मंडळावर सुप्रसिद्ध पत्रपंडित प व गाडगीळ यांनी लोकमान्य दैनिक बंद झाल्यावर काही काळ काम केले. साप्ताहिक गावकरी आता स्वतंत्रपणे मिळतो. गावकरी ही एक आता संस्था बनली आहे. याच संस्थेचे अमृत हे डायजेस्ट स्वरूपाचे मासिक व कला आणि खिळे लावलेले रंग हे साप्ताहिक 1958 पासून निघतो. गांवकरीचे भावंड दैनिक अंजिठा दैनिक औरंगाबाद येथून प्रसिद्ध होते दादासाहेब पोतनीस व चिरंजीव दत्तात्रय पोतनीस हे या संस्थेचे कार्यवाह आहेत. +==संदर्भ== मराठी वृत्तपत्राचा इतिहास diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_209.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea725dcab2797eae85991c0e88a72479d42894a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_209.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेडाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2094.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad13d6ce76ed4839e5187e7141d8aaa4da29e74b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2094.txt @@ -0,0 +1,2 @@ +गावडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2112.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89674d6782c73fddd8014b5d69ce4185104de6e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2112.txt @@ -0,0 +1,2 @@ +गावळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2120.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c4344a57b34eb3cf9d89c910d61afad190472e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2120.txt @@ -0,0 +1,13 @@ + +गाविलगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे. +महाभारतातल्या भीमाने कीचकाशी कुस्ती करून त्याचा इथे वध केला व त्याला बाजूच्या दरीत फेकून दिले अशी कथा आहे. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा कीचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर आहे. इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठे-इंग्रज युद्धात या किल्ल्यावर महत्त्वाची लढाई झाली होती. ऑर्थर वेलस्लीच्या इंग्रजी सैन्याने येथे मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर तिथे राण्यांनी जोहर करून स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले. +हा भूभाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पूर्वी या डोंगरावर गवळी लोकांनी मातीचा कोट उभारला होता, अशी वदंता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनीय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करून ठेवली आहे. +किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ मोठे तर ३ लहान तलाव आहेत. साधारणत: ६ ते ७ तोफा असून नाजूक स्थितीमध्ये आहेत, पण त्यातील फक्त ३ तोफा अजूनही शाबूत आहेत. त्यामध्ये बिजली तोफ ही लांबीला कमी तर व्यासाला मोठी आहे, तर कालभैरव तोफ ही २० फुट लांब तर व्यासाला कमी आहे. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो. +मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; पण तोही दुर्लक्षित आहे. +शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम चकित करण्यासारखे आहे. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे प्रेक्षणीय अशीच आहेत. लांबरुंद पायऱ्या संपल्या की दरवाजामधून किल्ल्यात प्रवेश होतो. आतील पहारेकऱ्यांच्या उभे राहण्याच्या जागा व घुमट पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चौथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा वाट अडवून उभा आहे. आज त्या दरवाज्याच्या उजव्या हाताला राजा बेनीसिंह किल्लेदाराची व त्यांच्या सैनिकांची समाधी आहे, त्या मध्ये बेनीसिंहची समाधी ही अष्टकोनी आहे तर बाकीच्या समाधी चौकोनी आहे, अशा एकूण चार समाधी आहेत. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. थोड पुढे गेल की छोटी मस्जिद असून त्यापुढे एक तलाव आहे. त्याच्या उजव्या भागास बारूद खाना असून त्याची वास्तू अजूनही शाबूत स्थितीत आहेत, त्यामध्ये ४ ते ५ फुटावर कप्पे आहेत जेणेकरून बारूदाला ओल येऊ नये. पुढे समोर गेल्यावर राण्यांची समाधी आहे, तिथे आधी ४ समाध्या होत्या आता मात्र ३ शिल्लक आहेत. त्या पासून डाव्या हाताला पुढे गेल्यावर एक शिव मंदिर आहे पण त्या मध्ये शिवपिंड आज अस्तिवात नाही तरीही ती जागा व तिथे पूर्वेस एक झरोका असलेली खिडकी आहे. समाधीच्या उजव्या बाजूने पुढे गेल्यास एक वास्तू आढळून येते ती मोठी मस्जिद असून त्या पुढे एक समाधी आहे. मोठ्या मस्जीदी मध्ये २१ झुंबर होते त्या पैकी आता १४ बाकी राहिलेले आहेत. त्या मध्ये मोठ्ठा परिसर असून त्या मध्ये शामियाना उभारण्यासाठी काही - काही अंतरावर छोटे - छोटे छिद्र आहेत. त्याला चारही बाजूने ४ सुबक नक्षी कम केलेले मिनार होते, परंतु आज मात्र एकच शिल्लक राहिला आहेत. वरती जाण्यास वास्तूच्या डाव्या बाजूस छान कोरीव पायऱ्या आहेत. त्याच्या उजव्या भागाकडून खाली उतरल्यास आपल्याला एक छान पैकी त्या काळचे पाणी शुद्धीकरण यंत्र आढळून येईल. ते पाहून पुढे गेल्यास आपल्याला पिरफत्ते दरवाजा आहे त्यापुढे बरालींगा नावाचे गाव आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकऱ्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशा प्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर सहसा आढळत नाही. +मोट्या मस्जित च्या मागे किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज आहे ज्याचे नाव बहराम बुरुज त्याला 8 मोट्या खिडक्या आहे ज्या तुन AC सारखी थंड हवेचा अनुभव होतो आणि त्या बुरुजावर एक शिलालेख सुद्धा आहे ज्यावर उर्दू किंवा अरबी भाषेत कोरलेलं आहे की पौर्णिमेच्या रात्री चंद्र व तारे या बुरुजाच्या अधीन येतात किंवा जो पर्यंत चंद्र सूर्य तारे आहे तो पर्यंत या बुरुजचं अस्तित्व राहील असे काही लेखकांनी लिहिले आहे बुरुजाच्या रक्षणासाठी वरच्या बाजूला 2 बांगली तोफा सुद्धा आहे आणि बहराम बुरुजाच्या बाजूलाचं मोजरी बुरुज आहे त्याच्याच बाजूला मोजरी दरवाजा जो मोजरी गावाकडे जातो त्या गावाच्या नावावरूनच या दरवाज्याचे व बुरुजाचे नाव पडले असावे... +या किल्ल्याला १३ मार्च, इ.स. १९१३ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] +चिखदऱ्यापासून मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० किलोमीटरवर आहे. त्याचे मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मी. आहे. एस टी महामंडळाच्या येथे येणाऱ्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर इथून नियमित सुटतात. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य गाडीमार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बऱ्हाणपूरकडून धारणी, हरिसाल, सेमाडोह व तेथून चिखलदरा असा येतो. हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून येत असल्यामुळे, हा गाडीरस्ता सूर्यास्त ते सूर्योदय या रात्रीच्या वेळांत बंद करण्यात येतो. +दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. चिखलदऱ्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. हे दोन किलोमीटरचे अंतर कोणत्याही वाहनाने पार पाडता येते. चिखलदऱ्याकडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे. +ऑक्टोबर ते जून या काळात येथील हवामान खूपच छान असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2122.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04eb0dd0776d28a68b6408b0e2de71e05391a79a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2122.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाव्हाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2131.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f290d0ed2d3b6eab8f21616d4aa1d58757f0dba5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2131.txt @@ -0,0 +1 @@ +जियोव्हानी दोस सांतोस (स्पॅनिश: Giovani Dos Santos; ११ मे १९८९, मॉंतेरे) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या व्हियारेआल सी.एफ. व मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. दोस सांतोस २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्या मेक्सिको संघाचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2138.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62791acb39acce3b4846b1ec3919cae17f97d798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2138.txt @@ -0,0 +1 @@ +गिगामीटर लांबी मोजण्याचे एकक आहे. १ गिगामीटर = १०,००,००० किलोमीटर. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2144.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a63e9307a0c18c550e29028ca02c8dd34c8b0d2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2144.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिझाचा भव्य पिरॅमिड हा गिझा (सध्याचे कैरो) येथील ३ पिरॅमिड्सपैकी सर्वांत जुना व सर्वांत मोठा पिरॅमिड आहे व पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य आहे. +हा पिरॅमिड इ.स. पूर्व २५६० साली बांधला गेला व येथे इजिप्तच्या चौथ्या घराण्यातील राजा कुफू ह्याची कबर आहे. हा पिरॅमिड नक्की कसा बांधला गेला असावा हे कोडे अजूनही उलघडलेले नाही व ह्या बाबत अनेक वास्तुशास्त्रज्ञांनी आपापले तर्क व्यक्त केले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2161.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06637d352306e68842375232ddea199cc43e8c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2161.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिनियन फ्रॅंक हे गिनीचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2167.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d733962f0e0d5e6d9105d34dd7a32f66e9f7c0fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2167.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक (पोर्तुगीज: República da Guiné-Bissau) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. गिनी-बिसाउच्या उत्तरेस सेनेगाल, दक्षिण व पूर्वेस गिनी तर पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. बिसाउ ही ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +ऐतिहासिक काळात मालीच्या साम्राज्याचा भाग असणारा गिनी-बिसाउ १९व्या शतकापासून पोर्तुगीजांची एक वसाहत होता. १९७४ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या देशाचे नाव गिनी ठेवण्यात आले व शेजारील गिनी देशापासून वेगळेपण राखण्यासाठी ह्या देशाच्या नावामध्ये बिसाउ हे राजधानीचे नाव जोडण्यात आले. स्वातंत्र्यानंतर गिनी-बिसाउचे राजकीय अस्तित्व अस्थिर राहिले आहे. लोकशाहीवादी सरकारे येथे सर्रास उलथवून टाकण्यात आली आहेत व लष्करी राजवट अनेकदा स्थापित केली गेली आहे. १२ एप्रिल २०१२ रोजी येथील लष्करी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सत्ता हातात घेतली व विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवारांना कैद केले. +इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे गिनी-बिसाउ गरीब व अविकसित आहे. मानवी विकास सूचक व दरडोई उत्पनामध्ये गिनी-बिसाउ जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. येथील राजकीय भाषा पोर्तुगीज असली तरीही केवळ १४ टक्के जनता पोर्तुगीज वापरते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2174.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03f1e42c5edc6772ee99bcecb0edbde3b6f29d61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2174.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गिनीज या शब्दाचे अनेक उपयोग आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2177.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d7321f7ab9afc696f2601108e1f2a40ab02982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2177.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स (अन्य उच्चार गिनिज बुक...) हा विक्रीचा जागतिक उच्चांक नोंदविणारा एक संदर्भ ग्रंथ आहे. +'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते. हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक' म्हणून स्वतःच एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' या पुस्तकामधील विश्वविक्रमांची माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची इ.स. २०१५ साली प्रकाशित झालेली आवृत्ती ही या पुस्तकाची एकसष्टावी आवृत्ती आहे. +इंग्लंडमधील गिनेस ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सर ह्यूग कॅम्पवेल बीव्हर यांना ते शिकार करीत असलेल्या सुवर्ण प्लोव्हर आणि लाल ग्राऊस या पक्ष्यांपैकी अधिक चपळ कोण असा विचार मनात आला. मित्रमंडळीत चर्चा करूनही त्यांना या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळाले नाही. घरी येऊन्बीव्हर यांनी अनेक पुस्तके धुंडाळली, पण तरीही त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. अखेर १९५४ सालीबीव्हर यांना ही माहिती एका पुस्तकात सापडली.पण ही माहिती अधिकृत असेल याबद्दल बीव्हर यांना शंका होती. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कंपनीचे कर्मचारी ख्रिस्तोफर यांना बोलून दाखवली. ख्रिस्तोफर यांनी बीव्हर यांची गाठ नॉरिस आणि रॉस मॅक्विटर या तरुणांशी घालून दिली. हे दोघे तरुण, लंडनमध्ये एक सत्यशोधक मंडळ चालवत होते. या तिघांच्या प्रयत्‍नांतून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची निर्मिती झाली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५५मध्ये प्रसिद्ध झाली. +गिनेस बुकमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते; त्यामुळे गिनेस बुक हा माहितीचा विश्वसनीय स्रोत समजला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2186.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6e6f8fbf166968410980499bda36929acde025a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2186.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिफू (जपानी: 愛知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. +गिफू ह्याच नावाचे शहर गिफू प्रांताची राजधानी आहे. +गुणक: 35°29′N 136°54′E / 35.483°N 136.900°E / 35.483; 136.900 diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2229.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c66c37d47577400065c404d63cd98256e628c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2229.txt @@ -0,0 +1,9 @@ +गिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील शिंदे (दिगर) ता सुरगाणा या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते. +वाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून नैऋत्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते. +गिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इत्यादी पिके होतात. +गिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरण योजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे. +आगामी योजना - गिरणा नदीवर जळगाव जिल्ह्यामध्ये भारताचा पायलट प्रोजेक्ट म्हणून सात बलून बंधारे मंजूर आहेत. ते अंतिम टप्प्याच्या एका मंजुरीसाठी प्रस्तावित आहे . शेवटची एक मंजुरी मिळाल्यानंतर हे बलून बंधारे गिरणा नदीवर साकारले जातील. भडगाव पाचोरा जळगाव आदी ठिकाणी यांची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतीला पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे . सिंचनाचा शेकडो एकर बाग ओलिताखाली येऊन लवकरच या योजनेला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_223.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..080fd9c0545f8d05cf6b1643695033c74a6c97f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_223.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४१४ असलेले खेडी बु. प्र. डांगरी हे गाव,जळगाव जिल्ह्यातील ३४६.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ६५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३६० आहे. या गावाच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मखद येथे आहे. माध्यमिक शाळा मखद येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा मखद येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा धुळे येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धुळे येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_227.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ada1e57a02bb1756d3ee6057799d7124dfe6e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_227.txt @@ -0,0 +1 @@ +खेडीगोवारगोंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2271.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13b9f25b69d8bade62bce6239210f21eba59313d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2271.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरिडीह भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गिरिडीह जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2278.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..002b6f740ee599e948ca773523561f6d53d002ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2278.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरीधर गामांग ( एप्रिल ८,इ.स. १९४३) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते फेब्रुवारी १७,इ.स. १९९९ ते डिसेंबर ६,इ.स. १९९९ दरम्यान ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यांनी इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये ओरीसा राज्यातील कोरापूट लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण इ.स. २००९च्या निवडणुकीत त्यांना प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. +एप्रिल १७,इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी ते ओरीसाचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी तोपर्यंत लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता.त्यामुळे ते लोकसभेचे सदस्य या नात्याने लोकसभेत हजर राहिले आणि त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिले.त्यांची ही कृती वादग्रस्त ठरली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2287.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fad6adef5d93dc827ba9849fd3d8e6c751960c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2287.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरिमित्र जीवनगौरव सन्मान हा २००५ सालापासून गिरीमित्र संमेलनातर्फे संपूर्ण जीवन काळात गिर्यारोहण क्षेत्रासाठी मोलाचे योगदान करणा-या गिर्यारोहकांना दिला जातो.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_229.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dcfd0d67f21023c18684f49fd436acb70cea355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_229.txt @@ -0,0 +1,3 @@ +खेडे किंवा खेडेगाव : ५,००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील लोकवस्तीला खेडे किंवा खेडेगाव असे म्हणतात. +खेडेगावात घरे साधारणतः छपराची असतात. रस्ते ओबडधोबड असतात. परंतु खेडेगावातील माणसांमध्ये माणुसकी पहायला मिळते,जी माणुसकी माणसाला माणुसपणाची आठवण करून देते. +गांधीजींच्या काळात भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात होता. म्हणून गांधीजींनी खेड्यातील लोकांच्यात स्वातंत्र्याबद्दल जागृती करताना "खेड्याकडे चला" असा नारा दिला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_233.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cca741e2bca1a3afd9c3c01a9f79d921f02bef8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_233.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९२५ असलेले खेडेगाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील २७३.५८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ७० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३४३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा , उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय , मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट , पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा , अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र , अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2332.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd6b1829b24b654c93680940e27af5f93df4e4d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2332.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गिरीश बापट (३ सप्टेंबर, १९५२ - २९ मार्च, २०२३) हे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली होती. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2342.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55e866c0b26342fbacfabe42efce33b4b2e26352 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2342.txt @@ -0,0 +1,8 @@ + गिरोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2353.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6f21c85d911bde8db8a99986859f63b06584ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2353.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर १४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2371.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..949ea51189abe3b2dfd127bbdc0d0beaf2651e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2371.txt @@ -0,0 +1 @@ +गिलान (फारसी: استان گیلان‎‎) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून रश्त शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सुमारे २४ लाख लोकसंख्या असलेला गिलान इराणमधील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या प्रांतांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2382.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b52e38df85a9bc621330c6168165375c5a98e01f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2382.txt @@ -0,0 +1 @@ +गिल्बर्ट कीथ चेस्टरटन तथा जी.के. चेस्टरटन (इंग्लिश: Gilbert Keith Chesterton) (मे २९, इ.स. १८७४ - जून १४, इ.स. १९३६) हा इंग्लिश लेखक होता. त्याने कविता, नाटके, तत्त्वज्ञान, पत्रकारिता, व्याख्याने इत्यादी विविध माध्यमांमधून अभिव्यक्ती केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2402.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2402.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2412.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e84cb2a45f91597a8e9e06af7bb5ecdba37b826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2412.txt @@ -0,0 +1,19 @@ +गीतरामायण (इंग्रजी: The Ramayana in Songs) हा मराठी भाषेतील ५६ गीतमालेचा काव्यसंग्रह आहे, जो भारतीय हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार वर्णन करतो. भारतात दूरदर्शन सुरू होण्याच्या चार वर्षांपूर्वी, १९५५-५६ मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राद्वारे ते प्रसारित केले गेले. ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीतरामायण हे मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. गीतरामायण हे गीत, संगीत आणि गायन यासाठी खूप गाजले. १९५६ या वर्षी माडगुळकरांचे गीतरामायण पुस्तक रुपाने भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे. +गीतरामायण हे "मराठी प्रकाश संगीताचा मैलाचा दगड" आणि रामायणाची "सर्वात लोकप्रिय" मराठी आवृत्ती मानली जाते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या गीतरामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला.[१] +इ.स.१९५४च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. +[१] गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार इ.स. १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणे' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हापासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.[२] +गीत रामायणातील गीतांची रचना छंदवृत्तांमध्ये केली गेली. गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे गीतरामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगाशी किंवा गाण्याशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले- उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी- दशरथा घे हे पायसदान.[३] . गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहेत, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे.[३] +'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली', 'भावास्तव मी वधिले भावा', 'तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो', 'मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनांतून कल्पनारम्यता; 'फुलापरी ते ओठ उमलती', 'ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनांतून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात [३] +माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे. या कथाभागात एकूण २७ व्यक्ती येतात. सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे. +सुधीर फडके (उर्फ, बाबूजी) यांनी भारतीय रागांवर आधारित संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे 'प्रथम गायन' केले. प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली.[४]मनसा नारायण यांच्या मतानुसार, मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, यांमुळे जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. एकप्रकारे सुसंस्कार करणाऱ्या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता.[१] +मायबोली संकेतस्थळावरील एक लेखक, श्री गजानन यांच्या मतानुसार, गीतरामायणातील आधारभूत रागांची संख्या छत्तीस आहे. त्यातल्या मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, राग भैरवी चार, भीमपलास, मिश्र मांड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत. +२६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे. +अमित करमरकर यांच्या मतानुसार, सुधीर फडक्यांना या गीतांच्या संवर्धनासाठी पुढे अनेक वर्षे मिळाली आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मूळ गाण्यांपेक्षा फडक्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित झालेली (१९६५ आणि १९७९) गीते कितीतरी सरस आहेत. निव्वळ सांगीतिक मूल्यांचा विचार करता गीत रामायणातील स्वररचना अत्युच्च दर्जाच्या नाहीत. परंतु त्या काळजाला अशाप्रकारे भिडतात की त्या-त्या प्रसंगासाठी, तो-तो भावार्थ व्यक्त करण्यासाठी त्या केवळ आदर्शच वाटतात. जर ही पदे लिहिताना गदिमा "माध्यम" झाले असतील तर ह्या पदांचे सादरीकरण करताना सुधीर फडके त्या-त्या व्यक्तिरेखा जगले आहेत. सुधीर फडके यांनी ती पदे, ते विचार, ते प्रसंग फक्त रसिकांपर्यंत पोचवले आहेत. मला गाण्यातील किती येते, किती कळते हे घुसडण्याचा अट्टहास केलेला नाही. 'गदिमांचे 'पायसदान' फडक्यांनी अगस्ती ऋषींच्या बाणात रूपांतरित केले आहे. त्यात सेवाभाव आहे, स्वत्वला दिलेली तिलांजली आहे.' [३] +आपल्या रसग्रहण लेखात अमित करमरकर पुढे म्हणतात, गीतरामायणातील रचना अगदी साध्या आहेत असे नाही. 'शुद्ध सारंग'मधील 'धन्य मी शबरी श्रीरामा' गाऊन बघा. या कडव्यामधील स्वरलगाव आणि कणस्वर फक्त बाबूजीच घेऊ जाणोत. तसेच 'चला राघवा चला'. गदिमांनी त्यात ’ज्या शब्दांनी एका वाक्याची अखेर करायची त्याच शब्दांनी दुसऱ्या वाक्याची सुरुवात' असा प्रयोग केला आहे. पण ते कानांना खटकत नाही. कारण ते ओढून-ताणून केलेले नाही. सहज स्फुरले आहे. [३] +गीतरामायणातील गीते डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर यांनी गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत.[१] +पुण्याच्या आकाशवाणी, केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले.[४] १ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी, पुणे ने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण ५६ गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात झाले.[१] +बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशांत केले.[१] +१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायण कार्यक्रमात निवेदन पुरुषोत्तम जोशी यांचे होते. प्रसारित गीते आणि त्यात सहभागी झालेल्या गायक-गायिकांची नावे:[५] +गीतरामायणाच्य्या पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशन पुणे आकाशवाणीने केले.[ संदर्भ हवा ] विद्याताई माडगूळकर (गदिमांच्या पत्‍नी) यांनी त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या आत्मचरित्रात विद्याताईंनी गीत रामायण घडतानाच्या काही आठवणींची दखल घेतली आहे.[१] गीत रामायणाची निर्मितीचा वेध 'गीत रामायणाचे रामायण' नावाचा ग्रंथ घेतो. त्याचे लेखन आनंद माडगूळकर यांनी केले.[६] .अजरामर 'गीत रामायण शब्द-स्वर-स्मृती मधुकोष' हा ग्रंथ अरुण गोडबोले यांनी लिहिला आहे.[४] +आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्य सृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबर माडगूळकरांचे नाव देखील. -- कविवर्य बा. भ. बोरकर[ संदर्भ हवा ] +आजपर्यंत गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगु, मल्याळी, संस्कृत व कोकणी भाषेत अनुवाद झाले आहे. ब्रेल लिपी मध्ये पण ह्याचे अनुवाद प्रकाशीत झाले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2416.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff63a64dbe0f8815ebb18d0b3f00fdedf32aa18c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2416.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गीता हे एक भारतीय स्त्रियांचे नाव आहे. बऱ्याचदा भगवद्गीतेचा उल्लेख गीता असा केला जातो. गीता हे सामान्यनाम म्हणूनही वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2426.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1521f7c6c0516437e19b5db3dfa8922aae1af74c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2426.txt @@ -0,0 +1,2 @@ +गीता गोविंदम हा २०१८चा तेलुगू-भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, जो परशुराम यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला. GA2 पिक्चर्स अंतर्गत बनी वास यांनी याची निर्मिती केली. चित्रपटात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे प्रमुख भूमिकेत आहेत, तर सुब्बाराजू, राहुल रामकृष्ण आणि नागेंद्र बाबू सहाय्यक भूमिकेत आहेत. +१५ ऑगस्ट २०१८ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने व्यावसायिक यश मिळवले. चित्रपटाला त्याचे दिग्दर्शन, कामगिरी आणि निर्मितीसाठी भरपूर प्रशंसा मिळाली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2433.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fda6d57483c8f8d65b2fada6b5306245eab3234 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2433.txt @@ -0,0 +1,2 @@ +गीता धर्मराजन (१९ सप्टेंबर, १९४८:चेन्नई, तमिळ नाडू, भारत - ) या भारतीय लेखिका आणि शिक्षणप्रसारक आहेत. या कथा संस्थेच्या संस्थापिका आहेत. +या टारगेट या भारतातील इंग्लिश नियतकालिकाच्या संपादक होत्या. त्यांनी ३०पेक्षा अधिक मुलांसाठीची पुस्तके लिहिली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2444.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..583c81bffc31ab85d0d047bee480f10824773b47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2444.txt @@ -0,0 +1,5 @@ +गीता वुल्फ (१९५६ - ) या एक भारतीय लेखिका, प्रकाशक आणि क्युरेटर आहेत. भारतीय प्रकाशन संस्था, तारा बुक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत. +गीता वुल्फने भारतातील लोककलांचे खंड प्रकाशित करण्यासाठी भारतातील लोक कलाकार आणि आदिवासी समुदायांसोबत सहकार्य केलेले आहे. गीता वुल्फने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जर्मनीमध्ये तुलनात्मक साहित्य शिकवून केली. जिथे त्या पती हेल्मुटसोबत राहत होत्या. १९९४ मध्ये त्यांनी त्यांचे पहिले पुस्तक, द व्हेरी हंग्री लायन, फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये ॲनिक बुक्सला विकले. त्यांच्या मदतीने, गीता वुल्फने अनेक सहकाऱ्यांसह चेन्नई, भारत येथे तारा बुक्स या प्रकाशनाची स्थापना केली. मुलांच्या पुस्तकांच्या आणि लोककलांच्या संग्रहाच्या स्क्रीन-प्रिंट केलेल्या आवृत्त्या तयार केल्या.[१] गीता वुल्फने मध्य प्रदेशातील गोंडी जमाती, महाराष्ट्रातील वारली जमात आणि मधुबनी/मिथिला परंपरा आणि बिहारमधील मीना जमाती आणि पश्चिम बंगालमधील पटुआ कारागिरांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांसोबत जवळून काम केले आहे.[२][३] गीता वुल्फने ओक्साका, मेक्सिको येथील कलाकार आणि ऑस्ट्रेलियातील स्थानिक कलाकारांसोबत त्यांच्या परंपरेतील सचित्र लोककथा प्रकाशित करण्यासाठी काम केले आहे.[४][५] +गीता वुल्फने भारतातील लोककला, लोकविद्या आणि परंपरा यांचे जतन करण्यासाठी, रिलीफ आर्ट, पुस्तक छपाईमधील शाश्वत पद्धती आणि पुस्तक छपाईमधील शाश्वत पद्धती यासारख्या पारंपारिक मुद्रण तंत्रांच्या जतनासाठी जाहीरपणे त्यांची बाजु मांडली आहे.[६][७] २०१५ मध्ये फोर्ब्सला दिलेल्या मुलाखतीत, गीता वुल्फ म्हणाल्या, "आम्ही ज्या आदिवासी कलाकारांसोबत काम करतो त्यांच्यापैकी अनेक कलाकार उपजीविकेसाठी त्यांचे प्रिंट्स विकतील, परंतु आम्ही त्यांना लेखक बनण्यास मदत केली."[३] गीता वुल्फने स्वतः वीस पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. ते पुस्तके प्रौढ आणि मुलांसाठी होती.[८] २००६ मध्ये द नाईट लाइफ ऑफ ट्रीज हे पुस्तक गीता वुल्फ यांनी लिहिलेले. गोंडी कलाकार भज्जू श्याम, दुर्गा बाई, रामसिंग उर्वेती, दुर्गाबाई वयम यांनी चित्रित केलेले पुस्तक मारिया पोपोवा यांनी पुनरावलोकन केले. ज्यांनी "आश्वासक सुंदर चित्रे" तसेच गुणवत्तेबद्दल लिहिले. पुस्तकाच्या निर्मितीमध्ये स्क्रीन प्रिंटिंग पद्धत वापरली आहे.[९] द नाईट लाइफ ऑफ ट्रीजने २००८ मध्ये बोलोग्ना चिल्ड्रेन बुक फेअरमध्ये देखील पुरस्कार जिंकला.[१०] +गीता वुल्फने भारतातील लोककलांचे अनेक संग्रह देखील तयार केले आहेत. ज्यात २०१८ मध्ये टोकियो येथील इटबाशी संग्रहालयासाठी तारा बुक्सने प्रकाशित केलेल्या कला आणि पुस्तकांचे प्रदर्शन आणि चेन्नईतील महिला कलेचा संग्रह २०१४ मध्ये समाविष्ट आहे.[११][१२] +गीता वुल्फने देशी-आदिवासी कलाकार आणि लेखकांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकांना लोकमान्यता मिळाली आहे. २०१५ मध्ये, ट्री मॅटर्स, गंगू बाई, व्ही. गीता यांनी इसाप ॲकॉलेड पुरस्कार जिंकला आणि २०११ मध्ये, फॉलोइंग माय पेंट ब्रश, वुल्फ यांनी लिहिलेले आणि दुलारी देवी यांनी चित्रित केलेले क्रॉसवर्ड बुक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[१३] याशिवाय, तारा बुक्सला मुलांच्या प्रकाशनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात बोलोग्ना चिल्ड्रन्स बुक फेअरमध्ये २०१३ मध्ये "आशियातील सर्वोत्कृष्ट मुलांच्या पुस्तक प्रकाशक" साठीचा पुरस्कार आहे.[१०] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2447.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a1b06e3793b37a0da50a16ffd272360ef9db65b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2447.txt @@ -0,0 +1,4 @@ + +गीता आदिनाथ हरवंदे या एक मराठी लेखिका आहेत. या मुख्यत्वे प्रवासवर्णने लिहितात.[ संदर्भ हवा ] त्यांनी भारतातील विविध तीर्थक्षेत्रांची माहिती देणारी पुस्तके लिहिली आहेत. श्रीकृष्णाचे जिथेजिथे वास्तव्य होते त्या सर्व ठिकाणांची माहिती देणारे त्यांचे ’श्रीकृष्ण स्थलयात्रा’ हे लिहिले आहे. यात आसाम, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आदी नऊ राज्यांतील ठिकाणे आहेत.[ संदर्भ हवा ] या राज्यांतील ठिकाणे आणि तेथील सध्याची स्थिती या पुस्तकात वर्णन करून सांगितली आहे.[ संदर्भ हवा ] +हरवंदे या भावंडांमध्ये सर्वांत मोठ्या आहेत. त्यांना वाचायला, अभ्यास करायला फक्त शाळेत परवानगी होती. शाळेतून घरी आल्याबरोबर प्रथम साठलेले घरकाम करायचे आणि नंतर आईने शिवून ठेवलेल्या कपड्यांना काज-बटण-हातशिलाई करायची हे त्यांचे काम असे. त्या शिवडीच्या कबरस्थानातील हौदावरचे पाणी भरून घरी आणीत.[ संदर्भ हवा ] +हरवंदे यांना त्या इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिली आल्याने बक्षीस म्हणून ‘श्यामची आई’ हे पुस्तक मिळाले. याशिवाय त्यांना इतर चार-पाच पुस्तके बक्षीस म्हणून मिळाली होती.[ संदर्भ हवा ] ती पुस्तके त्यांनी मोठेपणी वाचली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2459.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436aed221924081fc03a825f4d318d39d991f5b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2459.txt @@ -0,0 +1 @@ +गीताली नोराह जोन्स शंकर ही भारतीय वंशाची अमेरिकन गायिका व संगीतकार आहे. त्यासोबत तिने पियानोवादन, कीबोर्डवादन व गिटारवादन ह्या कलांमध्ये देखील नैपुण्य मिळवले आहे. नोराह जोन्स भारतीय सितारवादक पंडित रविशंकर ह्यांची मुलगी व सितारवादक अनौष्का शंकर हिची सावत्र बहीण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_253.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52958970cef118c7028038856fce65c68d8a58c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_253.txt @@ -0,0 +1,2 @@ + खेरडा बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2548.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd05347ab8f77826df19ee5169c71d7b21db2143 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2548.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुंड्याभाऊ ही मराठी लेखक चिं.वि. जोशी यांनी निर्माण केलेली काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. हे गुंड्याभाऊ चिमणरावांचे मावसभाऊ आहेत. या अजरामर जोडगोळीवर १९४० च्या सुमारास ‘लग्न पहावे करून’,‘सरकारी पाहुणे’ वगैरे मराठी चित्रपट निघाले. चित्रपटांत चिमणरावांचे काम दामूअण्णा मालवणकर करीत व विष्णूपंत जोग गुंड्याभाऊचे काम करीत. पुढे १९७८ साली मुंबई दूरदर्शनवर त्याच कथानकांवर चिमणराव-गुंड्याभाऊ ही मालिका निघाली. या मालिकेत चिमणरावांचे काम दिलीप प्रभावळकर यांनी व गूंड्याभाऊचे काम बाळ कर्वे यांनी केले होते. +विष्णूपंत जोग (जन्म : १८ सप्टेंबर, १९०५) यांचे ‘मी गुंड्याभाऊ (विष्णूपंत जोग)’ नावाचे आत्मचरित्र आहे. ते मंदा खांडगे यांनी शब्दबद्ध केले आहे. +चिमणराव गुंड्याभाऊ दूरचित्रवाणी मालिकेचे कथानुक्रम : +१. बोळवण +२. गुंड्याभाऊचे प्राणांतिक उपोषण +३. लेफ्टनंटची लटपट +४. गुंड्याभाऊचे मोटार उड्डाण +५. अस्थानी पराक्रम +६. गुंड्याभाऊ तिकिट कलेक्टर +७. गुंड्याभाऊचे दुखणे +८. गुंड्याभाऊची दुकानदारी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2553.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9b2f52801f4ebd987953e4fe08eb8a4e5df2dda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2553.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंतवणूक कर तथा कॅपिटल गेन्स टॅक्स हा गुंतवलेल्या मालमत्तेची विक्री केल्यावर झालेल्या फायद्यावर घेतला जाणारा कर होय.कॅपिटल गेन्स टॅक्स (CGT) भांडवली लाभांवरील कर आहे, विक्रीवरील मिळणा-या रकमेपेक्षा अधिक असलेली नॉन इनवेंटरी मालमत्तेच्या विक्रीवर नफा मिळाला. स्टॉक, बॉण्ड्स, मौल्यवान धातू आणि मालमत्तेच्या विक्रीतून मिळविलेले सर्वसाधारण भांडवल लाभ मिळतात. सर्व देशांमध्ये कॅपिटल गेन टॅक्स लागू नाही आणि व्यक्ती आणि महामंडळांकरिता वेगवेगळ्या करांचे वेगवेगळे दर आहेत. +इक्विटीसाठी, एक लोकप्रिय आणि द्रव मालमत्तेचे उदाहरण, राष्ट्रीय आणि राज्य कायद्यांमधे अनेकदा वित्तीय जबाबदाऱ्या आहेत ज्यांचे भांडवली लाभांविषयी आदर असणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील व्यवहार, लाभांश आणि भांडवली लाभांवरील करांवर राज्याने कर लागू केले आहेत. तथापि, या वित्तीय दायित्वाचे कार्यक्षेत्र ते अधिकारक्षेत्र बदलू शकतात diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2556.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14de4103a40d2c9dc223a9e741c8baaf992c075c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2556.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुंथर सोंथायमर (जन्म : २१ एप्रिल १९३४ - मृत्यू : २ जून १९९२)[१] हे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकधर्म, लोकसंस्कृती, लोकदैवते, धर्मशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि त्यांविषयी संशोधन करणारे संशोधक होते. दक्षिण भारतातील पशुपालक समाजाच्या धर्मश्रद्धांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता. +गुंथर ह्यांचा जन्म डॉइच्लांटमधील (जर्मनी) दोनाऊ नदीकाठच्या उल्म या गावी झाला. त्यांचे वडील डॉ. वॉल्टर सोंथायमर हे स्टुट्गार्ट येथे एका शाळेचे मुख्याध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोंथायमर कुटुंबाने गुंथर ह्यांच्या आई हेर्मा डीट्स-सोंथायमर ह्याच्या माहेरी ब्रॉम्बर्ग येथे स्थलांतर केले. तिथेच गुंथर ह्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. [१] +१९४५नंतर गुंथर ह्यांचे पुढील शिक्षण स्टुटगार्ट येथील एबरहार्ड-लुडविग्स-ग्युम्नासीयुममध्ये झाले. १९५३मध्ये त्यांनी तिथूनच आबीटुअर ही पदवी मिळवली.[१] +विद्यार्थिदशेपासूनच गुंथर हे स्टुटगार्ट येथील इंडो-जर्मन-सोसायटीच्या कामात सक्रिय सहभागी असत. त्यांनी काही काळ ह्या संस्थेचे सचिवपदही भूषवले. भारतीय मजलीस ह्या डॉइच्लांटमधील (जर्मनी) पहिल्या भारतीय-विद्यार्थि-संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी गुंथर हे एक सदस्य होते.[१] +गुंथर ह्यांना पुढील शिक्षणासाठी भारतविद्या (इंडॉलॉजी) हा विषय घेण्याची इच्छा होती. परंतु हा विषय घेतल्यास फारशा व्यावसायिक संधी उपलब्ध नाहीत असे त्यांच्या वडिलांचे मत पडल्याने गुंथर ह्यांनी विधि (कायदा) ह्या विषयाची पहिली राज्यस्तरीय परीक्षा दिली आणि १९५७मध्ये ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2587.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d27b9fecbea8b1114c1c95174099f9a9fb795abf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2587.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुगडळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव ७ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७३ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १५८ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ७८३ लोकसंख्येपैकी ३९३ पुरुष तर ३९० महिला आहेत.गावात ४४७ शिक्षित तर ३३६ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी २५८ पुरुष व १८९ स्त्रिया शिक्षित तर १३५ पुरुष व २०१ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ५७.०९ टक्के आहे. +सुनेगाव, रुई तांडा, वरवंटी तांडा, हगडळ, मावळगाव, सोरा, चिलखा, सेनकुड, शेण्णी, मर्शीवणी तांडा ही जवळपासची गावे आहेत.गुगडळ ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2610.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..893378634571b7204503ed9c50447d96f4598440 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2610.txt @@ -0,0 +1 @@ +गुगुळडोह हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2641.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29c1da33b40ca4b72f2501e524c74be4863c3a79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2641.txt @@ -0,0 +1,2 @@ + +2001 मधील गुजराती भूकंपाला भुज भूकंप म्हणूनही ओळखले जाते, 26 जानेवारी रोजी, भारताचे 52 व्या प्रजासत्ताक दिनी, 08:46 दुपारी इ.स. येथे आणि दोन मिनिटांपर्यंत टिकले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2642.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7522ec4238a3839ae9eb2b5c2b5171bb639a290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2642.txt @@ -0,0 +1,5 @@ +डागरी गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून याचे मुख्य स्थान गुजरातमधील गोधरा, पंचमहाल, दाहोद, नर्मदा, छोटाउदेपूर आणि महीसागर जिल्ह्यातील आहे. हा गुजरात मधील पारंपरिक मशागतीचा गोवंश आहे, ज्याला "गुजरात माळवी" असेही म्हणतात. बोली भाषेत डागरी म्हणजे 'देशी' किंवा जुना किंवा मूळ.[१][२] +या गोवंशाला चाऱ्याची कमी गरज असते. खास पौष्टिक आहार जरी नाही दिला तरी मुख्यतः चरण्यावर टिकून राहते. गुजरात मध्ये या गोवंशाची संख्या अंदाजे २,८०,००० आहे. हा गोवंश ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात मुख्यतः घरगुती वापरासाठी सांभाळला जातो.[२] +इतर जातींच्या तुलनेत ही गाय खूपच कमी दूध देते. त्याचे दूध उत्पादन प्रति स्तनपान चक्र ३०० ते ४०० किलो पर्यंत असते. परंतु या जातीचे बैल डोंगराळ भागात शेतीसाठी सर्वात योग्य आहेत. तसेच, यांच्या लहान आकारामुळे, यांची खाद्याची आवश्यकता कमी आहे. कमी चाऱ्यात जोपासना करण्यायोग्य असल्याने ज्यांच्याकडे कमी शेती आहे अशा आदिवासींसाठी ते अधिक किफायतशीर बनते.[२][४] +'राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[५] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2665.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69b38d7f7cde0a09926b6c03a14a2f8e1de068ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2665.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[चित्|इवलेसे|विजय रूपाणी हे गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.]] +गुजरातचा मुख्यमंत्री हा भारताच्या गुजरात राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. +१ मे १९६० रोजच्या गुजरात राज्याच्या निर्मितीपासून आजवर १५ नेते मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_268.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3f4e43d0466afe024cc2cacf217cdafccad8a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_268.txt @@ -0,0 +1 @@ +खेराळू विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2683.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9e3474d545d9922520dc868366df59fd7185c33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2683.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2691.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02a0d59b2ec1d33b049883d932961da4789382c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2691.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुझेरा किंवा गुझेरात हा ब्राझील देशातील एक संकरित गोवंश असून, हिचा मूळ गोवंश गुजरातमधील कांकरेज गाय आहे. त्यामुळे या गोवंशाला कांकरेज किंवा अझुलेगो असेसुद्धा म्हणतात. इ.स. १८७० मध्ये भारतीय 'कांकरेज' आणि ब्राझीलमधील 'क्रिउलो' यांच्या संकरातून हा नवीन गोवंश निर्माण झाला. अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीत या गोवंशाचा प्रामुख्याने वापर करण्यात आला.[२][३] +गुझेरात गोवंशात भारतीय कांकरेजचा आकार, रंग आणि गुणधर्मसुद्धा मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे हा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा सहज टिकतो. याची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असून कातडे जाड असल्यामुळे रक्तशोषक किडींचा प्रादुर्भाव सुद्धा कमी दिसून येतो.[३] या व इतर गुणधर्मामुळे गुझेरात गोवंश ब्राझील मध्ये चांगलाच पसरला. इ.स. २०१० मध्ये गुझेरातची संख्या ९२,००० पर्यंत पोहोचली. ही ब्राझीलमधील एकूण पशुधनाच्या ३% आहे.[२] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2692.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc799a22cfe4faaef03a6d531deac9d2a6d8f22f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2692.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुञ्जारव हे इ.स.१९६५पासून महाराष्ट्रातील अहमदनगर येथून प्रसिद्ध होणारे, एक संस्कृत भाषेतील त्रैमासिक आहे. या मासिकाचे भारताच्या अनेक राज्यांमधे वर्गणीदार आहेत. हे त्रैमासिक अहमदनगरच्या सनातन धर्मसभेचे कार्यवाह कै.पां.का.मुळे यांनी सुरू केले. त्यावेळी डॉ. व.त्र्यं.झांबरे त्रैमासिकाचे मुख्य संपादक होते. १९८६पासून त्याचे संपादक डॉ.देवीप्रसाद खरवंडीकर आहेत. अंकाचे वर्गणीदार सुमारे पाचशे असावेत. +संस्कृतची आवड असणाऱ्या, तसेच भारतीय संस्कृतीविषयी आस्था असलेल्या व्यक्तीला संस्कृतचा व संस्कृतीचा अधिक परिचय व्हावा, आणि संस्कृतचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थिवर्गाला संस्कृतविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशांपोटी ‘गुञ्जारव’ हे त्रैमासिक प्रकाशित केले जाते. भारतीय संस्कृती, नीतिमूल्ये, प्राचीन व अर्वाचीन साहित्य, भारतीय परंपरा, संस्कृतचे महत्त्व इत्यादी विषयांना या त्रैमासिकात प्राधान्य देण्यात येते. ‘गुञ्जारव’चे आजपर्यत ‘ज्ञानेश्वरी’, ‘रामदास’, ‘ज्ञानेश्वर महाराज’ आदी विविध विषयांवर विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. +केवळ साठ रुपये वार्षिक वर्गणीमध्ये सुयोग्य माहिती असलेल्या, सुमारे चव्वेचाळीस पानी संस्कृत मजकुराच्या या अंकावर संस्कृतप्रेमी मनापासून प्रेम करतात. +त्रैमासिकाच्या वर्गणीदारांची संख्या कमी असली तरी शैक्षणिक संस्थांमधील वाचकवर्ग बराच असावा. हे त्रैमासिक संस्कृत काव्य, कथा, व्यक्तिपरिचय, ललित आदींनी नटलेले असते. त्याबरोबरच गुञ्जारवमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील साहित्य संस्कृत भाषेत भाषांतरित करून प्रकाशित करण्यात येते. +गुञ्जारवचे संपादक डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांना लखनौच्या ‘उत्तरप्रदेश संस्कृत संस्थानम्‌’ या संस्थेकडून पत्रकारितेचा ‘नारद पुरस्कार’ मिळाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2696.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..708f2d12f0772733a45b87c1c62b796ecda146da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2696.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुटेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_270.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39e9845b7a35c0a246b3bc6270f7661d2ff104de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_270.txt @@ -0,0 +1 @@ +आग्रा विमानतळ (आहसंवि: AGR, आप्रविको: VIAG) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या आग्रा शहरामधील विमानतळ व भारतीय वायुसेनेचा एक प्रमुख वाहतूकतळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2720.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..224a2d1edfcb7896bdb15c44cc6392ab26c443f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2720.txt @@ -0,0 +1 @@ +गुढा मालानी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2744.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e3bce5143f65df94d011c95bd13437d2c19edac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2744.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2756.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d2d15bb3dc964a0fa33cffba576d56758b51ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2756.txt @@ -0,0 +1,8 @@ +Introduction (सुरुवात) +गुणवत्ता गुरूंचे योगदान (Contributions of Quality Gurus) +गुणवत्ता व्यवस्थापनाचे फायदे (Benefits of Quality Management) +या विभागाचे विस्तृत वर्णन करा, ज्यामध्ये अशा संस्थांना गुणवत्ता प्रणालींच्या अंमलबजावणीतून मिळालेल्या फायद्यांची विविध श्रेणी समाविष्ट आहे: +आधुनिक गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालींची साधने (Tools of Modern Quality Management Systems) +ISO 9000 आणि उद्योग-विशिष्ट मानके (ISO 9000 and Industry-Specific Standards) +भारतातील गुणवत्ता व्यवस्थापन अभ्यासाचे उदाहरणे (Examples of Quality Management Practices in India) +निष्कर्ष (Conclusion) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2767.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1f4c1a796c41405e2eb4689f7a9d2c692cbf0b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2767.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणाकर गुणवंत देशपांडे (जन्म : वाटखेड-यवतमाळ, ३१ मे १९३०; - 05 सप्टेंबर 2017) हे एक मराठी लेखक होते. नागपूर विद्यापीठातून एम.एस्‌सी. व पुणे विद्यापीठातून पीएच.डी केल्यावर गुणाकर देशपांडे व्हिएन्नाला गेलेव त्यांनी तेथील विएन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ फिलाॅसाॅफीचे एक पोस्टग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्राप्त केले. परदेशातून भारतात आल्यावर गुणाकर देशपांडे आधी नागपूर विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक झाले व नंतर सन १९६९ ते १९७७ या काळासाठी पुणे विद्यापीठात प्रपाठक व पीएच.डी.चे मार्गदर्शक राहिले. १९७७ ते १९७९ या कालावधीत ते अणुशक्ती महामंडळाचे सल्लागार होते. +नागपूरला असल्यापासूनच गुणाकर गुणवंत देशपांडे यांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली होती. त्यांनी लिहिलेली पुस्तके :- diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2778.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82e3db40f3ac7f5730763dc370cf86f58ebad843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2778.txt @@ -0,0 +1 @@ +गुता सुकेंदर रेड्डी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2784.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d479ee7775a2c7ba5496da9284824fbe9ab839cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2784.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुदाळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव २१ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ८५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २३७ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ११८५ लोकसंख्येपैकी ६२१ पुरुष तर ५६४ महिला आहेत.गावात ६९४ शिक्षित तर ४९१ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ४१८ पुरुष व २७६ स्त्रिया शिक्षित तर २०३ पुरुष व २८८ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ५८.५७ टक्के आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2794.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29ce5691ff29cc4676f34fd23b9b1196bf6f787e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2794.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुन्मा (जपानी: 群馬県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे. +गुणक: 36°22′N 139°7′E / 36.367°N 139.117°E / 36.367; 139.117 diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2796.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..647f1faaef6e998ef4dbeaf7c46308b4333ac16a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2796.txt @@ -0,0 +1 @@ +अपराध म्हणजे,एखाद्या व्यक्तीने,संस्थेने किंवा कोणीही केलेले गैरकायदेशीर कृत्य आहे जे त्या देशाच्या/राज्याच्या/संस्थेच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असते.या संज्ञेस, जागतिकरित्या स्वीकृत केलेली अशी कोणतीही निश्चित व्याख्या नाही.एखाद्या व्यक्तीस,समाजास किंवा देशास हानी पोचविणाऱ्या कृत्यास किंवा गुन्ह्यास, कायद्यानुसार 'अपराध' असे संबोधन वापरल्या जाउ शकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2799.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d76faf1805953a99b7979a10709ac1ab2680dc31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2799.txt @@ -0,0 +1 @@ +गुन्हे अन्वेषण विभाग ही एक भारतीय पोलीस सेवाची एक गुप्तचर शाखा आहे. गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना ब्रिटिश सरकार ने सन १९०२ केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2805.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5bdf0a48c4b7e6ce204b2b1284a4a356a4e3e08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2805.txt @@ -0,0 +1 @@ +गुप्त चलन हे एक संगणकीय चलन आहे. देवाणघेवाणीचे साधन म्हणून या चलनाची सुरुवात २००९ साली झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2808.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb04bf3fd957502b7aa5993074166abd01ee8ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2808.txt @@ -0,0 +1,2 @@ +इंटेलिजन्स ब्युरो (हिंदी:खुफिया विभाग) ही भारतातील एक गुप्तचर संघटना आहे. +या संघटनेची सुरुवात इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाने १८८५ साली झाली. भारताचे तत्कालीन क्वार्टरमास्टर जनरल चार्ल्स मॅकग्रेगोर यांनी अफगाणिस्तानमधील रशियाच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हा विभाग सुरू केला होता. १९०९मध्ये इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स ऑफिस या नावाने ओळखल्या गेलेल्या संघटनेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकाऱ्यांवर टेहळणी करण्याचे काम केले. १९२१मध्ये यास इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स असे नाव दिले गेले. हा विभाग इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश भारत सरकार हे संयुक्तपणे चालवित असत आणि स्कॉटलंड यार्ड आणि एमआय५शी संधान बांधून असत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2836.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45628ceba63cef7964aa52de5040f8bb1accaafd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2836.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुमास्ता अधिनियम दुकाने, व्यापारी संस्था, राहण्याची सोय असलेली हॉटेले, विश्रांतिगृहे, भोजनगृहे, थिएटरे व सार्वजनिक करमणुकीची अथवा मनोरंजनाची इतर ठिकाणे आणि संस्था यांमध्ये काम करणारे सेवक गुमास्ता या संज्ञेखाली मोडतात. या सेवकांसंबंधी व त्यांच्या कामासंबंधी शासनाने गुमास्ता अधिनियम संमत केलेले आहेत. +जगातील बहुतेक देशांत एकूण कामगारवर्गाची स्थिती औद्योगिक क्रांतीपूर्वी हलाखीचीच होती, असा इतिहास आढळतो. औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्गासंबंधीच्या विचारसरणीत आमूलाग्र बदल झाले व कामगारवर्गाची स्थिती झपाट्याने सुधारू लागली. त्यांच्यासाठी विविध कायदेकानू निर्माण झाले. फॅक्टरी अधिनियमांन्वये लहान कारखान्यांतील सेवकांनाही त्यांचा लाभ मिळाला. फॅक्टरीखाली न मोडणाऱ्या परंतु वरीलसारख्या संस्थांमधील सेवकांनाही या सुधारणांचा फायदा मिळावा, म्हणून गुमास्ता अधिनियमांची तरतूद बहुतेक ठिकाणी अमलात येऊ लागली. इंग्लंडमध्ये प्रथम अशा स्वरूपाचा अधिनियम १८८६ मध्ये संमत झाला, तर भारतात प्रथम मुंबई सरकारने १९३९ साली याबाबत अधिनियम केला. या अधिनियमातील दोष दूर करून १९४८ चा शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट संमत करण्यात आला. त्यातही अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २६ ने काही कलमे नवीन घातली व आणखी काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करून हा अधिनियम अधिक कडक केला. असे असले, तरी १९४८ च्या अधिनियमाची संरचना तशीच कायम आहे व त्याच नावाने तो अजूनही संबोधला जातो. किमान दंडाची मर्यादा हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. इतर बहुतेक राज्यांत याच धर्तीवर अधिनियम करण्यात आले आहेत. या अधिनियमांचे उद्देश साध्य करण्यासाठी राज्य सरकारला नियम करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. +या अधिनियमांमध्ये साधारणतः वरील संस्थांत काम करणाऱ्या सेवकांचे हक्क व त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवणाऱ्या नियमांची तरतूद केलेली आहे. उदा., सेवकांच्या कामाची व विश्रांतीची वेळ, साप्ताहिक सुटी, वर्षाकाठी त्यांना द्यावयाची पगारी रजा, रोजचे तसेच साप्ताहिक कामाचे तास, जादा कामाचे तास व त्याबद्दलचे वेतन, लहान मुलांच्या व स्त्रियांच्या बाबतीत वेळेचे व कामाच्या स्वरूपाचे बंधन, संस्था उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळांवरील बंधन, काम करण्याच्या स्थानातील हवा, प्रकाश यांसारख्या आवश्यक गोष्टींविषयी दक्षता इत्यादी. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी त्या कायद्यामध्येच यंत्रणेची व उपायांची योजना केली आहे. हे अधिनियम कोणत्या स्थळांना लागू आहेत, त्यांची यादी शासन वेळोवेळी जाहीर करते. तीनुसार त्या त्या स्थळातील संस्थांना संबंधित प्राधिकाऱ्याकडे संस्थेची नोंदणी करावी लागते. त्याचप्रमाणे संस्था उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा, साप्ताहिक सुटी, सेवकवर्ग व त्यांच्या विषयीची माहिती त्याला कळवावी लागते. अधिनियमांचे उल्लंघन करणारे लोक दंडार्ह ठरविले आहेत. या अधिनियमांमुळे सेवकांचे जीवन बऱ्याच अंशी सुखद झाले आहे. +वाव्हळ, रामराव विश्वनाथ, मुंबई दुकाने आणि संस्था कायदा १९४८ आणि महाराष्ट्र दुकाने आणि संस्था नियम १९६१, पुणे, १९६३. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2841.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93cde4930513e0b7e8eee333c4717dbec88efabe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2841.txt @@ -0,0 +1 @@ +इंग्रज-नेपाळ युद्ध (किंवा गुरखा युद्ध) हे हे १८१४ ते १८१६ च्या दरम्यान नेपाळचे अधिराज्य व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2848.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c9426365ea0916c200afd543debbb5f2119eb81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2848.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरगांव (गुड़गांव) हे भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गुरगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुरगावचे नाव बदलून गुरुग्राम करण्यात आलेले आहे. हे शहर दिल्लीला जवळजवळ खेटून आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2860.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34283e1e804046d68f58a48539a6cd7656af7d73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2860.txt @@ -0,0 +1 @@ +गुरदयालसिंह हे साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2866.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fee1df31a9486e0528a3a38cfa3870784df24080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2866.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरदासपुर हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2895.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..548a8e34c821fe6e9fb0d104f0039dff7304b161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2895.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरविंदर सिंग चांदी (जन्म - २० आॅक्टोबर इ.स. १९८९, जालंधर, भारत) हा एक व्यवसायीक भारतीय हॅाकीपटू आहे. +याने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून भाग घेतला होता.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2949.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bec9c441098c01fada044d2fc72d8a220da1a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2949.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू होते. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2968.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a91cd48903be4afbaa31db94e46efa916af0c13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2968.txt @@ -0,0 +1,5 @@ +पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. भौतिकीत गुरुत्व त्वरण हे एखाद्या पदार्थाला गुरुत्वाकर्षणामुळे किंवा गुरुत्व बलामुळे मिळालेले त्वरण होय. ह्यास गुरुत्व तीव्रता असेही म्हणतात. हे त्वरण पृथ्वीगोलाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने असते. +पृथ्वीच्या पॄष्ठभागाच्या विविध बिंदूंवर ठेवलेल्या पदार्थावर असणारे गुरुत्व त्वरण साधारणतः ९.७८ आणि ९.८२ मीटर प्रति सेकंद प्रति सेकंद(per second per second)च्या दरम्यान असते. तथापि ९.८०६६५ मी/से२ (अंदाजे ३२.१७४ फू/से२) ही पृथ्वीतलावरील गुरुत्व त्वरणाची संकेतानुसार प्रमाणित किंमत आहे. अशी प्रमाणित किंमत गृहीत धरणे आवश्यक असते. पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या पर्वतांची, ढगांची किंवा अन्य वस्तूची उंची गणिताने काढण्यासाठी, दोन वेगवेगळ्या ठिकाणावर असलेल्या हवेच्या दाबांची तुलना करण्यासाठी वगैरे अनेक गोष्टींसाठी गृहीत धरलेल्या पृथ्वीच्या प्रमाणित गुरुत्व त्वरणाची किंमत माहीत असावी लागते. +पृथ्वीप्रमाणेच आसमंतातील प्रत्येक ग्रह, तारा किंबहुना विश्वातील प्रत्येक वस्तूला गुरुत्व त्वरण असते. त्याची किंमत अर्थात वेगवेगळी असते. +अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे गुरुत्व त्वरण खालीलप्रमाणे दिले जाते: +येथे: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2984.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b02a498e0ea6a646b05e4d5c34bbb846bead21aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2984.txt @@ -0,0 +1,63 @@ +गुरुत्व त्वरण म्हणूनही ओळखले जाणारे गुरुत्व क्षेत्र g हे एक सदिश क्षेत्र - अवकाश (आणि काल) यांच्या प्रत्येक बिंदूवरील एक सदिश - आहे. गुरुत्व बलाच्या व्याख्येप्रमाणे एखाद्या कणावर पडणारे गुरुत्व बल हे त्या कणाचे वस्तुमान गुणिले त्या बिंदूवरील गुरुत्वक्षेत्र असते. +गुरुत्व प्रवाह हे बंदिस्त पृष्ठावर केलेले गुरुत्व क्षेत्राचे पृष्ठ ऐकन आहे. +गॉसचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की: +गॉसच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे ऐकन स्वरूप हे सांगतो की: + + + + + +∂ +V + + + +{\displaystyle \scriptstyle \partial V} + + + + + + +g + +⋅ +d + +A + += +− +4 +π +G +M + + +{\displaystyle \mathbf {g} \cdot d\mathbf {A} =-4\pi GM} + + +येथे, +समीकरणाच्या डाव्या बाजूस गुरुत्वक्षेत्राचा प्रवाह म्हटले जाते. हे लक्षात घ्या की ह्याची किंमत नेहमीच ऋण (किंवा शून्य) असू शकते पण धन कधीच नसते. +गुरुत्वाकर्षणाचा गॉसचा नियमाचे भैदिक स्वरूप हे सांगते की:: + + + + +∇ +⋅ + +g + += +− +4 +π +G +ρ + + +{\displaystyle \nabla \cdot \mathbf {g} =-4\pi G\rho } + + +येथे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2994.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be97231105e40d017a1a761ee4763432c0283ba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_2994.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुरुदेव सिद्ध पीठ हे गुरुदेव सिद्ध पीठ ट्रस्ट द्वारे चालवले जाणारे आणि सिद्ध योग मार्गाची सेवा करणारे भारतीय आश्रम आहे. हे महाराष्ट्र राज्यातील गणेशपुरी आणि वज्रेश्वरी या गावांच्या मध्ये ७० मैल (११० किमी) वसलेले आहे. सिद्ध योग मार्गावर ते "मातृ आश्रम" म्हणून ओळखले जाते कारण तेथूनच सिद्ध योगाची सुरुवात झाली. [१] +आश्रमाचा उगम भगवान नित्यानंद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुरूपासून आहे, जे १९३६ पासून जवळच्या गणेशपुरी गावात होते. [२] १९६१ मध्ये त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी, [३] नित्यानंदांनी त्यांचे भक्त, स्वामी मुक्तानंद यांना नित्यानंदांनी दिलेल्या जमिनीवर गणेशपुरीजवळ एक आश्रम बांधण्यास सांगितले होते. [३] नित्यानंद यांनी भाकीत केले की आश्रम "खूप मोठा आणि सुंदर" होईल आणि जगभरातील लोकांना आकर्षित करेल. [४] +नित्यानंदांच्या सन्मानार्थ स्वामी मुक्तानंद यांनी आश्रम स्थापन केला आणि त्याला श्री गुरुदेव आश्रम, [१] असे संबोधले. १९७८ मध्ये मुक्तानंदांनी नाव बदलून गुरुदेव सिद्ध पीठ ठेवले. नित्यानंदांनी भाकीत केल्याप्रमाणे आश्रम वाढला आहे आणि नित्यानंद आणि मुक्तानंद (१९८२ मध्ये मरण पावलेल्या) या दोघांच्याही तीर्थक्षेत्र आहे. [४][५] +आध्यात्मिक अभ्यासाव्यतिरिक्त, आश्रमाने परिसरातील आदिवासींच्या (आदिवासी लोकांच्या) फायद्यासाठी महत्त्वपूर्ण सेवाभावी सेवांची स्थापना केली. या लोकांसाठी आणि खोऱ्यातील इतर गरीब लोकांसाठी वैद्यकीय सेवा आणि घरे उपलब्ध करून देण्यात आली. या प्रकल्पांचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रसाद [a] प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. [७] या प्रकल्पाने अनेक नेत्रशिबिरेही आयोजित केली ज्यात मोतीबिंदूमुळे अंध असलेल्यांना मोफत सुधारात्मक शस्त्रक्रिया करून त्यांची दृष्टी परत मिळवून दिली. सध्याच्या प्रसाद प्रकल्पांमध्ये सेंद्रिय शेतकऱ्यांचे उपक्रम, सिंचन आणि जलसंधारण प्रकल्प, महिला बचत गट आणि एड्स प्रतिबंध जागृती यांचा समावेश आहे. [८] +एलिझाबेथ गिल्बर्टच्या २००६ च्या स्मरणिकेत अनेक भाष्यकारांनी गुरुदेव सिद्ध पीठाचा आश्रमाशी संबंध जोडला आहे, कारण, इतर संकेतांबरोबरच, यात एक बहुभाषिक महिला गुरू आहे जी स्वामींच्या अनुवादक होत्या, त्यांच्या उत्तराधिकारी होत्या आणि त्या आश्रमात राहतात. युनायटेड स्टेट्स, गुरुमाई चिद्विलासनंद यांचे गुणधर्म, आणि जिथे दररोज सकाळी ९० मिनिटांची गुरुगीता गायली जाते. [९] [१०] [११] [१२] +हिंदूइझम टुडे मासिकाने म्हटले आहे की १९६० च्या दशकात, आश्रम काही लोकांसह "एक कठोर अभयारण्य" होते. [१३] १९७० पासून, मुक्तानंदांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला, हजारो अभ्यागतांना आश्रमात आणले. [१३] गुरुमाई आश्रमात असताना गर्दी आणखी वाढली. त्यानुसार, अभ्यागतांना किमान एक महिन्याच्या मुक्कामासाठी अर्ज करणे आवश्यक होते. मासिकाने नोंदवले की १९९५ पर्यंत पुन्हा एकदा कमी लोक होते: "सर्व काही सोपे आहे; शांतता अधिक खोल आहे." [१३] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3005.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3d2daf9f9534fbe527589f3993a4fb070472a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3005.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[१][२][३]. +महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते. सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर. +सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट +सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. +सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर. यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3013.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3f577f5edf490a5b916a726726b641c5794f68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3013.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरमुखी (ਗੁਰਮੁਖੀ) ही पंजाबी भाषा लिहीण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. ही लिपी ब्राह्मी कुटुंबातल्या शारदा लिपीपासून विकसित झाली. ह्या लिपीचे प्रमाणीकरण शीखांचे दुसरे गुरू गुरू अंगददेव यांनी १६व्या शतकात केले. गुरू ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ गुरमुखी वापरून लिहिला गेला आहे. + +आधुनिक भारतीय भाषांतील पंजाबी भाषेची ही लिपी आहे. गुरुमुखातून निघालेल्या धर्माज्ञा लिहिण्यासाठी या लिपीचा उपयोग करीत असल्यामुळे या लिपीला ‘गुरुमुखी’ वा ‘गुरमुखी’ हे नाव पडले. शीख लोकांचे धर्मग्रंथ याच लिपीत लिहिले जात. पंजाबमध्ये महाजन (व्यापारी) लोकांमध्ये ‘लंडा’ नावाची महाजनी लिपी प्रचलित होती. या लिपीत स्वरचिन्हे नव्हती. त्यामुळे धर्मग्रंथ शुद्ध रीतीने लिहिता-वाचता येत नसत. ही अडचण दूर करण्यासाठी आणि ते धर्मग्रंथ शुद्ध रीतीने लिहिले-वाचले जावेत, म्हणून शीख गुरू अंगद यांनी नागरीप्रमाणे एक स्वरचिन्हयुक्त लिपी तयार केली. या लिपीचे काश्मीरमधील त्यावेळच्या ⇨ शारदा लिपीशी बरेच साम्य आहे. ‘उ, ऋ, ओ, घ, च, छ, ट, ड, ढ, त, थ, द, ध, प, फ, भ, म, य, श, ष, स’ हे वर्ण वर्तमान शारदा लिपीतील वर्णांशी मिळतेजुळते आहेत, तर ‘ट, ठ, प, म’ या वर्णांचे वर्तमान देवनागरी लिपीतील वर्णांशी साम्य आहे. ‘आ’ काराचा काना उजवीकडे उभा दंड काढून दाखवितात. ऱ्हस्व ‘इ’ व दीर्घ ‘ई’ देवनागरीप्रमाणेच व्यंजनाला अनुक्रमे डावीकडे व उजवीकडे लावीत असून ऱ्हस्व ‘उ’ आणि दीर्घ ‘ऊ’ देवनागरीपेक्षा भिन्न आहेत. ऱ्हस्व ‘उ’ अक्षराच्या खाली एका आडव्या लहान रेघेने, तर दीर्घ ‘ऊ’ अक्षराच्या खाली दोन आडव्या रेघांनी दाखवितात. हाच नियम व्यंजनांतर्गत ‘उ’ आणि ‘ऊ’ लाही लागू आहे. गुरुमुखीतील अंक नागरीवरूनच घेतलेले आहेत. एक ते पाच अंक गुरुमुखी आणि नागरीमधील एकच आहेत; पुढील अंकांत मात्र थोडासा फरक आहे. +ओझा, गौरीशंकर, भारतीय प्राचीन लिपिमाला, दिल्ली, १९५९. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3018.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7daf088544e6d481c1736f2b1c23f60c176e86ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3018.txt @@ -0,0 +1,6 @@ +गजराजन गुरुवायूर केशवन (इ.स. १९०४ - २ डिसेंबर, इ.स. १९७६) हा केरळच्या गुरुवायूर देवळातील हत्ती होता. हा हत्ती नीलांबरच्या राजघराण्याकडून इ.स. १९१६मध्ये गुरुवायूरला अर्पण केला गेला होता.[१] ३.२ मीटर उंचीचा हा हत्ती देवळातील मुख्य हत्ती होता. याला गजराजन ही पदवी दिली गेली होती. + + +Standing over 3.2 meters tall, Kesavan was known for his devout behavior. Kesavan died on "Guruvayur Ekadasi," considered a very auspicious day. He fasted for the entire day and dropped down facing the direction of the temple with his trunk raised as a mark of prostration. The anniversary of his death is still celebrated in Guruvauyur. Many elephants line up before the statue and the chief elephant garlands it. Kesavan was conferred the unique title "Gajarajan" (Elephant King), by the Guruvayoor Devaswom. +The Guruvayoor Devaswom erected a life-size statue of Keshavan in its precincts as tribute to the services he rendered to the presiding deity of the temple. His tusks, along with a majestic portrait of the elephant, can be still seen adorning the entrance to the main temple enclosure. His life is the subject of a Malayalam feature film which bears his name. +The story of Guruvayoor Kesavan was later potrayed as a telivision serial in surya tv. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3035.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdab8566d562e2f332197dc664fc136c5b86c735 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3035.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गुरू हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3041.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d84cc94cc46539bafde0e24cb8eea074080ccf54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3041.txt @@ -0,0 +1,18 @@ + +गुरू अर्जुनदेव हे शीख धर्माचे पाचवे गुरू होत. गुरू अर्जन (15 एप्रिल 1563 - 30 मे 1606) हे शीख धर्मात शहीद झालेल्या दोन गुरूंपैकी पहिले आणि एकूण दहा शीख गुरूंपैकी पाचवे होते. त्यांनी आदिग्रंथ नावाच्या शीख धर्मग्रंथाची पहिली अधिकृत आवृत्ती संकलित केली, जी नंतर गुरू ग्रंथ साहिबमध्ये विस्तारली. +त्यांचा जन्म पंजाबमधील गोइंदवल येथे झाला, भाई जेठा यांचा सर्वात धाकटा मुलगा, जो नंतर गुरू राम दास झाला आणि गुरू अमर दास यांची मुलगी माता भानी. चौथ्या शीख गुरूंनी शहराची स्थापना केल्यानंतर आणि सरोवर बांधल्यानंतर त्यांनी अमृतसर येथे दरबार साहिबचे बांधकाम पूर्ण केले. गुरू अर्जन यांनी पूर्वीच्या गुरूंची आणि इतर संतांची स्तोत्रे शिख धर्मग्रंथाची पहिली आवृत्ती आदि ग्रंथात संकलित केली आणि हरिमंदिर साहिबमध्ये स्थापित केली. +गुरू अर्जन यांनी गुरू राम दास यांनी सुरू केलेल्या मसंद पद्धतीची पुनर्रचना केली आणि शिखांनी त्यांच्या उत्पन्नाचा, वस्तूंचा किंवा सेवेचा एक दशांश भाग शिख संघटनेला (दासवंध) दान करावा असे सुचवून. मसंदने केवळ हा निधी गोळा केला नाही तर शीख धर्माचे सिद्धांत देखील शिकवले आणि त्यांच्या प्रदेशातील नागरी विवाद मिटवले. दसवंदने गुरुद्वारा आणि लंगर (सामायिक सांप्रदायिक स्वयंपाकघर) बांधण्यासाठी वित्तपुरवठा केला. +मुघल सम्राट जहांगीरच्या आदेशानुसार गुरू अर्जन यांना अटक करण्यात आली आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. त्याने नकार दिला, छळ करण्यात आला आणि 1606 सीई मध्ये त्याला फाशी देण्यात आली. ऐतिहासिक नोंदी आणि शीख परंपरेनुसार गुरू अर्जन यांना बुडून मारण्यात आले की अत्याचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हे स्पष्ट नाही. त्यांच्या हौतात्म्याला शीख धर्माच्या इतिहासातील जलसमाधी मानली जाते. 2003 मध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने जारी केलेल्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार मे किंवा जूनमध्ये गुरू अर्जन यांचा शहीदी दिवस म्हणून स्मरण केले जाते. +गुरू अर्जन यांचा जन्म गोइंदवल येथे बीबी भानी आणि जेठा सोधी यांच्या पोटी झाला. बीबी भानी या गुरू अमर दास यांच्या कन्या होत्या आणि त्यांचे पती जेठा सोधी नंतर गुरू रामदास म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरू अर्जन यांचे जन्मस्थान आता गुरुद्वारा चौबारा साहिब म्हणून स्मारक केले जाते. त्यांना पृथ्वीचंद आणि महादेव असे दोन भाऊ होते. विविध शीख इतिहासकारांनी त्याचे जन्मवर्ष १५५३ किंवा १५६३ असे दिले आहे, नंतरचे जन्मवेळ हे विद्वानांच्या सहमतीने खरे जन्माचे वर्ष म्हणून स्वीकारले जाते आणि १५ एप्रिल ही स्वीकारलेली जन्मतारीख आहे. गुरू अर्जन यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली 11 वर्षे गोइंदवाल येथे आणि पुढील सात वर्षे वडिलांसोबत रामदासपूर येथे घालवली. शीख परंपरेनुसार, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पहिल्या चुलत भाऊ सहारी मलच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तसेच शीख मंडळीची स्थापना करण्यासाठी पाठवल्यानंतर तरुणपणी तो लाहोरमध्ये दोन वर्षे राहिला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर 1581 मध्ये त्यांची शीख गुरू म्हणून नियुक्ती झाली. गुरू रामदास हे सोढी उपजातीतील खत्री होते. गुरू अर्जन यांच्या उत्तरार्धात, गुरुपद गुरू रामदास यांच्या सोढी कुटुंबात राहिले. +गुरू अर्जन यांचा मुघलांच्या ताब्यात मृत्यू झाला; हे शीख इतिहासातील एक परिभाषित, वादग्रस्त असले तरी मुद्दे आहेत. +बहुतेक मुघल इतिहासकारांनी गुरू अर्जनच्या फाशीला राजकीय घटना मानली, असे म्हटले की शीख एक सामाजिक गट म्हणून प्रबळ झाले आहेत आणि शीख गुरू पंजाबी राजकीय संघर्षांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस असाच एक सिद्धांत मांडला गेला, असे प्रतिपादन केले गेले की ही केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित एकच फाशी होती. या सिद्धांतानुसार, जहांगीर आणि त्याचा मुलगा खुसरो यांच्यात जहांगीरने बंड केल्याचा संशय असलेल्या मुघल घराण्यातील वाद सुरू होता, ज्यामध्ये गुरू अर्जन यांनी खुसरोला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे पराभूत बाजू. जहांगीरला मत्सर आणि राग आला आणि म्हणून त्याने गुरूच्या फाशीचा आदेश दिला. पण जहांगीरच्या स्वतःच्या आत्मचरित्रानुसार, बहुधा त्यांना शीख गुरूंचे महत्त्व समजले नसेल. त्यांनी गुरू अर्जन यांना हिंदू म्हणून संबोधले, ज्यांनी "हिंदूंच्या अनेक साध्या मनाच्या लोकांना आणि इस्लामच्या अज्ञानी आणि मूर्ख अनुयायांनाही, त्यांच्या पद्धती आणि वर्तनाने...तीन-चार पिढ्यांपर्यंत (आध्यात्मिक) पकडले होते. उत्तराधिकारी) त्यांनी हे दुकान गरम ठेवले होते." गुरू अर्जन देव यांची फाशी ही हिंदू आणि ख्रिश्चन धर्मासारख्या इतर धर्मांप्रती जहांगीरच्या सहिष्णू वृत्तीचा तीव्र विरोध दर्शवते. +शीख परंपरेत स्पर्धात्मक दृष्टिकोन आहे. त्यात असे नमूद केले आहे की गुरूची फाशी हा मुघल साम्राज्यातील इस्लामिक अधिकाऱ्यांकडून शिखांवर चालू असलेल्या छळाचा एक भाग होता आणि पंजाबचे मुघल शासक पंथाच्या वाढीमुळे घाबरले होते. जहांगीरच्या तुझक-ए-जहांगीरी (जहांगीरनामा) या आत्मचरित्रानुसार, ज्यामध्ये गुरू अर्जनने त्याचा बंडखोर मुलगा खुसरो मिर्झा यांना दिलेल्या समर्थनाची चर्चा केली आहे, बरेच लोक गुरू अर्जन यांच्या शिकवणीचे अनुकरण करत होते आणि जर गुरू अर्जन मुस्लिम झाले नाहीत तर शीख पंथात जावे लागेल. विझलेला. +1606 सीई मध्ये, गुरूला लाहोरच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले होते, जिथे काही खात्यांनुसार त्यांना छळ करून फाशी देण्यात आली होती आणि इतर खात्यांनुसार, त्यांच्या मृत्यूची पद्धत अद्याप निराकरण झालेली नाही. पारंपारिक शीख खात्यात असे म्हटले आहे की मुघल सम्राट जहांगीरने 200,000 रुपयांचा दंड मागितला आणि गुरू अर्जनने त्याला आक्षेपार्ह वाटलेल्या मजकुरातील काही भजन पुसून टाकण्याची मागणी केली. गुरूने ओळी काढण्यास आणि दंड भरण्यास नकार दिला, जे शीख खात्यांनुसार आहे, ज्यामुळे त्याला फाशी देण्यात आली. 19व्या शतकातील लतीफ सारख्या काही मुस्लिम पारंपारिक खाती सांगतात की गुरू अर्जन हुकूमशहा होता, जो "खर्चिक पोशाख" सह वैभवात राहत होता, ज्याने जपमाळ आणि संत (फकीर) चे कपडे बाजूला ठेवले होते. शेख अहमद सरहिंदी यांनी गुरू अर्जुनच्या शिक्षेचा आणि फाशीचा आनंद व्यक्त केला आणि शीख गुरूंना काफिर म्हटले. याउलट, मियाँ मीर - गुरू अर्जनचा सुफी मित्र, जहांगीरने फाशीची आणि गुरू अर्जनची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला तेव्हा लॉबिंग केली, त्यानंतर ऋषी सिंगच्या म्हणण्यानुसार जप्तीचा आदेश पुढे ढकलला गेला. +काही विद्वानांचे म्हणणे आहे की त्याचा मृत्यू मृत्यूदंड, छळ किंवा रावी नदीत जबरदस्तीने बुडवल्यामुळे झाला आहे की नाही हे पुरावे अस्पष्ट आहेत. जे.एस. ग्रेवाल नमूद करतात की सतराव्या आणि अठराव्या शतकातील शीख स्त्रोतांमध्ये गुरू अर्जन यांच्या मृत्यूचे परस्परविरोधी अहवाल आहेत. जे.एफ. रिचर्ड सांगतात की जहांगीर हा केवळ शीख धर्माचाच नव्हे तर लोकप्रिय पूजनीय संतांशी सतत वैर होता. भाई गुरदास हे गुरू अर्जन यांचे समकालीन होते आणि ते १७व्या शतकातील प्रसिद्ध शीख इतिहासकार आहेत. त्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीने गुरू अर्जन यांचे जीवन आणि सम्राट जहांगीरने गुरूला छळण्याचा आदेश दिला. +त्यावेळी लाहोरमध्ये असलेले स्पॅनिश जेसुइट मिशनरी जेरोम झेवियर (१५४९-१६१७) यांनी लिहिलेल्या समकालीन जेसुइट खात्यात असे नोंदवले आहे की, शीखांनी जहाँगीरला छळ आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची बदली करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाला. . दबिस्तान-इ मजाहिब मोबादच्या म्हणण्यानुसार, जहांगीरने पैसे काढण्याच्या आणि त्याच्या आध्यात्मिक विश्वासांना सार्वजनिकपणे नकार देण्याच्या आशेने गुरू अर्जन यांचा छळ केला, परंतु गुरूने नकार दिला आणि त्याला फाशी देण्यात आली. जेरोम झेवियरने गुरू अर्जुनच्या धैर्याचे कौतुक करून लिस्बनला परत लिहिले की, गुरू अर्जुन यांना त्रास सहन करावा लागला आणि त्यांना यातना झाल्या. +शीख परंपरेनुसार, त्याच्या फाशीच्या आधी गुरू अर्जनने आपला मुलगा आणि उत्तराधिकारी हरगोविंद यांना शस्त्रे उचलण्याची आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्याची सूचना दिली. त्याच्या फाशीमुळे शीख पंथ सशस्त्र बनले आणि मुघल राजवटीत छळाचा प्रतिकार करू लागले. मायकेल बार्न्स म्हणतात की गुरू अर्जुन यांचा संकल्प आणि मृत्यू यामुळे शिखांचा विश्वास दृढ झाला की, "वैयक्तिक धार्मिकतेला नैतिक शक्तीचा गाभा असला पाहिजे. एक सद्गुणी आत्मा एक धैर्यवान आत्मा असणे आवश्यक आहे. एखाद्याच्या विश्वासासाठी चाचणी सहन करण्याची इच्छा ही एक धार्मिक अट होती". +गुरू अर्जन यांचा मृत्यू कसा, कुठे आणि का झाला याबद्दल अनेक कथा आणि आवृत्त्या आहेत. अलीकडील शिष्यवृत्तीने "ऐतिहासिक विश्लेषणात कागदोपत्री पुराव्याचे अतिशयोक्तीपूर्ण तुकड्यांचे अंश" यापासून सावध पर्यायी विश्लेषणे ऑफर केली आहेत. पर्यायी आवृत्त्यांमध्ये मुघल सम्राट जहांगीर आणि त्याचा मुलगा यांच्यातील संघर्षात गुरू अर्जनच्या भूमिकेबद्दलच्या कथांचा समावेश आहे, ज्याला जहांगीरने पितृसंहार घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. एक पर्यायी आवृत्ती जहांगीरच्या चंदू शाह नावाच्या हिंदू मंत्र्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. एका आवृत्तीत, तो आपला मुलगा हरगोविंदचा चंदू शाहच्या मुलीशी विवाह न केल्याबद्दल गुरू अर्जनचा बदला घेतो. लाहोरच्या दुसऱ्या आवृत्तीत, चंदू शाह गुरू अर्जनला जहांगीरला 200,000 रुपये (100,000 धर्मयुद्ध) देऊन मुस्लिमांकडून छळ आणि मृत्यूपासून वाचवतो, परंतु नंतर त्याला ठेवतो आणि त्याच्या घरात त्याला भावनिक छळ करतो. कथेच्या अनेक पर्यायी आवृत्त्या जहांगीर आणि मुघल साम्राज्याला कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेसुइट पुजारी जेरोम झेवियरच्या नोंदी आणि जहांगीरच्या संस्मरणांसारख्या 17 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच्या कागदोपत्री पुराव्यामध्ये कोणताही मागमूस किंवा समर्थन नाही. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3067.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c53d397fe2ffc24be44b675689172f257b415a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3067.txt @@ -0,0 +1,4 @@ +वसंत कुमार शिवशंकर पादुकोण तथा गुरुदत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता. +गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट +गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके :- + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3075.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..133cf41caa8d05f24186339660f9a4713d63c9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3075.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे.[१] हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. [२] गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. +हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. [३] [४] महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. [५] याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. [६] कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. [७] म्हणून या दिवशी व्यास यांची पूजा करण्याची प्रथा आहे.[८] +गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. गुरूंबद्दल पुढील श्लोकात वर्णन केले आहे : +गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। +गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।। +वैदिक परंपरेत व्यक्तीपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्त्व दिले आहे. गुरू म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरू ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. +महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे.[९] व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथ आहे. महाभारतात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते.[१०] +महान ऋषी पराशर यांच्या सहवासात मत्सगंधेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. मत्सगंधा पुढे हस्तिनापुर राज्याचे राजा शंतनू यांची पत्नी झाली, त्यांनाच आपण देवी सत्यवती या नावाने ओळखतो. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास होय.[११] पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. हा पुत्र व्दैपायन नावाच्या बेटावर राहत त्यामुळे त्यांचे नाव कृष्ण व्दैपायन असे पडले.[ संदर्भ हवा ] ऋषी पराशर यांचे पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर या नावाने सुद्धा ओळखले जाते. +बोधी प्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेश सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षू म्हणून ओळखले जाते. आषाढ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षूंना पहिला धर्मोपदेश दिला, ती पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते.[१२] +व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन यादिवशी केले जाते.[१३][१४] शाळा, महाविद्यालयातले शिक्षक, आध्यात्मिक गुरू, कला-विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.[१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3088.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8302220deb283e29475d9d44fc6f87dc07b1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3088.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२] +या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३] +गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) : +श्री गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा गुरू शब्द आहे. साहिब आणि श्री आदरणीय आहेत; गुरू हा शब्द गुरियाईचा वारस असण्याशी संबंधित आहे आणि आदि हा शब्दशः महिना किंवा पहिला आहे, जो या शास्त्राला दसम ग्रंथ, शिखांचा दुसरा पवित्र ग्रंथ, ज्यामध्ये दहावे गुरू गोविंद सिंग जी यांचे श्लोक आहेत, यापासून वेगळे केले आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या ग्रंथांचे लेखक विविध वर्ग आणि संप्रदायांचे होते; त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत आणि नीच-उच्च जातीचे लोकही आहेत. + + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3090.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02cf832fe19deb9904277ce8d5955136305fc800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3090.txt @@ -0,0 +1,160 @@ +वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. +गुरुत्वाकर्षण हे विद्युतचुंबकत्व आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतःप्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम आयझॅक न्यूटन यशस्वी ठरला. त्याने न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता अल्बर्ट आइनस्टाइनच्या साधारण सापेक्षता सिद्धान्ताने घेतली आहे. न्यूटनचे नियम प्रकाशापेक्षा फार कमी वेग असणाऱ्या वस्तूंसाठी पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम अजूनही बहुतेक जागी लागू होतात. +विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे. +अ‍ॅरिस्टॉटलची अशी कल्पना होती की जड वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक वेगाने खाली पडतात. त्याच्या मतानुसार पृथ्वीचे केंद्र (जे विश्वाचेही केंद्र मानले जात होते) ते जड वस्तूंना आकर्षित करते. जेवढी वस्तू जड, तेवढे जास्त आकर्षण असते. ही कल्पना पुढे चुकीची असल्याचे सिद्ध झाले. +ज्यामुळे पृथ्वी सर्व वस्तू तिच्या पृष्ठभागावर ओढून ठेवते, आणि म्हणून सर्व विश्व सुरळीतपणे काम करते अशा पृथ्वीच्या केंद्राकडे ओढणाऱ्या बलाची कल्पना टॉलेमीला होती. +७व्या शतकामधील भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ह्याच्या मते पृथ्वी गोलाकार होती. हा दृष्टिकोन तत्कालीन पृथ्वी सपाट अथवा पोकळ असल्याच्या पौराणिक दृष्टिकोनाच्या विपरीत होता. ब्रह्मगुप्ताने सांगितल्या प्रमाणे : +"परंतु तसे [पृथ्वी गोल] नसल्यास पृथ्वी स्वर्गाच्या व वेळेच्या प्रणांशी एकविध व समान गती ठेवण्यास असफल राहील. [...] सर्व भारी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. [...] पृथ्वी सर्व बाजूने समान आहे; पृथ्वीवर सगळे जण सरळ उभे राहतात, आणि प्रकृतीच्या नियमानुसार सगळ्या भारी वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात, कारण वस्तूंना आकर्षित करणे व जवळ ठेवणे ही पृथ्वीची प्रवृत्ती आहे, जशी पाण्याची वाहण्याची, अग्नीची जळण्याची व वाऱ्याची वाहण्याची प्रवृत्ती आहे. [...] पृथ्वी ही एकमेव खालची वस्तू आहे व वस्तू नेहमी तिच्याकडे परत येतात; तुम्ही त्यांना कोणत्याही दिशेत फेका, त्या कधी पृथ्वीपासून वरती जात नाहीत."[१] ११व्या शतकातील गणितज्ञ भास्कराचार्याने आपल्या 'सिद्धान्त शिरोमणि' ह्या ग्रंथात लिहिले: +"आकृष्टशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखः स्वशक्त्या।आकृष्ट्यते तत्पततीव भाति समेसमान्तान् क्व पतत्त्वियं खे॥"[२]ह्या पद्यानुसार पृथ्वी मध्ये आकर्षणाची शक्ती आहे. ह्या शक्तीमुळे ती भारी वस्तूंना आपल्याकडे खेचते व ह्यामुळेच वस्तू जमिनीवर पडतात. व पुढे म्हटले आहे की अंतराळातल्या वस्तूंमध्ये समान आकर्षण शक्ति असेल तर ते सर्व कुठेही 'पडू' शकत नाहीत. [३] +गॅलिलिओ याने १६व्या शतकाच्या शेवटी आणि १७व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात गुरुत्वाकर्षणाबद्दल आपली मते मांडली. उंचावरून टाकलेले लहान मोठ्या आकाराचे दगड कसे एकाच वेळी आणि सरळ रेषेत खाली पडतात, उतारावरून गोल वस्तू कशा गडगडत खाली येतात आणि जोराने हवेत भिरकावल्यावर कुठलीही वस्तू कशा प्रकारच्या वक्ररेषेत पुढे जात जात खाली येते या सगळ्या क्रियांचे त्याने अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. छपराला लटकणारे दिवे कसे लयीमध्ये झुलतात ते पाहिले आणि त्या दिव्यांचा झोका लहान असो वा मोठा. त्याला तितकाच वेळ लागतो हे सिद्ध केले. घोड्याच्या मदतीने चालणारा पाणी उपसण्याचा पंप आणि पाण्याच्या दाबावर काम करणारा तराजू अशा प्रकारची उपकरणे त्याने बनवली. पृथ्वीच्या गिरकीमुळे समुद्रात लाटा उठत असाव्यात अशा अर्थाचा एक विचार त्याने मांडला होता, पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर लाटांचे खरे रहस्य जगाला कळले आणि तो विचार मागे पडला. [ संदर्भ हवा ] +१५७४ मध्ये टिको ब्राहे ह्या खगोलशास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा सखोल अभ्यास करून योहानेस केप्लरने प्रथमच ग्रहांच्या कक्षांबद्दलचे नियम सूत्ररूपाने मांडले आणि सप्रयोग सिद्ध केले. ते नियम खालीलप्रमाणे आहेत: +2) ग्रह व सूर्य यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते . +3)सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आर्वतकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यारासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. +केप्लर पूर्वीनिकोलस कोपर्निकस ह्याने सूर्यमाला सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्याच्या मताप्रमाणे पृथ्वीची व इतर ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार होती. मंगळ ग्रहाच्या कक्षेचे आठ वर्ष विश्लेषण करून[४] केप्लरने ह्या कक्षा लंबवर्तुळाच्या आहेत अशी संकल्पना मांडून सर्व ग्रहांना एकसारखे लागू होणारे असे हे नियम बनवले.[५] केप्लरचे असे मत होते की सूर्याच्या कोणत्यातरी 'रहस्यमय' शक्तीमुळे ग्रहांची कक्षा टिकून राहते. त्याच्या असे ही ध्यानात आले की ग्रह जेव्हा सूर्यापासून लांब असतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, व म्हणूनच ही शक्ती वाढणाऱ्या अंतराबरोबर कमी होत असणार. ह्याच संकल्पनेत न्यूटनने पुढे सुधारणा केली. [६] +. आपल्या १६८७ मध्ये लिहिलेल्या 'प्रिन्सिपिया' ह्या ग्रंथात न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्याच्या स्वतःच्या शब्दांत: + मी असा तर्क केला की जी बले ग्रहांना आपल्या गोलकात ठेवतात, ती बले परिक्रमणाच्या केंद्रापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात नक्की [असावीत]: आणि या प्रकारे मी चंद्राला पृथ्वीभोवतीच्या गोलकात ठेवायला लागणाऱ्या बलाची तुलना पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाशी केली; आणि त्याचे नीटनेटके उत्तर मिळाले.[७]न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलप्रमाणे आहे: +येथे: + +वस्तुमान +थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक. +न्यूटनच्या ह्या सिद्धान्ताचा सर्वात मोठा विजय नेपच्यूनच्या शोधाच्या रूपात ठरला. यूरेनसच्या कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बॅं ल वेर्ये यांनी केली. +कमी वेग आणि ऊर्जा असलेल्या वस्तुमानांसंबंधित असापेक्षीय गणनांसाठी न्यूटनचा नियम जवळजवळ अचूक ठरतो. हा नियम वापरून अंतराळयानांचे प्रक्षेपपथ सुद्धा बऱ्यापैकी अचूक काढणे शक्य आहे. असे असले तरीही सापेक्षीय गणनांसाठी ह्या नियमाने बरोबर उत्तर येत नाही. एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे बुध ग्रहाच्या कक्षेतील छोट्या विसंगती. १९व्या शतकाच्या अंतापर्यंत हे माहीत होते की बुधाच्या कक्षेतील जे काही क्षोभ होते ते न्यूटनच्या नियमाचा आधार घेऊन हिशेबात घेणे शक्य नव्हते, व म्हणून असे मानले जायचे की बुधाच्याहूनही सूर्याच्या जवळ एक प्रक्षोभकारी वस्तू असावी. ह्या वस्तूचा शोध निष्फळ राहिला. अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धान्ताने हे क्षोभ हिशेबात घेतले. परंतु असे असले तरीही बहुतेक जागी न्यूटनचाच नियम वापरण्यात येतो कारण तो वापरण्यात फार सोपा आहे आणि तो वापरून नीटनेटके उत्तरही मिळते. + + + + ++ + +g + +μ +ν + + +Λ += + + + +8 +π +G + + +c + +4 + + + + + +T + +μ +ν + + + + +{\displaystyle +g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} + + +आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरण +समतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबून असते व वस्तूच्या स्वरूपाशी निरवलंबी असते.[१०] साधारण सापेक्षता सिद्धान्ताची सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धान्ताने होते, आणि अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) त्वरण लागत नाही, म्हणजेच ती जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वतःच्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते. +आइनस्टाइनच्या मते गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या काल-अवकाशात निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या काल-अवकाशाला वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण. +मुक्त पतनात कोणतीही वस्तू वक्र काल-अवकाशात स्थानिकरीत्या सरळ पथावर चालते. ह्या पथांना अल्पिष्ट रेषा (geodesic) असे म्हणतात. जेव्हा वस्तूवर बल लागते, तेव्हा ती वस्तू त्या अल्पिष्ट रेषेपासून विचलित होते. उदाहरणतः आपण स्वतः जेव्हा पृथ्वीवर उभे राहतो तेव्हा आपण अल्पिष्ट रेषेपासून विचलित होतो. अश्या वेळी पृथ्वीचा भौतिक रोधामुळे आपल्यावर बल लागते, आणि म्हणून आपण स्वतःच जमिनीवर अजडत्वीय स्थितीत राहतो.[११] +आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतेसाठीची क्षेत्र समीकरणे शोधून काढली. ही समीकरणे वस्तुमानाचा काल-अवकाशातील वक्रतेशी संबंध जोडतात. ह्यांना आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे असे म्हणतात. ही १० एकसामायिक, अरेषीय विकलन समीकरणे आहेत. ह्यांच्या उकली म्हणजे काल-अवकाशाच्या दूरिक प्रदिशाचे घटक. दूरिक प्रदिश हा काल-अवकाशाची भूमिती रेखाटतो व त्याच्या मदतीने काल-अवकाशातील अल्पिष्ट रेषा काढू शकतो. +आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे खालीलप्रमाणे लिहिली जातात : + + + + + +R + +μ +ν + + +− + + +1 +2 + + + +g + +μ +ν + + + +R ++ + +g + +μ +ν + + +Λ += + + + +8 +π +G + + +c + +4 + + + + + +T + +μ +ν + + + + +{\displaystyle R_{\mu \nu }-{1 \over 2}g_{\mu \nu }\,R+g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} + + +या समीकरणांच्या काही उल्लेखनीय उकली खालीलप्रमाणे आहेत: +साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.[१२] गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. [१३][१४]. परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.[१५] +इतर ग्रहांसारखेच, प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावणारे पृथ्वीचेही स्वतःभोवतीचे गुरुत्व क्षेत्र आहे. हे क्षेत्र संख्यात्मकदृष्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला g किंवा g0 या अक्षराने दर्शवतात. वजन व मापांच्या आंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे: + + + + +g += +9.80665 +  +m +⋅ + +s + +− +2 + + + + +{\displaystyle g=9.80665\ m\cdot s^{-2}} + + [१६] +ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वीजवळ पडणाऱ्या कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमापासूनच्या प्रत्येक सेकंदानंतर ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणात वाढते. +न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीवरसुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेने लागणारे एक बल असते. त्यामुळे पृथ्वी त्या वस्तूजवळ सरकते. पण वस्तूच्या तुलनेत पृथ्वीचे वस्तुमान फारच जास्त असल्यामुळे हे बल अतिशय किरकोळ असते. +फिरणाऱ्या पृथ्वीच्या संदर्भ चौकटीत असल्यामुळे, गुरुत्वाकर्षणाव्यतिरिक्त पृथ्वीवरील वस्तूवर एक अपकेंद्री बल सुद्धा लागू होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3095.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0febc609e2c8f103a7205829e767396c94a71c12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3095.txt @@ -0,0 +1 @@ +गुरुद्वारा म्हणजे शीख धर्मियांचे प्रार्थनास्थळ होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3126.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..548a8e34c821fe6e9fb0d104f0039dff7304b161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3126.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरविंदर सिंग चांदी (जन्म - २० आॅक्टोबर इ.स. १९८९, जालंधर, भारत) हा एक व्यवसायीक भारतीय हॅाकीपटू आहे. +याने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून भाग घेतला होता.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3128.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..372f2cd33c5d3d2d9fbbdc59b946509df421a22f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3128.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुऱ्हाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3158.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3415a7d2d102784525e1b362d0d9325c038b7e20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3158.txt @@ -0,0 +1 @@ +गुलबर्गा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3171.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..997ef0e40176a2ee1921dce983db6b42a943aec8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3171.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुलमोहर (शास्त्रीय नाव:डिलॉनिक्स रेजिया) हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये मे फ्लॉवर ट्री असे नाव आहे. हा मूळचा मादागास्करचा आहे. +गुलमोहर हा वैशाखातल्या रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो. +झाडाखाली भगव्या फुलांचा बहर ओसरल्यावर गुलमोहरावर चपट्या फूट दीड फूट लांब आणि दोन ते तीन इंच रुंदीच्या तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात. कालांतराने या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यापासून नवीन गुलमोहराची झाडे अंकुरतात. +जगभरात हे झाड निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीत बहरताना दिसत. समुद्रकिनारी असोत वा समुद्रसपाटीपासुन ह्जारो फूट उंचीपर्यंतचा डोंगराळ भाग असो. गुलमोहराचे झाड सर्व प्रथम मुंबईत शिवडी येथे आढळल्याचा उल्लेख एस.एम.एडवर्ड्‌स या शास्त्रज्ञाने १८४० साली तयार केलेल्या गॅझेटर ऑफ बाॅबे सिटी ॲन्ड आयलंड या वनस्पती-सूचित नमूद केले आहे. +महाराष्ट्रातील सातारा येथे दरवर्षी १ मे रोजी गुलमोहर दिन साजरा केला जातो. त्या दिवशी लहान थोरांपासून सगळे जण निसर्ग विषयक कविता वाचन, PAINTINGS, फोटोग्राफ्स, यांचा आनंद लुटतात. गेली कित्येक वर्षे हा उपक्रम चालू आहे. लोकांचे निसर्ग आणि पर्यावरण रक्षण आणि संवर्धन यांकडे लक्ष वेधावे म्हणून आकर्षक अशा फुलांनी बहरलेला गुलमोहर प्रातिनिधिक वृक्ष समजून गुलमोहर दिन साजरा केला जातो. +गुलमोहर हा मध्यापासून (?) ते थेट जुलै-ऑगस्ट पर्यंत या वृक्षाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. हा झटपट वाढणारा वृक्ष आहे. अदमासे ५०-६० फूट उंची पर्यंत वाढणारा गुलमोहर तिसऱ्या-चौथ्या वर्षापासून बहरात येऊ लागतो. सामान्यत: गुलमोहराचे सरासरी आयुर्मान ४०-५० वर्षांचे असते. जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्यांमुळे गुलमोहराचा छत्रीसारखा घुमट तयार होतो. गुलमोहर वृक्षाच्या फांद्या तांबूस-तपकिरी असतात, तर गुलमोहराच्या खोडावरील साल असते काळ्या तपकिरी रंगाची. गुलमोहराच्या फांद्याची वाढ झपाट्याने होत असल्याने या झाडाची वारंवार छाटणी करणे श्रेयस्कर ठरते. गुलमोहराचा वृक्ष अत्यंत कमकुवत असतो. जोरदार वाऱ्या-वादळात गुलमोहराची झाडे सहज पडू शकतात. गुलमोहराची नाजूक लेससारखी मनमोहक हिरव्या-पोपटी रंगातील पाने संयुक्त प्रकारची असतात.अनेक छोट्या-छोट्या पानांनी बनलेल्या गुलमोहराच्या संयुक्त पानाची लांबी दोन फुटापर्यंत असू शकते. फेब्रुवारी-मार्च दरम्यान गुलमोहोराची पाने गळायला सुरुवात होते.... गुलमोहोराचे झाड ओकेबोके दिसू लागते. गुलमोहराला पुन्हा पालवी फुटते एप्रिल-मेच्या सुमारास....नेच्यासारखी दिसणारी लुसलुशीत कोवळी पाने गुलमोहराच्या सौंदर्यात भर टाकतात. गुलमोहोराच्या वैशिष्ट्यपूर्ण पाच लाल-केशरी पाकळ्यांवर पांढऱ्या-पिवळ्या रंगाच्या आकर्षक रेषा असतात अन् त्यामुळे या फुलाचे सौंदर्य अधिकच खुलते....गुलमोहराच्या फुलाचे वैशिष्ट्य आहे की त्यातील एक इतर पाकळ्यांहून निराळी असलेली पाकळी....जी रंगाने मुख्यत्वे पिवळी असते आणि त्यावर लाल नाजूक रेषा असतात. गुलमोहराला अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील मायामी इथे विशेष स्थान लाभले....दरवर्षी गुलमोहर बहरात येण्याच्या काळात इथे वार्षिक 'गुलमोहर फेस्टिव्हल'चे आयोजन केले जाते....मिरवणुका काढल्या जातात....फुगे फुगवून, कॉन्फेटी उधळत नाच, गाणी म्हणत, सहली काढत मायामीत 'गुलमोहर फेस्टिव्हल' साजरा केला जातो. कॅरिबियन बेटावर गुलमोहराच्या शेंगा जळण म्हणून वापरतात. अशा सुंदर गुलमोहराचा छोटा अवगुण म्हणाल तर गुलमोहराची मुळे....गुलमोहराची मुळे गुलमोहराचे झाड जसे वाढत जाते तशी मोठी होत जातात....आधार मुळांसारखी....जमिनीच्या नजीक गुलमोहराचा बुंधा उंचावतो व पसरट आधार मूळं जमिनीतून डोके वर काढतात....कधीकधी ही गुलमोहराची मुळे इमारतींचा भक्कम पाया उखडून टाकू शकतात....गुलमोहराच्या जमिनीवर येणाऱ्या मुळांमुळे बगिच्यांत बांधलेले रस्ते किंवा दगडी पायवाटा गुलमोहर पार उखडून टाकू शकतो....पण इतक्या चांगल्या झाडाच्या या छोट्या दोषाकडे थोडा कानाडोळा करून जर गुलमोहर रस्ते इमारतींपासून थोडा दूर ठेवला तर या वृक्षासारखा सौंदर्यसंपन्न दुसरा वृक्ष नाही. अनेक वसाहतींच्या सभोवार, बागांमधून रंग उधळत गुलमोहराच्या पिळदार खोडांचे वृक्ष उभे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_318.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9db7b4a59d516261b74c1156697145bd245bbbd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_318.txt @@ -0,0 +1 @@ +खैरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3224.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbc8bf7ce0cd613816399341a3db934761f0d706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3224.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुलाम नबी आझाद (रोमन लिपी: Ghulam Nabi Azad) (मार्च ७, इ.स. १९४९ - हयात) हे राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. आझाद हे 2005 ते 2008 दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे ७ वे मुख्यमंत्री होते. तसेच ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.[१] त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये 27 ऑक्टोबर 2005 पर्यंत भारताचे संसदीय कार्य मंत्री म्हणून काम केले. नंतर त्यांची जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 2002च्या जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे यशस्वी नेतृत्व केले. +भारत सरकारने 2022 मध्ये त्यांना सार्वजनिक व्यवहार क्षेत्रात पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.[२][३]ऑगस्ट 2022 मध्ये, आझाद यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर काही तासांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सोनिया गांधी यांनी आझाद यांचा राजीनामा स्वीकारला. 26 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी राहुल गांधींनी सल्लागार प्रक्रियेचा नाश केल्याचा उल्लेख केला आहे ४ सप्टेंबर २०२२ रोजी, आझाद यांनी काँग्रेस चा राजीनामा देऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील जनताच नाव ठरवेल, असे ते म्हणाले26 सप्टेंबर 2022 रोजी आझाद यांनी स्वतःचा राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक आझाद पार्टीची घोषणा केली.27 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव बदलून डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी केले. +आझाद सर्वप्रथम इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाशिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर ते इ.स. १९९० पासून इ.स. २००५ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांच्या राजवटीत केंद्रीय मंत्रिमंडळांत संसदीय कार्यमंत्री म्हणून काम सांभाळले. तसेच ते पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूकमंत्री होते. इ.स. २००५ ते इ.स. २००८ या काळात ते जम्मू आणि काश्मीर राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच मे, इ.स. २००९पासून ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत. +जून, इ.स. २००८ मध्ये आझाद सरकारने जमीन हिंदू मंदिरांच्या नावे करण्याचा निर्णय घोषित केला. अनेक मुस्लिम संघटनांनी याचा विरोध करत निदर्शने केली. त्यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आला[ संदर्भ हवा ]. या निर्णयामुळे नाराज हिंदूंनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला, त्यातून उद्भवलेल्या दंगलींत ७ जणांचा बळी गेला[ संदर्भ हवा ]. आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने आझाद सरकार बरखास्त झाले. आझाद यांनी जुलै ७, इ.स. २००८ रोजी पदाचा राजीनामा देत जुलै ११, इ.स. २००८ रोजी पद सोडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_323.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63dc66cb5e4b0c1852fb013b65d528ba5765342b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_323.txt @@ -0,0 +1,2 @@ +खैरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3246.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a7555bf07583e4d2160cd31ed1cfe7240ef4da4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3246.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुलिक काळ हा सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या मधल्या काळाचा आठवा भाग असतो. जर हा काळ १२ तासांचा मानला तर दैनिक गुलिक काळ हा नव्वद निनिटांचा असतो. +रविवार- दुपारी- ३ ते ४.३० पर्यंत +सोमवार- दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत +मंगळवार - दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत +बुधवार - सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत +गुरुवार - सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत +शुक्रवार - सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत +शनिवार - सकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3248.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff6d01182d9df21c55e3520715f60fc2b2d6270a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3248.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वियेर्मो फ्रांको (स्पॅनिश: Guillermo Franco; ३ नोव्हेंबर १९७६, कोरियेंतेस, आर्जेन्टिना) हा एक निवृत्त आर्जेन्टाईन-मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो २००५-२०१० दरम्यान मेक्सिको संघाचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3253.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2867b03ca95647b839182de11a5c2a5ac9a69bc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3253.txt @@ -0,0 +1 @@ +गुलशन झा (१७ फेब्रुवारी, २००६:औराही, नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3287.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618228cb9b0641cf5c224043938946deac74853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3287.txt @@ -0,0 +1 @@ +गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुवाहाटी रिफायनरी ही १ जानेवारी १९६२ रोजी गुवाहाटी येथील नूनमती येथे स्थापन करण्यात आली. गुवाहाटी रिफायनरी ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी आहे आणि ती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रिफायनरीचे उद्घाटन करण्यात आले. रिफायनरी रोमानियन सहयोगाने बांधली गेली आणि तिची क्षमता प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन आहे. ही रिफायनरी अप्पर आसाम ऑइल फिल्ड्स, भारतातील कच्च्या तेलावर प्रक्रिया करते आणि या ईशान्य प्रदेशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3290.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fc3d2a9cb440f64753b2893d40c197f05ed43bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3290.txt @@ -0,0 +1 @@ +गुवाहाटी रेल्वे स्थानक हे भारताच्या आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ईशान्य भारतामधील सर्वात वर्दळीचे असलेले गुवाहाटी स्थानक ह्या भागातील वाहतूकीचा महत्त्वाचा दुवा आहे. पश्चिम बंगालमधून ईशान्येच्या राज्यांकडे धावणाऱ्या सर्व गाड्या गुवाहाटीमार्गेच जातात. गुवाहाटी स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी कामाख्य हे नवे रेल्वे स्थानक उघडण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3291.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..128492f34c98adb33e97f68e68a4796985dccfc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3291.txt @@ -0,0 +1 @@ +लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ तथा गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयएटीए: GAU, आयसीएओ: VEGT) भारतातील आसाम राज्याच्या गुवाहाटी शहरातील विमानतळ आहे. याचे जुने नाव बोरझार विमानतळ होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3300.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb93a2b85bc328eee70d33f3e3745d13b287194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3300.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुस्टाफ वॉल्टर हाइनेमान (२३ जुलै, १८९९ - ७ जुलै, १९७६) हे पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९६९-१९७४ दरम्यान सत्तेवर होते. +याआधी ते १०४९-५० दरम्यान पश्चिम जर्मनीचे गृहमंत्री आणि १९६६-६९ दरम्यान न्यायमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3303.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be1837d33a874a168923e85cf8f6634d419d6299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3303.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुस्ताफ बाउअर (जर्मन: Hermann Müller; ६ जानेवारी १८७० (1870-01-06), डार्केहेमन, प्रशिया - +१६ सप्टेंबर, १९४४, बर्लिन) हा जर्मनीचा ११वा चान्सेलर होता. तो १९१९ ते १९२० दरम्यान २३१ दिवसांकरिता चान्सेलरपदावर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3309.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbb93a2b85bc328eee70d33f3e3745d13b287194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3309.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुस्टाफ वॉल्टर हाइनेमान (२३ जुलै, १८९९ - ७ जुलै, १९७६) हे पश्चिम जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९६९-१९७४ दरम्यान सत्तेवर होते. +याआधी ते १०४९-५० दरम्यान पश्चिम जर्मनीचे गृहमंत्री आणि १९६६-६९ दरम्यान न्यायमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3367.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3367.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_337.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61504442367f3c712604e1aa49deb97259761507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_337.txt @@ -0,0 +1,2 @@ + खैरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3392.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07550ee6cf58ab33181ae4e4bf387961cbc9737e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3392.txt @@ -0,0 +1,2 @@ +गूटी हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. येथील रेल्वे स्थानक मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४८,६५८ होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3398.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d777cd3519323be9e6b64e6ee7e1afcc6e14dc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3398.txt @@ -0,0 +1,5 @@ +गूडलॅंड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हे शहर शेरमान काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. +हे शहर समुद्रसपाटीपासून १,१०९ मी (३,६३८ फूट) उंचीवर आहे. माउंट सनफ्लॉवर हे कॅन्ससमधील सगळ्यात उंच ठिकाण येथून जवळ आहे. +२०० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९४८ होती. + +39°20′55″N 101°42′40″W / 39.34861°N 101.71111°W / 39.34861; -101.71111 {{#coordinates:}} या क्रियेस अवैध विधाने दिल्या गेली आहेत (39.348583, -101.711148). diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_341.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95080969d220221b5c41f3fe748253160ad23fdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_341.txt @@ -0,0 +1,8 @@ + +खैराई किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हा पुण्याहून २९० कि.मी. पुणे - नाशिक - हरसूल - ठाणापाडा - खैरपाली या मार्गावर आहे. या किल्यावर जूनी तोफ , हत्यारे ठेवण्याची जागा , तटबंदी , टेहळणी बुरुज , शिवकालीन स्वच्छता गृह , पाण्याचे टाके, वेताळेश्वर मंदिर, या गोष्टी पर्यटकांचे आकर्षण ठरतात. +शिवकाळात हा गड मोघलांचा जहागीरदार बनलेल्या कोळी राजाच्या ताब्यात होता. इ.स. १६७६ मध्ये संपूर्ण रामनगरचा भूभाग जिंकताना छत्रपती शिवरायांनी खैराई किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला [१] इ.स. १७९० मध्ये पेठचे संस्थानिक चिमणाजी दलपतराव यांनी कर्जापोटी हा गड नरहर गोपाळ पेशवे सरकार यांना दिला [२] शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेवर जात असताना या किल्ल्यावर १ जानेवारी १६६४ रोजी आले होते. +खैराईचा गडमाथा छोटेखानीच असला तरी गडावर पाण्याची सुकलेली अनेक टाकी, दोन लहान तोफा, खोदीव पायऱ्या, एक लाकडी चौकट असलेले उघड्यावरील वेताळाचे मंदिर, एक भग्न वास्तूचा चौथरा, काही उध्वस्त बुरुज व बऱ्यापैकी शाबूत असलेली तटबंदी या गोष्टी नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. या किल्ल्यावरून आग्नेयेला त्रिकोणी आकाराचा वाघेरा किल्ला व दूरवर उतवड, हरिहर व त्र्यंबकगडाची पुसटशी रांग दिसते. +वाघेऱ्यातून घाट उतरून हरसूलला पोहचायचे. हरसूवलरून ओझरखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाणापाडा आहे. ठाणापाड्याला आश्रमशाळेसमोरून खैराई किल्ल्यावर चढाई करावी लागते. आश्रमशाळेसमोरून खैराई माचीवरचा माचीपाडा गाठायला पाऊण तास वेळ लागतो. माचीवर पोहोचल्यावर माचीच्या टोकाला गडाजवळ दुतर्फा घरे आहेत. तेथून गड चढायला सुरुवात करावी. गडाला बऱ्यापैकी तटबंदी आहे. माचीपाड्याकडला बुरुज नाक्‍यासमोर ठेवून चढत राहायचे. अर्ध्या तासाने आपण एका टेपावर येऊन पोहोचतो. इथून बुरुजाकडे तुटलेल्या तटावरून गडावर प्रवेश करता येतो. अथवा बुरूज व गडमाथा उजव्या अंगाला ठेवून गडमाथ्याला वळसा घालून गडाच्या पश्‍चिमेकडून गडावर सोप्या वाटेने प्रवेश करायचा. खैराईचा गडमाथा छोटेखानीच आहे. गडावर पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी पावसाळ्यात पिण्यास हरकत नाही. माचीपाड्याकडला बुरुज नाकासमोर ठेवत ३० मिनिटांचा छातीवर येणारा चढ चढला की तुटलेल्या तटावरून आपला गड प्रवेश होतो. किल्ल्यावर पाण्याची अनेक टाकी असली तरी त्यातील पाणी फक्त पावसाळ्यातच उपयोगास येते. त्यामुळे पिण्याचे पाणी माचीपाड्यातील विहिरीवरच भरून घ्यावे. किल्ल्यावर राहण्याची कोणतीही सोय नाही मात्र माचीपाड्यातील छोटेखानी मंदिरात राहता येऊ शकते. +गडाच्या तटावरून गड-प्रदक्षिणा करता येते. गडावर उघड्या मंदिराकडे दोन लहान तोफा पडलेल्या आहेत. मावळतीच्या रंगात गड फारच सुंदर भासतो. अंधार पडण्यापूर्वी माचीपाडा गाठायचा. माचीपाड्यावरून सोप्या वाटेने आल्याप्रमाणे ठाणापाडा येथे पोहोचावे लागते. +एका दिवसात रामसेज किल्ला, वाघेरा किल्ला, आणि खैराई किल्ला हे तिन्ही किल्ले पाहून मुक्कामाला त्र्यंबकेश्‍वर वा अंजनेरी गाठता येते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3418.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ead8c5a5c0c7a2f6e1ba18af9a5e5d20d3a6ce13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3418.txt @@ -0,0 +1 @@ +गृह सौरदीप यंत्रणा ही घराच्या छतावर बसवली जाते. ही यंत्रणा निवासी (Residential), व्यावसायिक (Commercial) यासाठी वापरली जाते. दरवर्षी होणारी वीज दरवाढ यामुळे शहरातून तसेच छोट्या छोट्या गावात देखील ह्या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. ही यंत्रणा स्वतंत्र असल्याने राज्य विद्युत मंडळाच्या वीजपुरवठ्यातील त्रुटी व इतर बाबींचा हिच्यावर विपरीत परिणाम होत नाही. या यंत्रणेच्या साहाय्याने आपणास हवे तेवढे दिवे योग्य क्षमता वापरून लावू शकता. या यंत्रणेने दिवे,पंखे,कॉम्पुटर, रंगीत दूरदर्शनसंच वैगरेही एकत्र वापरता येतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3464.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9851d4d551ef01bc22287109d3ebb06d36092ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3464.txt @@ -0,0 +1,7 @@ + अमेरिका + +गॅब्रिएल फर्नांडिस (२० फेब्रुवारी, २००५-२४ मे, २०१३) कॅलिफोर्नियाच्या पामडेलमधील आठ वर्षांचा मुलगा होता, ज्याला काही महिन्यांच्या कालावधीत गैरवर्तन आणि अत्याचार करण्यात आले आणि शेवटी २२ मे, २०१३ रोजी त्याचा जीवघेणा छळ झाला, त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. त्याची आई, पर्ल फर्नांडिस आणि तिचा प्रियकर, इसौरो अगुइरे, दोघांनाही विशेष-छळाच्या परिस्थितीत प्रथम श्रेणीच्या हत्येचा आरोप आणि दोषी ठरवण्यात आले. पर्ल फर्नांडिसला पॅरोलची शक्यता न देता जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इसौरो अगुइरेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. +फर्नांडिसच्या अकरा महिन्यांच्या त्याच्या आई आणि uगुइरे यांच्यासोबत मुक्काम करताना, अनेक लोकांनी लॉस एंजेलस काउंटी डिपार्टमेंट ऑफ चिल्ड्रेन अँड फॅमिली सर्व्हिसेस आणि लॉस एंजेलस काउंटी शेरीफ डिपार्टमेंटसह सामाजिक कार्यकर्त्यांना गैरवर्तनाची चिन्हे सांगितली. तथापि, फर्नांडिसला घरातून कधीही काढले गेले नाही. यामुळे लॉस एंजेलस काउंटीमध्ये सामाजिक सेवांच्या प्रभावीपणा आणि कार्यक्षमतेबद्दल अनेक चिंता निर्माण झाल्या आणि शेवटी चार सामाजिक कार्यकर्त्यांना लॉस एंजेलस सुपीरियर कोर्टात गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप झाले. +गॅब्रिएल डॅनियल फर्नांडिस [1]चा जन्म 20 फेब्रुवारी 2005 रोजी अर्नोल्ड कॉन्ट्रेरास आणि पर्ल फर्नांडिस यांच्याकडे झाला. [2] [3] जन्मानंतर थोड्याच वेळात, गॅब्रिएलला त्याच्या मामा मायकेल लेमोस कॅरान्झा आणि त्याचा साथीदार डेव्हिड मार्टिनेझ यांच्याकडे त्याच्या पणजोबाच्या ताब्यात ठेवण्यात आले. त्यांनी चार वर्षे फर्नांडीसला वाढवले. 2009 मध्ये, चार वर्षीय गॅब्रिएल आपल्या आजी-आजोबांसोबत राहायला गेले, कारण त्यांच्या आजोबांनी कॅरान्झा आणि मार्टिनेझच्या समलिंगी संबंधांवर आक्षेप घेतला. तो त्याच्या आजी -आजोबांसोबत 2015 पर्यंत राहत होता, जेव्हा त्याची आई, पर्ल फर्नांडिस आणि तिचा प्रियकर, इसौरो अगुइरे, कुटुंबाने व्यक्त केलेल्या त्याच्या कल्याणाची चिंता असूनही [4] त्याची शारीरिक कोठडी परत मिळवली. [5] +पर्ल फर्नांडिस आणि इसौरो अगुइरे यांच्या घरात त्याच्या अकरा महिन्यांच्या मुक्काम दरम्यान, गॅब्रिएल फर्नांडिसचा पद्धतशीरपणे गैरवापर आणि छळ करण्यात आला. गैरवर्तनात नियमित शारीरिक मारहाणीचा समावेश होता, ज्यामुळे हाडे मोडली; मांजरीचा कचरा आणि विष्ठा, स्वतःची उलट्या आणि खराब झालेले किंवा कालबाह्य झालेले पदार्थ खाण्यास भाग पाडले जात आहे; सिगारेटच्या औषधांनी जाळले जात आहे; बीबी गनसह चेहरा आणि मांडीच्या साहाय्याने शरीराच्या विविध भागात गोळी मारली जात आहे; मिरपूड-फवारणी केली जात आहे; सामान्यतः स्त्रियांनी परिधान केलेले कपडे घालणे, एका लहान कपाटात बद्ध आणि गळ घालणे आणि बर्फ-थंड आंघोळ करणे भाग पाडले जाते. []] []] फर्नांडिसच्या भावंडांच्या मते, फर्नांडिसवर अत्याचार होत असताना, त्याची आई आणि सावत्र वडील हसतील. []] अगुइरेने फर्नांडिसला शिवीगाळ केली कारण त्याला विश्वास होता की तो समलैंगिक आहे. गैरवर्तन आणि अत्याचार इंटरनेट हत्या युट्यूब gta ivचा फर्नांडिसच्या भावंडांपर्यंत विस्तार झाला नाही. [6] +22.05.2013 रोजी पर्ल फर्नांडिसने 9-1-1ला फोन करून तिचे मूल गॅब्रिएल फर्नांडिस श्वास घेत नसल्याची तक्रार केली. त्याची खेळणी साफ करण्यात अपयशी ठरल्यानंतर फर्नांडिसला त्याची आई आणि अगुइरे यांनी जीवघेणा मारहाण केली होती. जेव्हा प्रथम प्रतिसादकर्ते आले, तेव्हा त्यांनी त्याला अनेक जखमांसह नग्न जमिनीवर पाहिले. [7] अगुइरेने त्यांना समजावून सांगितले की फर्नांडिस "समलिंगी" आहेत, माहिती अप्रासंगिक असूनही. [6] पॅरामेडिक्सने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले जेथे डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले. पाच दिवसांनी 24.05.2013 रोजी मुलांच्या हॉस्पिटल लॉस एंजेलसमध्ये त्यांचे निधन झाले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि अधिकृत शवविच्छेदनाने घोषित केले की त्यांचा मृत्यू निष्काळजीपणा आणि कुपोषणामुळे झाला होता. [8] [9] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3466.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa6ea4ebeff6545e42c9d0809ec99619b77c7669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3466.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॅब्रियेला सबातिनी आर्जेन्टिनाकडून टेनिस खेळलेली खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3479.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c01521770c682ea7cfd760307c33180a4f501780 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3479.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाब्रिएला मिस्त्राल (Gabriela Mistral) हे ल्युसिला गोदोय अल्कायागा (स्पॅनिश: Lucila Godoy Alcayaga; ७ एप्रिल, १८८९:व्हिकुन्या, चिले - १० जानेवारी, १९५७:हेम्पस्टेड, न्यू यॉर्क, अमेरिका) या चिलेच्या शिक्षिका, कवयित्री व मुत्सदीचे टोपणनाव होते. मिस्त्रालला १९४५ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिलीच लॅटिन अमेरिकन व्यक्ती व आजवरची एकमेव लॅटिन अमेरिकन महिला आहे. +जगभर शिक्षणाचा व महिला हक्कांचा प्रसार करणाऱ्या मिस्त्रालने अनेक देशांमध्ये निवास केला व भेटी दिल्या. प्रसिद्ध चिलीयन कवी पाब्लो नेरुदा हा मिस्त्रालचा विद्यार्थी होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3480.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa6ea4ebeff6545e42c9d0809ec99619b77c7669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3480.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॅब्रियेला सबातिनी आर्जेन्टिनाकडून टेनिस खेळलेली खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3494.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33b75e82b9d1b74323d234abfb9b63b49c8da39d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3494.txt @@ -0,0 +1,4 @@ +गॅरी अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील शहर आहे. मिशिगन सरोवराच्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८०,२९४ होती. १९६०मधील वस्तीपेक्षा ही संख्या अर्ध्यापेक्षा कमी होती. +गॅरी शहराची स्थापना १९०६मध्ये युनायटेड स्टेट्स स्टील कॉर्पोरेशन या पोलादकंपनीने केली. शहराला कंपनीच्या स्थापक एल्बर्ट हेन्री गॅरीचे नाव देण्यात आले होते. +मायकेल जॅक्सनचा समावेश असलेल्या जॅक्सन ५ या संगीतसमूहाचे गॅरी हे मूळ गाव आहे. याशिवाय फ्रॅंक बोर्मन, जोसेफ स्टिग्लिट्झ, पॉल सॅम्युअलसन हे सुद्धा गॅरीमध्ये वाढले. +इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ६५ या महामार्गांचा तिठा गॅरीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3497.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..454e00a09bb565d6a478ef4b855069fc72d6f3c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3497.txt @@ -0,0 +1 @@ +गॅरी ॲलेक्सिस मेडेल सोतो (३ ऑगस्ट, इ.स. १९८७ - ) हा  चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा इंटरनॅझियोनालकडून क्लब फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सहसा बचावफळीतून खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3525.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25c1b68e0b0bbe9fd605f04b87941eb7f982f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3525.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +गॅरी सायमन बॅलान्स (२२ नोव्हेंबर, इ.स. १९८९:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3529.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05d17a15be801d78849377a5dc9b7765fd34aa44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3529.txt @@ -0,0 +1 @@ +गॅरी कीथ रॉबर्टसन (१५ जुलै, १९६०:न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९८१ ते १९८९ दरम्यान १ कसोटी आणि १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3533.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3533.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3536.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbd1d854855a08065db56cfbea8a4a72e6ac346d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3536.txt @@ -0,0 +1,5 @@ +गॅसर, हर्बर्ट स्पेन्सर :(५ जुलै १८८८–११ मे १९६३)तिरप्या मुद्राक्षरातील मजकूर. अमेरिकन शरीरक्रियावैज्ञानिक. गॅसर यांना जोसेफ एर्लांगर यांच्या समवेत १९४४ चे शरीरक्रियाविज्ञान व वैद्यकशास्त्र या विषयांतील नोबेल पारितोषिक मिळाले. +त्यांचा जन्म प्लॅटव्हिल, विस्कॉन्सिन येथे झाला. त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या ए. बी. (१९१०) व ए. एम्. (१९११) या पदव्या मिळविल्या. तेथे असताना त्यांनी एर्लांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शरीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास केला. १९१५ मध्ये त्यांनी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाची एम्. डी. पदवी संपादन केली व पुढे एक वर्ष त्याच विद्यापीठात औषधिविज्ञान विभागात काम केले. १९१६ मध्ये सेंट लूइस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात एर्लांगर यांच्या समवेत त्यांनी संशोधनास सुरुवात केली. +१९२१ साली तेथेच औषधिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२३–२५ या काळात ते यूरोपला गेले आणि तेथे ए. व्ही. हिल, डब्ल्यू. स्ट्रॉब, एल्. लापिक व सर हेन्री डेल या विख्यात शास्त्रज्ञांबरोबर त्यांनी काम केले. १९२५–३१ मध्ये ते परत वॉशिंग्टन विद्यापीठात व त्यानंतर १९३५ पर्यंत कॉर्नेल विद्यापीठात शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक व वैद्यकीय विभागाचे प्रमुख होते. १९३५–५३ या काळात ते रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेचे संचालक व पुढे सेवानिवृत्त सभासद झाले. +जॉन हॉपकिन्स वैद्यक विद्यालयात असताना रक्तक्लथनासंबंधी (रक्त गोठण्यासंबंधी) त्यांनी संशोधन केले. एर्लांगर यांच्या समवेत गॅसर यांनी तंत्रिका विद्युत् क्रियाविज्ञानावर (मज्‍जेवरील विद्युत् प्रवाहाच्या परिणामावर) संशोधन केले. गॅसर यांनी प्रसिद्ध केलेल्या पहिल्या निबंधात मध्यपटल (छाती व पोट यांमधील पडद्याच्या) तंत्रिकेतील विद्युत् क्रिया प्रवाहाविषयी माहिती होती. पुढे या प्रयोगात त्यांनी नव्यानेच उपयोगात आलेल्या कमी विद्युत् दाब असलेल्या ऋण किरण दोलनदर्शकाचा [→ इलेक्ट्रॉनीय मापन] उपयोग केला. या उपकरणाद्वारे मिळणाऱ्या आलेखांची जटिलता (गुंतागुंत) निरनिराळ्या तंत्रिका समुच्चयांच्या वेगवेगळ्या विद्युत् संवाहकतेमुळे उत्पन्न होते असे दिसून आले. त्यापासून वेदना तसेच प्रतिक्षेपण (आपोआप होणारी अनैच्छिक) क्रिया यांविषयी बरीच माहिती मिळाली. वसावरणरहित (चरबीसारख्या पदार्थाचे आवरण नसलेल्या) तंत्रिकांबद्दलचे गॅसर यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. या तंत्रिकांचे कार्य आणि त्यांची रचना इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्यांनी दाखवून दिली. +अनेक अमेरिकन विद्यापीठांनी तसेच पॅरिस, ब्रुसेल्स इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिल्या. अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, फिलॉसॉफिकल सोसायटी, अमेरिकन फिजिऑलॉजिकल सोसायटी इ. संस्थांचे ते सभासद होते.अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ फिजिशियन्स या संस्थेचे १९५४ चे कोबेल पदक त्यांना मिळाले होते. रसेल सेज इन्स्टिट्यूट ऑफ पॅथॉलॉजी या संस्थेच्या संचालक मंडळाचे ते अध्यक्ष होते. ते न्यू यॉर्क येथे मरण पावले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3548.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f607ed6fa118509b0c2cbd20aa41195a4be49993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3548.txt @@ -0,0 +1,4 @@ +१८ एप्रिल, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +गॅरेथ जेम्स हॉपकिन्स (नोव्हेंबर २४, इ.स. १९७६:लोअर हट, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून पाच एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. +हॉपकिन्स यष्टीरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3551.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b190e9a7c8bcbc7dfd19423b2ba0257fb21b5395 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3551.txt @@ -0,0 +1,2 @@ +गॅलाटिन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3558.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32121674390899d9177590a2bbac5e2772627725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3558.txt @@ -0,0 +1,3 @@ +गॅलिया काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गॅलिया काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3576.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51098e9f7310ba00af6f1f81e3b485f3a84765c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3576.txt @@ -0,0 +1 @@ +गाली, गॅले अथवा गॉल (रोमन लिपी: Galle; सिंहली: ගාල්ල ; तमिळ: காலி ;) हे श्रीलंकेच्या नैऋत्य किनारपट्टीवर वसलेले एक मोठे शहर आहे तसेच ते पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3591.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11d11df744607faf5afe41de447a956195bfcfe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3591.txt @@ -0,0 +1,3 @@ +गॅल्व्हेस्टन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गॅल्व्हेस्टन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3636.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c5179a0b842c46f274223708a43b67ab1e94e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3636.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेटिसबर्ग अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील छोटे शहर आहे. ॲडम्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ७,७०० होती. +१-३ जुलै, १८६३ दरम्यान झालेल्या गेटिसबर्गच्या भीषण लढाईत सुमारे ४६,००० सैनिक ठार झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ येथे राष्ट्रीय दफनभूमी आहे. १९ नोव्हेंबर, १८६३ रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकन यादवी युद्धादरम्यान येथे दिलेले भाषण जगभर प्रसिद्ध झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3652.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00c16824d0009094f41d20db2632f8efb4a1f2a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3652.txt @@ -0,0 +1 @@ +गाब्र्येल नारूतोविच (पोलिश: Gabriel Narutowicz; १७ मार्च १८६५ - १६ डिसेंबर १९२२) हा पोलंड देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. पोलंडच्या १९१८ मधील स्वातंत्र्यानंतर योझेफ पियुसुद्स्कीच्या मंत्रीमंडळामध्ये समाजकल्याण मंत्री व परराष्ट्रमंत्री राहिलेल्या नारूतोविचने १९२२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत आश्चर्यकारक विजय मिळवला. परंतु सत्तेवर आल्यावर केवळ ५ दिवसांनी त्याची हत्या करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3655.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..577a571ef9b560240437515c5d1c2f5bc9a8dd53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3655.txt @@ -0,0 +1,15 @@ +गेम ऑफ थ्रोन्स ही अमेरिकन लेखक जॉर्ज आर.आर. मार्टिन यांच्या अ सॉंग ऑफ आइस ॲन्ड फायर या कादंबरी शृंखलेवर आधारित एक दूरचित्रवाणी मालिका आहे. डेव्हिड बेनिऑफ आणि डि. बी वाईस हे या मालिकेचे निर्माते आहेत. याचे चित्रीकरण बेलफास्ट येथील टायटॅनिक स्टुडिओज् येथे आणि उत्तर आयर्लंड, क्रोएशिया, आइसलॅंड, मोरोक्को, स्पेन, अमेरिका, माल्टा या इतर ठिकाणी झाले. या मालिकेच पहिला भाग अमेरिकेमध्ये एचबीओ या वाहिनीवर १७ एप्रिल २०११ रोजी प्रदर्शित करण्यात आला. १९ मे २०१९ रोजी या मालिकेच्या आठव्या सत्राचा (सीझन) शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.[१] +गेम ऑफ थ्रोन्स मालिकेने एचबीओ वाहिनीवर विक्रमी संख्येने दर्शकांना आकर्षित केले आहे आणि अपवादात्मकरित्या व्यापक आणि सक्रिय चाहता वर्ग मिळवला आहे. याला समीक्षकांकडून त्यातील अभिनय, जटिल पात्रे, कथा, व्याप्ती आणि उत्पादन मूल्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळत आहे. पण त्याचबरोबर यामधील नग्नता, हिंसा आणि लैंगिक हिंसा यांचा वारंवार केला जाणारा वापर यामुळे टीकासुद्धा होते. या मालिकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. +गेम ऑफ थ्रोन्सच्या कथेत वेस्टेरॉस ह्या काल्पनिक खंडातील ७ राज्यांची व शेजारच्या एसोस ह्या खंडाची गोष्ट आहे. मालिकेत ह्या ७ राज्यातील अनेक मोठ्या खानदानांच्या व सत्ताभिलाषांच्या अधिपत्त्यासाठी चाललेल्या लढाईची कथा आहे.  +प्रमुख पात्रे खालीलप्रमाणे: +१. ड्नेरियस टारगरियन  +२. जॉन स्नो (खरं नाव - एगन टारगरियन) +३. सरसी लॅनिस्टर  +४. टिरीयन लॅनिस्टर  +५. आर्या स्टार्क  +६. जेमी लॅनिस्टर  +७. सांसा स्टार्क  +८. नाईट किंग  +मालिकेतील बहुतांश पात्रे इंग्रजी बोलतात. पण काही पात्रे व्हलेरियन आणि डोथ्राकी या काल्पनिक भाषा बोलतात. मूळ कादंबरीतील या भाषांतील काही शब्दांवरून निर्मात्यांनी भाषाशास्त्रज्ञ डेव्हिड पीटरसन यांना व्हलेरियन आणि डोथ्राकी या नवीन भाषा तयार करायला लावल्या.[२] +गेम ऑफ थ्रोन्सचे चाहते या मालिकेची त्याच्या प्रदर्शनापूर्वी आतुरतेने वाट पाहात होते.[३][४] तेव्हापासून याला मोठ्या प्रमाणात क्रिटिकल आणि व्यावसायिक यश मिळाले आहे. द गार्डियन वृत्तपत्रानुसार ही मालिका २०१४ पर्यंत दूरचित्रवाहिनीवरील "सर्वात भव्य मालिका" आणि "सर्वात चर्चिली जाणारी मालिका" बनली होती.[५] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3661.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca6b368c4f0b34ce4e33ed46ba7132db71ffc462 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3661.txt @@ -0,0 +1 @@ +जेरार्डस मर्केटर (मराठी नामभेद: गेरहार्ड मर्केटर; रोमन लिपी: Gerardus Mercator) (५ मार्च, इ.स. १५१२ - २ डिसेंबर, इ.स. १५९४) हा एक फ्लेमिश नकाशाकार होता. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3679.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da18423a00624c8120dc1d1aa8b7bc5a6631b25f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3679.txt @@ -0,0 +1 @@ +गेरहार्ड इरास्मुस (११ एप्रिल, १९९५:नामिबिया - हयात) हा  नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3682.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..591b7a4d67f0a79ce46fe1b930c5ac5ca7683caa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3682.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt, २ ऑगस्ट १९४१ - २५ ऑगस्ट २०२१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार होत्या. या महात्मा फुले, आंबेडकरवाद व मार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.[१] +मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. इ.स. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून देखील काम केले. +दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.[२] +२५ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८१व्या वर्षी ऑमव्हेट यांचे निधन झाले.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3688.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c86909201d654b0c074356aaaaea6a032bec72e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3688.txt @@ -0,0 +1 @@ +गायेल मॉंफिस (फ्रेंच: Gaël Monfils; १ सप्टेंबर, इ.स. १९८६ - ) हा एक फ्रेंच टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेला मॉंफिस सध्या सर्वोच्च क्रमवारीचा फ्रेंच टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3693.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55d5f9f9f4a6c6c1ff252b2da84c2cf0d6fd9fc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3693.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 37°4′N 14°15′E / 37.067°N 14.250°E / 37.067; 14.250 + +गेला (इटालियन: Gela) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे ७७ हजार होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3695.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4832b0455f4d7daa1d96d25594ceb94e5f6a7208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3695.txt @@ -0,0 +1 @@ +गेलिक फुटबॉल मुख्यत्वे आयर्लंडमध्ये खेळला जाणारा फुटबॉलचा प्रकार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3696.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4832b0455f4d7daa1d96d25594ceb94e5f6a7208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3696.txt @@ -0,0 +1 @@ +गेलिक फुटबॉल मुख्यत्वे आयर्लंडमध्ये खेळला जाणारा फुटबॉलचा प्रकार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3697.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbe6f47f45d5c1fa888b882b78d196c213a4307f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3697.txt @@ -0,0 +1 @@ +गेल्डरलांड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशाचा एक प्रांत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3705.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4354925aa4ba50d402dbcae9628c8024e05b6eff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3705.txt @@ -0,0 +1,6 @@ +गॅव्हिन मार्क हॅमिल्टन (१६ सप्टेंबर, १९७४ - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3758.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c2d015ca5b17c75af23d92fbcdaa2c48c6d644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3758.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 35°10′N 126°55′E / 35.167°N 126.917°E / 35.167; 126.917 + +ग्वांगजू (कोरियन: 광주) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागात वसले असून ते कोरियामधील एक महत्त्वाचे कृषी औद्योगिक शहर आहे. + +२००२ फिफा विश्वचषकादरम्यान ग्वांगजू हे एक यजमान शहर होते. येथील ग्वांग्जू विश्वचषक मैदानामध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3765.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a27fcbde4bdcded4b4576a3180b8ccb2284ad367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3765.txt @@ -0,0 +1,4 @@ +२४ जानेवारी, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +कथबर्ट गॉर्डन ग्रीनीज (मे १, इ.स. १९५१:सेंट पीटर, बार्बाडोस - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +ग्रीनीज आणि डेसमंड हेन्स यांची गणना जगातील सर्वोत्तम आघाडीच्या जोड्यांमध्ये होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3781.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6bc2e4ec1c14900c1dd8568e30bbd2ddec4f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3781.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. +गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3800.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28cfecdaef814142672aadcbff5296c9029d384b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3800.txt @@ -0,0 +1,2 @@ +गॉस्पेल शब्दाचा मूळ अर्थ आहे ख्रिस्ती संदेश. याला मराठीत सुवार्ता किंवा शुभवर्तमान असे म्हणतात. परंतु दुस-या शतकात तो संदेश ज्या पुस्तकांमध्ये मांडण्यात आला होता त्यांच्यासाठीही हा शब्द वापरला जाऊ लागला. या अर्थाने गॉस्पेलची व्याख्या येशूच्या शब्दांची आणि कृतींची कथा म्हणून केली जाऊ शकते, ज्यामधे येशूचे शिक्षण, जीवन, मरण (जगासाठी केलेले बलिदान) आणि पुनरुत्थान याचा समावेश होतो. +गॉस्पेल (/ˈɡɒspəl/) हा इंग्रजी शब्द कोईन ग्रीक भाषेतील εὐαγγέλιον (euangélion) या शब्दाचे भाषांतर आहे , त्याचा अर्थ "चांगली बातमी" असा होतो. (εὖ eû "चांगले" + ἄγγελος ángelos "बातमी देणारा". [१] जुन्या इंग्रजीमधे gōdspel असे भाषांतर होत असे,(gōd "good" चांगले + spel "news" बातमी). येशूच्या जीवनाचे आणि शिकवणीचे लिखित अहवाल सामान्यतः गॉस्पेल म्हणून ओळखले जातात. [२] नवीन करारच्या पहिल्या चार पुस्तकांना गॉस्पेल्स ( शुभवर्तमाने ) असे म्हणतात. ती चार पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत १. मत्तयकृत शुभवर्तमान २. मार्ककृत शुभवर्तमान ३. लूककृत शुभवर्तमान ४. योहानकृत शुभवर्तमान . [३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3808.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d163f7c42dad011700c24583174e6b14be34856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3808.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट कोगोन (जपानी:光厳天皇 Kōgon-tennō) (ऑगस्ट ११, इ.स. १३१३[१] - ऑगस्ट ५, इ.स. १३६४[२]) हा इ.स. १३३२ ते १३३४ दरम्यान जपानचा सम्राट होता[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3815.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c217dc04021145ec6dffedafc0678df0575832fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3815.txt @@ -0,0 +1 @@ +बुरेत्सु (४८९-५०७) हा जपानचा २५वा सम्राट होता. हा ४९८ ते ५०६ दरम्यान सत्तेवर होता. हा सम्राट निंकेनचा मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3837.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e70d0d5d4d3430373b6d007f68833f430f3bd356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3837.txt @@ -0,0 +1,14 @@ + +अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर + +गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)(जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. +गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. +त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. +१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे. +गो.नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते +यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले. +अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित केलेला या कादंबरी अभिवाचनाचा साडेसहाशेवा प्रयोग १८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात ’निवारा’ सभागृहात झाला.. +गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. 'किल्ले' हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे. +गो.नी. दांडेकरांच्या ‘माचीवरचा बुधा’ या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांचे आहे. +गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3847.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c38d0e3e54aa154d7851f743c0c045bb5aa25942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3847.txt @@ -0,0 +1,4 @@ + +गोविंद राघो खैरनार ऊर्फ गो.रा. खैरनार (एप्रिल १४, इ.स. १९४२ - ) हे महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आहेत. उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली. असे करताना त्यांनी ह्या बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देणाऱ्या तत्कालीन राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ते राज्यकर्त्यांच्या काळ्या यादीत आले. +१९६४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या सेवेत कारकून म्हणून सुरुवात केली. इ.स. १९७४ मध्ये ते बृहनमुंबई महानगरपालिका मध्ये रुजू झाले. +बेकायदा इमारतींवर हातोडा चालविणारे वन मॅन डिमॉलिशन आर्मी व मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त गो. रा. खैरनार हे मेधा पाटकर यांनी मुंबईत पुकारलेल्या बिल्डरविरोधी आंदोलनात सहभागी झाले. आपल्या महापालिकेच्या कारकिर्दीत भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामे यांच्या विरुद्ध लढा देतांना कुख्यात गुंडांपासून विख्यात राजकारण्यापर्यंत अनेकांना ते निर्भयपणे सामोरे गेले. खैरनारांनी आपल्या एकाकी झुंज या आत्मचरित्रात या सर्व प्रकरणाचा ऊहापोह केला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3848.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f20cd4315c0c0543eb3e6cf61e24e545c003fda2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3848.txt @@ -0,0 +1,2 @@ +गो. वि. खाडिलकर ह्यांनी त्यांच्या पुस्तकांद्वारे शारीरिक व्यंग असलेल्यांचे दैनंदिन प्रश्न जगासमोर आणायचा प्रयत्न केला आहे. +सर्व पुस्तके नवचैतन्य द्वारा प्रकाशित diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3857.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f308b0ed7e57a775dd02ec85e3fb7e924d59f66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3857.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंझालो आंतोनियो फियेरो कानूयान (स्पॅनिश: Gonzalo Antonio Fierro Caniullán; २१ मार्च १९८३ (1983-03-21), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला फियेरो आजवर २०१० ही विश्वचषक स्पर्धा तसेच २००७ व २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर फियेरो २०१२ पासून कोलो-कोलो ह्या क्लबासाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3872.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37bbfefed32533d8046d60fd0cd993a5cdb4ee24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3872.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोंडल गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या गोंडल संस्थानाची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १,१२,०६४ इतकी होती. येथे मोठे स्वामीनारायण मंदिर आहे. +गोंडलचा उल्लेख आइने अकबरीमध्ये सौराष्ट्रमधील शहर असा आहे. +गोंडल हे पंकज उधासचे जन्मगाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3888.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbc5b0a0bb99d0a8a91810131d37e5060f7d6891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3888.txt @@ -0,0 +1,17 @@ +गोंडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२७ कुटुंबे राहतात. एकूण ११३७ लोकसंख्येपैकी ५६६ पुरुष तर ५७१ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +राजीवनगर, चरणगाव, पोशेरा, लक्ष्मीनगर, गोंडे बुद्रुक, साखरी, खोच,चास, घोसाळी,मोरहांडे, मोखाडा ही जवळपासची गावे आहेत.साखरी ग्रामपंचायतीमध्ये चरणगाव,गोंडे खुर्द, आणि साखरी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3892.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..011ca88707f2e8d2c20608ba94548f9efbbfac78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3892.txt @@ -0,0 +1 @@ +गोंदखैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3895.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3a7f3c73a03b9950f74c4aca1b28dd22481a743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3895.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोंदण म्हणजे सुई किंवा काटा यांच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे किंवा शरीरावर काहीतरी चिन्ह, चित्र वा प्रतिमा टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदण. ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील ही एक कला होती/आहे. +गोंदण्याची प्रथा कशी सुरू झाली याविषयी निश्चितपणे काही सांगता येत नाही किंवा याविषयीचे लेखन, संदर्भही कुठे आढळत नाहीत. हर्बर्ट स्पेन्सर हा तत्त्ववेत्ता या कलेच्या निर्मितीसंबंधात म्हणतो, "अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण कला उदयास आली असावी व तीद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे."[१] +गोंदवून घेण्याबद्दलचे काही गैरसमज अजूनही लोकांमध्ये प्रचलित आहेत. एकदा टॅटू गोंदवल्यावर रक्तदान करता येत नाही, कारण टॅटू काढताना ती शाई तुमच्या रक्तात मिसळते व त्यामुळे ते अशुद्ध होतं. असं रक्त अन्य कोणासाठीही घातक ठरू शकतं, असं म्हटलं जातं. हे काही अंशी खरं असलं तरी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार टॅटू गोंदवलेला माणूस सहा महिन्यांनी रक्तदान करू शकतो, असं डॉक्टरांनी मान्य केलं आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3904.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b12b2b3401d0f670a14f8f3466a99be25c44c55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3904.txt @@ -0,0 +1,10 @@ +एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ती, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरूच्या शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी त्यांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचात चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरूशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरूशोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला. +या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकारामचैतन्यांकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरूसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. तुकारामचैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. +सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं रामाची देवळे उभारून उपासनेची केंद्रें निर्माण केली. +गोंदवलेकर महाराजांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरिबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळात मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्‍ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न करून लोकांमध्ये धर्मजागृती केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीने व बुद्धीला पटेल अशा रीतीने सांगितले. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरे, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावले हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणता येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसे करावे हे शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशी गोंदवले मुक्कामी त्यांनी देह ठेवला.[१] +ब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्यपरिवार सर्वदूर पसरलेला आहे. त्यापैकी काही शिष्य पुढीलप्रमाणे - +श्रीगोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांसाठी पहा : ब्रह्मचैतन्यमहाराज यांची प्रवचने Archived 2016-06-29 at the Wayback Machine. + +गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत. + +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_395.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ae99e134a546c0f28464be65566501cdfcfcb3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_395.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोंडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3990.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19d3c5d2541a1c974db5fde78463d3c100cafa63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3990.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोकुंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3991.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..060d12127e93cad6b8ccbca91a844779322aff15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_3991.txt @@ -0,0 +1,7 @@ +गोकुळ सिंग जाट हे तिलपत गावचे सरदार होते. १० मे १६६६ रोजी तिलपाट येथे जाट आणि औरंगजेबाच्या सैन्यात लढाई झाली. जाटांनी लढाई जिंकली . मुघल राजवटीने इस्लामचा प्रचार केला आणि शेतकऱ्यांवरील कर वाढवले. गोकुळने शेतकऱ्यांना संघटित करून कर वसूल करण्यास नकार दिला. औरंगजेबाने अतिशय शक्तिशाली सैन्य पाठवले. गोकुळला १ जानेवारी १६७० रोजी आग्रा किल्ल्यावर लोकांना घाबरवल्याबद्दल कैद करून मारण्यात आले. गोकुळच्या बलिदानाने मुघल राजवटीचा अंत झाला. +मुघल साम्राज्यातील राजपूत सेवकही अंतर्गत असंतुष्ट होऊ लागले, परंतु दलपत सिंग (संपादक: डॉ. दशरथ शर्मा), "दलपत विलास" च्या लेखकाने स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे, उत्तर प्रदेशातील नेते मुघलांविरुद्ध बंड करण्याचे धाडस करू शकले नाहीत. नियम.. असहिष्णु, धार्मिक, धोरणाविरुद्ध उठाव करण्यासाठी पुढाकार घेण्याचे श्रेय उत्तर प्रदेशातील काही जाट नेत्यांना आणि जमीनदारांना मिळाले. आग्रा, मथुरा, अलिगढ हे त्यात अग्रेसर होते. शाहजहानच्या शेवटच्या वर्षांतील वारसाहक्काच्या युद्धादरम्यान, जाट नेते वीर नंदराम यांनी शोषणात्मक धार्मिक धोरणाच्या निषेधार्थ भाडे देण्यास नकार दिला आणि बंडाचा झेंडा उभारला [१] त्यानंतर वीर नंदरामची जागा उदयसिंह आणि गोकुळ यांनी घेतली. सिंग [२] +राठोड वीर दुर्गादास यांच्याही आधी उत्तर प्रदेशातील जाट वीरांनी कट्टर मुघल सम्राटांच्या असहिष्णु धोरणांची पूर्वछाया दाखवली होती हे सत्य इतिहासाला मान्य करावे लागेल. गोकुळ सिंह हे मथुरा, वृंदावन, गोवर्धन आणि हिंडौन आणि महावन येथील सर्व हिंदू लोकांचे नेते होते, तिलपतचा गड हे त्याचे केंद्र होते. जेव्हा मुघल सेनापतींपैकी कोणीही त्याचा पराभव करू शकला नाही, तेव्हा शेवटी बादशाह औरंगजेबालाच प्रचंड सैन्य घेऊन जनतेचा रोष दाबावा लागला. [३] +आज मथुरा, वृंदावन आणि भारतीय संस्कृतीच्या मंदिरांचे रक्षण करण्याचे आणि तात्कालिक शोषण, अत्याचार आणि राजकीय मनमानी यांची दिशा वळविण्याचे श्रेय कोणाला असेल तर ते फक्त 'गोकुळ सिंह' आहे. [४] +वीरवर गोकुळ सिंह यांचे बलिदान गुरू तेग बहादूर यांच्या ६ वर्षे आधी झाले होते हे फार कमी लोकांना माहिती असेल. गुरू तेग बहादूर यांची डिसेंबर १६७५ मध्ये हत्या करण्यात आली - दिल्लीतील मुघल पोलीस स्टेशनच्या व्यासपीठावर, जिथे आज गुरुद्वारा शीशगंज अभिमानाने उभा आहे. गुरूंनी दिलेल्या मस्तकामुळे त्या गुरुद्वाराला शीशगंज म्हणतात. दुसरीकडे, गुरू तेगबहादूर यांच्या ६ वर्षांपूर्वी शहीद झालेल्या आणि त्याच मूल्यांसाठी शहीद झालेल्या आणि दिल्लीच्या कोतवालीवर नव्हे, तर आग्राच्या कोतवालीच्या विस्तीर्ण व्यासपीठावर शहीद झालेल्या महामानवाकडे आपण पाहतो तेव्हा हजारो लोक रडणाऱ्या जमावासमोर, कोणाला लोखंडी साखळदंडात बांधून आणले गेले आणि जनतेचे मनोधैर्य भंग करण्याच्या उद्देशाने प्रत्येकाच्या हातावर कुऱ्हाडीने निर्घृणपणे वार केले गेले, आम्हाला काहीच दिसत नाही. गोकुळसिंग हा केवळ जाटांसाठी शहीद झाला नाही, त्याचे राज्य कोणाकडून हिसकावून घेतले गेले नाही, [५] कोणतेही पेन्शन बंद केले गेले नाही, तर त्याच्यासमोर अतुलनीय सामर्थ्यवान मुघल-सत्ता, नम्रपणे, तह करण्याच्या इच्छेबद्दल कुरकुर करीत आहे. . अशा अतुलनीय नायकाला आपण कागदावरही आदर देऊ शकलो नाही ही शरमेची गोष्ट आहे. आपला हिंदू समाज किती गाफील, किती कृतघ्न आहे , शाही इतिहासकारांनी त्याचा उल्लेखही केला नाही. गुरू तेग बहादूर यांच्या अटकेचा आणि फाशीचा उल्लेख कोणत्याही समकालीन पर्शियन इतिहासात नाही. अकबर स्वतः मेवाडच्या राणा प्रतापशी लढायला गेला नव्हता, तर त्याला स्वतः ब्रजच्या त्या जाट योद्ध्यांशी लढायला जायचे होते. तरीही त्यांना पूर्णपणे दाबता आले नाही आणि जाटांवर अत्याचार आणि अत्याचार करण्यासाठी निवडक सेनापतींच्या नेतृत्वाखाली मुघल [६] सैन्य वारंवार पाठवण्यात आले आणि केवळ जाट पुरुषच नव्हे तर त्यांच्या शूर महिलांनाही त्यांच्या ऐतिहासिक धैर्याने आणि पारंपारिक शौर्याचा सामना करावा लागला. राजेशाही थाटात वाढलेल्या तथाकथित इतिहासकारांनी या वीरांचा आणि भारताच्या खऱ्या सुपुत्रांचा उल्लेख केला नाही हे दुर्दैव आहे. मानुची नावाच्या एका युरोपियन प्रवाशाच्या वृत्तांतावरून आपण त्यांना ओळखतो. +सर यदुनाथ सरकार लिहितात - "मुसलमानांच्या धर्मांध धोरणामुळे मथुरेच्या पवित्र भूमीवर नेहमीच विशेष आक्रमणे होत आली आहेत. दिल्ली ते आग्रा या महामार्गावर वसलेले असल्याने मथुरा नेहमीच विशेष लक्ष वेधून घेते. तिथल्या हिंदूंना दडपण्यासाठी औरंगजेबाने अब्दुन्नवी नावाच्या कट्टर मुस्लिमाला मथुरेचा फौजदार म्हणून नेमले. [८] १६७८ च्या सुरुवातीला अब्दुन्नवीच्या सैनिकांचे एक पथक मथुरा जिल्ह्यात महसूल गोळा करण्यासाठी निघाले. अब्दुन्नवीने मागील वर्षी गोकुळसिंगजवळ नवीन छावणी उभारली होती. हाच सर्व कामकाजाचा केंद्रबिंदू होता. गोकुळ सिंह यांच्या हाकेवर शेतकऱ्यांनी भाडे देण्यास नकार दिला. मुघल सैनिकांनी शेतकऱ्यांच्या पशुधनाची लूट सुरू केली. संघर्ष नुकताच सुरू झाला आहे. [८] +म्हणूनच ९ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाचा नवीन फर्मान आला - "काफिरांची मदरसे आणि मंदिरे पाडली पाहिजेत". परिणामी, ब्रज प्रदेशातील अनेक अतिशय प्राचीन मंदिरे आणि मठ नष्ट झाले. कुशाण आणि गुप्त कालखंडातील कोष, इतिहासाचा अनमोल वारसा लुटला गेला, डोकेहीन, अंगहीन आणि हजारोंच्या संख्येने सर्वत्र विखुरले गेले. संपूर्ण ब्रजमंडळात मुघलिया घोडेस्वार आणि गिधाडे उडताना दिसत होते. आणि धुराचे ढग आणि लखलखणाऱ्या ज्वाला दिसत होत्या - त्यामधून पोर्क्युपिन घोडेस्वार बाहेर येत होते. [९] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4014.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82708af4810e06ce00a9d5e4cb02b39909564989 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4014.txt @@ -0,0 +1,9 @@ +मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले रत्‍नागिरी एज्युकेशन सोसायटीचे र. प. गोगटे कला व विज्ञान महाविद्यालय आणि र. वि. जोगळेकर वाणिज्य महाविद्यालय हे रत्‍नागिरी शहरातील अग्रगण्य असे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना १९४५ साली झाली. या महाविद्यालयास बहुमोल शैक्षणिक व सर्वांगिण गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल तसेच विद्यापीठाच्या कार्यप्रणालीत सहभाग घेऊन एकूण दर्जा उंचावण्यात योगदान दिल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय' हा पुरस्कार प्रदान केला आहे. +महाविद्यालयामध्ये पाच विविध भाषांचे अध्यापन केले जाते. या पाच विभागांमध्ये इंग्रजी मराठी हिंदी संस्कृत उर्दु या भाषांचा समावेश होतो. या पाच भाषांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे. या भाषांचा अभ्यास करण्यासाठी महाविद्यालयात सुसज्ज संगणक कक्ष उपलब्ध आहे. याच्या मदतीने एखाद्या विषयासंदर्भात दृकश्राव्य माहिती विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मिळविता येते. [१] +विभागप्रमुख-डॉ.अतुल पित्रे +विभागप्रमुख-प्रा.शिवराज गोपाळे +विभागप्रमुख-डॉ.चित्रा गोस्वामी +विभागप्रमुख-डॉ.कल्पना आठल्ये +विभागप्रमुख-प्रा.दानिश गनी +महाविद्यालयाला विस्तृत असा शास्त्र विभाग आहे. या शाखेंतर्गत अनेक उपशाखांचे सम्मिलीकरण केले आहे. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, गणित तसेच व्यावसाईक अभ्यास्क्रमातर्गत संगणक विद्यान , सूक्ष्मजीवशास्त्र, जीवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र यांचा समावेश केला गेला आहे. +गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असा क्रीडा विभाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4035.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ee7c67cba76180b11db78a0e16b914ae71d8b40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4035.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या गोचिड होत्या.[ संदर्भ हवा ]. +भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचिड आढळून येतात.त्यापैकी 'बुफिलस हायलोमा' 'एम्ब्लीओमा' 'हेम्याफायसीलस' 'रिफीसीफॅलस' इत्यादी गोचिड जनावरांच्या रोगांचे दृष्टीने जास्त हानीकारक आहेत. +यासाठी अनेक गोचिडनाशक औषधे उपलब्ध आहेत.पण ती विषारी आसतात.त्यांचा उपयोग पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्यानेच करावा.असेही बघण्यात आले आहे कि औषधाच्या कमी मात्रेने जनावर गोचिडमुक्त होत नाही तर, जास्त मात्रेने जनावरास विषबाधा होण्याचा संभव असतो.सहसा या औषधांची जनावरावर फवारणी करण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4047.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67768d96fb1ea6a5e7b27bdb986a47de295819fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4047.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोजेबिक काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4050.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de51abcb78eb1bd0921a6168937082aeea45299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4050.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोटलिब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, इ.स. १८३४ - ६ मार्च, इ.स. १९००) हे जर्मन अभियंता आणि उद्योगपती होते. यांनी स्टुट्गार्टमध्ये पहिल्या मोटरकारची निर्मिती केली. त्यांनी कार्ल बेंझबरोबर मर्सेडिझ-बेंझ या मोटरकार बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4072.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4d387732b188c0b04e25f9e63d3c2b66485ddf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4072.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोठणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4095.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37084d0e93cf82be951f213546911a0870625c32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4095.txt @@ -0,0 +1,14 @@ +गोडलिंब/कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, आमटी, खिचडी, पोहे, इत्यादी पदार्थ बनवताना करतात. +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या पानांमध्ये antioxidant (ॲंटिऑक्सिडन्ट), ॲंटि-डायबेटिक (anti-diabetic), ॲंटिमायक्रोबियल (antimicrobial), ॲंन्टि-इन्फ्लेमेटरी (सूजप्रतिबंधक) गुण असतो . +कढ़ीलंबाचे झाड (मुराया कोएनिजी, (Murraya koenigii); अन्य नावे : बर्गेरा कोएनिजी, (Bergera koenigii), चल्कास कोएनिजी (Chalcas koenigii), वगैरे. हे झाड छोटे असते. याची उंची दोन ते चार मीटर असते आणि त्याच्या खोडाचा व्यास ४० सें.मी. पर्यंत असू शकतो. झाडाची पाने टोकदार असतात. प्रत्येक फांदीवर ११ ते २१ पर्णिका असतात. प्रत्येक पर्णिका दोन ते चार सें.मी. लांब व एक-दोन सें.मी. रुंद असते. +उष्णकटिबंधीय तसेच उप-उष्णकटिबंधीय प्रदेशांत मिळणारे हे रुतासी (Rutaceae) परिवाराचे झाड आहे. हे झाड मुळचे भारतीय आहे. या झाडाची ओली पाने रस्सेदार किंवा शिजवलेल्या सुक्या खाद्यपदार्थांत स्वादासाठी वापरतात.. +कढीलिंबाच्या पानांना हिंदीत "कढ़ी पत्ता" म्हणतात. काही लोक याला "मीठी नीम की पत्तियां" पण म्हणतात. +याच्या तमिळ नावाचा अर्थ आहे - जिचा उपयोग रस्सेदार खाद्यपदार्थात होतो अशी पाने. +कन्नड़ भाषेमध्ये कधीलिंबाच्या पानाला 'काला नीम' या अर्थाचा शब्द आहे. कारण याची पाने कडूनिंबाच्या पानांसारखी दिसतात. परंतु या कढ़ीपत्त्याच्या झाडाचा लिंबाच्या झाडाशी काही संबंध नाही. +कढ़ीपत्ता हे पान तेज पत्ता किंवा तुळशीच्या पान यांच्यापेक्षा किंवा भूमध्यसागर प्रदेशांमध्ये मिळणाऱ्या सुगंधित पानांपेक्षा खूप वेगळे आहे. +या प्रजातीला वनस्पतिशास्त्रज्ञ जोहान कॉनिग याचे नाव दिले आहे. +कढीलिंबाची फुले लहान, सफ़ेद रंगांची आणि सुगंधित असतात. त्याची लहान चमकदार, हिरवी-काळी फळे खाण्यासारखी असतात पण त्यांतले बी विषारी असते (?). +कढीलिंबाच्या पानांची वाटून चटणी करतात. +याच्या पानांचा उपयोग तमालपत्राप्रमाणे साधारणत: पाककृतीत सुरुवातीलाच फोडणीबरोबरच शिजवून केला जातो. कढीलिंबाचे ताजे पान फ्रिजमध्येपण ताजे राहत नाही आणि बाहेरही बरेच दिवस नाही रहात नाही.. तसे हे पान वाळले तरी वापरता येते. पण त्यात सुगंध कमी असतो. +मुराया कोएनिजी (Murraya koenigii)च्या पानांचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये जड़ी-बूटीच्या रूपात औषधी वापर केला जातो. +More information: मीठा नीम, वैज्ञानिक वर्गीकरण … diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4116.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b5f9a9ca69c701e3b431a8f5b1b051ccc679b83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4116.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोणबारेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_413.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47eb90986d342ece43a947a2843fa4df8391ebf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_413.txt @@ -0,0 +1 @@ +खोखरापार तथा खोखरोपार (उर्दू: کھوکھراپار‎) पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील थरपारकर जिल्ह्यात असलेले शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4177.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20d5aea439f5fd82f3c53938dfaf4af31f44caa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4177.txt @@ -0,0 +1 @@ +चातुर्मासात करायचे एक व्रत. हे लग्न झाल्यानंतर पाच वर्षे करावयाचे व्रत आहे.जमीन झाडावी व शेणाने सारवावी तांदूळाचे पीठ कींवा रांगोळीने त्यावर ३०+३ गोपद्म, सूर्य,चंद्र,शंख,चक्र,गदा,स्वस्तिक,कमळ,अंबारी,तळं काढावी.मग तुपाचा दिवा लावून गोपद्मांची पूजा करावी.नैवेद्य दाखवावा.आषाढ शु. दशमी वा एकादशीला या व्रताची सुरुवात करतात.[१] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4185.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..339d32c04350f352cdce4f5ca71a04c342c3734d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4185.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोपाल कृष्ण अडिग (१९१८-१९९२) हे एक आधुनिक कन्नड कवी. त्यांचा जन्म दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मोगेरी येथे झाला. त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून १९५२ मध्ये इंग्लिश विषयात एम.ए. झाले. म्हैसूर येथील महाविद्यालयांतून काही काळ त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. उडिपी येथील पूर्णप्रज्ञ महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. साक्षी या कन्नड त्रैमासिकाचे ते संपादक आहेत. +सुप्रसिद्ध कन्नड कवी बेंद्रे आणि पुट्टप्प यांच्याप्रमाणेच अडिगांचाही १९५० नंतरच्या कन्नड काव्यावर विशेष प्रभाव आहे. भावतरंग (१९४६), कट्‌टुवेवु नावु (१९४८), नडेदु बंद दारी (१९५२), चंडेमद्दळे (१९५४) भूमिगीत (१९५९) आणि वर्धमान (१९७२) हे अडिगांचे काव्यसंग्रह होत. सुरुवातीच्या दोन संग्रहांतील त्यांची कविता पारंपरिक स्वरूपाची असली, तरी त्यानंतरच्या त्यांच्या कवितेने नवकाव्याचे (कन्नड नव्यकाव्याचे) वळण घेतले. त्यांच्या नवकाव्यावर बेंद्रे, तसेच टी. एस्. एलियट, येट्स व एझ्रा पाउंड यांच्या काव्याचा प्रभाव आहे. बोलीभाषेचा वापर, मुक्तच्छंदातील अंतर्गत लयीची रचना, नाट्यपूर्णता, धारदार उपरोध आणि स्वतंत्र प्रतिमासृष्टी हे त्यांच्या काव्याचे लक्षणीय विशेष म्हणता येतील. कन्नड नवकाव्यात त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. +अडिगांनी काही गद्यलेखनही केले आहे. त्यात आकाशदीप (१९५१) व अनाथे (१९५४) ह्या कादंबऱ्‍या; सुवर्णकीट (१९४७), रैतरहुडुगी (१९४८) व जनतेय शत्रु (१९४९) हे अनुवादित ग्रंथ आणि मण्णिन वासने (१९६६) हा सामाजिक व साहित्यविषयक लेखांचा संग्रह यांचा अंतर्भाव होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4189.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dbc1e60250831e77fcf6bfcf0abc1da7ee140a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4189.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाल शेट्टी हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य व बोरीवली विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या शेट्टी ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरुपम ह्यांचा ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4209.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4209.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_424.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d9e202c6e1a1107c263fdbbf2dba4baca73c630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_424.txt @@ -0,0 +1 @@ +खोजा (Khoja) हा गुजरातमधला व्यापारी समुदाय आहे. ज्यांनी काही दशकांपूर्वीच इस्लामचा स्वीकार केला आहे. खोजा समुदायाचे समर्थक शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांच्या विचारांना मानतात. खोजा समुदायातले अनेकजण इस्माइली शियांच्या धार्मिक नियमांचे पालन करतात. पण, त्याचवेळी याच समुदायातले बहुतांश जण इस्ना अशरी पंथाप्रमाणे आचरण करतात. काही मोजके लोक सुन्नी इस्लामला मानतात. पूर्व आफ्रिकेतील काही देशांत खोजा समुदायाचे लोक राहतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4244.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fda2d3d03ad44ddc40ae9442e8bf78932bc5a64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4244.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाळपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4251.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df433c2e900d956a726bd10ff7a648b324118c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4251.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी. कांबळे (जुलै २२, इ.स. १९१८ - जुलै २१, इ.स. २००२) हे भित्तिचित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते. +जुलै २२, इ.स. १९१८ रोजी कोल्हापुरात गोपाळराव कांबळ्यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही कलाविद्यालयामध्ये पद्धतशीर शिक्षण न घेता कांबळ्यांची चित्रकारकिर्दीची वाटचाल सुरू झाली. कलेला वाव मिळावा म्हणून ते मुंबईला गेले. सुरुवातीच्या काळात त्यांनी फिल्मसिटी, रणजित स्टुडिओ, बॉंबे टॉकीज, नॅशनल स्टुडिओ अशा चित्रपट स्टुडिओंमधून पोस्टर रंगविण्याची कामे केली. त्यांची गुणवत्ता ओळखून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या राजकमल चित्रमंदिरात बोलावून घेतले. त्या काळात कांबळ्यांनी दो ऑंखे बारा हात, अपना देश, तूफान और दिया, झनक झनक पायल बाजे, नवरंग, सेहरा, गीत गाया पत्थरोंने, अमर भूपाळी, सावता माळी, इ चित्रपटांची पोस्टर रंगवली. हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी रंगवले होते. +कालांतराने कांबळे पोस्टरचित्रणाकडून व्यक्तिचित्रणाकडे वळले. पाच वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र राजमान्य, लोकमान्य ठरले. त्यांनी रंगवलेल्या राजर्षि शाहू महाराजांच्या चित्रावरून टपाल तिकिट बनवण्यात आले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, जॉन एफ. केनेडी, रवींद्रनाथ टागोर, अटलबिहारी वाजपेयी, लता मंगेशकर इत्यादींची त्यांनी रंगवलेली व्यक्तिचित्रे वाखाणली गेली. +गोपाळराव कांबळे यांचे जुलै २१, इ.स. २००२ रोजी निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4261.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68fd6fed5ebe16694a3f5eb76572f47a1945b31b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4261.txt @@ -0,0 +1,4 @@ + +गोपिकाबाई (जन्म : इ.स. १७२५; - इ.स. १७८८) या इतिहासाकालातील महाराष्ट्राचे पंतप्रधान पेशवे यांच्या घरातील कर्त्या स्त्री होत्या. +गोपिकाबाईंचा जन्म १७२५ साली कोकणात गुहागर येथे झाला. त्यांचे वडील रास्ते हे गुहागर येथे सावकार होते. ते वसुलीची कामेही करीत. शाहू महाराजांनी सातारची गादी स्वतःकडे घेतल्यानंतर नशीब काढण्यासाठी रास्ते कुटुंब सातारला आले. सातारजवळच्या वाई गावी रास्ते यांचे वास्तव्य होते.[१] +एकवर्षी दिवाळीत शाहू महाराज रास्ते यांच्याकडे आले होते. तिथे त्यांनी गोपिकाबाईंना बघितले. शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन गोपिकाबाईंचे व नानासाहेब पेशव्यांचे लग्न ठरविले. १७३० मध्ये नानासाहेब व गोपिकाबाई यांचा विवाह झाला. तेव्हा गोपिकाबाई फक्त ५ वर्षांच्या होत्या. घरातल्या वातावरणामुळे आणि मुळातच हुशार असल्याने गोपिकाबाई लवकरच प्रगल्भ जबाबदार स्त्री बनल्या. गोपिकाबाईंना उत्तम लिहिता वाचता येत होते. नात्यातल्या स्त्रियांना पत्रे लिहिण्याची त्यांना हौस होती. नानासाहेब पेशवे यांची पत्नी म्हणून त्यांना योग्य ती साथ देत शनिवारवाड्यात पेशव्यांच्या घरातील कामे त्या स्वतः लक्ष घालून करून घेत. मोठा मुलगा विश्वासराव, मधला माधवराव व धाकटा नारायणराव असे तीन मुलगे त्यांना झाले. पानिपतच्या युद्धातील पराभवाचा फार मोठा आघात जसा मराठी राज्यावर झाला होता. तसाच तो पेशव्यांच्या घरावरही झाला होता. पराभवाच्या धक्क्याने नानासाहेब पेशवे खचले होतेच. शिवाय मुलगा विश्वास युद्धात मरण पावला होता. पुतण्या बेपत्ता झाला होता. मुलाच्या आणि दीराच्या दुःखाने गोपिकाबाई व्याकुळ झाल्या होत्या. परंतु त्याही परिस्थितीत नानासाहेबांना साथ देत होत्या. पानिपतच्या युद्धानंतर काही महिन्यातच नानासाहेब पेशवे यांचे निधन झाले. गोपिकाबाईंवर आणखीनच एक आघात झाला. नानासाहेब पेशवे यांच्या मृत्यूनंतर माधवरावांना पेशवेपद मिळाले, त्यावेळी गोपिकाबाई माधवरावांना वेळोवेळी सल्ला देत असत. गोपिकाबाई हुशार होत्या, तशाच करारी आणि हट्टीसुद्धा होत्या. माधवरावांशी झालेल्या वादामुळे त्या शनिवारवाडा सोडून नाशिकजवळ गंगापूर येथे जाऊन राहिल्या. परत शनिवार वाड्यात आल्या नाहीत. तीनही मुलांचा मृत्यू त्यांना पहावा लागला. नारायणरावांच्या मृत्यूनंतर लहान वयात त्यांचा मुलगा सवाई माधवराव पेशवा झाला. तेव्हा गोपिकाबाईंनी नातवाला अनेक पत्रे पाठवून वेगवेगळ्या प्रकारे उपदेश केला. अभ्यास, व्यायाम कसा करावा येथपासून कसे वागावे, कसे बोलावे. हाताखालच्या माणसांना काबूत कसे ठेवावे इ.विषयी सूचना त्यांनी केल्या आहेत. गंगापूर येथे वयाच्या ६३व्या वर्षी इ.स. १७८८ साली गोपिकाबाईंचे निधन झाले. गोपिकाबाईंचे तरुणपण वैभवात मानाने गेले. उतारवयात अनेक आघात सहन करीत त्यांना राहावे लागले. बुद्धिमत्ता, धैर्य, महत्त्वाकांक्षा, स्वतःच्या मोठेपणाची जाणीव, चाणाक्षपणा असे अनेक गुण त्यांच्यात होते. करारी आणि जिद्दी स्त्री म्हणूनच गोपिकाबाईंचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4277.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e1d60447d2e9cec6c839de5ed7f98f72c3d1a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4277.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपेश्वर भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर चमोली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_428.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bced5824093f3b49ec3af9ccb99513afdb1b110 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_428.txt @@ -0,0 +1 @@ +खोटे हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_432.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e467373c33780a0dfc78bdb1ecb05b0150a201 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_432.txt @@ -0,0 +1 @@ +खोडकिडा (इंग्लिश:Shothole Borer; शास्त्रीय नाव: Scolytus rugulosus;) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4338.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f039d075823c563033beac2696ba307eb988913 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4338.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरखपूर हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गोरखपूर शहरासह गोरखपूर जिल्ह्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. +साचा:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4376.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6346fbf504c5d2f70e922eafae4ed073e402a8df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4376.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गोरान इव्हानिसेविच (क्रोएशियन: Goran Ivanišević; १३ सप्टेंबर १९७१) हा एक निवृत्त क्रोएशियन टेनिसपटू आहे. आपल्या झंझावाती सर्व्हिससाठी प्रसिद्ध असलेल्या इव्हानिसेविचने २००१ सालच्या विंबल्डन स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4377.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed3a204fa3ff482ccce21ddf6f641312e73b83f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4377.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरान पर्स्सन (स्वीडिश: Göran Persson; २० जानेवारी १९४९ (1949-01-20)) हा स्वीडनमधील एक राजकारणी व देशाचा ३१वा पंतप्रधान आहे. तो २२ मार्च १९९६ ते ६ ऑक्टोबर २००६ दरम्यान पंतप्रधानपदावर होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4380.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a2acab39db48e579710adf79bb72ae9a68a3c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4380.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ एक भारतीय उद्योजक आहेत, एर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे. +गोपीनाथ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी गोरूर (कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एक दुर्गम गाव) मध्ये झाला. त्यांना ८ भावंडे होती त्यातील ते दुसरे होते. गोपीनाथांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. शाळेच्या प्रणालीवर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी गोपीनाथ यांना घरीच शिकवले. त्यानंतर गोपीनाथ हे कन्नड माध्यमिक शाळेत दाखल झाले. १९६२ मध्ये यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली व सैनिक स्कूल, बिजापूर येथे प्रवेश घेतला. सैनिकी शाळेने गोपीनाथ यांना उत्तीर्ण व्हावे म्हणून मदत केली. ३ वर्षाचा कठोर प्रशिक्षणानंतर गोपीनाथ यांनी एनडीए मधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते आयएमएम मधून शिक्षण घेतले. +शाळेनंतर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन रॅंक मिळवला. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धामध्ये ते कॅप्टन होते. त्यानंतर त्यांनी २८ व्या वर्षी लष्करातून लवकरच निवृत्ती स्वीकारली. लष्करातून निवृत्ती नंतर त्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत शेतीची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांच्या अभिनव पद्धतीमुळे त्यांना रोलएक्स लॉरेटचा पुरस्कार दिला. पुढे त्यांनी मालनाब मोटारबाईक (एन्फिल्ड बुलेट डीलरशिप) सुरू केली आणि हसनमध्ये एक उडपी हॉटेलही उघडले. +१९९७ साली त्यांनी डेक्कन एव्हिएशन ही सहकारी संस्था बनली. २००३ मध्ये गोपीनाथ यांनी एर डेक्कनची स्थापना केली. एर डेक्कनचे २००७ मध्ये किंगफिशर एरलाइन्सचे विलीनीकरण झाले. +२००९ मध्ये त्यांनी फ्रेट फ्लाइट व्यवसायासाठी डेक्कन ३६०ची स्थापना केली. २००९ मध्ये गोपीनाथ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले मात्र अपयशी झाले. २०१४ मध्ये, आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी अयशस्वीपणे लोकसभा निवडणूक लढविली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4383.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62c035b93d22f0b359f3304eb835c7f40fa84bde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4383.txt @@ -0,0 +1,12 @@ +गोरेगाव हे मुंबई शहराच्या गोरेगाव उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. गोरेगाव मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ धिम्यागतीच्या लोकलगाड्या थांबतात. तसेच सकाळच्या वेळी चर्चगेटसाठी गोरेगावहून ४ लोकलगाड्या सुटतात. +सध्या गोरेगाव स्थानकाच नूतनीकरण करण्यात आलेल असून त्याला आता आधुनिक स्वरूप आलेलं आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4392.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29b4d164b43d8bc4ca03cec0ef98cd8b3e75de69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4392.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4393.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4495f41f2e70e6b89caeefb6f57b76063fd4aaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4393.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख गोरेगाव तालुकाविषयी आहे. गोरेगाव,मुंबईच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या +गोरेगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4394.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62c035b93d22f0b359f3304eb835c7f40fa84bde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4394.txt @@ -0,0 +1,12 @@ +गोरेगाव हे मुंबई शहराच्या गोरेगाव उपनगरामधील एक रेल्वे स्थानक आहे. गोरेगाव मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ धिम्यागतीच्या लोकलगाड्या थांबतात. तसेच सकाळच्या वेळी चर्चगेटसाठी गोरेगावहून ४ लोकलगाड्या सुटतात. +सध्या गोरेगाव स्थानकाच नूतनीकरण करण्यात आलेल असून त्याला आता आधुनिक स्वरूप आलेलं आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_44.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_44.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e81b0f047dc60acd144c317809f6fd13a7a21c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_44.txt @@ -0,0 +1,2 @@ + खुदवंतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4401.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..047192ae459ac0c246e9ad7ecbd9916f55131c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4401.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोरेवाडा हा तलाव नागपूरच्या गोंड राजाचे शासनकाळात,सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने बांधला. पूर्वी या तलावाचे नाव 'सीतागोंडीन तलाव' असे होते. सध्या नागपूर शहराच्या सुमारे अर्ध्या भागात पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणुन या तलावाची ख्याती आहे. सन १९८२ साली हा तलाव नागपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट करण्यात आला.नागपूरच्या वायव्य दिशेला असणाऱ्या, नागपूर काटोल रस्त्यावर गोरेवाडा गावाजवळ असल्यामुळे नंतर याचे नाव गोरेवाडा असे ठेवण्यात आले.यास २३५० फूट लांब व सुमारे ५२ फूट उंच मातीचा बांध घालण्यात आला.तेथे जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या गेले.पूर्वी या तलावाचे काम मेजर ओल्ढन या अभियंत्याने पूर्ण केले. त्याचे नावाची कोनशिला येथे अस्तित्वात आहे.[१] +या योजनेचे काम १९०९ साली सुरू करण्यात येउन ते ऑक्टोबर १९११ साली पूर्ण झाले.या पाणीपुरवठ्यासाठी नागपूर नगरपालिकेने त्यापोटी वाहनकर लावला होता.[१] +सुमारे ६.५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवेल एवढी या तलावाची साठवणुक क्षमता आहे.त्यापैकी ४ दशलक्ष घनमीटर पाणी वापरता येउ शकते. +पेंच धरण येथुन मोठ्या कालव्याद्वारे पाणी आणुन या तलावात साठविल्या जाते.हा तलाव, नागपूरच्या पाणीपुरवठ्यात 'संतुलन तलाव'(बॅलसिंग टॅंक) म्हणुन सध्या वापरल्या जात आहे. पेंचचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाल्यास, सलग ८ दिवस हा तलाव नागपूरास पाणी पुरवु शकतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4423.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27ac40a37f43d0141c985cd0e59469e9ce6be5b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4423.txt @@ -0,0 +1,11 @@ +क्रिकेटमध्ये बॉलिंग, फलंदाजाने बचावलेल्या विकेटसाठी चेंडूला प्रवृत्त करण्याची क्रिया आहे. गोलंदाजीत कुशल खेळाडूला गोलंदाज म्हणतात. एक गोलंदाज जो सक्षम फलंदाज आहे तो ऑल-राउंडर म्हणून ओळखला जातो. बॉल बॉलिंगला बॉल फेकण्यापासून स्पष्टपणे निर्दिष्ट बायोमेकेनिकल परिभाषाद्वारे वेगळे केले जाते, जे कोपऱ्याच्या विस्ताराच्या कोनास प्रतिबंधित करते. बॉलला बॉलवर गोलंदाजी करण्याचा एक अविभाज्य कार्य म्हणजे बॉल किंवा डिलिव्हरी. गोलंदाज सहाच्या संचामध्ये चेंडू टाकतात, ज्याला षटक म्हणतात. एकदा गोलंदाजाने षटक टाकले की एक सहकारी खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकावरून षटक टाकेल. चेंडू कसा टाकायचा हे क्रिकेटचे नियम नियंत्रित करतात.[१] जर एखादा चेंडू बेकायदेशीरपणे टाकला गेला तर पंच त्याला नो-बॉल ठरवतील.[२] जर एखादा चेंडू स्ट्रायकरपेक्षा जास्त रुंद टाकला गेला असेल तर फलंदाजाला योग्य क्रिकेट शॉटसह खेळता येईल, तर गोलंदाजाचे अंतिम पंच त्याला वाइड ठरवतील.[३] +गोलंदाजांचे वेगवेगळे प्रकार आहेत; जलदगती गोलंदाजांपासून ज्यांचे प्राथमिक शस्त्र गती आहे, स्विंग आणि सीम गोलंदाज जे चेंडू हवेतून किंवा बाऊन्स झाल्यावर चेंडू विचलित करण्याचा प्रयत्न करतात, ते मंद गोलंदाजांपर्यंत जे फ्लाइट आणि फिरकीने गोलंदाजांना फसवण्याचा प्रयत्न करतात. फिरकी गोलंदाज सामान्यत: मंदगतीने चेंडू टाकतो आणि चेंडूवर फिरकी ठेवतो ज्यामुळे तो खेळपट्टीवर उसळताना एका कोनात वळतो. +जेव्हा संघ नाणेफेक जिंकतो आणि क्षेत्ररक्षण निवडतो तेव्हा "एक वाडगा" निवडला असे म्हणता येईल. +क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात अंडरआर्म गोलंदाजी ही एकमेव पद्धत होती. या खेळाची सुरुवात कशी झाली यावर अनेक सिद्धांत आहेत. परंतु १७०६ मध्ये विल्यम गोल्डविनने खेळाचे पहिले वर्णन प्रकाशित केले. त्याने लिहिले की, दोन संघ प्रथम त्यांच्या वक्र बॅट मैदानावर घेऊन जाताना, खेळपट्टी निवडताना व खेळण्याच्या नियमांवर वाद घालताना दिसले. +गोलंदाजी ची क्रिया ही काटेकोरपणे निर्दिष्ट केलेल्या जीवयांत्रिक व्याख्येनुसार चेंडू फेकण्यापासून वेगळी आहे. +मूळात या व्याख्येत असे म्हटले आहे की गोलंदाजीच्या कृती दरम्यान कोपरचा सांधा सरळ होऊ नये. गोलंदाज सामान्यतः त्यांची कोपर पूर्णपणे वाढवतात आणि चेंडूला वेग देण्यासाठी हाताला खांद्याच्या सांध्याभोवती उभ्या दिशेने फिरवतात व कंसाच्या वरच्या बाजूला सोडतात. कोपर वळवण्याची परवानगी नाही, परंतु कोपरचा कोणताही विस्तार हा थ्रो मानला जात आणि त्याला नो-बॉल म्हटले जात. गोलंदाजाची कोपर मुळात थोडीशी वाकली असेल तरच हे शक्य आहे असे मानले जात.[४] +२००५ मध्ये वैज्ञानिक तपास आयोगाकडून ही व्याख्या शारीरिकदृष्ट्या अशक्य मानण्यात आली. जीवरासायनिक अभ्यासातून असे दिसून आले की जवळजवळ सर्व गोलंदाज गोलंदाजीच्या क्रियेमध्ये त्यांची कोपर थोडीशी वाढवतात, कारण हात फिरवण्याच्या ताणाने कोपरचा सांधा जास्त लांब पसरतो. चेंडूला बेकायदेशीर ठरवण्याआधी १५ अंशांपर्यंतच्या कोनांच्या विस्तारांना परवानगी देण्यासाठी मार्गदर्शन सादर केली गेली.[५] +गोलंदाजी सामान्यत: बाजू (साइड ऑन) व समोरच्या (फ्रंट ऑन) क्रियेमध्ये विभागली जाते. साईड ऑन क्रियेमध्ये, मागचा पाय क्रिज म्हणजेच फलंदाजाची जागा दाखवणाऱ्या रेषेच्या समांतर उतरतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या खांद्याकडे पाहून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. फ्रंट ऑनमध्ये, मागचा पाय खेळपट्टीच्या खाली निर्देशित असतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या हाताच्या रेषेच्या आतून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. बरेच गोलंदाज मध्यमार्गी कृतीने मागील पाय अंदाजे ४५ अंशांवर, शरीराचा वरचा भाग बाजू व समोर ह्यांच्या मध्ये कुठेतरी संरेखित करतात. +क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षणाच्या बाजूचे अंतिम प्राधान्य म्हणजे फलंदाजीच्या एकूण धावसंख्येवर मर्यादा घालणे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोलंदाजांच्या कृती मूलभूत असतात. हे साध्य करण्याचे प्राथमिक साधन म्हणजे विरोधी पक्षाच्या सर्व दहा विकेट्स शक्य तितक्या लवकर मिळवून फलंदाजीला बाद करणे. दुय्यम उद्दिष्ट फलंदाजीच्या बाजूची धावगती शक्य तितकी कमी ठेवणे असतो. खरं तर क्रिकेटच्या बहुतेक प्रकारांमध्ये क्षेत्ररक्षणाच्या बाजूची दुहेरी उद्दिष्टे एकाच वेळी लक्ष्यित केली जातात, कारण एका ध्येयाची पूर्तता दुसऱ्यावर सकारात्मक परिणाम करते. नियमितपणे विकेट घेतल्याने चांगले फलंदाज क्रीजमधून काढता येतात व धावगती कमी होते. याउलट धावगती कमी केल्याने फलंदाजांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो व त्यांना अतिरिक्त जोखीम घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, ज्यामुळे अनेकदा विकेट्स पडू शकतात. +सामन्याच्या स्वरूपानुसार या दोन रणनीतींना वेगवेगळे वजन दिले जाते. अमर्यादित, कालबद्ध किंवा घोषित सामन्यात गोलंदाजीचे मुख्य उद्दिष्ट विकेट घेणे हे असेल, म्हणून आक्रमण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची रणनीती वापरली जाईल. मर्यादित षटकांच्या सामन्यात, हे उद्दिष्ट देखील दुय्यम गरजेद्वारे पूरक असेल जेणेकरून फलंदाजी पक्षाला लवकर धावा होण्यापासून रोखता येतील, त्यामुळे अधिक बचावात्मक रणनीती वापरल्या जातील. सामान्यतः षटकांची संख्या प्रत्येक बाजूला जितकी कमी असेल तितकी कमी धावगती राखण्याच्या या दुय्यम लक्ष्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. क्रिकेट सामन्यात आक्रमण किंवा बचावात्मक रणनीतीत वारंवार बदल देखील शक्य आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणती रणनीती सर्वात योग्य आहे व ती अंमलात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे सांगता येणे हे एका चांगल्या क्रिकेट कर्णधाराचे लक्षण आहे. +मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाज किती षटके टाकू शकतो यावर मर्यादा असते. ही संख्या सामन्याच्या लांबीवर अवलंबून असते आणि सामान्यतः डावातील एकूण षटकांच्या २०% असते. उदाहरणार्थ, वीस-षटकांच्या क्रिकेटची नेहमीची मर्यादा प्रति गोलंदाज चार षटके, चाळीस-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज आठ आणि पन्नास-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज दहा. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4427.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27ac40a37f43d0141c985cd0e59469e9ce6be5b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4427.txt @@ -0,0 +1,11 @@ +क्रिकेटमध्ये बॉलिंग, फलंदाजाने बचावलेल्या विकेटसाठी चेंडूला प्रवृत्त करण्याची क्रिया आहे. गोलंदाजीत कुशल खेळाडूला गोलंदाज म्हणतात. एक गोलंदाज जो सक्षम फलंदाज आहे तो ऑल-राउंडर म्हणून ओळखला जातो. बॉल बॉलिंगला बॉल फेकण्यापासून स्पष्टपणे निर्दिष्ट बायोमेकेनिकल परिभाषाद्वारे वेगळे केले जाते, जे कोपऱ्याच्या विस्ताराच्या कोनास प्रतिबंधित करते. बॉलला बॉलवर गोलंदाजी करण्याचा एक अविभाज्य कार्य म्हणजे बॉल किंवा डिलिव्हरी. गोलंदाज सहाच्या संचामध्ये चेंडू टाकतात, ज्याला षटक म्हणतात. एकदा गोलंदाजाने षटक टाकले की एक सहकारी खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकावरून षटक टाकेल. चेंडू कसा टाकायचा हे क्रिकेटचे नियम नियंत्रित करतात.[१] जर एखादा चेंडू बेकायदेशीरपणे टाकला गेला तर पंच त्याला नो-बॉल ठरवतील.[२] जर एखादा चेंडू स्ट्रायकरपेक्षा जास्त रुंद टाकला गेला असेल तर फलंदाजाला योग्य क्रिकेट शॉटसह खेळता येईल, तर गोलंदाजाचे अंतिम पंच त्याला वाइड ठरवतील.[३] +गोलंदाजांचे वेगवेगळे प्रकार आहेत; जलदगती गोलंदाजांपासून ज्यांचे प्राथमिक शस्त्र गती आहे, स्विंग आणि सीम गोलंदाज जे चेंडू हवेतून किंवा बाऊन्स झाल्यावर चेंडू विचलित करण्याचा प्रयत्न करतात, ते मंद गोलंदाजांपर्यंत जे फ्लाइट आणि फिरकीने गोलंदाजांना फसवण्याचा प्रयत्न करतात. फिरकी गोलंदाज सामान्यत: मंदगतीने चेंडू टाकतो आणि चेंडूवर फिरकी ठेवतो ज्यामुळे तो खेळपट्टीवर उसळताना एका कोनात वळतो. +जेव्हा संघ नाणेफेक जिंकतो आणि क्षेत्ररक्षण निवडतो तेव्हा "एक वाडगा" निवडला असे म्हणता येईल. +क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात अंडरआर्म गोलंदाजी ही एकमेव पद्धत होती. या खेळाची सुरुवात कशी झाली यावर अनेक सिद्धांत आहेत. परंतु १७०६ मध्ये विल्यम गोल्डविनने खेळाचे पहिले वर्णन प्रकाशित केले. त्याने लिहिले की, दोन संघ प्रथम त्यांच्या वक्र बॅट मैदानावर घेऊन जाताना, खेळपट्टी निवडताना व खेळण्याच्या नियमांवर वाद घालताना दिसले. +गोलंदाजी ची क्रिया ही काटेकोरपणे निर्दिष्ट केलेल्या जीवयांत्रिक व्याख्येनुसार चेंडू फेकण्यापासून वेगळी आहे. +मूळात या व्याख्येत असे म्हटले आहे की गोलंदाजीच्या कृती दरम्यान कोपरचा सांधा सरळ होऊ नये. गोलंदाज सामान्यतः त्यांची कोपर पूर्णपणे वाढवतात आणि चेंडूला वेग देण्यासाठी हाताला खांद्याच्या सांध्याभोवती उभ्या दिशेने फिरवतात व कंसाच्या वरच्या बाजूला सोडतात. कोपर वळवण्याची परवानगी नाही, परंतु कोपरचा कोणताही विस्तार हा थ्रो मानला जात आणि त्याला नो-बॉल म्हटले जात. गोलंदाजाची कोपर मुळात थोडीशी वाकली असेल तरच हे शक्य आहे असे मानले जात.[४] +२००५ मध्ये वैज्ञानिक तपास आयोगाकडून ही व्याख्या शारीरिकदृष्ट्या अशक्य मानण्यात आली. जीवरासायनिक अभ्यासातून असे दिसून आले की जवळजवळ सर्व गोलंदाज गोलंदाजीच्या क्रियेमध्ये त्यांची कोपर थोडीशी वाढवतात, कारण हात फिरवण्याच्या ताणाने कोपरचा सांधा जास्त लांब पसरतो. चेंडूला बेकायदेशीर ठरवण्याआधी १५ अंशांपर्यंतच्या कोनांच्या विस्तारांना परवानगी देण्यासाठी मार्गदर्शन सादर केली गेली.[५] +गोलंदाजी सामान्यत: बाजू (साइड ऑन) व समोरच्या (फ्रंट ऑन) क्रियेमध्ये विभागली जाते. साईड ऑन क्रियेमध्ये, मागचा पाय क्रिज म्हणजेच फलंदाजाची जागा दाखवणाऱ्या रेषेच्या समांतर उतरतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या खांद्याकडे पाहून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. फ्रंट ऑनमध्ये, मागचा पाय खेळपट्टीच्या खाली निर्देशित असतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या हाताच्या रेषेच्या आतून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. बरेच गोलंदाज मध्यमार्गी कृतीने मागील पाय अंदाजे ४५ अंशांवर, शरीराचा वरचा भाग बाजू व समोर ह्यांच्या मध्ये कुठेतरी संरेखित करतात. +क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षणाच्या बाजूचे अंतिम प्राधान्य म्हणजे फलंदाजीच्या एकूण धावसंख्येवर मर्यादा घालणे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोलंदाजांच्या कृती मूलभूत असतात. हे साध्य करण्याचे प्राथमिक साधन म्हणजे विरोधी पक्षाच्या सर्व दहा विकेट्स शक्य तितक्या लवकर मिळवून फलंदाजीला बाद करणे. दुय्यम उद्दिष्ट फलंदाजीच्या बाजूची धावगती शक्य तितकी कमी ठेवणे असतो. खरं तर क्रिकेटच्या बहुतेक प्रकारांमध्ये क्षेत्ररक्षणाच्या बाजूची दुहेरी उद्दिष्टे एकाच वेळी लक्ष्यित केली जातात, कारण एका ध्येयाची पूर्तता दुसऱ्यावर सकारात्मक परिणाम करते. नियमितपणे विकेट घेतल्याने चांगले फलंदाज क्रीजमधून काढता येतात व धावगती कमी होते. याउलट धावगती कमी केल्याने फलंदाजांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो व त्यांना अतिरिक्त जोखीम घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, ज्यामुळे अनेकदा विकेट्स पडू शकतात. +सामन्याच्या स्वरूपानुसार या दोन रणनीतींना वेगवेगळे वजन दिले जाते. अमर्यादित, कालबद्ध किंवा घोषित सामन्यात गोलंदाजीचे मुख्य उद्दिष्ट विकेट घेणे हे असेल, म्हणून आक्रमण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची रणनीती वापरली जाईल. मर्यादित षटकांच्या सामन्यात, हे उद्दिष्ट देखील दुय्यम गरजेद्वारे पूरक असेल जेणेकरून फलंदाजी पक्षाला लवकर धावा होण्यापासून रोखता येतील, त्यामुळे अधिक बचावात्मक रणनीती वापरल्या जातील. सामान्यतः षटकांची संख्या प्रत्येक बाजूला जितकी कमी असेल तितकी कमी धावगती राखण्याच्या या दुय्यम लक्ष्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. क्रिकेट सामन्यात आक्रमण किंवा बचावात्मक रणनीतीत वारंवार बदल देखील शक्य आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणती रणनीती सर्वात योग्य आहे व ती अंमलात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे सांगता येणे हे एका चांगल्या क्रिकेट कर्णधाराचे लक्षण आहे. +मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाज किती षटके टाकू शकतो यावर मर्यादा असते. ही संख्या सामन्याच्या लांबीवर अवलंबून असते आणि सामान्यतः डावातील एकूण षटकांच्या २०% असते. उदाहरणार्थ, वीस-षटकांच्या क्रिकेटची नेहमीची मर्यादा प्रति गोलंदाज चार षटके, चाळीस-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज आठ आणि पन्नास-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज दहा. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4464.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63472dfb39edcf1286b7344f04bc79a6b6d17985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4464.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलाप बोर्बोरा (२९ ऑगस्ट १९२६ - १९ मार्च २००६) हे १९७८ ते १९७९ पर्यंत भारतीय आसाम राज्याचे मुख्यमंत्री होते. ते आसामचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. बोर्बोरा हे १९६८ ते १९७४ दरम्यान राज्यसभेचे सदस्य पण होते.[१][२][३] +बोरबोरा हे राम मनोहर लोहिया [३] आणि जय प्रकाश नारायण यांचे अनुयायी होते आणि स्वातंत्र्य चळवळीदरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. [१] त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते सक्रिय कामगार संघटनांमध्ये होते. [३] त्यांनी शेतकरी चळवळींचे, कामगार संघटनेच्या आंदोलनांचे नेतृत्व केले आणि अनेक वेळा तुरुंगात गेले.[३] स्वातंत्र्यानंतर त्यांना भारताच्या वेगवेगळ्या भागात नऊ वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता आणि शेवटची वेळ आणीबाणीच्या काळात त्यांना १९ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. [३] आसाममध्ये त्यांनी सरतचंद्र सिन्हा यांच्यानंतर जनता पक्षाच्या सरकारचे नेतृत्व केले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4466.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da8429051221590f0833b44493024c5dbcce5321 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4466.txt @@ -0,0 +1 @@ +गोलारखापा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4467.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfdabe01ae34ddb87fcf986c6f34038fcf275b1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4467.txt @@ -0,0 +1 @@ +गोलिमिनची लढाई गोलिमिन येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये फ्रान्सच्या शक्तिशाली सैन्यासमोरून रशियाच्या सैन्याने यशस्वीपणे माघार घेतली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4470.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..097947fe0555588b31e15550c87e2f94cdffe626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4470.txt @@ -0,0 +1 @@ +गोलेस्तान (फारसी: استان گلستان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात स्थित कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. गोलेस्तानच्या उत्तरेस तुर्कमेनिस्तान देशाची सीमा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4485.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d566c25ed6c04fd72c6fc6e03d17c68876873723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4485.txt @@ -0,0 +1,3 @@ +१२९०३ /१२९०४ गोल्डन टेम्पल मेल ही भारतीय रेल्वेची एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वेगाडी आहे. ही गाडी रोज महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल (MMCT) आणि पंजाबमधील अमृतसर जंक्शन (ASR) दरम्यान धावते. या गाडीला अमृतसर मधील सुवर्ण मंदिराचे नाव दिले गेले आहे. या गाडीला १९२८ ते १९९६ दरम्यान या काळात ''फ्रंटियर मेल'' असे नाव होते. भारताच्या फाळणीपूर्वी ही गाडी मुंबईतील बॅलार्ड पियर पासून सध्याच्या पाकिस्तानमधील पेशावर शहरापर्यंत धावत असे. [१] +या गाडीला १ वातानुकुलीत प्रथम वर्ग आणि २ टियर, २ वातानुकुलीत २ टियर, ५ वातानुकुलीत ३ टायर, १ द्वितिय वर्गाचे शयनयान, २ साधारण डबे तसेच २ साधारण+सामानाचे डबे लावले जातात. याशिवाय गाडीला १ रेल्वे मेल सेवा कोच, १ खानपान सेवा आणि १ उच्च क्षमतेचा सामानडबा देखील जोडले जातात. +ही गाडी १५ सप्टेंबर २०२० पासून एलएचबी डब्यांनिशी धावते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4490.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78dba2a1deb97791fa3e63837813ba2e8c646b30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4490.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोल्डन व्हॅली काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गोल्डन व्हॅली काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4496.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3df3332a89aaf67825cb160e9d658e520ed70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4496.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोल्डा मायर (हिब्रू גּוֹלְדָּה מֵאִיר ; रोमन लिपी: Golda Meir), पूर्वाश्रमीच्या गोल्डा माबोविच (रशियन: Голда Мабович ; रोमन लिपी: Golda Mabovich), (३ मे, इ.स. १८९८ - ८ डिसेंबर, इ.स. १९७८) या शिक्षिका, किब्बुत्झ्निक व इस्रायेलच्या राज्याच्या चौथ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. +रशियन साम्राज्यामधील क्यीव येथे जन्मलेल्या मायर ह्यांचे बालपण व शिक्षण अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामध्ये झाले. तरुण वयापासूनच त्यांच्यामध्ये कट्टर ज्यू राष्ट्रीयत्वाची भावना होती. इ.स. १९१८ मध्ये लग्नानंतर त्या पॅलेस्टाइनमध्ये स्थानांतरित झाल्या. इस्रायलच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. +इ.स. १९५६ ते १९६६ दरम्यान त्या इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री होत्या. १९६९ साली लेव्हि एश्कॉलच्या मृत्यूनंतर मायर पंतप्रधानपदावर आल्या. त्या काळी पंतप्रधान बनलेल्या त्या जगातील केवळ तिसऱ्या महिला होत्या (सिरिमावो भंडारनायके व इंदिरा गांधी खालोखाल). diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4532.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b089ab0b5b46a18eeb6fcd13b8d5031fea02539 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4532.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4557.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654d5bfae5ddb6ad01d4b5b273253ed253ee8dcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4557.txt @@ -0,0 +1 @@ +गोवर्धन असराणी (जन्म: जानेवारी १, इ.स. १९४१: जयपूर, राजस्थान - हयात) हा एक हिंदी आणि गुजराती नाट्यअभिनेता तसेच चित्रपट अभिनेता आहे. असराणी याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या याने पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या व्यवसायात व्यतित केला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4564.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f255de8588055e23a80c73f7d872ae5e13534029 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4564.txt @@ -0,0 +1 @@ +गोवर्धन मांगीलाल शर्मा मराठी राजकारणी आहेत. हे अकोला पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4601.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4601.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4632.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e855fbb956d9996a3027500c70c0ba66da529f13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4632.txt @@ -0,0 +1,2 @@ +कै. गोविंद रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) हे एक मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार होते. त्यांचे पूर्वजही कीर्तनकार होते आणि सुपुत्र चारुदत्त आफळे हेही कीर्तनकार आहेत. गोविंदस्वामी आफळे यांना राष्ट्रीय कीर्तनकार म्हटले जाते, कारण त्यांची कीर्तने केवळ धार्मिक आणि पौराणिक विषयांवरच नसून अनेक सामाजिक आणि राजकीय गोष्टी त्यांच्या कीर्तनांचे विषय असत. त्यांनी कीर्तनाचे विशेष शिक्षण पुण्याच्या नारद मंदिरात घेतले. तिथेच त्यांची वर्षभर कीर्तने होत असत. नभोवाणीवरही आफळेस्वामींची कीर्तने नित्यनियमाने होत असत. +गोविंद आफळे हे एक मराठी लेखक, नाटककार, पुस्तक प्रकाशक आणि पोवाडे लिहिणारे व गाणारे शाहीर होते. आफळे कुटुंब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील माहुली गावाचे असल्याने आफळेस्वामींनी ’आम्ही माहुलीकर’ नावाचे एक आत्मकथनात्मक पुस्तकही लिहिले आहे. गं.ना. कोपरकरांनी संपादित केलेल्या ’कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया’ नावाच्या ग्रंथाचे गोविंदराव आफळे उपसंपादक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4641.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d32fb18a2df86624fad696c4358577b7edd5ef2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4641.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोविंद नामदेव (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे हिंदी चित्रपटांमधील एक कलाकार आहेत. ते डेव्हिड धवन ह्यांच्या 'शोला और शबनम' (इ.स. १९९२) ह्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा संस्थेचे ते विद्यार्थी असून बॉलीवूड मधील अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. +मध्य प्रदेशातील सागर ह्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4655.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0933c6ae41516dd0275790bb92978f72560b862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4655.txt @@ -0,0 +1 @@ +गोविंद गोपाळ गायकवाड वढू (बु.) येथील सैनिक होते. ते जातीने महार होते त्यामुळे त्यांचा उल्लेख गोविंद गोपाळ महार असाही केला जातो. औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराज यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वढू (बु.) येथे अंत्यसंस्कार केले. त्याच जागेवर संभाजी महाराजांची समाधी उभी केलेली आहे. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4670.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb2b08477f6f8c58de3326f2efd24a1fbffdced1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4670.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. गोविंद स्वरूप (२३ मार्च १९२९, ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश,[१] ७ सप्टेंबर २०२०, पुणे[१]) यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते. +डॉ. गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली. +डॉ. गोविंद स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत १९५०-५३ आणि १९५५-५६ या काळात काम केले तसेच CSIRO ऑस्ट्रेलिया येथे १९५३-५५ या काळात काम केले. त्यांनी १९५६-५७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले तर १९५७-६० या काळात स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९६१-६३ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. +सिडनी जवळील पॉट्स हिल येथे ६ फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद - नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4683.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a734d6dedf5c885623725376074c84ff31dbc41f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4683.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोविंदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4706.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b070ddf0df46724c15eb59158b5c00562d5c844e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4706.txt @@ -0,0 +1,5 @@ +  +हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्रामात धाडसी आंदोलनांसह हुतात्म्यांची ज्वलंत परंपरा निर्माण करणाऱ्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 37 जण हुतात्मा झाले. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्रामात स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा ठरलेले गोविंदराव विनायकराव पानसरे होत. गोविंद विनायकराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे त्यावेळचे पूर्ण वेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक होते. पण, स्वातंत्र्य देवतेने वेढलेल्या गोविंदराव पानसरे यांचा 21 ऑक्टोबर 1946 रोजी मजलीस ए-इत्तेहादच्या रजाकारांकडून दिवसाढवळ्या खून करण्यात आला. त्याआधी पानसरे यांना एका आक्षेपार्य भाषणाप्रकरणी अटक झाली होती. +         जीवनभर विवाह आणि नोकरी न करता जनसेवा करण्याचे व्रत घेतलेल्या अशा गोविंद विनायकराव पानसरे यांचा जन्म इ.स 15 मे 1913 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील बदनापूर येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांचे नाव विनायकराव आणि यमुनाबाई असे होते. पण, दुर्दैवाने अवघ्या सहा महिन्याच्या आत अशा अल्पावधीतच गोविंद रावाच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोविंदरावांचे मामा शंकरराव यांनी त्यांचे पालन पोषण व शिक्षणाची जबाबदारी घेतली. गोविंदराव यांचं मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण हैदराबादच्या विवेक वर्धिनीत झाले. तर, नंतर इंटर साठी ते निजाम कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यांचे मामा शंकरराव यांची नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे स्टेशन मास्तर म्हणून बदली झाली होती व ते तिथेच स्थायिक झाले होते. गोविंदराव त्यांच्याकडे येऊन राहिले व सार्वजनिक काम करू लागले. हरिपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाला नवे वळण मिळाले. हुतात्मा गोविंदराव पानसरे हे अत्यंत बुद्धिमान, विचारी, विवेकी आणि चिकित्सक वृत्तीचे होते. त्याचबरोबर ते स्वाभिमानी, स्वावलंबी आणि प्रखर राष्ट्रभिमानी होते. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व व संघटन कौशल्य होते. त्यांचा स्वभाव मोकळा, प्रेमळ पण करारी व निर्भीड होता ते महात्मा गांधीजींचे पक्के अनुयायी होते. + +           वाचनालय, खादी भांडार व पुढे चालून महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक स्वरूपाचे कार्य केले. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादच्या भोवती चार तालुक्यांच्या बहुतेक सर्व खेडोपाडी पायी दौरे करून काँग्रेसचे व खादीचे प्रचार, प्रसार कार्य त्यांनी केले. त्यामुळे ६००० प्राथमिक सभासद व ३०० खादीदारी त्यांचे अनुयायी बनले होते. गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते व मुधोळ तालुक्याचे संघटक अशी महत्त्वाची जबाबदारी असल्याने या भागात गोविंदराव करत असलेले कार्य क्रूर रजाकारांना आवडणे शक्यच नव्हते. गोविंदरावांनी बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे रजाकारांच्या जुलमी राजवटी विरोधात केलेले भाषण सरकारला आक्षेपार्य वाटले. त्यामुळे त्यांना अटक झाली. जामीन मिळाला नाही. शेवटी 21 ऑक्टोबरला अचानकपणे जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. यामध्ये निजाम, रझाकार सरकारचा पूर्वनियोजित षडयंत्र हा काही वेगळाच होता. कारण, तारीख 21 रोजी बिलोली येथे कासिमरजवींची प्रचंड मोठी जाहीर सभा होती. (कासिमरजवी हा निजामाचा सेनापती होता आणि अत्यंत क्रूर अशी निमलष्करी रजाकार संघटना चालवायचा) त्या सभेसाठी शेकडो रजाकार तेथे उपस्थित होते. तत्कालीन निजाम सरकारच्या पूर्वनियोजित कटाप्रमाणे 21 ऑक्टोबर 1946 रोजी गोविंदरावांना जामीनावर सुटका करण्यात आली. गोविंदरावांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बैलगाड्या बांधून धर्माबादच्या दिशेने बिलोली कोर्टाहून वाटचाल करायला लागले. नेमकं त्याचवेळी बिलोली मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेकडो रजाकार उपस्थित होते. त्यावेळेस रजाकारांनी 'कासिमरजवी जिंदाबाद, पानसरे मुर्दाबाद' अशा अनेक घोषणा द्यायला सुरुवात केली. गोविंदरावांनी आपल्या बैलगाड्या आर्जापुरच्या दिशेने वळवल्या. पूर्वनियोजित कटाप्रमाणे दोन-तीन रजाकारांच्या गाड्या या बिलोली च्या अर्जापूर जवळ येऊन थांबलेल्या होत्या. आर्जापूरच्या जवळ जेव्हा गोविंदराव पानसरे यांच्या बैलगाड्या आल्या त्यावेळेस त्या बैलगाड्या अडवण्यात आल्या त्या रजाकारांची एक तुकडी गोविंदरावांच्या बैलगाडी समोर येऊन थांबली आणि त्या बैलगाडी समोर येऊन थांबल्यानंतर त्या तुकडीतील रजाकारांनी समोर येऊन म्हटले 'आप मे से पानसरे कौन है,हम पानसरे को काट देंगे' हे पाहून गोविंदरावांच्या बाकीचे सहकाऱ्यांना आपणही मारले जाणार हे लक्षात येताच ते मात्र पळून गेले. फक्त तेथे शिल्लक राहिले गोविंद पानसरे आणि त्यांचे निष्ठावंत अनुयायी पुंडलिक पाटील हंगरगेकर. पुंडलिक पाटलांनी रजाकाराच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले, 'मै हु पानसरे'. 'मै हु पानसरे' म्हटल्या नंतर रजाकारांच्या तलवारी सपासप वार करू लागल्या, पुंडलिकराव कोसळणार तोच पानसरे पुढे झाले आणि म्हणाले,अरे त्याला का मारता? मला मारा 'मै हु पानसरे,पहचानो मुझे मारना है तो मुझे मारो' आणि त्यांनी रजकरांपुढे आपली मान वाकवली. तेथे जर सर्वसामान्य माणूस असता तर जीवनवर्धनाची भीक मागितला असता. पण, गोविंदराव आणि पुंडलिकराव पाटील हे दोघेही हे दोघेही निर्भय होते देशभक्त होते! रजाकारांच्या तलवारी मान वाकल्या बरोबर चालायला लागल्या. त्या तलवारी, क्रूर तलवारी तोपर्यंत चालत राहिल्या जोपर्यंत गोविंदराव पानसरे यांचा शिर धडापासून वेगळं केलं जात नाही. त्या तलवारी थांबल्या नाही आणि गोविंद पानसरे हुतात्मा झाले. झालं, जे व्हायचं तेच झालं! मराठवाडा मुक्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा गोविंदराव पानसरे आणि असंख्य ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना माझा विनम्र अभिवादन. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_478.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa918f6fae2203b431eb3f1f941d35cc20de0309 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_478.txt @@ -0,0 +1 @@ +खोपेगाव हे लातूर जिल्ह्यातील एक गाव आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4822.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f48665afcb131c564c4c3400455e94ee54f5a3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4822.txt @@ -0,0 +1,54 @@ +बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ – इ.स.पू. ५४३/ ४८३[३][४]) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. 'गौतम बुद्ध', 'शाक्यमूनी बुद्ध', 'सिद्धार्थ गौतम', 'सम्यक सम्मासंबुद्ध' ही त्यांची अन्य नावे आहेत.[५] शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी हिंदू क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.[५] या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.[६] हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्ध हे विष्णूच्या दशावतारातील नववे अवतार असल्याचे मानले जाते. +"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (पंथाला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध पंथ' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध पंथाच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.[७] +सर्व खंडांतील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध पंथ हा मुख्य हिंदू आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (७५%) लोकसंख्या ही हिंदू आहे. इ.स. २०१० मध्ये, जगभरातील हिंदू अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती.[८][९][१०] अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी हिंदू तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व हिंदू अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली हिंदू धर्म पंथ संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत. +मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही. +शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ.[७] त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. त्रिपिटकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो. +सिद्धार्थाचे जन्मस्थळ लुंबिनी आणि त्याचे बालपण गेले ती कपिलवस्तू राजधानी, सध्याच्या नेपाळ मध्ये आहे. [६] गौतम बुद्धांची मातृभाषा पाली होती. त्याचे राज्य प्रजासत्ताक होते. बौद्ध साहित्यानुसार, त्यांचे पिता राजा शुद्धोधन शाक्य या कोशल प्रांताचे राजा होते.[११] लोक कथेनुसार शुद्धोधन हे नागवंशीय इक्ष्वाकू घराण्याचे वंशज होते. महासम्मत हे शाक्यांचे मुळपुरूष होते . त्यांच्याच वंशात ओक्काक यांचा जन्म झाला होता . त्यांनाच इश्वाकू म्हणून काही ठिकाणी राहुल सांस्कृत्यायन यांनी उल्लेख केला आहे . महासम्मत नंतर त्यांची वंशावली रोज, वररोज, कल्याणक १, कल्याणक २, उपोसथ , मन्धाता ,चरक , उपचरक, चेतिय ,मुचल , महामुचल , मुचलिन्द , सागर , सागरदेव , भरत , अडीरस , रूचि , अरूचि , प्रताप , महाप्रताप, प्रसाद १ ,प्रसाद २ , सुदर्शन १ , सुदर्शन २ , नेरु १ , नेरु २ त्यानंतर ओक्काक अशी वंशावली आहे. अर्चिमान राजा शुद्धोदनाची पत्‍नी राणी महामाया ही सिद्धार्थाची आई. शाक्यांच्या चालीरितींनुसार राणी महामाया प्रसूतीसाठी माहेरी निघाली आणि वाटेत लुंबिनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली प्रसूत झाली. हा दिवस थेरवाद राष्ट्रे वेसाक (वैशाख) म्हणून साजरा करतात. सिद्धार्थाच्या जन्मानंतर काही दिवसांनी महामायेचे निधन झाले. बाळाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले.[१२] +राजपुत्रांचे वैभवशाली आयुष्य जन्मतःच प्राप्त झालेला सिद्धार्थ सुखात वाढत होता. जन्मदात्या मातेच्या जागी त्याचे पालनपोषण त्याच्या मावशीने – गौतमीने पोटच्या पोराप्रमाणे केले. तिची माया, नोकरचाकर, दासदासी, गजान्तवैभव आणि राजसुलभ अशा सुखवैभवाचा जणूकांही कोटच राजा शुद्धोदनाने त्याच्या भोवताली उभा केला होता. त्याने सिद्धार्थाला चक्रवर्ती राजाच बनवण्याचा चंग बांधला होता. दैन्य, दुःख, ताप, त्रास, वेदना यांचा त्यास वाराही लागू नये, धार्मिक वा आध्यात्मिक विचार, वैराग्य, यांपासून तो कोसभर दूरच रहावा अशी राजा शुद्धोदनाची पितृसुलभ इच्छा होती.[१२] +सोळा वर्ष वय झाल्यावर शुद्धोदनाने सिद्धार्थाचा विवाह यशोधरेशी लावून दिला. यथावकाश, तिने एका मुलास जन्म दिला. त्याचे नांव राहुल असे ठेवण्यात आले.[१३] धनवैभव, मानमरातब, प्रेमळ पत्‍नी, राजस पुत्र- सौख्यास कांहीही कमी नाही असे २९ वर्षांचे आयुष्य, सिद्धार्थाला त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चक्रवर्ती राजा होण्याच्या दिशेने सरळ रेषेत चालले होते.[१२] +लोककथा सांगतात की एके दिवशी सिद्धार्थास नगरातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली. त्याच्या सारथ्याच्या - चन्नच्या अडविण्यास न जुमानता, हाती रथाचे सूत्र घेऊन, सारथ्यास मागे सारून हा चुकीच्या मार्गाने निघालेला योगी खऱ्या जगाकडे रथ दौडत निघाला. त्याच्या आयुष्याचा सांधा बदलायची वेळ आली होती. आजवर त्याची जगाकडे पाहण्याची खिडकी त्याला जगाचा फक्त फुलपाखरी नजारा दाखवत होती. पण आज त्याने त्याच्या पित्याने मोठ्या कष्टाने त्याच्यापासून दूर राखलेले वास्तव पाहिले. घर भरून उरणारे दारिद्र्य त्याने पाहिले. प्रथमच, जीर्ण शरीराचा रुग्ण पाहिला, जराजर्जर वृद्धत्व पाहिले. एक प्रेतयात्रा त्यास दिसली. चन्नने त्यास सांगितले, की या साऱ्या जीवमात्राच्या अटळ अशा स्वाभाविक अवस्था आहेत. त्याच्या जगाच्या संदर्भात या जाणिवांना जागाच नव्हती. या गोष्टींचा त्याला अर्थ लागेना. तो सुन्न होऊन गेला. आपले सुख हा अपवाद आहे आणि जग दुःखात आकंठ बुडालेले आहे हा त्याला साक्षात्कार झाला[१४]. त्यानंतर त्याने एक संन्यासी त्याने पाहिला आणि त्याची झोप उडाली, सुखात मन रमेनासे झाले. आपल्या वर्तमान सुखी आयुष्याची फलनिष्पत्ती जर शेवटी हीच अटळ असेल तर कठीण आहे असे त्याच्या मनाने घेतले. यांतून मुक्त होण्यासाठी संन्यास हाच अंतिम मार्ग उमजून त्याने संसाराचा त्याग करण्याचे ठरविले. २९व्या वर्षी एका पावसाळी रात्री, प्रिय पत्‍नी यशोधरेचे ओझरते, अंतिम दर्शन घेऊन आणि बाळ राहुलचे मुख हळूच चुंबून सिद्धार्थ राजवाड्याबाहेर निघाला. त्याच्या सोबतीला सारथी चन्न कंठक नामक घोड्यासह उभा होता. चन्‍नाने कंथकाच्या टापांचा आवाज होऊ नये म्हणून त्याचे खूर कापडात बांधले होते. +सर्वसंग परित्याग करून सिद्धार्थाने प्रथम राजगृह येथे जीवनक्रम सुरू केला.[१४] या संन्याशाला मगध देशाच्या राजा बिंबिसाराच्या सैनिकांनी ओळखले. राजा बिंबिसाराने त्याची थोरवी जाणून त्याला आपले सिंहासन नजर केले. त्यास नकार देत सिद्धार्थाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिली भेट मगध देशासाठी देण्याचे वचन दिले.[१५] +ज्ञानाच्या शोधात सिद्धार्थाने एकापाठोपाठ दोन गुरूंचे शिष्यत्व पत्करले. अध्यात्ममार्गातील त्याची प्रगती पाहून, दोघांनीही त्याला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी निवडले. परंतु आत्मोद्धारापेक्षा स्वजनांच्या उद्धारासाठी आकांक्षा मनात बाळगणाऱ्या सिद्धार्थाने त्या दोघांसही नकार दिला आणि आपला आत्मशोधाचा मार्ग चालू लागला. +सिद्धार्थ आणि इतर पाच सहसंन्यासी यांनी संपूर्ण त्यागाचा मार्ग स्वीकारला. ऐहिक सुखाचा पूर्णं त्याग हे सूत्र त्यांनी धरले. अन्नपाण्याचाही त्याग करण्याचा आत्मक्लेषी हा मार्ग अतिशय बिकट होता. अन्नाचे प्रमाण दिवसाला झाडाचे अवघे एक पान एवढे राहिले. शरीर क्षीण होऊन गेले. एके दिवशी स्नान करीत असता झोक जाऊन पाण्यात बुडण्यापर्यंत प्रसंग आला, तेव्हा सिद्धार्थाने या मार्गाचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. या मार्गाने ज्ञानप्राप्ती होणे नाही या विचाराने त्याने आता ध्यानाचा मार्ग पत्करला. +सिद्धार्थाने मध्यममार्ग निवडला. शरीर हे साधन आहे, ते नाकारून चालणार नाही. शरीर धारण करूनच आत्मबोध होऊ शकेल. शरीरधारणेस आवश्यक एवढेच अन्न ग्रहण करावे, पण शारीरिक भोगापासून दूर रहायला हवे, हा तो मध्यम मार्ग. शरीर धारणेपुरते अन्न –थोडे दूध आणि खीर तो सुजाता नामक एका ग्रामकन्येकडून घेऊ लागला. त्याची शारीरिक अवस्था एवढी विकल झालेली होती, की तिला तो एक प्रेतात्माच वाटत होता. मग एके दिवशी, बोधगया येथे एका अश्वत्थ (पिंपळ) वृक्षाखाली बसून त्याने अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होईतो न उठण्याचा निश्चय केला. त्याच्या सोबत्यांच्या मनाने घेतले, की सिद्धार्थ आपल्या सत्य शोधाच्या मार्गापासून ढळला आहे, सबब त्याला सोडून ते निघून गेले. ४९ दिवसांच्या अखंड अविरत तपस्येनंतर, वयाच्या ३५व्या वर्षी बोधिवृक्षाच्या छायेत अखेर त्यास ज्ञानप्राप्ती झाली. चांद्रमासांपैकी, काही विद्वानांच्या मते तो पांचवा महिना होता, काहींच्या मते तो बारावा महिना होता. इथून पुढे त्यास बुद्ध म्हटले जाऊ लागले. +गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.[१६] +ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेश मधील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः इ.स.पू. ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. +[१७] +भगवान बुद्ध या प्रथम "धम्मचक्र प्रवर्तन" सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दुःख, दैन्य आणि दारिद्र्यात राहात आहेत. हे सर्व जग दुःखाने भरले आहे. म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.[१८] +कुशीनगर हे भारतीय राज्य उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर गोरखपूर पासून ५२ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग २८ वर स्थित आहे. कुशीनगर हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेल्या मल्ल या महाजनपदाच्या राजधानीचे शहर होते. कुशीनगर हे एक महत्त्वाचे जागतिक बौद्ध तीर्थस्थळ आहे, येथे गौतम बुद्धांनी त्यांच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण प्राप्त केले होते. कुशीनगर, बोधगया, लुंबिनी व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.[१९] इ.स.पू. ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. +ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन धर्म आहे. तत्त्वज्ञानानाच्या दृष्टिकोनातून हा जगातील सर्वात महान धर्म आहे. कारण बौद्ध तत्त्वज्ञान हे मानवतावादी आणि विज्ञानवादी धर्म आहे. हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात आणि परंपरेच्या घडणीत बौद्ध धर्माच्या उदयाला तत्त्वज्ञानाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.[२०] बौद्ध धर्माचा सर्वाधिक विकास इ.स.पू. ६ वे शतक ते इ.स. ६ वे शतक ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यात आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने भारतीय संस्कृतीचा जगातील अनेक देशांमध्ये प्रसार झाला. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, व (लेणी) ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ ११०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारतीय जीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे. +भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशीले सांगितली. +भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत. +१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे. २. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे. ३. दुःख निरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होतो. ४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.[२१] +तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्या गोष्टी अश्या : +धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्त्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्यामागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखे लागते.. +शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या – जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात. +सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणतीना कोणती संवेदना मिळू लागते. नंतर ती साऱ्या शरीरात पसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्ष ज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.[२३] +दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत.. +आनंदी,परिपूर्ण व आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.. +१.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे. कायेने वा वाचेने. अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे. +२.चोरी न करणे +एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे. +३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे +निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे..शीलवंतांना मान-सन्मान असतो, एवढेच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होते. +४.खोटे न बोलणे +खरे बोलणे. खरे सत्य शोधणे. सत्याधारित वागणे इ बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला 'तू ठेंगणा आहेस.' वा 'तू काळा वा काटकुळा आहेस.' असे बोलून वाचिक हिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे. +५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.. +उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल. +ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील.[२५] +या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जिवंत असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे. +बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले. +वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला. +बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे. +तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला. +विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे. +करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा हिंदू धर्माहून अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म ठरला. +वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुफा) -खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली. बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्या रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे. +बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे. +बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व बौद्ध मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खू हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला. +बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ २०० पेक्षा अधिक देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. +बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. +भारतीय संस्कृती ही बुद्ध प्रभावित संस्कृती आहे. ही संस्कृती नेपाळ, श्रीलंका, जपान, तिबेट, थायलंड, म्यानमार, चीन, कोरिया आदी देशात पसरली. तेथे गौतम बुद्धांचे अनेक विहारे व पुतळे निर्माण केले गेले. तथागत बुद्ध यांच्या सिंह मुद्रा, ध्यानस्थ मुद्रा, पद्मपाणी मुद्रा, आशीर्वाद मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, उभी मुद्रा, अभय मुद्रा इत्यादी मुद्रा प्रसिद्ध आहेत. पुणे येथे त्यासंबंधी एक 'आर्य नागार्जुन' संग्रहालयही आहे. ते पुण्यातील बुद्ध संस्कृती आणि संशोधन संस्थेतर्फे चालविले जाते. +गौतम बुद्ध यांच्या महितीचा मुख्य स्रोत म्हणजे बौद्ध वाङ्मय होय. बुद्ध व त्यांचे शिष्य प्रत्येक वर्षी चार महिने त्यांच्या शिकवणुकीची उजळणी करत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच आणि त्यानंतर एका शतकानंतर, अनुयायांनी एक पहिली बौद्ध धम्म परिषद (धम्मसंसद) बोलावून या ज्ञान संकलनाचे काम सुरू केले. कांही नियम पाळीत, हे साधू बुद्ध-जीवन व शिकवण याची प्रमाणित आवृत्ती सिद्ध करीत गेले. बुद्ध विचारांची त्यांनी विविध विभागांत विभागणी केली आणि प्रत्येक विभाग एका एका साधूकडे जतनासाठी वाटून दिला. इथपासून, ऐतिहासिक ठेवा पिढ्यान्‌पिढ्या पुढे चालत राहिला.[२६] उपलब्ध पुराव्यानुसार, दुसऱ्या संसदेदरम्यान हा ठेवा लिखित स्वरूपात उतरवला गेला. तरीही, बुद्धांची शिकवण लेखी रूपात येण्यासाठी बुद्ध महापरिनिर्वाणानंतर तीन ते चार शतके जावी लागली. +भारतीय विचारसरणीनुसार, सनावळ्या किंवा तारखा यांना विशेष महत्त्व न देता, तत्त्वज्ञानास केंद्रस्थान दिले जाते. यालाच अनुसरून, गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या तारखांच्या नोंदीऐवजी त्याच्या शिकवणुकीला अधिक विशद करण्यात आले. या नोंदींमध्ये तत्कालीन भारतीय समाजजीवनाचे व चालीरितींचे चित्रण आढळते. +गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म यांविषयी अनेक पुस्तके विविध भाषांत आहेत. त्यांपैकी काही खालीलप्रमाणे: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4823.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b083e0ab86d1eb06628d5ac341ec16d9856c480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4823.txt @@ -0,0 +1 @@ +गौतम बुद्ध नगर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला व त्यामध्ये गौतम बुद्ध नगर जिल्यामधील ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_483.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05c1e213d5db7900bde8addd2c9ea50e937db434 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_483.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारळाच्या कठीण कवचाच्या आत असलेला भाग. याचे अनेक उपयोग आहेत.यापासुन खोबरेल तेल बनते. खोबऱ्याचा उपयोग स्वयंपाकात व खाद्यपदार्थात करतात. नारळाच्या ताज्या खोबऱ्यात ५० ते ५५ टक्के पाणी असते. त्यात कर्बोदके २० टक्के, मेद ३६ टक्के, प्रथिने चार टक्के असतात. वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4841.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b705f2411c5d4bddbcb01de7504759c75ac9af00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4841.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोन्हा धबधबा तथा गौतमधारा धबधबा हा भारताच्या झारखंड राज्यामधील रांची जिल्ह्यातील धबधबा आहे. +हे ठिकाण रांचीपासून ४० किमी अंतरावर आहे. जोन्हा रेल्वेस्थानक येथून १.५ किमी वर आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4844.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd094b6ed8d5d425b6f4269bee1b30fe6d7bb40a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4844.txt @@ -0,0 +1 @@ +महाप्रजापती गौतमी अरहंत पद प्राप्त करणाऱ्या एक भिक्खुणी होत्या. त्या जगातील पहिल्या भिक्खुणी होय.[ संदर्भ हवा ] महाप्रजापती गौतमी ही शुद्धोधनाची दुसरी पत्नी, महामायांची बहीण तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. महामायेच्या निधनानंतर त्यांनी राजकुमार सिद्धार्थचा सांभाळ केला. पुढे सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या भिक्खु संघात प्रवेशाची अनुमती गौतमींनी बुद्धांकडे केली होती. कारण तोपर्यंत या संघात केवळ पुरुषच होते. आनंद व बुद्ध यांची याविषयी चर्चा झाली व त्यांनी भिक्खू संघात स्त्रियांच्या प्रवेशाला अनुमती दिली. प्रजापती गौतमींनी यशोधरा काही इतर स्त्रियांसह बौद्ध संघात पहिल्यांदा भिक्खुणी म्हणून प्रवेश केला. त्या जगातील पहिल्या भिक्खुणी ठरल्या. बुद्धांचे ‘गौतम’ नाव हे गौतमींच्या नावाने पडलेले आहे असेही मानले जाते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4850.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60e4c9cac7d7884744f48269d6dbd55b478515c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4850.txt @@ -0,0 +1,4 @@ +गौतमी देशपांडे (जन्म: ३१ जानेवारी १९९३) ही मराठी अभिनेत्री आणि गायिका आहे. ही मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची सख्खी बहीण आहे.[१] माझा होशील ना या झी मराठी वाहिनी वरील मालिकेतील सई या प्रमुख भूमिकेत तिने काम केले. विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची आदित्य-सई ही जोडी २०२०-२०२१ साली टेलिव्हिजन वर अत्यंत गाजली. [२] +गौतमीचा जन्म पुण्यात ३१ जानेवारी १९९३ साली झाला[३]. प्रतिभा आणि विवेक देशपांडे यांची ती धाकटी कन्या होय. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची ती सख्खी धाकटी बहीण होय[४]. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण रेणुका स्वरूप शाळेतून झाले. २०१४ साली मेकॅनिकल इंजिनीरिंग मध्ये VIIT कॉलेज मधून तिने पदवी घेतली. अभिनय क्षेत्रात यायच्या आधी २०१४ ते २०१७ सालापर्यंत तिने सिमेन्स या कंपनीत Package Engineer पदावर काम केले[५]. +गौतमीने आपल्या अभिनय कारकिर्दीला पुण्यात असताना सुरुवात केली. शाळा, कॉलेज मध्ये आणि जॉब करत असताना तिने प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम केले[६]. ​फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या नाट्यविश्वातल्या नावाजलेल्या नाट्यस्पर्धांमधून तिने काम केले आहे. २०१८ साली आपला इंजिनीरिंग चा जॉब सोडून गौतमीने पूर्णपणे अभिनयात पाऊल टाकले. सोनी मराठी वरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून तिने TV वर पदार्पण केले. बॉक्सर असलेल्या श्रुती नगरकर ची भूमिका या मालिकेतून केली. हर्षद अतकरी ( मालिकेतील कार्तिक दर्शने) याबरोबर गौतमी ची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. २०२० साली झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत सई बिराजदार च्या भूमिकेत गौतमी झळकली. श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी जेव्हा एका मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडते तेव्हा ती या आयुष्याच्या वळणाला कसे स्वीकारते? आपल्या अत्यंत धीट, प्रेमळ, लाघवी पण प्रसंगी बंडखोर स्वभावाने आसपासच्या आणि घरातल्या सर्वांचे आयुष्य कसे बदलवून टाकते? याचं अप्रतिम दर्शन गौतमीच्या अभिनयातून दिसले. गौतमी आणि विराजसच्या जोडीने २०२०-२१ सालात मालिका विश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती गौतमीला मिळालेल्या पुरस्कारांमधून दिसते. तिच्या दोन्ही मालिकांमध्ये केलेल्या कामाबद्दल तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री च्या पुरस्काराने गौरवले गेले[७][८]. +देशपांडे अभिनयाबरोबरच गायनही करते.[९]. माझा होशील ना मालिकेत देखील तिने ३ गाणी गायली आहेत. "शतजन्म शोधिताना" या यूट्यूब वरील सिरीज मध्ये देखील ती गायली आहे[१०]. D'verb Experience ने या सिरीजची सहनिर्मिती केली आहे तसेच D'verb experience चे संस्थापक देवेंद्र भोमे यांनी अनेक दिग्गजांची गाणी या सिरीज मधून पुन्हा एकदा नव्या रूपात भेटीस आणली."आम्ही दुनियेचे राजे" हा सांगीतिक कार्यक्रमसुद्धा गौतमी करते [११]त्यानिमित्ताने महाराष्ट्रात आणि बाहेर त्याचे दौरे करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_487.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc6758b4fb0e417c96db454c9c7fdf1a3e122138 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_487.txt @@ -0,0 +1,5 @@ +खोब्रागडी नदी ही महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एक नदी आहे. +तुलतुली धरण यानदीवर उभारण्यात येणार आहे. +खोब्रागडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4872.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..493d1b9ef4f9407ea95c8a44da059ecb85aa9bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4872.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे.ग्राम दैवत सिद्धेश्वर हे जुने मंदिर आहे +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4893.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24535ea74e9294d28f247d51e5d599fe2c3282fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4893.txt @@ -0,0 +1,3 @@ +गौरी देशपांडे (जन्म : ११ फेब्रुवारी १९४२; - १ मार्च २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार देशपांडे यांनी हाताळले.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. +देशपांडेंच्या आई लेखिका, संशोधक इरावती कर्वे होत्या. दिनकर धोंडो ऊर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील होते. जाई निंबकर या इंग्रजी व मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे देशपांडेंचे यांचे काका होते. +गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. संपादकीय मनोगतात वि. म. गीताली म्हणतात, 'गौरीनं माणसाच्या देहाकडे स्त्रीदेह आणि पुरुषदेह या द्वैतभावनेनं न बघता निखळ मानवी देह म्हणून बघितलं जावं असं म्हणत स्त्रीच्याच देहाभोवती बांधलेले नैतिकतेचे निकष तोडायला सुरुवात केली.'[२] १९६८ साली प्रकाशित झालेला 'Beetween Births' हा काव्यसंग्रह देशपांडेंचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या लिखाण करत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4894.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecdd12e988240f2fa7eebe88dbf9da618f6c15dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4894.txt @@ -0,0 +1,2 @@ +शिवानी ऊर्फ गौरी पंत (जन्म : राजकोट -गुजरात, १७ ऑक्टोबर, इ.स. १९२३; - २१ मार्च, २००३) या एक हिंदी लेखिका होत्या. कुमाऊँ या पहाडी प्रदेशाच्या मूळ रहिवासी असलेल्या शिवानी, या कथा कादंबरी आणि व्यक्तिरेखाटन करणाऱ्या एक लोकप्रिय लेखिका होत.. हिंदी पत्रकार आणि लेखिका मृणाल पांडे या शिवानींच्या कन्या. +शिवानींचे प्राथमिक शिक्षण घरातच आणि त्यापुढील शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनेकेतनात झाले. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांत बंगाली वातावरण आढळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4906.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e79c1972d685d362ec5d76361b2134056770cb1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4906.txt @@ -0,0 +1,5 @@ +गौरीश अक्की एक भारतीय पत्रकार आणि टेलिव्हिजन न्यूझ अँकर, कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता आहे. कर्नाटकच्या व्हिज्युअल न्यूझ मीडियातील एक प्रसिद्ध नाव, गौरीश अक्की हे कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील आहेत.[१] +गौरीश यांचा जन्म कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील येलबुर्गा तालुक्यातील मुधोल नावाच्या गावात झाला. बिदर आणि बेळगाव सारख्या उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षण घेतलेले, त्यांनी १९९७ मध्ये कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथून इंग्रजी साहित्यात एम.ए.[२] +गौरीशने महाराणी लक्ष्मी अम्मानी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि बेंगळुरूच्या एस निजलिंगप्पा महाविद्यालयातही काम केले. गौरीशने एका वर्षानंतर मीडियावर स्विच केले. मोठा पडदा असो किंवा छोटा असो, प्रसारमाध्यमांबद्दल तो नेहमीच उत्कट होता. सन २००० मध्ये ईटीवी कन्नड न्यूझ चॅनलमधून आपल्या बातम्यांच्या करिअरची सुरुवात करून, गौरीशने ईटीव्ही न्यूझ हैदराबादसाठी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, नंतर कॉपी एडिटर, नंतर बुलेटिन निर्माता अशा विविध पदांवर काम केले.[३] +त्यानंतर मार्च २००५  मध्ये तो बंगळुरूला आला आणि टीवी९  (कन्नड) मध्ये सामील झाला. तो टीवी९ च्या त्या मोजक्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे, ज्यांनी चॅनलच्या स्थापनेपूर्वी काम केले आणि टीवी९ कन्नडच्या यशामागचे एक महत्त्वाचे कारण आहे. राजकारण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषय अशा विविध शैलीतील अनेक कार्यक्रमांचे अँकरिंग केले असले तरी मनोरंजन विभागात त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला. चंदनच्या सर्व दिग्गजांच्या मुलाखती घेण्याचे श्रेय असलेल्या, सखाथमाथू आणि प्रेमपल्लवी या त्यांच्या दोन सुपरहिट मुलाखती मालिका होत्या. त्या काळातील आणखी एक उल्लेखनीय मालिका म्हणजे फ्लॅश बॅक. +गौरीश अक्की आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4918.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c18b702aac2ded59dde10473f17466a37e23f4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4918.txt @@ -0,0 +1,2 @@ + गौळण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4922.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4debe834f715609b4e442c66ee76d6a8b77b6135 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4922.txt @@ -0,0 +1 @@ + गौळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4923.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57016bfdb768ef361100e7946a6214b0800b58c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4923.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4954.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99982a4b4731ca1b602553f46e048076511d6fff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4954.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्यालशिंग जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +ग्यालशिंग (जुने नाव: पश्चिम सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या पश्चिम भागात नेपाळ देशाच्या सीमेजवळ स्थित आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. ग्यालशिंग जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4985.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c63621410f3472012aeed21ba04d4d05dab274f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4985.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रँट काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4986.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbdf739c9e60bba312158a9e0ca010ea7a608f84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4986.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र शेरिडान येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,९५८ इतकी होती.[२] +ग्रँट काउंटीची रचना ४ फेब्रुवारी, १८६९ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष युलिसिस एस. ग्रँटचे नाव दिले आहे.[३][४] ग्रँट काउंटी लिटल रॉक महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4993.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3a81edef8c3f79e030e5b7de3608b6d1fb4f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_4993.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संबंधित एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. १८४५. मध्ये स्थापन झालेली ही संस्था भारतातील प्रमुख वैद्यकीय संस्था आणि आशियातील पाश्चात्य औषध शिकविणाऱ्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. देशातील पहिल्या दहा मेडिकल कॉलेजांच्या यादीमध्ये सातत्याने क्रमांकावर आहे. महाविद्यालय शैक्षणिक पदव्युत्तर पदवीसाठी दरवर्षी २५० विद्यार्थ्यांना[१] आणि औषधातील विविध पदव्युत्तर पदवीसाठी सुमारे १०० विद्यार्थ्यांना स्वीकारते. मेडिकल कॉलेज सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात भायखळा येथे आहे. रुग्णालयाची अंथरूण क्षमता २८४४ बेड आहे आणि महाराष्ट्र व मध्य भारतातील सर्व भागातून वार्षिक रूग्ण १,२००,००० रूग्ण इथे येतात.दिनांक १५ मे १८४५ रोजी हे रुग्णालय खुले झाले. आज जे जे रुग्णालय १८० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सध्या जे जे रुग्णालयसमूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आहेत.[२] +त्याचे क्लिनिकल संलग्न सर जमसेजी जीजीभॉय ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहेत: दक्षिण मुंबईतील चार रुग्णालयांचे सर समूह जे सर जे जे.सेंट जॉर्ज हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल आणि कामा आणि अल्बेस हॉस्पिटल (महिला व मुलांची रूग्णालय). सिंगापूरच्या मेडिकल कौन्सिलने मान्यता दिलेल्या भारताच्या ८ मेडिकल कॉलेजांपैकी ग्रांट मेडिकल कॉलेज आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_503.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2acc615c10de2861d7927b8b1fd0db77e369a4a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_503.txt @@ -0,0 +1,3 @@ + +खोर्दा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र खोर्दा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5035.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a2aca2032d1f6afa53817d67870d1b42b1793c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5035.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 42°57′41″N 85°39′21″W / 42.96139°N 85.65583°W / 42.96139; -85.65583 + +ग्रँड रॅपिड्स (इंग्लिश: Grand Rapids) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या मिशिगन राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (डेट्रॉईटखालोखाल) आहे. मिशिगनच्या पश्चिम भागात लेक मिशिगनपासून ४० मैल पूर्वेला ग्रॅंड नदीच्या काठावर वसलेल्या ग्रँड रॅपिड्स शहराची लोकसंख्या २०१० साली १.८८ लाख इतकी होती. +फर्निचर उत्पादनाच्या बाबतीत ग्रँड रॅपिड्सचा जगातील पाच सर्वात मोठ्या शहरांमध्ये उल्लेख होतो. त्यामुळे ह्या शहराला फर्निचर सिटी असे टोपणनाव मिळाले आहे. अमेरिकेचे ३८वे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ग्रँड रॅपिड्सचे रहिवासी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5043.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d4fea1e392594bf59ecf1d2da76da417bc0f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5043.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत. +ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते. +ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे. +आजवर टेनिसच्या इतिहासामध्ये केवळ सात पुरुष व ९ महिलांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. ब्यॉन बोर्ग, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, जस्टिन हेनिन इत्यादी अनेक यशस्वी टेनिस खेळाडूंना ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. + +खालील यादीत किमान सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे आजी व माजी टेनिस खेळाडू दर्शवले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5044.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d4fea1e392594bf59ecf1d2da76da417bc0f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5044.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत. +ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते. +ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे. +आजवर टेनिसच्या इतिहासामध्ये केवळ सात पुरुष व ९ महिलांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. ब्यॉन बोर्ग, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, जस्टिन हेनिन इत्यादी अनेक यशस्वी टेनिस खेळाडूंना ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. + +खालील यादीत किमान सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे आजी व माजी टेनिस खेळाडू दर्शवले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5052.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26d4fea1e392594bf59ecf1d2da76da417bc0f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5052.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रँड स्लॅम ह्या टेनिस खेळामधील चार सर्वात मोठ्या, महत्त्वाच्या व मानाच्या स्पर्धा आहेत. ह्या चार स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन व यू.एस. ओपन ह्या आहेत. +ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरात जून-जुलै महिन्यात तर यु.एस. ओपन अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. ह्यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यू..एस. ओपन ह्या स्पर्धा हार्ड कोर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या कोर्टवर तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या कोर्टवर खेळवली जाते. +ह्या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करतो. परंतु ग्रँड स्लॅम पूर्ण करणे हे विधान हल्ली चारही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या (एकाच वर्षामध्ये नसल्या तरीही) खेळाडूंसाठी देखील वापरले जात आहे. +आजवर टेनिसच्या इतिहासामध्ये केवळ सात पुरुष व ९ महिलांनी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे. ब्यॉन बोर्ग, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, व्हीनस विल्यम्स, जस्टिन हेनिन इत्यादी अनेक यशस्वी टेनिस खेळाडूंना ग्रँड स्लॅम पूर्ण करण्यात अपयश आले आहे. + +खालील यादीत किमान सहा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारे आजी व माजी टेनिस खेळाडू दर्शवले आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_506.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c0ada6f721ccfe12daca315ed06169405adc655 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_506.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोलगडगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5062.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44eb656af0c7793eb2cf03749abd1bae73aca8de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5062.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रंथालयातील पुस्तकांची निगा राखणे व त्यासाठीच्या इतर सोयींचे व्यवस्थापन करणाऱ्यास ग्रंथपाल म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5063.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5063.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5094.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3a81edef8c3f79e030e5b7de3608b6d1fb4f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5094.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकशी संबंधित एक वैद्यकीय महाविद्यालय आहे. १८४५. मध्ये स्थापन झालेली ही संस्था भारतातील प्रमुख वैद्यकीय संस्था आणि आशियातील पाश्चात्य औषध शिकविणाऱ्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. देशातील पहिल्या दहा मेडिकल कॉलेजांच्या यादीमध्ये सातत्याने क्रमांकावर आहे. महाविद्यालय शैक्षणिक पदव्युत्तर पदवीसाठी दरवर्षी २५० विद्यार्थ्यांना[१] आणि औषधातील विविध पदव्युत्तर पदवीसाठी सुमारे १०० विद्यार्थ्यांना स्वीकारते. मेडिकल कॉलेज सर जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात भायखळा येथे आहे. रुग्णालयाची अंथरूण क्षमता २८४४ बेड आहे आणि महाराष्ट्र व मध्य भारतातील सर्व भागातून वार्षिक रूग्ण १,२००,००० रूग्ण इथे येतात.दिनांक १५ मे १८४५ रोजी हे रुग्णालय खुले झाले. आज जे जे रुग्णालय १८० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सध्या जे जे रुग्णालयसमूहाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आहेत.[२] +त्याचे क्लिनिकल संलग्न सर जमसेजी जीजीभॉय ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आहेत: दक्षिण मुंबईतील चार रुग्णालयांचे सर समूह जे सर जे जे.सेंट जॉर्ज हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल आणि कामा आणि अल्बेस हॉस्पिटल (महिला व मुलांची रूग्णालय). सिंगापूरच्या मेडिकल कौन्सिलने मान्यता दिलेल्या भारताच्या ८ मेडिकल कॉलेजांपैकी ग्रांट मेडिकल कॉलेज आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5099.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7faa8bd717efbdab43c4e4d1b63dccf88a93eea8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5099.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्राइम्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्राइम्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_51.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_51.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a7af166582bfcbe14ef34306320469164964734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_51.txt @@ -0,0 +1,3 @@ +खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.[१] +बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्डला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.[२] +यातच खुदीराम यांनी किंग्ज फोर्डला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीराम यांचे सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती यांनी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्ल यांनी अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्यांना दि. ११ ऑगस्ट १९०८ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5111.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..399ecaca1d0a6ac50fae95eef7f92ad30023c3cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5111.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्राम विकास अभियान ही संकल्पना मांडून तिला मूर्त रूप देण्याचे कार्य गुरूमाऊली प.पू.आण्णासाहेब मोरे यांनी दिले. +गुरूमाऊलींनी ११ विभागाद्वारे हे अभियान सुरू करुण ग्रामीण जनतेला जगण्याचा एक नवा संजीवनी मंत्र दिला. +स्वतःच स्वतःच्या गावाचे परिवर्तन घडवून गावाला आध्यात्मातून पुढे आणण्याचा मार्ग सांगितला. तो मार्ग म्हणजे ग्राम विकास अभियान होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5114.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5877639c8f36b22dd42a52ee0e917eaab58417f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5114.txt @@ -0,0 +1,3 @@ +हिंदू शास्त्रांप्रमाणे तीन प्रमुख दैवतांची आराधना करण्याचा प्रघात आहे. या दैवतांची विभागणी पुढील प्रकारे - ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत. प्रत्येक व्यक्तीसाठी या तिन्ही दैवतांची निवड त्या व्यक्तीच्या जन्मवेळीच होते. +गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्याचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण, उत्सव या मंदिराच्या साक्षीने पार पाडायचे अशी पूर्वापार प्रथा आहे. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यांसारखी नैसर्गिक संकटे, रोगराई इ. पासून गावाचे रक्षण करते असा सर्वसामान्य समज असतो. +हिंदू धर्म आणि संस्कृतीखेरीज इतर अनेक प्राचीन धर्मांत आणि संस्कृतीत ग्रामदैवताची संकल्पना होती असे दिसून येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5170.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99003d9cd0f3617ebeff1ec865a383148c51c089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5170.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीक पुराणकथा ह्या प्राचीन ग्रीसमधील काल्पनिक कथा आहेत. ह्या कथासंग्रहामध्ये प्राचीन ग्रीसमधील लोकांच्या प्रचलित देवदेवता व वीरपुरुषांबद्दलच्या, तसेच विश्वाची उत्पत्त्ती आणि घडण ह्याबद्दलच्या पौराणिक कथांचा समावेश होतो. त्याचबरोबर ह्या कथांमधून त्या लोकांची स्वतःची संस्कृती व प्रचलित रितीरिवाज ह्यांचेही स्वरूप दिसून येते. +प्राचीन ग्रीसमधील राजकीय व धार्मिक संस्था आणि प्राचीन ग्रीक संस्कृतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी, तसेच पुराणकथांची व्युत्पत्ती कशी होते हे शोधण्यासाठी, ह्या पुराणकथा व काल्पनिक कथांचा अभ्यास उपयोगी पडतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5206.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0381d4fe4373cdd3f4d08526e5821ccf738baef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5206.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रीन रिव्हर अमेरिकेच्या युटा राज्यातील एमरी काउंटीमधील गाव आहे. २००० च्या गणतीनुसार येथील लोकसंख्या ९७३ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5226.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb68fff13797a9856b0e076cecb35907f0caae57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5226.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ग्रीनिच ( London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते. +गुणक: 51°30′N 00°27′W / 51.500°N 0.450°W / 51.500; -0.450 diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5230.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c22fd03eb84d3f6535df7b80703ae8987443840 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5230.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीनवूड काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5238.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08dc201ccc9a609acef3b154a3812da83141746 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5238.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 36°4′48″N 79°49′10″W / 36.08000°N 79.81944°W / 36.08000; -79.81944 + +ग्रीन्सबोरो हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (शार्लट व रॅलेखालोखाल). २०१० साली २.६९ लाख लोकसंख्या असणारे ग्रीन्सबोरो अमेरिकेमधील ६८व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5296.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db85cd7124f552f8ec85f0857e9cc3fa00b4514a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5296.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेन मेरी क्लॅन्सी (२९ एप्रिल, १९६१:आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९८८ दरम्यान २२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5301.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af70dc47126432f5ab22e140047137b803e23933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5301.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅबटाउन अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील जॉन्सन काउंटीत असलेले गाव आहे. हे गाव रीसर्च ट्रायेंगलचा भाग समजले जाते. +अमेरिकन चित्रपट अभिनेत्री ॲव्हा गार्डनरचे हे जन्मगाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5306.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17f7a83432e7942b1bbd1813b6ba2d527ec4a87e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5306.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेअम ग्रीन ( २ ऑक्टोबर १९०४ ). इंग्रजी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि पत्रकार म्हणून ओळख असणाऱ्या हेन्री ग्रेअम ग्रीन यांचा जन्म बर्कम स्टेड, हेडफोर्टशायर येथे झाला. बर्कमहेड येथे शिक्षण. त्यानंतर लंडन येथे मानसोपचार तज्ञाकडे उपचारासाठी वास्तव्य. बलिओल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे शिक्षण. १९२६ मध्ये रोमन कॅथॉलिक या धर्मामध्ये धर्मांतर. १९२७ मध्ये विविएन डेरेल-ब्राउनिंगशी विवाह. यानंतर लंडन येथे वास्तव्य. द टाइम्स  या नियतकालिकासाठी कॉपी एडिटर म्हणून १९२६ ते १९३० या काळात कार्यरत. +१९२५ मध्ये प्रकाशित झालेला बाबलिंग एप्रिल  हा कविता संग्रह हे पहिले प्रकाशन. द मॅन वीदिन (१९२९) ही पहिली कादंबरी. या कादंबरीच्या यशानंतर द टाइम्स मधील नोकरी सोडून १९४० पर्यन्त द स्पेक्टॅटर या  नियतकालिकासाठी चित्रपट समीक्षक आणि साहित्य संपादक म्हणून कार्य. १९४० नंतरची तीन दशके मुक्त पत्रकार म्हणून प्रवास आणि कादंबरीसाठी जागांचा, ठिकाणांचा शोध. स्टेबूल ट्रेन (१९३२) ही इंग्लिश खाडी ते इस्तंबूल असा रेल्वे प्रवास दर्शविणारी कादंबरी असून यात योजिलेली पात्रे एकमेकाविरुद्ध उभी राहतात त्याचे चित्रण आहे. यानंतर अ गन फॉर सेल (१९३६) ही कादंबरी प्रकाशित झाली तर १९३८ मध्ये आलेल्या बहुचर्चित द ब्रयन रॉक  ह्या कादंबरीतील मुख्य पात्रं म्हणजे एक गुन्हेगार आहे, जो इंग्लिश सी रिसॉर्टच्या गुन्हेगारी जगतात वावरतो पण ज्याची तीव्रतर अशी भावनिक गुंतवणूक असते. यानंतर द कॉन्फिडेन्शियल एजंट (१९३९), द पॉवर अँड द ग्लोरी ( १९४० ) अर्थात द लेबरिंथ वेज आणि द मिनिस्ट्री ऑफ फिअर (१९४३) या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. या सर्व कादंबऱ्यांचे चित्रपट रूपांतर झाले. द लेबरिंथ वेज चे मुख्य सूत्र हे कॅथॉलिक आहे ज्यात चर्चवर बंदी आलेल्या काळात एक ख्रिस्ती धर्मगुरू दक्षिण मेक्सिको मध्ये फिरतो आणि मृत्यूच्या धमक्या मिळाल्यावरही आपले कार्य करण्याचा प्रयत्न करतो.  द थर्ड मॅन (१९४९) ही कादंबरी म्हणजे मुळात कॅरोल रोड यांच्या एका चित्रपटासाठी लिहिलेला स्क्रीनप्ले होय. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ग्रीन यांनी फ्री टाउन, सीएरा लेओनी येथे परदेशी कचेरीत काम केले ज्यावर आधारित वसाहतवादी ब्रिटिश अधिकाऱ्याची कथा सांगणारी द हार्ट ऑफ द मॅटर १९४८ मध्ये आली ज्यात पत्नी आणि प्रेयसी या दोघींबद्दल सहानुभूती असणारा हा अधिकारी शेवटी आत्महत्या करतो. जवळ जवळ संत बनू पाहणाऱ्या एका धार्मिक स्त्रीच्या प्रेमात पडणाऱ्या एका अईश्वरवादी व्यक्तीची कथा सांगणारी द एंड ऑफ द अफेयर  ही कादंबरी १९५१ मध्ये आली. १९६० च्या दशकात आलेल्या ग्रीन यांच्या चार कादंबऱ्या ह्या तिसऱ्या जगाविषयी आणि त्यातील राजकीय घडामोडींविषयी प्रतिपादन करतात. यात अ बर्ण्ट आऊट केस (१९६१) ही एका वास्तुविशारदाची कथा आहे जो बेल्जिअन कांगो येथे त्या वसाहतीला स्वातंत्र्य मिळण्याआधी मरण पावतो तर द क्वाएट अमेरिकन (१९५६) ही कादंबरी १९५० च्या दशकात फ्रेंच विरोधी वातावरण असणाऱ्या व्हिएतनाम येथे कार्यरत एका अमेरिकन हेराची कथा आहे. क्युबा येथे घडणारी अवर मॅन इन हवाना  ही कादंबरी १९५८ मध्ये प्रकाशित झाली तर द कॉमेडियन्स (१९६६) ही हैती स्थित फ्राङ्कोईस डुवलियर च्या शासन काळातील कथा आहे. द ऑनररी कॉन्सूल (१९७३), द ह्युमन फॅक्टर (१९७८), मॉन्झिग्नर क्वीझोट (१९८२) आणि द टेंथ मॅन (१९८५) या ग्रीन यांच्या शेवटच्या चार कादंबऱ्या मात्र ती ऊंची गाठू शकल्या नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यातील व्यक्तिरेखांचे चित्रण विलक्षण असून त्यात वाईटाचे न टाळता येणारे अस्तित्व प्रामुख्याने आहे. धोका, हिंसा आणि शारीरिक हानी यातून पाप आणि नैतिक अधःपतन याकडे ते निर्देश करतात. त्यांच्या कादंबरीतील चिंतेचा मुख्य विषय हा व्यक्तीचा आतला नैतिक आणि आत्मिक झगडा हा आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या या युद्ध आणि हुकुमशाही यांनी ग्रस्त अशा युरोपचे चित्रण करतात तर नंतरच्या कादंबऱ्यांमधून युद्ध, क्रांती आणि इतर राजकीय घडामोडींना सामोरे जाणारे जगातले इतर दूरस्थ प्रदेश आहेत. एक कथाकार म्हणून गोष्ट सांगण्याचे विशिष्ट असे तंत्र ही लेखक म्हणून ग्रीन यांची हातोटी होय, ज्यामुळेच विसाव्या शतकातील सर्वाधिक वाचला गेलेला ब्रिटिश कादंबरीकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. +कादंबरी खेरीज नाईण्टीन स्टोरीज (१९४७), जो पुढे ट्वेंटीवन स्टोरीज (१९५४) झाला हा कथासंग्रह द लिव्हिंग रूम (१९५२) आणि द पॉटिंग शेड (१९५७) ही नाटके आणि कलेक्टेड एसेज (१९६९) हा निबंध ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. जीवनातील आठवणी शब्दबद्ध केलेले अ सॉर्ट ऑफ लाईफ (१९७१) आणि वेज टू एस्केप  हे दोन ग्रंथ तसेच चित्रपट समीक्षा असणारे मॉर्निंग्ज इन द डार्क : द ग्रेअम ग्रीन फिल्म रीडर (१९९३) हे वेगळ्या स्वरूपाचे लेखन त्यांच्या नावावर आहे. २००७ मध्ये त्यांच्या पत्रांचे एक पुस्तक ग्रेअम ग्रीन : अ लाईफ इन लेटर्स  प्रकाशित करण्यात आले. हॉथोरल प्राइज, जेम्स टेत ब्लॅक मेमोरिअल प्राइज, शेक्सपियर प्राइज या साहित्यासाठीच्या सन्मानाखेरीज ब्रिटनच्या ऑर्डर ऑफ मेरीटने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या स्मृतीत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ग्रेअम ग्रीन आंतर्राष्ट्रीय महोत्सव हा एक विशेष समारोह आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5309.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b466e4f06f3cd1409a39a703f3335f040785fe27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5309.txt @@ -0,0 +1,4 @@ +२२ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5338.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a894eafe87043b052d2216f0120d441f41db78ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5338.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रॅहाम पॉल थॉर्प (१ ऑगस्ट, इ.स. १९६९:फार्नहॅम, सरे, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +थॉर्प १०० कसोटी सामने खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5354.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e5c18b37eff3ec5a795d4fccff705d2ade74114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5354.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम डेव्हिड लॉइड (१ जुलै, १९६९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९६ ते १९९८ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. याचे वडील डेव्हिड लॉईड देखील इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5358.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c780f0b2f9679c702a2839f60c1e8ca82ae854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5358.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम बॅरी स्टीव्हन्सन (१६ डिसेंबर, १९५५:यॉर्कशायर, इंग्लंड - २१ जानेवारी, २०१४:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९८० ते १९८१ दरम्यान २ कसोटी आणि ४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5360.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1820cf47ed04f3a01eb0a1a435a8bb2d3f3ee4ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5360.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅहाम कोलिन स्विफ्ट (जन्म ४ मे १९४९) हे इंग्लिश लेखक आहे. +स्विफ्टच्या काही पुस्तकांचे चित्रीकरण करण्यात आले आहे, जसे की वॉटरलँड (१९९२), शटलकॉक (१९९३), लास्ट ऑर्डर्स (१९९६) आणि मदरिंग संडे (२०२१). त्यांची कादंबरी लास्ट ऑर्डर्स १९९६ च्या जेम्स टेट ब्लॅक मेमोरियल प्राइज फॉर फिक्शन आणि १९९६ च्या बुकर पारितोषिकाची एक वादग्रस्त विजेती होती, कारण विल्यम फॉल्कनरच्या ॲज आय ले डाईंगच्या या कादंबरीच्या कथानकात आणि संरचनेत अनेक समानता आहे.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5390.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acbbd123247a223c0a4f791fb4e8cb2d38bce9b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5390.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5396.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a820e88c05fcbb1121dd2c93a9aaaf319b0ba67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5396.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेग मॉर्गन (फेब्रुवारी ६, इ.स. १९८९:ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका - ) हा  न्यूझीलंडकडून ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5410.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccec923fab38fba5b4409d052eb8e334cf7a0240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5410.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेगरी टायरोन टेलर (जन्म १४ डिसेंबर १९८७) हा बहामास क्रिकेट खेळाडू आणि बहामास राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. टेलर हा डावखुरा फलंदाज आहे जो डावखुरा गोलंदाज म्हणूनही गोलंदाजी करतो. टेलर अधूनमधून यष्टिरक्षक म्हणूनही खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5437.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acbbd123247a223c0a4f791fb4e8cb2d38bce9b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5437.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोव्हेंबर ३, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5471.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9186782dc3f8bb011a8ea2b93beb812055eb692e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5471.txt @@ -0,0 +1,6 @@ +ग्रेट लीप फॉरवर्ड  (चीनी :中國武術पिन्यिन中國武術) तथा महान प्रगत झेप ही चीन मधील एक सामाजिक व आर्थिक मोहीम होती. चीनच्या साम्यवादी पक्षाद्वारे ही मोहीम १९५८ ते १९६२ च्या दरम्यान राबवण्यात आली. अध्यक्ष माओ झेडॉंग प्रणित या मोहिमेंतर्गत चीनच्या अर्थव्यवस्थेचे शेतीप्रधान अर्थव्यवस्थेतून समाजवादी अर्थव्यवस्थेत रूपांतर करण्यात आले. यासाठी जलद औद्योगिकीकरण केले गेले. यामुळे चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला. + +ह्या मोहिमेमुळे ग्रामीण चीनी लोकांच्या जीवनातील महत्त्वाचे बदल म्हणजे जब्रण शेती एकत्रीकरणाचे वाढते घुसडण. खासगी शेती वर बंदी घालण्यात आली होती, व जी लोक ती पार पडत त्यांचा छळ करून त्यांना प्रति-क्रांतिकारी घोषित करण्यात येत असे. ग्रामीण लोकांवर ह्या अटी सार्वजनिक श्रम सत्र घेऊन व सार्वजनिक ताण आणून लादल्या जात होत्या. लोकांना सक्तीचा कष्ट सुद्धा करावा लागला होता. ग्रामीण औद्योगिकीकरण, जे मोहिमेचं प्राध्यान्य होत, त्याला मोहिमेंच्या चुकांमुळे निरस्त करण्यात आलं. +जगातील अनेक इतिहासकारांने म्हटले आहे की ग्रेट लीप फॉरवर्ड मुळे करोडो लोकांचा जीव गेला.[१] किमान अंदाज हा १ कोटी ८० लाख, व यु शिग्वांग ह्याच्या विस्तृत संशोधनाने मोहिमे मध्ये झालेल्या मृत्यूंची संख्या साडे पाच कोटीच्या सुमारास सांगितली आहे.[२] इतिहासकार फ्रांक दिकोतर म्हणतो की ग्रेप लीप फॉरवर्ड ह्याचा पाया "जबरदस्ती, आतंक व पद्धतशीर हिंसा" ह्यामध्ये होता, व त्यामुळे "मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक बहुसंख्य मारहाण" झाली. [३] +ग्रेट लीप फॉरवर्डच्या दरम्यान चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रतिगमन झाले. १९५८ - १९६२ हा त्या दोन पैकी एक काळ होता (दुसरा म्हणजे चीनची सांस्कृतिक क्रांती) जेव्हा चीनची अर्थव्यवस्था संकुचित झाली. राजनीतिक अर्थतज्ञ द्वाइत पर्किन्स म्हणतो "भव्य गुंतवणूक करण्यात आली ज्याच्या बदल्यात थोडेफार.. किव्वा शून्य उत्पादन वाढले. थोडक्यात ग्रेट लीप फॉरवर्ड ही चांगलीच  महाग आपत्ती होती. [४] +मार्च १९६० व मे १९६२ च्या संमेलनांमध्ये, मोहिमेचे नकारात्मक परिणामंचा कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ चायना ह्यांने अभ्यास केला व माओ झीडोंग ह्यांच्यावर मोठ्या पातळीवर टीका करण्यात आली. पक्षातील माफक (मोडरेट) सदस्य जसे राष्ट्रपती लियू शाओकी व देंग शाओपिंग हे सत्ते मध्ये आले, व अध्यक्ष माओंना पक्षात मर्यादित करण्यात आले, ज्यामुळे त्यांनी १९६६ला सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5479.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed4a923bf877148e930dbaf4b3758c495c02338a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5479.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेटर कैलास विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना २००८मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_548.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36c1ccde58f93c06ca4787f6f1765e612fcd81af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_548.txt @@ -0,0 +1,2 @@ + +क्रिस्टीन मरी क्रिस एव्हर्ट (२१ डिसेंबर, इ.स. १९५४ - ) ही अमेरिकेची टेनिस खेळाडू आहे. एव्हर्टने १८ एकेरी आणि तीन दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5496.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9edde612d0e75ce5e8fcf9711a062b3df4d2a3e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5496.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्रेटा अर्न (हंगेरियन: Gréta Arn;१३ एप्रिल, इ.स. १९७९:बुडापेस्ट, हंगेरी - ) ही एक हंगेरीयन टेनिसपटू आहे. १९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणारी अर्न सध्या सर्वोच्च क्रमवारीची हंगेरीयन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5508.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0056f1184d8b00ef6c97b8dc86f2afcdd30fdb62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5508.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेनव्हिल क्रिकेट मैदान हे जर्सीच्या सेंट सेव्हियर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5522.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ace5da25b4601950cec2d4170763b90080cb45af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5522.txt @@ -0,0 +1,4 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5531.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9338d8e7a3a0e29d9ab39bafa8543128b8c5cf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5531.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + +ग्रेम लॅबरूय (रोमन लिपी: Graeme Fredrick Labrooy) (जून ७, इ.स. १९६४ - हयात) हा श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू होता. इ.स. १९८६ ते इ.स. १९९२ सालांदरम्यान त्याने श्रीलंका क्रिकेट संघाकडून ९ कसोटी व ४४ एकदिवसीय सामने खेळले. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाकडील क्रमांकावर उपयुक्त फलंदाजी करत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5534.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5534.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5541.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ace5da25b4601950cec2d4170763b90080cb45af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5541.txt @@ -0,0 +1,4 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5585.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..587493b0cf2374e109be34cd79fda9f8542f1dbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5585.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेहेम अँटोन शेवालिये (९ मार्च, १९३७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - १४ नोव्हेंबर, २०१७:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९७० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5589.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7012149a8279dae3497edcbcaa56e441fd98dcab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5589.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड (एप्रिल २०, इ.स. १९३९:ऑस्लो:नॉर्वे - ) ही नॉर्वेची भूतपूर्व पंतप्रधान आहे. ही १९८१, १९८६-८९ आणि १९९०-९६ या तीन कालखंडांदरम्यान सत्तेवर होती. +ब्रुंड्टलॅंड १९९८-२००३ दरम्यान विश्व आरोग्य संघटनेची महानिदेशक होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5592.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5be88124339746b638e57786ea1b7918ecb1caf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5592.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रोट रेबर (डिसेंबर २, इ.स. १९११ - डिसेंबर २०, इ.स. २००२) हे खगोलशास्त्राला नवे आयाम देणाऱ्या रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते होते. अवकाशातून येणारे रेडिओतरंग ग्रहण करण्यासाठी १९३७ साली त्यांनी ॲंटिना तयार केला.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5624.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d925e5c89700dcb6e5bf5a576df39c61ca057a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5624.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लिनिस हुल्लाह (८ ऑगस्ट, १९४८:इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९८२ दरम्यान ४ महिला कसोटी, १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5635.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6176f025bacc705ae3dc2b36dbb6518d99774619 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5635.txt @@ -0,0 +1,8 @@ + +ग्लुकोजला ग्रेप शुगर, कॉर्न शुगर व डेक्स्ट्रोज अशीही नावे आहेत. निसर्गात ग्लुकोज द्राक्षे, मध व फळे यांमध्ये असते. रक्ताचाही तो एक घटक आहे. मधुमेह झालेल्या रोग्यांच्या रक्तात त्याचे प्रमाण जास्त असते. ग्लुकोज या नावावरून हे संयुग कार्बोहायड्रेट वर्गातील असून चवीस गोड आहे हे ध्वनित होते. +उसाच्या साखरेचा रेणू एक ग्लुकोज एकक व एक फ्रुक्टोज एकक यांच्या संयोगाने बनलेला आहे. ग्लुकोजची अनेक एकके संयोगित होऊन स्टार्च व सेल्युलोज यांचे रेणू बनतात. +ग्लुकोसाइड नामक संयुगांच्या वर्गात ग्लुकोज हे अल्कोहोल किंवा फिनॉल यांच्याशी संयोग झालेल्या रूपात असते. जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याने) त्यांपासून ग्लुकोज व ती ती संयुगे निर्माण होतात. +ग्लुकोजचे दक्षिण वलनी (+) आणि वाम वलनी (-) एकाच पातळीत कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाची पातळी उजवीकडे वळविणारे व डावीकडे वळविणारे) असे दोन प्रकाशीय समघटक रेणूतील अणूंचे प्रकार व संख्या तीच पण त्यांची मांडणी भिन्न असलेले प्रकार, समघटकता] आहेत. कित्येकदा त्यांचा उल्लेख D व L ही अक्षरे प्रारंभी लावून केला जातो. तथापि ही अक्षरे कार्बोहायड्रेटांचे त्रिमितीय विन्यास (रेणूतील अणूंची अवकाशातील मांडणी) दाखविण्यासाठी वापरण्याचाही प्रघात असल्यामुळे प्रकाशीय वलन दर्शविण्यासाठी (+) व (-) या चिन्हांचा उपयोग करणे अलीकडे रूढ होत आहे [→ कार्बोहायड्रेट]. +नैसर्गिक ग्लुकोज दक्षिण वलनी आहे व यावरूनच त्याला डेक्स्ट्रोज हे नाव पडले आहे. याचा त्रिमितीय विन्यासही D आहे. या लेखात हेच रूप अभिप्रेत आहे +विश्लेषण आणि रेणुभारमापन यांस अनुसरून ग्लुकोजचे रेणुसूत्र C6H12O6 असे ठरते. ॲसिटिक ॲनहायड्राइडाच्या विक्रियेने ग्लुकोजसून पेंटाॲसिटेट मिळते. ब्रोमीन जलाने ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] केल्याने ग्लुकोजपासून एक ग्लुकॉनिक (पेंटाहायड्रॉक्सिल) अम्ल मिळते. या विक्रियांवरून ग्लुकोजच्या रेणूत पाच हायड्रॉक्सिल गट (-OH) आहेत हे स्पष्ट होते. ग्लुकोजचे फेलिंग विद्रावांचे (क्युप्रिक सल्फेट, सोडियम पोटॅशियम टार्टरेट आणि सोडियम हायड्रॉक्साइड एकत्र मिसळून तयार केलेल्या ताज्या विद्रावाचे) ⇨क्षपण  होते. यावरून त्याच्या संघटनेत आल्डिहाइड गट आहे हे दिसून येते. हायड्रोसायनिक अम्लाची समावेशन विक्रिया होऊन ग्लुकोजांचे ग्लुकोजसायनोहायड्रीन बनते. त्याचे जलीय विच्छेदन केले म्हणजे जे अम्ल मिळते त्याचे हायड्रोजन आयोडाइडाने क्षपण केले म्हणजे सर्व हायड्रॉक्सिल गटांच्या जागी हायड्रोजन अणू येतात व n-हेप्टिलिक अम्ल बनते. यावरून ग्लुकोजमध्ये सहा कार्बन अणूंची शृंखला असली पाहिजे असे अनुमान निघते. हा पुरावा लक्षात घेतला म्हणजे ग्लुकोजची संरचना OH·C-CH·OH-CH·OH-CH·OH-CH·OH-CH2·OH अशी ठरते. +परंतु या विवृत शृंखला (जिची टोके एकमेकांस जोडलेली नाहीत अशा कार्बन अणूंची साखळी) सूत्राने ग्लुकोजच्या सर्व रासायनिक गुणधर्मांचे स्पष्टीकरण होत नाही. उदा., ग्लुकोज हे आल्डिहाइडांच्या सर्व विक्रिया दाखवीत नाही. मिथिल अल्कोहॉलच्या विक्रियेने त्यापासून दोन मिथिल ग्लुकोसाइडे मिळतात. त्याचप्रमाणे ग्लुकोज या जलीय विद्रावाचे प्रकाशीय वलन प्रथम असते तेवढेच राहत नाही, कालांतराने ते बदलते आणि मग स्थिरावते (प्रकाशीय वलनांतर). या गुणधर्माचे स्पष्टीकरण ग्लुकोजची वलयी (जिची टोके एकमेकांना जोडलेली आहेत अशी कार्बन अणूंची साखळी असलेली) संरचना दिल्याने होते. एका वलयी संरचनेत पाच कार्बन अणू व एक ऑक्सिजन अणू यांचे षट्‌पदी वलय आहे. त्याला ग्लुकोपायरॅनोज संरचना म्हणतात. दुसऱ्या वलयी संरचनेत कार्बनचे चार अणू व ऑक्सिजनचा एक अणू असलेले पंचपदी वलय आहे. या संरचनेला ग्लुकोफ्यूरॅनोज म्हणतात. वलयी संरचना झाली म्हणजे पाच कार्बन अणू असममित (ज्याला वेगवेगळे चार अणू अथवा अणुसमुच्चय जोडलेले आहेत असे) होतात. विवृत शृंखलेत चारच अणू असममित असतात. त्यामुळे ग्लुकोजची अल्फा आणि बीटा अशी दोन प्रकारची वलयी ग्लुकोसाइडे संभवतात व ती माहीत आहेत. ग्लुकोजच्या विद्रावात विवृत शृंखलारूप व ह्या वलयी संरचना समतोलावस्थेत असतात असे दिसून आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5644.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89dc8b4715bf95347397b2da3175a8bad8cb8eed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5644.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लॅड्स्टन क्लिओफास स्मॉल (ऑक्टोबर १८, इ.स. १९६१:सेंट जॉर्ज, बार्बाडोस - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा १७ कसोटी आणि ५३ एकदिवसीय सामने खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5652.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3691ee9debb7ee72b77a6d4e59e1a6b38450c7c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5652.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्लेंडा मे जॅक्सन (९ मे १९३६ - १५ जून २०२३) एक इंग्रजी अभिनेत्री आणि राजकारणी होती. अभिनयाचा अमेरिकन तिहेरी मुकुट मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी ती एक होती, तिने दोन अकादमी पुरस्कार, तीन एमी पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार जिंकला होता. लेबर पार्टीच्या सदस्या असताना तिने २३ वर्षे संसद सदस्य (एमपी) म्हणून सतत काम केले, सुरुवातीला १९९२ ते २०१० पर्यंत हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी आणि २०१० ते २०१५ पर्यंत हॅम्पस्टेड आणि किलबर्न, सीमा बदलांनंतर. +वुमन इन लव्ह (१९७०) आणि ए टच ऑफ क्लास (१९७३) या प्रणय चित्रपटांसाठी जॅक्सनने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला, परंतु कामाच्या बांधिलकीमुळे ती वैयक्तिकरित्या एकदाही पुरस्कार घेण्यासाठी उपस्थीत नव्हती.[१] तिने संडे ब्लडी संडे (१९७१) साठी प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार देखील जिंकला. तिच्या इतर उल्लेखनीय कामगिरीमध्ये मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१), हेड्डा (१९७५), द इनक्रेडिबल सारा (१९७६), हाऊस कॉल्स (१९७८), स्टीव्ही (१९७८) आणि हॉपस्कॉच (१९८०) यांचा समावेश आहे. बीबीसी मालिका एलिझाबेथ आर (१९७१) मध्ये राणी पहिली एलिझाबेथच्या भूमिकेसाठी तिने दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकले होते. एलिझाबेथ इज मिसिंग (२०१९) मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार दोन्ही मिळाले. +जॅक्सनने रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट मध्ये शिक्षण घेतले. तिने ब्रॉडवे थिएटरमध्ये पदार्पण मारात/साडे (१९६६) मध्ये केले. स्टीव्ही (१९७७), अँटनी अँड क्लिओपात्रा (१९७९), रोझ (१९८०), स्ट्रेंज इंटरल्यूड (१९८४) आणि किंग लिअर (२०१६) मधील तिच्या वेस्ट एंड थिएटर भूमिकांसाठी तिला पाच लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कार नामांकन मिळाले. अभिनयातून २५ वर्षांच्या अनुपस्थिती नंतर तीने किंग लिअर मध्ये पुन्हः काम सुरू केले होते. एडवर्ड अल्बीच्या थ्री टॉल वुमन (२०१८) च्या पुनरुज्जीवनातील भूमिकेसाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळाला. +जॅक्सनने १९९२ ते २०१५ या काळात राजकारणात काम करण्यासाठी अभिनय करणे बंद केले आणि १९९२ च्या युनायटेड किंगडमच्या सार्वत्रिक निवडणुकीत हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी खासदार म्हणून निवडून आले. ब्लेअरच्या पहिल्या मंत्रालयात १९९७ ते १९९९ या काळात त्या कनिष्ठ परिवहन मंत्री होत्या; नंतर तिने टोनी ब्लेअर यांच्यावर टीका केल्या. मतदारसंघाच्या सीमा बदलानंतर, तिने २०१० पासून हॅम्पस्टेड आणि किलबर्नचे प्रतिनिधित्व केले. २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत, तिला ४२ मतांच्या फरकाने बहुमत मिळाले. पुनर्मोजणीनंतर पुष्टी झाल्यावर हा ग्रेट ब्रिटनमधील सर्वात कमी फरकाने विजय होता असे ठरले.[२][३] जॅक्सन २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरल्या नाही आणि अभिनयात परतल्या. +१९५७ मध्ये, जॅक्सन ह्या रॉय हॉजेसला भेटल्या जो एक स्टेज मॅनेजर आणि त्यांच्या थिएटर कंपनीतील सहकारी अभिनेता होता. या जोडीने लवकरच नात्याला सुरुवात केली.[४][५] जॅक्सन आणि हॉजेस यांचा विवाह २ ऑगस्ट १९५८ रोजी लंडनमधील सेंट मेरीलेबोन रजिस्टर ऑफिसमध्ये झाला.[६] त्यांचा मुलगा, डॅनियल पियर्स जॅक्सन हॉजेस, १९६९ मध्ये जन्मला. वुमन इन लव्हचे चित्रीकरण पूर्ण झाले तेव्हा जॅक्सन सहा महिन्यांची गर्भवती होती.[७][८][९][१०] +१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस जॅक्सनचे लग्न अडचणीत आले होते आणि १९७५ मध्ये, तिने हेड्डा गॅबलरच्या प्रकाश दिग्दर्शक अँडी फिलिप्स यांच्याशी प्रेमसंबंध सुरू केले.[११] हॉजेसने त्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक्सनवर घटस्फोटासाठी खटला दाखल केला आणि १९७६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[११] [१२][१३] २०१६ मध्ये ती "दशकांपासून आनंदाने अविवाहित" असल्याचे नोंदवले गेले. [१४] +१५ जून २०२३ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने जॅक्सनचे तिच्या ब्लॅकहीथ घरी निधन झाले.[१५] जॅक्सनला श्रद्धांजली म्हणून, तिच्या मृत्यूच्या दिवशी, बीबीसीने दिस कल्चरल लाइफची पुनरावृत्ती प्रसारित केली, जॉन विल्सनची तिची मुलाखत पहिल्यांदा ऑक्टोबर २०२२ मध्ये दाखवली गेली,[१६] त्यानंतर २०१९ चे एलिझाबेथ इज मिसिंग नाटक प्रसारित झाले.[१७] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5668.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1653e9434cbf0a8817818947a6509b2bd7ab6f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5668.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लेन मेटलँड टर्नर (२६ मे, १९४७:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९६९ ते १९८३ दरम्यान ४१ कसोटी आणि ४१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_567.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596932341d8a9753d0e30756cdf79f369fe53f4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_567.txt @@ -0,0 +1,7 @@ +१२ डिसेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_568.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8344ecc08940f84a5e013934444328999a4a86cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_568.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिस्टोफर ॲंथोनी जॉन क्रिस मार्टिन (२ मार्च, इ.स. १९७७:एक्झेटर, डेव्हन, इंग्लंड - )[१] हा एक इंग्लिश गायक आणि गीतकार आहे. हा कोल्डप्ले या ब्रिटिश संगीतसमूहाचा मुख्य भाग आहे. +मार्टिनने १९९६ साली लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये जॉनी बकलॅंड बरोबर पेक्टोराल्झ नावाचा संगीतसमूह सुरू केला. याचे रूपांतर नंतर कोल्डप्लेमध्ये झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5688.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5688.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5689.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6541c2d21e4548478a675fe89f454315f42befe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5689.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन लुईस फ्राय(1948-2016) (नोव्हेंबर ६, इ.स. १९४८:डेट्रोईट - १८ जानेवारी, २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन संगीतकार, गायक, गीतलेखक व अभिनेता आहे. +फ्राय ईगल्स या रॉक बॅंडचा स्थापक सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5709.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6cc965d0729a1a882a023f68ec2f776819bde19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5709.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्लॉस्टर ( /ˈɡlɒstər/ /ˈɡlɒstər/) हे इंग्लंडमधील एक शहर आहे. देशाच्या ईशान्येतील ग्लॉस्टरशायर काउंटीचे हे प्रशासकीय केन्द्र आहे. ग्लॉस्टर सेव्हर्न नदीच्या काठावर वसले असून वेल्सच्या सीमेपासून २७ किमी अंतरावर आहे. ग्लॉस्टर महानगराची लोकसंख्या अंदाजे १,३२,००० आहे. +ग्लॉस्टर बंदर ग्लॉस्टर आणि शार्पनेस कालव्याद्वारे सेव्हर्नच्या खाडीला जोडलेले आहे. +ग्लॉस्टर शहराची स्थापना रोमन काळात झाली होती. इ.स. ९७ मध्ये सम्राट नर्व्हाच्या सत्ताकाळात हे कॉलोनिया ग्लेव्हम नर्वेन्सिस नावाने ओळखले जात असे. +दुसऱ्या हेन्रीने ११५५ मध्ये मध्ये या शहराला पहिली सनद दिली. १२१६मध्ये नऊ वर्षे वयाच्या तिसऱ्या हेन्रीचा राज्याभिषेक येथे झाला. +ग्लॉस्टरमध्ये मुख्यत्वे सेवा उद्योग आहेत तसेच आर्थिक, संशोधन, वितरण आणि हलकी औद्योगिक कंपन्या येथे आहेत.[१] पूर्वी येथे विमान तयार करणाऱ्या कंपन्या होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5719.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68367f8d52a4b74d193fec21af4225bcc59b4d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5719.txt @@ -0,0 +1,46 @@ +' +पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे [[हरितगृह वायू परिणाम|हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे. +पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो. +गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. +सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. +सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे. +तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहेत. आय.पी.सी.सी. ने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहेत. अनेक तज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालील अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. +हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते[१]. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली. असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात ऊन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात[२]. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे या उर्जालहरी परावर्तित करू शकतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो, त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी. पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात पुन्हा सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली. +तक्ता संदर्भ [३] +वरील तक्त्यात पाहिल्याप्रमाणे वाफ, कार्बन डायॉक्साईड हे प्रमुख वायु आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्ग निर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बऱ्यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायु म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही[३]. +ह‍रितगृह परिणामात दुसरा महत्त्वाचा वायु म्हणजे कर्ब वायू (कार्बन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या युगात जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसा व खनिज तेलावर आधारित उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सूरु झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डायॉक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरू झाले. इ.स. १९७०च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाउल टाकून उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सूरू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये इ.स. १७६०च्या सुमारास झाली[४] त्यावेळेस वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण २६० पीपीएम इतके होते. इ.स. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएमच्या जवळ पोहोचले आहे[५]. हे प्रमाण वाढण्यास दुसरे तिसरे कोणीही नसून केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्षाच्या प्रकाशसंश्लेषणा नंतर तयार झालेला कोळसा व खनिज तेल गेल्या शंभर वर्षात अव्याहतपणें जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मुख्यत्वे वाहनांच्या पेट्रोल व डिझेल साठी किंवा कोळसा वीजनिर्मितीसाठी व इतर अनेक कारणांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खनिज पदार्थ वापरत आहोत व त्याचा धूर करून कार्बन डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील कार्बन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएमच्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणार हे स्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. शेजारील आकृतीत पाहिल्याप्रमाणे जशी कार्बन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासून वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पृथ्वीचे सरासरी तापमान देखिल वाढले आहे. म्हणूनच हरितवायूंनीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढवले या विधानाला ही आकृति जोरदार पुरावा आहे. +केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नांमुळे मिथेनचेही वाताव‍रणातील प्रमाण वाढत आहे. इ.स. १८६० मधील मिथेनचे प्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होते व आज २ पीपीएम [३] इतके आहे. मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे.[६] त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. +क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू आहे. हे वायू मानवनिमिर्त असून ते इ.स. १९४०च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू फ्रीजमध्ये, एरोसोल कॅनमधे आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्यानं शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. आता सीएफसी वापरावर बंदी आहे, पण बंदी नसताना भरपूर नुकसान झालेले आहे. हे वायू पृथ्वीजवळ असताना नुकसान न करता ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात, तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या (O3) या रूपाचं ऑक्सिजनच्या सामान्य रूपात ( O2 ) रूपांतर करतात. हा ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रारणे वातावरण तापवतातच आणि त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. तिसरा हरितगृह वायू म्हणजे मिथेन. पाणथळजागी कुजणाऱ्या वनस्पती, कुजणारे इतर कार्बनी पदार्थ यातून मिथेन बाहेर पडून हवेत मिसळतो. टुंड्रा प्रदेशात जी कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्मा फ्रॉस्ट) आहे , त्यात पृथ्वीवरचा १४ टक्के मिथेन गाडलेल्या वनस्पतींच्या अवशेष स्वरूपात आहे. पृथ्वीचं तापमान वाढतंय तसतशी गोठणभूमी वितळू लागली असून त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर सुटणारा मिथेन वातावरणात मिसळू लागला आहे. सागरतळी जे कार्बनी पदार्थ साठलेले आहेत त्यांचा साठा पृथ्वीवरील दगडी कोळशांच्या सर्व साठ्यांपेक्षा काही पटीनं मोठा आहे. बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा किंवा सागरतळाची भूभौतिक कारणांनी हालचाल होते तेव्हा या मिथेनचे (आणि इतर कार्बनी वायूंचे) मोठमोठे बुडबुडे एकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बृहतबुदबुदांनी (प्लूम्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे मिथेनचे बुडबुडे ओखोत्स्क सागरात रशियन शास्त्रज्ञांनी आणि कॅरिबियन सागरात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नांेदले आहेत. हे बुडबुडे काहीवेळा एखाद्या शहराच्या लांबी-रुंदीचेदेखील असू शकतात. सागरपृष्ठावर येईपर्यंत ते मोठे होत होत फुटतात. त्यामुळं सागरात अचानक खळबळ माजते. +जगाची वाढती लोकसंख्या - वाढत्या जगाच्या लोकसंख्येमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. +प्राण्यांची वाढती संख्या - कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढण्याकरिता आणखी एक कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्यांची प्रचंड संख्या. अमेरिकेतील कडक कायदे टाळण्याकरिता तिथले वराहपालक मेक्सिकोत वराहपालन केंद्रे काढतात. तिथे एकेका केंद्रावर काही लाख प्राणी असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यू झीलंडमध्ये लोकसंख्येचा अनेकपट मेंढ्या आहेत. जगातील कोंबड्यांची तर गणतीच करता येणार नाही. हे सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. शिवाय मलमार्गावाटे मिथेन हा घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. हा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. +सूर्याकिरणांची दाहकता- सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही,त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे. +ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखिल जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखिल होऊ शकतो. कारण वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोषून घेण्यात कार्यक्षम असतात. ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने तापमान एखाद दुसरे वर्षच कमी जास्त होउ शकते. त्यामुळे ज्वालामुखीचा तापमानावर परिणाम तात्कालिन असतो. +एल्-निनो परिणाम- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणामामूळे मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो. एल्-निनो परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता. +"'औद्योगिक क्रांती"' - औद्योगिक क्रांती घडल्यानंतर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडाय ऑक्साईडची निमिर्ती होते. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्साईड वायूबरोबर काही कोळशामध्ये असलेल्या गंधक आणि त्याची संयुगे यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत मिसळू लागला. विसाव्या शतकात कोळसा याच्या बरोबर खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. नैसर्गिक तेल आणि वायू आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये भरपूर भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला. +सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. पुर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अश्याच प्रकारचे महाकाय बदल घडून आले होते. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे. +इ.स. १९६०च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला[७] परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड होते. इ.स. १९९०च्या दशकात ओझोनच्या प्रश्नाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील काय झाले आहेत याचा मागोवा घेणे चालू झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. कारण सोपे आहे, तापमान वाढीने पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळाणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले व हिमनद्या मागे हटू लागल्या. इ.स. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे[८].[९]हिमालय, आल्प्स, आन्देस व रॉकि या महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. +हिमनद्यांच्या वितळण्याबरोबर आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलॅंडमधील या ध्रुवीय प्रदेशात प्रचंड मोठे हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे[१०]. खरेतर जागतिक तापमानवाढी आगोदरही वितळण्याची प्रक्रिया चालू होती. परंतु जागतिक तापमानवाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले व वितळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलॅंडमध्ये असे प्रचंड् हिमनग आहे. येथील हिमनग दोन प्रकारात विभागता येतील. पाण्यावरील हिमनग, व जमीनीवरील हिमनग. आर्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलॅंड व अंटार्टिकामधील हिमनग हे मुख्यत्वे जमीनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा साधारणपणे बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा आपणास पाण्यावरती दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलॅंडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल. व अंटार्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल [३] व असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात रहाणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयोर्क लॉस ॲंजेलिस व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बांग्लादेश व नेदरलॅंड सारखे देश ज्यांची बहुतांश देशाची समुद्रासपाटीपासून ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशांमधील बहुतेक भाग पाण्याखालीच असेल. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार आहे. +हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्टपणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले आहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हेदेखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. युरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्षी जुलै २६ रोजी मुंबईत व महाराष्ट्रात न: भूतो अश्या प्रकारचा पाउस पडला होता[११]. युरोप व अमेरिकेत देखिल पावसाचे प्रमाण वाढलेले आहे परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे व पूर्वीप्रमाणे थंडी अनुभवायास मिळत नाही हा तेथिल लोकांचा अनुभव आहे[३]. पावसाचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले नाही. तर काही ठिकाणी लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे जगातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन त्या भागात दुष्काळांचे प्रमाण वाढेल. अफ्रिकेचा पश्चिम किनाऱ्यावर असे परिणाम दिसत आहे तर इशान्य भारतात देखिल पावसाचे प्रमाण कमी होण्याचे भाकित आहे तर थारच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकित आहे. थोडक्यात हवामानात बदल आपेक्षित आहेत. +हवामानातील बदल युरोप व अमेरिकेसारख्या देशात स्पष्टपणे दिसून् येतील. इटली मध्ये मूमध्य समुद्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमुळे फ्रान्स व जर्मनीमध्ये पश्चिम युरोपीय हवामान प्रकारच्या देशात अनुभवणे शक्य आहे तर. टुंड्रा प्रकारच्या अतिथंड प्रदेशात पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान अनुभवणे शक्य आहे.वाळवटांचीही व्याप्ति वाढणे हवामानातील बदलांमुळे आपेक्षित आहे. +महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचंड प्रवाहांच्या दिशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहांची दिशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे आत्ताच भाकित करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पृथ्वीवर पूर्वीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज्ञ नेहेमी विचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्ट्रिम प्रवाह व उत्तर अटलांटिक प्रवाह. या प्रवाहांमध्ये बदल झाल्यास युरोप व अमेरिकेचे तापमानात अचानक बदल घडून तेथे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यतेवर हॉलिवूडमध्ये द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. +१९९७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद देशांनी क्योटो प्रोटोकॉल हा करार केला. या प्रोटोकॉलमध्ये त्यावेळी औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांनी मान्य केले की ते इ.स. २००५ ते २०१२ पर्यंत आपापल्या देशातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा पाच टक्के कमी आणतील. या कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न केले, पण कोणताच देश हे उद्दिष्ट गाठू शकला नाही. जर्मनी मध्ये या कराराच्या निमित्ताने नवीकरणीय ऊर्जेबाबत बरीच प्रगती झाली, हा एक अनुकूल परिणाम झाला[१२]. हरितगृह वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे देश जबाबदार आहेत. याचे मुख्य कारण त्यांचा मोठ्या प्रमाणावरील खनिज इंधनांचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितगृह वायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व हा देश शेवटपर्यंत क्योटो करारात सहभागी झाला नाही. त्यामुळेही या करार कमकुवत झाला होता. +२०१५ साली सर्व देशांनी मिळून जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी पॅरिस करार हा नवा करार केला आहे. +जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लॅंस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात. +सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१३] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्न आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीयरित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की आत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरूपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरून मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे. +(English : CO2 capture and storage) उर्जा निर्मिती साठी मग ती कारखान्यातील कामांसाठी असो, की घरगुती विजेसाठी असो की वाहने चालवणाऱ्यासाठी असोत. यासाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. (अपवाद म्हणजे वीजनिर्मिती ही जलविद्युत अथवा पवनचक्यांमधील असली तर). या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डायॉक्साईड वातावरणात जाण्यापासून रोखणाऱ्या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळश्याच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डायॉक्साईड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डायॉक्साईड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डायॉक्साईड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत.[१४] +वरील प्रक्रिया आज औद्योगिक स्तरावर प्रचलित आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर नाहीत. त्यामुळे अजून स्वस्त प्रक्रियांचा शोध लावणे चालू आहे. +कार्बन डायॉक्साईडची साठवण- पहा: सी.ओ.२ स्टोरेज हा प्रकार विज्ञानाला अतिशय नवीन् आहे. वरील प्रक्रियेतून वेगळ्या केलेल्या कार्बन डायॉक्साईडला जमीनीखाली पुरणे अथवा खोल समुद्रात सोडणे हा पर्याय आहे. सध्या शास्त्रज्ञ याला कश्या प्रकारे जमीनीत पुरता येईल. पुरणे सुरक्षित असेल का? त्याला सीलबंद कसे करता येईल. इत्यादी प्रश्णांची उत्तरे शोधण्याचे काम चालू आहे. कार्बन डायॉक्साईडला, पेट्रोल अथवा नैसर्गिक वायूंच्या रिकाम्या खाणींमध्ये पुरणे सर्वात रास्त मार्ग आहे. या प्रकारे अश्या रिकाम्या खाणींचा पुन्हा वापर होईल. +कार्बन डायॉक्साईडला रोखून साठवण करायची असल्यास सध्या कार्यरत असणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. भविष्यात तयार होणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये हा मुद्दा लक्षात घेउनच त्याचे नियोजन करावे लागेल. +कार्बन् डायॉक्साईडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के) प्रदूषकांची निर्मिती होते[३][१७]. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात. अभ्यासातील पहाणी नुसार ३३- ३७ टक्के कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन हे वाहनांमुळे होत आहे[१७]. परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील कार्बन डायॉक्साईड रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इंधने शोधणे जेणेकरून या इंधनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन् होणारच नाही. +हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन् आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते.[१८] पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. सध्या हायड्रोजनचे नियोजन कसे करायचे याचे उत्तर शास्त्रज्ञ शोधत आहेत.[१९] हायड्रोजन हा हलका वायु असल्याने त्याला केवळ दाबाखाली (Pressurised) साठवता येते. अतिशय ज्वालाग्राही असल्याने याचे इंधन म्हणून वापरण्यावर बंधने आहेत. +जैविक इंधने- शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांतून निर्माण होणाऱ्या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने मुख्यत्वे सूर्य प्रकाशापासून होणाऱ्या प्रकाश संश्लेशणातून तयार होता. या इंधनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती अटळ असले तरी आपणास खनिज तेलांपासून अथवा कोळश्यापासून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळता येते. अशी इंधने सी.ओ.२ न्यूट्रल मानण्यात येतात[२०]. भाताचे तूस, उसाचे चिपाड ही काही जैविक इंधनांची उदाहरणे आहेत. +अपारंपारिक उर्जास्रोत- पहा अपारंपरिक ऊर्जास्रोतसध्या अपारंपारिक उर्जास्रोताच्या निर्मितीवर बहुतांशी देशांचा भर आहे. अपारंपारिक स्रोत म्हणजे ज्यात खनिज संपत्तीचा वापर केला जात नाही असे स्रोत. जलविद्युत, पवनचक्क्या, सौरउर्जेचा विविध प्रकारे वापर, बायोगॅस निर्मिती, शेतीमालाचे वायूकरण (Gasification), भरती ओहोटीपासून जलविद्युत, हे काही अपारंपरिक उर्जास्रोत आहेत. +अणूउर्जा अणूशक्तीपासून मिळवलेली उर्जा म्हणजे अणूउर्जा. अणूउर्जेत हरितवायूंचे उत्सर्जन होत नाही. परंतु किरणोत्सर्गांचा त्रास, अणुभट्ट्यांची सुरक्षितता तसेच अणूउर्जेच्या नावाखाली अण्वस्त्रांचा होणारा विकास अणूउर्जेसाठी लागणारे इंधन व हे इंधन बनवताना होणारे हरितवायूंचे उत्सर्जन यामुळे हा विषय नेहेमीच वादात रहातो व सध्या अणूउर्जा हा जागतिक तापमानवाढीवर पर्याय नकोच असा सुर आहे.[२१] +उत्सर्जनावर कर- हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा उत्तम आहे. हा कर सरळपणे इंधनावर लावला जाऊ शकतो. किंवा इंधनाच्या वापरानंतर एखाद्या उद्योगाने किती हरितवायूंचे उत्सर्जन केले याचे गणित मांडून केला जाऊ शकतो. ज्यादा कराने इंधनाच्या वापरावर बंधने येतील असा अंदाज आहे व उद्योगधंदे नवीन प्रकारच्या हरितवायूरहित इंधनामध्ये जास्त गुंतवणूक करतील असा अंदाज आहे. ज्यादा कराने अर्थव्यवस्था संथ होण्याची शक्यता आहे असे दुसऱ्या बाजून सुर आहे. +निर्बंध लादणे- हरितवायूंचे उत्सर्जनांची पर्वा न करणारे देश अथवा उद्योग धंदे यांच्यावर आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरून त्यांना हरितवायूंची पर्वा करणे भाग पडेल असे काहीसे करणे. +कार्बन क्रेडिट - विकसित देशांमध्ये क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत हरित वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करावे लागले असते. विकासाची भूक प्रचंड असताना असे बदल काही देशांसाठी दिवाळखोरीचे कारण बनू शकते. तसेच सामाजिक प्रश्नही उदभवण्याची शक्यता आहे. यासाठी क्योटो प्रोटोकॉलमध्ये क्लिन डेव्हलपमेंट मेकॅनिसम (सी.डी.एम्) अंतर्गत कार्बन क्रेडिटची सोय केली गेली होती.[२२][२३] या कलमानुसार विकसित देशांनी अविकसित देशात हरितगृह वायूंचे उत्सर्जन टाळून विकास केल्यास त्याचा फायदा त्यांना मिळतो. उदाहरणार्थ अफ्रिकेतील एखाद्या देशात फ्रान्सने पवनचक्क्यांची निर्मिती केली व त्या देशाच्या विकासात हातभार लावला तर पवनचक्क्यांनी जेवढे हरितवायूंचे उत्सर्जन वाचवले ते फ्रान्स या देशाच्या खात्यात जमा होते[२४]. अथवा एखादा आजारी उद्योग समूह जर कारखाने बंद करत असेल तर त्या कारखान्याकडून होणारे उत्सर्जनाचे प्रमाणपत्र इतर देश अथवा इतर कंपनी विकत घेउ शकते. पूर्व युरोपात असे बरेच उद्योगसमूह होते ते १९९० च्या सुमारास चांगली कामगीरी करत होते व सोविएत संघाच्या पतना नंतर हे उद्योग समूह ढेपाळले. परिणामतः रशियामधील व पूर्व युरोपातील अश्या बऱ्याच कंपन्यांनी आपले उत्सर्जनाचे प्रमाणपत्र श्रीमंत कंपन्यांना विकणे चालू केले आहे[२५]. याला कार्बन क्रेडिट असे म्हणतात. काही टिकाकारांच्या मते ही पद्धत जवाबदारीतून पळवाट आहे व गंभीर विषयाचे बाजारीकरण केले आहे[२६]. +कविता +अरे माणसा माणसा, +कधी होशील तू माणूस? +ज्यावरी तू निर्भर, +त्यावरी झालास तू क्रूर diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5731.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4c59e5b16c6c41d7dc4f6275c68294b22d2f755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5731.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप क्लेमेंट चौथा (नोव्हेंबर २३, ---:सें-गिलेस-दु-गार्द, फ्रांस - नोव्हेंबर २९, इ.स. १२६८:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. हा फेब्रुवारी ५, इ.स. १२६५ पासून मृत्युपर्यंत पोपपदावर राहिला. +याचे मूळ नाव ग्वा फॉस्वा ले ग्रोस असे होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5732.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b55c1ae6f8299900997eaf5be372115247a42b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5732.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472 + +ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे. +ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5755.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f6401e2d486872373d9cb9f80dfaaae11f9ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5755.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वादालकॅनाल मोहीम तथा ग्वादालकॅनालची लढाई किंवा ऑपरेशन वॉचटॉवर ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑगस्ट ७, इ.स. १९४२ ते फेब्रुवारी ९, इ.स. १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. ग्वादालकॅनाल बेट व आसपासच्या समुद्रात लढली गेलेली ही लढाई दोस्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध चढविलेले पहिले मोठे आक्रमण होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5767.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f6401e2d486872373d9cb9f80dfaaae11f9ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5767.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वादालकॅनाल मोहीम तथा ग्वादालकॅनालची लढाई किंवा ऑपरेशन वॉचटॉवर ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑगस्ट ७, इ.स. १९४२ ते फेब्रुवारी ९, इ.स. १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. ग्वादालकॅनाल बेट व आसपासच्या समुद्रात लढली गेलेली ही लढाई दोस्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध चढविलेले पहिले मोठे आक्रमण होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5769.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f6401e2d486872373d9cb9f80dfaaae11f9ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5769.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वादालकॅनाल मोहीम तथा ग्वादालकॅनालची लढाई किंवा ऑपरेशन वॉचटॉवर ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑगस्ट ७, इ.स. १९४२ ते फेब्रुवारी ९, इ.स. १९४३ दरम्यान लढली गेलेली लढाई होती. ग्वादालकॅनाल बेट व आसपासच्या समुद्रात लढली गेलेली ही लढाई दोस्त राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धात जपानविरुद्ध चढविलेले पहिले मोठे आक्रमण होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5773.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61647efea8012e6af2b97233bcbfbd468fc3f288 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5773.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोनेहोस काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडो मधील ही काउंटी न्यू मेक्सिकोच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ८,२५६ होती.[१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र कोनेहोस गावात[२] +कोनेहोस काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक असून याची रचना १ नोव्हेंबर, १८६१ रोजी ग्वादालुपे काउंटी या नावाने झाली. एक आठवड्याने याचे कोनेहोस असे नाव दिले गेले. हे नाव या प्रदेशात सापडणाऱ्या सशांवरून स्पॅनिश नाव दिलेले आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सुरुवातीस ग्वादालुपे गावात होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5800.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ad2decc77045f61aad4b3685a38b207387cbc67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5800.txt @@ -0,0 +1,6 @@ + +हा लेख ग्वाल्हेर जिल्ह्याविषयी आहे. ग्वाल्हेर शहराविषयीचा लेख येथे आहे. +ग्वाल्हेर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +ग्वाल्हेर सन १९४८ ते १९५६पर्यन्त मध्य भारताची राजधानी होते, जेव्हा मध्य प्रदेश भारताला जोडला गेला, तेव्हा याला जिल्ह्याचे स्वरूप देण्यात आले. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5823.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37deb5d04a83e3636c1862bb28c2881bbdc3b853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5823.txt @@ -0,0 +1 @@ +लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5842.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e1f63ef470605794bbe78b85993f73c69293c98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5842.txt @@ -0,0 +1,3 @@ +घंगाळे हा एक पुरातन भांड्याचा प्रकार आहे. +घंगाळ भांडे सर्वसाधारण तांबे किंवा पितळ व क्वचितच अल्युमिनियम या धातूंचे असते. या भांड्याचा आकार खोलगट असून त्याला उचलण्यासाठी दोन बाजूंना दोन कडी असतात. +घंगाळ्याचा पूर्वीच्या काळी आंघोळीचे पाणी ठेवण्यासाठी केला जात होता. आता या भांड्याचा वापर जवळजवळ नाहीसा झाला आहे. तरीही अजूनही काहीप्रमाणात या भांड्याचा वापर खेडेगावामध्ये केला जातो. तर नागरीभागात शोभेची वस्तू म्हणून देखील याचा वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_585.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2822b4e20ed1bb1c9421d2795ed10d6c2d5ee78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_585.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +क्रिसमस द्वीप हे हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. हे बेट ऑस्ट्रेलियाच्या नैर्ऋत्येला २,६०० किमी अंतरावर व इंडोनेशियाच्या ५०० दक्षिणेला ५०० किमीवर आहे. +क्रिसमस द्वीपमध्ये सुमारे ७६% लोक हे बौद्ध धर्मीय आहेत. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5856.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705380c2af1a886b86e6f41dac95dbd0931c53c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5856.txt @@ -0,0 +1 @@ +हे मातीच्या मडक्यापासून बनविण्यात येणारे एक प्रकारचे वाद्य आहे.[ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5857.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb88f6a103c0c22f024b4bd1deb747a10d04b63f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5857.txt @@ -0,0 +1 @@ +घटमपूर हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5869.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4f95577fbd6109dcb3db01c863c15d675b25a9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5869.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू विवाहाच्यावेळी लग्न घटिकेचा उल्लेख होतो. घटिका म्हणजे [वेळ] ही वेळ समजण्यासाठी व अचूक मुहूर्त साधण्यासाठी घरिकापात्राचा उपयोग केला जाई. एका मोठ्या घंघाळसदृश मोढ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये छिद्र पाडलेली वाटी सोडली जात असे या वाटीमध्ये हळूहळू पाणी चढून ती काठोकाठ भरल्यानंतर बुडत असे. याच क्रियेला घटका भरली असे म्हणत. एक घटका म्हणजे २४ मिनिटे. या प्रकारे अडीच घटका म्हणजे एक तास होत असे. अशा प्रकारे पुरातन काळातील वेळ सांगणारे तंत्र म्हणजे घटकापात्र. यावरूनच घड्याळ हा शब्द निघाला. +सूर्योदयानंतर किथी वेळ झाला हे पाहण्यासाठी सूर्योदय झाला की लगेच घटिका मोजायला सुरू करीत असत. या प्रकारची घटिकापात्रे मंदिरे/मशिदींमध्ये ठेवलेली असत.तसेच राजांच्या दरबारात वापरत व प्रत्येक घटकेची नोंद करण्यासाठी एक खास व्यक्ती नेमली जात असे. ही व्यक्ती दर अडीच घटकांनंतर म्हणजे दर तासाला टोल देत असॆ. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5880.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..892a246035ee7845653ff040ad67527a7c418468 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5880.txt @@ -0,0 +1,2 @@ +घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - १०० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घनसावंगी मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. घनसावंगी तालुका, २. जालना तालुक्यातील विरेगांव आणि पाचणवडगांव ही महसूल मंडळे आणि ३. अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश भैय्या अंकुशराव टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5883.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcd9926c127ea40e1cc3484fabb7fafa65eead39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5883.txt @@ -0,0 +1 @@ +घणसोली हे नवी मुंबईमधील एक उपनगर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5905.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcf3601e24b9c5b6f4327e66516f65a67082866f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5905.txt @@ -0,0 +1 @@ +घनयामिकी [श १] ही भौतिकशास्त्राची एक शाखा आहे, ज्यामध्ये घन पदार्थावरील बाह्य बलांच्या[श २] परिणामांचा अभ्यास केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5916.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..892a246035ee7845653ff040ad67527a7c418468 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5916.txt @@ -0,0 +1,2 @@ +घनसावंगी विधानसभा मतदारसंघ - १०० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, घनसावंगी मतदारसंघात जालना जिल्ह्यातील १. घनसावंगी तालुका, २. जालना तालुक्यातील विरेगांव आणि पाचणवडगांव ही महसूल मंडळे आणि ३. अंबड तालुक्यातील वडी गोद्री आणि गोंदी ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. घनसावंगी हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश भैय्या अंकुशराव टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_592.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..095e23a76e32b589a24d9c0d469fa16050d3ee29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_592.txt @@ -0,0 +1 @@ +हा जर्मनीचा माजी फुटबॉल खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5927.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5927.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5935.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61b042c7fe1f6fc3fb91fe3e04ed32e6b74e174f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5935.txt @@ -0,0 +1,4 @@ +घरणी नदी ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक नदी आहे. +घरणी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5942.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4dc78d5df92468d4c5eeec1d5a158c578026d50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5942.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाल (शास्त्रीय नाव: Hemidactylus frenatus, हेमीडॅक्टिलस फ्रेनाटस ; इंग्लिश: Common House Gecko, कॉमन हाउस गेको ;) हा सरड्यांचा गटातील प्राणी आहे. मूलतः आग्नेय आशिया व उत्तर आफ्रिका खंडांतला हा प्राणी पॅसिफिक गेको, आशियाई गेको अश्या नावांनीही ओळखला जातो. हा निशाचर प्राणी असून निवासी इमारतींमधील दिव्यांजवळ घिरणारे किडे खाण्यासाठी घराच्या, इमारतींच्या भिंतींवर पाली रात्री हिंडताना आढळतात. +पाल या प्राण्याच्या पायला दगडंवर व कपारी मध्ये राहायला आवडते diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5945.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b57141ab10e7414eb4070c416e8c4dd642241d0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5945.txt @@ -0,0 +1 @@ +घरोघरी मातीच्या चुली ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5951.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a0bc546e48d1f4101b738790e9198a90a0c95e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5951.txt @@ -0,0 +1,3 @@ +दोन्ही बाजूला भिंतीसारखे डोंगर असून मधल्या भागात असलेल्या अत्यंत अरुंद दरीला घळ म्हणतात. सह्याद्रीत अनेक घळी आहेत, पण वरंधा घाटातील शिवथर घळ सर्वात प्रसिद्ध आहे . शिवथर घळीतच समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथ रचला. +याशिवाय अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील सांदन घळ, ......... वगैरे घळी कमीअधिक प्रमाणात माहीत असतात. घळ ही अरुंद आणि बऱ्यापैकी लांब दरी असते. तिच्यात प्रवेश केल्यावर दुसऱ्या टोकाला बाहेर पडण्याचा सोपा मार्ग असेलच असे नाही. कित्येकदा त्या टोकाला कडा असू शकतो. +रामघळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5955.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14eddc5e12127a1506f040bdd7270e06c5294efa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5955.txt @@ -0,0 +1,3 @@ +घांगळी हे वारली समाजाचे पारंपरिक वाद्य आहे. हे वाद्य रुद्रवीणेसारखे दिसते. वारली समाजात नृत्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. दिवाळी, शिमगा यांसारखे सण लग्नसमारंभात तसेच प्रार्थना करताना वारली स्त्री-पुरुष शरीर शृंगारून निरनिराळी नृत्ये करतात. त्यावेळी हे वाद्य प्रामुख्याने वाजविले जाते. आपल्याला घांगळी हे वाद्य भू-मातेने दिले आहे, अशी वारली लोकांची श्रद्धा होती. हे वाद्य वाजविणाऱ्यांना घांगळी भगत असे म्हणत. डाव्या हाताने छातीपाशी घट्ट धरून उजव्या हाताने तारांना छेडून भगत हे वाद्य वाजवितो तेव्हा त्याला इतर दोन भगत साथ देतात. +घांगळी हे वाद्य सहजासहजी कोणीही वाजवू शकत नसे. घांगळी भगत होण्यासाठी खास शिक्षण घ्यावे लागते. अनुभवी भगत ही विद्या तरुण मुलांना शिकवितात. याचे शिक्षण पावसाळ्याच्या प्रारंभी सुरू होते व दिवाळीपर्यंत पूर्ण होते. या काळात शिकाऊ भगतांना काही व्रते कडकपणे पाळावी लागतात. जो भगत ही व्रते व्यवस्थित आचरणात आणणार नाही, त्यास शिक्षा केली जात असे. तरीही त्याच्यात सुधारणा झाली नाही तर त्याला शिक्षण देणे बंद केले जाते. त्यामुळे भू-मातेने दिलेले हे वाद्य वाजविण्याची कला अवगत करण्यासाठी प्रचंड तपश्चर्येचीच आवश्यकता असते. +घांगळी वाद्य बनविण्याचे कौशल्य मोजक्या लोकांनाच प्राप्त असे. त्यामुळे समाजात त्यांना भगतांइतकेच स्थान असे. बहुतेक भगत स्वतःच हे वाद्य बनवितात. घांगळी हे वाद्य बनविण्यासाठी दोन सुकलेल्या भोपळ्यांचा वापर केलेला असतो. दोन्ही भोपळ्यांना जोडण्यासाठी उत्तम प्रतीच्या बांबूंचा उपयोग केला जातो. नाद निर्माण करण्यासाठी या बांबूवर तारा बसविलेल्या असतात. या तारा छेडून जो नाद निर्माण होतो त्याच्या तालावर घांगळी भगत भू-मातेची प्रार्थना करणारे गाणे म्हणतो. त्याला पालघर असे म्हणतात. या गाण्याबरोबर भगत कथाही सांगतो. हे वाद्य मोरपिसे, काचेच्या रंगीत बांगड्या, आरसा किंवा बोटांच्या सहाय्याने वाजविले जाते. एका अर्थाने घांगळी हा तंतुवाद्याचा आद्य प्रकार असावा.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5965.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa4366bc2958aa3c3fea274f2da773bf1805e457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5965.txt @@ -0,0 +1,2 @@ +घागुर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5973.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4604e767e8a2793122184490f28ec1a191e2fda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5973.txt @@ -0,0 +1,6 @@ +घाटकोपर हे उत्तर मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. घाटकोपर मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक वर्दळीचे स्थानक आहे. २०१४ साली घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणारा मुंबई मेट्रोचा मार्ग १ उघडण्यात आला. घाटकोपर मेट्रो स्थानक रेल्वे स्थानकाच्या जवळच असून ही दोन्ही स्थानके पादचारी पुलाने जोडली गेली आहेत. +मुंबईच्या अनेक इतर उपनगरांप्रमाणे घाटकोपर दोन भागांत विभागलेले आहे - घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम. घाटकोपर पूर्व भागात उत्तरेच्या दिशेला रशियन कामगार वसाहतीच्या धर्तीवर म्हाडाने (तेव्हाचे हाउसिंग बोर्ड) १९६० च्या दशकात एक वसाहत उभारली. भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावावरून या वसाहतीला पंतनगर हे नाव मिळाले. कामगारांसाठी ही वसाहत असल्याने गिरणी कामगार, खाण कामगार आणि गोदी कामगारांची संख्या मोठी होती. त्याचबरोबर एक मोठी पोलीस वसाहतदेखील पंतनगरमध्ये आहे. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे घर आणि दवाखाना या वसाहतीत होता. दवाखान्यात येणाऱ्या कामगाराच्या समस्या जाणून घेता-घेता त्यांनी कामगार चळवळ उभारली. यामुळे पंतनगरमध्ये अनेक कामगार चळवळींचे रणशिंग फुंकले गेले. पुढे मुंबईतील खाणी बंद झाल्या आणि खाण कामगारही कमी झाला. गिरण्यांच्या ऐतिहासिक संपानंतर गिरणी कामगारही पंतनगरमधून बाहेर पडला. सुरुवातीला मराठी पाठोपाठ दाक्षिणात्य लोकसंख्या जास्त होती. मात्र कामगार संपल्यावर येथील मराठी लोकसंख्या कमी होऊन सन २०००पासून गुजराथी लोकसंख्या वाढत गेली. +पंतनगरमध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचे मल्टिपर्पज टेक्‍निकल हायस्कूल, मराठी विद्यालय व महाराष्ट्र मंडळ या तीन खासगी मराठी शाळा तर डॉमनिक हायस्कूल ही खासगी इंग्रजी शाळा आहे. +त्याच बरोबर महापालिकेच्याही मराठी आणि हिंदी भाषिक शाळा आहेत. पंतनगरमधील दोन पिढ्या या शाळांमध्ये शिकल्या असून शिवसेनेचे खासदार, दैनिक सामनाचे (शिवसेना या संघटनेचे मुखपत्र) कार्यकारी संपादक संजय राऊत हे पंतनगरचे रहिवासी होते. +डॉ. दत्ता सामंत यांनी पंतनगरमध्ये महाराष्ट्र मंडळाची स्थापना करून येथील मराठी कामगारांना एकत्र केले. त्यासाठी त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. डॉ. दत्ता सामंत हे पंतनगरमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ. विनीता सामंत यादेखील काही काळ नगरसेविका होत्या. त्यांच्यानंतर या परिसरात शिवसेनेचे वर्चस्व आले. पुढे राष्ट्रवादी कॉंग्रसच्या राखी जाधव या पंतनगरच्या नगरसेविका झाल्या आणि भाजपचे प्रकाश महेता हे आमदार. +सुभाषचंद्र बोस हे पंतनगरमधील सर्वात मोठे उद्यान असून आकाशातून पाहिल्यावर हे उद्यान कासवाच्या पाठीसारखे दिसते. याशिवाय आचार्य अत्रे मैदान आणि जनरल अरुणकुमार वैद्य मैदान ही दोन क्रीडांगणे पंतनगरमध्ये आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5998.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4ce7a4ed81ff2091934d8b5679dcc384bfd97e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_5998.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_603.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b65af8e33e973f97572be3b4f1dbd31bdc14b34c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_603.txt @@ -0,0 +1 @@ +वसई तालुक्यातील कुपारी समाजाला पोर्तुगीजांनी हिंदू धर्मातुन धर्मांतरीत करून ख्रिस्ती केले आहे. कुपारी समाजाचा मुख्य व्यवसाय भातशेती आणि बागायतीचा आहे. वसई, भाईंदर, नालासोपारा, विरार भागात कुपारी समाजाचे वास्तव्य आहे. कुपारी समाजाची कादोडी किंवा सामवेदी ही भाषा आगरी कोळी बोलीभाषेशी मिळतीजुळती आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6037.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64ae409a446bbb0d12a7ced25f4f356d295a9b1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6037.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाणांद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6047.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e87c4262a383618ad6a8d2e2db3d8b482fc0f31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6047.txt @@ -0,0 +1,17 @@ +घाणोडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२७ कुटुंबे राहतात. एकूण ७९१ लोकसंख्येपैकी ४०९ पुरुष तर ३८२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +विळशेत, कोंडगाव, तळवली तर्फे सातकोर, वेढे, करसुड,चारीबुद्रुक, आपटी बुद्रुक, उपराळे, सातकोर, डोल्हारी खुर्द, सावडे ही जवळपासची गावे आहेत.करसुड ग्रामपंचायतीमध्ये घाणोडे,आणि करसुड ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6053.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ad33de00e00ce2a5f0fb43a9ff62f0e21c413a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6053.txt @@ -0,0 +1 @@ +घाना क्रिकेट असोसिएशन ही घानामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.[१][२] त्याचे मुख्यालय अक्रा, घाना येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6059.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d006966892cce14e4235809190b419895c0a149 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6059.txt @@ -0,0 +1 @@ +घाना फुटबॉल संघ हा आफ्रिका खंडामधील घाना देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. २००६ सालापर्यंत एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पात्रता न मिळवलेला घाना २००६, २०१० व २०१४ ह्या सलग तीन स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे. तसेच त्याने आफ्रिकन देशांचा चषक आजवर ४ वेळा जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6068.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c58c3366479941d5ce4d7b59d7aa767c3054fe2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6068.txt @@ -0,0 +1,2 @@ + घामापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6077.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92bc790ba624df2064824bd76d946ae46b3b68de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6077.txt @@ -0,0 +1,2 @@ + घारफळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6085.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be9e8962a12a760fddb29f24678e472aaf08782b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6085.txt @@ -0,0 +1,2 @@ +घारापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6098.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73092fc9f3d146893e4e0ccdffc34d47510e64b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6098.txt @@ -0,0 +1,3 @@ + +घाशीराम कोतवाल हा मराठी चित्रपट विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकावरून १९७७मध्ये प्रकाशित झाला. +चित्रपटात अली मियॉं, मोहन आगाशे, रजनी चव्हाण, रामी, वंदना पंडित, श्रीराम रानडे यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन कमल स्वरूप, कृष्णन हरिहरन, मणि कौल, सईद अख्तर अणि मिर्झा यांनी केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6109.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c4acb5de6d976a72682fa3a86266061fc4e63ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6109.txt @@ -0,0 +1,19 @@ +घिवंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसररस्ता, शिवाचापाडा रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव २२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४०७ कुटुंबे राहतात. एकूण १९३२ लोकसंख्येपैकी ९२९ पुरुष तर १००३ महिला आहेत. गावाची साक्षरता ३७.३७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४५.८९ आहे तर स्त्री साक्षरता २९.४० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४७१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २४.३८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +वाडोळी, हिरडपाडा, सारसुण, सुर्यनगर, हातेरी, विनवळ, पोयशेत, आल्याचीमेट, कोगदे, चंदगाव, अनंतनगर ही जवळपासची गावे आहेत. ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_611.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03a56186feadddad495398502c615f931ca5566e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_611.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) + +ख्रिस्तीयन जॉंकर (२४ सप्टेंबर, १९८६) हा  दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6149.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f7cf2251a256346102fa2a152202d1fd1ba50d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6149.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोर प्रांत, घौर प्रांत किंवा घुर प्रांत (दारी/पश्तो:غور) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ११ जिल्हे असून येथील लोकसंख्या ७७७,८८२ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र चगचरान आहे. +हिंदूकुश प्रवतांच्या टोकास असलेल्या या प्रांताची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून २,५०० मीटर आहे. येथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6163.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..580776db1f682fda03c2b15bc671f25a46dfea55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6163.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुनर्नवा, अर्थात घेटुळी (शास्त्रीय नाव: Boerhavia diffusa) महाराष्ट्रात वसू किंवा खापरा या नावाने देखील ओळखली जाणारी ही दक्षिण आशिया, प्रशांत महासागरी परिसरातील भूभागात व अमेरिकेच्या दक्षिणेकडील प्रदेशांत आढळणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. हा ०.६६ मी. ते १ मीटर उंचीचा, अनेक वर्षे जगणारा वेल आहे. ग्रीष्मात पुनर्नवा सुकते व पावसाळयात तिला पुन्हा पालवी फुटते. पुनर्नव्यास २.५ सें.मी. ते ४ सें.मी. लांबीची गोल किंवा लंबवर्तुळाकार, मांसल व पांढुरक्या पाठीची पाने असतात. पाने अभिमुख असून, बहुधा त्यांतील एक लहान व एक मोठे असते. पुनर्नव्यास वर्षाऋतूत फुले व फळे येतात. हिची फुले लहान, पांढऱ्या किंवा गुलाबी रंगांची असतात. पुनर्नव्याला पांढुरक्या रंगाचे, मोठे, बळकट व वाळल्यावर पिळा पडणारे मूळ असते. +पुनर्नव्यापासून पुनर्नवासव हे औषधी आसव बनवतात. शरीराच्या एखाद्या अवयवावरील सुजेवर देवदार, सुंठ व वाळा यांसोबत पुनर्नव्याचा काढा गुणकारी मानला जातो. रांताधळेपणात पांढऱ्या पुनर्नवेची मुळी कांजीत उगाळून अंजन लावण्याचा उपाय काहीजण करतात. लघवीची वरचेवर भावना होत असल्यास पुनर्नव्याचा काढा २० ते ४० मिलिलिटर या प्रमाणात रोज दोन वेळा घेतल्यास गुण येतो, असे मानले जाते. तसेच दर चार दिवसांनी येणाऱ्या तापावर श्वेत पुनर्नवाची मुळे दुधात उगाळून देतात. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6178.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d54e490ba89741abf95bbbcc5852733fc71c0b58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6178.txt @@ -0,0 +1,2 @@ + घेरासरसगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6181.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d47bc0b9cc6330dc843f71da94ba49cc1858edc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6181.txt @@ -0,0 +1,10 @@ + +विजयदुर्ग किंवा घेरिया हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक किल्ला आहे.[१] +विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. +विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५०मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.[२] कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. [३] १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. +विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता.[४] ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[५] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे +या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक १३ डिसेंबर, इ.स. १९१६ या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे.[६] +एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला. सदर भिंत ही शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रफीतील तज्ञांनी दुजोरा दिला [७] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_62.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_62.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d78ea086bd290c5d277edb25d67a33e246ac2fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_62.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुपसांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_624.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6f4e6cb9373c44a3b5d3f29ee3781d67924a9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_624.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ ख्वाजा अब्दुल हमीद (३१ ऑक्टोबर, १८९८ - २३ जून, १९७२), हे एक भारतीय उद्योगपती होते. त्यांनी सिपला कंपनीची स्थापना केली. १९३५ मध्ये स्थापन झालेली सिपला ही भारतातील सर्वात जुनी औषध कंपनी आहे. ५२ वर्षांपासून त्यांचा मुलगा युसुफ हमीद हा सध्या ही कंपनी चालवत आहे. [१] +हमीदचा जन्म अलीगढ, उत्तर प्रदेश मध्ये झाला होता. आईचे नाव मसूद जहां बेगम होते आणि वडिलांचे नाव ख्वाजा अब्दुल अली होते. [२] त्यांनी अलाहाबाद विद्यापीठ, अलाहाबाद, उत्तर प्रदेश मधून पदवी घेतली. जर्मनी मधील हम्बोल्ट विद्यापीठातून एमए आणि पीएचडीची पदवी घेतली. ते एम. के. गांधीचे शिष्य होते. अलीगढमध्ये जामिआ मिलिया इस्लामियाची स्थापना त्यांनी जाकिर हुसैन बरोबर मिळून केली. +हमीद यांनी महात्मा गांधीच्या भारतीय राष्ट्रवादाचे अनुसरण केले. हमीदच्या कुटुंबाने १९२४ मध्ये पैसे जमा करून रसायनशास्त्र शिकण्यासाठी इंग्लंडला पाठवले. प्रवासामध्ये त्याने जहाजे बदलली आणि जर्मनीला जाउन पोहचला. त्यावळी रसायनशास्त्रात जर्मनी प्रथम क्रमांकावर होते. बर्लिन तलावावर, त्याला एक लिथुआनियन ज्यूज भेटली, जिच्याशी त्याने विवाह केला. जर्मनीत नाझी सत्ता उदयास आल्यानंतर ते दोघे तिथून पळून गेले. +केमिकल ईंडस्ट्रियल अँड फारमासुटीकल लॅबोरटरीज् (सी आय पी एल ए)ची स्थापना १९३५ मध्ये केली. यावेळी २ लाख रुपयांच्या आरंभीच्या भांडवलाने कंपनीची सुरुवात करण्यात आली. कंपनीने १९३७ मध्ये उत्पादन सुरू केले आणि ती भारतातील सर्वात जुनी औषध कंपनी बनली. [१] त्याचा सर्वात मोठा मुलगा युसुफ हामिदने इंग्लंडमध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास केला आणि आता सिपला कंपनीचा अध्यक्ष आहे. युसुफ आजही कॅंब्रिज विद्यापीठातील त्याच्या रसायनशास्त्राच्या नोटबुकचा आधार घेतो. [३][४] +डॉ. ख्वाजा हामिद यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची कल्पना मांडली आणि त्यास सत्यात उतरवण्यासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)ची स्थापना केली. सीएसआयआरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते सीएसआयआरच्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य राहिले [५]. +त्याच्या आयुष्यातील शेवटच्या चार दशकात त्यांनी भारत मधील फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ट्रीच्या मानकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हे सर्व करण्यामध्ये सिपला कंपनीचा असाधारण वाटा आहे. +डॉ. हामिद हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील कार्यकारी समितीचे मानद प्राध्यापक आणि सदस्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठत सीनेट सदस्य आणि यूकेमधील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीचे सहकारी होते. १९३७ ते १९६२ पर्यंत बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचेही सदस्य होते. यासाठी त्यांनी मुंबईतील कॅबिनेटमध्ये मुस्लिम मंत्री बनण्याची संधी नाकारली होती. हामिदने मुंबईचे शेरीफ म्हणून देखील काम केले होते. +२३ जून १९७२ रोजी डॉ. ख्वाजा अब्दुल हामिद यांचे लहान आजारपणात निधन झाले. [६] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6258.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6236a600f79cc75b5f4cc6a5fcc163d3648c0a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6258.txt @@ -0,0 +1,3 @@ +पावनखिंडीतील लढाई १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील निकराची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद यांच्या सैन्यांत झालेल्या या लढाईत मराठ्यांचे बरेचसे सैनिक मारले गेले परंतु त्यांनी सिद्दी मसूदला खिंडीत थोपवून धरल्यामुळे शिवाजी महाराजांना तेथून निसटून विशाळगडावर जाण्यास वेळ मिळाला.[१][२] +शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर, १६५९ रोजी अफझलखानाचा वध केल्यावर मराठा सैन्य विद्युतवेगाने आदिलशाही मुलुख काबिज करीत निघाले होते. वर्ष संपता त्यांनी रुस्तुमे झमान आणि अफझलखानाचा मुलगा फाजल खान यांना हरवून कोल्हापूर जवळचा पन्हाळा जिंकून घेतला.[३] याचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जौहरला दक्षिणेकडून चाल करण्यास फर्मावले व त्याच वेळी मुघलांशी संधान बांधून उत्तरेकडून हल्ला करविला. शिवाजी महाराज यावेळी पन्हाळ्यावर होते. सिद्दी जौहरने १६६० च्या सुरुवातीस पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याची पूर्ण रसद कापली. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर पन्हाळ्याची स्थिती बिकट झाली आणि किल्ला शिकस्त होणार असे दिसू लागले. यावेळी शिवाजी महाराजांनी तेथून निसटून विशाळगडाकडे जाण्याचा बेत आखला. +पन्हाळ्यावर हल्ले करण्यासाठी सिद्दी जौहरने राजापूरच्या इंग्रजांकडून आधुनिक तोफगोळे विकत घेतले आणि इंग्लिश गोलंदाजांनाही नोकरीवर घेतले. या इंग्रजांनी पन्हाळ्यावर हल्ले करीत असताना आपला ध्वज फडकाविला होता. याचा सूड म्हणून शिवाजी महाराजांनी वर्षअखेरी राजापूरची वखार लुटली आणि तेथील चार अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवले होते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6273.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..587ba1bf9d04cac815ac7f281d559439f9625a39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6273.txt @@ -0,0 +1,24 @@ +२१° ०१′ २२″ N, ७६° ०८′ ५५″ E +घोडसगाव (इंग्रजी : Ghodasgaon) हे मुक्ताईनगर तालुक्यातील एक गाव आहे.[२] हे गाव पूर्णा नदीच्या जवळ बसलेले आहे. गाव जळगाव जिल्ह्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जवळ स्तीत आहे. [३] +घोडसगावची लोकसंख्या ३२८७ आणि क्षेत्रफळ २२२७ हेक्टर आहे.[३] या गावात दोन प्राथमिक मराठी शाळा व एक कनिष्ठ विद्यालय आहे. हे गाव पुर्वी पूर्णा नदीच्या काठी बसलेले होते, १९५९ ला गावाच्या परिसरात भीषण पुर आला होता, त्यावेळेस अनेक लोकांनी गाव सोडले व ते गावापासून 3 किमी वर असलेल्या टेकड्यांवर येऊन स्थायिक झाले, नंतर जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदीकाठच्या गावांचे पुनर्वसन केले व उर्वरित नागरिकांनी सुध्धा शासनाने नियुक्त केलेल्या गावाच्या जागेवर १९९०-२०१० च्या दशकात स्थलांतरण केले, जेथ आता वर्तमानात घोडसगाव बसलेल आहे. +लोकसंख्येची तुलना केली असता लोकसंखेमध्ये घोडसगावचा मुक्ताईनगर तालुक्यामध्ये ५ वा क्र. लागतो.[३] +उन्हाळ्यात या गावाचे तापमान मे मध्ये ४७-४८ ° से पर्यंत वाढते, त्यामुळे येथे उन्हाळा अती उष्ण असतो. +घोडसगाव पुर्वी पूर्णा नदीच्या काठी बसलेले होते, १९५९ ला महापुरात संपूर्ण गाव बुडाले होते, त्यामुळे अनेक नागरिकांनी गावाजवळ असलेल्या झाडांवर चढून स्वतःचे रक्षण केले होते, ते काही रात्री आणि दिवस या झाडांवरच होते, पाणी कमी झाल्यानंतर ते गावात परतले होते. या पुराच्या वेळेला शेकडो लोकांनी गाव सोडले व गावा पासून ३ मैल अंतरावर असलेल्या टेकड्यांवर गाव बसवले. या गावाला स्थानिक भाषेत "बरड" असे संबोधले गेले. +हतनूर धरण बांधले गेल्यामुळे पूर्णा नदीच्या पात्रात वाढ झाली होती तसेच पावाळ्यात वारंवार पुराचा धोका जुन्या घोडसगावला उद्धभवायचा, त्यामुळे १९८०/१९९० च्या दशकात जिल्हा प्रशासनाने या गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला. १९९०-२०१० च्या वर्षात जवळ जवळ सर्वच नागरिकांनी शासनाने नियुक्त केलेल्या जागे वर स्थलांतरण केले, ही नवी जागा १९५९ मध्ये बसलेल्या गावा जवळ होती, तेथे आता घोडसगाव बसलेले आहे. +श्री. विठोबा लक्ष्मण धायडे हे घोडसगावचे पहिले सरपंच होते. +१९०५ पर्यंत हे गाव खान्देश जिल्हात होते, उल्लेख केलेल्या वर्षी तत्कालीन इंग्रज सरकारने खानदेश जिल्हाचे विभाजन केले व पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश हे दोन जिल्हे अस्तित्वात आले. त्यावेळेला घोडसगाव पूर्व खानदेश जिल्यात आले. १९६० ला महारष्ट्र राज्य बनल्यानंतर पूर्व खानदेशचे नामांतर जळगाव जिल्हा करण्यात आले. +हे गाव १९५१ पर्यंत बॉम्बे प्रेसिडेन्सी या राज्यात होते. १९५० च्या दशकात भारत सरकारने, बॉम्बे राज्याची स्थापना केली तेव्हा गाव या राज्यात होते. १९६० ला मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तीतवात आले. +भारत सरकारने सन १९८१ मध्ये घेतलेल्या जनगणनेनुसार, १९८१ मध्ये घोडसगावची लोकसंख्या २११४ होती.[४] १९९१ च्या जनगणनेनुसार १९९१ ला या गावाची लोकसंख्या २५०८ होती.[५] २००१ मध्ये जेव्हा जनगणना झाली तेव्हा या गावाची लोकसंख्या २९३४ भरली.[६] +१९८० च्या दशकात गावात वीज आली. १९९० च्या दशकात गावात ८ वी पर्यंत मराठी शाळा होती, या शाळेचे नाव 'केंद्रीय पूर्ण प्राथमिक शाळा' होते नंतर येथे वर्ग कमी करण्यात आले आणि ४ थी पर्यंत ठेवण्यात आले. +अंदाजे १९८० च्या दशकाच्या अखेरीस जुन्या घोडसगावात विद्यालय स्थापन झाले. +घोडसगाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आहे आणि राष्ट्रीय महामार्ग ५३ जवळ स्तीत आहे.[७] घोडसगाव समुद्र सपाटिपासुन २३१ मिटर उंचीवर वसलेले आहे. +या गावाचे दोन भाग आहेत आणि हे भाग गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ ने विभागलेले आहेत. १९५९ ला महापुरा नंतर बसलेले गाव हे महामार्गाच्या पश्चिम दिशेला आहे आणि त्याला पुर्वी "बरड" म्हणत आता त्याला घोडसगाव (नवे) म्हणून सुध्धा ओडखले जाते तर १९९०-२०१० या काळात पूर्णा नदी काठच्या पुनर्वसन झालेल्या गावाला घोडसगाव पुनर्वसन, घोडसगाव (जुने) म्हणून संबोधले जाते, ते राष्ट्रीय महामार्ग जवळ पूर्व दिशेला बसलेले आहे. घोडसगाव (नवे) पेक्षा लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या मानाने घोडसगाव (जुने) हे मोठे आहे. +कृषी क्षेत्रात ऊस, गहु, कापुस, हरभरा आणिज्वारी या पिकांची येथे मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. मोठया प्रमाणात शेती येथे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. येथे शेतकरी दोन हंगाम घेतात - खरीप आणि रब्बी. +पूर्णा नदी येथे पाण्याचा मुख्य स्रोत आहे, ही नदी गावापासून अंदाजे ३ मैल अंतरावर आहे. गावाच्या परिसरात 'मुरूम तसेच गारा' हे गौन खनिजे सापडतात. घोडसगाव जवळील मोठ शहर हे भुसावळ आहे ते येथून अंदाजे ४० किमी अंतरावर आहे तसेच लहान शहर मुक्ताईनगर येथून १० किमी अंतरावर आहे. शासकीय कामांसाठी नागरिकांना मुक्ताईनगरला जावे लागते. + +घोडसगावच्या पश्चिमेस सतोड, ढोरमाळ, रुईखेडा, तरोडा ही गावे आहेत तर उत्तर-पश्चिमेस पिंप्री आकराउत आणि मुक्ताईनगर आहे, उत्तरेला डोलारखेडा गाव आहे. गावाच्या उत्तरेला पूर्णा नदी पूर्व दिशेकडून पश्चिमदिशेकडे वाहते तसेच याच दिशेला सातपुडा पर्वत सुद्धा आहे, जो महाराष्ट्र राज्यआणि शेजारील मध्यप्रदेश मधील भौगोलिक सीमा आहे.[३] या गावाच्या जंगलात बाभूळ, निंब, चिंचची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. गावात आणि आजुबाच्या परिसरात कावळा, पोपट, बगळे आणि चिमण्या हे पक्षी आणि उंदीर, मुंगुस, घोरफोड, कुत्रे, मांजर, माकड (स्थानिक भाषेत यांना "वांन्हेर" म्हणतात) आणि बिबट्या[८] इत्यादी प्राणी आढळतात. घोडसगावच्या शेतांतील क्षेत्रात जंगली डुक्कर, विविध प्रकारचे साप, ससे, हरीण हे प्राणी आढळतात. उत्तरेकडील गावा जवळच्या जंगलात अनेक वाघ असल्याचे अनेक वेळेस निदर्शनास आलेले आहे, हा उत्तरेकडील भाग डोलारखेडा गावाच्या वनक्षेत्राशी जुळलेला आहे, येथे हरीन हा दुर्मिळ प्राणी आढळतो. [९] +२०११ च्या जनगणनेनुसर घोडसगावची एकूण लोकसंख्या ३२८७ आहे, गावात १५९० महिला आहेत तर १६९७ पुरुष आहेत. येथे ९६६ नागरिक निरक्षर आहेत, यामध्ये महीलांचे प्रमाण अधिक आहे, ५८९ महिला निरक्षर आहेत, ३७७ पुरुष अशिक्षित आहेत. येथे ५८८ नागरिक शेतकरी आहेत.[३] +या गावापासून जवळचे रेल्वे स्थानक 'भुसावळ रेल्वे स्थानक' आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ ' जळगाव विमानतळ आणि छत्रपती संभाजीनगर जील्हातील 'औरंगाबाद विमानतळ' येथे आहे. +घोडसगावात दोन प्राथमिक शाळा (शासकीय) आहेत आणि एक विद्यालय आहे. दोन्ही शाळांमध्ये पहिली ते चवथी पर्यंतचे वर्ग आहेत आणि विद्यालयात पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग आहेत. दहावी नंतर शिक्षणासाठी विद्यार्थ्याना मुक्ताईनगरला जावे लागते. +घोडसगावातील शासन ' घोडसगाव ग्रुप ग्रामपंचायतद्वारे' होते. प. कोल्हे बाई या गावाच्या विद्यमान सरपंच आहे. हे गाव मुक्ताईनगर विधानसभा आणि रावेर लोकसभा क्षेत्रात आहे. +गावात २४ घंटे विजेची उपलब्ध असते परंतु शेतीसाठी लोडशेडींगमूळे नेहमी वीज उपलब्ध नसते. येथे वीज विभाग काही दिवस रात्री तर काही दिवस दिवसा वीज देतो. २४ घंटे शेतीसाठी वीज उपलब्ध नसल्यामुळे येथे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो, अशी ग्रामस्थांची तक्रार असते.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6281.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e92780643e130b6bdc4c59c70468a0a3a4937ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6281.txt @@ -0,0 +1,9 @@ +घोडाझरी हा प्रकल्प जवळपासचे ७ तलाव एकत्रित करून तयार झालेला आहे. +नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा परिसर फारच रम्य आहे. +नागभीडच्या शिवटेकडीच्या पाठीमागील परीसर अत्यंत रम्य आहेे. +ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान तलावाला भर असतो, त्यावेळेस सलंगचे (ओसंडून वाहणारा) धबधब्यातील सौंदर्य अतीविलोभनीय असते. +तर त्या पाण्यात स्वच्छंद आनंद घेण्याचा अनुभव हा सर्वांसाठी अर्विस्मरणीय असाच असतो. +येथे बोटींगची व्यवस्था आहे. +कसे पोहचाल: नागभीड वरून दक्षिण- पश्चिमेला चंद्रपूर मार्गावर ७ कि.मी. अंतरावर. +नागभिड हे तालूका ठिकाण नागपूरवरून ९५ कि.मी., चंद्रपूर वरून १०५ कि.मी. तर गडचिरोलीवरून ८० कि.मी. आहे. +सावधानत: परिसरात एकट्याने जाऊ नये वन्य प्राणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6285.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e695df531de5f43a28a5de6aaece065ecf35774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6285.txt @@ -0,0 +1,5 @@ +घोडेगांव हे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव या तालुक्यातील एक गाव आहे. + + +१. https://nashik.gov.in/mr/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87/ +२. https://www.census2011.co.in/data/village/550250-ghodegaon-maharashtra.html diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_630.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e98529b10f707222f675d1c11e4e5e94d46c5baa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_630.txt @@ -0,0 +1,4 @@ +हाजी सर ख्वाजा नझीमुद्दीन (देवनागरी लेखनभेद: ख्वाजा नझिमुद्दीन; बंगाली: খাজা নাজিমুদ্দীন ; उर्दू: خواجہ ناظم الدین ; रोमन लिपी: Khawaja Nazimuddin;) (जुलै १९, इ.स. १८९४ - ऑक्टोबर २२, इ.स. १९६४) हा बंगाली राजकारणी व पाकिस्तानाचा दुसरा गव्हर्नर-जनरल, तसेच दुसरा पंतप्रधान होता. पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर-जनरल मुहम्मद अली जीना यांच्या मॄत्यूनंतर तो सप्टेंबर १४, इ.स. १९४८ ते ऑक्टोबर १७, इ.स. १९५१ या कालखंडात दुसरा गव्हर्नर-जनरल म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तानाचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान याच्या हत्येनंतर १७ ऑक्टोबर, इ.स. १९५१ रोजी पाकिस्तानाचा दुसरा पंतप्रधान बनला. पाकिस्तानात त्या काळी उतभवलेल्या बंगाली-पंजाबी भाषक संघर्षाच्या व अहमदिया-उर्वरित मुस्लिमांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल १७, इ.स. १९५३ रोजी तत्कालीन गव्हर्नर-जनरल गुलाम मुहम्मद याने नझीमुद्दिनास पंतप्रधानपदावरून हटवले. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6305.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5abafa8e498df2028e6cef0b78dc194af486eb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6305.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोधड्याचापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_631.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..580afc8d816a3aacfd8243b0fced1f09aa31ad88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_631.txt @@ -0,0 +1 @@ +ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती (उर्दू : معین الدین چشتی ) (पर्शियन : چشتی) (अरबी : ششتى‎ ) (जन्म इ.स. ११४१ मृत्यू इ.स. १२३०) गरीबनवाज या नावाने ओळखले जाणारे मोइनुद्दीन चिश्ती हे इस्लाम धर्मातील सूफी पंथाचे एक संत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6319.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..181d0b0b919f90699b627734b23155ce2daa8161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6319.txt @@ -0,0 +1 @@ +घोरपडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील घोरपडी उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. या स्थानकाजवळ डीझेल इंजिनांची निगा राखणारी कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा पुणे स्थित डीझेल इंजिनांची निगा राखते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_632.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f118b2457ebcbd236af9e6036716a7402dfaaeda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_632.txt @@ -0,0 +1 @@ +महमुद गवान तथा ख्वाजा महमुद गिलानी हा दक्षिण भारतातील बहमनी सुलतानीचा पंतप्रधान होता. मुहम्मद शाह तिसऱ्याच्या दरबारात असलेला हा सेनापती इस्लाम, पर्शियन भाषा आणि गणितात पारंगत होता. याशिवाय हा कवी आणि लेखकही होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6322.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2cdb0dacef97e58ee84b421745d012d39a1d526 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6322.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोरपडी हे पुण्याचे उपनगर आहे. शहराच्या पूर्व भागात असलेल्या या शहरात दर वर्षी श्री नाथ म्ह्स्कोबाची यात्रा मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते. +येथे ब्रिटिशांची जुनी छावणी होते. येथील सेंट मेरीज चर्च १८२५मध्ये बांधलेले असून ते दक्षिण भारतातील सर्वाधिक जुन्या चर्चपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6323.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..181d0b0b919f90699b627734b23155ce2daa8161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6323.txt @@ -0,0 +1 @@ +घोरपडी रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील छोटे स्थानक आहे. पुणे शहराच्या पूर्व भागातील घोरपडी उपनगरात असलेल्या या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. या स्थानकाजवळ डीझेल इंजिनांची निगा राखणारी कार्यशाळा आहे. ही कार्यशाळा पुणे स्थित डीझेल इंजिनांची निगा राखते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6324.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e3b6baec6c0fe880a4e85a3605c8af61cbd0c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6324.txt @@ -0,0 +1,4 @@ +घोरवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. +प्रयाग तीर्थ, पवनचक्की +==जवळपासची गावे== शिवडे, पांढुर्ली, अगसखिंड, बोरखिंड, सोनांबे, कोनांबे, सिन्नर, भगूर, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, नाशिक diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6326.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..763444f4155761ae44cd876d9c462e7dee465942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6326.txt @@ -0,0 +1 @@ +घोराड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6337.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8d54bdc7077b9e759312b2d3ccc2bfd20307334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6337.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोलम मोहम्मद नौशेर (ऑक्टोबर ६, इ.स. १९६४:ढाका - ) हा इ.स. १९८६ ते इ.स. १९९० दरम्यान बांगलादेशकडून नऊ एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6362.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51f937bb903bbcd5fc7c7f3a20c04e3cf187998e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6362.txt @@ -0,0 +1 @@ +घोसी हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6363.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51f937bb903bbcd5fc7c7f3a20c04e3cf187998e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6363.txt @@ -0,0 +1 @@ +घोसी हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6375.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330f6183a3ddef599ebda12d7ee77dab9c53d374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6375.txt @@ -0,0 +1,3 @@ +चँबर्स काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लाफियेट येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,७७२ इतकी होती.[१] +चँबर्स काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. या काउंटीला अलाबामाच्या सेनेटर हेन्री एच. चँबर्सचे नाव दिले आहे.[२] ही काउंटी अटलांटा महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6422.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c50db4c680da3e6dba2da05476958bb4d3b792e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6422.txt @@ -0,0 +1,205 @@ +चंदिगढ विमानतळ (आहसंवि: IXC, आप्रविको: VICG) हा भारताच्या चंदिगढ ह्या केंद्रशासित प्रदेशामधील एक विमानतळ आहे. हा विमानतळ सध्या अनेक सोई उपलब्ध करण्यासाठी विस्तारला जात आहे.[१] + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6438.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c93c31183239d740903ba52268c2f5099fd1ab1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6438.txt @@ -0,0 +1,149 @@ +चंदगड हा महाराष्ट्रातील एक नावाजलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) आहे. ह्या तालुक्यात अतिपावसाळी डोंगराळ प्रदेश व तालुक्याच्या पश्‍चिमेला विस्तृत वनक्षेत्र आहे. कोकण-गोव्याशी संलग्‍न असलेल्या तिलारी आणि आंबोली अशा दोन घाटांवर हा तालुका वसला आहे. कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सर्वाधिक अंतर, दोन भिन्‍न भाषा-बोलींचा शेजार आणि नित्यसंपर्क, भाषावार प्रांतरचनेपर्यंत येथील विविध राजकीय अंमल अशा अनेक गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर येथील बोली स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये घेऊन तयार झालेली आहे.[१] +हा तालुका कर्नाटकातील बेळगावच्या पश्चिमेला १५ कि.मी. अंतरावर आहे. पूर्वेला कर्नाटक राज्य, पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा, दक्षिणेला गोवा राज्य असे या परिसराचे भौगोलिक स्थान आहे. या परिसरामध्ये ही चंदगडी बोली बोलली जाते. या बोलीवर कोकणी व कन्नड या दोन भाषांचा प्रभाव आहे. भिन्‍न संस्कृती, दूरत्व, संपर्कक्षेत्रांची भिन्‍नता, भिन्‍न शेजार भाषा इत्यादी कारणांमुळे चंदगडी बोलीची तालुक्याच्या या दोन विभागात दोन भिन्‍न रूपे कल्पिला येतात. या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्‍चिमला प्रवास करीत जाताना कन्‍नड भाषेचा प्रभाव असलेल्या बोलीरूपाकडून कोकणीचा प्रभाव असलेल्या बोलीरूपाकडे सरकत जात असल्याचा अनुभव येतो. शब्दसंग्रह, उच्चाराचा विशिष्ट हेल, व्याकरणिक विशेष या सर्वच बाबतीत हे वेगळेपण दिसून येते. कोणत्याही विस्तृत प्रदेशात भाषा बोली एकसारख्या आढळत नाहीत. त्याप्रमाणेच चंदगड तालुक्यामध्येही आढळणारे बोलीरूप सर्वत्र एकसारखे दिसत नाही. तथापि या सर्व विस्तृत प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या बोलीला मात्र ‘चंदगड बोली’ अशा एकच नावाने ओळखले जाते. +या तालुक्यातील अनेक गावे म्हणजे छोटया छोटया वाड्या आणि वस्त्या आहेत. या प्रदेशात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आजही पावसाळयात अनेक गावांचा संपर्क तुटतो. बेळगावच्या पश्‍चिमेला असलेल्या यरतनहट्टी, राजगोळी, दिंडलखोप या गावांपासून पश्‍चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सीमेलगत असलेल्या मिरवेल, इसापूर, वाघोत्रे या गावांमधले भौगोलिक अंतर सुमारे शंभर कि.मी.हून अधिक आहे. +चंदगडी ही प्रमाण मराठीशी नाते सांगणारी परंतु शब्दसंग्रह, व्याकरणिक व्यवस्था, उच्चारवैशिष्ट्ये इत्यादी संदर्भात स्वतःचे वेगळेपण जपलेली ही बोली आहे. प्रमाणभाषेचा आणि प्रमाण मराठीच्या रूपाशी जवळच्या बोलीरूपांचा व्यवहारात वापर होणारी ठिकाणे ही मोठी शहरे असतात. सुशिक्षित वर्गाच्या घनतेमुळे अशा ठिकाणी सर्वच लोक प्रमाण मराठीशी सर्वपरिचित असतात. तसे ग्रामीण परिसराबाबत सांगता येत नाही. चंदगड तालुका ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो, त्या कोल्हापूरपासूनही तो सुमारे एकशेपन्‍नास कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे या बोलीची स्वतंत्र वाटतात. +चंदगडी बोलीचा अभ्यास मराठीची बोली म्हणूनच करावा लागतो. कोणत्याही भाषा-बोलीची पूर्वपरंपरा अभ्यासण्यासाठी लिखित-मुद्रित पुराव्यांना विशेष महत्त्व असते. चंदगडी ही बोली स्वतंत्रपणे अभ्यासताना अशा लिखित, मुद्रित पुराव्यांची वानवा जाणवते. प्रस्तुत बोलीच्या अभ्यासाठी मागील पाच-सहाशे वर्षांचा इतिहास उलगडून पाहता, या परिसरातून या बोलीचा प्रभावी वापर करून कोणी लेखन केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे प्राचीन नमुना म्हणून अभ्यासकांसमोर कोणताही पुरावा उपलब्ध नाही. यास्तव या बोलीचा स्वतंत्रपणे ऐतिहासिक मागोवा घेता येत नाही. तथापि चंदगडी बोलीचा शब्दसंग्रह, उच्चारविशेष यांच्या आधारे या बोलीच्या निर्मितीची ऐतिहासिक कारणमीमांसा करता येऊ शकते. +चंदगडचा हा परिसर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. परंतु राजकीय दृष्ट्या तो करवीर संस्थानाचा भाग कधीही नव्हता. त्यामुळे कोल्हापूरच्या वाटचालीचा विचार करता चंदगड अनेक बाबतीत मागे राहिला. हा तालुका छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थांनात न आल्याने शिक्षण आणि इतर सुविधांपासूनही वंचित राहिला होता. तथापि या तालुक्यातीलच काही पुरोगामी विचाराच्या हरहुन्‍नरी कार्यकर्त्यांमुळे स्वतंत्र्योत्‍तर काळात येथे सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात जागृती निर्माण झाली. तत्पूर्वी मात्र हा परिसर सर्वच बाबतीत मागास होता. त्यामुळे चंदगडी बोलीच्या जुन्या रूपाविषयी विशेष साधने हाती लागत नाहीत. अलीकडच्या काळात रणजित देसाई यांच्यासारखे अतिशय लोकप्रिय लेखक या परिसरात जन्मले, राहिले. त्यांनी आपले सारे लेखन या परिसरात राहून केले. त्यांच्या लेखनामधून (माझा गाव, बारी इत्यादी) या परिसराचे चित्रण झाले. परंतु येथील बोलीचा त्यांनी आपल्या लेखनासाठी विशेष वापर केला नाही. त्यांच्यानंतरही अनेक नवोदित लेखक या परिसरात तयार झाले. त्यांनीही आपल्या क्षमतेनुसार वाङ्मयनिर्मिती केली. परंतु या बोलीचा प्रभावी वापर लेखनासाठी अद्याप (२०१९ साल) कोणी केलेला दिसत नाही. मात्र चंदगड तालुक्यातील एका छोटयाशा दुर्गमग्रस्त सडेगुडवळे या गावामधील कुणाल सावंत-भोसले या तरुणाने कचराकुंडी, ताईची सुरक्षा या शॉर्ट फिल्म्स बनवून चंदगड या छोट्या तालुक्याचे नाव महाराष्ट्रभर केले. कुणाल यांनी वरील दोन्ही शॉर्ट फिल्म्सद्वारे सामाजिक प्रबोधनही केले. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांना कोल्हापूर जिल्हा, तसेच सावंतवाडी या भागात ओळखले जाऊ लागले. +चंदगड मध्ये सण वगैरे असतात तेव्हा गाणी गाण्याची प्रथा आहे. या गाण्यांना या बोलीत ‘गित्ती’ म्हणतात. या गित्ती परंपरागतरीत्या एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत येताना भाषिक बदल होण्याची संभावना अधिक असते. त्यामुळे बोलींच्या जुन्या रूपांसाठी अशा गीतांवर अवलंबून राहाणे विशेष फलदायी ठरत नाही. या गीतांच्या तुलनेत ‘कहाण्यां’ची (लोककथांची) संख्या या परिसरात अगदीच नगण्य आहे. या कथांची कथनपरंपरा या परिसरात जवळजवळ संपुष्टात आलेली दिसते. त्यामुळे बोलीच्या परंपरेसंदर्भात भाष्य करण्यासाठी काही मर्यादा पडतात. +क्षेत्रमर्यादा: +वर दिलेल्या कारणांमुळे चंदगडी बोलीची क्षेत्रमर्यादा निश्‍चित करून बाहय अभिव्यक्‍तीसाठी व्यवहारात प्रचलित बोलीचे विश्लेषण करणे सयुक्‍तिक ठरेल. चंदगड तालुका, बेळगाव परिसरातील अनेक गावे, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्यातील काही गावे आणि आजरा तालुक्याच्या दक्षिण भागाकडील काही गावे असा विस्तृत प्रदेश या बोलीच्या विश्लेषणासाठी विचारात घेता येतो. चंदगड तालुक्याचा पश्‍चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमालगतची सर्व गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे व्यवहारासाठी ज्या बोलीचा वापर करतात ती पूर्णतः कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली बोली आहे. तर चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमधून कन्‍नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली वापरली जाते. +चंगदडी बोलीमध्ये निर्माण झालेला शब्दसंग्रह, या बोलीचे व्याकरणिक विशेष पाहाता, या बोलीच्या निर्मितीमागील कारणांचा शोध घेता येतो. कोणत्याही भाषेत घडून येणाऱ्या भाषिक परिवर्तनामागील कारणांचा शोध ज्या-त्या परिसरात शोधावा लागतो. कोणत्याही विस्तीर्ण प्रदेशातील भाषा त्या प्रदेशाच्या वेगवेगळया भागात कमी-अधिक प्रमाणात आपले रूप बदलताना दिसते. दळणवळण, संपर्क, प्रभाव, संस्कृती, लोकांचे राहणीमान, व्यवसाय इत्यादी गोष्टींमुळे हा बदल घडून येतो. +दाेन रूपे: +चंदगडच्या पश्‍चिम आणि पूर्व भागातील भाषिक नमुन्यांचा अभ्यास या लेखात केलेला आढळेल. तत्पूर्वी चंदगडी बोलीच्या वैशिष्टयांबाबत येथील प्राचीन इतिहासाचा संक्षिप्‍तपणे आढावा घेतल्यास प्रस्तुत बोलीच्या विशेषांवर काही भाष्य करता येते. या परिसरावर मौर्य, सातवाहन, शिलाहार, कदम्ब, राष्ट्रकुट आणि यादव अशा घराण्यांनी राज्य केल्याचे दाखले मिळतात. चंदगड परिसरातील राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेताना कोकण, गोवा, कारवार, बेळगाव, म्हैसूर-बेंगलोर, विजापूर पर्यंतच्या राजवटींचा विचार करावा लागतो. कारण या राजवटींचा अंमल कमी-अधिक काळ या भूभागावर होता. या राजवटी भिन्‍न-भिन्‍न भाषकांच्या आहेत. गोवा-कोकणातील सागर किनारे आणि बंदरे येथून खूपच जवळ असल्याने प्राचीन काळापासून मालवाहतुकीच्या निमित्‍ताने या परिसरातून व्यापारी-विदेशी लोकांचे येणे-जाणे होत राहिले आहे. गोव्यातील धर्मप्रसारक पोर्तुगीज यांचाही या परिसरात वावर दखल घेण्याइतका होता. येथून गोवा केवळ साठ-सत्‍तर कि.मी. अंतरावर असल्याने या परिसरात त्यांनी धर्मप्रसाराचे बरेच कार्य कलेले आहे. त्यांनी चंदगड तालुक्यातील अनेक गावांमधून मोठया प्रमाणात धर्मांतर घडवून आणले आहे. आज अनेक गावांमधून उभे असलेली चर्चेस हे त्यांच्या या कार्याचे प्रमाण आहे. अशा विविध कारणांमुळे येथील भाषकांचा परकीय भाषांशी, उर्दू, शेजारभाषा म्हणून कोकणी-कन्‍नड इत्यादी भाषांशी नित्याचा संपर्क येत राहिला आहे. त्याचबरोबर हा परिसर एकेकाळी द्रविडी वंशाच्या लोकांचा असल्याचेही पुरावे सापडतात. या परिसरातील देवदेवताही द्रविडी आहेत. महात्मा फुले यांच्या मते म्हसोबा, चाळोबा, चव्हाटा, मरगूबाई, पवनाई, थळ, महारथळ अशा देवता म्हणजे द्रविडी सरदार होत. हे सर्व सरदार गावचे रक्षणकर्ते होते. आजही या परिसरात गावयात्रा (या परिसरात यात्रांना ‘म्हायी’ म्हणतात) आणि इतर सण, विधींच्या निमित्‍ताने सारे गाव मिळून या देवतांकडे गावरक्षणाचे गाऱ्हाणे घालते. या वरूनही या गोष्टीची वास्तविकता पडताळून पाहाता येते. त्याचबरोबर मालवण, वेेंगुर्ला, गोवा आणि कारवार ही प्राचीन काळापासून विदेशी व्यापाराची केंद्रे होती. कोल्हापूर-बेळगाव या व्यापारी ठाण्यांना माल पुरविण्याचा एक मार्ग चंदगड तालुक्यातून होता. या बंदरावर येणारा विदेशी माल या मार्गाने ने-आण करीत असताना रात्र झाली तर अनेक व्यापारी सुरक्षिततेसाठी वाटेत लागणाऱ्या गावांमध्येच मुक्‍काम करीत. अशा अनेक गोष्टींमुळे होत राहिलेला भाषासंपर्क संस्कृतीसंपर्क या बोलीच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. +अलीकडच्या काळासंदर्भात येथील ऐतिहासिक पार्श्‍वभूमी अभ्यासता, स्वातंत्र्यपूर्व काळात हा तालुका कोल्हापूर संस्थान आणि या तालुक्याच्या उत्‍तरेकडील महाराष्ट्राच्या भूमीशी संलग्‍न असल्याचे दिसत नाही. हा तालुका काही काळ कुरुंदवाड (सीनिअर) संस्थानात होता. शिवाय बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध होता. या परिसरातील अनेक लोक रोजगारासाठी गोव्याला जातात. तेथे एक-दोन महिने राहून ते परत येतात. अशा अनेक कारणांमुळे या परिसरातील लोकांचा संपर्क कोकण आणि गोव्याशी राहिला आहे. त्यामुळे पश्‍चिम भागातील लोकांच्या भाषेवर कोकणीचा प्रभाव जाणवतो. या बोलीचा शब्दसंग्रह आणि व्याकरण विशेष पाहताना ही बाब ध्यानात येते. +कोल्हापूर जिल्हयातील एक दुर्गम आणि डोंगराळ तालुका, अतिवृष्टी, डोंगर-दऱ्या, धबधबे, गड-किल्‍ले, प्राचीन मंदिरे आणि थंड हवा यामुळे या तालुक्याचा पर्यटकांना मोह आहे. या तालुक्याचे निसर्गसौंदर्य पर्यटकांच्या डोळयांचे पारणे फेडणारे आहे. सरासरी २८० इंच इतका पाऊस या परिसरात पडतो. त्यामुळे अनेक वृक्ष-वेली, औषधी वनस्पती यांनी हा प्रदेश समृद्ध आहे. ताम्रपर्णी, घटप्रभा, मार्कंडेय, तिलारी या नद्यांची उगमस्थाने चंदगड तालुक्यामध्ये आहेत. मुबलक पाणी आणि अतिवृष्टीमुळे तीस हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्र आहे. +चंदगड या तालुक्याच्या गावापासून पश्‍चिमेला केवळ २५ कि.मी. अंतरावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आंबोली (जि. सिंधुदुर्ग) आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस नोंदविला जातो. हा कोकणी भाषिक प्रदेश थंड हवेचे ठिकाण म्हणून लोकप्रिय आहे. चंदगडच्या दक्षिणेला १५ कि.मी. अंतरावर तिलारीनगरचा निसर्गरम्य परिसर आहे. तिलारी-कोदाळी या गावानंतर तिलारी घाट लागतो. या घाटातून ४० कि.मी. अंतरावर गोवा आहे. या तालुक्यातील लोकांचा गोव्याला जाण्याचा हाच मार्ग आहे. या तालुक्यातील बहुतांश गावे ताम्रपर्णी आणि घटप्रभा या नद्यांच्या आजुबाजूला वसलेली आहेत. त्यामुळेच या नद्यांना तालुक्याच्या भाग्यदायिनी म्हणून ओळखले जाते. या तालुक्यातील कमाल तापमान ३४ अंश से. एवढे असते. तर सरासरी पाऊस ३०५ सेंटिमीटर इतका आहे. या तालुक्यात भात, नाचणी, रताळी, ऊस, भुईमूग, बटाटे आणि मिरची अशी मुख्य पिके घेेतली जातात. शिवाय पश्‍चिम विभागात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. + +माहेराला जायचे म्हणून सकाळपासून राबतेय. माझी रोजची कामे संपायला रात्र हेाते. आज माहेराला जायचे म्हणून पहाटेपासून कामाला जुंपून घेतले आहे तरीही कामे संपत नाहीत. ऊन व्हायच्या आत बुक्याळाला पोहोचायचे ठरविले आहे पण केंव्हा पोहोचते काय माहिती. पंदरा दिवस झाले बाबा आजारी आहे. आईचा तीन वेळा निरोप आला. पण कामातून विश्रांतीच मिळत नव्हती.ती खूपच काळजीत असणार. तीही आजारी होती म्हणे. तिची सर्दी जातच नाही. बाबासोबत राबून तिच्याही जीवात काही राहिले नाही. जन्माचं वाटोळं केले बाबानी तिच्याही. मी काळजी तरी किती करावी. आता भीतीच वाटते. बाबाचा आजार वाढला आहे की काय माहिती. फारच खराब झाला आहे असे कळते. त्याला तर किती सांगायचे? थोडे बरे वाटले म्हणजे लगेच याला दारू सुचते. डॉक्टरही सांगून थकलेत आता.आता तर खूपच बिघडलाय. कुणाचेच आयकत नाही. दादाही सांगून थकला. त्यालाही कसली उसंत म्हणून मिळत नाही. सतत राबत असतो. चांगले शेत बाबाने दारूसाठी विकून टाकले. पंधरा-वीस पोती भात पिकायचे तेही गेले. त्यामुळे दादावर मजुरीला जायची वेळ आली आहे. बाबांचा राग येतोय पण करणार काय? कसाही असला तरी आईचा कंकू आहे तो. जाऊन त्यांचे केव्हा तोंड पाहतेय असे झाले आहे. लवकर जायचे म्हरतेय तर हेदेखील जोत घेऊन अद्याप आलेले नाहीत.पहाटे लवकर गेले आहेत. त्यांनाही भूक लागली असेल. काल उपाशीपोटी दुपारपर्यंत राहिले होते. आल्यावर गरगरत आहे म्हणत होते. उपाशीपोटी इतका उशीर राहिल्यावर गरगरल्याखेरीज राहील काय? किती वेळा सांगितले की लवकर येत चला म्हणून, पण आमचे ऐकतंय कोण? आजही आत्तापर्यंत आलेले नाहीत. येऊ देत केव्हा यायचे तेव्हा. घेतील वाढून. मी जून तोंडदेखील धुतले नाही. पाणीही खूप गरम झाले असेल. घेते चार तांबे अंगावर आणि जाते. आई वाट पाहात असेल. तिच्यासाठी गडबडीने चार भाकरी केलेल्या आहेत. मन काय शांत बसू देते. बाबांसाठीही वीसेक अंडी ठेवली आहेत. ती घेते बांधून आणि निघते लवकर. अंतर काही जवळचे नाही. +ब्याद - लचांड +या बोलीभाषेत व्हता, आल्ली, काडूलावत, जातलं, यल्ली, गेल्ली अशी क्रियापदाची रूपे दिसतात. विभक्तीच्या द्वितीयेच्या प्रत्ययांच्या स, ला, ते या प्रत्ययांमध्ये स,ला ऐवजी 'स' हा प्रत्यय सर्वाधिक वापरला जातो. ही बोली उच्चारणदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असून विशिष्ट हेल काढून बोलणे हे या बोलीची खासीयत आहे. +प्रमाण भाषेपेक्षा बोली जिवंत आणि अधिक प्रवाही असतात. त्यामुळे एखाद्याया विस्तृत प्रदेशातील बोली सर्वत्र एकसारखी आढळत नाही. ती प्रदेश, व्यवसाय, भौगोलिक-सांस्कृतिक परिस्थितीनुसार बदलत राहते. त्याचबरोबर बोलीवापरामध्ये रूढी महत्त्वाची ठरते. बोलीतील शब्दांचे उच्चार, हेल, बलाघात यांची तुलना प्रमाण भाषेशी करता बोलीचे वेगळेपण ध्वनित होते. बोलीतील एखादा वाक्यप्रयोग प्रमाण मराठीच्या तुलनेत चुकीचा वाटत असला तरी, विशिष्ट पद्धतीने बोलणे समाजात रूढ होऊन गेलेले असते. उदा. चंदगडी बोलीमध्ये स्त्रिया ‘मिय्या जेवलो’, ‘मिय्या बाजारास गेल्‍लो’ असे बोलतात. या वाक्यातील क्रियापदे पुलिंगी आहेत. परंतु असे बोलणे या बोलीत रूढ होऊन गेलेले आहे. त्यामुळे बोली विचारात रूढीचाही विचार महत्त्वाचा ठरतो. +चंदगडी बोलीमध्ये आपण पश्‍चिम विभाग आणि पूर्व विभाग असे दोन विभाग कल्पून बोलीचा नमुना आणि शब्दसंग्रहाचा विचार केला आहे. वरील नमुने केवळ बोलीचे वेगळेपण ध्यानात येण्यासाठी विचारात घेतलेले आहेत. चंदगडी बोलीचा शब्दसंग्रह विपुल आहे. संपूर्ण शब्दसंग्रहाचा आणि इतर वैशिष्ट्यांसंदर्भातील विस्तृत विचार येथे केलेला नाही. शब्दसंग्रहाचा विचार सामाजिक संदर्भातही करता येतो. उदा. ‘म्हेर’ हा शब्द या परिसरातील ‘रताळी’ या पिकामुळे बोलीत समाविष्ठ झालेला आहे. या परिसरात झालेल्या धर्मांतरामुळे ‘बाटका’ हा शिवीसदृश्य शब्द तयार झालेला आहे. असा संदर्भ अनेक शब्दांच्या संदर्भात नोंदिविता येईल. +या बोलीतील शब्दांचा प्रमाण मराठीतील शब्दांशीही तुलनात्मक विचार नोंदविता येतो. उदाहरणार्थ, ‘वसूला’ हा शब्द प्रमाण मराठीतील वसूल, वसूली या शब्दाशी संबंधित नाही. चंदगडी बोलीत ‘वसूला’ हा शब्द ‘वशिला’ या अर्थाने वापरला जातो. ‘वट’ हा शब्द ‘हुकमत’ या अर्थाने वापरला जातो. तर ‘वट्टात’ हा शब्द हा शब्द चंदगडी बोलीत दोन भिन्‍न अर्थाने प्रचलित आहे. ‘मिय्या वट्टात वाटणी देऊसकी न्हाय’ या वाक्यामध्ये तो ‘अजिबात’ या अर्थाने येतो. तर ‘आमी वट्टात श्यात करूलावात’ या वाक्यात तो ‘एकत्र’ किंवा ‘मिळून’ या अर्थाने येतो. असे पुष्कळ विशेष या बोलीतील शब्दसंग्रहाचे सांगता येतील. +चंदगडी बोलीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे उच्चारण हे आहे. ही बोली एका विशिष्ट उच्चाराने, हेल काढून बोलली जाते. ‘जाऊलेसाय...’ हा एक शब्द वाटत असला तरी, हा शब्दप्रयोग ‘तू जात आहेस?’ या अर्थाने वापरला जातो. या शब्दातील ‘ऊ’ ‘सा’ आणि शेवटी ‘य’ या तीन ध्वनींचा उच्चार सुरावटीत केला जातो. अशा प्रकारे या बोलीमधील जवळजवळ प्रत्येक शब्दात ही सुरावट दिसून येते. त्यामुळे व्यवहारात या बोलीलाच एक सुरावट प्राप्‍त होते. ‘तिया यल्‍लीस’ हे वाक्य प्रश्‍नार्थक आहे. परंतु ही प्रश्‍नार्थकता या बोलीच्या सुरवटीतून, सूर ओठण्याच्या पद्धतीतून प्राप्‍त होते. ‘तू आली होतीस का?’ हे प्रश्‍नार्थक वाक्य वरील केवळ दोन शब्दातून विशिष्ट सुरावटीमुळे बोलता येेते. ‘यल्‍लीस’ या शब्दातील ‘ई’ आणि ‘स’ या दोन्ही ठिकाणी सूर ओढला जातो. ‘ई’ची सुरावट दीर्घ आहे. ही सुरावट दीर्घ असली तरी शेवटी पुन्हा ‘स’ उच्चारण्यापूर्वी ‘ई’ वर जोर दिला जातो. ‘तिय्या जाऊललीसाय’ या वाक्यामध्ये ‘तू’ हे सर्वनाम ‘तिय्या’ असे होते. शिवाय ‘तिय्या’चा उच्चार पुन्हा खास सुरावटीमध्ये होतो. ही सुरावट, उच्चारविशेष कोकणीच्या जवळची आहे. अशी विशिष्ट सुरावटीमध्ये बोलली जाणारी बोली तालुक्याच्या पश्‍चिम विभागात दिसते. +पूर्व विभागात बोलीची सुरावट कन्‍नडच्या प्रभावाने तयार झालेली आहे. कव्वा (केव्हा), कास (कशाला), खट्टे (कोठे), गसली (गेल्यावर्षी), तण्ण (तेव्हा), तवरस्क (तोपर्यंत), चकोट (चांगले), बळ्यान (खोटे), माज (मला), मिय्या (मी) असे शब्द पूर्वविभागात दिसतात. ‘कासनी ते’ ‘खट्टे गेल्ल्यास’, ‘कन्‍नच्चान सोदूलोय मसोटीत गेल्ल्यास काय’ अशी वाक्ये प्रत्यक्ष ऐकणे हा एक अनुभव असतो. या विभागात तूज, माज, त्यास, तिण्ण, मिण्ण, त्यण्णाणी, हयणाणी अशी सर्वनामे वापरली जातात. +ताई काय सांगू तम्हाला. लक्ष्मीच्या यात्रा सुरू झाल्यापासून साड्यांना काही कमी नाही. यात्रेला साडीचा आहेर असतोच त्यामुळे दरवर्षी सात-आठ साड्या मिळतातच. दरवर्षी कोणत्याना कोणत्या गावची लक्ष्मी आहेच. मागील वर्षी सांबरा, सांगाव, बडसची लक्ष्मी झाली. त्याअगोदर बेळगुंदीची होती. परवा परवा खानापुरची झाली. या वर्षी तुडये, उचगाव, कोनेवाडी, बसूर्ते या गावच्या लक्ष्मी होणार आहेत. या सर्वच गावांमध्ये आमचे पाहुणे आहेत. आमचे पांडूगावडेंचे घराणे सर्वत्रच प्रसिद्ध. कोणत्याही गावामध्ये आमचे पाहुणे आहेतच. आमच्या नातवंडांनी कोणत्याही गावात, कुठल्याही घरावर दगड मारला तरी ते घर आमच्या पाहुण्यांचच असणार. आज आहेरामधून वर्षाला आठ-दहा साड्या त्यामुळेच मिळतात. साड्यानी ट्रंक भरून गेली. लक्ष्मीची यात्रा आली म्हणजे घरची लक्ष्मी जाते असे म्हणतात. पण या यात्रेमुळेच बायकांना चार चांगल्या साड्या मिळतात. एक गोष्ट सांगते तुम्हाला, आमच्या गावची लक्ष्मी सत्तावीस वर्षानी भरते आहे. माझे लग्न झाले त्या वर्षी ही यात्रा होती. अद्याप माझे आरतणं-परतणंही नीट झाले नव्हते. लक्ष्मीच्या यात्रेनंतर तीन वर्ष लग्न करता येत नाही अशी प्रथा आहे. म्हणून घाईने माझे लग्न उरकले. लग्नाच्यावेळी माझे नहाणेही आले नव्हते. + सर्वनाम +उदा. मीय्या भोवोस गेल्लो. आम्मी लगनास जाऊलावात. +तालुक्याच्या पूर्व भागात तूज(तू), माज(मला), त्यासणी(त्यांना), तिण्ण(तिने), त्यणाणी(त्यांनी), ह्यणाणी(यांनी) अशी काही वैशिष्टयपूर्ण सर्वनामाची रूपे दिसतात. तथापि बऱ्याच अंशी पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन्ही विभागात भाषिक प्रयोग भिन्न होत असले तरी; सर्वनामाची रूपे बंहुतांश वेळा जवळजवळ वापरली जाताना दिसतात. वरील उदाहरणांमधील वाक्ये केवळ पश्‍चिम विभागातील आहेत. +सर्वनामांबरोबरच चंदगडी बोलीतील इतर व्याकरणिक विशेषोही खास आहेत. हे अभ्यासल्याखेरीज या बोलीचे स्वरूप लक्षात येणार नाही. या बोलीतील विशेषणांचा स्वतंत्र शब्दसंग्रह आहे. उदाहरणार्थ, दांडगा (मोठा), व्हलस (घाणा), बुरसा (घाणेरडा), आंबरसुका (ओलासर), कळकोटा (भांडणे काढणारा), कळखोचरा (भांडणे उकरून काढणारा), काटकोळा (बारीक), धबला (जाडा), हुसभुरक्या (लाजनसलेल्या), व्हळके (होय होय म्हणणारे) अशी विपुल विशेषणे प्रमाण मराठीत दिसत नाहीत. ही केवळ या बोलीत सापडतात. रंगवाचक विशेषणेही अभ्यासनीय आहेत. तांबूस, हिरवट, तांबडाभडक, मातकट, तपकीरी, पिवळाधम्मक अशी ही रंगवाचक विशेषणे आहेत. तर नकाडा (लहान), नकबर (चिमुटभर), हिजडा, देवचार, जोगता, जोगती अशी विशेषणे शिवीसदृश्य आहेत. +या बोलीतील साधित विशेषणेही विशेष आहेत. उदाहरणार्थ, वयल्याअंगास (वरील बाजूस), खायल्याअंगास (खालील बाजूस), भायल्याअंगास (बाहेरच्या बाजूला), मंगलीमळीक (मंगल सारखी), मागल्यामळीक (मागील प्रमाणे), तवंम्हेरेन (तेंव्हापासून) अशा विशेषकांचाही या बोलीसंदर्भात स्वतंत्र विचार करता येतो. तर बुरसा (धाणेरडा), तांबडालाल (खूप गोरा), उजळ (गोरा), कडूईक (कडू), गुळमाट (गोड), धबला (जाड), किरपण (बारीक) अशी गुणविशेषणेही या बोलीत वेगळी आहेत. +विशेषणांसोबत शेवटी क्रियापदांचाही विचार आदर्श क्रियापदांचा विचार काळानुसार करता येतो. +भूतकाळ : पश्‍चिम विभाग : +ˆ +‘मायलेंदी मिरगात पाऊसच दांडगा व्हत्‍ता’ (मागील वर्षी मिरगामध्ये पाऊस खूप होता) +‘तुमची रोपेत चार जोतं आल्‍ली’ (तुमची रोपलावणी वेळी चार जोते द्याली होती) +पूर्व विभाग : +‘तण्णा नाचो नाचोन सेवटास पाय धरल्यान’ (तो खूप नाचला पण शेवटी पाय धरले) +वर्तमानकाळ : पश्‍चिम विभाग :ˆ +‘आमी मिरसेंगा काडूलावात’ (आम्ही मिरची काढतोय) +‘आयी न्हंगडयास पडले’ (आई आजारी आहे) +पूर्व विभाग: ˆ +‘सर्री माणसं आल्याताय’ (सर्व लोक आलेत) +‘त्यण्णाणी कामात गुत्‍तोन गेल्याताय’ (ते कामात गुंतलेले आहेत) +भविष्यकाळ : पश्‍चिम विभाग : +‘कमळी सुगीत बाळत व्हईल’ (कमळा सुगीच्या दिवसात बाळंत होईल) +‘आयतवारी जॉत यतलं’ (रविवारी जोत येणार आहे) +पूर्व विभाग :ˆ +‘आयतारी सक्‍कळ गाडी न्हूस येणार हाय’ (रविवारी सकाळी गाडी न्यायला येणार आहे) +‘बक्‍कळ मतान निवडोत येऊसेत’ (प्रचंड मतानी निवडून यायला हवा) +सकर्मक क्रियापद : +उदा० रामून शिवारतली नांगरट करून दिल्यान (पश्‍चिम विभाग); दिल्यानात (पूर्व विभाग) +‘बाबा सांच खाऊस धून यत्‍तंला’ (पश्‍चिम विभाग); यताताय (पूर्व विभाग) +अकर्मक क्रियापद : उदा० ‘आऊ यल्‍ली’ ; ‘मिय्या गेल्‍लो’ (पश्‍चिम विभाग); ‘आऊ यताय’ ‘ मिय्या जाऊलाव’ (पूर्व विभाग) +चंदगडी बोलीत द्वितीयेच्या स, ला, ते या प्रत्ययांमध्ये स, ला, ऐवजी ‘स’ हा एकच प्रत्येय सर्वाधिक वापरला जातो. उदाहरणार्थ, जायला - जाऊस, खायला - खाऊस, सभेला - सभेस इत्यादी. तृतीयेच्या ‘ने’ या प्रत्ययाऐवजी ‘नं’ हा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, त्याने - त्यानं, मनाने - मतानं (त्यो आपल्या मनानं गेलाय) किंवा ‘पायनं लंगडा’ हे वाक्य ‘पायनं लंगडं’ असे बोलले जाते. चतुर्थीच्या ‘ला’ या प्रत्यया ऐवजी ‘स’ हाच प्रत्यय वापरला जातो. उदाहरणार्थ, रूपयाला चार = रूपईस चार अनेकवचनातील ‘शी’ या प्रत्ययाऐवजी ‘बर’ हा प्रत्यय येतो. +उदाहरणार्थ, तो मित्राशी भांडला - त्यो मित्राबर भांडला +तो त्याच्याशी प्रमाणिक आहे - त्यो त्येचेबर ईस्वासान ऱ्हालाय +पंचमीच्या ऊन या प्रत्ययाऐवजी ‘सनं’, ‘परास’ असे प्रत्यय वापरले जातात. उदा० गावाहून - गावासनं, त्याचेहून - त्याचेपरास, माहेराहून - माहेरासनं असे प्रत्यय येतात. तर षष्ठी, सप्‍तमी या प्रत्ययात विशेष फरक दिसत नाही. परंतु संबोधन ‘नो’ एवजी ‘नु’ या प्रत्ययाचा वापर या बोलीत केला जातो. +चंदगडी - मराठी +आळकी - अन्याय +आचुती - विनासायास +अजमास - अंदाज +आडगारी - मध्यमवयीन +आळ - मजुरी +आळती - माप +इदगार - समोर +इस्टन - मालमत्ता +इळगी - विळती +उदार - अंगण +उल्लस्क - थोडं +कण्ण - केव्हा +कास - कशाला +करबेव - कडीपत्ता +कामाटे - टोमॅटेा +खट्टे - कोठे +कवाट - अंडे +कसारकी - कनकन +खेटोन - चिकटून +गवर - शेणखत +गोरं - जनावरे +चकोट - चांगले +चंदी/वळचन - बोळ +ढगाटा - शेकोटी +तगाड - पत्रा +तंड - चिरा +निसण - शिडी +बळ्यान - खोटं +बदीक - शेजारी +बळगार - कासार +बडगी - सुतार +भवणे - फिरणे +म्हणी - पाट +मोसबा - नखरा +वांगड - भाजी +व्हगं - आडाणी +व्हलस - घाण +व्हादडणे - मारणे +सूडगाड - स्मशान +रग्गड - पुष्कळ + रंगवाचक शब्द : +चंदगडी - मराठी +काळाबेरा/काळशेला/काळवांडलेला - काळा +तांबडा/लालबूंद - लाल +नारंगी - नारंगी +मातकट/मातेरी - चॉकलेटी +मोसंबी/हाळदुळा/पिवळाधम्मक - पिवळा +गोरटेला/उजळ - पांढरा +घारटेला - घारा +जांभळा - जांभळा +निळा - निळा +गुलाबी - गुलाबी +हिरवट/हिरवा - हिरवा +चाकलेटी - चॉकलेटी +तपकीरी - तपकीरी +आकाशी - आकाशी +किरबीरा - काळा-पांढरा + काळ-वेळ वाचक शब्द +चंदगडी - मराठी +धुंदरूक - पहाटेचा अंधार +मळभ - पावसाची चाहूल +धुगटीत - धुके/धुक्याची वेळ +दवारात - दवात सकाळी +कातया - कार्तिक महिन्यातील काही दिवस +वातीत - दसऱ्यातील काही दिवस +इजा - विजा +मगणं - नंतर +दिसभर - दिवसभर +ऊरीस - वर्ष +पुनवा - पोर्णिमा +आमोशा/ऐासेत - आमवशा +यदव - आत्ता +माणं - नंतर +मागेंदी - मागील वर्षी +औंदू - यावर्षी +लाणीत - पावसाळयात +मिरगात - पावसाच्या प्रारंभी +वातीत - दसऱ्यातील काही दिवस +वकोत - वेळ +निंबार - दुपारचे ऊन +सांचं - संध्याकाळ +यरवाळी - सकाळी लवकर +मद्यानराती - मध्यरात्री +रांडपुणव - +चुडीपुणव - +पंदरादी - पंधरा दिवसानी +आज आठ दिवस - आठवड्याने +ध्याडबर - बराच वेळ +आगोप - लवकर +गापक्यान - पटकन + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6449.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18815875d6ab3f6ec25a29f0c431a5f1841e8ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6449.txt @@ -0,0 +1,14 @@ + +चंदन - वंदन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जोडकिल्ला आहे. +सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमूद आहे. +पुणे-सातारा रोडवर भुईंज गावापासून डावीकडे वळले की साखर कारखाना-किकली-बेलमाची मार्गे दोन्ही गडांवर जाता येते. जाताजाताच चंदन वंदन किल्ल्याचे दृश्य दिसते. तसेच सातारा फलटण रोडवर अंबवडे गाव आहे. गावावरून डावीकडे वळले की ७ ते ८ किलोमीटरवर बनवडी नावाचे गाव आहे. त्या गावाशेजारीच चंदन वंदन हा जोडकिल्ला मोठ्या दिमाखात उभा आहे. +कथा-कादंबऱ्यांमध्ये जुळ्या भावांविषयी आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र दुर्गविश्वातही अशी जुळी भावंडे आढळतात, त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. उसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर असल्याने रस्ते, वीज, एस्. टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावागावापर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराटगड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत. +इ. स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. सध्याच्या नव्या संशोधनानुसार शिवाजी महाराजांनी हे किल्ले १६४२ला जिंकून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली, हे पुढे येत आहे. अफझलखानाच्या वधानंतर महाराजांनी साताराचा किल्ला जिंकून या गडांवर आक्रमण केल, व गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदन वंदन अशी ठेवली. १६७३ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत चंदन-वंदन यांनादेखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्लाखानाने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोगलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहूमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला. +अ) चंदनगडावरील वास्तू :- +ब) वंदनगडावरील वास्तू :- +वंदनगडावर सुमारे ५० ते १०० लोकांना राहता येते एवढी जागा आहे. +गडावर खाण्याची सोय नाही. +चंदनगडावर एक विहीर असून तिच्यातील पाणी जुलै ते फेब्रुवारीपर्यंत असते. वंदनगडावर ४ तळी असून पैकी तीन तळ्यांतील पाणी पिण्यायोग्य आहे. +गडावर जाण्यासाठी खिंडीतूनसुद्धा जाता येते. तसेच राऊत वाडीतून वंदन गडावर जाण्यासाठी मार्ग आहे +अरबवाडी मधून एक ते दीड तासात जाता येते, तर बेलमाची मार्गे ४५ मिनिटात जाता येते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_647.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..605f89e6406bd4cc6a2402d5270f618b500b903f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_647.txt @@ -0,0 +1,9 @@ +गणेश हरी खरे ‍‌‍‍‍‍‍‍‍‍(जन्म : १० जानेवारी १९०१; - ५ जून १९८५)[१] हे महाराष्ट्रातील इतिहाससंशोधक होते. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे ते क्यूरेटर , चिटणीस व नंतर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दक्षिणेचा मध्ययुगीन इतिहास, शिवकालीन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दैवते, मूर्तिविज्ञान इ. विषयांवर त्यांनी संशोधनपर स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. तसेच मराठी, फार्सी इत्यादी भाषांतील ऐतिहासिक काळातील कागदपत्रांची संपादनेही केली आहेत. संशोधकाचा मित्र, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते इ. त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. +ग. ह. खरे ह्यांचा जन्म पनवेल इथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयात प्रवेश घेतला. +महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले. कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी त्यांचे सहकारी वि. ना. आपटे ह्यांच्यासह खरे ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि असहकारितेच्या तत्त्वाप्रमाणे जामीन द्यायचे नाकारल्याने त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदिवासाची शिक्षा देण्यात आली.[१] +बंदिवासातून ११ ऑगस्ट १९२३ रोजी सुटका झाल्यावर खरे ह्यांनी सातारा जिल्ह्या काँग्रेसचे एक चिटणीस म्हणून वर्षभर काम केले. १९२४ च्या उत्तरार्धापासून १९२९ च्या प्रारंभापर्यंत साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली.[१] +ह्या काळात खरे ह्यांनी इतिहाससंशोधनासाठी आवश्यक पूर्वतयारी केली. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. तसेच त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केल्या. त्या लिप्यांतील साहित्य त्यांना वाचता येऊ लागले. +साताऱ्याच्या राष्ट्रीय शाळेतील नोकरी सोडल्यावर खरे पुणे येथे आले. भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या शिवचरित्र-कार्यालयात मोडी कागदपत्रांच्या लिप्यंतराचे काम त्यांनी काही काळ केेले. ६ महिन्यांनतर त्यांची नेमणूक शिवचरित्र-कार्यालयात करण्यात आली. १९३० साली त्यांची नेमणूक भारत-इतिहास-संशोधक मंडळात करण्यात आली. +भारत-इतिहास-संशोधक मंडळात काम करत असताना खरे ह्यांनी स्वतःच पुस्तकांच्या व फार्सी जाणकारांच्या साहाय्याने फार्सी भाषा व लिपी आत्मसात केली. तसेच कानडी भाषा व लिपी ह्यांचाही अभ्यास केला. जुनी कानडी भाषाही (हळे कन्नड) त्यांना कळू लागली. +खरे ह्यांनी शिवचरित्रसाहित्य खंड ६ (१९३७), खंड ११ (१९५८), खंड १२ (१९६४), खंड १३ (१९६५) ह्यांचे संपादन केले. तसेच त्यांनी ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. तसेच त्यांचे इतिहाससंशोधनपर लेखन विविध नियतकालिकांतून प्रकाशित झाले. खरे ह्यांनी विविध ठिकाणी भ्रमंती करून कागदपत्रे व इतर ऐतिहासिक वस्तू ह्यांचा संग्रह करून तो भारत-इतिहास-संशोधक मंडळाला मिळवून दिला. ह्यात सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख ह्यांचा समावेश आहे.[१] त्यांनी ५०हून अधिक पुस्तके आणि इंग्लश व मराठी ह्या भाषांत मिळून सुमारे ३५० लेख लिहिले आहेत.[१] +ग.ह.खरे यांचे मराठी विश्वकोशातील‌ लेख diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6487.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89a0b6011755e8f1c389417482c4f89bbdc5af1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6487.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रशेखर चंदू त्रिंबक सरवटे (२२ जुलै, इ.स. १९२०:सागर, मध्य प्रदेश, भारत - २३ डिसेंबर, इ.स. २००३:इंदूर, मध्य प्रदेश, भारत) हा  भारतकडून १९४६-५१ दरम्यान नऊ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +जुलै ५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_65.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_65.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0062c453f171c074d8b63ae84ae311138b0469bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_65.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुबगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_652.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58818bb63aa579d366fc950a4ceb7eb2bf20606d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_652.txt @@ -0,0 +1,18 @@ +गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते.[१] +गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.[२] +भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[३] १९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला.[४][५] २०१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले होते.[६] +गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला. माडगूळरांचे बालपण माडगुळे या गावी गेले. त्यांचे वडील औंध संस्थानात कारकून होते. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती.[७] मराठी कविताकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांचे ते थोरले बंधू होते. त्यांचा विवाह कोल्हापूरच्या विद्या पाटणकर यांच्याशी झाला आणि त्यांना ३ मुले (श्रीधर, आनंद, शरतकुमार) आणि ४ मुली (वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा) झाल्या. गदिमांचे वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी निधन झाले.[६] गदिमांचे नातू 'सुमित्र श्रीधर माडगूळकर' हे गदिमांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत विविध माध्यमातून पोहचवत आहेत. +गदिमांनी दहावीत नापास झाल्यानंतर चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. १९४२ मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली, त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. +त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत वंदे मातरम् (१९४८), पुढचे पाऊल (१९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), देवबाप्पा (१९५३), गुळाचा गणपती (१९५३), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊनपाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), प्रपंच (१९६१), सुवासिनी (१९६१), संथ वाहते कृष्णामाई (१९६७), मुंबईचा जावई (१९७०) ह्यांचा समावेश होतो. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून तब्बल १५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले, त्यांनी २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे यांचे चित्रपट त्याकाळी मराठी रसिकांमध्ये खूप गाजले. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रपटांच्या कथाही तीन चित्रकथा (१९६३) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. +गदिमांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठीही लेखन केले. यामध्ये व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’, ‘तुफान और दिया’ यासारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती. +युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. जोगिया (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांमध्ये, काव्यसंग्रह - चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०), आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).[७] +गदिमांचे गीत रामायण हे फार गाजले, १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीने तो प्रसारित केला. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.[७][५] +गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.[८] पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्यकथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.[८] +ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता' (१९५८) या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो', 'सुखद या सौख्याहुनी वनवास ' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.[९] +गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.[५][८] +बालगीते - +भक्तीगीते - +देशभक्तीपर गीते - +चित्रपटगीते - +त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.[१०][५] +ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही:- diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6522.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bd140d20fb0587a165ca2fcf5923469cad6e88e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6522.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्र प्रकाश चौधरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_655.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58818bb63aa579d366fc950a4ceb7eb2bf20606d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_655.txt @@ -0,0 +1,18 @@ +गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते.[१] +गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.[२] +भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[३] १९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला.[४][५] २०१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले होते.[६] +गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला. माडगूळरांचे बालपण माडगुळे या गावी गेले. त्यांचे वडील औंध संस्थानात कारकून होते. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती.[७] मराठी कविताकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांचे ते थोरले बंधू होते. त्यांचा विवाह कोल्हापूरच्या विद्या पाटणकर यांच्याशी झाला आणि त्यांना ३ मुले (श्रीधर, आनंद, शरतकुमार) आणि ४ मुली (वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा) झाल्या. गदिमांचे वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी निधन झाले.[६] गदिमांचे नातू 'सुमित्र श्रीधर माडगूळकर' हे गदिमांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत विविध माध्यमातून पोहचवत आहेत. +गदिमांनी दहावीत नापास झाल्यानंतर चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. १९४२ मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली, त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. +त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत वंदे मातरम् (१९४८), पुढचे पाऊल (१९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), देवबाप्पा (१९५३), गुळाचा गणपती (१९५३), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊनपाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), प्रपंच (१९६१), सुवासिनी (१९६१), संथ वाहते कृष्णामाई (१९६७), मुंबईचा जावई (१९७०) ह्यांचा समावेश होतो. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून तब्बल १५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले, त्यांनी २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे यांचे चित्रपट त्याकाळी मराठी रसिकांमध्ये खूप गाजले. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रपटांच्या कथाही तीन चित्रकथा (१९६३) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. +गदिमांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठीही लेखन केले. यामध्ये व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’, ‘तुफान और दिया’ यासारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती. +युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. जोगिया (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांमध्ये, काव्यसंग्रह - चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०), आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).[७] +गदिमांचे गीत रामायण हे फार गाजले, १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीने तो प्रसारित केला. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.[७][५] +गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.[८] पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्यकथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.[८] +ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता' (१९५८) या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो', 'सुखद या सौख्याहुनी वनवास ' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.[९] +गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.[५][८] +बालगीते - +भक्तीगीते - +देशभक्तीपर गीते - +चित्रपटगीते - +त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.[१०][५] +ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही:- diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6564.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..946603b269fc9105ef710a564f3eedc9f3d64af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6564.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रकांत दामोधर हंडोरे (जन्म १३ मार्च १९५७) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत.[१] +ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत आणि त्यांनी विलासराव देशमुख मंत्रीमंडळात १२व्या महाराष्ट्र विधानसभेत चेंबूरचे प्रतिनिधित्व केले होते.[२] ५ फेब्रुवारी २०२१ रोजी हंडोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.[३] ते महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्यायाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत. १९९२ ते १९९३ या कालावधीसाठी त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती.[४] हंडोरे हे २०१४ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. २०२० पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना "भीम शक्ती"चे (अर्थ: "आंबेडकरांची शक्ती") संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[५][६][७] +चंद्रकांत हंडोरे यांच्या आईचे नाव हौसाबाई आणि वडिलांचे नाव दामोधर हंडोरे आहे. त्यांचे लग्न संगिता हंडोरे यांच्याशी झाले आहे, त्या १२५ चेंबूर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांना सोनल, प्रज्योती, निकिता आणि प्रियांका या चार मुली आणि एक मुलगा गणेश आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने चंद्रकांत हंडोरे यांचे कुटुंब बौद्ध धर्माचे पालन करते.[८][९] +विद्यमान राज्यसभा सदस्य diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6565.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9876e5e6b5d40e7391355d980135c357726871ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6565.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रकांता ही देवकी नंदन खत्री यांची एक महाकाव्य काल्पनिक हिंदी कादंबरी आहे. १८८८ मध्ये प्रकाशित झालेली ही पहिली आधुनिक हिंदी कादंबरी होती. याला एक पंथ प्राप्त झाला आणि हिंदी भाषेच्या लोकप्रियतेत योगदान दिले. कादंबरीवरील स्वामित्वहक्क १९६४ मध्ये कालबाह्य झाला आणि आता तो लेखकाच्या इतर शीर्षकांसह सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. +कादंबरीने नीरजा गुलेरीच्या त्याच नावाच्या दूरदर्शन मालिकेला प्रेरणा दिली (जरी पटकथेत कादंबरीपेक्षा बरेच फरक आहेत) जी भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातील खूप यशस्वी मालिका ठरली. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6616.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47d406cfdf51e6faa9275b7043c5908a0eda47a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6616.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्रप्रभा ऐतवाल या १९७२ पासून गिर्यारोहण करीत असून त्यांनी कांचनगंगा, नंदादेवी, सतोपंथ अशा अनेक कठीण मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. इ.स. २०१६ साली भरलेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6626.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dac105e9ce2f477f0e07d72d9a95af3f4fb05bf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6626.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रमाधवीचे प्रदेश हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा तिसरा काव्यसंग्रह आहे. इ.स.१९७७ मध्ये तो प्रथम प्रकाशित झाला. इ.स. २००८ मध्ये त्याची तिसरी आवृत्ती निघाली. +ग्रेस यांनी हा काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशक रामदास भटकळ यांना अर्पण केलेला आहे. +मातृवनातील सावल्या, चंद्रमाधवीच्या प्रदेशांत, सूर्यास्ताचे पाणी आणि धर्मांतराच्या प्रार्थना अशा चार गुच्छांमध्ये हा संग्रह विभागलेला आहे. भय इथले संपत नाही... (निष्पर्ण तरूंची राई), ती गेली तेव्हा रिमझिम... (आई), घर थकलेले संन्यासी तसेच मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट झालेली पाऊस आला पाऊस आला... ह्या ग्रेस यांच्या प्रसिद्ध कविता या संग्रहात आहेत. कावळे उडाले स्वामी या शीर्षकाचीही एक कविता या संग्रहात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6636.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..167783d91121e2f6d1c7d61450399c8af3612f90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6636.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रयान हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या या चंद्रावरील मोहिमेचे नाव आहे. या मोहिमेचे दोन टप्पे खालीलप्रमाणे आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_664.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0e6f62e8bda4bba4ecd398ec6343b4900a5aced --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_664.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणपती वासुदेव बेहेरे (सप्टेंबर १९, इ.स. १९२२ - मार्च ३०, इ.स. १९८९) हे मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत. +ग.वा. बेहेरे पत्नीचे नाव शशिकला बेहेरे, वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई होते. रावसाहेब बेहेरे उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. ते इंग्लिशमध्ये लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या इरिगेशन मॅन्युअल या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १,५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे. +ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक नूतन मराठी विद्यालयातून झाले. शाळेत असल्यापासूनचे बेहेरे कथा आणि कविता लिहू लागले होते. सर परशुराम कॉलेजात गेल्यावर त्यांचे लिखाण अधिकच जोरात होऊ लागले. कॉलेजच्या परशुरामियन नावाच्या वार्षिकात बेहेरे यांची गोमंतकाचे अश्रू नावाची कथा छापली गेली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6642.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08cc49fc7c70335c2961524a4998c842c795847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6642.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती.चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.मोरे आडनाव नंतर अनेक आडनावात विभाजित ही झाले उदा. Darekar,दुदुस्कर, धूळूप, गोळे व इतर अनेक आडनावात मोरे पूर्ण हिंदुस्तान वसले. +इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव मोरे यांचा घातपाताने वध करण्यात आला. +j diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6662.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd9bef5ae67da60e068c660b78396c9e21707a18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6662.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (नोव्हेंबर २०, १९२७ - ३ जानेवारी २०१९) हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील होत. +गांधीजी आणि त्यांचे विचार हा माझ्या श्रद्धेचा विषय आहे. व्यक्तीप्रामाण्य व ग्रंथप्रामाण्य न मानता जिज्ञासू, निरपेक्ष वृत्तीने आणि तटस्थता कायम ठेवून गांधीजींच्या विचाराचा विचार आजच्या संदर्भात करावाच लागेल. +-- न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6683.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af9dfe92a7707dc8eaf3dea877128de4d76d673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6683.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रा क्ष-किरण वेधशाळा (Chandra X-ray Observatory) ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली एक अवकाशीय वेधशाळा आहे. २३ जुलै १९९९ रोजी एसटीएस-९३ मोहिमेमध्ये नासाच्या कोलंबिया अंतराळयानाने हिचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ६४ तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते. या वेधशाळेमध्ये एक क्ष-किरण दुर्बीण आहे. तिच्यातील आरशांच्या उच्च कोनीय विभेदनामुळे ती तिच्यापूर्वीच्या इतर कुठल्याही क्ष-किरण दुर्बिणीपेक्षा १०० पटींनी जास्त संवेदनशील आहे. पृथ्वीचे वातावरण बहुतांश क्ष-किरणे शोषून घेते. त्यामुळे जमिनीवरील दुर्बिणींनी क्ष-किरणांचे निरीक्षण करता येत नाही. म्हणून अवकाशीय वेधशाळेची गरज भासते. ही दुर्बीण सध्या (२०१६ मध्ये) कार्यरत आहे. +चंद्रा वेधशाळा नासाच्या चार महान वेधशाळांमधील तिसरी वेधशाळा आहे. यामधील सर्वात पहिली हबल दुर्बीण, दुसरी इ.स. १९९१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली कॉम्प्टन गॅमा किरण वेधशाळा आणि चौथी स्पिट्झर अवकाश दुर्बीण आहे. +चंद्रा या दुर्बिणीचे नाव भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.[३] +चंद्रा दुर्बिणीने घेतलेली काही छायाचित्रे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6686.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa0c14a1aa41135f1f32426a712c0f49dad02552 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6686.txt @@ -0,0 +1,3 @@ +दोन दशके स्त्रीवादी अभ्यासाच्या प्रवाहात राहिल्या, झगडल्यानंतर हे पुस्तक निर्माण झाले असे लेखिका म्हणते. तिसरे जग आणि बहुराष्ट्रीय स्त्रीवाद याच्या अभ्यासक असलेल्या मोहंती यांची सहसंपादीत पुस्तके प्रसिद्ध आहेत. उदा.थर्ड वर्ल्ड वुमेन अन्ड द पॉलिटिक्स ऑफ फेमिनिझ् (१९९१),आणि फेमिनिस्ट जीनिओलोजीज कॉलोनीअल लीगसीज,डेमोक्रेटिक फ्युचर्स(१९९७). +या पुस्तकात वंचित आणि शोषित स्त्रियांच्या अनुभवांना मान्यता देताना सत्ता संबंध कसे काम करतात याचा आढावा आढावा घेण्यात आला आहे. सक्षमीकरणाचे "ज्ञान" आणि स्त्रीवाद्यांची युती या संदर्भातील सिद्धांकने आणि व्यवहार यांचा गोषवारा या पुस्तकात आहे. या दोन्ही संकल्पना राजकीय दृष्ट्या सिद्धांकन म्हणून भिन्न आहेत. राजकीय दृष्ट्या निष्कर्ष काढण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वेगवेगळ्या स्त्रीवादी संकल्पना मग त्या अध्यापन आणि विना-अध्यापन,सैद्धांतिक किंवा प्रायोगिक असल्या तरीही त्यांचा उपयोग केला पाहिजे. स्त्रीवादाची युती ही लेखिकेची कल्पना रॉबिन मॉरगनच्या "भगिनीभाव" या संकल्पनेच्या पुढे जाते. लेखिकेच्या मते, भगिनीभावामध्ये तात्कालीन साम्राज्यवादाचे परिणाम आणि प्रत्येकाचा भिन्न इतिहास पुसला जाऊन "सहमती" आणि मुद्द्यांचे प्रामाणिकीकरण हे वेगवेगळ्या समुहातील नात्यांचे आधार ठरतात. +या पुस्तकात प्रस्तावनेश नउ प्रकरणे आहेत. यातील बहुतांश लेख पूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. लेखिकेच्या मते हे पुस्तक एका क्रमवारीत नसून मांडण्याची विविध आवर्तने आहेत,ज्यामध्ये एकच प्रश्न किवां समान प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर विचारला जातो. या पुस्तकाचे तीन भाग आहेत. "स्त्रीवादाचे निर्वसह्तीकरण diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6696.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ba2b8c4b0ad785896d24278b6d3ea689d180967 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6696.txt @@ -0,0 +1,5 @@ +चंद्रावती (३ सप्टेंबर १९२८ - १५ नोव्हेंबर २०२०) या भारतीय राजकारणी होत्या. +त्यांचा जन्म १९२८ मध्ये पूर्व पंजाबमधील भिवानी जिल्ह्यातील दलावास गावात झाला. त्यांचे वडील हजारीलाल शेओरान हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. +१९५४ मध्ये त्या हरियाणा विधानसभेच्या पहिल्या महिला सदस्य होत्या आणि हरियाणाच्या पहिल्या महिला खासदार होत्या. १९ फेब्रुवारी १९९० ते १८ डिसेंबर १९९० पर्यंत त्या पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर होत्या. [१] १९६४-६६ आणि १९७२-७४ मध्ये त्या हरियाणा सरकारमध्ये मंत्री होत्या. [२] १९७७ मध्ये, त्या जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून भिवानी मतदारसंघातून ६ व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी संरक्षण मंत्री बन्सी लाल यांचा पराभव केला. [३] १९७७-७९ त्या जनता पक्षाच्या अध्यक्षा होत्या. +१९८२-८५ त्या विरोधी पक्षाच्या नेत्या होत्या जेव्हा त्या लोक दल (चरण सिंग) मध्ये सामिल झाल्या होत्या. नंतर त्यांनी हरियाणातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला व तेथील त्या वरिष्ठ नेत्या होत्या. +१५ नोव्हेंबर २०२० रोजी रोहतकच्या पंडित भागवत दयाळ शर्मा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे निधन झाले. त्या ९२ वर्षाच्या होत्या.[४] [५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6708.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77bd8ae3ce7d5186acd62e546c32ee9298f33524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6708.txt @@ -0,0 +1 @@ +चंपा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6724.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01c97045cdf910b04765e1d8305e6ad15878f2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6724.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रकांत प्रभाकर देशपांडे (जन्म १२ मे १९४६[१] - ) तथा चं. प्र. देशपांडे हे एक मराठी नाटककार आहेत. त्यांनी लिहिलेली बुद्धिबळ आणि झब्बू, डावेदार[२], ढोलताशे[३], जणू काही वास्तव इ. नाटके प्रसिद्ध आहेत. +चंप्र ह्यांचा जन्म विलेपार्ले, मुंबई येथे झाला. त्यांचे शिक्षण विजापूर आणि मुंबई येथे झाले[१]. १९६९ ते १९९६ या कालावधीत ते सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे कार्यरत होते. १९९६ साली त्यांनी डेप्युटी चीफ ऑफिसर या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली[१]. नाटके तसेच एकांकिका यांची १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +प्र. देशपांडे ह्यांचे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6726.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e40fb4b79d999a004fafbf299e78dea93fdd166c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6726.txt @@ -0,0 +1,3 @@ + +चंफाई हा भारताच्या मिझोरम राज्यामधील एक जिल्हा आहे. चंफाई येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6733.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d789a3954046b0af813534aec1b522b7283302b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6733.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्याविषयी आहे. चंबा शहराच्या माहितीसाठी पहा - चंबा. +चंबा हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र चंबा येथे आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6761.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ee9b4d7af6a054d4872f2680ec93f9a911c1982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6761.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारुती चितमपल्ली यांच्या ‘चकवाचांदण’ या आत्मकथनाचे एकूण स्वरूप एका वनाधिकाऱ्याचे अरण्य-अनुभव असे आहे. +विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने ते रानोमाळ भटकत असता तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले,‘चकवाचांदण’. घुबडासारख्या अभद्र समजल्या जाणाऱ्या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसाच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात ‘चकवाचांदण’ या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली. त्यांनी त्या पारध्याला विचारलेलं, 'चकवाचांदण’ म्हणजे काय?’ तो “साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हांला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.’ चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. ‘चकवाचांदण’ हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालत चालत असता त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव ‘चकवाचांदण’ ठेवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6774.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5d090fb88ae87e400dce2cec6a1e4be5f3183d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6774.txt @@ -0,0 +1 @@ +चक्कीखापा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6831.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87256e56a87b7dfa439e89e1e866d85e81b30de2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6831.txt @@ -0,0 +1,3 @@ +चतरंग किंवा चतुरंग हा एक भारतीय उपशास्त्रीय संगीतातील वैशिष्ट्यपूर्ण असा गीतप्रकार आहे. +चतरंगमध्ये नावाप्रमाणे चार अंग असतात. यात काव्य, सरगम, तराणा आणि तबल्याचे किंवा पखवाजाचे बोल हे चारही प्रकार एकत्र असतात. +चतरंगाची गीताची सुरुवात चिजेच्या शब्दांनी म्हणजे काव्याने केली जाते. त्यानंतर सरगम गायली जाते. नंतर तराण्याच्या बोलाची ओळ आणि त्यानंतर मृदंग किंवा तबल्याचे बोल अशा क्रमाने चतरंगची निर्मिती होते. अशा प्रकारे चार गीतप्रकारांचा समन्वय चतरंगमध्ये साधला जातो. चतरंगमध्ये अस्ताई आणि अंतरा असे दोन भाग असतात. छोट्या ख्यालाच्या अंगाप्रमाणे चतरंग सर्वसाधारणपणे त्रिताल या तालात गायिले जाते. चतरंगची शेवटची ओळ अनेक वेळा उपदेश सांगणाऱ्या काव्याची असते किंवा एखादी उपदेश असणारी प्रचलित म्हण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6832.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ebd21f3f03bd177c9f57b66023a658ed1c0733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6832.txt @@ -0,0 +1,4 @@ +चतुःश्रुंगी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे. हे पेशव्यांच्या मराठा राज्याच्या काळात बांधले गेले असे म्हणतात.[१] +चतुःशृंगी म्हणजे चार शिखर असलेला पर्वत. चट्टुशृंगी मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी १७०हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत. यात अष्टविनायकाच्या आठ लघु मूर्तींचा समावेश आहे. ही लहान मंदिरे चार स्वतंत्र टेकड्यांवर आहेत.[२] +मंदिराची प्रमुख देवता चतुश्रृंगी देवी आहे, ज्याला देवी अंबरेश्वरी असेही म्हणतात. तिला पुणे शहराची प्रमुख देवता देखील मानले जाते. मंदिराची देखभाल चतुश्रृंगी देवस्थान ट्रस्ट करते. दरवर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला डोंगराच्या पायथ्याशी जत्रा भरते. चतुश्रृंगी देवीच्या पूजेसाठी हजारो लोक जमतात.[१] गीता अध्याय क्र. १६ श्लोक क्र. २३ मध्ये सांगितले आहे कि, जो शास्त्राच्या आज्ञेचा त्याग करून आपल्या मनमोहक इच्छेनुसार कार्य करतो, त्याला ना सिद्धी, ना परम स्थिती, ना सुख प्राप्त होते.[३] +चतुशृंगी देवस्थान, पुणे diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6866.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a38fdd7cf67f1bf29d965662795d1ec6ceccf23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6866.txt @@ -0,0 +1,2 @@ +चन चोंग स्वी (देवनागरी लेखनभेद: चेन चोंग स्वी ; सोपी चिनी लिपी: 陈宗瑞 ; रोमन लिपीतील सिंगापुरी लेखन: Chen Chong Swee ; फीनयिन: Chén ZōngRuì, छन झोंग-रुई ;) (इ.स. १९१०; षांतौ, क्वांगतोंग चीन - इ.स. १९८५; सिंगापूर) हा जलरंगातील चित्रे चितारणारा सिंगापुरी चित्रकार होता. तो इ.स.च्या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सिंगापुरात उपजलेल्या 'नान्यांग' चित्रशैलीतील चित्रकारांच्या पहिल्या पिढीतील चित्रकारांपैकी एक होता. त्याने चिनी शाईचित्रांच्या तंत्राने आग्नेय आशियातील निसर्ग व लोकसंस्कृती टिपणारी चित्रे चितारली आहेत. +चिनातील षांतौ या गावी जन्मलेल्या चन चोंग स्वीने षांघायातील शिंह्वा ललितकला अकादमी या कलाप्रशिक्षण संस्थेत पारंपरिक चिनी शाईचित्रकलेचे शिक्षण घेतले. इ.स. १९३१ साली त्याने शिंह्वा ललितकला अकादमीचा अभ्यासक्रम पुरा केला व त्याच वर्षी त्याने नान्यांगाच्या दिशेने प्रयाण केले. इ.स. १९३३-३४ सालाच्या सुमारास तो सिंगापुरात येऊन दाखल झाला. सिंगापुरात काही शाळांमध्ये कलाशिक्षकाची नोकरी केल्यानंतर तो नान्यांग अकॅडमी ऑफ फाइन आर्ट्स या कलाशिक्षण अकादमीत अध्यापकपदावर रुजू झाला. इ.स. १९७५ सालापर्यंत तो नान्यांत ललितकला अकादमीत शिकवत होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6878.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bd140d20fb0587a165ca2fcf5923469cad6e88e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6878.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्र प्रकाश चौधरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_689.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55383de566a5ceb99d7457c5690a8fa6c5b186fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_689.txt @@ -0,0 +1,3 @@ +गंगटोक जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +गंगटोक (जुने नाव: पूर्व सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या आग्नेय भागात स्थित असून ह्याच्या पूर्वेला भूतान देश तर ईशान्येला तिबेट आहेत. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय सिक्कीमची राजधानी गंगटोक येथेच आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. गंगटोक जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6903.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f694c35ac1161d655c12625fd3339e5d8f56aa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6903.txt @@ -0,0 +1 @@ +सोन्याच्या चपट्या तुकड्या सोन्याच्या तारेत गुंफून बनवलेल्या गळ्यात घालायच्या हाराला चपलाहार म्हणतात. हा मराठी स्त्रियांचा एक सोन्याचा अलंकार आहे. चपलाहार बहुधा अनेकपदरी असतो.मखमलीच्या पट्टयांवर शिवलेले मोती आणि खडे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6914.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f9aa315bbdfbfc46cbe75c7ecbec6a2198bb0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6914.txt @@ -0,0 +1 @@ +चमकी हा एक प्रकारचा ताप आहे. वैद्यकीय परिभाषेत या तापाला ॲक्यूट इन्फसेलाइटिस सिंड्रोम असे म्हटले जाते. मेंदू ज्वर किंवा जपानी ताप असेही याला संबोधले जाते. हा संसर्गजन्य आजार आहे. एप्रिल २०१९ मध्ये बिहार राज्यातील मुझफ्फरपूर येथे या तापाचा पहिला रुग्ण सापडला.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6928.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5e0abfe866e731486223921341479c78b3c7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6928.txt @@ -0,0 +1,28 @@ +चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - )  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6935.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72d6a541984733c7b001a77a1af6ac32ea6fe0b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6935.txt @@ -0,0 +1 @@ +मणीमेल्डुरा चमिंडा मेंडीस (२८ डिसेंबर, १९६८:गाली, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९९५ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6955.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feabf304d9ecdf335a595bac99aebf99e50ef461 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6955.txt @@ -0,0 +1,2 @@ + चरई बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6958.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f153db655c1a6772fbd2f7799777d9dd9f2be96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6958.txt @@ -0,0 +1,3 @@ +चरखा हे नैसर्गिक (जसे:कापूस किंवा लोकर इत्यादी) किंवा कृत्रिम वस्तुंपासून सूत कातण्याचे एक साधन आहे.याचा वापर बहुतेक आशियात ११व्या शतकाचे सुमारास सुरू झाला.हातांनी सूत कातण्याच्या पद्धतीला याने पर्याय दिला.भारतात याचा वापर तेराव्या शतकाचे सुमारास सुरू झाला. +भारतात गांधीजींनी याचा प्रसार केला.याद्वारे ते सूतकताई करून त्याची वस्त्रे बनवित असत. स्वदेशी वस्तु वापरण्याकडे त्यांचा कल होता. +भारतात हाताने सूत कातण्यासाठी टकळी व चरखा ही साधने वापरतात, असे सूत मुख्यतः खादीच्या कापडासाठी वापरतात [ → खादी उद्योग]. जानव्याच्या सुतासारखे सूत कातण्यासाठी खेड्यात अजूनही टकळी वापरतात. टकळीवरील सूतकताईची पद्घत चातीवरील सूतकताईसारखी आहे. एका टोकाशी काहीसा आकड्यासारखा आकार दिलेली जाडसर तार व दुसऱ्या टोकाजवळ बसविलेली वजनदार तबकडी असे टकळीचे स्वरूप असते. ही तबकडी ⇨ प्रचक्रा चे किंवा जड चक्राचे काम करते. डाव्या हातातील कापसाचा पुंजका वा पेळू टकळीच्या आकड्यासारख्या टोकाला अडकवून तो हात वर नेतात. यामुळे कापसाचे तंतू ओढले जाऊन त्यांची परस्परव्यापी, जवळजवळ समांतर मांडणी होऊन तंतूंची लांब रचना तयार होते. नंतर टकळी उजव्या हाताने वर्तुळाकार फिरवून तंतूंना थोडा पीळ देतात. यामुळे तंतूंची सैलसर वात तयार होते. नंतर टांगलेल्या मुक्त स्थितीत टकळी उजव्या हाताने जोराने फिरवितात. टकळीच्या वजनदार तबकडीला संवेग मिळून तंतूंना पीळ बसत असताना ते खाली खेचलेही जातात. अशा रीतीने पुरेशा लांबीचे म्हणजे हातभर सूत तयार झाले की ते टकळीच्या तारेवर गुंडाळतात. नंतर ही सर्व प्रक्रिया पुनःपुन्हा करून सूत कातले जाते. हलक्या स्थितीतील टकळीचे वजन पेलू न शकणाऱ्या तंतूंच्या बाबतीत टकळी जमिनीवर टेकवून सूतकताई करतात. टकळी व चाती हजारो वर्षांपासून वापरली जात असून ईजिप्तमध्ये लिननचे सूत कातण्यासाठी, तर भारतात कच्चे सुती धागे कातण्यासाठी तिचा वापर होतो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6959.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dce8d1eff66b01ed16b02af3097f2d173fbca08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6959.txt @@ -0,0 +1,4 @@ +चरखी दादरी हे हरियाणा राज्यातील शहर आहे. हे चरखी दादरी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. चरखी दादरी दिल्लीपासून अंदाजे ९० किमी अंतरावर आहे. [१] +या शहराची स्थापना १४व्या शतकामध्ये बिल्हन सिंह यानी केली. [२] +१२ नोव्हेंबर, १९९६ रोजी चरखी दादरीवर कझाकस्तान एरलाइन्सच्या इल्युशिन इल-७६ आणि सौदीया बोईंगच्या ७४७ प्रकारच्या विमानांची दाट धुक्यात थेट धडक होऊन दोन्ही विमाने कोसळली. या अपघातात दोन्ही विमानातील सर्व ३४९ जणांचा मृत्यू झाला. ही तेव्हापर्यंत हवेत झालेल्या विमानांच्या धडकांपैकी सर्वात प्राणघातक टक्कर होती. ही भारतातील सर्वात प्राणघातक विमान वाहतूक आपत्ती आहे [३] तसेच आतापर्यंतची तिसऱ्या क्रमांचाची प्राणघातक विमान (९/११ न धरता) आहे. [४] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6979.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..888bda879a37a47ba60c009edb3caf8a47989377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_6979.txt @@ -0,0 +1,6 @@ +चौधरी चरण सिंग (२३ डिसेंबर, इ.स. १९०२ - २९ मे, इ.स. १९८७) हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. २३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. +चरण सिंग यांचा जन्म २ डिसेंबर १९०२ रोजी मेरठ (सध्याचा हापूर जिल्हा, उत्तर प्रदेश) येथे झाला. त्यांनी १९२५ मध्ये कलाशास्त्र मध्ये एमए केले आणि १९२६ मध्ये आग्रा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. १९२८ मध्ये त्यांनी गाझियाबाद येथे दिवाणी वकील म्हणून काम सुरू केला. +फेब्रुवारी १९३७ मध्ये ते वयाच्या ३४व्या वर्षी छपरौली (बाघपत) या मतदारसंघातून संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले. १९३८ मध्ये त्यांनी विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार विधेयक सादर केले जे भारतातील बऱ्याच राज्यांनी मंजूर केले. +चरण सिंग यांनी ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या अहिंसक संघर्षात महात्मा गांधींचे अनुसरण केले आणि बऱ्याच वेळा तुरुंगवास भोगला. १९३० मध्ये मीठाच्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्यांना ब्रिटिशांनी ६ महिन्यांसाठी तुरूंगात पाठविले. नोव्हेंबर १९४० मध्ये स्वतंत्र सत्याग्रह चळवळीसाठी त्याला पुन्हा एक वर्षासाठी तुरूंगात डांबण्यात आले. ऑगस्ट १९४२ मध्ये त्यांना ब्रिटिशांनी पुन्हा तुरूंगात डांबले आणि नोव्हेंबर १९४३ मध्ये त्यांना सोडण्यात आले. +चरण सिंग यांनी १९६७ मध्ये नेहरूंशी होणाऱ्या मतभेदामुळे काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय क्रांती दल हा त्यांचा राजकीय पक्ष स्थापन केला. राज नारायण आणि राम मनोहर लोहिया यांच्या मदतीने आणि पाठिंबाने ते १९६७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर पुन्हा १९७० मध्ये. १९७५ मध्ये त्यांना पुन्हा तुरूंगात डांबले गेले, पण यावेळी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी. गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती आणि तिच्या सर्व राजकीय विरोधकांना तुरूंगात टाकले होते. १९७७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनतेने गांधींना मत दिले नाही आणि विरोधी पक्ष, ज्यापैकी चौधरी चरण सिंह हे वरिष्ठ नेते होते, ते सत्तेत आले. त्यांनी मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जनता सरकारमध्ये उपपंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. +२८ जुलै १९७९ रोजी चरण सिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंदिरा काँग्रेस व बाहेरील पाठिंब्याने (सोशलिस्ट) गटाचे उप-पंतप्रधानपदी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पाठिंबा दिला. लोकसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याआधीच इंदिरा गांधींनी त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि केवळ २३ दिवसांनी संसदेला सामोरे जाण्यात अपयशी ठरलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती नीलम संजीवा रेड्डी यांना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला दिला. लोकसभा विलीन झाली आणि चरण सिंग जानेवारी १९८० पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून राहिले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7005.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..213028547a826c4ab72612e6407d83c51f912888 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7005.txt @@ -0,0 +1 @@ +चर्चचे कार्य देवाची स्‍तुती करने आणि लोकांना बोध करणे त्‍याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा प्रसार करणे हा आहे. चर्च हे ख्रिस्‍ती धर्माच्‍या समाजाचे केंद्र असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7014.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d7c538b856c489e42de34a67c9df3853e6dead1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7014.txt @@ -0,0 +1,8 @@ +चर्नी रोड तथा राजा राममोहन रॉय मार्ग हा मुंबईतील एक प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता गिरगांव चर्चपाशी सुरू होतो आणि वल्लभभाई पटेल रोडला मिळाल्यावर संपतो. याच रस्त्यावर राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या प्रार्थना समाजाचे सभागृह आहे. +या रस्त्याजवळच चर्नी रोड नावाचे मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील स्थानकही आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८ च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले. +बहुतेक सगळ्या जलद किंवा मंद गतीच्या लोकल गाड्या चर्नी रोड स्थानकावर थांबतात. +पंचरत्न इमारत - येथे मौल्यवान खड्यांच्या व्यापाऱ्यांची कार्यालये आहेत. +गिरगाव - हा मुंबईतील मराठी वस्तीचा भाग चर्नी रोड स्थानकाला लागून आहे. स्थानकाच्या पूर्वेला गिरगाव तर पश्चिमेला चौपाटी आणि समुद्र आहे. +चर्नी रोडच्या पश्चिमेला अरबी समुद्र किनारा आहे जो गिरगाव चौपाटी म्हणून ओळखला जातो. पश्चिमेला डावीकडे महाराष्ट्र सरकारचे शासकीय मुद्रणसंस्था असलेल्या पुस्तके, पाक्षिके,साप्ताहिके ह्यांचे विक्री केंद्र आहे. पश्चिमेलाच उजवीकडे थोड्या अंतरावर चांगल्या दर्जाची पोहण्याची सोय असलेला मफतलाल जिमखाना आहे. लगेचच गिरगाव चौपाटीवर स्वातंत्र्यसैनिक प्रखर राष्ट्रवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. +चौपाटीहून पुढे गेल्यावर उजवीकडे विल्सन महाविद्यालय लागते. बाजूलाच जिमखाना व रस्त्याच्या पलीकडे समोरच महाविद्यालयाचे वसतिगृह आहे. महाविद्यालयाला लागूनच उजवीकडे जाणारा रस्ता ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकाकडे जातो तर चौपाटीला समांतरपणे जाणारा रस्ता वाळकेश्वरकडे जातो. वाळकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लगेचच उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने पुरातन वाळुकेश्वर शिवमंदिराकडे जाता येते. वाळकेश्वर रस्त्याने पुढे तीनबत्तीनंतर खाली उजवीकडे गेल्यावर बाणगंगा तलाव व शिवमंदिर लागते तर सरळ डावीकडे राजभवन लागते. तीनबत्ती चौकाच्या डाव्या बाजूला अगदी समोर सुप्रसिद्ध पंजाबी चंदू हलवाई हे मिठाईचे दुकान आहे.बाजूलाच शाखेच्या उजवीकडे सुप्रसिद्ध नटी शास्त्रीय नृत्य नर्तकी आशा पारेख ह्यांनी बांधलेल्या मंदिरात सुबक गणपतीची मूर्ती विराजमान आहे. +तीनबत्तीच्या वर उजवीकडे गेल्यास मलबार हिलचा भाग चालू होतो. कमला नेहरू बाग, म्हातारीचे बूट हाऊस ही पर्यटन ठिकाणे येथे आहेत. गिरगाव चौपाटीचे विहंगम दृश्य येथून अनुभवयास मिळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7015.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..549bdff3095e5b26f9c35f884e6e92b9fa753e74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7015.txt @@ -0,0 +1,7 @@ +चर्नी रोड हे मुंबई शहराच्या गिरगांव भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +या स्थानकाला गिरगांव भागात पूर्वी असलेल्या कुरणांमुळे चरणी रोड अथवा चर्नी रोड असे नाव देण्यात आले. इ.स. १८४८च्या सुमारास तेव्हाच्या ब्रिटिश शासकांनी मुंबईमधील कुरणांमध्ये गुरे चारण्यासाठी मोठे शुल्क आकारणे सुरू केले. हे देण्याची ऐपत नसल्याने गिरगावातील लोकांची गुरे उपाशी मरू लागली होती. त्यावेळी सर जमशेटजी जिजीभॉय यांनी स्वतःचे २०,००० रुपये खर्चून ठाकुरद्वारजवळील समुद्रकिनाऱ्यावरील जमीन विकत घेतली व तेथे गुरांना विनाशुल्क चरण्यास मुभा दिली. या चरणींच्या जवळ असल्यामुळे या इ.स. १८६७मध्ये बांधलेल्या स्थानकाचे नाव चरणी रोड असे ठेवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7019.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..533398739c5bbf631bbf01a062b221e346eeeb6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7019.txt @@ -0,0 +1,3 @@ +चर्पटपञ्जरिका हे आद्य शंकराचार्य यांनी रचलेले एक स्तोत्र आहे. मृत्यू जवळ आला असता व्याकरण घोकून काही उपयोग नाही तर गोविंदाला शरण जाणे हा त्यावरचा उपाय आहे असा संदेश आचार्य या स्तोत्रात देतात. + +म.म. गोस्वामी पांडुरंग गणेश, श्री शंकराचार्य कृत सुबोध स्तोत्र संग्रह. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_702.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83628824c278b9ea5ad0277da2c82896d50dbb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_702.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगा जमुना सरस्वती हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7051.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4453a3e564b79812e9582222afbffa0360105934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7051.txt @@ -0,0 +1,6 @@ +चला हवा येऊ द्या हा नितीन केणी निर्मित बहुचर्चित झी मराठी दूरचित्रवाणीवरील विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि निवेदन डॉक्टर निलेश साबळे करतात. काहीवेळा ह्या कार्यक्रमाचे सोम ते बुध / गुरू / शुक्र विशेष भाग अथवा रविवारी दोन किंवा तीन तासांचे विशेष भाग देखील दाखवले जातात. २०२० च्या दिवाळीपासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत स्वप्नील जोशीने या कार्यक्रमात परीक्षक म्हणून उपस्थित लावली. +ह्या मालिकेत मराठी रंगभूमी, मराठी मालिका आणि मराठी चित्रपट आणि थीम साठी यातील कलाकार येतात आणि त्यांच्या आगामी चित्रपटाची, नाटकाची किंवा प्रसारित मालिकेची माहिती देतात. तसेच काहीवेळा या मंचावर अनेक हिंदी कलाकारांना देखील बोलावले जाते. ह्या मालिकेची मध्यवर्ती संकल्पना थुकरटवाडी या गावातील घडणाऱ्या गमती जमतींवर आधारित आहे. थुकरटवाडी गावाचा पोस्टमन आलेल्या पाहुण्या कलाकारांसाठी त्यांच्या नातलगांनी पाठवलेली पत्रे घेऊन येतो आणि विशिष्ट शैलीत ती वाचूनही दाखवतो. ही पत्रे अरविंद जगताप लिखित असतात. +कमी भागात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला हा सुप्रसिद्ध काॅमेडी शो आहे. निलेश साबळे, भालचंद्र कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि तुषार देवल यांनी मिळून सुरू केलेला हा कार्यक्रम आहे. याबरोबरच योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, शशिकांत केरकर, मानसी नाईक, संदीप रेडकर यांनी देखील यात काम केलेले आहे. हा कार्यक्रम नाटक, चित्रपट, मालिका यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतो. +होऊ दे व्हायरल +शेलिब्रिटी पॅटर्न +लेडीज जिंदाबाद diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7057.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ccc9f47bbc210bcd31f51d6b28085c25ecb5934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7057.txt @@ -0,0 +1 @@ +चल्लाकेरे विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग मतदारसंघात असून चित्रदुर्ग जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7098.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e45b731cb687801e960f9dbc3c3c5c944b05f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7098.txt @@ -0,0 +1,8 @@ +चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. +चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले. + आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे. +हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात. +हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. +हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात. +साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7104.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e45b731cb687801e960f9dbc3c3c5c944b05f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7104.txt @@ -0,0 +1,8 @@ +चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. +चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले. + आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे. +हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात. +हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. +हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात. +साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7111.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad7eeedcb8a889aeb1144abdbf043e8f485b137 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7111.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॉंद और सूरज हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7133.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3797f2ca6e6bd51a6321552d13ffcf0814bac04b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7133.txt @@ -0,0 +1,2 @@ + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_715.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08f3f0f61fd9e7812899746f21c931d13ac18cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_715.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - ९७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, गंगाखेड मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील १. गंगाखेड, २. पालम आणि ३. पुर्णा या तालुक्यांचा समावेश होतो. गंगाखेड हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर माणिकराव गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7150.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65a4fc0838ea7947b51d99ebe75a2143778c5f58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7150.txt @@ -0,0 +1 @@ +चांगदेव पासष्टी हा ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना केलेला उपदेश आहे. या काव्यात ६५ अभंग आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7169.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cdd5201e523fc14c2db286f9991116a5ea1601d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7169.txt @@ -0,0 +1,2 @@ + चांदके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7181.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfcfe2e468825ff04edfb791b4c72259f29b6e6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7181.txt @@ -0,0 +1,18 @@ +चांदगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १४६ कुटुंबे राहतात. एकूण ५९३ लोकसंख्येपैकी २९६ पुरुष तर २९७ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.२९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.३३ आहे तर स्त्री साक्षरता ५४.०९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १२.६५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +घिवंडे, विनवळ, पोयशेत, आल्याचीमेट, कोगदे, अनंतनगर, आकरे, आयरे, शिवाजीनगर, गोरठण, जामसर ही जवळपासची गावे आहेत.जामसर ग्रामपंचायतीमध्ये चांदगाव, जामसर, सूर्यनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7187.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33b36cc75fa4669055cacfb0c5ffa30346c87a3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7187.txt @@ -0,0 +1,3 @@ +चांदज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +रिडज,पांगरी, नागापूर, येसेगाव, वरणा, पाचलेगाव, बोरी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_720.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b0e9319b9befbc9b8ddc14bf54f67caadf57e01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_720.txt @@ -0,0 +1,2 @@ + गंगादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7214.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59b7455ad17e9b97c89d4933f4a66fdc48c86529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7214.txt @@ -0,0 +1,3 @@ + +शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर, सलाबतखान दुसरा यांची कबर आहे.चौथे निजामशाहच्या (1565-88) कारकिर्दीत सलाबतखान  महान राजकारणी आणिअंतर्गत मंत्री होते.ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांनी कधीकधी चुकून चंदीबीबी महल म्हणून संदर्भ दिला. +सलाबतखान दुसरा इ.स. 1580 मध्ये ही इमारत बांधली. इमारत सुमारे 70 फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे 20 फूट रूंद आहे.या ठिकाणी, सलाबतखानशिवाय त्याच्या दोन बेगम आणि मुलांची कबरदेखील आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_722.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..954cbdf8d8d9e0d0bffe111f7f7a7a65f53498d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_722.txt @@ -0,0 +1 @@ +नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदी उगम पावते व ज्या ठिकाणाहून ती प्रवाही होते त्यास गंगाद्वार म्हणतात. अनेक भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. गंगाद्वार म्हणजे गंगेचे द्वार किंवा दरवाजा. गोदावरी नदी ही दक्षिण भारत प्रांतातील सर्वात मोठी नदी असल्याने तिला भारताची दक्षिणगंगा म्हणतात आणि तिचे पर्वतातून बाहेर पाडण्याचे द्वार म्हणजे गंगाद्वार होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7220.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7094b348be833bc65f20df0d0ee2038e3cea98c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7220.txt @@ -0,0 +1,11 @@ +चांदवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातले छोटे शहर आहे. चांदवड तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे २०,००० आहे[ संदर्भ हवा ]. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३वर पिंपळगाव (बसवंत) व मालेगाव या गावांमधोमध पडते. येथून पूर्वेस मनमाड व नांदगाव शहरे व दक्षिणेस निफाड शहर असून पश्चिमेस व उत्तरेस अनुक्रमे दिंडोरी व देवळा आहे. हा तालुका जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात आहे. +चांदवड म्हणजे वडाची व्याप्ती चंद्रापर्यंत गेली आहे ते चांदवड. मात्र आता वडांची संख्या खूप कमी दिसते. चांदवड नगर इ.स. ८ व्या शतकाच्या सुमारास वसले असल्याचा उल्लेख शनि माहात्म्याच्या पोथीत आला आहे. त्यात चांदवडला ताम्रलिंदापूर असे म्हटले आहे तर जैन साहित्यात चंद्रदिव्यपुरी म्हटले आहे. यादव घराण्यातील दृढप्रहार राजाच्या काळात चांदवडला आर्थिक सुबत्ता मिळाली. या काळात चांदवडला चंद्रपूरही म्हटले गेले. तर एका आख्यायिकेनुसार अगस्ती ऋषी चांदवडमध्ये वास्तव्यास असताना त्यांना चांदवडकरांनी तूप दिले नाही म्हणून त्यांनी शाप देत ही नगरी चांडाळनगरी किंवा चांडाळपूर असल्याचे म्हटल्याने पुढे ती चांदवड म्हणून ओळखली जाऊ लागली. काष्टशिल्पांमुळे सजलेल्या चांदवडला चांदोर असेही म्हटले जायचे तर मोगलांच्या काळात चांदवडचा उल्लेख जाफराबाद असा केला गेला आहे. +येथे रेणुका देवीचे पुरातन मंदिर आणि अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला रंगमहाल किल्ला आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. +* रेणुका देवीचे मंदिर : नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. +* चंद्रेश्वर (महादेव मंदिर +* रंगमहाल(होळक‍र वाडा) +* गणेश मंदीर (वडबारे) +* शनि मंदिर +* इंद्रायणी किल्ला + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7239.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..743589e86e111116f29ca659ef854c95b8364b34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7239.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदिवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7246.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d0e408835ce07e5327a3638bb51a0d3728857c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7246.txt @@ -0,0 +1,6 @@ + +चांदुर बाजार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.चांदुर बाजार तालुका हा गुळाची बाजारपेठ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे..तसेच महिनाभर चालणारी बहिरम यात्रा तालुक्यात प्रसिद्ध आहे.. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7261.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7c53676ad8ce42b4a7bfae12932981ff82b1220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7261.txt @@ -0,0 +1,76 @@ +चांदेल हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या पेडणे तालुक्यातील ६०३.९७ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +चांदेल हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या पेडणे तालुक्यातील ६०३.९७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २७२ कुटुंबे व एकूण ११५२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पेडणे १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ५९० पुरुष आणि ५६२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ३५ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ६२६६४८ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात ३ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा पेडणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय पेडणे ग्रामीण येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय बांदोडा येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था पेन्हा-दि फ्रॅन्का येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक पणजी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा तुये येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पेडणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पेन्हा-दि फ्रॅन्का येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अ‍ॅलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात इतर पद्धतीने पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश नाही. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड ४०३५१२ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध आहे. +गावात व्हॅन उपलब्ध आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही. +गावात सायकल रिक्षा (पायचाकी) उपलब्ध नाही. +गावात सायकल रिक्षा (यांत्रिक) उपलब्ध नाही. +गावात बैल व इतर जनावरांनी ओढलेली गाडी उपलब्ध नाही. +गावात समुद्र व नदीवरील बोट सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील समुद्र व नदीवरील बोट सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्ह्यातील दुय्यम रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वाहतुकीयोग्य जलमार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +प्रतिदिवस २४ तासांचा वीजपुरवठा घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +चांदेल ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +चांदेल या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात,मिरची,काजू diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7270.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b4ec74575b2b42231e7dc6f3869bb760b3e71b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7270.txt @@ -0,0 +1 @@ +चांदोली हे महाराष्ट्रातील शाहुवाडी शहराजवळचे एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7275.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fca53c8220dec1c9d4d9a07bff4a7b0d419814a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7275.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदोळातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7276.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d806b641b654b102578eff3ee39abb277517be1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7276.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_73.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_73.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fe2d986787c49a7d084778e3bf3dce35695b48b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_73.txt @@ -0,0 +1 @@ +खुमारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7317.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59720642636db57f49745483e5359524465cfda5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7317.txt @@ -0,0 +1,16 @@ + +चाकण हे पुणे जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे. चाकण शहरानजीक प्रस्तावित विमानतळ होणार आहे. जवळच वेगाने विकास होणारी औद्योगिक महामडंळाचे कारखाने आहेत. शहरातुन नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग जातो. चाकन हे पुणे शहरापासून ३३ कि मी अंतरावर आहे. +खेड हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते चाकण पासून ११ कि मी आहे . +पुरातन चक्रेश्वर मंदिर, निसर्ग संपदा , पुरातन मंदिर या मंदिरा विषयी आनेक दंत कथा सांगितले जाते +एक कथा रामायण मधील आहे पूर्वी चाकण चे नाव एकचक्र नगर होते इथे शांडिल्य ऋषी चा मोठा आश्रम होता इथे आग्नी होम हवन चाले पण आसुर यांना त्रास देत त्यावेळी राजा दशरथ राजा हा सुर्यवंशी यांचे राज्य होते. शांडिल्य ऋषी नी राजा दशरथ यांना विनंती केली की साधना करताना अडचणी येतात तेव्हा राजा दशरथ स्वतः आसुरा बरोबर युद्ध करून विजयी झाले होते पण याच युद्धात दशरथ राजाचे रथाचे चाकचे कन्हा तुटला व चाक पडूनये त्यासाठी राजा दशरथ यांची सारथी राणी कैकई होती तीन आपल्या हाताने चाकाला पडू दिले नाही युद्ध संपल्यावर चाक पडले या ठिकाणी म्हणुन या गावाला एकचक्र नगर असे नाव पडले आणि त्याचा अभ्रंश चाकण हे गाव आणि इथेच रामायण ला सुरुवात झाली ती अशी की दशरथाने कैकई राणीला काही मागायला सांगितले ते दोन वर नंतर मागून घेतले श्री रामाला वनवास आणि भरताला राज्य +इथले महत्व मानभाऊ पंथ यांचा लिळा चरीत्र ग्रंथात लिहिले आहे +त्याच प्रमाणे शिवलामृत पोथी मधील पाचवा आध्याय चे वर्णन इथल्या जागेशी मिळते जुळते आहे +श्री ज्ञानेश्वर महाराज इथे येऊन गेले +तुकाराम माराजांनी आपल्या गाथा या ठिकाणीं ठेवल्या होत्या +छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन पाहिले देवदर्शन केले आहे असा इतहास आहे +संग्रामदुर्ग किल्ला, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण  या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील चाकणचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून चाकण सह खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला शासनाचे विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५- ३० वर्षातल्या चाकण ही बदलती स्थित्यंतरे  अनुभवली आहेत .... +मागील काही वर्षांपर्यंत चाकण लगतचा  नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी आदी परिसर सोडल्यास कुरुळी ,निघोजे, सावरदरी, शिंदे, वसुली,  महाळुंगे, खालुंब्रे, वराळे, भांबोली, शिंदे, वासुली, बिरदवडी, आंबेठाण, चिंबळी आदी उद्योगीकरणात आलेल्या भागात आधुनिकेचं वारं शिवलं नव्हतं. सुपीक, काळी जमीन, ऊस आणि भुईमुगाचं पीक आणि धामिर्क यात्रांसाठी आणि एकेकाळी दगड आणि खाण यासाठी  ते ओळखलं जाई. नंतर कारखानदारीला पोषक अशा  तिथे उत्तम पायाभूत सुविधा एमआयडीसीने पुरवल्या.  आता हा भाग ग्रामीण ढंग जोपासणारा व सर्वात कमी प्रदूषण आणि आधुनिक सोयी-सुविधांचा  म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.  मोठमोठ्या कंपन्यांनी कारखानदारी थाटल्याने या परिसराला एक प्रकारची चमक आली आहे,   पाणीपुरवठा, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा इथे आहेत आणि संपूर्ण हा परिसर चाकण आणि तळेगाव रोड यांना एकमेकांना जोडला गेला आहे. कामगार अधिकारी यांची वाढती संख्या पाहता महाळुंगे सारख्या भागात अनेक थ्री-बीएचके पासून रो हाऊसपर्यंत सर्व प्रकारची घरे गरजेनुसार निर्माण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बजाज, मर्सिडीज बेंझ ,व्होक्स वेगन , महिंदा, केहीनफाय,  यासारख्या नावाजलेल्या कंपन्या इथे आहेत. शिवाय अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही या भागात आपले युनिट्स स्थापन केले आहेत.  एमआयडीसी टप्पा १ ते ५  मध्ये मागील वर्षाअखेरी पर्यंत ३ हजार ५९६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे .शिवाय हा भाग मुंबई, नाशिक आणि पुणे या सुवर्ण त्रिकोणाच्या अगदी मध्यभागी येतो. महाळुंगे , महिंद्रा जवळून येथील एमआयडीसीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे हा भाग सर्वत्र रूंद रस्त्यांनी तळवडे, निगडी पर्यंत जोडला गेला आहे. या भागाला  रिअल इस्टेटमध्ये नाव मिळवून देण्यात एमआयडीसीचाही मोठा वाटा आहे. पुणे-नाशिक महामार्गावरचा औद्योगिक परिसर म्हणजे चाकण असा नाव लौकिक प्राप्त झाला आहे . नवे या भागात करण्याचे जवळपास मुख्यमंत्र्यांनी छातीठोक पणे सांगितल्याने विमानतळ तयार होण्याच्या विश्वसनीय  व़ृत्तामुळे चाकण व खेड तालुका हे नाव चांगलेच चचिर्ले आले  आहे.  त्यातच देशभरात ज्या १७ ठिकाणांमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक आकषिर्त करण्याची क्षमता आहे त्यात चाकणचा क्रमांक लागत असल्याने उद्योगीकरणाचे वारे येथे वेगाने वाहत आहे. +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, मा.अध्यक्ष खेड तालुका पत्रकार संघ , जि.पुणे ) +मो. ९९२२४५७४७५ + +18°45′N 73°51′E / 18.75°N 73.85°E / 18.75; 73.85 diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7321.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efa440def768868d3c5f4e28e577ca2c00b4d64e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7321.txt @@ -0,0 +1 @@ +ही एक पालेभाजी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_737.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f870a7574eb883aff6a6d7b3acfada34f1ef24ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_737.txt @@ -0,0 +1,3 @@ +गंगाधर रामचंद्र मोगरे (जन्म : शिरगाव - ठाणे जिल्हा) २१ जानेवारी १८५७; - मुंबई ११ जानेवारी १९१५) हे मराठीतील एक कवी होते. मराठीतील उपहासकाव्याचे जनक. यांची बहुतांश रचना दीर्घ स्वरूपाची, श्लोकबद्ध व आर्यावृत्तात आहे. विलापकाव्ये, उपहासकाव्ये, कथाकाव्ये व स्फुटकाव्ये असे यांच्या काव्यरचनेचे स्वरूप आहे. त्यांच्या अनेक कविता व्यक्तिचित्रांवर आधारित आहेत. इंग्रजी विलापकाव्यावरून स्फूर्ती घेऊन मोगरे यांनी विष्णूशास्त्री पंडित, विष्णूशास्त्री चिपळूणकर, आनंदीबाई जोशी, भाऊराव कोल्हटकर, व्हिक्टोरिया राणी, दयानंद सरस्वती, तुकोजीराव होळकर, जियाजीराव शिंदे, सनदी अधिकारी रिपन व सर जेम्स फर्गसन अशा अनेक सुप्रसिद्ध महान व्यक्तींवर विलापिका लिहिल्या आहेत. [१] +गंगाधर मोगरे यांचे प्राथमिक शिक्षण शिरगावात व मॅट्रिकपर्यंतचे मुंबईत झाले. त्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी केली. १९८६साली त्यांची मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात कारकून म्हणून नेमणूक झाली. ग्रंथालयातील नोकरीमुळे मोगरे यांचा काव्याचा व अन्य वाङ्‌मयाचा अभ्यास होऊन त्यांच्यातील काव्यशक्तीला चालना मिळाली. अव्वल इंग्रजी राजवटीतील ख्यातनाम कवी म्हणून मोगरे यांचे नाव घेतले जाते. +गंगाधर रामचंद्र मोगरे यांच्या कविता ’इंदुप्रकाश’, ’विविधज्ञानविस्तार’, ’मासिक मनोरंजन’ या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या ’मोगऱ्याची फुले’ या काव्यसंग्रहाचे शेवटचे तीन भाग त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_739.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6976ef8b963e82d05b8ac6523c3670e3ed6667a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_739.txt @@ -0,0 +1 @@ +बापूसाहेब गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे (अज्ञात - १९५८) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि ते सोशल सर्विस लीगशी संबंधित होते.[१] ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस व अनंतराव विनायक चित्रे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसह, महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्यास ते मोलाचे काम करीत होते. सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. नंतर ते आंबेडकरांच्या 'जनता' या साप्ताहिकात संपादक झाले.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7398.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77c8ff7ac4e363bbaf06b4401c02fe5993db79f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7398.txt @@ -0,0 +1,2 @@ +चापडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_740.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6976ef8b963e82d05b8ac6523c3670e3ed6667a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_740.txt @@ -0,0 +1 @@ +बापूसाहेब गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे (अज्ञात - १९५८) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म एका मराठी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि ते सोशल सर्विस लीगशी संबंधित होते.[१] ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी होते. महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस व अनंतराव विनायक चित्रे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसह, महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्यास ते मोलाचे काम करीत होते. सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला. नंतर ते आंबेडकरांच्या 'जनता' या साप्ताहिकात संपादक झाले.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7418.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b82f3089771dc221752a8a049c96b0482cd6ccae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7418.txt @@ -0,0 +1,16 @@ +चाफेकर बंधू (नामभेद: चापेकर बंधू) हे आद्यक्रांतिकारी होते. त्यांची नावे दामोदर (जन्म २४ जून १८६९), बाळकृष्ण (जन्म १८७३) आणि वासुदेव (जन्म १८८०) अशी होती. +19व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड यांची हत्या करण्यात या क्रांतिकारकांचा सहभाग होता. पुण्यातील जनता ही नियुक्त केलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या अत्याचारांनी त्रस्त होती. या हत्येत महादेव विनायक रानडे हेही साथीदार होते. +वासुदेव चाफेकरांचा जन्म १८८० मध्ये चिंचवड मध्ये एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ कीर्तनात वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.[ संदर्भ हवा ] +वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.[ तारीख?] +[ संदर्भ हवा ] +पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवले. जसे की लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.[ तारीख?] + +वॉल्टर चार्ल्स रँडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथे वाट पाहत २२ जून १८९७ रोजी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रॅंडवर जवळून गोळ्या झाडल्या. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व कालांतराने ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रँड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.[ संदर्भ हवा ] +त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले. कित्येक दिवस ब्रिटिशांना मारेकऱ्यांचा शोध लागत नव्हता. शेवटी पंचमस्तंभि द्रविड बंधूनी (रामचंद्र व गणेश शंकर द्रविड) या कटाची बातमी केवळ आर्थिक लाभपोटी (२०,०००रु च्या) सरकारला दिली. नंतर वासुदेव चाफेकर व महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केले. तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चाफेकर बंधू शहीद झाले.[ संदर्भ हवा ] +दामोदर चाफेकर यांनी आत्मचरित्र लिहिले होते, ते पोलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. पुढे ‘हुतात्मा दामोदर हरी चाफेकर यांचे आत्मवृत्त’ या नावाने विठ्ठल गोपाळ खोबरेकर यांनी संपादित करून ते प्रकाशित केले.[१] +चाफेकर बंधूंवर आणि रॅंडच्या खुनाच्या घटनेवर २२ जून १८९७ हा मराठी चित्रपट निघाला.[२] +तर २३ जुलै २०१६ रोजी चापेकर ब्रदर्स हा हिंदी भाषेत अजून एक चित्रपट प्रदर्शित झाला.[३] +पुण्यानजीक असलेल्या चिंचवड गावाजवळच्या चौकाला चाफेकर चौक म्हणतात. या चौकात मध्यभागी एका टॉवरमध्ये दामोदर चापेकर यांचा १९७१मध्ये उभारलेला पुतळा होता. मात्र तो पुतळा रस्ता रुंदीकरणाच्या व उड्डाणपुलाच्या कामाच्या कारणाने २०१० मध्ये हलविण्यात आला. त्यानंतर चौकातच चापेकर बंधूंच्या समूह शिल्पाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम याना त्या कारणावरून सतत रखडत होते. क्रांतिकारकांचे पुतळे तीन ते साडेतीन फुटांचे आणि त्यांखाली एक छोटा चौथरा अशा पद्धतीने काम चालू होते. परंतु क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे गिरीश प्रभुणे, बाळकृष्ण पुराणिक आदींनी या प्रकल्पातील त्रुटी निदर्शनास आणल्या. त्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी चालू काम थांबवून नव्याने आराखडा करण्यास सांगितले.[ संदर्भ हवा ] +नव्या आराखड्यानुसार या चाफेकर चौकात दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकर यांचे १२ फूट उंचीचे उभे आणि वसुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांचे बसलेले सात फूट उंचीचे पुतळे उभारण्यात आले आहेत. (१०-७-२०१६)[ संदर्भ हवा ] +सर्वसामान्यपणे चापेकर असा उल्लेख चुकीचा होत असला तरी या क्रांतिकारक बंधूंचे आडनाव 'चाफेकर' असे होते. चापे या नावाचे गाव कोकणात नाही. या खुनाच्या घटनेनंतर चाफेकर बंधू हे आमचे नातेवाईक नाहीत हे पटवण्यासाठी अनेक चाफेकरांनी आपले आडनाव चापेकर आहे असे सांगावयास सुरुवात केली.[ स्पष्टिकरण हवे] +[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7442.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25297169c144387036943f445055a15607686aa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7442.txt @@ -0,0 +1,7 @@ +२६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7455.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80fa17fdbcb392d140827c5368a5d448633e699b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7455.txt @@ -0,0 +1 @@ +चामराज विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मैसुरु मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_746.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e01d3178bf1c6a9ff95807e1b4240f9fe9972a54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_746.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगाधरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7467.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e6b19d61f2b566deb1ff1b57276244122cc3eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7467.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चामिंडा बंदरा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7486.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba6eb313bf396f3893897310d73cf643a20cb808 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7486.txt @@ -0,0 +1 @@ +त्साय इंग-वेन (चिनी: 蔡英文; फीन्यिन: Cài Yīngwén; रोमन लिपी: Tsai Ing-wen) (३१ ऑगस्ट, इ.स. १९५६ - हयात‌) या तायवानी राजकारणी असून चीनच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या, आणि त्या पदासाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. त्या तायवानातील लोकतांत्रिक प्रागतिक पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष असून, याआधीही इ.स. २००८-२०१२ दरम्यान त्या पक्षाध्यक्ष होत्या. इ.स. २०१२ व इ.स. २०१६ सालांतल्या, अशा सलग दोन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये लोकतांत्रिक प्रागतिक पक्षातर्फे त्या नामांकनप्राप्त उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7519.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7b0a2bf323d0c6c929b85bc1c7b840ce11f4b58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7519.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार दृश्य म्हणजे गौतम बुद्धांच्या नजरेस पडलेल्या चार घटना होय. ज्यामुळे त्यांच्या जीवनातील अस्थिरता आणि दुःखाचे अस्तित्व ज्ञात झाले. या आख्यायिकेनुसार या दृश्यांशी सामना होण्यापूर्वी सिद्धार्थ गौतमाला त्याचे वडील राजा शुद्धोधनांनी राजमहालात त्यांना ऐश्वर्यात ठेवले होते; कारण त्यांना भीती होती कि तथागत बुद्ध घर सोडून संन्यस्थ जीवन पत्करतील. +बाबासाहेब आंबेडकरांनी आपला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिला आहे. प्रस्तावनामध्ये, आंबेडकरांनी चार प्रश्नांची सूची दिली आहे. त्यापैकी एक प्रश्न आहे – 'बुद्धाने परिव्रजा (गृहत्याग) का घेतली ?'[१]: +प्रथम प्रश्न बुद्ध जीवनातील एका मुख्य घटनेशी संबंधित आहे, ती म्हणजे परिव्रज्या. बुद्धांनी परिव्रज्या का ग्रहण केली? ह्याचे पारंपारिक उत्तर म्हणजे, त्यांनी मृत देह, आजारी व्यक्ती आणि एक वृद्ध व्यक्ती पाहिला म्हणून. वरवर पाहता हे उत्तर हास्यास्पद वाटते. बुद्धांनी आपल्या वयाच्या २९ व्या वर्षी परिव्रज्या ग्रहण केली. या तीन दृश्यांची परिणती म्हणून जर बुद्धांनी परिव्रज्या घेतली असली तर ही तीन दृश्ये तत्पूर्वी त्यांना आधी कधी दिसली नाहीत? ह्या शेकड्यांनी घटणाऱ्या सर्वसामान्य घटना आहेत, आणि त्या तत्पूर्वी बुद्धांच्या सहजच नजरेस न येणे असंभाव्य होते. त्यांनी त्या ह्याच वेळी त्या प्रथम पाहिल्या हे पारंपारिक स्पष्टीकरण स्वीकारणे अशक्य आहे. हे स्पष्टीकरण विश्वासार्ह नाही आणि ते बुद्धीलाही पटत नाही. पण मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरे उत्तर तरी कोणते? diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7526.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0e246b46b262835198d668b0a1a4662cdb33e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7526.txt @@ -0,0 +1,4 @@ +हिंदू धर्मात चार पवित्र क्षेत्रांना चार धाम म्हटलेले आहे व चार धामांची यात्रा सांगितली आहे. ते चार धाम खालीलप्रमाणे- +आदिगुरू शंकराचार्य यांनी परिभाषित केल्याप्रमाणे तेथे चार वैष्णव तीर्थे आहेत. जिथे प्रत्येक हिंदूला त्याच्या आयुष्यात जाणे आवश्यक आहे, जे हिंदूंना मोक्ष प्राप्त करण्यास मदत करेल. याच्या उत्तरेस बद्रीनाथ, पश्चिमेस द्वारका, पूर्वेस जगन्नाथ पुरी व दक्षिणेस रामेश्वरम् धाम आहे +आदि शंकराचार्यांचे चार मठ भारताच्या चार कोपऱ्यात आहेत. ते असे :- [१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7544.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7544.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_756.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..910813f68ad7555359e720224901b3a08cf48cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_756.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९° ४१′ ५६.७६″ N, ७५° ००′ ३०.९६″ E +गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक तालुक्याचे गाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर ३८ कि.मी. अंतरावर गंगापूर हे तालूक्याचे ठिकाण आहे. गंगापूरपासून सात कि.मी. अंतरावरून कायगाव या गावी गोदावरी नदी वाहते. नगर जिल्यातून वाहणारी प्रवरा नदी गोदावरीस मिळते यावरून प्रवरासंगम नावाचे गाव तिथे वसले आहे. गंगापूर शहरात साडेतिनशेवर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर इथे आहे. तसेच नृसीह मंदिर, विठ्ठल आशृम जाखमाथा, खंडोबा मंदिर, बारवाचा गणपती, गूढिचा मारोती, एकमूखी दत्त हे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7563.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e4ef509f1344a114a1921e04e6100e100069ead --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7563.txt @@ -0,0 +1,33 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५५२८३० असलेले चरीव हे गाव, ठाणे (एम कॉर्प.) या जिल्ह्यातील ५२०.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात २६७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १३०२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर ठाणे (एम कॉर्प.) हे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.[१] [२] +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा शहापूर येथे आहे. पदवी महाविद्यालय शहापूर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय ठाणे (एम कॉर्प.) येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा शहापूर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र शहापूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा शहापूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. आठवड्याचा बाजार, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7583.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bf649d85f82c13761e8d3d593230aa952b6eadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7583.txt @@ -0,0 +1,4 @@ +चारुदत्त गोविंद आफळे (जन्म : )हे एक मराठी कीर्तनकार आणि गायक अभिनेते आहेत. ते मराठीतले बी.ए.आणि संगीतातले एम.ए. आहेत +त्यांचे वडील कै. गोविंदस्वामी रामचंद्र आफळे (जन्म : १५ फेब्रुवारी १९१७) आणि इतर पूर्वज हेही कीर्तनकार होते. गोविंदस्वामींची ’आम्ही आहो बायका’, ’तू बायकोना त्याची?’,’प्रतापगडाचा संग्राम’आणि ’बैल गेला झोपा केला’ही चार नाटके रंगभूमीवर आली होती. +चारुदत्तांनी फारशी नाटके लिहिली नसावीत, पण शालेय वयापासूनच ते नाटकांत कामे करीत आले आहेत. ज्या थोड्या संगीत आणि गद्य नाटकांत त्याची कामे गाजली ती नाटके -- +या नाट्यसेवेसाठी चारुदत्त आफळे यांना अनेक सन्मान मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7617.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd91e0a350ae2fc70ff75903e6e234c929bab587 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7617.txt @@ -0,0 +1,37 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7618.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3e8cc6ec5b2d4b76b8a16149ef2b9dbb6317193 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7618.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ सप्टेंबर, इ.स. २००९ +दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7645.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d97a564c43ffdc01b5d4e7a14affe62368f52e85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7645.txt @@ -0,0 +1 @@ +शार्लट एलेन चार्ली डीन (२२ डिसेंबर, २०००:इंग्लंड - ) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_766.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fc1118c12ff87cef062aab9266904154bc6b1fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_766.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7660.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcbac33d3ca7b92a561ad488a8952ec6e9e3bd09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7660.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स आल्फ्रेड ऍब्सोलम (जून ७, इ.स. १८४६ - जुलै ३०, इ.स. १८८९) हा  इंग्लंडकडून एक कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7668.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee7878509dea514de590c096d516b331b9d1387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7668.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7680.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d7655e54d1a09dc4ed085ddb77671952136745f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7680.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स आल्बर्ट जॉर्ज जॅक रसेल (ऑक्टोबर ७, इ.स. १८८७:लेटन, एसेक्स, इंग्लंड - मार्च २३, इ.स. १९६१:व्हिप्स क्रॉस, लेटनस्टोन, एसेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7683.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46575d5936449cf5d352df09c329625e8b21d75f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7683.txt @@ -0,0 +1,27 @@ +चार्ल्स हार्ड टाउन्स हे शास्त्रज्ञ आहेत.(जन्म १८ जुलै इ.स. १९१५) हे अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ आहेत.मेसर किरणाच्या सिद्धांत व उपयोजना वर त्यांचे संशोधन आहे.क्वांटम इलेक्ट्रॉनिक मध्ये त्यांचे पेटंट आहे. जे लेसर व मेसर किरणाशी संबंधित आहे.त्यांना इ.स.१९६४ मध्ये अलेक्झांडर प्रोखोरोव आणि निकोलस बसोव यांच्या भागीदारीने नोबेल पारितोषिक मिळाले +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7688.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5950fcb850eff7da1647453fd92634763aff6e08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7688.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलोंब ( १४ जून १७३६ - २३ ऑगस्ट १८०६) [१] हे फ्रेंच अधिकारी, अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. इलेक्ट्रोस्टॅटिक शक्तीचे वर्णन व आकर्षण आणि अपकर्षणाच्या नियमाचा शोधकर्ता म्हणून हे ओळखले जातात (कूलोंबचा नियम). घर्षणावरही त्यांनी महत्त्वाचे काम केले. +१८८० मध्ये त्याच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक चार्जचे SI युनिट, कूलोंब हे नाव देण्यात आले. [२] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7705.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c2fe1cc72cce733fbf5025fc298d38fc6e1833e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7705.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स मार्क कोरिया (१ सप्टेंबर १९३० - १६ जून २०१५) हे एक भारतीय शिल्पकार आणि शहरी नियोजक होता. स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक वास्तुकलेच्या स्थापनेचे श्रेय त्यांना दिले जाते. सोबतच शहरी गरीबांच्या गरजा यांच्याबद्दलच्या संवेदनशीलता आणि पारंपारिक पद्धती आणि साहित्याच्या वापरासाठी ते प्रसिद्ध होते. [१] भारत सरकारकडून १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. +चार्ल्स कोरिया, गोवाच्या रोमन कॅथोलिक वंशातील होते. यांचा जन्म १ सप्टेंबर १९३० रोजी सिकंदराबाद येथे झाला. [२][३] त्यानी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण सुरू केले. त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटी (१९४९ - १९५३) येथे शिक्षण घेतले जेथे प्रसिद्ध शिल्पकार बकमिन्स्टर फुलर हे शिक्षक होते. पुढे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९५३ - १९५५) येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. +इ. स. १९५८ मध्ये चार्ल्स कोरीया यांनी मुंबईत स्वतःचा व्यावसाय स्थापन केला. त्यानंतर अहमदाबाद येथील साबरमती आश्रम मध्ये १९५८ ते १९६३ महात्मा गांधी संग्रालय (महात्मा गांधी स्मारक) हा त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. त्यानंतर १९६७ला भोपाळमधील मध्य प्रदेश विधानसभाची त्यांनी रचना केली. १९६१ ते १९६६ च्या जवळपास त्यांनी मुंबईतील सोनमर्ग अपार्टमेंट बनवली जी त्यांची पहिली उंच इमारत होती. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालयच्या रचने मध्ये त्यांनी अंगणांचा व्यवस्थित वापर केला आणी आकाशाकडे उघडणाऱ्या खीडक्या सादर केल्या. जयपूर येथे स्थित जवाहर कला केंद्रात (१९८६ -१९९२), त्यांनी महाराज दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंहचे स्मारक उभारले आहे. नंतर, त्याने ब्रिटिश कलाकार हॉवर्ड हॉजकिनला दिल्ली येथे ब्रिटिश कौन्सिलच्या बाहेरील डिझाइनसाठी आमंत्रित केले. +१९७० ते १९७५ पर्यंत चार्ल्स कोरिया हे न्यू बॉम्बे (नवी मुंबई)चे मुख्य शिल्पकार होते. येथे त्यांनी नव्या शहराच्या विस्तृत शहरी नियोजनात प्रमुख कार्य केले आहे. १९८४ मध्ये, चार्ल्स कोरेया यांनी मुंबईत अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली जी वातावरणाचे रक्षण आणि शहरी समुदायांच्या सुधारणेसाठी समर्पित होते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या चार दशकांमध्ये, कोरियाने शहरी प्रश्न सोडवण्यात अग्रगण्य कार्य केले आहे आणि तृतीय विश्वात कमी खर्चाच्या निवारा उपल्बध करण्याचे प्रयत्न केले आहेत. १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय नागरीकरण आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. २००५ पासून २००८ पर्यंत देईपर्यंत कोरिया हे दिल्ली अर्बन आर्ट कमिशनचे अध्यक्ष होते. मग त्यांनी तेथुन राजीनामा दिला. नंतर, चार्ल्स कॉरिया यांनी कॅनडाच्या टोरोंटोमधील नवीन इस्माइली सेंटरची रचना केली. +एका छोट्या आजाराने १६ जून २०१५ रोजी ८४व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7708.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5efcd55f2e7ed45a23dcdc15f3beac37fc228565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7708.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नल चार्ल्स जॉन चार्ली कोव्हेन्ट्री (फेब्रुवारी २६, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - जून २, इ.स. १९२९:अर्ल्स क्रूम, वूस्टरशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7714.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e952dff8576c49f4acbe0406b2f806a9e935e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7714.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स गॉर्डन मॅकआर्थर (५ नोव्हेंबर, १८९५:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - २१ एप्रिल, १९५६:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हे अमेरिकन पटकथालेखक आणि नाटककार होते. त्यांना स्काउंड्रेल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथालेखनाचा अकॅडेमी पुरस्कार मिळाला होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7715.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dc6bc3bc5fec637dfa35bd39d990398cb87fec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7715.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स गॉर्डन रोव (३० जून, १९१५:ग्लासगो, स्कॉटलंड - ९ जून, १९९५:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९४६ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7726.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47929686df6a9c8d5f875736445ff611b9db83bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7726.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स अर्नेस्ट लेवेलिन जोन्स (३ नोव्हेंबर, इ.स. १९०२ - १० डिसेंबर, इ.स. १९५९) हा  वेस्ट इंडीजकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7736.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7883f7d0916e17e6dc7cb248f8c2128439ad6db9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7736.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स जॉन हफाम डिकन्स (इंग्लिश: Charles John Huffam Dickens ;) (फेब्रुवारी ७, इ.स. १८१२ - जून ९, इ.स. १८७०) हा इंग्रजी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय कादंबरीकारांपैकी एक होता. +त्याने आपल्या साहित्यिक कारकिर्दीत डझनभराहून अधिक कादंबऱ्या, अनेक लघुकथा, काही नाटके व अनेक ललितेतर पुस्तके लिहिली. साप्ताहिकांमधून व मासिकांमधून सुरुवातीला मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित झालेल्या त्याच्या कादंबऱ्या नंतर पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या. ओघवती भाषा, अनेकपदरी कथानके तसेच विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वे ही डिकन्सच्या लेखनशैलीची खासियत होती. आपल्या अनेक प्रसिद्ध कादंबऱ्यांनी डिकन्सला जगभर अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आपल्या लेखनातून तसेच इतर कामातून डिकन्सने समाजसुधारणेचा जीवनभर पुरस्कार केला. +त्याने बॉझ या टोपणनावानेही लिखाण केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7766.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9854ef973e5d2a0e37dd1c8d1ceeb590f84b895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7766.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स पाचवा (२४ फेब्रुवारी १५००, गेंट – २१ सप्टेंबर १५५८, युस्ते, स्पेन) हा १५१९ पासून जर्मनीचा व इटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १५१६ ते १५५६ दरम्यान कार्लोस पहिला ह्या नावाने स्पेनचा सम्राट होता. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7773.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..652f5ca39989442986e7e80f29ad190f93df4d7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7773.txt @@ -0,0 +1,7 @@ +चार्ल्स प्रोटिअस स्टाइनमेट्स हे जर्मनीत जन्मलेले अमेरिकन विद्युत् अभियंते. उलट-सुलट दिशेत वाहणाऱ्या ⇨ प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहावर आधारलेल्या प्रणालींविषयी त्यांच्या असलेल्या कल्पनांमुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील विद्युतीय युगाची सुरुवात होण्यास मदत झाली. +स्टाइनमेट्स यांचा जन्म ९ एप्रिल १८६५ रोजी प्रशियातील ब्रेस्लॉ येथे झाला. जन्मत:च त्यांना कुबड हे शारीरिक व्यंग होते. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धि- मत्तेचे होते. तरुणपणी त्यांना गणित, भौतिकी व अभिजात वाङ्मय या विषयांत असाधारण गती होती. पदवी परीक्षा सन्मानपूर्वक उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी १८८३ मध्ये ब्रेस्लॉ विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे ते स्टुडंट सोशॅलिस्ट क्लब या संघटनेत दाखल झाले. ही संघटना जर्मन सोशल डेमॉक्रॅट्सबरोबर संलग्न झाल्यावर सरकारने तिच्यावर बंदी घातली. त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांना अटक झाली, तेव्हा त्यांनी त्या पक्षाचे मुखपत्र असलेल्या द पीपल्स व्हॉइस या वृत्तपत्राचे संपादक पद स्वीकारले. यात त्यांनी लिहिलेला एक लेख स्फोटक असल्याने पोलिसांनी सदर वृत्तपत्रावर कडक निर्बंध लादले. त्यामुळे त्यांना ब्रेस्लॉ येथून पलायन करणे भाग पडले (१८८८). थोडा काळ झुरिक येथे राहून त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले (१८८९). थोड्याच अवधीत त्यांना रूडॉल्फ आइकमायर यांच्या याँकर्स ( न्यू यॉर्क ) येथील विद्युत् कंपनीत नोकरी मिळाली. याच सुमारास त्यांनी आपले कार्ल आउगुस्ट रूडॉल्फ स्टाइनमेट्स हे नाव बदलून चार्ल्स प्रोटिअस स्टाइनमेट्स हे नाव स्वीकारले. +आपल्या मालकाच्या मार्गदर्शनाखाली स्टाइनमेट्स विद्युत् अभि-यांत्रिकीच्या व्यावहारिक बाबींमध्ये अधिकाधिक रस घेऊ लागले. त्यांनी त्या कारखान्यातच एक लहान प्रयोगशाळा उभारून तेथेच आपले बहुतेक संशोधन केले. विद्युत् यंत्रसामग्रीत वापरण्यात येणाऱ्या चुंबकीय द्रव्यांत होणाऱ्या शक्तिक्षयावर त्यांनी प्रयोग केले. यांतून त्यांचे पहिले महत्त्वाचे संशोधन म्हणजे मंदायनाचा नियम ( चुंबकीय क्षेत्र बदलत असताना त्यात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात द्रव्याच्या चुंबकीकरणातील बदल मागे पडण्याला चुंबकीय मंदायन म्हणतात ) पुढे आला. जेव्हा चुंबकीय क्रियेचे अस्थिर उष्णतेत परिवर्तन होते, तेव्हा सर्व विद्युतीय प्रयुक्त्यांमध्ये शक्तिक्षय घडतो आणि मंदायनाचा नियम या शक्तिक्षयाशी निगडित आहे. तोपर्यंत विद्युत् जनित्रे, चलित्रे, रोहित्रे व इतर विद्युत् चलित यंत्रे यांतील होणारे शक्तिक्षय ही यंत्रे उभारल्यावरच ( बनविल्यानंतरच ) लक्षात येत असत. स्टाइनमेट्स यांनी शक्तिक्षयाचे नियमन करणारा मंदायन नियम शोधून काढल्यामुळे विद्युत् अभियंत्यांना यंत्रविषयक अभिकल्पातील ( आराखड्यातील ) चुंबकत्वामुळे होणारे विद्युत् शक्तिक्षय आकडेमोडीद्वारे काढता येऊ लागले व ते किमान करणे शक्य झाले. +प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहविषयक विद्युत् मंडलांच्या आकडेमोड करण्या-साठीची व्यावहारिक पद्धती तयार करणे, ही त्यांची संशोधनविषयक दुसरी कामगिरी आहे. यंत्रसामग्री व विद्युत् वाहक तारा यांसारख्या अभि-यांत्रिकीय कामांसाठी गणितीय मदतीचा वापर करण्याची ही पद्धती हे एक अन्य उदाहरण आहे. यामुळे विद्युत् प्रणालीच्या कार्यमानाविषयी आगाऊ भाकीत करणे शक्य झाले. ही पद्धती मुख्यतः प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाह-विषयक साहित्य व्यापारी उपयोगांत वापरण्यात आलेल्या जलद प्रगतीला कारणीभूत ठरली. +नव्याने स्थापन झालेल्या जनरल इलेक्ट्रिक कंपनीने १८९३ मध्ये आइकमायर यांची कंपनी खरेदी केली आणि स्टाइनमेट्स यांची नेमणूक तेथील नवीन गणनक्रिया ( आकडेमोड ) विभागात झाली. १८९४ मध्ये जनरल इलेक्ट्रिक कंपनीने आपली कर्मभूमी न्यू यॉर्क राज्यातील शेनेक्टडी येथे हलविली आणि स्टाइनमेट्स तेथे गणनक्रिया विभागाचे प्रमुख झाले. विद्युतीय क्षणिक क्षोभ म्हणजे विद्युत् मंडलांतील अतिशय अल्पकालीन बदलांविषयी विद्युत् मंडलातील विद्युत् प्रवाहाच्या व विद्युत् दाबाच्या तात्पुरत्या क्षुब्ध घटकांविषयीच्या सिद्धांतामधील स्टाइनमेट्स यांचे संशोधन ही त्यांची तिसरी महत्त्वाची कामगिरी आहे. ⇨ तडित् ( आकाशातील वीज ) हे या आविष्काराचे मुख्य उदाहरण आहे. तडित् या आविष्काराचे स्टाइनमेट्स यांनी अनुसंधान ( बारकाईने संशोधन ) केले. यातून त्यांचा प्रगामी तरंगांचा ( या तरंगांत माध्यमाच्या एका भागातून ऊर्जा दुसऱ्या भागात वाहून नेली जाते ) सिद्धांत पुढे आला आणि तडिताघातापासून ( वीज पडण्यापासून ) उच्च शक्ती प्रेषण तारांचे संरक्षण करण्यासाठीच्या प्रयुक्त्या विकसित करण्याचा त्यांचा मार्ग खुला झाला. +आयुष्याच्या अखेरीस स्टाइनमेट्स यांनी सार्वजनिक कामांतही रस घेतला. त्यांनी शेनेक्टडीच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष व सिटी कौन्सिलचे ( नगरसभेचे ) अध्यक्ष म्हणून काम केले. ते अमेरिकन इन्स्टि-ट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनिअर्स याचेही अध्यक्ष होते (१९०१-०२). स्टाइनमेट्स यांना विद्युत् जनित्र व विद्युत् चलित्र यांमध्ये केलेल्या सुधारणांसह २०० पेक्षा अधिक शोधांची एकस्वे ( पेटंट ) मिळाली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : रेडिएशन, लाइट अँड इल्युमिनेशन (१९०९) एंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स (१९१०) अमेरिका अँड द न्यू इपोच (१९१६) इत्यादी. +स्टाइनमेट्स यांचे २६ ऑक्टोबर १९२३ रोजी शेनेक्टडी येथे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7775.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cb4aae1030d5b56d37f4587b097646158446a3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7775.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स गुस्ताव फिचार्ट (२० मार्च, १८७०:ब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिका - ३० मे, १९२३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९२ ते १८९६ दरम्यान दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7789.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5120c84701cc68f2d2d1ff2e682bda5633a5c5f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7789.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स बेनेट बक लेवेलिन (सप्टेंबर २९, इ.स. १८७६ - जून ७, इ.स. १९६४) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +लेवेलिन दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेला सर्वप्रथम अश्वेत क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7790.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c2fe1cc72cce733fbf5025fc298d38fc6e1833e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7790.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स मार्क कोरिया (१ सप्टेंबर १९३० - १६ जून २०१५) हे एक भारतीय शिल्पकार आणि शहरी नियोजक होता. स्वातंत्र्योत्तर भारतात आधुनिक वास्तुकलेच्या स्थापनेचे श्रेय त्यांना दिले जाते. सोबतच शहरी गरीबांच्या गरजा यांच्याबद्दलच्या संवेदनशीलता आणि पारंपारिक पद्धती आणि साहित्याच्या वापरासाठी ते प्रसिद्ध होते. [१] भारत सरकारकडून १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २००६ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. +चार्ल्स कोरिया, गोवाच्या रोमन कॅथोलिक वंशातील होते. यांचा जन्म १ सप्टेंबर १९३० रोजी सिकंदराबाद येथे झाला. [२][३] त्यानी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये उच्च शिक्षण सुरू केले. त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटी (१९४९ - १९५३) येथे शिक्षण घेतले जेथे प्रसिद्ध शिल्पकार बकमिन्स्टर फुलर हे शिक्षक होते. पुढे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (१९५३ - १९५५) येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. +इ. स. १९५८ मध्ये चार्ल्स कोरीया यांनी मुंबईत स्वतःचा व्यावसाय स्थापन केला. त्यानंतर अहमदाबाद येथील साबरमती आश्रम मध्ये १९५८ ते १९६३ महात्मा गांधी संग्रालय (महात्मा गांधी स्मारक) हा त्यांचा पहिला महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. त्यानंतर १९६७ला भोपाळमधील मध्य प्रदेश विधानसभाची त्यांनी रचना केली. १९६१ ते १९६६ च्या जवळपास त्यांनी मुंबईतील सोनमर्ग अपार्टमेंट बनवली जी त्यांची पहिली उंच इमारत होती. नवी दिल्लीतील राष्ट्रीय हस्तशिल्प आणि हथकरघा संग्रहालयच्या रचने मध्ये त्यांनी अंगणांचा व्यवस्थित वापर केला आणी आकाशाकडे उघडणाऱ्या खीडक्या सादर केल्या. जयपूर येथे स्थित जवाहर कला केंद्रात (१९८६ -१९९२), त्यांनी महाराज दुसरा जयसिंह ऊर्फ सवाई जयसिंहचे स्मारक उभारले आहे. नंतर, त्याने ब्रिटिश कलाकार हॉवर्ड हॉजकिनला दिल्ली येथे ब्रिटिश कौन्सिलच्या बाहेरील डिझाइनसाठी आमंत्रित केले. +१९७० ते १९७५ पर्यंत चार्ल्स कोरिया हे न्यू बॉम्बे (नवी मुंबई)चे मुख्य शिल्पकार होते. येथे त्यांनी नव्या शहराच्या विस्तृत शहरी नियोजनात प्रमुख कार्य केले आहे. १९८४ मध्ये, चार्ल्स कोरेया यांनी मुंबईत अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली जी वातावरणाचे रक्षण आणि शहरी समुदायांच्या सुधारणेसाठी समर्पित होते. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या चार दशकांमध्ये, कोरियाने शहरी प्रश्न सोडवण्यात अग्रगण्य कार्य केले आहे आणि तृतीय विश्वात कमी खर्चाच्या निवारा उपल्बध करण्याचे प्रयत्न केले आहेत. १९८५ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय नागरीकरण आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. २००५ पासून २००८ पर्यंत देईपर्यंत कोरिया हे दिल्ली अर्बन आर्ट कमिशनचे अध्यक्ष होते. मग त्यांनी तेथुन राजीनामा दिला. नंतर, चार्ल्स कॉरिया यांनी कॅनडाच्या टोरोंटोमधील नवीन इस्माइली सेंटरची रचना केली. +एका छोट्या आजाराने १६ जून २०१५ रोजी ८४व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7796.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5620a2a874066bddcdcf44e8bb113428dc85a252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7796.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १३ फेब्रुवारी, १८९६ +शेवटचा क.सा.: २३ मार्च, १८९६ +दुवा: Cricinfo + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7801.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d658f73aa422d06471f9834d73ccc1b14433e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7801.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स लुकास टाउनसेन्ड (नोव्हेंबर ७, इ.स. १८७६:ब्रिस्टल, इंग्लंड - ऑक्टोबर १७, इ.स. १९५८:स्टॉक्टन-ऑन-टीझ, ड्युरॅम, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7802.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f96343e36a579ef2e3771fbfe4789a8d4e4822b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7802.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुईस कॅरोल तथा चार्ल्स लुटविज डॉजसन (जानेवारी २७, इ.स. १८३२ - जानेवारी १४, इ.स. १८९८) हा इंग्लिश साहित्यिक होता. +ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड ही त्याची कृती सगळ्यात प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7813.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a514147b21aec0d01029afcb016a9e1239f9b873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7813.txt @@ -0,0 +1,14 @@ +चार्ल्स शोभराज (जन्म हॉटचंद भवनानी गुरुमुख शोभराज, ६ एप्रिल १९४४) हा भारतीय-व्हिएतनामी वंशाचा फ्रेंच सिरीयल किलर, फसवणूक करणारा आणि चोर आहे, ज्याने १९७० च्या दशकात दक्षिण आशियातील हिप्पी ट्रेलवर प्रवास करणाऱ्या पाश्चात्य पर्यटकांची शिकार केली. त्याला बिकिनी किलर म्हणून ओळखले जात असे कारण त्याच्या अनेक बळींच्या पोशाखामुळे, तसेच स्प्लिटिंग किलर आणि सर्प "अधिकाऱ्यांकडून शोध टाळण्याच्या त्याच्या सापासारख्या क्षमतेमुळे". [१] +शोभराजने दक्षिण आणि आग्नेय आशियातील किमान २० पर्यटकांची हत्या केली, ज्यात १४ थायलंडमधील पर्यटकांचा समावेश आहे. [२] त्याला १९७६ ते १९९७ या काळात भारतात दोषी ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. सुटकेनंतर तो फ्रान्सला परतला. [३] शोभराज २००३ मध्ये नेपाळला गेला, जिथे त्याला अटक करण्यात आली, खटला भरण्यात आला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली . [४] २१ डिसेंबर २०२२ रोजी, नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने १९ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर त्याच्या वृद्धत्वामुळे त्याला तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले. [५] [६] २३ डिसेंबर रोजी त्याला सोडण्यात आले आणि फ्रान्सला हद्दपार करण्यात आले. [७] +"सुंदर, मोहक आणि पूर्णपणे बिनधास्त" म्हणून वर्णन केले गेले, [८] त्याने त्याचे गुन्हेगारी कारकीर्द पुढे नेण्यासाठी आणि सेलिब्रिटीचा दर्जा मिळविण्यासाठी त्याचे स्वरूप आणि धूर्त वापर केला. त्याने आपली बदनामीही भोगली. शोभराजची चार चरित्रे, तीन माहितीपट, मैं और चार्ल्स नावाचा बॉलीवूड चित्रपट आणि २०२१ ची आठ भागांची बीबीसी / नेटफ्लिक्स नाटक मालिका द सर्पंट यांचा विषय आहे. +शोभराजचा जन्म होतचंद भवानी गुरुमुख शोभराज, ६ एप्रिल १९४४ रोजी सायगॉन येथे, भारतीय वडील आणि व्हिएतनामी आईच्या पोटी झाला. [९] [१०] शोभराजच्या जन्मस्थानामुळे ते फ्रेंच नागरिकत्वासाठी पात्र ठरले. [११] त्याच्या पालकांनी कधीही लग्न केले नाही आणि त्याच्या वडिलांनी पितृत्व नाकारले. [११] शोभराजला त्याच्या आईच्या नवीन पतीने घेतले होते, जो फ्रेंच इंडोचीनमध्ये तैनात असलेला फ्रेंच लष्करी लेफ्टनंट होता. १९५९ मध्ये चर्च रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव चार्ल्स गुरुमुख शोभराज म्हणून प्रविष्ट करण्यात आले होते. [१०] त्याच्या नवीन कुटुंबात, त्याला जोडप्याच्या नंतरच्या मुलांकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटले. शोभराज कुटुंबासह आग्नेय आशिया आणि फ्रान्समध्ये सतत फिरत राहिला. +पळून जाताना, शोभराजने पर्यटकांना प्रभावित करण्यासाठी आणि त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी एकतर रत्न विक्रेते किंवा ड्रग डीलर म्हणून दाखवून त्याच्या जीवनशैलीला वित्तपुरवठा केला, ज्यांची त्याने फसवणूक केली. भारतात, शोभराजची भेट लेविस, क्यूबेक येथील मेरी-आंद्रे लेक्लेर्कशी झाली, जो साहसाच्या शोधात असलेला एक पर्यटक होता. शोभराजचे वर्चस्व असलेला, लेक्लेर्क हा त्याचा सर्वात एकनिष्ठ अनुयायी बनला, त्याने त्याच्या गुन्ह्यांकडे आणि स्थानिक महिलांसोबतच्या त्याच्या परोपकाराकडे डोळेझाक केली. +स्मिथ आणि इथर यांनी त्यांच्या खटल्याच्या दोन वर्षापूर्वी तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगात मौल्यवान रत्ने लपवून प्रवेश केलेला शोभराज, कैद्यांना लाच देण्यात अनुभवी होता, तो तुरुंगात आरामात जगत होता. त्याने आपल्या खटल्याला तमाशात रुपांतर केले, इच्छेनुसार वकिलांची नियुक्ती केली आणि गोळीबार केला, अलीकडेच पॅरोल केलेल्या भाऊ आंद्रेला मदतीसाठी आणले आणि शेवटी उपोषण केले. त्याला १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. लेक्लेर्कला फ्रेंच विद्यार्थ्यांना ड्रगिंग केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले, परंतु नंतर पॅरोल करण्यात आले आणि जेव्हा तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला तेव्हा ती कॅनडाला परतली. ती अजूनही तिच्या निर्दोष असल्याचा दावा करत होती आणि एप्रिल १९८४ मध्ये तिच्या घरी मरण पावली तेव्हा ती शोभराजशी एकनिष्ठ होती. ती ३८ वर्षांची होती. [१३] [१०] +तिहार येथील तुरुंगातील रक्षकांना शोभराजने पद्धतशीरपणे लाचखोरी केली. रक्षक आणि कैदी या दोघांशी मैत्री करून, त्याने कारागृहात, टेलिव्हिजन आणि उत्कृष्ठ अन्नासह विलासी जीवन जगले. त्यांनी पाश्चात्य लेखक आणि पत्रकारांना मुलाखती दिल्या, जसे की १९७७ मध्ये ओझ मासिकाच्या रिचर्ड नेव्हिल आणि १९८४ मध्ये अॅलन डॉसन. नेव्हिलसोबत त्याची भावी पत्नी ज्युली क्लार्क होती, जिने त्याच्याबद्दल वारंवार लिहिले आहे. क्लार्कने म्हटले आहे की शोभराजने त्याच्या जीवनकथेचे हक्क बँकॉकच्या एका व्यावसायिकाला विकले, ज्याने ते रँडम हाऊसला विकले. नेव्हिलच्या हिप्पी ट्रेल कनेक्शनमुळे, रॅंडम हाऊसने त्याला आणि क्लार्क, न्यू यॉर्क शहरातील दोन्ही पत्रकारांना गुन्हे अहवालाचा अनुभव नसतानाही, प्रकरणाचे संशोधन करण्यासाठी दिल्लीला जाण्याचा करार दिला. त्यांना शोभराजच्या 'भयानक दूतां'चा सामना करावा लागला, ज्यांनी त्यांना पाळत ठेवली आणि तुरुंगात त्यांची भेट घेण्याची व्यवस्था केली, जिथे त्यांनी खुनाचे तपशीलवार वर्णन केले. दिल्ली सोडल्यावर क्लार्कला खूप दिलासा मिळाला होता. [१४] +शोभराजने नेव्हिल आणि क्लार्क यांच्याशी त्याच्या खुनाबद्दल मोकळेपणाने बोलले असले तरी, त्यांनी नंतर त्यांना सांगितलेल्या सर्व गोष्टी नाकारल्या आणि आशियातील "पाश्चिमात्य साम्राज्यवाद" विरुद्ध बदला म्हणून आपली कृती असल्याचे भासवले. [१३] [१०] +शोभराजची भारतातील तुरुंगवासाची शिक्षा 20 वर्षांच्या थायलंड कायद्याची मुदत संपण्यापूर्वी संपणार होती, ज्यामुळे त्याचे प्रत्यार्पण आणि थायलंडमध्ये हत्येसाठी जवळजवळ निश्चित फाशीची खात्री होती. म्हणून मार्च १९८६ मध्ये, तुरुंगात दहाव्या वर्षी, शोभराजने त्याच्या रक्षक आणि सहकारी कैद्यांसाठी एक मोठी पार्टी दिली, त्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि तुरुंगातून बाहेर पडला. मुंबई पोलिसांचे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी गोव्यातील ओ'कोक्विरो रेस्टॉरंटमध्ये शोभराजला पकडले; त्याच्या तुरुंगवासाची शिक्षा त्याच्या अपेक्षेप्रमाणे दहा वर्षांनी वाढवण्यात आली. 17 फेब्रुवारी 1997 रोजी, 52-वर्षीय शोभराजला बहुतेक वॉरंट, पुरावे आणि अगदी त्याच्याविरुद्धचे साक्षीदारही गमावले गेले. कोणत्याही देशाने त्याचे प्रत्यार्पण न करता, भारतीय अधिकाऱ्यांनी त्याला फ्रान्सला परत जाऊ दिले. [१३] [१०] +शोभराज उपनगरी पॅरिसमध्ये आरामदायी जीवनासाठी निवृत्त झाला. मुलाखती आणि छायाचित्रांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले. त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे हक्क US$१५ दशलक्ष पेक्षा जास्त विकले गेले. [११] +२०१० मध्ये, त्याने तुरुंगात असलेल्या आपल्या भारतीय-नेपाळी दुभाषी निहिता बिस्वासशी लग्न केले. त्याच्या वकिलाची मुलगी, ती 20 वर्षांची आणि 44 वर्षांची त्याच्या कनिष्ठ होती. अमेरिकन कंडक्टर डेव्हिड वुडर्ड यांनी हिमालयन टाइम्सला लिहिलेल्या खुल्या पत्रात या जोडप्याच्या नात्याची सत्यता पुष्टी करण्यात आली.[१५] तुरुंगातील एका कर्मचाऱ्याने 2021 मध्ये पॅरिस मॅचला सांगितले: "ही एक आख्यायिका आहे; त्यांच्या युनियनचा कोणताही पुरावा नाही". तिने मीडियाला सांगितले की त्याची नजर आणि त्याचे डोळे मंत्रमुग्ध करणारे होते आणि त्याच्या फ्रेंच आकर्षणाने सर्वकाही केले आहे. 2017 मध्ये, तिने ओपन-हार्ट ऑपरेशन दरम्यान त्याला वाचवण्यासाठी रक्तदान केले.[१६] +शोभराज तीन गैर-काल्पनिक पुस्तकांचा विषय आहे, थॉमस थॉम्पसन लिखित सर्पेन्टाइन (१९७९), [१७] रिचर्ड नेव्हिल आणि ज्युली क्लार्क यांचे द लाइफ अँड क्राइम्स ऑफ चार्ल्स शोभराज (1980), [१८] आणि "द बिकिनी" शीर्षकाचा विभाग. इंटरपोलच्या ग्रेट केसेस (1982) रीडर्स डायजेस्ट संग्रहात नोएल बार्बर द्वारे मर्डर्स" नेव्हिल आणि क्लार्क यांचे पुस्तक 1989 मध्ये टीव्हीसाठी बनवलेल्या चित्रपट, शॅडो ऑफ द कोब्राचा आधार होता. [१९] +प्रवाल रमन आणि सिझनौर नेटवर्क द्वारे दिग्दर्शित २०१५ चा हिंदी चित्रपट मैं और चार्ल्स, नवी दिल्लीतील तिहार तुरुंगातून चार्ल्स शोभराजच्या सुटकेवर आधारित आहे. [२०] [२१] चित्रपटाची निर्मिती सुरुवातीला पूजा भट्टने केली होती, परंतु शूटिंगदरम्यान मतभेद झाल्यामुळे भट्ट यांनी चित्रपट सोडला. [२२] +एप्रिल २०२१ मध्ये Netflix वर प्रवाहित होण्याआधी, The Serpent नावाची आठ भागांची BBC- कमिशन केलेली लघु मालिका जानेवारी 2021 मध्ये UK मध्ये प्रसारित करण्यात आली, ज्यामध्ये Tahar Rahim ने शोभराजची भूमिका केली होती. [२३] [२४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7823.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4fdeac3af64d8ba40b379f74ea50bab148de58f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7823.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स थॉमस सी.टी. स्टड (डिसेंबर २, इ.स. १८६०:स्प्रॅटन, नॉर्थहॅंप्टनशायर, इंग्लंड - जुलै १६, इ.स. १९३१:इबांबी, बेल्जियन कॉंगो) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +स्टड पेशाने ख्रिश्चन धर्मप्रसारक होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7838.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390806f336612232152fa5f086b84df077a6855b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7838.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती.[१] तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती. +हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते.[२] १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.[३] +चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_784.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dd1ba4182b78cc0f1cbb69938f089b73c644547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_784.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगाम्हाळुंगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7869.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1c34ab4e3e1a4b194f8cd86fdd3ed5a4639c40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7869.txt @@ -0,0 +1,27 @@ + +चौरगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यात असलेला हा किल्ला चौल्हेर किंवा चाल्हेरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. +पोहोचण्याच्या वाटा : +मुंबई - पुण्याहून नाशिक मार्गे ९५ कि. मी. वरील सटाणा गाठावे. सटाण्यावरून (१५ किलोमीटर) तिळवणला जाणारी एसटी पकडावी. तिळवणपासून २० मिनिटांवर असणाऱ्या वाडी चौल्हेर गावात पोहचावे. वाडी चौल्हेर हे पायथ्याचे गाव. गावातच किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराची डोंगरसोंड उतरते. याच डोंगरसोंडेवरून चालत दीड तासात गडमाथा गाठता येतो. खाजगी गाडीने थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. वाडी चौल्हेर गावातून कच्च्या रस्त्याने किल्ल्याला लागून असलेल्या डोंगराच्या डोंगरसोंडेपर्यंत जाता येते. +राहाण्याची सोय : +गडावर राहण्याची सोय नाही. +जेवणाची सोय : +गडावर जेवणाची व्यवस्था नाही., जेवणाची व्यवस्था आपण स्वतः करावी. +पाण्याची सोय : +मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. +जाण्यासाठी लागणारा वेळ : +वाडी चौल्हेरवरून दीड तास लागतो. +मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार +चौल्हेर (Chaulher) किल्ल्याची ऊंची : 3700 फुट, 1128 मीटर +किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: बागलाण +जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम +किल्ले चौल्हेर हा चौरगड उर्फ तिळवणचा किल्ला अथवा चाल्हेरीचा किल्ला य़ा नावाने देखील ओळखला जातो. किल्ले चौल्हेर हा साल्हेरचा जुळा भाऊ आहे. चौल्हेरचा आकार हा साधारणपणे साल्हेरशी साधर्म्य दाखविणारा आहे. चौल्हेर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना पाहाण्यासारखी आहे. चौल्हेर किल्ल्यावर दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पिठुरी अमावस्येला जत्रा भरते. +पहाण्याची ठिकाणे : +वाडी चौल्हेर गावाच्या मागे चौल्हेर किल्ला आहे. गावातून गडावर जाण्यासाठी दोन टेकड्या पार कराव्या लागतात. गावा जवळील टेकडीच्या पायथ्याशी एक कमान उभारलेली आहे. या टेकडीवर चढून जाण्यास १० मिनिटे लागतात. या टेकडीवर वनखात्याने पर्यटकांसाठी सिमेंटचे विश्रांतीस्थान बांधलेली आहेत. या टेकडीच्या समोरील डोंगराच्या डाव्या बाहूने वळसा घालून एक ठळक पायवाट जाते. दरी उजवीकडे आणि डोंगर डावीकडे ठेवत या पायवाटेने २० मिनिटात आपण किल्ल्याच्या डोंगरा समोरील छोट्याश्या पठारावर पोहोचतो. येथून समोरच किल्ल्याचा बुरुज दिसतो. पठारावरून वाट खाली उतरते आणि किल्ल्याच्या डोंगराला लागते. या वाटेवर भरपूर घसारा (स्क्री) आहे. किल्ल्याचा डोंगर डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत किल्ला चढायला सुरुवात करावी. साधारणपणे अर्ध्या तासात आपण रेलिंगपाशी पोहोचतो. याठिकाणी रेलिंग लावून दरीकडील बाजू सुरक्षित केलेली आहे. रेलींग संपल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या पार केल्या की आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या खाली पोहोचतो. +प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर वाट काटकोनात वळते . काही पायऱ्या चढल्यावर दुसरा दरवाजा आहे. पुन्हा वाट काटकोनात वळते तेथे तिसरा दरवाजा आहे. पायऱ्या चढून वर गेल्यावर चौथा दरवाजा लागतो. हे सर्व दरवाजे अशा प्रकारे बांधलेले आहेत की या प्रवेशद्वार संकुलात फ़ारसा प्रकाश येणार नाही. त्यामुळेच या दरवाजांचा भूयारी दरवाजे असा उल्लेख केलेला आढळतो. चौथ्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपला माचीवर प्रवेश होतो. उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्याच्या पुढे पाचवा दरवाजा होता पण आज तो अस्तित्वात नाही. या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक पूर्ण झिजलेली मुर्ती आहे. दरवाजा समोरून गड माथ्यावर जाणारी वाट आहे . तर उजव्या बाजूला पिंड, नंदी आणि मंदिराच्या खांबाचे अवशेष उघड्यावर ठेवलेले आहेत. या अवशेषांच्या पुढे टोकावर जाऊन खाली पाहिल्यावर एक टाक दिसते. हे सर्व अवशेष पाहून गडमाथ्याकडे न जाता विरुद्ध बाजूला जावे. याठिकाणी लांबलचक पसरलेले पठार आहे. मध्यभागी एक उंचवटा आहे. त्यावर वास्तूचे अवशेष आहेत. या उंचवट्या खाली उजव्या बाजूला पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे पठाराच्या टोकाला बुरुज आहे. किल्ल्यावर येण्याच्या वाटेवरून हाच बुरुज आपल्याला सतत दिसत असतो. +किल्ल्याच्या माचीवरून परत फ़िरून प्रवेशद्वारापाशी येऊन गड माथ्याच्या दिशेने चढायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून गेल्यावर समोरच एक पत्र्याची शेड लागते. त्या ठिकाणी एका साधूचे वास्तव्य आहे. या भागातून गडमाथ्याला पूर्ण फ़ेरी मारता येते. शेडच्या पुढे एक सिमेंटने बांधलेले चौरंगीनाथांचे मंदिर आहे. त्यात हनुमानाची मुर्ती आणि इतर झिजलेल्या मुर्ती आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. टाक्याच्या खालच्या बाजूला एक बुरुज आहे. टाक्याच्या वरच्या बाजूला चढून गेल्यावर गड माथ्याच्या कातळटोपी खाली पाण्यचे प्रचंड मोठे टाके आहे. सध्या त्यात दगड पडून ते भरलेले आहे. इथून पुढे जाणारी वाट ढासळलेली असल्याने पुन्हा चौरंगीनाथ मंदिरापाशी यावे. इथून समोर किल्लाची माची दिसते. त्या माचीच्या खालच्या अंगाला एक टाके खोदलेले आहे. चौरंगीनाथ मंदिराच्या पुढे असलेल्या साधूच्या कुटीच्या पुढे पायवाट गड माथ्यावर चढत कातळभिंतीपाशी येते. इथे उजव्या बाजूला मोती टाके आहे. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मोती टाके पाहून पुन्हा पायवाटेवर येऊन पुढे गेल्यावर कातळात कोरलेली दोन टाकी बाजूबाजूला आहेत. टाक्यांच्या पुढे गडमाथ्यावर (बाले किल्ल्यावर) जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला गडावर प्रवेश होतो. प्रवेशद्वाराचे नक्षीदार दगड तिथे विखूरलेले पाहायला मिळतात. गडमाथ्यावर डाव्या बाजूला एक वास्तू आहे. त्याच्या तळघरात धान्य कोठार आहे. त्याच्या बाजूला वास्तूचा चोर दरवाजा आहे. ही मोठी वास्तू पाहून गडमाथ्यावर आल्यावर इतरही काही उध्वस्त वास्तू दिसतात. पण त्यात माजलेल्या झाडझाडोऱ्यामुळे आणि निवडुंगामुळे वास्तूत प्रवेश करता येत नाही. गडमाथ्यावर मध्यभागी कातळात कोरलेली पाण्याची टाकी आहेत. टाक्यांजवळ असलेल्या उंचवट्यावर ध्वजस्तंभ लावलेला आहे. बालेकिल्ल्याच्या तटबंदीला असलेल्या दुसऱ्या दरवाजातून आपण बाहेर पडतो आणि बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो . याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात. +गडावर जेवणाची व्यवस्था नाही., +पाण्याची सोय : मोती टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. +वाडी चौल्हेरवरून दीड तास लागतो. +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7876.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4588d2b01769d659b26d99245cf99d9440c2c72f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7876.txt @@ -0,0 +1,18 @@ +चाळणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर शासकीय आश्रमशाळेनंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५५२ कुटुंबे राहतात. एकूण ३३१३ लोकसंख्येपैकी १६८८ पुरुष तर १६२५ महिला आहेत. गावाची साक्षरता २८.८६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३९.२८ आहे तर स्त्री साक्षरता १७.८७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६६९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.१९ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +करंजविरा, शिसणे, आष्टे, नारुळी, सायवण, गांगोडी, बांधघर, निंबापूर, फणसवाडी, शेणसरी, बापुगाव ही जवळपासची गावे आहेत.चाळणी समूह ग्रामपंचायतीमध्ये चाळणी आणि सुकडआंबा गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7914.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baa89c10c360bc972c7f66391dafd9e4fb59f37c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7914.txt @@ -0,0 +1,2 @@ +चास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7931.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8be68039ee75517666d4f91f682ed9d3a3bd788a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7931.txt @@ -0,0 +1,73 @@ +चिंतामण द्वारकानाथ देशमुख (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. +सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. +ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे. +चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली. +(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२ च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.) +अभिनंदनपर वर्धमान +धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव, +सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स, चिरंजीव '. +परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें +राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे. +आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ! +कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ?' +हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ; +गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार! +अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची-- +क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची. +विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान +तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान. +पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला; +स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला! +स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा! +भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा! +समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती +उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती! +गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट +शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरूनि, काढि दृष्ट. +ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट, +सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट. +धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार, +परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार. +वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा, +आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा. +दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला, +ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला. +ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी, +निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं! +गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा, +वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा. +दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं +निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती. +प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई, +क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही! +' मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा +श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! ' +अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती, +हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती! +उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना, +परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना. +धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता! +हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां! +फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं, +दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी! +' विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! ' +खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद! +पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं, +स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही. +जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं, +दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती! +नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि, +करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि! +श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक, +करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक. +असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे. +नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे. +बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं, +अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं. +किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं, +असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं. +अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड, +क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड! +हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार-- +' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार. +दिनांक : १९-१२-१९१२ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7942.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0717a6369bb71097abbfcc63f81ac6303b30e010 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7942.txt @@ -0,0 +1 @@ +चिंग्ज सीक्रेट हा भारतीय चीनी पाककृती उर्फ देसी चायनिज पदार्थांचा एक भारतीय ब्रँड आहे. यात इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट सूप, कुक सूप, देसी चायनीज मसाला, सॉस आणि शेजवान चटणी असे पदार्थ आहेत. [१][२] चिंग्ज सीक्रेटची मालकी कॅपिटल फूड्स प्रा. लि. [१][३] या कंपनी कडे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7944.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98fc520afd72abaf67186088bee4c9161aa8a872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7944.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 36°4′1″N 120°22′58″E / 36.06694°N 120.38278°E / 36.06694; 120.38278 + +छिंगदाओ (देवनागरी लेखनभेद : क्विंगदाओ) हे चीन देशातील पूर्वेच्या षांतोंग प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून चीन सरकारच्या महत्त्वाकांक्षी ओबोर नावाच्या जागतिक प्र्कल्पामधील ते एक प्रमुख केंद्र मानले जाते. आजच्या घडीला ते चीनमधील एक प्रमुख बंदर, चिनी आरमाराचे तळ तसेच पूर्व चीनमधील एक मोठे आर्थिक व वाणिज्य केंद्र आहे. २०२० साली छिंगदाओ शहराची लोकसंख्या सुमारे ५८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती. + विकिव्हॉयेज वरील छिंगदाओ पर्यटन गाईड (इंग्रजी) diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7968.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe06d24ea316ac8a4f3531c0ce8f95fa6c7f2b92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7968.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7981.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf650e215b393c1cb190a7fa9a2b2bac1e920bf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7981.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचघारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7983.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..067bee1850c38982a0489885f0c22d142801b1ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7983.txt @@ -0,0 +1,7 @@ + +चिंचणी हे महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील एक प्रमुख गाव आहे. +चिंचणी हे १९.८७° उत्तर अक्षांश आणि ७२.७°पूर्व रेखांशावर अरबी समुद्राच्या किनारी वसले आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९ मीटर (२९ फूट) इतकी आहे. चिंचणी हे रस्त्याने आजूबाजूच्या गावांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. हे परिसरातील महत्त्वाचे शैक्षणिक आणि आर्थिक केंद्र आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुंदर नैसर्गिक अन् प्रदूषणापासून दूर राहिलेला समुद्रकिनारा या गावाला लाभला आहे. मराठा साम्राज्याचा इतिहासाचा दाखला देणारे स्थळ. +२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, चिंचणीची लोकसंख्या १३४३५ इतकी आहे. पुरुषांचे प्रमाण ५१% तर स्त्रियांचे प्रमाण ४९% आहे. चिंचणीतील सरासरी साक्षरता प्रमाण ७९% असून ते देशाच्या सरासरी (५९.५%) प्रमाणापेक्षा जास्त आहे.ज्वेलरी डायमेकींग हा शतकापेक्षा जुना असलेला गृहउद्योग इथे पिढ्यानपिढ्या चालू आहे.हा भारत देशाबरोबरच दुबई, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशातील सोने व्यापाऱ्यांचे मुख्य आकर्षण आहे. सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक आणि नाजूक नक्षीकाम करण्याचे कसब लाभलेले असे शेकडो डायमेकर्स आजुबाजूच्या परिसरात आहेत. +भारतीय कालमानानुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठिकठिकाणी यात्रांना प्रारंभ होतो. ह्या गावात गुढीपाडव्याच्या दिवशी येथील गावदेवी मंदिरात यात्रेला प्रारंभ होतो. ही यात्रा तीन दिवस चालते.[१] +या मंदिरात दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसापासून तीन दिवस गावजत्रा भरत असते.हे मंदिर समुद्रकिनारी स्थित आहे. हे मांगेला समाजाचे श्रद्धास्थान आहे. ह्या मंदिराचे अलीकडेच नूतनीकरण झालेले आहे. मंदिराच्या सभागृहाचे उद् घाटन येथील एकशे तीन वर्षे वयाचे निवृत्त शिक्षक श्री. भास्कर हरी वझे ह्यांच्या हस्ते संपन्न झाले. ह्या मंदिराच्या जत्रेला भक्तगणांची भरपूर गर्दी होते. मुंबई ते गुजरात मधील हजारो भाविक यात्रेला येतात. ही डहाणू तालुक्यातील पहिली जत्रा आहे. स्थानिक लोक ह्या जत्रेच्या माध्यमातून आपला शेतमाल,खाद्यपदार्थ, करमणुकीचे साहित्य विकत असतात त्यामुळे रोजगार उपलब्ध होतो.[२] +ह्या गावात दरवर्षी दशावतारी उत्सव साजरा केला जातो.उत्सवात दैवी आणि राक्षसी मुखवटे नाचवतात. मुखवटे नाचवणे म्हणजे सोंगे घेणे असते.गणपती बाप्पा, शंखासूर-मत्स्यावतार, भीम-बकासूर, हनुमान-त्राटिका, गजासूर-श्रीशंकर, दक्ष-वीरभद्र,मणिमल्ल-खंडेराय, नरसिंह-हिरण्यकश्यपू अशी सोंगे वाजंत्रीच्या तालावर नाचतात.भवानी मातेची मिरवणूक झाल्यावर दशावतारी उत्सवाची समाप्ती होते. ह्या उत्सवाला दीडशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव श्री जय भवानी दशावतारी उत्सव मंडळ, चिंचणी साजरा करीत असते. दशावतारी उत्सवाला येथील लोक बोहाडा उत्सव म्हणतात.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7989.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c15dd9bb3b7ecf3ed5b279b6a18de65809b0d7fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7989.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचणीवांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7997.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ede68daf5d4697683dc3af40e28f27ec40c5c992 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_7997.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8010.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d634d1e325d37a7ac6f934ee7c09b215090241a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8010.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचबन हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8011.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2da231ecca1dca7fd7bc52ab5407fa84a967f57a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8011.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचबर्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8020.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c61f0321b397f8d7e0b7d36839368de9a1c9c083 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8020.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8066.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62ffb897dcc0763746e33ccfc254b4e9322c396c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8066.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचावळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_81.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_81.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..849db319c08ec4bee12ec2a37ca91f9d4a478f01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_81.txt @@ -0,0 +1,4 @@ +१० फेब्रुवारी, १९८२ (वय ७०) +२० जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8106.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c28c48de00af1cf357973e459487fce1b4c0644d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8106.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_813.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6f0adfaced9b2251e1be4186ac7798772a73d62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_813.txt @@ -0,0 +1 @@ +गंगोत्री हे उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातले गाव आहे. गंगा नदीचे उगमस्थान असलेले हे ठिकाण हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने तीर्थक्षेत्र मानले जाते. हिमालयाच्या रांगांमध्ये वसलेले गंगोत्री ३,४१५ मी. उंचीवर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8132.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2b5a9e8972f953be959ebd3841a0f99e44ab7eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8132.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चिंटू हा २०१२ चा भारतातील श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. मूलतः चारुहास पंडित यांच्या याच नावाच्या लोकप्रिय मराठी कॉमिक स्ट्रिपवर आधारित,[१] ही चिंटू नावाच्या मुलाची आणि त्याच्या टोळीची कथा आहे. त्याची निर्मिती इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आहे.[२] या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केले होते.[३] शुभंकर अत्रे चिंटूची मुख्य भूमिका साकारत आहेत. सुबोध भावे, विभावरी देशपांडे आणि इतरांनी सहाय्यक भूमिका केल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8133.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4e2c219c06d06ab9b254f69614d634c8e0c2e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8133.txt @@ -0,0 +1,8 @@ +सतीश अलेकर +सुबोध भावे +नागेश भोसले + + +चिंटू २ हा श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची शैली फॅमिली-थ्रिलर आहे. सिनेमाची निर्मिती राजेश देशमुख यांनी केली आहे. सतीश अलेकर, सुबोध भावे, नागेश भोसले आणि स्नेहल तरडे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत[१]. +चित्रपट चिंटू हा एक गोड मुला बद्दल आहे. तो आणि त्याचे मित्र गुरू नावाच्या स्थानिक ठगातून त्यांचे खेळाचे मैदान परत मिळवण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.[२] +चिंटू २ आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8134.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4e2c219c06d06ab9b254f69614d634c8e0c2e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8134.txt @@ -0,0 +1,8 @@ +सतीश अलेकर +सुबोध भावे +नागेश भोसले + + +चिंटू २ हा श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित भारतीय मराठी भाषेचा चित्रपट आहे. हा चित्रपट १८ एप्रिल २०१३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची शैली फॅमिली-थ्रिलर आहे. सिनेमाची निर्मिती राजेश देशमुख यांनी केली आहे. सतीश अलेकर, सुबोध भावे, नागेश भोसले आणि स्नेहल तरडे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत[१]. +चित्रपट चिंटू हा एक गोड मुला बद्दल आहे. तो आणि त्याचे मित्र गुरू नावाच्या स्थानिक ठगातून त्यांचे खेळाचे मैदान परत मिळवण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात.[२] +चिंटू २ आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8143.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ce6141c1651bb320bd71d05b422110c4cf0999c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8143.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रा. चिंतामण गंगाधर भानू (२४ जुलै, इ.स. १८५६:मेणवली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ३० डिसेंबर, इ.स. १९२९:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक, भाषांतरकार, चरित्रलेखक, कादंबरीकार, कीर्तनकार आणि वक्ते होते. त्यांचा जन्म नाना फडणीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला. +चिं.गं. भानू यांनी पुणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात काही वर्षे ओव्हरसियरची नोकरी केली. पुढे स्वकष्टाने ते एम.ए. झाले. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सुरुवातीपासून आजीव सदस्य होते. इ.स. १९१८पासून भानू फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ’तत्त्वज्ञानमंदिर’ नावाचे नियतकालिक सुरू केले.(इ.स. १९१९). चिंतामणराव भानूंचा महाराष्ट्र नाटक मंडळीशी घनिष्ट संबंध होता. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे, नाट्यतंत्राचे शिक्षण दिले. नटाचे काम मनोरंजन करणे आहे, शिकवणे हा मुख्य उद्देश नसला तरी नटाचे वर्तन नीतीला साजेसे असावे असे मत ते मांडीत. +पुणे येथे १९१० साली भरलेल्या ६व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद चिंतामणराव भानू यांनी भूषविले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8145.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85cd451beb2a57dffe03b81150f5131c450c10ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8145.txt @@ -0,0 +1,12 @@ +चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ आरती प्रभू (जन्म : बागलांची राई-तेंडोली-वेंगुर्ले, ८ मार्च १९३०; - मुंबई, २६ एप्रिल १९७६) हे एक मराठी कवी व लेखक होते. +चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील बागलांची राई, तेंडोली येथे झाला. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात १९३६साली वेंगुर्ले येथून झाली. इ.स. १९३७ साली खानोलकर कुटुंब वेंगुर्ले सोडून सावंतवाडी येथे आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचं भुसारी मालाचं दुकान होतं. पण ते वर्षभरात बंद केलं आणि 'शांतीनिवास' नावाची खानावळ सुरू केली. सावंतवाडी येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये त्यांनी इंग्रजी पहिली ते इंग्रजी चौथी पर्यंतचे शिक्षण घेतले. इ.स. १९४५ पर्यंत खानोलकर कुटुंब सावंतवाडीमध्ये राहत होते. सावंतवाडी सोडण्यापूर्वी दोन-एक वर्ष त्यांची खानावळ कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या घरासमोरील एका जागेत होती.[२] पुन्हा खानोलकर कुटुंबीय बागलांची राई, वेंगुर्ले येथे आले. त्यांनतर शिक्षणासाठी खानोलकर मुंबईत ठाकुरद्वार येथे आले व नजीकच्या सिटी हायस्कूलमध्ये इंग्रजी पाचवीत प्रवेश घेतला. साधारण जुलै इ.स. १९४८मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना शिक्षण अर्धवट सोडून ते तडकाफडकी कुडाळला परतले. कोचरे वेंगुर्ले येथील प्राथमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व त्यानंतर १९४९ कुडाळ हायस्कूलमध्ये एस.एस.सी.च्या वर्गात दाखल झाले.[३] +४ जानेवारी १९५० रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याचवर्षी एस.एस.सी.च्या वर्गात खानोलकर अनुत्तीर्ण झाले. मे १९५० मध्ये 'बालार्क' या शालेय वार्षिकामध्ये त्यांची 'भवितव्य' ही कविता व 'मोगऱ्याची वेणी' ही कथा प्रसिद्ध झाली.[४] खानोलकरांनी लिहिलेले हे आजवर उपलब्ध असलेले पहिले लिखाण आहे. १ जानेवारी १९५१ कुडाळ येथे ते व त्यांच्या मातोश्री, यांनी 'वीणा गेस्ट हाउस' नावाचे लॉजिंग-बोर्डिंग सुरू केले.[५] तेथे गल्ल्यावर बसून खानोलकर कविता करत. मार्च इ.स. १९५१ मध्ये 'सत्यकथा' ह्या नियतकालिकात त्यांची 'जाणीव' ही कथा प्रसिद्ध झाली. १० मे, इ.स. १९५२ रोजी सुकळवाड, मालवण येथील कु. तारा भास्कर परुळेकर यांच्याशी खानोलकर यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांनी पत्नीचे नाव शैलजा ठेवले. 'वैनतेय' साप्ताहिकामध्ये त्यांची 'कुढत का राहायचे?' ही कविता १७ फेब्रुवारी,इ.स. १९५३ला प्रसिद्ध झाली व पहिल्यांदाच ते कवी म्हणून प्रकाशात आले. २५ एप्रिल, इ.स. १९५३ला त्यांना मुलगा झाला त्याचे नाव त्र्यंबक ठेवले. त्यांनंतर २६ जानेवारी, इ.स. १९५४ या दिवशी त्यांच्या 'येईन एक दिवस' या नाटकाचा प्रयोग झाला. रंगभूमीवर आलेले हे त्यांचे पहिलेच नाटक. फेब्रुवारी इ.स. १९५४मध्ये 'सत्यकथा' नियतकालिकात त्यांची 'शून्य शृंगारते' ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपणनावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती.[६] १ जानेवारी १९५७ यादिवशी त्यांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरील कवीसंमेलनात भाग घेतला हे त्यांचे आकाशवाणीवरील पहिले काव्यवाचन होते. +४ मे, इ.स. १९५८ रोजी मालवण येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात खानोलकरांच्या पल्लवी या संपादित काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. जानेवारी इ.स. १९५९च्या अखेरीस 'वीणा गेस्ट हाऊस' बंद झाले. त्यामुळे त्यांनी नोकरीसाठी पुन्हा मुंबई गाठली. जुलै इ.स. १९५९मध्ये त्यांना लोणावळा येथील वसतिगृहावर देखरेख ठेवण्याची नोकरी मिळाली. पण सात-आठ दिवसातच ते मुंबईला परतले. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर स्टाफ आर्टिस्ट म्हणून नेमणूक झाली. २६ सप्टेंबर, इ.स. १९५९ साली त्यांचा "जोगवा" हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९६१ च्या ऑक्टोबर महिन्यात कम्युनिस्ट असल्याच्या आरोपावरून त्यांना आकाशवाणीच्या नोकरीवरून काढण्यात करण्यात आले.[७] 'मौज'च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली. +ये रे घना +ये रे घना +न्हाउं घाल +माझ्या मना ... +खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला. +कुडाळला असताना चि.त्र्यं.खानोलकरांनी एक तीन अंकी नाटक लिहिले होते. त्याचा प्रयोगही कुडाळला झाला होता, पण ते लिखित नाटक कुठेतरी गहाळ झाले. त्यानंतर खानोलकरांनी ’एक शून्य बाजीराव’ लिहिले, ते ‘रंगायन‘ने विल्सन कॉलेजच्या रंगमंचावर सादर केले आणि प्रेक्षकांना आवडले. नाटकाच्या दिग्दर्शिका विजया मेहता होत्या. +कवी, कथाकार आणि पुरोगामी कादंबरीकार खानोलकर यांच्या नाटकांत दुःखाची अनेक रूपे उमटतात. नशीब आणि मनुष्य यांच्यात काय संबंध आहे? पाप आणि पुण्य या संकल्पनांबद्दल त्यांचे काय मत आहे? हे त्याच्या नाटकांनी दाखवले आहे. खानोलकरांची कविता ही त्यांची जीवनरेखा होती. त्यांच्या दुःखाची व्यथा त्यांच्या कवितांमध्ये व्यक्त झाली आहे. त्याला कदाचित तत्त्वज्ञान म्हणून दुःख पहाण्याचे सामर्थ्य दिले गेले होते, केवळ दुःखाकडे तटस्थतेपासून दुःख स्वीकारण्याच्या अपरिहार्यतेमुळे. कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून नावलौकिक मिळवलेल्या खानोलकर यांनी बऱ्याच काळानंतर नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. १९६६ मध्ये त्यांचे प्रसिद्ध नाटक 'एक शून्य बाजीराव' रंगमंचावर आले, आणि ते पुस्तक स्वरूपातही दिसले. अनेक रंग आणि शैली स्वीकारणारा बाजीराव स्वतःला बऱ्याच रूपांत प्रकट करतो.. कधी तो विदूषकाच्या शैलीत उभा राहतो, तर कधी भागवतकार, कथाकार किंवा कीर्तनकारांच्या शैलीत दिसतो. कधीकधी तो सर्कस विदूषक कलाबाजी करतो, आपल्या अंगांच्या अभिव्यक्तीसह त्याचा हेतू समृद्ध करतो आणि कधीकधी एकल नाटक सुरू करतो. कधी त्याच्या भाषेत संस्कृत भाषेचे काव्यत्व असते तर कधी थोर लेखकांचा गूढ गोडवा, तर कधी लोकनाट्याचे विडंबन, कधी विवेकी विद्वानांची प्रतिष्ठा. या सर्व शोधांमध्ये बाजीरावांचे चारित्र्य त्याचे दुःख, व्यथा, व्याधी व्यक्त करणारे रूप धारण करते. या कारणास्तव, केवळ मराठी नाट्यच नाही तर आधुनिक भारतीय रंगभूमीवर देखील एक शून्य बाजीराव हे एक 'महत्त्वाचे नाटक ' आहे. +१९७८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार – 'नक्षत्रांचे देणे'साठी. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8160.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8be68039ee75517666d4f91f682ed9d3a3bd788a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8160.txt @@ -0,0 +1,73 @@ +चिंतामण द्वारकानाथ देशमुख (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. +सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. +ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे. +चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली. +(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२ च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.) +अभिनंदनपर वर्धमान +धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव, +सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स, चिरंजीव '. +परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें +राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे. +आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ! +कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ?' +हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ; +गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार! +अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची-- +क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची. +विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान +तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान. +पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला; +स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला! +स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा! +भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा! +समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती +उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती! +गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट +शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरूनि, काढि दृष्ट. +ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट, +सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट. +धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार, +परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार. +वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा, +आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा. +दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला, +ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला. +ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी, +निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं! +गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा, +वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा. +दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं +निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती. +प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई, +क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही! +' मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा +श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! ' +अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती, +हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती! +उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना, +परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना. +धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता! +हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां! +फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं, +दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी! +' विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! ' +खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद! +पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं, +स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही. +जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं, +दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती! +नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि, +करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि! +श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक, +करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक. +असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे. +नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे. +बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं, +अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं. +किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं, +असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं. +अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड, +क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड! +हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार-- +' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार. +दिनांक : १९-१२-१९१२ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8162.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef16f771408343a3ece1575e5c285fcf2cc25ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8162.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (१७७५ - १८५१) हे सांगली संस्थानचे पहिले अधिपती होते. +२३ फेब्रुवारीस चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8192.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09215b5fbbfe13b779c3e1cc5b2b5e39f6435b1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8192.txt @@ -0,0 +1,36 @@ +चिंबळी हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गाव आहे. +हे गाव ९८९ हेक्टर क्षेत्राचे असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १२९७ कुटुंबे व एकूण ५७१४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर आळंदी ११ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३०२० पुरुष आणि २६९४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ६१६ असून अनुसूचित जमातीचे २०२ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५८५० [१] आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, १ शासकीय प्राथमिक शाळा, +१ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा,१ खाजगी माध्यमिक शाळा, आणि १ शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय भोसरी येथे ७ किलोमीटर अंतरावर, +अभियांत्रिकी महाविद्यालय चाकण येथे १० किलोमीटर अंतरावर, +वैद्यकीय महाविद्यालय शाहूनगर येथे १८ किलोमीटर अंतरावर, +व्यवस्थापन संस्था आळंदी येथे ८ किलोमीटर अंतरावर, +पॉलिटेक्निक पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, +व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आऊद येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, +अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र पुणे येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर, आणि +अपंगांसाठी खास शाळा पांझरपोळ येथे ६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात १ इतर खाजगी शैक्षणिक सुविधा आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य केंद्र व १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, कुटुंबकल्याण केंद्र , पशुवैद्यकीय रुग्णालय, आणि प्रसूति व बालकल्याण केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे +गावात ३ खाजगी दवाखाने आणि ४ औषधी दुकाने आहेत. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेले पाणी, बोअरवेल, हापसा, आणि विहीर या जलस्त्रोताचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जातो. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध उपलब्ध आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस, मोबाईल फोन सुविधा, इंटरनेट सुविधा, शासकीय बस सेवा, ऑटोरिक्षा व टमटम, व ट्रॅक्टर उपलब्ध आहे. +गावाला राज्य महामार्ग पुणे-नाशिक जोडलेला आहे. +गावात १ एटीएम, १ व्यापारी बँक, सहकारी बँक ,शेतकी कर्ज संस्था, स्वयंसहाय्य गट, व रेशन दुकान उपलब्ध आहेत. +सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती चाकण येथे ८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र), +अंगणवाडी (पोषण आहार केंद्र), आशा स्वयंसेविका, सार्वजनिक ग्रंथालय व +सार्वजनिक वाचनालय, व वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +गावात घरगुती व शेतीच्या वापरासाठी शुक्रवार ते बुधवार चोवीस तास वीज उपलब्ध आहे. आणि गुरुवारी १६ तास वीज पुरवठा उपलब्ध आहे. +चिंबळी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +चिंबळी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8200.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb93e48b0cbdae80374fdc1a62f1b86e799ab0e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8200.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8205.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec88e410eebc0ef39af0d2b334985627d418d7d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8205.txt @@ -0,0 +1 @@ +चिकणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_824.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a560401475473903085a2704a4938468e8bcccaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_824.txt @@ -0,0 +1,18 @@ +गंजाड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३६७ कुटुंबे राहतात. एकूण १९६६ लोकसंख्येपैकी ९५४ पुरुष तर १०१२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६१.४८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७०.७३ आहे तर स्त्री साक्षरता ५२.७८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २८९ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.७० टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +खाणिव, सोनाळे, विवळवेढे, आवधणी, नवनाथ,चांदवड, रायतळी, शेळटी, पिंपळशेतखुर्द, वाधाणे, रानशेत ही जवळपासची गावे आहेत.गंजाड समूह ग्रामपंचायतीमध्ये देवगाव, गणेशबाग, गंजाड, मणिपूर, नवनाथ, आणि सोमनाथ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8243.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c9a0662e0d1a2eeb2ec18424728d2154b1b9283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8243.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_825.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b056ac4e5515ccc0d60cce0a2a1d8b6d6fdcc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_825.txt @@ -0,0 +1,7 @@ +गंजिफा हा पत्त्यांचा बैठा खेळ असून याची विविधांगी प्रगती भारतात झाली. प्रचलित पत्त्यांच्या खेळांपेक्षा गंजिफा वेगळ्या पद्धतीने खेळला जातो. सध्या गंजिफा खेळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे आणि केवळ जुन्या पिढीतील काही व्यक्ति खेळू शकतात. +सध्या सर्वत्र माहीत असणाऱ्या पत्त्यांच्या खेळाचा उगम मूळचा युरोपातून आहे हा अंदाज गंजिफ्याशी संबंधित दस्तावेजांच्या माहितीनंतर चुकीचा ठरला. युरोपामध्ये पत्त्यांच्या खेळाचा पहिला उल्लेख सुमारे सहा शतकांपूर्वी आढळतो (ही कालनिश्चिती जुलिअन दिनदर्शिकेनुसार करण्यात आलेली आहे). सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात कधीतरी गंजिफा इराण किंवा मध्य आशिया येथून मुघलांनी भारतात आणला. कदाचित या सर्व खेळांचे मूळ चीन असावे जेथून मंगोल सम्राटांनी पश्चिम आशियात आणले. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी तुर्कांनी जे मध्य-पूर्व आशिया भागातल्या वंशांचे सामरिक प्रतिनिधित्व करीत असत. तेथून हा खेळ युरोपमध्ये पसरला. +सोळाव्या शतकाच्या प्रारंभी गंजिफ्याचा भारतातील पहिला उल्लेख आढळतो, परंतु त्याच्या बऱ्याच आधी हा खेळ लोकप्रिय होता. बाबरनामा या आत्मचरित्रात मुघल बादशाह बाबर याने गंजिफ्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार इ.स. १५२७ साली जून महिन्यात गंजिफ्याचा एक संच त्याचा मित्र शाह हुसैनला तट्टा (सिंध) येथे मीर अली कोर्ची यांच्या हाती पाठविल्याचे लिहिले आहे. तसेच शाह हुसैनला हा खेळ अतिशय प्रिय होता आणि बाबराला त्याने विनंती केली होती की बाबराकडील एखादा उत्तम संच त्यांनी पाठवून द्यावा. भारताबाहेर गंजिफा शब्द मात्र बाबरानंतरच्या काळातच आढळून येतो. +याच सुमारास आणखी एक गुंतागुत निर्माण झाली जेव्हा इ.स. १५०० साली पोर्तुगीज खलाशांनी त्यांच्या सोबत इटालियन आणि स्पॅनिश बनावटीचे पत्ते आणले. लवकरच हे पत्ते उच्चवर्तुळात आणि राजदरबारात खेळण्यात येऊ लागले. बाबरानंतरच्या काळातील गंजिफ्याचे वर्णन अकबराच्या अबुल फजल अल्लामी ऐन-ए-अकबरी या ग्रंथांसाठी अकबरांचे सहलेखक होते. त्यातील एका भागात त्यांनी बुद्धिबळ आणि गंजिफ़ा या दोन खेळांसंबधीची माहिती दिलेली आहे, जे अकबर स्वतः खेळत असे. त्यांनी लिहून ठेवले आहे की हा तत्कालिन अतिशय लोकप्रिय पत्त्यांचा खेळ भारतापर्यंतच मर्यादित होता आणि स्वतः बादशहा हे दोन खेळत. पुढे हा खेळ मुघलांपासून इतरत्र विशेषतः राजांच्या दरबारात पसरला, जसे की राजस्थान, हिमाचल प्रदेश, ओडिशा, बंगाल, दक्षिण भारतातील राज्ये वगैरे. हिंदू राजे आणि मुघल राजे यांचे खेळ आणि पत्ते भिन्न असत. भारतातील तत्कालिन उच्चवर्तुळात जसे अमीर, उमराव, वगैरेंमध्ये लवकरच हे खेळ प्रिय बनले. त्यांचे पत्तेदेखील महागड्या गोष्टींचे बनविल्या जात. हस्तिदंत, सोने, चांदी, मोती इत्यादिंचा वापर करून बनविण्यात आलेले गंजिफा संच आजदेखील पहावयास मिळतात. हस्तिदंती गंजिफा संच अवध आणि बंगाल मध्ये बनविले जात. अशाच एका मुर्शिदाबाद येथे बनविलेल्या मोठ्या हस्तिदंताचा गंजिफ्यांचा संच रॉबर्ट क्लाईव्ह यांच्याकडे होता आणि सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथे ठेवला आहे. +सर्वात अधिक संख्येने आणि विविध प्रकाराने ओडिशा येथे गंजिफ़ा बनविले जात. तेथे पत्त्यांवर चित्रे आणि इतर रंगरंगोटी करणे ही आजदेखील एक चालू परंपरा आहे. ओरिसातल्या चित्रकारांनी पत्त्यांवर विविध प्रकारची चित्रे काढली ज्यामध्ये रामायण, महाभारत, कृष्णलीला, दशावतार वगैरेंशी संबंधीत प्रसंग रंगविले जात. +मुख्यतः गंजिफ्याच्या पत्त्यांचा आकार गोल असतो. अबुल फजलच्या वर्णनानुसार हा पत्त्यांचा खेळ मूलतः १२ संच आणि प्रत्येक संचात १२ पत्ते असे एकूण १४४ पत्त्यांचा होता. बादशहा अकबराला हा खेळ मूळ स्वरूपात आवडत नसे आणि त्यांनी त्यात बदल केले, जसे गंजिफा बाराऐवजी आठ संचांचा बनविला आणि ९६ पत्त्यांसह गंजिफा खेळला जाऊ लागला. यातील प्रत्येक संचाला आणि प्रत्येक पत्त्याला नाव दिलेले असे, जसे अश्वपती वगैरे. अकबर अश्वपती, गजपती या नावांच्या पत्त्यांचे संच वापरत असे. +यापैकी मूळ बारा संचांचा खेळ रणनीतीवर आधारित होता. भारतीय सैन्यामध्ये असणारे विविध विभाग जसे घोडदळ, पायदळ, चिलखती पायदळ, गजदळ, किल्ले किंबहुना आरमार देखील असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक सुवर्ण कोश सांभाळणारा कोशाध्यक्ष किंवा धनपती असे. या व्यतिरिक्त पाच संचांध्ये प्रत्येकी एक संच स्त्री, सुर, असुर, पशु आणि सर्प यांच्यासाठी असे. शेवटच्या चार संचावरून हिंदू संस्कृतीची झलक दिसून येते. संचाची संख्या आठ, दहा किंवा बारा हे खेळाचा आशय ठरवित असे. उदाहरणार्थ अष्टदिग्पाल गंजिफा आठ संचांचा, दशावतार गंजिफा दहा संचांचा तर बारा राशींचा राशी गंजिफा होता. काही ठिकाणी नवग्रह गंजिफा नऊ संचांसह खेळला जाई. म्हैसूर येथील राजांचा स्वतःचा वेगळा संच होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8256.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c83980bb8bda29fff8e9b9b19d8e5c26eb6353aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8256.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोग झाल्यावर त्याच्या उपचाराच्या पद्धतीला चिकित्सापद्धती म्हणतात. आधुनिक काळात,जीवनात गुंतागुंत इतकी वाढत आहे की मनुष्य दिवसेंदिवस वेगवेगळ्या शारीरिक व मानसिक रोगांना बळी पडत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चिकित्सापद्धती पण समोर येत आहेत. कधी कधी, एका रोगावर दिलेले औषध हे दुसऱ्या रोगाचे कारण बनत आहे. जगात सध्या अस्तित्वात असलेल्या अनेक चिकित्सा पद्धती आहेत. त्यात वेगवेगळे असे त्यांचे गुण-दोष आहेत. कोणाला कोणती एक पद्धत आवडते तर कोणाला दुसरी. रोग्याला रोगापासून आराम हवा असतो. तो मिळावयास हवा. चिकित्सा पद्धती कोणतीही असो. शक्य तोवर रोगी त्याचे आर्थिक कुवती प्रमाणे चिकित्सापद्धती स्विकारतो असा अनुभव आहे. त्यातही, 'विश्वासः फलदायकः'(Faith is fruitful)विश्वास ठेवणे फलदायी असते. ज्या चिकित्सापद्धतीवर वा चिकित्सकावर रोग्याचा विश्वास नाही, ती चिकित्सा लागू पडत नाही. त्यामुळेच आता बहुतेक रुग्णालयामध्ये 'KEEP FAITH ON YOUR DOCTOR' असे फलक लागलेले आढळतात. जुन्या काळी ही संकल्पना होती ती पुन्हा रुढ होऊ पहात आहे. याचे जास्त फायदे आहेत. जगात सुमारे १२२ चिकित्सापद्धती असतील असा अंदाज आहे. +भारतामध्ये विविध चिकिस्या पद्धती आहेत त्यामध्ये आयुर्वेदिक ही सर्वात जुनी व प्राचीन चिकिस्या पद्धती आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8289.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad8071aa156045d5d5a99910688e61d175fe6b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8289.txt @@ -0,0 +1 @@ +चिकबल्लपूर (ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ) हा कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधील ४, चिकबल्लपूर जिल्ह्यामधील ३ तर बंगळूर शहरी जिल्ह्यामधील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ह्या मतदारसंघात आजवरच्या ११ निवडणुकांमध्ये १० वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8308.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e18dbd52081a134e5890deddf68ce337527609a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8308.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखलकोट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8340.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56ca361036becc3bdfd384c3d626aa58913489cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8340.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखलसे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8355.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c906a9b9f22e00a750d9360990e76a8cf01c191f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8355.txt @@ -0,0 +1 @@ +चिखली, रत्‍नागिरी हे महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मगाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8371.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..104f08caf72f591fc95a936b907cf4e76c82eaec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8371.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8375.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a5fe25f47bfb8774c5888156f331e0b0518d915 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8375.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +चिखली या नावाची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक गावे आहेत. बहुधा ज्या गावात एकेकाळी खूप चिखल असे, त्या महाराष्ट्रातील गावाला चिखली असे नाव पडत असावे. +पहा : चिखली diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8389.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d335a3fac3f5234731eacd424f60082e2f5b6157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8389.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8399.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6a61433aa75bf2014fadc7991330c42da05d002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8399.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखीलतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_844.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a233e5b3eeeb656911831646a4f3853bb2f35f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_844.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंधर्वाकार हा महाराष्ट्राच्या पुणे शहरात होणारा एक ३ दिवसीय वार्षिक गीत महोत्सव आहे. आकार या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमाचे गायन-वादन-निवेदन हे लहान मुले करतात असते. +या कार्यक्रमासाठी विविध शाळांतील मुले ऑडिशनमधून निवडली जातात. आकार संस्था असे उपक्रम भारतात अन्यत्र आणि परदेशांतही आयोजित करते. गंधर्वाकारला अनेक नाट्य-संगीत कलाकारांची उपस्थिती असते. चित्रा देशपांडे कार्यक्रमाचे आयोजन व संगीत दिग्दर्शन करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8454.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8401815bb54af693c2dd257621c5e50486059fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8454.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिचेन इत्सा (स्पॅनिश: Chichén Itzá) हे प्राचीन माया संस्कृतीमधील एक शहर होते. हे पुरातत्त्वशास्त्र स्थळ मेक्सिकोच्या युकातान राज्यामध्ये स्थित असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीत देखील चिचेन इत्साला स्थान मिळाले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8457.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcc602a79a8a6ef750faecc7e8ec57811bb27e8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8457.txt @@ -0,0 +1 @@ +मार्कुस तुल्लियस सिसेरो (लॅटिन: Marcus Tullius Cicero; प्राचीन ग्रीक: Κικέρων Kikerōn; ३ जानेवारी इ.स.पू. १०६ – ७ डिसेंबर इ.स.पू. ४३) हा एक रोमन तत्त्वज्ञ, राजकारणी, वक्ता व वकील होता. सिसेरो प्राचीन रोममधील सर्वश्रेष्ठ वक्त्यांपैकी एक मानला जातो. त्याचा लॅटिनचा गाढ अभ्यास होता. सिसेरोच्या विचारांने संपूर्ण युरोपाच्या संस्कृती व साहित्याची घडण होण्यास मदत झाली. जॉन लॉक, डेव्हिड ह्युम इत्यादी अनेक मध्य युगीन तत्त्वज्ञांवर सिसेरोच्या विचारांचा मोठा पगडा जाणवतो. १४व्या शतकामधील इटालियन तत्त्वज्ञ पेत्रार्क ह्याने सिसेरोची काही जुनी पत्रे शोधुन काढली. ह्या घटनेमुळे रानिसांला चालना मिळाली असे मानण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8459.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dd74cd0fc9dfd47197bfe1d173e4c15f8ac5eb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8459.txt @@ -0,0 +1 @@ +चिचोंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. चिचोंडी हे गाव श्री आनंद बाबांचे जन्मस्थान आहे.चिचोंडी येथे जुन्या काळातील बारव आहे.चिचोंडी ही आसपासच्या 5 ते 6 खेड्यांची बाजारपेठ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8463.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..005dd327f5032fe97119022a1dddf95b099fcdd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8463.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९६८ असलेले चिचोली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४२७.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १५० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ५८७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, ऑटो व टमटम, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8476.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc86b3f962725b56a334d453f37f4a842e28a1a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8476.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिटणारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8494.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e8f3c339fe81fc3f3d8ce28070e4f8425442e26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8494.txt @@ -0,0 +1,8 @@ +१९° ४१′ २२″ N, ७४° ३७′ १५″ E +चितळी हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता या तालुक्यातील आहे. +चितळी गाव राहाता तालुक्याच्या पुर्वेस वसलेले आहे आणि श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेलगत आहे. वाकडी, जळगाव, निमगाव खैरी ही लगतची गावे आहेत. +२०११ च्या जनगणनेनुसार चितळीची लोकसंख्या ४६०९ असुन २४१५ पुरुष व २१९४ स्त्रिया आहेत. गावाची साक्षरता ७२ % आहे. +गावात मुख्यत्वे शेती आणि संबंधित कामे केली जातात. तसेच गावात जॉन डिस्टीलरीज मद्यनिर्मिती कारखाना आहे. +चितळी राहाता आणि निमगाव खैरीस जिल्हा मार्गाने जोडलेले आहे. +चितळी गावात मध्य रेल्वे स्टेशन आहे. +शिर्डी विमानतळ चितळीच्या नजीकचे विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8515.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..979373fc071a6f6a2f659416bbb1564092b71ba5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8515.txt @@ -0,0 +1 @@ +चिताली हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. चिताली हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8543.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b795ad64e1d3e5f1d9863e7dbc68d365c7771dd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8543.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्तरंजन दास (बंगाली: চিত্তরঞ্জন দাস; उच्चार: चित्तोरोंजोन दाश) (नोव्हेंबर ५, १८७० - जून १६, १९२५) हे एक बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी पुढारी होते. त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे. +अरविंद घोष यांना जेव्हा इ.स. १९०७ मध्ये अटक झाली तेव्हा दास यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. खटल्याच्या दरम्यान न्यायाधीशांसमोर अपील करताना देशबंधू चित्तरंजन दास यांनी श्रीअरविंदांविषयी जे उद्गार काढले ते प्रसिद्ध आहेत. पुढे घोष यांची निर्दोष सुटका झाली. +देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा अरविंद घोष यांनी Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला होता.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8547.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46ffe9cfdb0b23bfe0d38bde2972f0eba4a44c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8547.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 22°20′06″N 91°49′57″E / 22.33500°N 91.83250°E / 22.33500; 91.83250 + +चट्टग्राम हे दक्षिण आशियाच्या बांगलादेश मधील एक प्रमुख शहर व चट्टग्राम विभागाचे मुख्यालय आहे. चट्टग्राम शहर बांगलादेशच्या आग्नेय भागात बंगालच्या उपसागरावरच्या वसले आहे. २०१७ साली सुमारे ८७ लाख लोकसंख्या असलेले चट्टग्राम ढाक्याखालोखाल बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. चट्टग्राम हे बांगलादेशातील सर्वात मोठे बंदर व आर्थिक केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8602.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0734dca9e6c5e80b372168179d292f06f5bf16ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8602.txt @@ -0,0 +1,4 @@ +अंमलदार हा एक मराठी भाषेतील असलेला चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8623.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d86dda3cf465af6f0465ba8a417789d0d642c3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8623.txt @@ -0,0 +1,3 @@ + +चित्रपट निर्माणस्थळ किंवा फिल्म प्रॉडक्शनहाऊस/स्टुडिओ. +यात वेगवेगळे सेट्स उभारून,चित्रपटाची दृश्ये साकारून जेथे चित्रपटाचे फिल्मांकन (फिल्म तयार करणे या अर्थाने-योग्य शब्द सुचवा.) केले जाते अशा इमारतींचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8624.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89d45189468a8cc6616b926aa01f70694b2a6b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8624.txt @@ -0,0 +1,4 @@ +चित्रपट निर्माता ही अशी व्यक्ती आहे जी चित्रपट निर्मितीवर देखरेख करते. एकतर प्रॉडक्शन कंपनीत काम केलेले किंवा स्वतंत्रपणे काम करणारे, निर्माते चित्रपट निर्मितीच्या विविध पैलूंचे नियोजन आणि समन्वय करतात, जसे की पटकथा निवडणे, लेखन समन्वय, दिग्दर्शन, संपादन आणि वित्तपुरवठा करणे. +विकासासाठी आशादायक सामग्री शोधणे आणि निवडणे निर्माता जबाबदार आहे. जोपर्यंत चित्रपट विद्यमान स्क्रिप्टवर आधारित नसतो, तोपर्यंत निर्माता पटकथा लेखकाची नियुक्ती करतो आणि स्क्रिप्टच्या विकासाची देखरेख करतो. उत्पादन सुरू होण्यास सक्षम करणारे आर्थिक पाठबळ सुरक्षित करण्यासाठी निर्मात्याच्या नेतृत्वाखाली खेळपट्टीसह या क्रियाकलापांचा कळस होतो. सर्व यशस्वी झाल्यास, प्रकल्प "हिरवा दिवा" आहे. +निर्माता चित्रपट निर्मितीच्या प्री-प्रॉडक्शन, मुख्य फोटोग्राफी आणि पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यांवर देखरेख देखील करतो. चित्रपटासाठी दिग्दर्शक तसेच इतर प्रमुख क्रू मेंबर्सची नियुक्ती करण्यासाठी निर्माता देखील जबाबदार असतो. जेव्हा दिग्दर्शक निर्मिती दरम्यान सर्जनशील निर्णय घेतो, तर निर्माता सामान्यत: लॉजिस्टिक आणि व्यवसाय ऑपरेशन्स व्यवस्थापित करतो, जरी काही दिग्दर्शक स्वतःचे चित्रपट देखील तयार करतात. निर्मात्याने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की चित्रपट वेळेवर आणि बजेटमध्ये वितरित केला जाईल आणि रिलीजपूर्वी नंतरच्या टप्प्यात, चित्रपटाच्या विपणन आणि वितरणाची देखरेख करेल. +उत्पादक नेहमी सर्व उत्पादनावर देखरेख करू शकत नाहीत. या प्रकरणात, प्राथमिक निर्माता किंवा कार्यकारी निर्माता उत्पादक, सहाय्यक उत्पादक, लाइन उत्पादक, किंवा युनिट उत्पादन व्यवस्थापक यांना काम देऊ शकतो आणि काम सोपवू शकतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8627.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..532b1c84f1df2dc1ea0fe8b412e3f0eb2ad3359b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8627.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुढचे पाऊल हा एक भाषेतील असलेला चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8645.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f0bbf1d2304b3c4fc4da804c84a206fd87b5c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8645.txt @@ -0,0 +1,4 @@ +संदेश हा एक भाषेतील असलेला चित्रपट आहे.[ संदर्भ हवा ] + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8667.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..536eb0a7fd9bdfde519877837c233eb810954643 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8667.txt @@ -0,0 +1,15 @@ + चित्रा जयंत नाईक या भारतीय शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि समाजसेविका होत्या. १९५० मध्ये त्यांना ब्रिटनमधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली. १९८४ मध्ये ‘तुलनात्मक शिक्षण’ या विषयावर पॅरिस येथील जागतिक परिषदेत आणि फ्रॅंकफर्ट विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. +शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, समाजसेविका डाॅ. चित्रा जयंत नाईक यांचा जन्म जुलै १५ इ.स. १९१८ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे बालपण मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. त्यांचे वडील मुंबईमध्ये नामांकित डॉक्टर होते. चित्रा नाईक शाळेत शिकत असताना अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यात रुची नव्हती पण अन्य वाचनाची खूप आवड होती, म्हणून त्यांच्या आईने वाचनासाठी अनेक दर्जेदार पुस्तके दिली. त्यामुळे चित्रा यांनी लेखनाला व वक्तृत्वस्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात झाली. +१९४० च्या सुमारास भारतातील विद्यार्थी वर्ग देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रेरित झालेला होता. चित्रा नाईकही सत्याग्रह, मार्क्सवाद, समाजवाद अशा विषयाच्या चर्चेत सहभागी होत.त्यांना पत्रकारितेचेसुद्धा आकर्षण होते. इंग्रजी ऑनर्स घेऊन त्या बी.ए. झाल्या आणि बी.टी.च्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह पहिला वर्ग मिळविला. मुंबईच्या सरकारी शिक्षणशास्त्र विद्यालयात त्यांना साहाय्यक व्याख्यात्याची जागा मिळाली. नंतर त्यांनी पीएच.डी.साठी संशोधन सुरू केले. तेथील मार्गदर्शक प्रा. रामभाऊ परूळेकर व त्यांचे स्नेही जे.पी. नाईक[१] यांचे चित्राताईंना मार्गदर्शन मिळाले. +डॉक्टरेट केल्यावर त्यांना सरकारमध्ये शिक्षण अधिकाऱ्याचे पद मिळाले. त्यावेळी त्या ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ एज्युकेशन’ हे त्रैमासिक संपादित करीत असत. १९५० मध्ये त्यांना ब्रिटनमधील मनोदुर्बल मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अभ्यासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची शिष्यवृत्ती मिळाली व त्या इंग्लंडला गेल्या. तेथून परत आल्यावर त्यांची मुंबई सरकारच्या शिक्षण सेवेत ‘सहाय्यक शैक्षणिक तपासणी अधिकारी’ या जागेवर नेमणूक झाली. ते काम करीत असतानाच १९५३ मध्ये त्यांना फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या न्यू यॉर्कला कोलंबिया विद्यापीठात दाखल झाल्या. तत्पूर्वी त्यांचा नाईकांच्या मौनी विद्यापीठाशी संबंध आला होता. त्यामुळे त्यांनी अभ्यासासाठी ‘ग्रामीण शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन’ हा विषय निवडला. शिष्यवृत्तीचा एक वर्षाचा काळ संपल्यावर सातारा जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. तेथे जाण्यापूर्वी कोल्हापूरला जे.पी.नाईक व त्यांचे सहकारी यांच्याशी चर्चेतून त्यांनी गारगोटीच्या ग्रामीण विद्यापीठाची संपूर्ण माहिती घेतली. १९५५ मध्ये जे.पी.नाईक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. +नंतर चित्रा नाईक याना कोल्हापूर येथील राणी ताराबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नेमणूक मिळाली. तोपर्यंत जरी गारगोटी येथील मौनी विद्यापीठाला अखिल भारतीय मान्यता मिळाली होती. तरी तिथे न जाता, त्या प्रा.परुळेकर निवृत्त झाल्याने कोल्हापूरच्या गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेच्या संचालकांची जी जागा रिकामी झाली होती, तिथे त्या गेल्या. पुढे चित्रा नाईक यांना गारगोटी येथील मौनी विद्यापीठावर प्रतिनियुक्तीवर घेण्याचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आणि १९५७ मध्ये तीन वर्षांच्या करारावर त्या गारगोटीला गेल्या. +१९५९ मध्ये नाईकांना शिक्षण मंत्रालयाने दिल्लीला प्राथमिक शिक्षण सल्लागार म्हणून निमंत्रित केले व जून १९६१ मध्ये पुन्हा एकदा चित्रा नाईक कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राचार्यपदी गेल्या. +१९६२-६३ च्या दरम्यान त्यांना भारत सरकारच्या मूलोद्योग शिक्षण संस्थेत संचालक पदावर प्रतिनियुक्तीवर नेमणूक मिळाली. परंतु १९६४ मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने परत बोलविले. १९६९-७० मध्ये त्या पुन्हा प्रतिनियुक्तीवर दिल्लीला गेल्या. पण नंतरच्याच वर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड होऊन त्या पुण्यात परत आल्या. +१९७८ ते ८० या कालावधीत त्याना प्रौढ शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी व्हिएतनाम, बँकॉक, रशिया वगैरे देशांतून प्रवास करावा लागला. +चित्रा नाईक यांचे पतींचे -जे. पी. नाईकांचे कर्करोगाने ३० ऑगस्ट १९८१ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर चित्रा नाईक यांनी १९७८मध्ये सर्वांसाठी शिक्षण मुक्त व्हावे म्हणून इन्स्टिट्यूटमध्ये अनौपचारिक शिक्षण संशोधन केंद्र सुरू केले. या केंद्राच्या मानद संचालिका म्हणून काम करीत असताना त्यांनी नव-साक्षरांसाठी ‘पसाय’ मासिक काढले, ४५ कथा पुस्तिका लिहिल्या, देशोदेशीचे प्रौढ शिक्षणतज्ज्ञ निमंत्रित करून नव्या अभ्यासक्रमाचे आराखडे तयार केले. इतर देशातील प्रौढ शिक्षणाची पाहणी करण्यासाठी अनेक देशांना भेटी दिल्या. +भारत सरकार व अन्य संस्थांनी त्यांना प्रौढ शिक्षण आंदोलनासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केले. याच सुमारास इंडियन इन्स्टिट्यूटला भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेने मान्यता दिली. जे.पी. नाईकांच्या पश्चात इन्स्टिट्यूटचे काम चित्रा नाईक यांनी केले व तिचा सर्व बाजूंनी विस्तार केला. ती संस्था पुण्यात कोथरुड येथे आहे. शाळा सोडलेल्या मुलामुलींसाठी अनौपचारिक शिक्षणाचा कृती संशोधन प्रकल्प चित्रा नाईक यांनी १९७९मध्ये सुरू केला. त्यात सुमारे ८००० विद्यार्थ्यांसाठी २२८ खेड्यापाड्यांत वर्ग उघडले व प्राथमिक शिक्षण प्रसाराला नवी दिशा दिली. +१९८२मध्ये चित्रा नाईक यांना अफगाणिस्थानातील स्त्रियांचे प्रौढ शिक्षण व प्राथमिक शिक्षण यासाठी सल्लागार म्हणून निमंत्रण आले. +१९८४ मध्ये ‘तुलनात्मक शिक्षण’ या विषयावर पॅरिस येथील जागतिक परिषदेत आणि फ्रॅंकफुर्ट विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. +शैक्षणिक योजनेवर निबंध वाचण्यासाठी १९८८ मध्ये त्यांना रशियाला जावे लागले. त्याच वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियोजन मंडळाचे सदस्यत्व मिळाले तर १९९१ मध्ये भारताच्या योजना आयोगाचे. तीन राजकीय पक्षांच्या प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ते कार्य सांभाळून १९९८ मध्ये त्या पुण्यास परतल्या. तत्पूर्वी १९९४ मध्ये ग्रामीण स्त्रियांचे शिक्षण व सबलीकरण होण्याच्या उद्देशाने त्यांनी शिवापूर येथे ‘ग्रामीण महिला विकासिनी’ या केंद्राची स्थापना केली होती. त्या कामाकडे नंतर त्यांनी अधिक लक्ष पुरविले. जागतिकीकरणाच्या वास्तवाला भारतीय शिक्षण क्षेत्र कोणत्या प्रकारे सामोरे जाऊ शकेल याचे संशोधन त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले.त्यांच्या अलौकिक कार्याला देखील सार्वत्रिक मान्यता मिळाली. +चित्रा नाईक यांनी ‘ग्रामीण महिला विकासिनी’ या संस्थेचे ‘शिक्षण आणि समाज’ हे त्रैमासिक सन १९७८ पासून संपादित केले. +डिसेंबर २४ इ.स. २०१० रोजी चित्रा नाईक यांचे निधन झाले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8677.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..395236e330562d85bce867f52198f8bdaa7a5efe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8677.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्रांगदा मणिपूरचा राजा चित्रवाहनाची मुलगी व अर्जुनाची पत्नी होती. +अज्ञातवासादरम्यान अर्जुन भारतभर भटकत असताना तो मणिपूरमध्ये पोचला व त्याने चित्रांगदाला मागणी घातली. चित्रवाहनाने आधी नकार दिला. नंतर फक्त चित्रांगदाची मुलेच मणिपूरच्या राज्यावर हक्क सांगू शकतील अशी अट घालून त्याने अर्जुन आणि चित्रांगदाच्या लग्नास होकार दिला. +बभ्रुवाहन हा अर्जुन व चित्रांगदाचा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8691.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e47f2c275ebd4bf4990af579c17b3c787184400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8691.txt @@ -0,0 +1,12 @@ +(३० जानेवारी १९१०- ७ नोव्हेंबर २०००) +चिदंबर सुब्रमण्यम यांचा जन्म ३० जानेवारी १९१० मध्ये कोइंबतूर जिल्ह्यातील सेनगुट्ट पलयम येथे झाला. शालेय शिक्षण संपवून ते उच्च शिक्षणासाठी मद्रासमध्ये दाखल झाले. चक्रवर्ती राजगोपालाचारी व पंडित नेहरु या नेत्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व स्वातंत्र्यलढयात त्यांनी भाग घेतला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी भाग घेतला. +तत्कालीन मद्रास प्रांतात १९५२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले व राज्यमंत्रिमंडळातही त्यांची निवड झाली. तमिळनाडूत राजगोपालाचारी, के. कामराज व भक्तवत्सलम आदी नेत्यांबरोबर त्यांनी काम केले व कुशल, कर्तबार व कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून छाप पाडली. राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण हिच गुरुकिल्ली आहे, या भावनेने सुब्रमण्यम यांनी सर्वासाठी मोफत शिक्षण असूनही भयंकर दारिद्य, भूक यामुळे मुले शाळेत येत नसल्याचे लक्षात आाल्यानंतर त्यांनी या मुलांना एक वेळचे जेवण मोफत देण्यास प्रारंभ केला व देशभर त्यांच्या या योजनेचे कौतुक झाले. +केंद्रीय मंत्री म्हणून श्री. सुब्रमण्यम यांचे काम अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ नेते कृषी खाते सांभाळण्यास तयार नसताना पंतप्रधान लालबहादूरशास्त्रींनी त्यांना हे खाते सोपविले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णकडे नेण्यासाठी विविध योजना राबवून श्री. सुब्रमण्यम यांनी शास्त्रीजींचा विश्वास सार्थ ठरविला. देशोदेशीचे उत्कृष्ट बियाणे वापरण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले व १९७२ मध्ये भारतात गव्हाचे सर्वाधिक पीक निघाले आणि ही हरितक्रांतीची नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे 'आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार' अशी त्यांची ओळख झाली. +स्वातंत्र्योत्तर काळात देश घडवण्यासाठी भरलेल्या खऱ्या व ज्येष्ठ देशभक्तांच्या परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. सुब्रमण्यम यांनी घटना परिषदेवरही काम करून घटना निर्मीतीत मोलाची साथ दिली. +पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या सुब्रमण्यम यांनी १९७७ मध्ये निवृत्ती जाहीर केली. परंतु वेळोवेळी राजकीय व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी आपल्या अनुभवांचा ठेवा त्यांनी उपलब्ध करून दिला. +१५ फेब्रुवारी १९९० मध्ये ते महाराष्ट्र्राचे राज्यपाल झाले हे पद सोडल्यानंतर भारतीय विद्या भवन या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेे. केंद्र सरकारच्या एरोनॉटिक्स उद्योग, समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष इ. महत्त्वाची पदेही त्यांनी संभाळली. वॉर ऑन पॉवर्टी . 'सम कंट्रीज हिच आय व्हिजिटेड राऊंड द्र वर्ल्ड, 'द्र इंडिया ऑफ माय ड्रीम' इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. +देश वर्षानुवर्षे अन्नधान्य आयात करत असतानाच सुब्रमण्यम यांच्यामुळे झालेल्या कृषी क्षेत्रातील क्रांतीने संपूर्ण जगभर त्यांचे कौतुक झाले. तसेच अर्थमंत्री असतांना विभागीय ग्रामीण बँका' सुरू करून बँकांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोचवून या भागाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. +भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांनी शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारत सरकारने विविध क्षेत्रांतून निरंतर देशसेवा करणाऱ्या या नेत्याला १९९८ मध्ये 'भारतरत्न ' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. + + +कॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर  · शंकरनारायण  · विद्यासागर राव  · भगत सिंह कोश्यारी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8694.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e47f2c275ebd4bf4990af579c17b3c787184400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8694.txt @@ -0,0 +1,12 @@ +(३० जानेवारी १९१०- ७ नोव्हेंबर २०००) +चिदंबर सुब्रमण्यम यांचा जन्म ३० जानेवारी १९१० मध्ये कोइंबतूर जिल्ह्यातील सेनगुट्ट पलयम येथे झाला. शालेय शिक्षण संपवून ते उच्च शिक्षणासाठी मद्रासमध्ये दाखल झाले. चक्रवर्ती राजगोपालाचारी व पंडित नेहरु या नेत्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व स्वातंत्र्यलढयात त्यांनी भाग घेतला. १९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 'चले जाव' चळवळीत त्यांनी भाग घेतला. +तत्कालीन मद्रास प्रांतात १९५२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले व राज्यमंत्रिमंडळातही त्यांची निवड झाली. तमिळनाडूत राजगोपालाचारी, के. कामराज व भक्तवत्सलम आदी नेत्यांबरोबर त्यांनी काम केले व कुशल, कर्तबार व कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून छाप पाडली. राज्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण हिच गुरुकिल्ली आहे, या भावनेने सुब्रमण्यम यांनी सर्वासाठी मोफत शिक्षण असूनही भयंकर दारिद्य, भूक यामुळे मुले शाळेत येत नसल्याचे लक्षात आाल्यानंतर त्यांनी या मुलांना एक वेळचे जेवण मोफत देण्यास प्रारंभ केला व देशभर त्यांच्या या योजनेचे कौतुक झाले. +केंद्रीय मंत्री म्हणून श्री. सुब्रमण्यम यांचे काम अनन्यसाधारण आहे. ज्येष्ठ नेते कृषी खाते सांभाळण्यास तयार नसताना पंतप्रधान लालबहादूरशास्त्रींनी त्यांना हे खाते सोपविले. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्णकडे नेण्यासाठी विविध योजना राबवून श्री. सुब्रमण्यम यांनी शास्त्रीजींचा विश्वास सार्थ ठरविला. देशोदेशीचे उत्कृष्ट बियाणे वापरण्यास त्यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले व १९७२ मध्ये भारतात गव्हाचे सर्वाधिक पीक निघाले आणि ही हरितक्रांतीची नांदी ठरली. या त्यांच्या कृषिविषयक नव्या धोरणामुळे 'आधुनिक कृषी धोरणाचे शिल्पकार' अशी त्यांची ओळख झाली. +स्वातंत्र्योत्तर काळात देश घडवण्यासाठी भरलेल्या खऱ्या व ज्येष्ठ देशभक्तांच्या परिषदेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. सुब्रमण्यम यांनी घटना परिषदेवरही काम करून घटना निर्मीतीत मोलाची साथ दिली. +पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या सुब्रमण्यम यांनी १९७७ मध्ये निवृत्ती जाहीर केली. परंतु वेळोवेळी राजकीय व विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शनासाठी आपल्या अनुभवांचा ठेवा त्यांनी उपलब्ध करून दिला. +१५ फेब्रुवारी १९९० मध्ये ते महाराष्ट्र्राचे राज्यपाल झाले हे पद सोडल्यानंतर भारतीय विद्या भवन या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेे. केंद्र सरकारच्या एरोनॉटिक्स उद्योग, समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष इ. महत्त्वाची पदेही त्यांनी संभाळली. वॉर ऑन पॉवर्टी . 'सम कंट्रीज हिच आय व्हिजिटेड राऊंड द्र वर्ल्ड, 'द्र इंडिया ऑफ माय ड्रीम' इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. +देश वर्षानुवर्षे अन्नधान्य आयात करत असतानाच सुब्रमण्यम यांच्यामुळे झालेल्या कृषी क्षेत्रातील क्रांतीने संपूर्ण जगभर त्यांचे कौतुक झाले. तसेच अर्थमंत्री असतांना विभागीय ग्रामीण बँका' सुरू करून बँकांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोचवून या भागाला बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. +भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे सुब्रमण्यम यांनी शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. भारत सरकारने विविध क्षेत्रांतून निरंतर देशसेवा करणाऱ्या या नेत्याला १९९८ मध्ये 'भारतरत्न ' पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. + + +कॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर  · शंकरनारायण  · विद्यासागर राव  · भगत सिंह कोश्यारी diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8703.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a11b7fe2d44e83394cda38d75cc877e6027570 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8703.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिनके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +==जवळपासची गावे== नाझरे,वझरे,अजनाले,मंगेवाडी,वाटबंरे,अनकढाळ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8733.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64e66d975ce59c01e8b81a504d8dcc13ef8dfa45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8733.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीनचा कम्युनिस्ट पक्ष (चिनी: 中国共产党; Communist Party of China (CPC)) हा चीन देशामधील एकमेव राजकीय पक्ष आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची एकछत्री राजवट असून देशाची सर्व धोरणे हा पक्ष ठरवतो. चीनच्या संविधानामध्ये कम्युनिस्ट पक्षाला कायदेशीर रित्या सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. षी चिन्पिंग हे कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व पर्यायाने चीनमधील सर्वोच्च नेते आहेत. +कम्युनिस्ट पक्षाची स्थापना १९२१ साली शांघाय येथे झाली. १९२७ ते १९५० ह्या प्रदीर्घ काळ चाललेल्या गृहयुद्धामध्ये कम्युनिस्ट पक्षाने क्वोमिटांग ह्या प्रतिस्पर्धी पक्षाचा पराभव करून संपूर्ण चीनवर अंमल मिळवला व क्वोमिटांगला तैवानमध्ये हाकलुन लावले. १९६० च्या शतकादरम्यान तंग श्यावफिंगने कम्युनिस्ट पक्षाची अनेक धोरणे ठरवली. +कम्युनिस्ट पक्षाची ध्येये साम्यवादावर आधारित आहेत. साम्यवादाच्या जोडीला कम्युनिस्ट पक्षाने भांडवलशाहीचाही मर्यादित स्वीकार केला आहे. सध्या ८ कोटी कार्यकर्ते असलेला कम्युनिस्ट पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. ह्यांमध्ये चीनच्या बव्हंशी लष्करी, प्रशासकीय व सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होतो. +सरचिटणीस हा कम्युनिस्ट पक्षाचा पुढारी व पक्षामधील सर्वोच्च दर्जाचा नेता आहे. कम्युनिस्ट पक्ष हा चीनचा एकमेव पक्ष असल्यामुळे सरचिटणीस हा चीनचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8734.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a7f8a0058f0fe6f8ab946b67ce79a14e30564ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8734.txt @@ -0,0 +1,2 @@ +{四大名著 ; फीनयीन:} sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स ;) +चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणाऱ्या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणाऱ्या या कादंबऱ्यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8741.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4eabe3e3dc4ee555abfe85d18bd6a8c89650910d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8741.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिन्ना पिल्लई या तामिळनाडू राज्यातील मदुराई जिल्ह्यातील, पुल्लीसेरी नामक छोट्याशा गावातील एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[१] त्यांनी तामिळनाडूमधील खेड्यांमध्ये एक अतिशय यशस्वी बँकिंग प्रणाली सुरू केली आणि महिलांचे सक्षमीकरण करून गरिबी आणि कर्जाच्या तक्रारी कमी करण्याचा प्रयत्न करणारी एक यशस्वी सामाजिक कार्यकर्ती आहे.[२] पुल्लुचेरी या कर्जबाजारी गावातील महिलांमध्ये बचत गटाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा हेतू इतका यशस्वी झाला की लवकरच या प्रदेशात या सम अनेक गट निर्माण झाले. पिल्लई यांच्या समर्पण आणि योगदानामुळे कलंजियम, सूक्ष्म बचतगट चळवळीला मोठी चालना मिळाली, ज्यामुळे गरिबीखाली जगणाऱ्या अनेक महिलांपर्यंत ही योजना पोहोचली.[३] +चिन्ना पिल्लई अशिक्षित आहेत आणि त्या फक्त स्वतःच्या नावाची सही करू शकतात. परंतु केवळ आपल्या वाकचातुर्याच्या कौशल्यामुळे त्या एक नेता म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांनी कामगारांच्या बाजूने लढा लढला ज्यामुळे मालक लोकांच्या लक्षात आले की आता जास्त वेतन देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांना फारसा अनुभव आणि माहित नसताना स्थानिक तलावात मासेमारीचा ठेका घेण्यासाठी बोली लावली. हे पारंपारिकपणे स्थानिक श्रीमंत जमीनमालकांचे राखीव तलाव होते म्हणून जेव्हा त्यांनी हा करार जिंकला तेव्हा त्यांनी पिल्लई वर प्रतिहल्ला केला. या लोकांनी त्यांना आपल्या कामावर घेण्यास नकार दिला. म्हणून मग पिल्लई आणि त्यांचा गट गावाबाहेर कामाला गेला. हा गट आता स्वतःची मत्स्यशेती करतो.[१] +इ.स. १९९९ मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार मिळविणाऱ्या पाच महिलांपैकी चिन्ना पिल्लई एक होत्या. हा स्त्री शक्ती पुरस्कार आता नारी शक्ती पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान करताना आदराने नतमस्तक झाले आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. [४] त्यानंतर पिल्लई यांना इ.स. २०१९ मध्ये आपल्या या सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8774.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deabf088e388a66a6f72d938156307400cdc7859 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8774.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिपळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8801.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1f7a6db7428b93dee2d56b42d0e09bbb6c01b13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8801.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिमण पाणलावा (इंग्लिश:Jack Snipe; हिंदी:छोटा चहा) हा एक पक्षी आहे. +इतर पाणलाव्यांपेक्षा आकाराने लहान असतो. चोच लहान व गर्द रंगाच्या डोक्यावर पिवळट रेघा नसतात. पाचरीसारखी टोकदार गर्द तपकिरी शेपटी असते.शेपटीच्या टोकाची पिसे पांढरी नसतात. +भारत,श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे. +दलदली भागात निवासी असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_881.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..866fdd57cdad75e05b1f1263d11f48a56ba6b04f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_881.txt @@ -0,0 +1,2 @@ +गचीबौली मैदान हे भारताच्या हैदराबाद शहरातील हॉकीचे मैदान आहे. प्रीमियर हॉकी लीगमधील हैदराबाद सुलतान्स हा संघ येथे खेळतो. याची क्षमता अंदाजे ८,००० इतकी आहे. +याचे बांधकाम १७ फेब्रुवारी, २००१ ते १० डिसेंबर, २००२ दरम्यान झाले. याला १२.३९ कोटी रुपयांचा खर्च आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8810.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c61bc31e88cf6f0301fb22b0171450c8c7dcc344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8810.txt @@ -0,0 +1 @@ +चिमणराव हे चिं.वि. जोशी ह्यांच्या साहित्यातील एक प्रसिद्ध पात्र आहे. चिमणरावाचे चऱ्हाट अथवा शेंकडा शंभरांतल्या एका मनुष्याचें आत्मचरित्र ह्या शीर्षकाचे चिं.वि. जोशी ह्यांचे पुस्तक १९३३ ह्या वर्षी प्रकाशित झाले[१]. ह्यात चिमणराव हे पात्र असलेल्या कथा एकत्रित करण्यात आल्या होत्या. ह्या संग्रहापूर्वी साधारणतः १९१७-१८पासून विविध नियतकालिकांतून ह्या कथा प्रकाशित होत होत्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8838.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23b31a09c4bd4a1cdd2d57ce0fce24dab318a262 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8838.txt @@ -0,0 +1 @@ +चिमूर हा महाराष्ट्र राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. चिमूर हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_885.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_885.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8918.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82db34253de48a9c5fc492004d4b4fef84c4e565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8918.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 34°06′N 77°21′E / 34.100°N 77.350°E / 34.100; 77.350 + +चिलीगं सुमडा हे एक भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील लिकीर तालुक्यातील एक गाव आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8929.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99700e1c50e0699525adf65534b565bf6efae664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8929.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनडे किट +चिली राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चिलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_893.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b62a83ab72e5450251ce536ef7863ff08f7781a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_893.txt @@ -0,0 +1,2 @@ +गजनी हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ए.आर. मुर्गदासने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००५ सालच्या गजनी ह्याच नावाच्या तामिळ चित्रपटाची नक्कल आहे. क्रिस्टोफर नोलनने दिग्दर्शित केलेल्या मेमेन्टो ह्या हॉलिवूड चित्रपटावरून स्फुरण घेऊन दोन्ही गजनी चित्रपट बनवले गेले आहेत. +गजनीमध्ये आमिर खान, असिन, जिया खान, रियाझ खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर खलनायकाची भूमिका प्रदीप रावतने बजावली आहे. ए.आर. रहमान ह्या चित्रपटाचे पार्श्वसंगीत दिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8979.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e9ad724f24ace5b9c5fce1aac5f6bffbed62d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8979.txt @@ -0,0 +1 @@ +काय हे ग्रीक वर्णमालेतील बावीसावे अक्षर आहे. रोमन लिपीमधील x ह्या अक्षराचा उगम कायमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8984.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d7d3f485832dee0a7abde474a1791dd0e858d92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8984.txt @@ -0,0 +1,3 @@ +झाडाच्या पानांमध्ये किंवा खोडामध्ये असलेल्या दुधासारख्या पांढऱ्या द्रवपदार्थाला मराठीत ‘चीक’ आणि इंग्रजीत लेटेक्स (Latex) म्हणतात. झाडाच्या खोडाला भोक पाडले की भोकातून असा चीक ओघळतो. नैसर्गिक रबर हा असाच एक चीक आहे. +उंबराच्या झाडापासून सूर्योदयापूर्वी असा चीक मिळवून तो गालगुंड बरा करण्यासाठी सुजलेल्या गालाला लावतात. +कृत्रिमरीत्या तयार केलेला लेटेक्स रंग बनवण्यास वापरतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8987.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca265d5a6a3eb87b4093bd7fa30b4369dc9fb78f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_8987.txt @@ -0,0 +1,6 @@ +चीज पिझ्झा हा पिझ्झाचा एक प्रकार आहे. यात अनेक प्रकारचे चीज आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. यामध्ये मॉझरेल्लासारखी प्रक्रिया केलेले चीज आणि इतर चीजचा समावेश आहे.[१] +मॉझ्झारेला चीज हे पिझ्झा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्यांपैकी सर्वात लोकप्रिय चीज आहे (अंदाजे ३०% पिझ्झा यानेच बनवले जातात). याशिवाय प्रोव्होलोन, चेडर आणि पार्मेजान, इमेंमेंटल, रोमानो आणि रिकोटा अनेकदा वरून घातले जाते.[२] + +काही मोठ्या प्रमाणात उत्पादित केले चीज पिझ्झा बनवल्यानंतर गोठवलेले जातात आणि गोठवलेल्या अवस्थेतच मोठ्या बोटींनी ते दुसऱ्या ठिकाणी हलवतात. प्रोसेस्ड चीज पिझ्झा उत्तम रित्या ब्राऊनिंग झालेले, वितळलेले, ताणलेले, तेलकट आणि आर्द्रता यांचे छान मिश्रण करून उत्पादित केले जातात. सखोल अभ्यास आणि प्रयोगानंतर भाजीपाला तेल, सांस्कृतिक प्रक्रियेच्या [३] प्रभावाचे विश्लेषण करून खाण्यायोग्य बनवलेले व्हे प्रथिने [४]<[५] यांचे मिश्रण करून आदर्श आणि किफायतशीर चीज पिझ्झा तयार करण्यासाठीची औद्यिगिक प्रक्रिया बनवली आहे. +इ.स. १९९७ मध्ये अमेरिकेमध्ये चीज पिझ्झाचे उत्पादनांचे वार्षिक उत्पादन २,००,००,००,००० किलोग्रॅम (४.४×१०९ पौंड) होते आणि युरोपमधील २०,००,००,००० किलोग्रॅम (४४,००,००,००० पौंड) होते. इ.स. २००० मध्ये युरोपमध्ये या उत्पादनाची मागणी दर वर्षी ८% ने वाढत होती. मॉझरेला आणि चीज पिझ्झाचे निरंतर वाढीचे उत्पादन आणि वापराचा कल अमेरिकेत २१ व्या शतकाच्या पहिल्या दशकात तसाच सुरू राहिला. [५] +इंटरनॅशनल डिक्शनरी ऑफ फूड पाककला यामध्ये चीज पिझ्झाचा अर्थ "गाईच्या दुधापासून बनवलेल्या मॉझरेलासारखे एक मऊ चीज टाकलेल्ल पाव" असा आहे. [६] बहुतेक ९५ टक्के चीज पिझ्झा मध्ये मॉझरेला चीज असते [७] मॉझरेला चीज वेगवेगळ्या ओलाव्याचे आणि चरबीची वेगवेगळी घनता असलेले असते. [१] [८] गोठविलेल्या पिझ्झासाठी चीज छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बनविलेले असते. [९] पिझ्झासाठी कमी आर्द्रता मोजझारेला चीज तयार केलेला असतो. [१०][११] चीज ब्लॉक्सवर प्रक्रिया करून त्यापासून किसलेले, तुकड्या तुकड्यांचे किंवा पातळ थरांमध्ये कापलेले चिज पिझ्झा वापरण्यासाठी बनवतात. [१२][१३] बऱ्याचदा चीज पिझ्झामध्ये कमी ओलावा असलेल्या मॉझरेला आणि प्रोव्होलोन सारख्या दोन किंवा अधिक प्रकारच्या चीजचे मिश्रण वापरतात. [१] कमी आर्द्रता असलेल्या मॉझरेलाची निर्मिती सर्वप्रथम मिडवेस्टर्न अमेरिकेतील दुग्ध कारखान्यांमध्ये केली होती आणि त्याला "पिझ्झा चीज" असे संबोधले जात असे. [१४] प्रमाणित मॉझरेलाच्या तुलनेत, कमी-ओलावा मॉझरेला मजबूत असते, त्यामुळे ते किसणे असते, तसेच त्याचा रंग चांगला तपकिरी होतो आणि ते छान वितळणते आणि ते बराचे काळ टिकते. [१४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9021.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..107cf9280e748a5c1bee69222f71b52fc734605d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9021.txt @@ -0,0 +1,2 @@ +चीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग खालीलप्रमाणे आहेत : +टीपा: diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9044.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d285733ea682e57ac34aec0f2ffc1b17ff2b86d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9044.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय सशस्त्र दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे लष्कर प्रमुख आणि भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात.[१][२] चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा भारतीय सैन्यात सक्रिय कर्तव्यावर सर्वात वरिष्ठ आणि सर्वोच्च दर्जाचा गणवेशधारी अधिकारी असतो. तसेच मुख्य कर्मचारी अधिकारी आणि संरक्षण मंत्र्यांचा मुख्य लष्करी सल्लागार असतो. चीफ हे लष्करी व्यवहार विभागाचेही प्रमुख आहेत. पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत होते ज्यांनी १ जानेवारी २०२० रोजी पदभार स्वीकारला[३][४], आणि ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत हे पद सांभाळले.[५] +सीडीएस हा भारतीय सशस्त्र दलातील सेवारत अधिकाऱ्यांमधून निवडलेला चार-स्टार अधिकारी असतो. सेवा प्रमुखांमध्ये "समानांमध्ये प्रथम" असताना, सीडीएस हे संरक्षण मंत्र्यांचे एकल-बिंदू लष्करी सल्लागार असतात. सीडीएसला डेप्युटी, व्हाईस चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफद्वारे मदत केली जाते. तो संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत लष्करी व्यवहार विभागाचा सचिव म्हणून प्रमुख असतो. DMAचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त, CDS हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (PC-CoSC) स्थायी अध्यक्ष आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9046.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f9dafc8163bd56684afed7175362c63d7ddf321 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9046.txt @@ -0,0 +1,2 @@ +चीलिन (देवनागरी लेखनभेद: जीलिन ; चिनी लिपी: 吉林 ; फीनयिन: Jílín ; ) हा चिनाच्या ईशान्य भागातील प्रांत आहे. छांगछुन येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस उत्तर कोरिया व रशिया यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस हैलोंगच्यांग, दक्षिणेस ल्याओनिंग व पश्चिमेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9054.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdc737c595fcc0abddbfc0f5efd771e00e7d2727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9054.txt @@ -0,0 +1 @@ +चुंदनगापोईल पुतियापुरायिल रिझवान (१९ एप्रिल, १९८८:केरळ, भारत - हयात) ही  संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गूगली गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9062.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45c03e80b6ca7547f3c2f1bb291f22c1ef8f3d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9062.txt @@ -0,0 +1,8 @@ +चुंबकीय उपचार म्हणजे चुंबक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट्सचा वापर समाविष्ट असलेल्या थेरपीचा संदर्भ देते. +१. बायोइलेक्ट्रोमॅग्नेटिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जैविक प्रक्रियांशी कसा संवाद साधतात आणि प्रभावित करतात याचा अभ्यास. +२. इलेक्ट्रोथेरपी, वैद्यकातील विद्युत किंवा विद्युत चुंबकीय ऊर्जेचा वापर; +३. इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरपी (पर्यायी औषध), रोगावर उपचार करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वापर. परिणामकारकतेचा पुरावा कमी आहे. +४. स्पंदित इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थेरपी, किंवा PEMF, ऑस्टियोजेनेसिस सुरू करण्यासाठी कमकुवत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचा वापर. + +५. अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फील्ड थेरपी, ज्याला "ट्यूमर ट्रीटिंग फील्ड्स" असेही म्हणतात, कॅन्सरच्या रुग्णांसाठी अँटी-माइटोटिक थेरपी म्हणून इलेक्ट्रिक फील्डचा वापर. +mr:चुंबक चिकित्सा diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9118.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dce0c337ba8e9e48648230f75dfd132dc7fd1104 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9118.txt @@ -0,0 +1,4 @@ +चुटनी महतो (जन्म १९५९), झारखंड, भारतातील एक सामाजिक कार्यकर्ता आहे. एकेकाळी विच-ब्रँडिंगची शिकार झालेली, ती आता इतरांना मदत करण्यासाठी काम करते ज्यांना चेटकीण म्हणून ओळखले जाते आणि अंधश्रद्धा आणि जादूटोण्याबद्दल जागरूकता पसरवते. २०२१ मध्ये, तिला तिच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री, भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१] +महतोचा जन्म झारखंडमधील सेराईकेला-खरसावन जिल्ह्यातील भोलाडीह गावात १९५९ मध्ये झाला. लहानपणीच लग्न झाले होते, कुटुंबातील एक सदस्य आजारी पडल्याने १९९५ मध्ये तिला डायन म्हणून ओळखले गेले. गावकऱ्यांनी तिची संपत्ती बळकावली, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, तिला लघवी पिण्यास भाग पाडले आणि अर्धनग्न अवस्थेत तिची परेड केली. तिच्या आईवडिलांच्या घरी परतण्याचा मार्ग शोधून ती पळून गेली. पोलिसांकडे गेल्यावर, त्यांनी गुन्हा नोंदवण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याने तिला डायन हंटिंग प्रतिबंधक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी जोडले.[२] +यानंतर, दोन दशकांहून अधिक काळ तिने झारखंडमधील अंधश्रद्धा आणि श्रद्धा यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. चटनीने आपल्या मुलींना प्रथेविरुद्ध लढण्यासाठीही कुशल केले आहे. १९९६ मध्ये एका डॉक्युमेंट्रीने तिचे जीवन आणि सामाजिक कार्य टिपले. २०१४ मध्ये, "काला सच- द डार्क ट्रुथ" हा बॉलीवूड चित्रपट तिच्याकडून प्रेरित होता; तथापि हा एक सामान्य स्टिरिओटाइप बॉलीवूड हॉरर चित्रपट असल्याचे दिसून आले. एक वेब सिरीज तयार होत आहे.[३] +२०१९ मध्ये, तिच्या राज्यात जादूटोणा-संबंधित आरोपांमुळे २७ महिलांचा मृत्यू झाला. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार २०१६ ते २०१९ दरम्यान संबंधित घटनांमध्ये भारतात ३७२ लोक मारले गेले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9124.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7acb09362869be636ff452a2df0db2bfad7f1bcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9124.txt @@ -0,0 +1 @@ +चुडीदार हे मुख्यत्वे भारतीय उपखंडात घातले जाणारे पायजम्यासारखे वस्त्र आहे. हे पुरुष आणि स्त्रिया दोघेही घालतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_914.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..659670280631b79379b65c10c8dc9471d14c4ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_914.txt @@ -0,0 +1 @@ +गजानन जहागीरदार ( एप्रिल २, १९०७ - ऑगस्ट १३, १९८८) मराठी व हिंदी भाषांतील चित्रपट-अभिनेते आणि दिग्दर्शक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9157.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e71622cfe7a7dd488d8998ee6c8de1258776b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9157.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुरू हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9159.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cc3f64b64ece4449b8791aa1f86ca4828d50fee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9159.txt @@ -0,0 +1,4 @@ +चुलबंद नदी ही महाराष्ट्रातील भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून वाहते.अनेक लहान ओढ्यांचे पाणी या नदीला जाऊन मिळते. भंडारा जिल्ह्यासह, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात या नदीचे पाणलोट क्षेत्र आहे.[१] चुलबंद नदी ही गोदावरी नदीच्या उपनद्यांपैकी एक आहे.[२] नदीवर असलेले धरण चुलबंद धरण नदीच्या आजूबाजूच्या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी चुलबंद नदीच्या पलीकडे बांधण्यात आले आहे. चुलबंद नदीमुळे लाखनी तालुक्यासह साकोली व लाखांदूर तालुक्यांची सीमा निर्धारित होते. या नदी पात्रात मिरेगाव, सोनमाळा, भूगाव, पळसगाव, विहीरगाव, नरव्हा, पाथरी, मरेगाव, लवारी ,उमरी,वडद, गिरोला/जपानी येथे वाळूघाट आहेत.[३] गोंदिया तालुक्यातील राका पळसगाव येथे चुलबंध नदीवर कोल्हापूरी बंधाऱ्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात साकोली तालुक्यात कुंभली येथे निम्न चुलबंद प्रकल्प बांधलेले आहे. धरणाचा लाभ आसपासच्या गावांना मिळतो.त्या धरणाला दुर्गाबाई डोह असे सुद्धा म्हणतात. [४]चुलबंद नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. +https://wrd.maharashtra.gov.in/Site/Upload/PDF/NGT%20Chulband%20River%20,%20District%20Bhandara.pdf diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_916.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c46bb980007b78b6d0eb6214b796544880e8b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_916.txt @@ -0,0 +1,8 @@ +साहित्य अकादमी पुरस्कार +गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, २८ डिसेंबर १८९९; - नागपूर, २७ नोव्हेंबर १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत. +ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला. +संयुक्त महाराष्ट्र समिती सदस्य :- 1) केशवराव जेथे 2) ग. त्र्य. माडखोलकर 3) द. वा. पोतदार 3) शंकरराव देव 4) श्री. शं. नवरे +गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले.. +न.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले. +भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे. +वा.म. जोशी, ना.सी. फडके, वि.स. खांडेकर यांच्या काळातले ग.त्र्यं. माडखोलकर हेही कादंबरीकार होते. त्यांनी साहित्यविचारही व समीक्षाही केली आहे. सर्जनशील लेखक म्हणून त्यांचा साहित्यविचार व य्यांची समीक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्या १९२० नंतरच्या मराठी साहित्यविचारात कलावाद-जीवनवाद यांचे तीव्र द्वंद्व दिसते. फडके कलावादी, खांडेकर जीवनवादी, तर माडखोलकर दोन्ही वादांचे पुरस्कर्ते होते. वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नांवाजला गेला. वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते. वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली. ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबऱ्यसंतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9172.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c18cbf667ae43f154058f52dd10a6a9828e01816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9172.txt @@ -0,0 +1,4 @@ +चू रोंग्जी (सोपी चिनी लिपी: 朱镕基 ; पारंपरिक चिनी लिपी: 朱鎔基 ; पिन्यिन: Zhū Róngjī ;) (ऑक्टोबर १, १९२८ - हयात) हे मार्च १९९८ ते मार्च २००३ काळादरम्यान चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पाचवे पंतप्रधान होते. त्याआधी १९८७ ते १९९१ सालांदरम्यान ते शांघायाचे महापौर व पक्षप्रमुख होते. + + + चौ एन्लाय · ह्वा ग्वोफेंग · चाओ झियांग · ली पेंग · चू रोंग्जी · वन च्यापाओ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9187.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dba1474f24995dbac975aa511913c2edac0b3c04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9187.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 35°2′44″N 85°16′2″W / 35.04556°N 85.26722°W / 35.04556; -85.26722 + +चॅटानूगा हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या दक्षिण भागात जॉर्जिया सीमेवर व टेनेसी नदीच्या काठावर वसले असून ते अटलांटा शहरापासून १२० मैल वायव्येला स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9195.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fed6fd0f7ba7d56dc7a0919a86acc9041d7cf9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9195.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चॅडविक वॉल्टन (३ जुलै, इ.स. १९८५:जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9203.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b148c98bfebb0774a981dba1e2bc2aaf03dab6a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9203.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॅनाहोन अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील छोटे शहर आहे. ग्रंडी आणि विल काउंट्यांमध्ये वसलेल्या या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १२,५६० होती. स्थानिक पोटॉटोमी भाषेत चॅनाहोनचा अर्थ पाण्यांचा संगम होतो. +इंटरस्टेट ८० आणि इंटरस्टेट ५५ या महामार्गांचा तिठा चॅनाहोनच्या हद्दीत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9209.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..157f86f6d408188df94d27f13aae2b6ea73f865e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9209.txt @@ -0,0 +1,4 @@ +१६ ते २० फेब्रुवारी २००७ दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा केला. सदर मालिका चॅपेल-हॅडली चषक स्पर्धेतील तिसरी मालिका होती. न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियाचा ३-० ने दणदणीत पराभव करून चषक आपल्या नावावर करून घेतला. +मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड समोर ३४७ धावांचे लक्ष्य होते. न्यू झीलंडने सदर सामना १ गडी आणि ३ चेंडू राखून जिंकला. एकदिवसीय इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता.[१] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9214.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5f7f279db76226e42420f73a14cf8303767a28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9214.txt @@ -0,0 +1,5 @@ +स्पेस शटल चॅलेंजर पहिल्या मोहिमेवरून परतताना. + +स्पेस शटल चॅलेंजर हे अमेरिकेचे अंतराळयान होते. हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. हे यान दुसऱ्या पिढीतले मानले जाते. चॅलेंजर ने ९ अंतराळ मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. परंतु इ.स. १९८६ साली २८ जानेवारी रोजी एका अंतराळ मोहिमेत उड्डाणापासून ७३ सेकंदात यानाच्या अग्निबाणाचा स्फोट झाला. यात ६ अंतराळयात्री आणि एका शिक्षिकेचाही मृत्यु झाला. + +http://www.misalpav.com/node/16525 diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9247.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c622efc82602245734007774ae9e03dbba07279 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9247.txt @@ -0,0 +1 @@ +चेंडकापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_927.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be421e556cf507657749a648ca23096347094b44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_927.txt @@ -0,0 +1,14 @@ +गजानन माधव मुक्तिबोध (१३ नोव्हेंबर १९१७-११ सप्टेंबर १९६४[१]) हे आधुनिक भारतातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत होते. मराठीत +गजानन माधव यांचा जन्म ग्वाल्हेर संस्थानाच्या मुरेना जिल्ह्यातील शिवपूर येथे  (आता मध्यप्रदेश) येथे झाला[२]. त्यांच्या वडलांचे नाव माधवराव आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. +गजानन माधव मुक्तिबोधांचे पणजोबा वासुदेव हे मूळचे जळगावचे रहिवासी होते, त्यांचे मूळ आडनाव कुलकर्णी होते.  जळगाव सोडून वासुदेव कुलकर्णी तत्कालीन ग्वाल्हेर येथे स्थायिक झाले. वासुदेवराव यांचा मुलगा (म्हणजे गजानन माधव यांचे आजोबा) गोपाळराव वासुदेव हे ग्वाल्हेरच्या तत्कालीन टोंक (आता राजस्थान) जिल्ह्यात ऑफिस सुपेरिंटेन्डेट होते. ते फारसीचे उत्तम जाणकार होते, त्यामुळे त्यांना मुन्शीजी म्हंटले जात असे. + +गजानन माधव मुक्तिबोधांचे वडील माधवराव गोपाळराव हे सब-इन्स्पेक्टर होते आणि इन्स्पेक्टर पदावर ते निवृत्त झाले. ते धार्मिक, निर्भिक, निर्भीड आणि न्यायनिष्ठ होते. त्याकाळीही पोलीस खाते भ्रष्टाचारी होतेच.  माधवराव अत्यंत सचोटीचे आणि प्रामाणिक होते, त्यांचा खूप मोठा दरारा होता. त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यांच्या नेक आणि पारदर्शक जीवनाचा मोठा प्रभाव गजानन यांच्यावर पडला होता. मुक्तिबोधांनी पित्याच्या या नेकीवर दोन कविताही लिहिल्या. माधवराव यांचे शिक्षण माध्यमिक पर्यंत झाले होते. तेही फारसीचे जाणकार होते. त्यांना धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञानात अतिशय रुची होती. त्यांना म. गांधींजीच्या बद्दल अतिशय आदर होता, त्याकाळी ते  लो. टिळकांच्या ‘केसरी’चे वाचक होते.       +गजानन माधव मुक्तिबोधांच्या आई पार्वतीबाई ह्या बुंदेलखंड येथील समृद्ध शेतकरी कुटुंबातील होत्या. त्याही अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांचे शिक्षण सहावी पर्यंत झाले होते. त्या उच्च बुद्धीमत्तेच्या होत्या. त्यांना त्याकाळी सहाशे रुपयांचा पुरस्कार विद्यार्थी दशेत मिळाला होता. हिंदीतील प्रेमचंद आणि मराठीतील हरिनारायण आपटे हे त्यांचे आवडते लेखक होते. [२] +गजानन मुक्तिबोध हे माधवराव गोपाळराव याचं तिसरे अपत्य होते. त्यांची दोन मुले आधी मरण पावली.चौथे अपत्य म्हणजे शरदचंद्र मुक्तिबोध.   +गजानन माधव मुक्तिबोधांचा मृत्यू अतिशय करुणाजनक होता. त्यांना १७ फेब्रुवारी १९६४ रोजी अर्धांगवायूचा मोठा झटका आला. त्यांची प्रकृती फारच बिघडली.. हिंदीतील ज्येष्ठ कवी आणि समीक्षक अशोक वाजपेयी यांनी १२ सप्टेंबर २०१४ रोजी "मुक्तिबोधः 'एक गोत्रहीन कवि'" हा स्मरण लेख लिहिला. या लेखात[३] वाजपेयी लिहितात की “भारतीय ज्ञानपीठने त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संमतीपत्रावर मला त्यांचा अनुमतीची सही घ्यायची होती म्हणून मी त्यांना सागरवरून भोपाळ येथे भेटावयास गेलो. त्यावेळी ते झोपूनच होते आणि अर्धी अर्धी सिगारेट पित होते. सही करताना त्यांचा हात अतिशय थरथरत होता. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांची सोय सुद्धा फारशी चांगली नव्हती. ते सगळे पाहून मी भयचकित झालो. " +    " मी दिल्लीला परतलो आणि श्रीकांत वर्मा (सुप्रसिद्ध हिंदी कवी) यांना म्हणालो की मुक्तिबोधांना आपण दिल्लीलाच हलवले पाहिजे. वर्मा हे मुक्तिबोधांचे मोठे प्रशंसक आणि घनिष्ठ मित्र होते. मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री द्वारकाप्रसाद मिश्र यांच्याशी वर्मांनी चर्चा केली आणि त्यांना भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटल मध्ये आणले गेले. दिल्लीला हरिवंशराय बच्चन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना भेटलो. त्यात रघुवीर सहाय, नेमीचंद्र जैन, प्रभाकर माचवे, श्रीकांत वर्मा, भारतभूषण अग्रवाल, अजित कुमार आणि मी होतो. शास्त्रीजीनी लगेच मुक्तीबोधांना ‘एम्स’ (भारतीय आयुर्विज्ञान संस्था) येथे हलवण्याचे आदेश दिले. रघुवीर सहाय यांनी तेथूनच भोपाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना फोन केला. पण मुक्तिबोध तोपर्यंत बेशुद्धावस्थेत गेले होते. दोन-तीन दिवसांनी हरिशंकर परसाई त्यांना दिल्लीला घेऊन आले. त्या बेशुद्धावस्थेतून दोन-तीन महिने ते बाहेर आलेच नाहीत. अखेरीस त्याच अवस्थेत त्यांना मृत्यू आला. मृत्युसमयी त्यांना टी.बी. झाला होता. ” +१७ फेब्रुवारी १९६४ रोजी आलेला अर्धांगवायूचा झटक्यानंतर ते आठ महीने मृत्यूशी झुंजत राहिले आणि अखेरीस ११ सप्टेंबर १९६४ रोजी रात्री त्यांचा शोकान्त झाला. +गजानन माधव मुक्तिबोधांचे प्राथमिक शिक्षण उज्जैन येथे झाले. १९३८ मध्ये बी. ए.ची पदवी मिळवल्यानंतर त्यांना तेथील मॉर्डन स्कूल येथे शिक्षकाची नोकरी मिळाली. १९५४ मध्ये एम. ए.ची पदवी मिळाल्यानंतर त्यांना राजनांदगाव येथील दिग्विजय कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. येथे त्यांनी इंग्लिश, फ्रेंच, रशियन साहित्याचा अभ्यास केला. त्याच बरोबर त्यांनी रहस्यमय कथा, वैज्ञानिक कथा कादंबऱ्या यांचाही अभ्यास केला. विविध देशांचा इतिहास आणि विज्ञान-विषयक साहित्य यांची अभ्यास केला. त्यातून त्यांची 'भारत इतिहास और संस्कृति' ह्या समीक्षा ग्रंथाची निर्मिती झाली. +मुक्तिबोधांच्या २०१७ च्या जन्मशताब्दीनिमित मराठवाडा साहित्य परिषदेने ०८ ऑक्टोबर २०१७ रोजी परिषदेने ‘गजानन माधव मुक्तिबोध यांचे साहित्य’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. तेथे वाचल्या गेलेल्या निबंधांवर आधारित “गजानन माधव मुक्तिबोध विशेषांक’[४] प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या संपादनात प्रसिद्ध केला. या अंकात ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व समीक्षक विष्णू खरे, निशिकांत ठकार आणि चंद्रकान्त पाटील यांचे तसेच, तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, मुक्त पत्रकार व भाषांतरकार श्रीनिवास हेमाडे, ‘युगवाणी’चे संपादक प्रफुल्ल शिलेदार, समीक्षक चंद्रदेव कवडे, प्रा. डॉ. भारती गोरे, प्रा. राजेंद्र नाईकवाडे, प्रा.गोविंद बुरसे, राजा होळकुंदे यांचे लेख समाविष्ट आहेत.[५]   + + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9282.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab500aed94c7ce3a719f6b984841c61dd222e8a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9282.txt @@ -0,0 +1,4 @@ +चेक पॉइंट इंटेग्रिटी ही चेकपॉइंट सॉफ्टवेर टेक्नोलॉजीझ या कंपनीने तयार केलेली फायरवॉल संगणकप्रणाली आहे. +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9290.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a560acf18c8139f4455514ea9747823dab92d303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9290.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेक ही चेक प्रजासत्ताक ह्या देशाची राष्ट्रभाषा व युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे. ही स्लाव्हिक भाषासमूहामधील एक प्रमुख भाषा असून ती स्लोव्हाकसोबत मिळतीजुळती आहे. +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9303.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82dd5a9c4d29cbf309f88159f0fc087553ae810f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9303.txt @@ -0,0 +1,4 @@ +चेकोस्लोव्हाकिया (47° 44' N to 51° 3' N, 12° 5' E to 22° 34' E) (चेक, स्लोवाकः Československo चेस्कोस्लोवेन्स्को) हा मध्य युरोपातील पूर्वेकडचा एक सार्वभौम देश होता. त्यात बोहेमिया, मोरेविया व सायलेशिया आणि स्लोवाकिया यांचा समावेष होता. ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचा भाग असलेला हा प्रांत १९१८ मध्ये स्वतंत्र झाला आणि १ जानेवारी १९९३ रोजी या देशाची चेक प्रजासत्ताक व स्लोवाकिया ह्या दोन देशांमध्ये फाळणी झाली. +चेकोस्लोव्हाकिया देश भूवेष्टित देश होता, याच्या पूर्वेस सोवियेत संघ, उत्तरेस पोलंड, नैऋत, पश्चिम आणि वायव्येस जर्मनी तर दक्षिणेस हंगेरी या देशांच्या सीमा लागून होत्या. जर्मनीमार्गे उत्तर समुद्राला मिळणारी एल्ब नदी बोहेमिया भागात, पोलंडमार्गे बाल्टिक समुद्राला मिळणारी ओडर नदी मोरेवियाच्या उत्तर भागातून वाहणारी तर देशाच्या मध्य भागातून काळ्या समुद्राला मिळणारी डॅन्यूब नदी या चेकोस्लोव्हाकियाच्या प्रमुख नद्या होत्या. +८ व्या शतकात चेक व स्लोवाक या स्लाविक समाजाच्या दोन जातींचे प्राबल्य होते. चेक भाषा इंडो-युरोपियन भाषाकुटुंबातील स्लाविक गटाची महत्त्वाची भाषा आहे. १३ व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे या भाषेतील साहित्य उपलब्ध आहे. +इ.स. १३४७ मध्ये बोहेमियाचा चार्ल्स हाचविन हा चौथा चार्ल्स हे नाव धारण करून राजा झाला. चेक लोक या काळाला सुवर्णकाळ मानतात, त्याचवेळी प्रागला महत्त्व प्राप्त झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_932.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93a9c3043d29eef02c9295010041fb3a04df7a1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_932.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गजानन वाटवे (जून ८, १९१७ - एप्रिल २, २००९) हे मराठी गायक, संगीतकार होते. पुण्याच्या चौकांचौकांतून गणेशोत्सवाच्या काळात वाटव्यांवे भावगीत गायनाचे कार्यक्रम होत असत. जी.एन. जोशी हे मराठीतील पहिले भावगीत गायक असले तरी त्यांच्या काळातच आलेल्या गजानन वाटवे यांनी महाराष्ट्रात भावगीत या नव्याने जन्माला आलेल्या गायनप्रकाराचा खऱ्या अर्थाने प्रसार केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9320.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb4ca71b3bf7349f78895db8d36e83cd3b6d1d97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9320.txt @@ -0,0 +1 @@ +चेट्टीतोडी शमशुद्दीन (२२ मार्च, इ.स. १९७०:हैदराबाद, भारत - ) हे भारतीय क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_933.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86ae157adc86e7e2429696f2e90be92e10403770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_933.txt @@ -0,0 +1,3 @@ +संत श्री गजानन महाराजांच्या जीवनातील घटनांवर आधारित एक ग्रंथ आहे. लेखक श्री दासगणू महाराज. या ग्रंथात २१ अध्याय असून क्ष्क्ष ओव्या आहेत. +भक्तांचा असा विश्वास आहे की या ग्रंथाचे पारायण केल्याने इच्छित मनोरथ पूर्ण होतात. +http://www.gajanandarshan.com/shri_gajanan_vijay.php Archived 2013-10-02 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9333.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5216b5847dddc5b1f4c6b00f7d544e4d565a81d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9333.txt @@ -0,0 +1 @@ +चेतन तुपे मराठी राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_934.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fab6430f0f9dc4c06e3c44c6d388fd5b7a32774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_934.txt @@ -0,0 +1,13 @@ +गजानन विश्वनाथ केतकर (जन्म : १० ऑगस्ट, १८९८; - १५ जुलै १९८०[१][२][३]) हे एक सावरकरवादी, विज्ञाननिष्ठ मराठी पत्रकार होते. +श्री केतकर हे लोकमान्य टिळकांची मुलगी सौ. पार्वतीबाई केतकर [४]हिचा मुलगा होते, या नात्याने ते लोकमान्य टिळकांचे नातू (मुलीचे पुत्र) होते.[५]त्यांचे बालपणाची वर्षे व तरुणपणाची काही वर्षे टिळकांच्या देखरेखीखाली गेली. टिळकांच्या सल्ल्यानुसार कायद्याची परीक्षा (बी.ए. एल्‌एल.बी) देऊन ते "केसरी' वर्तमानपत्रात दाखल झाले. +केतकर हिंदुत्ववादी होते. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन्ही संघटनांशी संबंध होता. व्यक्तिशः गोळवलकर गुरुजी आणि वि.दा. सावरकर यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस या नात्याने केतकरांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन तुरुंगवासही सोसला होता. +महात्मा गांधी यांची गांधीहत्या झाली तेव्हा केतकर "केसरी' पत्राचे संपादक होते.(१९४७ ते ५०)[६] हत्येनंतर सावरकर-गोडसे प्रभृतींवर खटला भरण्यात आला आणि संघावर बंदी आली. केतकरांनी या दोन्ही प्रसंगी हिंदुत्ववादी विचारांची व व्यक्तींची पाठराखण केली. संघावरील बंदी उठवण्यासाठी वल्लभभाई पटेल व गोळवलकर गुरुजी यांच्यात यशस्वी शिष्टाई केली. +ग.वि.केतकर हे काही काळ मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचेही संपादक होते. +केतकरांनी हिंदू धर्मावर निष्ठा असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश महिलेशी, तिला हिंदू करून घेऊन प्रेमविवाह केला, तेव्हा केसरीमधील हिंदुत्ववाद्यांनी त्यांना माफ केले नाही. अमलाबाईंशी विवाह केल्याबद्दल त्यांना ’केसरी'चे संपादकपद सोडावे लागले. +तरुण भारत हे दैनिक मुळात साप्ताहिक स्वरूपात २० जानेवारी १९२६ रोजी नागपूर येथे सुरू झाले. २० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली.[७] त्यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी 'तरुण भारत’चे संपादकपद सोडले. +महात्मा गांधी खून खटल्यातील आरोपींपकी जन्मठेपीची शिक्षा झालेले गोपाळ गोडसे व करकरे दि. १३/१०/१९६४ला सुटले. ते पुण्यात परतल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी आणि सहविचारी स्नेह्यांनी उद्यान कार्यालयात सत्यनारायण (की सत्यविनायक) केला. त्या वेळी(१२ नोव्हेंबर १९६४ रोजी) ग. वि. केतकरांनी भाषणात सांगितले की, 'गांधींचा खून करण्याचा कट काही व्यक्ती करीत आहेत हे आपल्याला प्रत्यक्ष खून होण्यापूर्वीच माहीत झालेले होते व ते आपण काँग्रेसचे पुण्यातील नेते व स्वातंत्र्य-सैनिक बाळूकाका कानिटकर यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर ही माहिती बाळ गंगाधर खेर (मुख्यमंत्री) यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यास सुचवावे असेही मी त्यांना (बाळूकाका कानिटकरांना) सांगितले होते. शासकीय अधिकाऱ्यांनी त्याबाबत काय केले हे मला (केतकरांना) कळू शकले नाही.[८][९] +गांधींच्या खुनाची बातमी दडवून ठेवल्याच्या वहिमाखाली त्यांच्यावर भरलेला खटला दीर्घकाळ चालला होता.[१०] +पुण्यात इ.स. १९२४ मध्ये स्थापन झालेल्या गीताधर्म मंडळाचे सदाशिवशास्त्री भिडे हे संस्थापक अध्यक्ष होते. तर संस्थापक कार्यवाह ग.वि. केतकर होते. केतकर हे स्वतः भगवद्‌गीतेचे अभ्यासक आणि उपासक होते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीता - या एकाच विषयावर, जास्तीत जास्त वृत्तपत्रीय लेखन केले. असे म्हणतात की भारतीय भाषांमध्ये, गीता या विषयांवर इतके विपुल लेखन अन्य कोणी केले नसावे. +ग.वि. केतकर यांनी अनेक वृत्तपत्रांतून, भगवद्‌गीतेविषयक लेखन करून, गीताधर्म मंडळाच्या स्वीकृत कार्याचा उदंड प्रचार केला. त्यांनी विविध विद्यालयांतून गीता पाठांतराच्या स्पर्धा आयोजित केल्या. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीताजयंती म्हणून साजरा केला जावा, यासाठी ग.वि. केतकर यांनी प्रचंड पत्रव्यवहार केला. आता हा दिवस गीताजयंती म्हणून, भारतात सर्वत्र साजरा केला जातो. +९ डिसेंबर १९३९ या दिवशी, मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष सदाशिवशास्त्री भिडे यांचे अकाली निधन झाल्यानंतरले. त्यांच्या निधनानंतर केतकरांनी गीताधर्म मंडळाचे काम १९५८ पर्यंत सांभाळले आणि त्यानंतर विनायकराव आपट्यांकडे सोपविले.. +जैनांमधले, ज्यूंमधले आणि चीन व जपान येथील ’अंत्यविधी व अंत्यसंस्कार’[११] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9389.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..190dfc13647f3bf3e10d3f5a3b729ecb8a94b37f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9389.txt @@ -0,0 +1,4 @@ +Chennai metro map1.png +चेन्नई मेट्रो (तमिळ: சென்னை மெட்ரோ ரயில்)' ही चेन्नई शहरामध्ये बांधली जात असलेली एक जलद परिवहन रेल्वेसेवा आहे. [१]ह्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण सुमारे ६३ किमी लांबीचे २ मार्ग बांधण्यात आले असून २०१५ सालापासून टप्प्याटप्पात सेवा सुरू करण्यात आलेली आहे. +[२]प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ११९ कि.मी. मार्ग बांधण्यात येणार असून त्याचे काम सुरू झालेले आहे. +वरील दोन्ही मार्ग चेन्नई उपनगरी रेल्वेशी जोडले जातील diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_939.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..765242e7d10b0018658ec795eb493041c636374d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_939.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर मे ३१ इ.स. १९२१ - १५ मे, इ.स. २०१६) हे एक मराठी कीर्तनकार होते. +राईलकरबुवा यांनी कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून कीर्तन करणे सुरू केले. गायनाची उत्तम तयारी, वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असल्याची राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुणे आकाशवाणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्रांवरील पहिले कीर्तन राईलकर बुवांनी केले. +महाराष्ट्र तसेच देशभर फिरून त्यांनी कीर्तन केले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राईलकर यांना कमलाकरबुवा औरंगाबादकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तन सार्वभौम, कीर्तन केसरी, अशा विविध पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारतर्फे २८ फेब्रुवारी २०१३ रोजी एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9403.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdbf4f5ca2efefc0e4c750d762bb1b1792994878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9403.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई वास्तुकला अनेक वास्तुशैलींचा संगम आहे. पल्लवांनी बांधलेल्या प्राचीन तमिळ मंदिरांपासून ते औपनिवेशिक काळातील इंडो-सारासेनिक शैली (मद्रासमध्ये प्रवर्तित) पासून, २०व्या शतकातील स्टील आणि गगनचुंबी इमारतींच्या क्रोमपर्यंत. बंदराच्या परिसरात चेन्नईचा वसाहती केंद्र आहे, जो बंदरापासून दूर गेल्यावर उत्तरोत्तर नवीन क्षेत्रांनी वेढलेला आहे, जुन्या मंदिरे, चर्च आणि मशिदींनी विरामचिन्हे. +२०१४ पर्यंत, चेन्नई शहर, त्याच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीत 426 व्यापले चौ किमी, सुमारे 625,000 इमारती आहेत, त्यापैकी सुमारे 35,000 बहुमजली (चार आणि अधिक मजल्यांच्या) आहेत. त्यापैकी जवळपास 19,000 व्यावसायिक म्हणून नियुक्त केले आहेत. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9415.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e26a9eff73deadaeb908c2c12477a16171cac837 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9415.txt @@ -0,0 +1,68 @@ + + +१३° ०४′ ५७″ N, ८०° १६′ ३०″ E +चेन्नई (जुने नाव मद्रास) (लिहिण्याची पद्धत) चेण्णै (स्थानिक उच्चार) (तमिळ्: சென்னை/चेण्णै) हे दक्षिण भारतातील एक मोठे शहर व भारतातील एक महानगर आहे. तसेच चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी देखील आहे. चेन्नई बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल तटावर वसले आहे. आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ चौरस कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून स्थानिक वापरात असलेले चेन्नई असे करण्यात आले. +चेन्नईचे नाव चेन्नईपट्टिनमचे लघुरूप आहे. हे गाव सतराव्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेल्या फोर्ट सेंट जॉर्जच्या आसपास वसले. [१] चेन्नईपट्टिनम नावाच्या व्युत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका आहेत. पहिली म्हणजे श्रीकलाहस्तीच्या राजा चेन्नैअप्पा नायकरच्या नावावरून गावास हे नाव दिले गेले. ब्रिटिशांनी हे गाव नायकरकडून १६३९ मध्ये घेतले. चेन्नई नावाचा पहिला अधिकृत वापर ऑगस्ट १६३९मधील खरेदीखतामध्ये आढळतो. त्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सिस डेच्या नावाचा उल्लेख आहे.[२] दुसऱ्या आख्यायिकेनुसार येथील चेन्न केशव पेरुमल देवळाचे नाव गावाला दिले गेले.[३] +चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे. +"मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते. +"मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही. +ब्रिटिशांनी ज्यावेळी हा प्रदेश ताब्यात घेतला त्यानंतर काही काळाने "मद्रासपट्टिनम" आणि "चेन्नापट्टिनम" यांचा विलय केला गेला. ब्रिटिशांनी या शहराला एकत्रितपणे "मद्रासपट्टिनम" म्हणायला सुरुवात केली. राज्य सरकारने १९९६ मधे अधिकृतपणे शहराला "चेन्नई" असे नाव दिले. त्याच नावाने आज ओळखले जाते आहे . +[५][६] चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे. +"मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते. +"मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही. +इतिहासामध्ये पहिल्या शतकापासून चेन्नईच्या आसपासचा परिसर प्रशासकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला आहे.[७] अनेक दक्षिण भारतीय सत्तांनी, विशेषतः पल्लव, +चेर, चोळ, पांड्य आणि विजयनगर या सत्तांनी चेन्नईवर राज्य केले आहे.[७] आता चेन्नईचा एक भाग असणारे मयलापूर शहर हे पल्लव साम्राज्यातील एक महत्त्वाचे बंदर होते. इ.स. १५२२ मधे पोर्तुगीज येथे आले आणि त्यांनी "साओ टोम" (São Tomé) या नावाचे बंदर तयार केले. हे नाव ख्रिश्चन धर्मगुरू थॉमस अपॉस्टल याच्या नावावरून देण्यात आले.[८] त्याने इ.स. ५२ ते इ.स. ७० (कितीशे?)च्या दरम्यान ख्रिस्ती धर्मप्रचार केल्याचे मानले जाते. इ.स. १६१२ मध्ये डच लोकांनी शहराच्या उत्तरेला आपले बस्तान बसवले. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.[७] +१७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल काऊंट दिला बोरडोनेस (Bertrand-François Mahé, comte de La Bourdonnais) याच्या नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकून घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजूबाजूच्या गावांची लूट केली.[८] इ.स. १७४९ मध्ये ब्रिटिशांनी चेन्नईचा Aix-la-Chapelleच्या तहानुसार पुन्हा ताबा मिळवला आणि शहराच्या किल्ल्याची भिंत बांधली जेणेकरून फ्रेंच आणि हैदर अली यांसारख्या हल्लेकरांपासून शहराचे संरक्षण करता येईल. +१८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबीज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले.[९] ब्रिटिश अंमलाखाली चेन्नई एक महत्त्वाचे शहर आणि सामुद्रिक तळ म्हणून विकसित झाले. +एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भारतात रेल्वेसेवा सुरू झाली. यानंतर दळणवळण आणि व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी भरभराटीस येत असणारे चेन्नई शहर मुंबई आणि कलकत्ता अशा भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात आले. +जर्मन क्रुझर्सनी २२ सप्टेंबर १९१४ मध्ये चेन्नईच्या तेलाच्या आगारावर बॉम्बहल्ला केला गेला . मद्रास हे पहिल्या महायुद्धामध्ये बॉम्बवर्षाव झालेले एकमेव भारतीय शहर आहे .[१०] +भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर चेन्नई शहर मद्रास राज्याची (१९६९ मधे ज्याचे नाव तमिळनाडू असे करण्यात आले) राजधानी झाली. इ.स.१९६५ सालच्या, हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात झालेल्या हिंसक दंगलींनी चेन्नई आणि तमिळनाडू राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणले.[११] +इ.स. २००४ मध्ये हिंदी महासागरात निर्माण झालेल्या सुनामीने चेन्नईच्या किनाऱ्याला धडक दिली. या सुनमीामध्ये अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच या सुनामीमुळे चेन्नईची किनारपट्टी कायमस्वरूपी बदलली.[१२] +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. +चेन्नई भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. या शहराची सरासरी पातळी ६.७ मीटर (२२ फूट) आहे आणि सर्वांत उंच बिंदूची पातळी ६० मी (२०० फूट) एवढी आहे. +[१३] चेन्नईच्या किनाऱ्यावर १२ किमी लांबीची मरीना चौपाटी आहे. चेन्नईच्या मध्यभागातून कुम (किंवा कुवम) नदी आणि दक्षिण भागातून अड्यार नदी वाहाते. कोर्तालयार ही नदी चेन्नईच्या उत्तर भागातून वाहाते व एन्नोर या ठिकाणी समुद्राला मिळते. अड्यार आणि कुम नद्या घरगुती आणि व्यावसायिक कचरा व सांडपाण्यामुळे अतिशय प्रदूषित झाल्या आहेत. राज्य सरकार नियमितपणे अड्यार नदीमधून गाळ काढत असल्याने कुम नदीपेक्षा ही नदी कमी प्रदूषित आहे. अड्यार नदीवरील संरक्षित खाडी अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजातींसाठीचे आवास झाले आहे.[१४][१५] या दोन नद्या ४ किमी (२.५ मैल) लांबीच्या बकिंगहॅम कालव्याने जोडल्या आहेत. ओट्टेरी नुल्लाह हा पूर्व-पश्चिम वाहणारा प्रवाह चेन्नईच्या उत्तरेतून वाहात बेसिन पुलाजवळ बकिंगहॅम कालव्याला मिळतो. शहराच्या पश्चिम भागात अनेक छोटे-मोठे तलाव आहेत. रेड हिल्स, शोलावरम आणि चेंबारमबक्कम हे तलाव चेन्नईला पिण्याचे पाणी पुरवतात. चेन्नईमधील भूजलाचे साठे दिवसेंदिवस खारे होत आहेत.[१६] +चेन्नईची माती चिकट, मुरूमी आणि वाळूसारखी आहे.[१७] वालुकामय भाग नदीकिनारी आणि समुद्रकिनारी, जसे तिरुवणमियुर, अड्यार, कोट्टिवक्कम, संतोम, जॉर्ज टाऊन, तोंडीरपेट इत्यादी ठिकाणी आढळतात. पावसाचे वाहते पाणी या भागांमध्ये पटकन मातीमध्ये जिरते. शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये चिकणमाती आढळते. गुंडी, पेरुणगुडी, वेलाचेरी, अदमबक्कम आणि सैदापेट या भागांमध्ये मात्र मुरूमी माती आढळून येते.[१८] +चेन्नईचे चार मोठे भाग आहेत : उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम. उत्तर चेन्नई मुख्यत: औद्योगिक भाग आहे. मध्य चेन्नई हा चेन्नईचा मुख्य व्यवसायिक भाग असून महत्त्वाचा असणारा पॅरि कॉर्नर येथे वसला आहे. पूर्वी प्रामुख्याने निवासी भाग असणारे दक्षिण चेन्नई आणि पश्चिम चेन्नई आता वेगाने व्यावसायिक बनत आहेत. या भागांमधे आता अनेक आर्थिक आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. अनेक दिशांनी चेन्नई वेगाने वाढते आहे.[१९] चेन्नई शहराच्या सीमाभागातच "गुंडी राष्ट्रिय उद्यान" वसले आहे. सीमाभागातच राष्ट्रीय उद्यान असणारे चेन्नई हे जगातील मोजक्या शहरांपैकी एक शहर आहे.[२०] +चेन्नई शहर औष्णिक विषुववृत्तावर असून येथील हवामान विषुववृत्तीय हवामान आहे. समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे चेन्नईतील तापमानात मोठे फरक होत नाहीत. जवळजवळ संपूर्ण वर्ष येथील हवा उष्ण आणि दमट असते. पैकी मे-जूनमध्ये येथे कडक उन्हाळा पडतो. या कालखंडास येथे अग्नि नक्षत्रम किंवा कतिरी वेय्यिल म्हणतात,[२१] आणि या काळात कमाल तापमान जवळपास ३८–४२ °से (१००–१०८ °फॅ) एवढे असते. चेन्नईमध्ये वर्षाचा सर्वात थंड महिना जानेवारी हा असून या काळात किमान तापमान साधारण १८–२० °से (६४–६८ °फॅ) एवढे असते. येथे नोंदवले गेलेले न्यूनतम तापमान १५.८ °से (६०.४ °फॅ) एवढे आहे तर नोंदवले गेलेले अधिकतम तापमान ४५ °से (११३ °फॅ) आहे.[२२][२३] येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,३०० मिमी असून त्यातील बव्हंश पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान पडतो. याशिवाय बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे अनेकदा येथे मोठी पर्जन्यवृष्टी होते. आत्तापर्यंतचे सर्वाधिक पर्जन्यमान २००५ साली २,५७० मिमी एवढे झाले होते[२४] चेन्नईमध्ये एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान आग्नेयेकडून तर इतर वेळी वायव्येकडून वारे वाहतात.[२५] +भूतकाळात चेन्नई शहर पाण्याच्या साठ्यांच्या भरण्यासाठी, या भागांमध्ये मोठ्या नद्या नसल्यामुळे, मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिले आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे चेन्नईला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे .आणि शहराची भूजलपातळी कमी झाली आहे. जुना "वीरानाम जलाशय प्रकल्प" शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला. मात्र सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झालेल्या नवीन "वीरानाम जलाशय प्रकल्पाने" दूरच्या पाणीस्रोतांवरचे अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी केले आहे.[२७] अलीकडच्या काही वर्षांत, नियमित आणि जोरदार पर्जन्यमान तसेच "चेन्नई मेट्रोवॉटर"ने "आण्णा नगर रेण सेंटर" येथे केलेल्या पाण्याच्या योग्य साठवणीमुळे पाणीटंचाईमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे.[२८] त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीसारख्या मुबलक पाणीसाठा असणाऱ्या नद्यांमधून पाणी आणणाऱ्या "तेलुगू गंगा" प्रकल्पासारख्या नव्या प्रकल्पांनीदेखिल पाणीटंचाईमधे घट केली आहे. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी चेन्नईमधे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे संच देखील तयार केले जात आहेत.[२९][३०] +चेन्नईची प्रशासनव्यवस्था चेन्नई महानगरपालिका चालवते. चेन्नई नगरपालिकेची स्थापना २९ सप्टेंबर इ.स. १६८८ मध्ये झाली. केवळ भारतातीलच नव्हे तर "युनायटेड किंग्डम"च्या बाहेरील कोणत्याही कॉमनवेल्थ देशातील ही सर्वांत जुनी नगरपालिका आहे. या महानगरपालिकेत चेन्नईच्या १५५ प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे १५५ नगरसेवक आहेत. नगरसेवकांची निवड चेन्नईचे नागरिक थेट निवडणुकीच्या द्वारे करतात. नगरसेवक आपल्यामधून शहराचा महापौर आणि उपमहापौर यांची निवड करतात. महापौर आणि उपमहापौर जवळपास सहा स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी असतात.[३३] +चेन्नई महानगरपालिकचे प्रशासकीय क्षेत्रफळ सध्याच्या १७६ किमी२ वरून ८०० किमी२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारकडे आहे. असे झाले तर चेन्नईची लोकसंख्या देखील सध्याच्या ४५ लाखांवरून साधारणत: ८० लाखांवर जाईल. +चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे . फोर्ट सेंट जॉर्ज कॅम्पसमधील सचिवालय इमारतींमध्ये परंतु शहराभोवती विखुरलेल्या इतर बऱ्याच इमारतींमध्ये प्रामुख्याने राज्य कार्यकारी आणि विधानसभेचे मुख्यालय आहे. मद्रास उच्च न्यायालय हे राज्यातील आणि शहरातील सर्वात वरचे न्यायालय असून त्याची कार्यकक्षा तमिळनाडू आणि पाँडेचरी मध्ये पसरलेली आहे. चेन्नईमध्ये उत्तर चेन्नई, मध्य चेन्नई आणि दक्षिण चेन्नई असे तीन मतदारसंघ असून चेन्नईमधून तमिळनाडू विधानसभेचे १४ आमदार निवडले जातात.[३४] +चेन्नई महानगरात कांचीपुरम आणि तिरुवल्लुर जिल्हयांचेदेखील काही भाग अंतर्भूत अहेत. महानगरातील मोठ्या विभागांचे कामकाज स्वतंत्र नगरपालिका बघतात तर छोट्या विभागांचे कामकाज "पंचायती" बघतात. चेन्नई शहराचे क्षेत्रफळ १७४ चौ. किमी (६७ चौ. मैल)[३५] असले तरी महानगराचे एकूण क्षेत्रफळ जवळपास १,१८९ चौ. किमी (४५९ चौ. मैल) आहे.[३६] चेन्नई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीएमडीए) दुसरा मास्टर प्लॅन तयार केला आहे ज्याचा उद्देश शहराभोवती उपग्रह टाउनशिप विकसित करणे आहे. दक्षिणेस महाबलीपुरम, नैऋत्येकडे चेंगलपट्टू आणि मराईमलाई नगर आणि पश्चिमेस कांचीपुरम शहर, श्रीपेरमपुदूर, तिरुवल्लूर आणि अरक्कनम यांचा उपग्रह शहरांचा समावेश आहे. +ग्रेटर चेन्नई पोलीस विभाग, तामिळनाडू पोलिसांचा विभाग, ही शहरातील कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. शहर पोलीस दलाचे नेतृत्व पोलीस आयुक्तालय असते आणि प्रशासकीय नियंत्रण तामिळनाडूच्या गृह मंत्रालयावर असते. विभागात एकूण १२१ पोलीस ठाण्यांसह sub 36 उपविभाग आहेत. शहरातील रहदारी चेन्नई शहर ट्रॅफिक पोलीस (सीसीटीपी) द्वारे व्यवस्थापित केली जाते. मेट्रोपॉलिटन उपनगरे चेन्नई मेट्रोपॉलिटन पोलिसांद्वारे सजविल्या जातात आणि बाहेरील जिल्हा भागात कांचीपुरम आणि तिरुवल्लूर पोलीस विभाग कार्यरत असतात. +चेन्नई महानगरपालिका आणि उपनगराच्या नगरपालिका नागरी सेवा पुरवतात. बहुतेक झोनमधील कचरा नील मेटल फॅनालिका पर्यावरण व्यवस्थापन ही एक खासगी कंपनी आणि इतर विभागातील चेन्नई कॉर्पोरेशनकडून हाताळला जातो. पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया चेन्नई महानगर पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाद्वारे हाताळली जाते, ज्याला लोकप्रियपणे सीएमडब्ल्यूएसएसबी म्हटले जाते. तामिळनाडू विद्युत मंडळामार्फत वीज वितरण केले जाते.[३७] शहरामध्ये पाईप गॅस नेटवर्क नाही आणि राज्य मालकीच्या आणि खासगी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे गॅस सिलिंडरमध्ये पुरविला जातो. +शहरातील टेलिफोन सेवा नऊ मोबाइल फोन सेवा कंपन्यांद्वारे प्रदान केल्या आहेत ज्यात नऊ जीएसएम नेटवर्क आणि दोन सीडीएमए नेटवर्क तसेच चार लँड लाइन कंपन्यांचा समावेश आहे.[३८][३९] व्यावसायिक आणि घरगुती ब्रॉडबँड इंटरनेट सेवा चारही लँड लाइन सेवा प्रदात्यांद्वारे आणि बहुतेक मोबाइल नेटवर्क सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केल्या जातात. शहरातील काही भाग पेड वायफाय इंटरनेट सेवेद्वारे व्यापलेले आहेत. +चेन्नई हा दक्षिण भारतातील एक प्रमुख व्यापार-व्यापार आणि रहदारी केंद्र आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी चेन्नईमध्ये औद्योगिक क्षेत्राची स्थापना झाली. आशियातील सर्वात मोठी रेल्वे कोच निर्मिती कारखाना, इंटिग्रल कोच बिल्डिंग फॅक्टरी, भारत सरकारने चेन्नईजवळील पेरंबूर येथे स्थापित केली आहे. इथल्या उद्योगांमध्ये सुती वस्त्र उद्योग, रसायन उद्योग, कागद व कागदावर बनविलेले उद्योग, मुद्रण उपकरणे व संबंधित उद्योग, चामड्याचे, डिझेल इंजिन, मोटार वाहन, सायकली, सिमेंट, साखर, मॅचमेकिंग, रेल्वे कॅनिंग उद्योग इ. प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त, विविध प्रकारचे उद्योग व सरकार चालवणारे कारखाने चेन्नईमध्ये आहेत. त्यापैकी इंटिग्रल कोच फॅक्टरी, हिंदुस्तान टेलिप्रिन्टर, चेन्नई रिफायनरी आणि चेन्नई फर्टिलायझर इ. पेट्रो-केमिकल सामग्रीची निर्मिती मद्रास पेट्रोकेमिकल्समध्ये केली जाते..[४०] .[४१][४२][४३] +चेन्नई हे शहर भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या जवळपास 30 % उद्योग आहे[४४] आणि त्यातील घटक 35% वाहन उद्योग आहेत [४५]. ह्युंदाई, फोर्ड, बीएमडब्ल्यू, मित्सुबिशी, कोमात्सु, टीव्हीएस ग्रुप (टीव्हीएस) यांच्यासह मोठ्या संख्येने वाहन उद्योग , अशोक लेलँड, निसान-रेनॉल्ट, डेमलर ट्रक्स, टीआय सायकल्स ऑफ इंडिया, टाफे ट्रॅक्टर्स, रॉयल एनफील्ड, कॅटरपिलर इंक., कॅपोरो, मद्रास रबर फॅक्टरी (एमआरएफ) आणि अपोलो टायर्स यांच्याकडे आणि तेथे उत्पादन प्रकल्प स्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहेत चेन्नईच्या आसपास अवडी येथील अवजड वाहनांच्या कारखान्यात लष्करी वाहने तयार होतात ज्यात भारताच्या मुख्य रणांगणाच्या समावेश आहेत: अर्जुन एमबीटी. इंटिग्रल कोच फॅक्टरी भारतीय रेल्वेसाठी रेल्वेचे डबे आणि इतर रोलिंग स्टॉक तयार करते. या अगदी औद्योगिक विस्ताराने चेन्नईला “दक्षिण आशियाचा डेट्रॉईट” असे नाव दिले.[४६] अंबत्तूर-पाडी औद्योगिक झोनमध्ये अनेक कापड उत्पादक आहेत आणि दक्षिण उपनगरामध्ये वस्त्र व पादत्राणे तयार करण्यासाठी एसईझेडची स्थापना केली गेली आहे. शहराचे[४७]. [leather] भारताच्या चामड्याच्या निर्यातीत 50 % पेक्षा जास्त चेन्नईचे योगदान आहे.[४८] +Many software and software services companies have development centres in Chennai, which contributed 14% of India's total software exports of Rs.144,214 crores during 2006–07, making it the second-largest exporter of software in the country, behind बंगळुरू.[४९] Major software companies like TCS, Infosys, Wipro, Hewlett Packard, HCL, आय.बी.एम., Satyam, CTS, MphasiS, Polaris Software Lab, Capgemini and Accenture have their offices set up here, with some of them making Chennai their largest base. Prominent financial institutions, including the World Bank, Standard Chartered Bank and Citibank have back office operations in the city.[५०] Chennai is home to three large national level commercial banks[५१][५२][५३] and many state level co-operative banks, finance and insurance companies. Telecom giants Ericsson and Alcatel-Lucent, pharmaceuticals giant Pfizer and chemicals giant Dow Chemicals have research and development facilities in Chennai. TICEL bio-tech park[५४] and Golden Jubilee bio-tech park[५५] at Siruseri house biotechnology companies and laboratories. Chennai has a fully computerised stock exchange called the Madras Stock Exchange. +चेन्नई मधील एखाद्या नागरिकाला चेन्नईकर म्हणतात. इ.स. २००१ मध्ये चेन्नईची लोकसंख्या ४३४ लाख होती, तर महानगरीय लोकसंख्या ७०४ लाख होती.[५६] The estimated metropolitan population in 2006 is 4.5 million.[५७] In 2001, the population density in the city was 24,682 per km2 (63,926 per mi²), while the population density of the metropolitan area was 5,922 per km2 (15,337 per mi²), making it one of the most densely populated cities in the world.[५६][५८] The sex ratio is 951 females for every 1,000 males,[५९] slightly higher than the national average of 944.[६०] The average literacy rate is 80.14%,[६१] much higher than the national average of 64.5%. The city has the fourth highest population of slum dwellers among major cities in India, with about 820,000 people (18.6% of its population) living in slum conditions.[६२] This number represents about 5% of the total slum population of India. In 2005, the crime rate in the city was 313.3 per 100,000 people, accounting for 6.2% of all crimes reported in major cities in India.[६३] The number of crimes in the city showed a significant increase of 61.8% from 2004.[६४] +चेन्नईमधील सर्वाधिक लोक तमिळभाषी आहेत. भारतीय इंग्रजी ही चेन्नई मधील व्यापार, शैक्षणिक आणि पांढर पेशी जनतेमध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. पुष्कळ संख्येने तेलगू and मल्यालम समाज चेन्नईत राहतो.[६५] Chennai also has a large migrant population, who come from other parts of Tamil Nadu and the rest of the country. As of 2001, out of the 937,000 migrants (21.57% of its population) in the city, 74.5% were from other parts of the state, 23.8% were from rest of India and 1.7% were from outside the country.[६६] +चेन्नई हे संगीत, कला आणि संस्कृती यांचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.[६७] चेन्नई शहर हे त्याच्या शास्त्रीय नृत्य आणि हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक डिसेंबरमध्ये चेन्नईमध्ये पाच आठवड्यांच्या संगीत हंगामाचे आयोजन केले जाते. हे आयोजन १९२७ साली सुरू झालेल्या "मद्रास संगीत प्रबोधनी"ची स्थापना साजरा करण्यासाठी केले जाते.[६८] यामध्ये शहरातील आणि आजुबाजूचे शेकडो कलाकार पारंपरिक कर्नाटिक संगीताचे कलाविष्कार (कुचेरी) सादर करतात. "चेन्नई संगमम्" या नावाने ओळखला जाणारा कलामहोत्सव प्रत्येक जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये आयोजित होतो. यामध्ये तमिळनाडू राज्याच्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले जाते. चेन्नई तमिळनाडू राज्यात उगम पावलेल्या "भरतनाट्यम" शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर वसलेले "कलाक्षेत्र" हे चेन्नईमधील भरतनाट्यमचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे.[६९] चेन्नई शहर हे भारतातील काही उत्कृष्ट चर्चगायकांच्या समूहांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. हे कलाकार नाताळ सणाच्या दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये तमिळ आणि इंग्रजीमध्ये आपली कला सादर करतात.[७०][७१] +चेन्नई हा "कॉलीवूड्" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या तमिळ चित्रपट सृष्टीचा तळ आहे.[७२] कॉलीवूडमध्ये प्रत्येक वर्षी साधारणपणे १५० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होते.[७३] या चित्रपटांच्या गीतांचा चेन्नईच्या संगीतावर मोठा प्रभाव आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील ईलैयाराजा, के. बालाचंदर, शिवाजी गणेशन, एम. जी. रामचंद्रन, रजनीकांत, कमल हसन, मणी रत्नम आणि एस. शंकर अशा मोठ्या कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नईमधून केली. ए. आर. रेहमान यांनी २००९ साली "स्लमडॉग मिलिअनेर" या चित्रपटासाठी २ ऑस्कर आणि २ ग्रॅमी पारितोषिके जिंकून चेन्नईच्या नावाला जागतिक नावलौकिक मिळवून दिला.[७४] चेन्नईमधील चित्रपटगृहांमध्ये अनेक तमिळ कलाकृती दाखवल्या जातात. राजकीय उपहास, वात्रट विनोद, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी शैलींची नाटके इथे लोकप्रिय आहेत.[७५][७६][७७] याबरोबरच इंग्रजी नाटके देखिल शहरात सादर होतात. +चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा "पोंगल" हा सण सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळी, ईद-उल-फित्र आणि नाताळ यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात. चेन्नईच्या पारंपारिक खाद्यप्रकारांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींचा समावेश होतो. शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये साधे जेवण मिळते. या जेवणात तांदळापासून बनलेल्या पोंगल्, डोसा, इडली आणि वडई अशा पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांबरोबर "फिल्टर कॉफी" देण्याचीही पद्धत आहे. +Chennai serves as a major gateway to southern India and the Chennai International Airport, comprising the Anna international terminal and the Kamaraj domestic terminal, is the third busiest airport in India.[७८][७९] The city is connected to major hubs across Asia, Europe, and North America through more than 30 national and international carriers. The airport is the second busiest cargo terminus in the country. The existing airport is undergoing further modernisation and expansion, and a new greenfield airport is to be constructed at an estimated cost of Rs 2,000 crore in Sriperumbudur.[८०] +The city is served by two major ports, Chennai Port, one of the largest artificial ports, and Ennore Port. The Chennai port is the largest in Bay of Bengal and India's second busiest container hub, handling automobiles, motorcycles and general industrial cargo. The Ennore Port handles cargo such as coal, ore and other bulk and rock mineral products.[८१] A smaller harbour at Royapuram is used by fishing boats and trawlers.फ् +Chennai is well connected to other parts of India by road and rail. Four major national highways link Chennai to बंगळुरू, Kolkata, Tiruchirapalli (Trichy) and Tirupati and onwards to the rest of the national highway system. Numerous state highways link the city to Puducherry (Pondicherry) and other towns and cities in Tamil Nadu and neighbouring states.[८२] The Chennai Mofussil Bus Terminus (CMBT), the terminus for all intercity buses from Chennai, is the largest bus station in Asia.[८३] Seven government-owned transport corporations operate inter-city and inter-state bus services. Many private inter-city and inter-state bus companies also operate services to and from Chennai. +Chennai is the headquarters of the Southern Railway. The city has two main railway terminals. Chennai Central station, the city's largest, provides access to other major cities as well as many other smaller towns across India.[८४] Chennai Egmore is a terminus for trains to destinations primarily within Tamil Nadu; it also handles a few inter-state trains.[८५] + +Buses, trains, and auto rickshaws are the most common form of public transport within the city. The Chennai suburban railway network, one of the oldest in the country, consists of four broad gauge sectors terminating at two locations in the city, namely Chennai Central and Chennai Beach. Regular services are offered in the following sectors from these termini: Chennai Central/Chennai Beach - Arakkonam - Tiruttani, Chennai Central/Chennai Beach – Gummidipoondi - Sullurpeta and Chennai Beach – Tambaram - Chengalpattu - Tirumalpur(Kanchipuram). The fourth sector is an elevated Mass Rapid Transit System (MRTS) which links Chennai Beach to Velachery and is interlinked with the remaining rail network. +Construction is underway for an underground and elevated Chennai Metro rail.[८६] +The Metropolitan Transport Corporation (MTC) runs an extensive city bus system consisting of 3257 buses on 622 routes, and moves an estimated 4.35 million passengers each day.[८७] +Vans, popularly known as Maxi Cabs and 'share' auto rickshaws ply many routes in the city and provide an alternative to buses. Metered call taxis, tourist taxis and auto rickshaws are also available on hire. Chennai's transportation infrastructure provides coverage and connectivity, but growing use has caused traffic congestion and pollution. The government has tried to address these problems by constructing grade separators and flyovers at major intersections, starting with the Gemini flyover, built in 1973 over the most important arterial road, Anna Salai to the recently completed Kathipara Flyover.[८८][८९] +Newspaper publishing started in Chennai with the launch of a weekly, The Madras Courier, in 1785.[९०] It was followed by the weeklies The Madras Gazzette and The Government Gazzette in 1795. The Spectator, founded in 1836, was the first English newspaper in Chennai to be owned by an Indian and became the city's first daily newspaper in 1853.[९१] The first Tamil newspaper, Swadesamitran, was launched in 1899.[९०] +The major English dailies published in Chennai are द हिंदू, The New Indian Express, The Deccan Chronicle and The Times of India recently joined the list. The evening dailies are, The Trinity Mirror and The News Today. As of 2004, द हिंदू was the city's most read English newspaper, with a daily circulation of 267,349.[९२] The major business dailies published from the city are The Economic Times, द हिंदू Business Line, Business Standard, Mint and The Financial Express. The major Tamil dailies include the Dina Thanthi, Dinakaran, Dina Mani, Dina Malar, Tamil Murasu, Makkal Kural and Malai Malar and major Telugu dailies include Eenandu, Vaartha, Andhra Jyothi and Sakshi.[९३] The one and only Hindi Newspaper published from Chennai is the Rajasthan Patrika. Neighbourhood newspapers such as The Annanagar Times and The Adyar Times cater to particular localities. Magazines published from Chennai include Ananda Vikatan, Kumudam, Kalki, Kungumam, "Thuglak", Frontline and Sportstar. +Doordarshan runs two terrestrial television channels and two satellite television channels from its Chennai centre, which was set up in 1974. Private Tamil satellite television networks like Sun TV, Raj TV, Zee Tamil, Star Vijay, Jaya TV, Makkal TV, Vasanth TV and Kalaignar TV broadcast out of Chennai. The Sun Network one of India's largest broadcasting companies is based in the city. While SCV and Hathway are the major cable TV service providers, Direct-to-home (DTH) is available via DD Direct Plus, Dish TV, Tata Sky, Sun direct DTH, Reliance Big TV and Digital TV(Airtel-Bharti)[९४][९५] Chennai is the first city in India to have implemented the Conditional Access System for cable television.[९६] Radio broadcasting started from the radio station at the Rippon Buildings complex, founded in 1930 and was then shifted to All India Radio in 1938.[९०] The city has 4 AM and 14 FM radio stations, operated by Anna University, All India Radio and private broadcasters.[९७] +चेन्नईमधील शाळा सार्वजनिक (सरकारद्वारा चालविलेल्या) आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. खाजगी शाळांतील काहींना सरकारकडून आर्थिक मदत मिळते.[९८] शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आणि तमिळ असून इंग्रजी हे मुख्य माध्यम आहे. बहुतेक शाळा या तमिळनाडू स्टेट बोर्ड, मॅट्रिक्युलेशन बोर्ड किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याशी संलग्न आहेत (CBSE).[९९] काही शाळा "इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्ड" बरोबर संलग्न आहेत. त्याचप्रमाणे "नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग बोर्ड", "ॲंग्लो इंडियन बोर्ड" आणि माँटेसरी पद्धती यांच्याशी जोडलेल्या देखिल शाळा चेन्नईमध्ये आहेत. शालेय शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षी दोन वर्ष कालावधीच्या बालवाडीपासून सुरू होते. यानंतर दहा वर्षांचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू होतो. यानंतर व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी पात्र होण्यासाठी विद्दयार्थ्यांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये दोन वर्षांचा उच्च माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.[१००][१०१] चेन्नईमध्ये एकूण १,३७९ शाळा असून यामध्ये ७३१ प्राथमिक, २३२ माध्यमिक आणि ४२६ उच्च माध्यमिक शाळा आहेत.[१०२] + +The Indian Institute of Technology Madras (IIT Madras) and College of Engineering, Guindy, founded in 1794, are the premier centres for engineering education in the city. Most colleges that offer engineering programs are affiliated to Anna University. Madras Medical College (MMC), Stanley Medical College (SMC), Kilpauk Medical College and Sri Ramachandra Medical College and Research Institute (SRMC) are the notable medical colleges in Chennai. Colleges for science, arts and commerce degrees are typically affiliated with the चेन्नई विद्यापीठ, which has three campuses in the city; some colleges such as Ramakrishna Mission Vivekananda College, Madras Christian College, Loyola College and The New College are autonomous. Research institutions like the Central Leather Research Institute (CLRI), the Central Electronics Engineering Research Institute (CEERI) and the Institute for Financial Management and Research (IFMR) are in the city. The Connemara Public Library is one of four National Depository Centres in India that receive a copy of all newspapers and books published in India.[१०३] It has been declared a UNESCO information centre.[१०४] +येथे 15 सरकारी रुग्णालये आणि मोठ्या संख्येने खासगी रुग्णालये वैद्यकीय आणि आरोग्य सेवा प्रदान करतात. "जी.एच." म्हणून ओळखले जाणारे सरकारी सामान्य रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. तेथे बरीच मोठी खासगी रुग्णालये आहेत, त्यातील अनेक बहु-खास रुग्णालये आहेत. अपोलो हॉस्पिटल्स (आशियातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य सेवा देणारी),[१०५] संकरा नेत्रलय आणि श्री रामचंद्र मेडिकल सेंटरसारख्या भारतातील काही नामांकित आरोग्य सेवा संस्था शहरात आहेत, ज्यामुळे वैद्यकीय पर्यटकांच्यासाठी जगात हे ठिकाण एक ठिकाण आहे.[१०६] +क्रिकेट हा चेन्नईमधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.[१०७] चीपाॅकमध्ये असणारे एम. ए. चिदंबरम मैदान हे देशातील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे.[१०८] आय. आय. टी. मद्रासच्या क्षेत्रामध्ये असणारे चेम्पास्ट क्रिकेट मैदान हे आणखी एक महत्त्वाचे मैदान आहे. या ठिकाणी बऱेचसे प्रथम वर्गीय क्रिकेट सामने खेळावले जातात. श्रीनिवासराघवन वेंकटराघवन आणि के. श्रीकांथ हे मोठे क्रिकेट खेळाडू मुळचे चेन्नईचे आहेत.[१०९][११०] बॉब सिम्पसन आणि डेनिस लिली यांच्यासारखे प्रशिक्षक असणारी वेगवान गोलंदाजांसाठीची प्रबोधनी, "MRF पेस फाऊंडेशन" ही चेन्नईमध्ये आहे.[१११][११२] चेन्नई हे चेन्नई सुपर किंग्स या इंडियन प्रीमियर लीगच्या क्रिकेट संघाचे शहर आहे. त्याचप्रमाणे, "इंडियन क्रिकेट लीग"च्या "चेन्नई सुपरस्टार्स" या संघाचेदेखिल चेन्नई हे शहर आहे.[११३][११४] +चेन्नई वीरन्स हा प्रीमिअर हॉकी लीगचा संघ चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. या संघातर्फे मेयर राधाकृष्णन मैदानावर हॉकी सामन्यांच्या "आशिया कप" आणि "पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी" अशा अनेक मालिका आयोजित केल्या गेल्या आहेत. +[११५][११६] +चेन्नईमध्ये लिएंडर पेस, विजय अमृतराज, रमेश कृष्णन आणि महेश भूपती असे प्रसिद्ध टेनिस खेळाडू तयार झाले आहेत [११७][११८][११९] आणि "असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP)"च्या चेन्नई ओपन या स्पर्धेचे आयोजन १९९७ सालापासून चेन्नईमध्ये केले जाते.[१२०] ATPची मान्यता असणारी ही देशातील एकमेव स्पर्धा आहे. +फुटबॉल आणि इतर मैदानी खेळांचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केले जाते. या स्टेडियममध्येच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांसाठी उत्तम सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. जलक्रीडेसाठी "वेलाचेरी ॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स" तयार करण्यात आले आहे. चेन्नईमध्ये १९९५ सालच्या "दक्षिण आशियायी खेळांचे"आयोजन करण्यात आले होते.[१२१] +भारतीय स्वातंत्र्यानंतर काही काळातच प्रथम चेन्नईमध्ये सुरू झालेल्या मोटारसायकलींच्या शर्यतींचा आणि चेन्नईचा अतिशय जवळचा संबंध आहे. या शर्यतींचे आयोजन ईरुनगत्तुकोत्ताई मध्ये असणाऱ्या ट्रॅकवर केले जाते.[१२२] गुंडी रेस कोर्सवर घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात तर मद्रास बोट क्लबमध्ये नौकांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शहरात "कॉस्मोपोलिटन क्लब" आणि "जिमखाना क्लब" अशी दोन १८-छिद्री गोल्फची मैदाने आहेत. ही दोन्ही मैदाने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी तयार केली गेली. बुद्धिबळातील माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचे बालपण चेन्नईमध्ये व्यतीत झाले.[१२३][१२४][१२५] +चेन्नईच्या इतर प्रसिद्ध खेळाडूंमध्ये टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल[१२६] आणि दोन वेळचा कॅरम विश्वविजेता मारिया इरुदयाम यांचा समावेश होतो.[१२७] चेन्नई शहराला "चेन्नई चित्ताज" नावाची "रग्बी संघटना" आहे.[१२८] +खालील शहरे चेन्नईला आपले जुळे शहर मानतात.[१२९][१३०] +साचा:चेन्नई diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9435.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d7f7766bbde9bff9fec278221975341881974f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9435.txt @@ -0,0 +1 @@ +चेपॉक पॅलेस हे १७६८ ते १८५५ पर्यंत अर्कोटच्या नवाबाचे अधिकृत निवासस्थान होते. हा वाडा चेन्नई, भारतातील चेपॉकच्या शेजारी वसलेला आहे. इंडो-सारासेनिक वास्तुकला शैलीमध्ये तो बांधला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9436.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c75c64c08178a4c103fc560d4cf590164b20cd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9436.txt @@ -0,0 +1,9 @@ +एम. ए. चिदंबरम मैदान किंवा चेपॉक मैदान हे भारतातील चेन्नई शहरातील क्रिकेट मैदान आहे. मैदानाची स्थापना १९१६ साली झाली असून देशातील हे सर्वात जुने आणि सतत वापरात असणारे क्रिकेट मैदान आहे. पूर्वी मद्रास क्रिकेट क्लब मैदान म्हणून ओळखले जाणाऱ्या ह्या मैदानाचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एम. ए. चिदंबरम ह्यांच्या नावावरून देण्यात आले आहे. तामिळनाडू क्रिकेट संघ आणि भारतीय प्रीमियर लीगमधील संघ, चेन्नई सुपर किंग्स ह्या संघांचे हे होम ग्राउंड आहे. +चेपॉकमध्ये पहिली कसोटी १० फेब्रुवारी १९३४ साली सुरू झाली, तर सर्वात पहिला रणजी करंडक सामना येथे १९३६ साली खेळवला गेला. भारतीय क्रिकेट संघाला ह्या मैदानावर त्यांचा पहिला कसोटी विजय मिळाला तो १९५२ साली इंग्लंडविरुद्ध. चेपॉक येथे १९८६ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळवला गेलेला कसोटी सामना हा कसोटी इतिहासातील बरोबरीत सुटलेला फक्त दुसरा कसोटी सामना होता.[३][४] +बंगालच्या उपसागराच्या बाजूला मरिना समुद्रकिनाऱ्यापासून थोड्या अंतरावर चेपॉक येथे हे मैदान वसलेले आहे. मैदानामध्ये उत्तरेकडून वाल्लाजाह मार्ग, पश्चिमेकडून बाबू जगजीवनराम मार्ग आणि दक्षिणेकडून पेक्रॉफ्ट मार्ग येथून प्रवेश केला जावू शकतो. मैदानाच्या पूर्वेदिशेलगत चेपॉक एमआरटीएस रेल्वे स्थानक आहे, जे चेन्नई समुद्रकिनाऱ्यावर आहे. मैदानाच्या उत्तरेला एका रेषेत कुवम नदी वाहते. +चेपॉकचा प्रेक्षकवर्ग हा देशातील सर्वात खिलाडू आणि दाद देणाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.[१] १९९७ साली भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १९४ धावा केल्यानंतर सईद अन्वरचे चेन्नईच्या प्रेक्षकांनी उभे राहून अभिवादन केले होते. त्यानंतर पुन्हा १९९९ साली पाकिस्तानी संघाने कसोटी सामना जिंकल्यानंतरही प्रेक्षकांनी त्यांना दाद दिली होती आणि प्रेक्षकांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल पाकिस्तानी संघाने लॅप ऑफ ऑनर[मराठी शब्द सुचवा] केला होता.[१] +जून २००९ मध्ये, १७५ कोटी (US$३८.८५ दशलक्ष) इतक्या किंमतीत मैदानाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले..[५][६] बांधकामाच्या योजनेमध्ये १०,००० प्रेक्षक बसू शकतील असे पोलादाच्या जाळीने मजबूत केलेले कॉंक्रिटचे आय, जे आणि के स्टॅंड आणि अर्धपारदर्शक पीटएफई पडद्याचे छत असलेले २४ आदरातिथ्याचे बॉक्स यांचा समावेश होता.[७] तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने बांधकामासाठी हॉपकिन्स आर्किटेक्ट्स, लंडन आणि नटराज व वेंकट आर्किटेक्ट्स, चेन्नई यांना कंत्राट दिले होते.[२] +मैदानाचे नूतनीकरण २०११ मध्ये पूर्ण झाले आणि जूने खांबांच्या आधारावरचे छप्पर ज्यामुळे मैदान दिसण्यात अडचण होत असे त्याची जागा नवीन आणि वजनाने हलक्या चौकोनी आकाराच्या तारांनी एकत्र बांधलेल्या छपराने घेतली. सध्या मैदानाची प्रेक्षक क्षमता ३८,००० असून जी भविष्यात ४२,००० इतकी वाढवली जावू शकते. स्टॅंड्स 36° मध्ये चढते आहेत ज्यामुळे समुद्राची अल्हाददायक हवा घेता येते.[८] +३१ मार्च २०१५ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की मैदानाचे नूतनीकरण करताना सार्वजनिक सुरक्षा संबंधित नियमावलींचे उल्लंघन झाले आहे.[९][१०] न्यायालयाने निकाल दिला की नियमांचे उल्लंघन करणारा नूतनीकरणाच्या भाग पाडण्यात यावा आणि योग्य नियोजन परवानग्या जोपर्यंत मिळत नाहीत तसेच बांधकाम पाडण्याचे काम पूर्ण होईपर्यंत तीन स्टॅण्ड (आय, जे, के) सीलबंद राहिले पाहिजेत.[११][१२] सध्या मैदानात क्रिकेट सामने खेळवताना आय, जे आणि के स्टॅंड प्रेक्षकांसाठी बंद आहेत. +चेपॉकवर सर्वात जास्त धावांचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. त्यानी १९८५ मध्ये भारताविरुद्ध ७ बाद ६५२ धावा केल्या होत्या.[२३] मैदानावरील सर्वात कमी धावांचा विक्रम भारताच्या नावावर आहे, इंग्लंडने भारताला अवघ्या ८३ धावांवर रोखले होते.[२४] ह्या मैदानावार सर्वात जास्त १०१८ कसोटी धावा सुनील गावस्करने केल्या आहेत, त्यानंतर क्रमांक लागतो सचिन तेंडुलकर (९७० धावा) आणि गुंडप्पा विश्वनाथ (७८५ धावा) यांचा. ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी आहेत अनिल कुंबळेचे (४८ बळी) त्यानंतर हरभजन सिंग (४२ बळी) आणि कपिल देव (४० बळी) यांचा क्रमांक लागतो. +चेपॉकवर सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या १९९७ साली पाकिस्तानने भारताविरुद्ध उभारली होती (५ बाद ३२७), उत्तरादाखल भारताने सर्वबाद २९२ धावा केल्या, ही येथील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या. दुसरी सर्वात मोठी एकदिवसीय धावसंख्या ८ बाद २९९ ही भारताने २२ ऑक्टोबर २०१५ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती, हा सामना भारताने जिंकला होता. एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात जास्त ३२२ धावा ह्या मैदानावर महेंद्रसिंग धोणीने केल्या आहेत[२५] तर मोहम्मद रफिकने सर्वाधिक ८ एकदिवसीय बळी मिळवले आहेत. भारतीय गोलंदाजातर्फे अजित आगरकरने येथे सर्वाधिक ७ बळी मिळवले आहेत.[२६] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9444.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae68727453a35e47c6a30a23f22d332a10efb85b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9444.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेमुंग काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र एल्मिरा येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८४,१४८ इतकी होती.[२] +चेमुंग काउंटीची रचना १८३६मध्ये झाली. ही काउंटी एल्मिरा नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_945.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5436e6fb277190fce4d61017ec25c920e16ef50f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_945.txt @@ -0,0 +1 @@ +हवालदार गजेंद्र सिंह बिष्ट (१९७२ - नोव्हेंबर २६, २००८: मुंबई) हे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकदलाचे कमांडो सैनिक होते. नोव्हेंबर २६, २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिष्टांनी वीरमरण पत्करले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9453.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daf113c60bd4c94eab529dd32356960680b4c419 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9453.txt @@ -0,0 +1 @@ +चेरन हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.तसेच चेरन हे सांस्कृतिक व सामाजिक चित्रपट बनविणारे दिग्दर्शक व निर्माते म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत.त्यांचे चित्रपट वास्तवावर आधारीत असून ते एक प्रबळ सामाजिक संदेश देतात.त्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या वेट्री कोडि काट्टु (२०००-सामाजिक विषयांवरील उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार), ऑटोग्राफ(२००४-सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट) आणि दावनै दावमिरुन्दु (२००५-कौटुंबिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट) ह्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9462.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d395a34a21b121a222e838a653fd40e927d3eafb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9462.txt @@ -0,0 +1,4 @@ +चेरापुंजीचे नकाशावरील स्थान +गुणक: 25°17′2″N 91°43′16″E / 25.28389°N 91.72111°E / 25.28389; 91.72111 + +चेरापुंजी हे भारताच्या मेघालय राज्यामधील एक नगर आहे. अनेक वर्षे चेरापुंजी हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणारे स्थान होते (ह्याबाबत सध्या जवळील मॉसिनराम हे गाव जगात अव्वल क्रमांकावर आहे). खासी जमातीच्या साम्राज्याचे पारंपारिक राजधानीचे ठिकाण असलेले चेरापुंजी गाव मेघालयची राजधानी शिलाँगच्या ५५ किमी दक्षिणेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १४ हजार होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9466.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb561081bc310954b8b35c2f55603d084845a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9466.txt @@ -0,0 +1,6 @@ +चेरी हे थंड हवामानात होणारे, लाल रंगाचे, आंबटगोड चवीचे एक गुठळीदार फळ आहे. याचा रंग लाल, पिवळा व क्वचित काळा असतो. या फळाचा व्यास अर्धा ते सवा इंच असतो. त्याला हिंदी भाषेत आलूबालू म्हणतात. +चेरीमध्ये ॲन्थाॅसायनिन नावाचा घटक असतो. हे शरीरातील विभिन्न अंगात होणारी दाह आणि दुखणे कमी करते. असे म्हटले जाते की मधुमेहाच्या रोगात आणि ह्रदय व अन्य ग्रंथीच्या रोगांमध्ये लपलेल्या दाहीचा मोठा वाटा असतो. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये पाहिले गेले की चेरीतील ॲन्थाॅसायनिन दाह दूर करण्यासाठी मदत करते. +[१] +भारतात चेरी काश्मीर, हिमाचल प्रदेशात, उत्तराखंडात आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये याची पैदाइस केली जाते. जगभरात सन २००७मध्ये २० लाख टन चेरीचे उत्पादन झाले. त्यांपैकी ४०% युरोपमध्ये आणि १३% अमेरिकेत झाले. +काश्मीरी मध्ये चेरीला "गिलास" म्हणले जाते, तर नेपाळ मध्ये याला "पैयुॅं" म्हणून ओळखले जाते. पंजाबीत आणि उर्दूमध्ये "शाह दाना" (شاہ دانہ‎) म्हणतात. अरबी मध्ये "कर्ज़" (كرز‎) या नावाने ओळखले जाते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9531.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5f055a03de9f6a5be244c85145f6ebfe047498d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9531.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेस्टर विल्यम निमित्झ सिनियर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचा दर्यासारंग होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9533.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5f055a03de9f6a5be244c85145f6ebfe047498d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9533.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेस्टर विल्यम निमित्झ सिनियर दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेचा दर्यासारंग होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9539.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ae56c7aa6fe2df0ce4d536eb3ebd98708590dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9539.txt @@ -0,0 +1 @@ +चेस्लॉ मिलॉझ (जून ३०, इ.स. १९११ - ऑगस्ट १४, इ.स. २००४) हा पोलिश साहित्यिक होता. हा मूळचा लिथुएनियाचा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9554.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d0bbdcd83f33227cfe4766a0bbd37dedd5f442b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9554.txt @@ -0,0 +1,3 @@ +"चैती महोत्सव" किंवा " रायगडा महोत्सव " हा भारतातील रायगडा जिल्ह्याचा अधिकृत वार्षिक सामूहिक सांस्कृतिक उत्सव आहे.[१] हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे.[२][३] +आदिवासी संस्कृतीला चालना देण्यासाठी जिल्ह्यात २००५ मध्ये या महोत्सवाची सुरुवात झाली.[४] जिल्हा स्तराव्यतिरिक्त ब्लॉक स्तर आणि उपविभागीय स्तरावर सांस्कृतिक उत्सव साजरा केला जातो. तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी डॉ. प्रमोदकुमार मेहेरदा यांच्या हस्ते पहिला चैती महोत्सव सामूहिक उत्सव म्हणून आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी चैती उत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु काही कारणास्तव २००८ मध्ये ते बंद करण्यात आले. स.न. २००९ मध्ये जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री के.जी.महापात्रा यांनी या परंपरेचे पुनरुज्जीवन केले. +जिल्हा सांस्कृतिक परिषद (डीसीसी), रायगडा द्वारे जीसीडी हायस्कूल मैदानावर वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसांत हा उत्सव साजरा केला जातो.[५] देशभरातील ५०० हून अधिक कलाकारांसह जिल्ह्यातील आदिवासी कला आणि संस्कृतीचे उत्कृष्ट प्रदर्शन करणारे एक्स्ट्रागान्झा हे महोत्सवातील मुख्य आकर्षण आहे.[६][७] ओरिसा रुरल डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग सोसायटी (ओआरएमएएस) चा पल्लीश्री मेळा या सणानंतर अनेकदा येतो.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9637.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd24a22cf20c3d3c0bacf58024716b0d3e7adbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9637.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चोंगचन (नवी चिनी चित्रलिपी: 崇祯; फीनयीन: Chóngzhēn; उच्चार: चोंङ्ग-चऽऽन्) (फेब्रुवारी ६ १६११ - एप्रिल २५ १६४४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला १६ वा आणि शेवटचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9642.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f30f09d4e3baa6f838af821110519eadaa85c649 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9642.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9644.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20989914df2b905b18e44c5c21c3d16d594b8719 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9644.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोंढी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9659.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..399957934cbebfd475204b04d0fc6005c4528a3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9659.txt @@ -0,0 +1,5 @@ +चोकी द्रोन्मा (१४२२ - १४५५) ही तिबेटी राजकुमारी आणि बौद्ध नेता होती. ती थांग टोंग ग्याल्पोची मुख्य पत्नी होती. जिने तिला वज्ररावीच्या वंशातून माचीग लॅब्ड्रॉनची उत्पत्ती म्हणून ओळखली जाते. तिला पहिली सामडिंग दोर्जे फाग्मो म्हणून नियुक्त केले गेले होते. +चोकी ड्रोन्मा हिचा जन्म १४२२ मध्ये मंग्युल गुंगथांगचा राजा थ्री ल्हावांग ग्याल्टसेनची मुलगी म्हणून झाला.[१] १४३८ मध्ये तिने गुंगथांग आणि लाटो यांच्यात युती करण्यासाठी दक्षिणेकडील तिबेट राज्य लॅटोमधील राजकुमाराशी लग्न करावे लागले.[२] १४४० मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. जेव्हा तिची मुलगी शालेय शिक्षण सुरू करण्याइतकी मोठी होती, तेव्हा द्रोन्माने तिच्या पतीशी बौद्ध मुख्याध्यापकांनुसार तिला शिक्षण देण्याची वाटाघाटी केली. काही वर्षांनंतर, चालू असलेल्या संघर्षात मदत करण्यासाठी ती सैन्यासह गुंगथांगला परतली. ती बाहेर असतानाच तिच्या मुलीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर, ड्रोन्माने औपचारिकपणे धार्मिक शपथ घेण्याची तिची इच्छा जाहीर केली, ज्याला तिच्या कुटुंबाने नकार दिला.[३][४] +ती थांग टोंग ग्याल्पोची विद्यार्थिनी बनली. नंतर तिने त्याच्याशी लग्न केले आणि त्याची मुख्य पत्नी बनली.[५] ग्याल्पोने तिला वज्रवरीच्या वंशातून माचीग लॅब्ड्रॉनचा अवतार म्हणून ओळखले.[६] ग्याल्पोसोबतच्या तिच्या नातेसंबंधाचा एक भाग म्हणून, द्रोन्माला त्रासांग तसेच चोड ( माचीग लॅब्ड्रॉन आणि महामुद्राची शिकवण) कडून संपूर्ण शिकवण मिळाली.[७] +ती पहिली सामडिंग दोर्जे फाग्मो, तिबेटमधील सर्वोच्च दर्जाची महिला तुळकू आणि दलाई लामा आणि पंचेन लामा यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची बौद्ध नेते बनली. सामडिंग दोर्जे फाग्मो म्हणून तिने तिबेटमधील कला, वास्तुकला आणि अभियांत्रिकीमध्ये योगदान दिले. ती स्त्री शिक्षणासाठी, बौद्ध कॉन्व्हेंट्सची स्थापना करण्यासाठी आणि स्त्रियांसाठी धार्मिक नृत्य तयार करण्यासाठी वचनबद्ध होती.[८] द्रोन्मा तिबेटी बोडोंगपा परंपरेतील एक अग्रगण्य व्यक्ती होती जी गेलुग्पा राजवटीत हळूहळू नष्ट झाली, परंतु आधुनिक युगात पुनर्संचयित झाली. +१४५५ मध्ये भारतीय सीमेजवळील डाकपोच्या आग्नेयेला त्सारी येथील मनमोगांग मठात तिचा मृत्यू झाला.[९][१०] diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9663.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f7e7dc7c68fdf4e8aef28d9640fbbb61a9f55c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9663.txt @@ -0,0 +1 @@ +चोखाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9673.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..943b4b70ed7b64381fd5950cd7cc56db50fb0383 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9673.txt @@ -0,0 +1,33 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८४८१ असलेले चोप हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ११३९.७१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८१७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३२३३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-५. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा कोरेगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा कोरेगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : पदवी महाविद्यालय देसाईगंज येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा ब्रह्मपूरी येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +बाह्य रोगी विभाग, -१ इतर पदवीधर डॉक्टर, -१पदवी नसलेले डॉक्टर, -१ औषधाची दुकाने, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, आठवड्याचा बाजार, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), सार्वजनिक ग्रंथालय, सार्वजनिक वाचनालय, वृत्तपत्र पुरवठा, विधानसभा मतदान केन्द्र, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9691.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ce2a6ae7484b80e6cb59daff24ab63b8682ba28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9691.txt @@ -0,0 +1 @@ +चोपदार म्हणजे राजदरबारातील मानकरी,देवीला प्रत्येक वेळी मानाने आरोळी देऊन बोलावले जाते.तीच ललकारी देण्यासाठी चोपदार या मानकऱ्याची नियुक्ती केलेली असते.चोपदाराचा विशिष्ट लाल रंगाचा अंगरखा आणि पायजमा असतो.त्यांवर शेला असतो.तसेच पोशाखाच्या छातीवर त्या संस्थानचे पदक असते. तसेच संस्थानचा सोन्याचा राजदंड/मानदंड असतो.तो राजदंड ह्या चोपदार कडे असतो.करवीर निवासिनी अंबाबाईचा सोन्याने मढवलेला राजदंड आहे.असा हा राजदंड घेऊन ललकारी देण्यासाठी नेमलेला मानाचा मानकरी होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_971.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1af426a9dc5b74260e5e90047aedb58b2994aac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_971.txt @@ -0,0 +1,2 @@ +गट टूर्नामेंटमध्ये, नॉकआउट टूर्नामेंटच्या विपरीत, कोणताही निर्धारित निर्णायक अंतिम सामना नाही. त्याऐवजी स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांचे निकाल तपासून सर्व स्पर्धकांची क्रमवारी लावली जाते. सामान्यतः, प्रत्येक सामन्यासाठी गुण दिले जातात,[n १] एकतर एकूण गुणांच्या संख्येवर किंवा प्रति सामन्यातील सरासरी गुणांवर आधारित प्रतिस्पर्ध्यांची रँक केली जाते. +चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9728.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc869b746ee8d9dd3be6dc227b5baa34a7708fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9728.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरविहीरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9741.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44920d15f50e33208b104d5547af53018aac100a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9741.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरी चोरी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9757.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b1b1e3f9492fe020a85029e43c9b742883d238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9757.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोलुतेका होन्डुरासच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर चोलुतेका नदीकिनारी वसलेले असून पॅन अमेरिकन महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. अंदाजे एक लाख वस्ती असलेल्या या शहरात मोठे बस स्थानक असन तेथून मोठ्या संख्येने प्रवासी होन्डुरास तसेच शेजारी देशांत प्रवास करतात. +या शहराच्या ठिकाणी इ.स. १५४५ पासून वस्ती आहे. तेव्हा त्यास व्हिया दि हेरेझ दि चोलुतेका असे नाव होते. इ.स. १८४५मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9773.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a869b1b982cc12390fb1ca20c0edf6ad4d993bd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9773.txt @@ -0,0 +1,3 @@ +चोवन काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चोवन काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9805.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2f656ce3126d1be7c44069270100b6d8628c689 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9805.txt @@ -0,0 +1,8 @@ + चौके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9806.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7212b308e570d9acd1601760f34bc923291d43ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9806.txt @@ -0,0 +1,8 @@ + चौके हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9817.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..182b67caa3d598ec980795888801759818432914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9817.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9852.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d776b80af80bbb89c4ed235924c4a5cb6f50d77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9852.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौथाई व सरदेशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्त्वाच्या बाबी होत्या. चौथाई एकंदर एकचतुर्थांश व सरदेशमुखी ही पूर्ण उत्पन्नाच्या एकदशांश भाग एवढी असे.[१] मराठा साम्राज्यात या दोन्ही वसूल्या मराठी राज्याबाहेर पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल केल्या जात. चौथाई दौलतीकडे म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होत असे तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खाजगी उत्पन्नात जात असे. +चौथाईची सुरुवात शिवाजी महाराजांपूर्वी अनेक वर्षे सुरू झाली होती. धरमपूरच्या राजवंशातील एक राजपूत सत्ताधीश दमण येथील पोर्तुगीजांकडून चौथाई वसूल करीत असे. पुढे इ.स. १५७९ ते इ.स. १७१६च्या दरम्यान दमणचे लोक रामनगरच्या राजाला चौथाई देत. याबद्दल राजा गुरांचे व प्रजेचे चोरांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेत असे. औरंगजेबाच्या दक्षिण भारतातील स्वारीत कैदी केल्यानंतर शाहूला अहमदनगर प्रदेशातून चौथाई मिळे. इ.स. १७१९ मध्ये दिल्लीच्या बादशाहने आपल्या दक्षिणेतील सहा सुभ्यांवरील चौथाई व सरदेशमुखीच्या वसुलीचे अधिकार छत्रपती शाहूस दिले होते. इंग्रजांच्या आगमनानंतर व मराठा साम्राज्याच्या शेवटच्या काळात इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावकडून चौथाई व सरदेशमुखीचे सर्व हक्क इ.स. १८०२ साली काढून घेतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9875.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..392d4f52265e02a9ac5e22a67ac3b31bb2eca3d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9875.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू पुराणांनुसार पौराणिक कालातील एखाद्या राज्यातील राज्यकर्त्याच्या बलस्थानांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9889.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f652577d1ff5abb61b99fa19392a75ba4d124a2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9889.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रत्येक वर्गातील श्रेष्ठ वस्तूला रत्न अशी संज्ञा आहे. ती खालीलप्रमाणे- + diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9932.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ee60e6727e7195e37742e907fbdc97866776601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9932.txt @@ -0,0 +1,4 @@ +चौधरी शुजात हुसैन (२७ जानेवारी, १९४०:गुजरात, पंजाब, ब्रिटिश भारत - ) हे पाकिस्तानचे १६वे पंतप्रधान आहेत [१] [२] [३] हुसेन हे २००४ पासून पाकिस्तान मुस्लिम लीग (क्यू) [४] [५] [६] चे पक्षाध्यक्ष आहेत. +चौधरी हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील व्यापारी-उद्योगपती कुटुंबातील आहेत. [७] त्यांनी एफसी कॉलेज विद्यापीठ आणि पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात भाग घेतला.[७] १९८५ च्या पक्षहीन निवडणुकांमध्ये निवडून आल्यावर ते मुहम्मद जुनेजो यांच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री झाले. ते या पदावर १९८८ पर्यंत होते. [८] नंतर १९९० पर्यंत ते इस्लामिक डेमोक्रॅटिक अलायन्स (आयडीए) मध्ये शामील झाले आणि त्यांनी पुराणमतवाद पुढे केला. हे १९३३ मध्ये नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग (PML) मध्ये सामील झाले [८] आणि नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये १९९० ते १९९३ आणि १९९७ ते १९९९ अशा दोन कालावधीत गृहमंत्री म्हणून काम केले. [८] +१९९९मध्ये नवाझ शरीफ यांच्याशी असलेली निष्ठा झुगारून देउन हुसेन यांनी १९९९ नंतर निरंकुश नेते परवेझ मुशर्रफ यांची पाठराखण केली. [९] +हुसैन यांचे कुटुंब राष्ट्रीय राजकारणात प्रभावशाली राहिले आहे. त्यांचे लहान चुलत भाऊ परवेझ इलाही हे मुशर्रफ यांच्या लष्करी राजवटीत २००२ ते २००७ पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9940.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d2f79f7e0c37fd0c77ee2ed6d5aaa05566c9d69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9940.txt @@ -0,0 +1,67 @@ +सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौबल हे अभिजात बलाचे चौमितीतील रूप असून कणाच्या स्वतःच्या कालसापेक्ष चौसंवेगाचा बदलाचा दर अशी त्याची व्याखा केली जाते: +अचल वस्तुमानाच्या m > ० कणाकरता, + + + + +P + += +m + +U + + + + +{\displaystyle \mathbf {P} =m\mathbf {U} \,} + + (येथे + + + + +U + + + + +{\displaystyle \mathbf {U} \,} + + हा चौवेग) आपण न्यूटनचा दुसऱ्या नियमाप्रमाणेच चौबलाचा चौत्वरणाची संबंध लावू शकतो. +येथे: +आणि +येथे + + + + +u + + + +{\displaystyle \mathbf {u} } + +, + + + + +p + + + +{\displaystyle \mathbf {p} } + + आणि + + + + +f + + + +{\displaystyle \mathbf {f} } + + हे अनुक्रमे वेग, संवेग आणि बल त्रिदिश होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9941.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b4ba0121e90933b8c02506079a3887aef06885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9941.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५१० असलेले चौबारी हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ३५४.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ३७२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १६४२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ६७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-३. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतकी कर्ज संस्था, स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9946.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54ea4e13ead95d5934bbcfbbac3e6a127e66f2a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9946.txt @@ -0,0 +1 @@ +एक चौरस मीटर म्हणजे १ मीटर लांब आणि १ मीटर रुंद एवढ्या चौरसाने व्यापलेल्या क्षेत्रफळाचे माप होय. प्रत्यक्षात एक चौरस मीटर क्षेत्रफळ असण्यासाठी चौरसाऐवजी कोणतीही दुसरी द्विमिती आकृती चालते. उदा० ‘एक भागिले पायचे वर्गमूळ’ इतकी मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर होईल. किंवा एक मीटर उंची आणि दोन मीटर पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळही एक चौरस मीटर असेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9979.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff64f5b3354201bb297ffeaf0e39e32b23aa817e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9979.txt @@ -0,0 +1,2 @@ +च् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. च् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक कठोर व्यंजन आहे. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9993.txt b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0a964910795f4d3678b0de7a954bff3c1172a0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_0/wiki_s3_9993.txt @@ -0,0 +1,37 @@ +च्यापास (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Chiapas)हे मेक्सिको देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. च्यापासच्या पूर्वेस ग्वातेमाला, दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. तुत्स्ला गुत्येरेस ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत. +मेक्सिकोच्या दक्षिण भागात ७३,२८९ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १०व्या तर लोकसंख्येने सातव्या क्रमांकाचे मोठे आहे. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा +