diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_0.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_0.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db70dd2d59594f6023d1201f3648d4ec13b62d4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_0.txt @@ -0,0 +1,3 @@ +रँडोल्फ काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रँडोल्फ काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10034.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afc24576ed5e98e364f8450a9141aea4d7e5773b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10034.txt @@ -0,0 +1,2 @@ +जे. लॅकलान फर्ग्युसन (२३ मे, १९६८:दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +फर्ग्युसन १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1009.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a37ab0c1d6b3499bc748d73e15742fd30380d5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1009.txt @@ -0,0 +1,2 @@ +रशिदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10095.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e836478b8eb8de40ff0fe47779582f98f2f1ed43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10095.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 50°25′56″N 2°50′0″E / 50.43222°N 2.83333°E / 50.43222; 2.83333 + +लेंस (फ्रेंच: Lens) हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे. हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्‌ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती. +फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा आर.सी. लेंस हा येथील प्रमुख संघ आहे. येथील ४१,००० आसनक्षमता असणाऱ्या स्ताद फेलिक्स-बॉलेआर स्टेडिमयमध्ये युएफा यूरो १९८४ व १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवण्यात आले होते. इ.स. २०१६मधील युरो स्पर्धेच्या यजमान शहरामध्ये देखील लेंसचा समावेश केला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10112.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce8595272bb4b6e09933612be8894e84717ffe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10112.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिओनार्ड चार्ल्स लेन ब्राँड (१८ ऑक्टोबर, इ.स. १८७५:क्ल्युअर, बर्कशायर, इंग्लंड - २३ डिसेंबर, इ.स. १९५५:पटनी कॉमन, लंडन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून २३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सरे आणि सॉमरसेट कडून काउंटी क्रिकेट खेळला. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10131.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73b302d63d1272434dd5a02cc2ee7df943e5ff6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10131.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेक काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10135.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52cedf5f106a57abdf870de4ed1ecfb5ac7e4ba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10135.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेक काउंटी, कॅलिफोर्निया ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10143.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1778bae00eec0c965d1cd4dfe98d8bb15619cc87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10143.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. मध्य कॉलोराडोत रॉकी माउंटनमध्ये असलेल्या या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७,३१० होती.[१] लेडव्हिल शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे..[२] माउंट एल्बर्ट हे कॉलोराडो आणि रॉकी माउंटनमधील सर्वोच्च शिखर या काउंटीत आहे. +लेक काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक आहे. या काउंटीला येथील ट्विन लेक्स या सरोवरांचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10186.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e367583dfad93fc668ebd0bb3c82a50204f90a35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10186.txt @@ -0,0 +1,5 @@ +हे पान विकिपीडिया:लेख संपादन स्पर्धेच्या नियमांची माहिती देते. +प्रत्येक लेख हा विविध निकषांवर पारखला जाईल. प्रत्येक निकषाकरिता काही गुण ठरविण्यात आलेले आहेत. ज्या लेखांचे सर्वात जास्त गुण होतील असे लेख विजेते म्हणून घोषित केले जातील. +निकष पुढीलप्रमाणे -- +आयोजकांमधील काहीजण परीक्षक म्हणून काम बघतील. +विकिपीडिया हा पूर्णतः स्वयंसेवकांच्या हिमतीवर चाललेला असल्यामुळे (सध्यातरी) रोख किंवा इतर बक्षिसे देण्याचे शक्य नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10190.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..373e418b2a959b994fe63b8fe9586b93bc7a395d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10190.txt @@ -0,0 +1,4 @@ +यशस्वीपणे वाचण्याकरिता अथवा समजण्याकरिता लेखन पद्धतीस संबंधित भाषां/भाषेचा आधार असावा लागतो या अर्थाने लेखन पद्धती इतर संकेतचिन्हपेक्षा वेगळी असते. जसे गणिती संकेतचिन्हास,माहिती संकेतचिन्ह,नकाशे संकेतचिन्ह भाषां/भाषेचा आधार आवश्यक नाही. +भाषा हा मानवी समुदायाचा अंगभूत घटक आहे. परंतु सबंध मानवी इतिहासात लेखन पद्धतीचा विकास आणि वापर ही तुरळक प्रमाणातच झाला. +लेखन पद्धतीचा एकदा वापर सुरू झाला कि मात्र संबंधित भाषेतील बदलापेक्षा लेखन पद्धती सावकाश बदलते. त्यामुळे लेखनपद्धती कालांतराने भाषेच्या वापरातून गेलेल्या पद्धती व नियमांचा, चिन्हांना बाळगून ठेवते. लेखन पद्धतीचा मोठा फायदा म्हणजे माहितीचे जतन होते. +सर्व लेखन पद्धतीत खालील घटकांचा आधार लागतो:- diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10238.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80cfbb8a00d5a824ee2b53e056c5259561931644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10238.txt @@ -0,0 +1 @@ +लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.[१] समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती.[२] आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10256.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e506a1913b9309ac0b3276e03ceeccd0bd5af08d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10256.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेणादबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10258.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55e11a60272e1945c3fba56d74ee33c50c5c0cc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10258.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेणी महाराष्ट्राची (पुस्तक) हे मराठीतील महाराष्ट्रातील लेणी आणि त्या विषयक माहिती सांगणारे दाऊद दळवी लिखित पुस्तक आहे. +‘महाराष्ट्रातील लेणी’ हे प्रा. सु.ह जोशी यांचेही याविषयीचे पुस्तक आहे. डायमंड पब्लिकेशनने ते प्रकाशित केले आहे. +‘लेणी महाराष्ट्राची’ या नावाचे पुस्तक प्र.के. घाणेकर यांनी लिहिले आहे.. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10265.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4129779ddd40a0c5aab8e166c421822a36c814d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10265.txt @@ -0,0 +1 @@ +लेत्झिग्रुंड हे स्वित्झर्लंडच्या झुरिक शहरातील फुटबॉल मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10315.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b76d39adec0aadcc22540db7d672ab3043bfd9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10315.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेन्डल मार्क प्लॅटर सिमन्स (जानेवारी २५, इ.स. १९८५:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +सिमन्स उजखोरा फलंदाज आहे. हा अधूनमधून उजव्याहाताने मध्यमगती गोलंदाजी तसेच यष्टीरक्षणही करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10322.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ed4fe4e7f6e9eb3b16dc2e02d4367f2b231d59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10322.txt @@ -0,0 +1,4 @@ + लेप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +माणगाव म्हसळा रोडवर चांदोरे येथुन आत गेल्यावर गोवेले गावानंतर लेप गाव आहे. +गोरेगाव म्हसळा रोडवर कणघर येथुन आत गेल्यावर लेप गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10327.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6665665f318c22da842f5d75b6ca2ce4a625ab7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10327.txt @@ -0,0 +1 @@ +लघ्वणु (लेप्टॉन) एक मूलभूत कण आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10334.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3d83e8255c7de97c1586b3cf870ba84702331d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10334.txt @@ -0,0 +1 @@ +लेबेनॉनचे राष्ट्रगीत हे लेबेनॉन या देशाचे राष्ट्रगीत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10366.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dea242b38db67c7919ee0a592f4b24ef49d792f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10366.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट १४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10374.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac555bce824d16394a4c707b854ca576bdf0461e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10374.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली. +फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10391.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb13095c7c0043d057fab6a8674078e23b53d8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10391.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेविन डोमेन मैदान हे न्यू झीलंडच्या लेविन शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२० जानेवारी १९९४ रोजी न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10409.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bc6e2b3ae33f4e86779d9fbd51efaeada2a8e5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10409.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेव्हि एश्कॉल (हिब्रू: לֵוִי אֶשְׁכּוֹל; ऑक्टोबर २५, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २६, इ.स. १९६९) हा १९६३ ते १९६९ दरम्यान इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इस्रायल देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10418.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba37393dec3faf17d3821e378ea0ac495b55faf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10418.txt @@ -0,0 +1,8 @@ + +लेशान जायंट बुद्ध किंवा लेशानचे भव्य बुद्ध (चीनी: 乐山 大佛; इंग्रजी: Leshan Giant Buddha) हा ७१ मीटर (२३३ फूट) उंच दगडाचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा आहे. हा जगातील सर्वात उंच दगडाचा पुतळा आहे.[ संदर्भ हवा ] +चीनच्या लेशान शहराशेजारच्या डोंगरातील बसलेल्या अवस्थेतील ही भव्य बुद्धमूर्ती इ.स. ७१३ आणि इ.स. ८०३ दरम्यान (तांग राजघराण्याच्या काळात) एमेई पर्वताच्या एका उभ्या कड्यांमध्ये कोरीवकाम करून बनवली गेली. अजूनही सुस्थितीत असलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेतील बुद्धांची जगातील सर्वात उंच मूर्ती आहेच पण प्राचीन काळातील सर्वात उंच एकाष्म शिल्प म्हणूनही तिला ओळखले जाते. या मूर्तीच्या समोरच, तिच्या पायाजवळ मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचा संगम आहे. इ.स. १९९६ पासून या स्थळाला UNESCO World Heritage Siteचा दर्जा मिळाला आहे.[१] मूर्तीच्या आजूबाजूची १८ चौरस किमी जागा ऐतिहासिक संरक्षित क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक मूर्ती आणि कोरीवकामे आहेत. +मिंग, चिंग्यी आणि दादू या तीन नद्यांचे प्रवाह फार वेगवान होते आणि त्यामुळे त्यांच्या संगमाच्या ठिकाणी जहाजे नेहमी दुर्घटनाग्रस्त होत असत. हैतांग नावाच्या बौद्ध भिक्खूंनी स्थानिक गव्हर्नरला असे पटवून दिले की येथे बुद्धमूर्तीची उभारणी केल्याने ही जागा सतत बुद्धांच्या नजरेसमोर राहून या आपत्ती टळतील. सरकारी पाठिंब्याने व हैतांगांच्या पुढाकाराने या मूर्तीचे काम इ.स. ७१३ला सुरू झाले. काही काळाने गव्हर्नरने मदत बंद केली आणि काम बंद पडले. त्याचा निषेध म्हणून आणि स्वतःची मूर्तीसंदर्भातली तीव्र भावना दाखवण्यासाठी हैतांगांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले आणि ते त्या अर्धवट अवस्थेतील मूर्तीशेजारच्या गुहेत राहू लागले. काही काळाने त्यांचा मृत्यूही झाला. त्यानंतर ७० वर्षांनी जिएदुशी नावाच्या गव्हर्नरने या प्रकल्पाला पाठिंबा आणि अर्थबळ देऊन तो पूर्ण केला. एवढी प्रचंड मूर्ती कोरताना कपारीतून मोठ्या प्रमाणात दगड निघत असत आणि ते नद्यांच्या संगमाच्या पात्रांत टाकले जात असत. या भरीमुळे ती मूर्ती बनेपर्यंत नद्यांचे प्रवाह खरोखरच संथ होऊन जहाजांचे अपघात होणे थांबले. +आठव्या शतकाच्या पूर्वार्धातला हा ७१ मीटर उंच आणि २८ मीटर रुंद खांदे असलेल्या मूर्तीचा बांधकाम प्रकल्प वास्तुशात्राचाही एक उत्तम नमुना आहे. त्यात पावसाच्या पाण्याने मूर्तीची झीज होऊ नये व पाणी सहज वाहून जावे यासाठीही नलिकायोजना होती. मूर्ती तयार झाल्यावर तिच्यावर १३ मजली उंच लाकडी छत बांधले गेले आणि छताला व मूर्तीला सोने व माणकांनी सजवले गेले. नंतर युवान राजघराण्याच्या शेवटाला मंगोल आक्रमकांनी या छताची मोडतोड केली आणि सोने माणके लुटून नेली.[ संदर्भ हवा ] +क्षेत्रातील अस्ताव्यस्त विकासापासून निघणाऱ्या प्रदूषणामुळे लेशान बुद्धांवर परिणाम झाला आहे. झिनहुआ न्यूझ एजन्सीच्या मते, लेशान जायंट बुद्ध आणि या प्रदेशातील अनेक चीनी नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये हवामान, वायू प्रदूषण आणि पर्यटकांच्या झुंडांमुळे घट झाली आहे. सरकारने पुनर्संचयन कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.[ संदर्भ हवा ] +यासंबंधीची स्थानिक म्हण आहे: "पर्वत हा बुद्ध आहे आणि बुद्ध हा पर्वत आहे". हे अंशतः खरे आहे कारण, असे म्हटले जाते की, ज्या पर्वत रांगांमध्ये लेशान जायंट बुद्ध स्थित आहे, ते लेशान बुद्ध यांच्या हृदयाप्रमाणे नदीच्या पात्रातून झोपलेल्या बुद्धांच्या आकाराप्रमाणे दिसतात.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10467.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bf16381819f215dc1a5b2daaa246f3fc91e80bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10467.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्ली जॉन्स्टन (९ जून, १९३७:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - ७ सप्टेंबर, २००६:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10475.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b03732359011031e169c984b1f17547334032cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10475.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेस्ली जीन मान (२६ मार्च, १९७२:सान फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका[१] - ) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे. हीने केबल गाय, जॉर्ज ऑफ द जंगल, बिग डॅडी, नॉक्ड अप, धिस इज फॉर्टी यांसह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. +मानने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक जड अ‍ॅपॅटाओशी लग्न केले. त्यांना मॉड आणि आयरिस या दोन मुली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10485.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26b8fe531c0e47349d95af0d498d1290f25e0218 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10485.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्ली हर्बर्ट लेस जॅक्सन (५ एप्रिल, १९२१:डर्बीशायर, इंग्लंड - २५ एप्रिल, २००७:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४९ ते १९६१ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10486.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83afd03e99037995f7ffbeb199e4b6c1450b232e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10486.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्ली जॉर्ज हिल्टन (२९ मार्च, १९०५:किंग्सटन, जमैका - १७ मे, १९५५:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९३५ ते १९३९ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10494.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61b2ed9ba4bb036041846da4dfd9b0a23ea04e15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10494.txt @@ -0,0 +1,206 @@ +लेह कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ (आहसंवि: IXL, आप्रविको: VILH) हा भारताच्या जम्मु आणि काश्मीर राज्यातील लेह शहराचा विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून ३,२५६ उंचीवर असलेला हा विमानतळ जगातील सर्वात उंच विमानतळांपैकी एक आहे. याला लद्दाखमधील नेता कुशोक बकुला रिम्पोचेचे नाव देण्यात आले आहे. +काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे या विमानतळावर इतर विमानतळांपेक्षा जास्त सुरक्षा बाळगली जाते. विमानतळावर तसेच आसपास अनेक पोलीस व भारतीय सैनिक सतत गस्त घालीत असतात. अलीकडेपर्यंत विमानातील प्रवाशांना हातात काहीही सामान घेउन जाण्यास परवानगी नव्हती. लेह व त्या आसपासच्या पर्वतांतून साधारणतः दुपारी वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानांचे आवागमन सहसा सकाळी पर्यंतच केले जाते. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10497.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba93f67aeb40fb2e2c4723cfb1336336efa17656 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10497.txt @@ -0,0 +1,2 @@ +लेहाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10519.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d32d7e3df98b5a23c869dcd647d52491db9a6edc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10519.txt @@ -0,0 +1,5 @@ +लैंगिकता परिवर्तन उपचार किंवा लैंगिक कल परिवर्तन उपचार ही मानसिक किंवा शारीरिक किंवा आध्यात्मिक साधनांचा वापर करून एखाद्या व्यक्तीचे लैंगिक कल समलैंगिकता किंवा उभयलैंगिकता पासून विषमलैंगिक करण्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करणारी छद्म (खोटा) वैज्ञानिक अभ्यास आहे. लैंगिक कल बदलले जाऊ शकते याबद्दल कोणतेही विश्वसनीय पुरावे नाहीत आणि वैद्यकीय संस्था चेतावणी देतात की ही परिवर्तन उपचार पद्धती कुचकामी आणि संभाव्य हानिकारक आहेत. [१] [२] [३] [४] [५] [६] [७] [८] अमेरिका आणि युनायटेड किंगडममधील वैद्यकीय, वैज्ञानिक आणि सरकारी संस्थांनी रूपांतरण थेरपीची वैधता, कार्यक्षमता आणि नैतिकतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. [९] [१०] २०२१ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने भारतात लैंगिक कल परिवर्तन उपचारावर बंदी आणली आहे. [११] जगभरातील विविध न्यायालयांनी लैंगिक कल परिवर्तन उपचाराविरूद्ध कायदे केले आहेत. + +नॅशनल असोसिएशन फॉर रिसर्च अँड थेरेपी ऑफ होमोसेक्सुलिटी (एनएआरटीएच) ही लैंगिक कल परिवर्तन उपचाराची वकिली करणारी प्रमुख संस्था होती. कट्टरपंथी ख्रिश्चन गट आणि काही इतर संस्थांनी थेरपीसाठी धार्मिक औचित्य वापरले आहे. [४] +लैंगिक कल बदलण्याच्या प्रयत्नांची जगभरातील अनेक आरोग्य संघटनांनी निंदा व टीका केली आहे. [१२] [१३] [१४] अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संघटनांनी जाहीर केले आहे की गेल्या चाळीस वर्षांत लैंगिक कल परिवर्तन उपचाराच्या कार्यक्षमतेचे कोणतेही वैज्ञानिक प्रदर्शन झाले नाही. [१५] त्यांना असे आढळले आहे की लैंगिक कल परिवर्तन उपचार कुचकामी, धोकादायक आणि हानिकारक असू शकते. बरे करण्याचे दावे प्रतिपक्ष हानी पोहचविण्याद्वारे संतुलित आहेत आणि उदाहरणार्थ अमेरिकन सायकायट्रिक असोसिएशन, हिपोक्रेटसची शपथ अंतर्गत नीतिनिक अभ्यासकांना इजा करण्याचा इशारा देते की कोणतीही हानी करू नये आणि लैंगिक कल परिवर्तन उपचाराच्या प्रयत्नांपासून परावृत्त व्हा. [१६] +अनेक मुख्य वैद्यकीय संस्था नमूद करतात की लैंगिक कल परिवर्तन उपचार हानिकारक असू शकते कारण ही पद्धत अपराधीपणाच्या भावनेचा आणि चिंतेचा गैरफायदा घेईल आणि यामुळे आत्म-सन्मान हानी पोहचू शकते आणि याचा परिणाम नैराश्य आणि आत्महत्या देखील होऊ शकतो. मानसिक आरोग्य समुदायामध्ये अशी भीती आहे की लैंगिक कल परिवर्तन उपचाराचे प्रसारण लैंगिकते बद्दल आणि समलैंगिक आणि उभयलैंगिक लोकांना सुखी, निरोगी आयुष्य जगण्याची क्षमते बद्दल चुकीचे मत पसरवून सामाजिक हानी पोहोचवू शकते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10542.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8af0cb2f3ae32e3c98ac3db76df72828364acb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10542.txt @@ -0,0 +1 @@ +टाळेबंदी किव्हा लॉकडाउन हा एक आपत्कालीन शिष्टाचार आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकांची हालचाल रोखण्यासाठी सरकार अशी बंदी घालतात. ज्या ठिकाणी लॉकडाऊन केले आहे त्या घरातून कोणतीही व्यक्ती घराबाहेर जाऊ शकत नाही. ती स्वतःला घरात कैद करते. लोक फक्त तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडू शकतात. इ.स. २०२० मध्ये कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २५ मार्च ते ३ मे पर्यंत संपूर्ण देशभरात लॉकडाउन लागू केले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10563.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..962254f1a57d53fcf242ad8b4dc740d9871075f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10563.txt @@ -0,0 +1 @@ +एल.ओ.टी. पोलिश एरलाइन्स (पोलिश: Polskie Linie Lotnicze LOT) ही पोलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९२९ साली स्थापन झालेली लोत ही सध्या जगातील सर्वात जुन्या विमानकंपन्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10569.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..040fc8d60371fd082c3a86b5608042ac59017a5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10569.txt @@ -0,0 +1,4 @@ +लॉडरडेल काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लॉडरडेल काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1059.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e2263e82709b5353aed2e9b512bff757f291a93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1059.txt @@ -0,0 +1 @@ +रशियाचा तिसरा फियोदोर, तिसरा फ्योदोर तथा फ्योदोर तिसरा अलेक्सेयेविच (९ जून, १६६१ - ७ मे, १६८२) हा १६७६ पासून आपल्या मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10603.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..859b848a0e8d19715e516fbba393da6609d1b001 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10603.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लॉरा रॉब्सन (इंग्लिश: Laura Robson; २१ जानेवारी १९९४) ही एक ब्रिटिश टेनिसपटू आहे. २०१३ साली ब्रिटनमधील सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक असलेली रॉब्सन सध्या डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीमध्ये सामील नाही. रॉब्सनने २००८ सालच्या विंबल्डन स्पर्धेत मुलींच्या एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10615.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3261bacace9cfe6adf9f7e09f726d963116504aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10615.txt @@ -0,0 +1 @@ +लॉरीन त्शुमा (२७ नोव्हेंबर, १९९६:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10651.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5869f72ec530ac6a65ed15d98c6e62221865f938 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10651.txt @@ -0,0 +1 @@ +लॉरेन रोमा चीटल (जन्म ६ नोव्हेंबर १९९८) ही एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे जी डावखुरा वेगवान-मध्यम गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज म्हणून खेळते.[२][३] ती महिला राष्ट्रीय क्रिकेट लीग (डब्ल्यूएनसीएल) मध्ये न्यू साउथ वेल्स आणि महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मधील सिडनी सिक्सर्ससाठी देशांतर्गत क्रिकेट खेळते. २०१६ आणि २०१९ दरम्यान, तिने ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी 11 सामने खेळले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1066.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f948c8b9076a010fcb9720eba82ab58565b61c33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1066.txt @@ -0,0 +1,2 @@ +रशियाचा ध्वज पांढरा, निळा व लाल ह्या तीन रंगांच्या आडव्या पट्ट्यांपासून बनला आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10683.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b49edce6cf4a1ccbfe0842281e8e265b669191d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10683.txt @@ -0,0 +1 @@ +लॉरेंस जॉर्ज रोव (जानेवारी ८, इ.स. १९४९:किंग्स्टन, जमैका - ) हा वेस्ट इंडीझचा भूतपूर्व क्रिकेट खेळाडू आहे. हा ३० कसोटी आणि ११ एकदिवसी सामन्यांतून खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10685.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e8851579c2d594574a4c497925e900fd33bfc6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10685.txt @@ -0,0 +1,12 @@ +१२ फेब्रुवारी, १९९३ (1993-02-12) (वय: ३१) +लॉरेन्स बिश्नोई (जन्म:१२ फेब्रुवारी, १९९३) हा एक भारतीय गुंड आहे.[२] त्याच्यावर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. तथापि त्याच्या वरील कोणतेही गुन्हे सिद्ध झाले नसून त्याने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.[३][४] त्याची टोळी देशभरातील ७०० शूटर्सशी संलग्न असल्याचा संशय आहे.[५][६] तो सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे. +लॉरेन्स बिश्नोई चा जन्म १२ फेब्रुवारी १९९३ रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथील एका गावात झाला.[१][७] त्याचे वडील हरियाणा पोलिसात प्रथम पोलीस हवालदार होते. १९९७ मध्ये त्यांनी पोलीस दल सोडले आणि ते शेती करू लागले. २०१० मध्ये बिश्नोई ने १२ वीपर्यंतचे शिक्षण अबोहरमध्ये घेतले. तो २०११ मध्ये पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट्स कौन्सिलमध्ये सामील झाला, जिथे तो गोल्डी ब्रार (खरे नाव सतींदर सिंग) या गुंडाच्या संपर्कात आला. हे दोघे मिळून विद्यापीठाच्या राजकारणात गुंतले आणि गुन्हे करू लागले.[१] पंजाब विद्यापीठातून त्यांनी एलएलबी पूर्ण केले.[७] +लॉरेन्स बिश्नोईने चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमधून बारावीचे शिक्षण घेतले आहे. २००८ मध्ये, त्याने "सोपू" या विद्यार्थी संघटनेच्यावतीने शाळेत विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवली, ज्यामध्ये तो पराभूत झाला. या निवडणुकीमुळे बिश्नोई आणि त्याचा पराभव करणाऱ्या विरुद्ध पक्षात वैर निर्माण झाले. एकदिवस दोन्ही टोळ्या दरम्यान गोळीबार देखील झाला. या घटनेने बिश्नोईचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. लॉरेन्सला ओळखणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, विरुद्ध पक्षाने कट करून लॉरेन्सच्या मैत्रिणीची हत्या केली. या दोन कारणाने बिश्नोई गुन्हेगारी जगतात ओढला गेला असे मानले जाते.[८] +२०१० ते २०१२ दरम्यान खुनाचा प्रयत्न, घुसखोरी, हल्ला आणि दरोडा यासह अनेक गुन्ह्यांसाठी त्याच्याविरुद्ध अनेक प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आले. ही सर्व प्रकरणे त्यांच्या विद्यार्थी राजकारणातील सहभागाशी संबंधित होती. चंदीगडमध्ये त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या सात एफआयआरपैकी चार प्रकरणांतून तो निर्दोष सुटला आणि तीन खटले अद्याप प्रलंबित आहेत. तुरुंगात असताना बिश्नोईने तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशी हातमिळवणी केली. सुटका झाल्यानंतर तो शस्त्र विक्रेते आणि इतर स्थानिक गुन्हेगारांशी भेटला. पंजाब विद्यापीठातील शिक्षणादरम्यान त्याची टोळीत अजून वाढ झाली.[५] +२०१३ मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर, त्याने मुक्तसरमधील सरकारी कॉलेजच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि लुधियाना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बिष्णोई अनेकदा अज्ञातवासात गेला. २०१३ नंतर तो दारूच्या व्यवसायात उतरला. त्याने आपल्या टोळीतील खुन्यांनाही आश्रय दिला होता. २०१४ मध्ये त्याची राजस्थान पोलिसांशी सशस्त्र चकमक झाली आणि त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. तेथून त्याने खून आणि साक्षीदारांच्या हत्या करण्याचे कट रचण्यास सुरुवात केली.[५] +गँगस्टरमधून राजकारणी झालेल्या जसविंदर सिंग उर्फ रॉकीशी त्याची मैत्री झाली. रॉकीच्या हाताखाली तो भरतपूर राजस्थानमध्ये सक्रिय राहिला. रॉकीची २०१६ मध्ये जयपाल भुल्लरने हत्या केली होती, भुल्लरची २०२० मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.[२] +२०१८ मध्ये, बिश्नोईचा जवळचा सहकारी, संपत नेहरा, याने कथितपणे सलमान खानच्या निवासस्थानाची रेकी केली. त्याच्या म्हणण्यानुसार काळवीट शिकार प्रकरणात सहभागी असलेल्या सलमान खानची हत्या करण्याचे काम त्याला देण्यात आले होते. या मागील कारण म्हणजे, बिश्नोई समाज काळ्या हरणाच्या प्रजातीला पवित्र मानतो.[२][५][६] +२९ मे २०२२ रोजी पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांची पंजाबमधील मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.[९] हत्येनंतर काही तासांनी, गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. गोल्डीने बिश्नोईसोबत हा कट रचल्याचे म्हटले होते. या गोळीबारात बिष्णोईच्या टोळीचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी देखील वर्तवली. यावेळी बिष्णोई तिहार तुरुंगात होता.[१०][४] दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला या तपासासाठी बिश्नोईची ५ दिवसांची कोठडी मिळाली होती.[११] +मूस वालाच्या हत्येनंतर लगेचच, बिश्नोईने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला पंजाब पोलिसांच्या बनावट चकमकीची भीती वाटत होती. परंतु नंतर त्याने दिल्ली उच्च न्यायालयाकडून ही याचिका मागे घेतली आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.[१२][१३] +बिश्नोई टोळीत भारतातील ५ राज्यांमधील ७०० नेमबाज काम करत आहेत आणि विशेष म्हणजे भारताबाहेरही त्यांची पोहोच आहे.[६] +२१ सप्टेंबर २०२३ रोजी बिश्नोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंगच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. मुळात सुखदूल सिंग उर्फ सुखा दूनिके हा दविंदर बंबीहा टोळीशी संबंधित असून बिष्णोईच्या टोळी सोबत यांचे टोळीयुद्ध नेहमी चालते.[१४][१५] तथापि साबरमती सेंट्रल जेलच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बिष्णोई हा जेल मध्ये कडक सुरक्षेत असून त्याने या बाबत कुणाला आदेश दिल्याची शक्यता नसून, उलट त्याच्या नावे फेसबुकवर अनेक खोटी खाती आहेत. यापैकी एका खात्यावर हा दावा करण्यात आला आहे आणि हे कपोकल्पित आहे.[१६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10690.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..786b10305580519a4640a2fba2ae7faef50d7bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10690.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Lr) (अणुक्रमांक १०३) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10691.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d5e847eee35d963be3066778e88601030c1d347 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10691.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॉरेल आणि हार्डी हा त्याच नावाच्या ब्रिटिश-अमेरिकन विनोदकार जोडीचा अभिनय होता. अमेरिकन सिनेमाच्या सुरुवातीच्या क्लासिकल हॉलीवूड युगातील या जोडीमध्ये इंग्रज स्टॅन लॉरेल (१८९०-१९६५) आणि अमेरिकन ऑलिव्हर हार्डी (१८९२-१९५७) यांचा समावेश होता. मूक चित्रपटांच्या युगात जोडी म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी नंतर यशस्वीरित्या "टॉकीज" मध्ये काम सुरू केले. १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते १९५० च्या दशकाच्या मध्यापर्यंत, ते त्यांच्या स्लॅपस्टिक प्रकारच्या विनोदासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होते. यामध्ये लॉरेलने दादागिरी करणाऱ्या हार्डीचा बालसमान मित्र म्हणून भूमिका केली होती.[१][२] "द कुकू सॉन्ग", "कु-कु" किंवा "द डान्स ऑफ द कुकूज" (हॉलीवूडचे संगीतकार टी. मारविन हॅटली यांचे) या नावाने ओळखले जाणारे त्यांचे सिग्नेचर थीम सॉंग त्यांच्या चित्रपटांच्या सुरुवातीला लावले जायचे आणि हे गाणे त्यांच्या चित्रपटांची ओळख बनले होते. +एक संघ म्हणून उदयास येण्याआधी दोघांची चित्रपट कारकीर्द चांगली होती. लॉरेलने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते ज्यामध्ये त्याने लेखक व दिग्दर्शक म्हणून काम केले होते, तर हार्डी २५० हून अधिक निर्मितीमध्ये होता. दोघेही द लकी डॉग (१९२१) मध्ये दिसले होते, परंतु त्यावेळी ते एकत्र नव्हते. १९२६ मध्ये ते पहिल्यांदा एका लघुपटामध्ये एकत्र दिसले, जेव्हा त्यांनी हॅल रोच फिल्म स्टुडिओसोबत स्वतंत्र करार केला. [३] १९२७ मध्ये ते अधिकृतपणे एक संघ बनले आणि त्यांनी फिलीपवर मूक शॉर्ट पुटिंग पॅंटमध्ये एकत्र काम केले. ते १९४० पर्यंत रोचसोबत राहिले आणि त्यानंतर 20th सेंच्युरी फॉक्स आणि Metro-Goldwyn-Mayer साठी १९४१ ते १९४५ या कालावधीत आठ "बी मूव्ही" कॉमेडीमध्ये काम केले. [४] १९४४ च्या शेवटी त्यांनी स्टेज शो सादर करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि इंग्लंड, आयर्लंड, वेल्स आणि स्कॉटलंडच्या म्युझिक हॉल टूरला सुरुवात केली. [४] त्यांनी Atoll K नावाचा फ्रेंच-इटालियन सह-निर्मिती असलेला त्यांचा शेवटचा चित्रपट १९५० मध्ये बनवला. +ते १०७ चित्रपटांमध्ये एक जोडी म्हणून दिसले, तसेच ३२ लघु मूक चित्रपट, ४० लघु ध्वनी चित्रपट आणि २३ पूर्ण-लांबीच्या फीचर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. १९३६ च्या गॅलेक्सी ऑफ स्टार्सच्या प्रमोशनल फिल्मसह त्यांनी [५] अतिथी किंवा लहान भूमिका केल्या. १ डिसेंबर १९५४ रोजी, त्यांनी त्यांची अमेरिकन टेलिव्हिजनमधील एकमेव भूमिका केली. यामध्ये त्यांना राल्फ एडवर्ड्सने त्याच्या थेट NBC-टीव्ही कार्यक्रम दिस इज युवर लाइफमध्ये मुलाखत दिली. १९३० च्या दशकापासून त्यांची कामे असंख्य थिएटरल रिझ्यूज, टेलिव्हिजन पुनरुज्जीवन, ८-मिमी आणि १६-मिमी होम मूव्हीज, फीचर-फिल्म संकलन आणि होम व्हिडीओजमध्ये प्रदर्शित झाली आहेत. २००५ मध्ये यूकेच्या प्रोफेशनल कॉमेडियन्सच्या सर्वेक्षणाद्वारे त्यांना आतापर्यंतचा ७वा-सर्वोत्तम विनोदी अभिनय म्हणून मतदान करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10700.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fbfc4b530ce1f7bc3e75c6e216fa612097e52ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10700.txt @@ -0,0 +1 @@ +एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड दुसऱ्या महायुद्धाआधी अ‍ॅडॉल्फ हिटलरची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10722.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83cf3ddca953f1c305c3f99d83ce64fe809dfc1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10722.txt @@ -0,0 +1,5 @@ +महात्मा फुले संग्रहालय {आधीचे नाव रे म्यूझियम) भारतातील महाराष्ट्राच्या पुणे शहरातले एक वस्तुसंग्रहालय आहे.[१] या संग्रहालयाची स्थापना १८९० मध्ये झाली. तेव्हा हे 'पूना औद्योगिक संग्रहालय' म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर याला 'लॉर्ड रे संग्रहालय' असे नाव देण्यात आले. इ.स. १९६८मध्ये ह्या संग्रहालयाचे नाव बदलून महात्मा फुले संग्रहालय असे झाले.[२] +सुरुवातीला पुण्यातील (भाजी)मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले. +संग्रहालयात छायाचित्रे, आलेख, मॉडेल्स, यंत्र आणि वैज्ञानिक नमुने असलेले विभाग आहेत. त्यातील वस्तू उद्योग आणि अभियांत्रिकी, भूशास्त्र आणि खनिजे, हस्तकला आणि कॉटेज उद्योग, शेती, वनीकरण, नैसर्गिक इतिहास आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित आहेत. शस्त्रास्त्रांत मुघल आणि मराठा काळातील शस्त्रे आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध किल्ल्यांचे तपशीलवार तक्ते आहेत. नैसर्गिक इतिहास विभागात प्राणी, पक्षी, कीटक, साप आणि मासे यांच्या विविध प्रजातींचे कर(??) संग्रह आहे. औद्योगिक विभागात वैज्ञानिक शेतीसंबंधीचे भारतीय जलविद्युत आणि सिंचन प्रकल्पांचे नमुने आणि तेल संशोधनाच्या पद्धतींंची माॅडेल्स आहेत.[२] +संग्रहालयाच्या स्थापनेपासूनच इथे ग्रंथालय आहे.[३] यात विविध विषयांवर, विशेषतः पुरातन तंत्रज्ञान आणि संग्रहालयशास्त्र विषयावरील पुस्तके आहेत.[२] +संग्रहालयाद्वारे विज्ञान मासिक सृष्टीज्ञान प्रकाशित होते. या मासिकातील लेखांमधून लोकांना सोप्या भाषेत समजेल अशाप्रकारे वैज्ञानिक विकासाचे स्पष्टीकरण केलेले असते..[२] इ.स. १९२८ मध्ये सुरू केलेले हे अग्रणी मराठी लोकप्रिय विज्ञान मासिक आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमधील अनेक वैज्ञानिक आणि तज्ज्ञ या मासिकात लोकप्रिय लेखांचे योगदान देतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1073.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7d9ab16b87ba21a4a8c67916cd543fcfad0bb82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1073.txt @@ -0,0 +1 @@ +आयव्हन पाचवा अलेक्सेयेविच (रशियन भाषा:Иван V Алексеевич) (सप्टेंबर ६, इ.स. १६६६ - फेब्रुवारी ८, इ.स. १६९६) हा रशियाचा झार होता. याने आपल्या सावत्र भाऊ पहिला पीटर याच्याबरोबर सत्ता गाजवली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10781.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eda25579d120977014b3ad048ee1ac2b2dff981 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10781.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250 + +लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात. +दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगर व टोकियो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[४][५] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो. +लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी२ इतक्या विस्तारात पसरलेले आहे[६] +लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[७] +लॉस एंजेलस शहराने १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. +खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10805.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f00bd820958e314a3e5fe595e88e611f268f92b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10805.txt @@ -0,0 +1 @@ +लॉरेन्स राघवेंद्र तथा राघव मुरुगैयन (२९ ऑक्टोबर, इ.स. १९७६ - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, पार्श्वगायक आणि नृत्यसंयोजक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1081.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68654e15ef45e8c4ebb4288b8222b7522e362d80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1081.txt @@ -0,0 +1,3 @@ +रशिया देश एकूण ८३ संघशासित राजकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. +रशियामधील राजकीय विभाग खालील प्रकारचे आहेत. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1084.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c125643aeb2de61b130dbd1d17367bffc5a9725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1084.txt @@ -0,0 +1 @@ +रशियन फेडरेशनची सशस्त्र सेना, सामान्यतः रशियन सशस्त्र सेना म्हणून ओळखली जाते, ही रशियन फेडरेशनची लष्करी सेना आहे. ते ग्राउंड फोर्स, नेव्ही आणि एरोस्पेस फोर्सेसमध्ये विभागले गेले आहेत. सेवेचे दोन स्वतंत्र हात देखील आहेत: स्ट्रॅटेजिक रॉकेट फोर्सेस आणि एअरबोर्न ट्रूप्स. रशियाच्या फेडरल कायद्यानुसार, रशियन सशस्त्र सेना, फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (FSB)च्या सीमा सैन्यासह, नॅशनल गार्ड, अंतर्गत व्यवहार मंत्रालय (MVD), फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिस (FSO), विदेशी गुप्तचर सेवा (SVR), जनरल स्टाफचे मुख्य संचालनालय (GRU) आणि आपत्कालीन परिस्थिती मंत्रालय (EMERCOM)चे नागरी संरक्षण रशियाच्या लष्करी सेवा; आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या थेट नियंत्रणाखाली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10857.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cdbd36b8819a1bf0be1f7bf9242eaa7a27bf864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10857.txt @@ -0,0 +1,4 @@ +बाबा लोकनाथ ब्रह्मचारी हे बंगाली आध्यात्मिक गुरू आणि योगी होते. त्यांना प्राच्य तत्त्वज्ञानातील सर्वात प्रभावशाली गुरू मानले जाते.[१] +लोकनाथ यांचा जन्म सध्याच्या पश्चिम बंगालमधील[२] +कचुधाम येथे १७३० मध्ये जन्माष्टमीच्या दिवशी लोकनाथ घोषाल म्हणून एका बंगाली ब्राह्मण कुटुंबात रामनारायण घोषाल (वडील) आणि कमलादेवी (आई) यांच्या पोटी झाला. त्या काळातील परंपरेप्रमाणे, त्यांच्या पालकांनी त्यांच्या एका मुलाला संन्यासी बनवण्याचे वचन दिले होते. ते १० वर्षांचे असताना, लोकनाथच्या वडिलांनी आपल्या मुलाचे शिक्षक होण्यासाठी स्थानिक गृहस्थ योगी पंडित भगवान गांगुली यांच्याशी संपर्क साधला. भगवान गांगुली यांनी ताबडतोब तरुण लोकनाथमध्ये देवत्वाची क्षमता पाहिली आणि त्यांना आपला शिष्य म्हणून घेण्यास तत्परतेने सहमती दर्शविली. लोकनाथने आपल्या पालकांना सोडले आणि काही काळानंतर भगवान गांगुली यांच्याकडे आध्यात्मिक प्रशिक्षण सुरू केले. त्यांच्या आध्यात्मिक मोहिमेवर त्यांच्यासोबत त्यांचा मित्र बेनिमाधवही होता.[३] +बाबा लोकनाथ यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याच्या चमत्कारिक शक्ती आणि जादुई क्षमतांबद्दल अनेक लोककथा अस्तित्त्वात आहेत. ते वयाच्या १६० वर्षांपर्यंत जिवंत होते असे म्हटले जाते आणि मानवी दीर्घायुष्य मिथकातील उदाहरणांपैकी हे एक उदाहरण आहे. भव्य हिमालयातील अनेक दशकांच्या साधनेने त्यांना कोणत्याही उबदार कपड्यांशिवाय अत्यंत थंड तापमान सहन करण्याची क्षमता दिली होती. नंतरच्या वर्षांत, त्यांनी निद्रेवर विजय मिळवला असे सांगितले जाते. तसेच ते डोळ्यांची उघडझाप देखील करत नसत. त्याने कधीही कोणाला नकार दिला नाही म्हणून त्याला विश ट्री म्हणूनही ओळखले जात असे.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10913.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8121480d1ac30f84336ee34eb79784454175fb4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10913.txt @@ -0,0 +1,3 @@ +लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे. हडप्पा संस्कृतीत मातीची शिल्पे,देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत.आजही बंगाल,बिहार,गुजरात, महाराष्ट्र,राजस्थान अशा अनेक राज्यांत मातीच्या गणेशाच्या,गौरींच्या मूर्ती तयार केल्या जातात.मातीची खेळणी आणि बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती.पूर्वजांच्या स्मरणार्थ उभे केलेले लाकडी खांब आणि वीरगळ यांवर शिल्पे कोरली गेलेली पहावयास मिळतात.अशा रितीने धार्मिक कारणांतून व मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरितून लोकशिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासही झाला. +[१] +[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10924.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa6eda0b15be3b84fa3a4ce4725e385059bda069 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10924.txt @@ -0,0 +1,2 @@ +सहावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन ६ आणि ७ जून २०१० या दिवशी उमरी(जिल्हा नांदेड) या गावी झाले. कविवर्य इंद्रजित भालेराव संमेलनाध्यक्ष होते. संमेलनात जिल्ह्यातील भजनीमंडळींची भजन स्पर्धा, ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, परिसंवाद, कथाकथन आणि ‘लोकसंवाद पुरस्कारां’चे वितरण होऊन नंतर कविसंमेलन झाले. +आधीची संमेलने : diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10954.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8068d997a73d885e0af1a35b505a5bc136b2eb9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_10954.txt @@ -0,0 +1 @@ +लोकेश बाम (?:नेपाळ - हयात) हा  नेपाळच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11003.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e320b0a2f7bdfc24b1f79ff2662b1b9682779a66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11003.txt @@ -0,0 +1 @@ +लोढा किंवा मॅक्रोटेक डेव्हलपर्स (पूर्वीचे नाव : लोढा डेव्हलपर्स) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय स्थावर मालमत्ता कंपनी आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. [२] कंपनीची स्थापना १९८० मध्ये मंगल प्रभात लोढा यांनी केली होती. [३] मुंबई, ठाणे, हैदराबाद, पुणे आणि लंडन येथे त्यांनी निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्या आहेत . लोढा अल्टामाउंट, द वर्ल्ड टॉवर्स, लोढा बेलिसिमो, ट्रम्प टॉवर मुंबई आणि लोढा पार्क हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहेत. [४] [३] [५] मुंबईजवळील पालवा ही एकात्मिक स्मार्ट सिटी विकसित करण्याचे श्रेयही कंपनीला जाते. [६] [७] १९ एप्रिल २०२१ रोजी कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर म्हणून सूचीबद्ध झाली. [८] [९] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11011.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28592e9f20b0ff7e2e5fe1459b069a4e843d0159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11011.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोढारे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11034.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9ad233410731b2386f54a5fa27ff44ed86bc4e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11034.txt @@ -0,0 +1,15 @@ +लोणार (बुलढाणा) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. + +लोणार +सिंदखेड राजा +सोनाटी +वाशीम +औंढा नागनाथ +लोणी सखाराम महाराज +मेहकर +नर्सी +येलदरी +माहूर +शेगाव +LONAR लोणार विषयी थोडे +रिसोड पासून साधारणपणे ३५ मैलावर मेहकर तालुक्यातील लोणार हे प्रसिद्ध गांव आहे. तहसील व मुख्यालयाचा बेरार प्रांतातील सर्वात जुन्या वसाहतींमध्ये समावेश होतो. ह्या भागातील परंपरेचा संबंध हिंदूंच्या त्रेता युगाशी जोडला जातो. स्कंध पुराणातील लवणासुराची गोष्ट असे सुचविते की तो राक्षस याच परिसरात राहून आजूबाजूच्या परिसरावर राज्य करीत असे. प्रत्यक्ष देवांशी सुद्धा दोन हात करण्याची त्याची तयारी होती. त्याचे मनसुबे लक्षात घेऊन देवांनी त्याचा नायनाट करण्याची विष्णूस विनवणी केली. विष्णूने दैत्यसुदनेचे रूप धारण कले व त्याच्या दोन बहिणींच्या आपल्या सौंदर्याने वश करून त्यांचेच साहाय्याने त्याचे स्थान शोधून काढले. अंगठ्याच्या स्पर्शाने विष्णूने त्या राक्षसाला जमिनीतून शोधून काढले. नंतर झालेल्या संघर्षातच त्याच्या राहत्या जागेतच विष्णूने त्याला त्याचे घर असलेल्या खड्ड्यातच पुरून टाकले. गावातील सरोवराच त्या राक्षसाची गुहा होती आणि दातेफळ या आग्नेयेकडे साधारणपणे ३६ मैलावर असणाऱ्या खेड्यापाशी असणारी शंकूसारखी टेकडी म्हणजे त्या गुहेचे टोक. हे टोक विष्णूने आपल्या पायाच्या अंगठ्याने उध्वस्त केले अशी मान्यता आहे. तीनही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेल्या त्या सरोवरात आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम प्रतिबिंब दिसत असते. पाणी म्हणजे त्या राक्षसाचे रक्त व त्यातील मीठ (पाणी खारे आहे) म्हणजे त्याचे सडलेले मांस अशी मान्यता आहे. मात्र "लोणार महात्म" काही वेगळेच सांगते. ज्या सात ऋषींनी अठरा स्त्रियांशी विवाह करून देव व दैत्यांना जन्म दिला त्याचेपैकी एक असणाऱ्या काश्यप ऋषीच्या पत्नींपैकी एका पत्नीने जन्म दिलेला पाहिला राक्षस पुत्र म्हणजे लवणासुरा होय. तो पाहिला दैत्य होता. सध्याच्या लोणारच्या जागी असण्याऱ्या एका पर्वतावर लवणासुराने तप करून महादेवाला प्रसन्न केले. तपस्येने प्रसन्न झालेल्या महादेवाने लवणासुरा समोर प्रगट होऊन त्याचा इच्छीत वर मागण्यास सांगितले. जेव्हा लवणासुराने अमरत्वाचा वर शंकराकडे मागितला त्यावेळी तेहतीस कोटी देवांनी एका सुरात अशी वाणी केली की पाच वर्षाच्या एका बालकाकडून लवणासुराचा वध होईल. यानंतर शंकराने हिमालयात प्रस्थान केले व लवणासुराने तीनही लोक जिंकून घेऊन स्वतः इंद्राच्या सिंहासनावरून राज्य करू लागला. सरोवराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीलाच एक मोठा बारमाही झरा (किंवा धार)आहे. एका आख्यायिकेनुसार एका ऋषीने बनारसला गंगते एक काडी सोडून लोणारकडे प्रस्थान केले व वेळेत पोहचून लोणारच्या धारेतून ती काडी बाहेर पाडताना दाखवले. ही धार चहू बाजूने वेगवेगळ्या हेमाडपंथी देवळांनी वेढलेली असून. झऱ्याचे पाणी एका गोमुखातून त्याखाली असणाऱ्या एका कुंडात पडते. त्या कुंडात स्नान करण्यासाठी अनेक लोक येत असतात. सरोवरा भोवती अनेक देवळे आहेत व त्यातील बहुतेक अत्यंत पडक्या अवस्थेत आहेत.धारेच्या पूर्वेकडे मंदिराच्या समूहात एक नरसिंहाचे मंदिर आहे. या हेमाडपंथी मंदिराच्या भिंती व दारांवर मनुष्यांच्या व हत्तींच्या प्रतिमा कोरल्या आहेत. नरसिंहाचे मदिरा शेजारीच गणेशाचे सुद्धा एक मंदिर आहे. तेथे रेणुका मातेचे सुद्धा एक मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11056.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..530e59d9419ae9238d965430fe907e5fedd2f09c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11056.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोणाळा हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गाव आहे. +या गावाची इ.स. २०११च्या जनगणनेनुसार -- कुटुंब असून लोकसंख्या -- आहे. पैकी पुरूष लोकसंख्या -- तर स्त्रीयांची संख्या -- इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या -- असून ते एकूण लोकसंख्येच्या -- % आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या -- (---%) असून त्यात --- पुरूष व -- स्त्रिया आहेत तर अनुसूचित जमातीचे—लोक (--+%) असून त्यात --- पुरूष व --- स्त्रिया आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11064.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e15379cc45d8073494c0339428c7956513357bb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11064.txt @@ -0,0 +1 @@ +लोणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11129.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f791228160e34ccaa5749623f7b50acf1661ae0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11129.txt @@ -0,0 +1 @@ +लोणावळा हे पुणे जिल्ह्याच्या लोणावळा ह्या लोकप्रिय पर्यटनस्थळामधील रेल्वे स्थानक आहे. लोणावळा मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील एक प्रमुख स्थानक व पुणे उपनगरी रेल्वेवरील शेवटचे स्थानक असून पुणे उपनगरी सेवा येथे संपते. लोणावळ्यामध्ये येथून जाणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे.येथे रोज गरमागरम भेळ मिळते diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1113.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9b5612601f4d3207b531af55905fbefcbe663f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1113.txt @@ -0,0 +1,29 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +रशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रुबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली. +रशिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +इ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली. +पीटर द ग्रेटची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले. +कॅथेरिन दुसरी किंवा "महान कॅथेरिन" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. +रशियन मातृभाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे. +१९९१ सालापर्यंत रशिया सोव्हिएत संघाचा एक व सर्वात मोठा घटक देश होता. +सोव्हिएत संघ दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढला. +रशिया हा जगातील क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थळे व ४० राष्ट्रीय उद्याने आहेत. +युरोप व आशियामधील एकूण १४ देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. +रशिया देशाचे एकूण ८३ राजकीय विभाग आहेत. +प्रत्येक विभाग खालीलपैकी एका गटात मोडतो. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग + +रशियाच्या राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना मोफत शिक्षण मिळते. +घटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो. +रशिया आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे. रशियाचा दरडोई उत्पन्नात जगात १० वा क्रमांक लागतो. +२००५ साली रशियातील १२,३७,२९४ चौ.किमी. जमीन लागवडीखाली होती. केवळ भारत, चीन व अमेरिकेत यापेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे. +प्रसारमाध्यमे रशियाला ऊर्जा महासत्ता म्हणतात. रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायू सापडतो. +रशियातील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी.चे रेल्वेमार्ग आहेत. +२००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी. रस्ते पक्के होते. +सेंट पीटर्सबर्ग, व्लादिवॉस्तोक, पेट्रोपाव्हलोव्स्क-कामचाटका, मुर्मन्स्क, कालिनिनग्राड, अर्खांगेल्स्क, मखाच्काला, नोव्होरोस्सिय्स्क, ॲंस्ट्राखान, रोस्टोव्ह-ऑन-डॉन ही रशियातील प्रमुख बंदरे आहेत. +रशियात १२१६ विमानतळ आहेत. यातील मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग हे सर्वांत व्यस्त विमानतळ आहेत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11131.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3efed3213a2bb00d0a6fb9676e8b34c167ec3c2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11131.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोन्वाबो लेनॉक्स त्सोत्सोबे (७ मार्च, १९८४ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डॉल्फिन्स क्रिकेट संघाकडून देशांतर्गत स्पर्धांतून भाग घेतो. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11138.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4596b9119a3033388c9222258542e37fa4be1b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11138.txt @@ -0,0 +1 @@ +लोपामुद्रा पुराणकालीन अगस्ती ऋषींची पत्नी. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11172.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..187fe90296bb3e946590728ed199a2d4e215b1bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11172.txt @@ -0,0 +1 @@ +लोरेन हिल (२४ ऑक्टोबर, १९४६:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९७८ दरम्यान ७ महिला कसोटी आणि ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11185.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e73f08b3c65774559dad8c3e2d521467486d471d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11185.txt @@ -0,0 +1,22 @@ + +लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१] +लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे. +लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. +इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. +इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. +पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा : "शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली." नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले. +गडावर चढतांना सलग चार प्रवेशद्वारांमधून आणि सर्पाकार मार्गावरून जावे लागते. +१. गणेश दरवाजाः- ह्याच्याच डाव्या – उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.[ संदर्भ हवा ] +२. नारायण दरवाजाः- हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. येथे एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येई. +३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात प्राचीन दरवाजा आहे. +४. महादरवाजाः- हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले. महादरवाज्यातून आत शिरताच एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनविण्याची घाणी आहे. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफ काही हौशी दुर्गप्रेमींनी सिंमेटच्या चौथऱ्यात बसवली आहे. अशीच एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोठीच्या समोर पडलेली आहे. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी लागते. या कोठीत राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आहे. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. हे तळे सोळाकोनी आहे. मोठा तळ्याच्या पुढे विंचूकड्याकडे जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यांस विंचूकाटा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा. गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत. +लोहगडावरच्या इमारती पडलेल्या आहेत. १०० लोक झोपू शकतील एवढी एक गुहासुद्धा गडावर आहे. लोहगडाचे उत्तरेकडचे टोक निमुळते होत गेले आहे. विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे. +लोहगडाचा उपदुर्ग असलेल्या विसापूरवर मोठी सपाटी आहे. तशीच मोठी दगडी तटबंदी आहे. प्राचीन शिलालेखही आहेत. डोंगराच्या पोटात भाज्याची लेणी आहेत. ती इसवी सनापूर्वी कोरलेली आहेत. +लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गांवर पहावयास मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार वाट सुरू होते. एकदा का कोणी या वाटेवर पाय टाकला की मग तो माणूस वर येईस्तो पहारेकऱ्यांच्या नजरेआड जात नाही. तो व्यवस्थित हेरला जातो. वाटेवर वेगवेगळे बुरूज आहेत. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा जुना आहे. इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाज्यांच्या मधील भागात जकीरा करण्याची भुयारे आहेत. +लोहगडाचा हा द्वारसमूह आगळावेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरजावरून हा सर्व मार्ग न्याहाळता येतो. कड्याच्या टोकावरचे हे बांधकाम खूप सुंदर आहे. +विंचू कडा:- विंचू च्या नांग्या सारखी दिसणारी ही कडा अती लांब आहे म्हणून यास विंचू कडा असे संबोधले जाते +लोहगडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. +१) पुण्यावरून अथवा मुंबईवरून येतांना लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट पकडावी. वाट मोठी आणि प्रशस्त आहे.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचतो. खिंडीच्या अलीकडेच एक गाव आहे त्याचे नाव लोहगडवाडी. खिंडीतून उजवीकडे वळले म्हणजे लोहगडास आणि डावीकडे वळले म्हणजे माणूस विसापूर किल्ल्यावर पोहचतो. या मार्गे लोहगडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लागतात. +२) लोणावळ्याहून दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. लोणावळा-भांगरवाडी-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर डावीकडे एक रस्ता लागतो तेथून ३ ते ४ किलोमीटरवर लोहगडवाडी आहे. उभा चढ आणि अतिशय धोकादायक वळणे आहेत. साधारण अर्धा तासाचा प्रवास आहे. मात्र येथे एस.टी. महामंडळाची सोय नाही. स्वतःचे वाहन असल्यास उत्तम अथवा लोणवळ्यातून ट्रॅक्सने जाता येते मात्र ट्रॅक्सभाडे १००० रु. आहे. +३) काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. पुणे-पौड-कोळवण-तिकोना पेठ-दुधिवरे खिंड-लोहगडवाडी. तेथून अर्ध्या तासात लोहगड चढता येतो. वाटेत हडशीचा सत्यसाई आश्रम, प्रतिपंढरपूर हे देऊळ आणि पवना धरण बघता येते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11189.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eac38b4882ac885b336cd2d6e93427be27335ce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11189.txt @@ -0,0 +1 @@ +लोहगडमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11192.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68e2eac9b0ce30e7ecbc83029c6c216beafa927a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11192.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळ असलेले एक गाव आहे. येथे वायुसेनेचा तळ व नागरी विमानतळ आहे. +हे गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11196.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..565593b9bf6fbe12342b24cfacc7ad3295ec7c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11196.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11215.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cdbecc22560f5ad952250e521a0e255b5f74f3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11215.txt @@ -0,0 +1,3 @@ +लोहा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11217.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b40a608bc58870b450ec3c8e98c841b0ae3053d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11217.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोहा विधानसभा मतदारसंघ - ८८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, लोहा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या १. लोहा तालुक्यातील मालाकोळी, कलांबर, कापसी बुद्रुक, लोहा ही महसूल मंडळे आणि लोहा नगरपालिका, २. कंधार तालुक्यातील उस्मान नगर, बारुळ, कंधार ही महसूल मंडळे आणि कंधार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. लोहा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर दगडुजी शिंदे हे लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11286.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2544cdf52f93df99038d726d71fcc304d7040682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11286.txt @@ -0,0 +1,36 @@ +२६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11297.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c186757eac7bf350c21128f8f32f206a57f661b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11297.txt @@ -0,0 +1,2 @@ +ल्युडमिला दिमित्रिएव्हना सॅमसोनोवा (११ नोव्हेंबर, १९९८:ओलेनेगोर्स्क, मुर्मान्स्क ओब्लास्त, रशिया - ) ही रशियाची टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते. +साचा:DEFAUTSORT:सॅम्सोनोव्हा, ल्युडमिला diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11310.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c6fb19cebcd0322b07056693c1c06851e0a8cab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11310.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लुसी साफारोव्हा (चेक: Lucie Šafářová; जन्मः ४ फेब्रुवारी १९८७, ब्रनो, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००२ साली व्यावसायिक बनलेल्या साफारोव्हाने आजवर ६ एकेरी व ६ दुहेरी विजेतेपदे जिंकली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11332.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2316d7cb5c952d4a8dda3fb7a66cbb6310fb2e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11332.txt @@ -0,0 +1,2 @@ +ळ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ळ् हा ३४ व्यंजनांपैकी एक व्यंजन आहे. ळ् हा एकमेव 'स्वतंत्र वर्ण' (स्वतंत्र व्यंजन) आहे कारण याला इतर कोणत्याही भाषेकडून घेतलेले नाही. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11346.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0612b0f6065a959e3fabbb51c3c9c14fe4605c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11346.txt @@ -0,0 +1 @@ +वंग गीता हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11374.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f5af7449efc78e539e0efc4de593afd4d7ef02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11374.txt @@ -0,0 +1,2 @@ +वंडर वुमन (Wonder Woman) ही अमेरिकन कॉमिक बुक सुपरहिरोईन आहे जी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि लेखक विल्यम मौल्टन मार्स्टन यांनी तयार केली आहे.[१] +वंडर वुमन डीसी कॉमिक्सने प्रकाशित केले आहे. ती जस्टिस लीगची संस्थापक सदस्य आहे. २१ ऑक्टोबर १९४१ रोजी प्रकाशित झालेल्या ऑल स्टार कॉमिक्स #८ मध्ये हे पात्र प्रथम दिसले.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11403.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70da3052942cda23f847f358080aec44991835b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11403.txt @@ -0,0 +1,21 @@ +वंदे मातरम् (अर्थ: आई, मी तुला नमन करतो) [१] ही १८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी उच्च संस्कृतमय बंगाली भाषेत लिहिलेली एक कविता आहे. त्यांनी ही कविता त्यांच्या १८८२ च्या आनंदमठ या बंगाली कादंबरीत समाविष्ट केली होती. [२] [३] ही कविता सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायली होती. [४] [५] ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटिश राजवट संपण्यापूर्वी काँग्रेस कार्यकारिणीने ऑक्टोबर १९३७ मध्ये या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. [६] [७] +हे मातृभूमीचे स्तोत्र आनंदमठ या कादंबरीमध्ये बंगाली लिपीत लिहिले आहेत. [८] वंदे मातरम या शीर्षकाचा अर्थ "मातृभूमी मातेची मी स्तुती करतो" असा आहे. [५] [९] गाण्याच्या नंतरच्या श्लोकांमधील "माता देवी" चे वर्णन लोकांची मातृभूमी असे केले आहे – बंगमाता[१०] [११] [१२] [१३] आणि भारत माता [१४] [१५]; परंतु मजकुरात याचा स्पष्ट उल्लेख नाही. +१८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. [१६] १९०५ पासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हे लोकप्रिय मार्चिंग गाणे बनले. [५] आध्यात्मिक भारतीय राष्ट्रवादी आणि तत्वज्ञानी श्री अरबिंदो यांनी या गीताचा उल्लेख " बंगालचे राष्ट्रगीत" म्हणून केला. [१७] या गाण्यावर आणि कादंबरीवर वसाहतवादी सरकारने बंदी घातली होती, परंतु कामगार आणि सामान्य जनता यांनी ही बंदी झुगारून दिली होती ( अनेकांना सार्वजनिक ठिकाणी हे गीत गाण्यासाठी वारंवार तुरुंगात टाकण्यात आले होते); १९४७ मध्ये देशाला वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने या गीतावरची बंदी हटवली. [१८] [१९] +२४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने "वंदे मातरम" हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले. याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, " जन गण मन " या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे." [२०] तथापि, भारतीय राज्यघटनेत "राष्ट्रीय गीता"चा उल्लेख नाही. [२१] [२२] +या गाण्याचे पहिले दोन श्लोक हे आई आणि मातृभूमीचा अमूर्त संदर्भ आहेत, ते कोणत्याही हिंदू देवतेचा नावाने उल्लेख करत नाहीत. परंतु नंतरच्या श्लोकांमध्ये दुर्गासारख्या देवींचा उल्लेख आहे. [२३] [२४] या गाण्याच्या सादरीकरणासाठी परिस्थितीनुसार ६५ सेकंद अवधीचा तपशील आहे; परंतु "जन गण मन" या राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद हा कालावधी निश्चित आहे. [२५] + +भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिंंग, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किवा छोट्या समूहापर्यंत मर्यादित होती. अठराशे सत्तरच्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे १८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात वंदे मातरम् या गीताचा जन्म झाला. +कोलकाता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिमचंद्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते. १८५७ साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन' हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांचे हे राष्ट्रगीत भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंकिमचंद्र खूप संतप्त झाले. सन् १८७६चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिमचंद्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे वंदे मातरम् हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ' ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.[४] +‘आनंदमठ' या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले व ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे वंदे मातरम् हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले आणि या गीताला खूप लोकप्रियता मिळाली. [२६][२७]१८९६ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गाऊन संपूर्ण अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. पुढे १९०१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात रवीन्द्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग(वंग भंग चळवळ) या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत प्रेरणादायी ठरले. हिदू-मुस्लिम सर्वांनी गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. +१९०४ मध्ये मादाम कामा यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. वर हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले काढली असून, खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर वंदे मातरम् असे लिहिले. वंदेमातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीज मंत्र होता. मादाम कामा यांनी याला नियोजित राष्ट्रीय ध्वजाच्या मध्य भागात ठळकपणे स्थान दिले. १९०७ मध्ये त्यांनी वंदे मातरम् लिहिलेला हा ध्वज बर्लिन येथे फडकविला. +वंदे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वंदे मातरम्.' हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला. +१९१५ पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक वंदे मातरम् गायन होऊ लागले. त्यावेळी वंदे मातरम् इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच वंदे मातरम्‌चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व वंदे मातरमचा जयघोष करत फासावर गेले. स्वातंत्र्य आंदोलनात वंदे मातरम् हा अतिशय लोकप्रिय असा जयघोष होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय' आणि ‘वंदेमातरम्' हे जयघोष असायचे. +१९३७ मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की वंदे मातमच्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही. परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गेच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरम् गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला. परंतु १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त ‘जन गण मन' या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. वंदे मातरम्‌ची अवहेलना करणारी ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर वंदेमातरम् याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली.अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी २४ जानेवारी १९५०ला घटना समितीत हा ठराव मान्य करवून घेतला. +अशा प्रकारे वंदे मातरम्‌ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला.[२८] ७ सप्टेंबर १९८१ला या राष्ट्रगीताची शताब्दी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. ७ सप्टेंबर २००६ मध्ये या राष्ट्रगीताला १२५ वर्षे झाल्याबद्दल या गीताच्या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचे समारंभ झाले.२२ ऑगस्ट २००६ रोजी युपीए सरकारने संसदेत घोषणा केली की शाळांमध्ये७ सप्टेंबर रोजी वंदे मातरम् हे राष्ट्रगीत गाणे ऐच्छिक राहील. भारतीय जनता पार्टीने शाळांमधून हे राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य केले पाहिजे, अशी जोरकस मागणी केली. परंतु युपीए सरकारने ही मागणी मान्य केली नाही. या दिवशी देशभरातील शाळांमध्ये हे राष्ट्रगीत अतिशय उत्साहाने गायिले गेले आणि अनेक मुस्लिम संस्थांनी याला समर्थन दिले. +‘जन गण मन' या राष्ट्रगीताची एकच धून असून, त्याप्रमाणेच या राष्ट्रगीताचे गायन होत असते. परंतु वंदेमातरम्च्या अनेक धून प्रचलित आहेत. सर्वप्रथम १८८२ मध्ये आनंदमठ या कादंबरीत वंदे मातरम् या गीताचा समावेश केल्यावर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्या काळातील बंगाली नाट्य क्षेत्रातील लोकप्रिय संगीतकार जदुनाथ भट्टाचार्य यांच्याकडून वंदे मातरम्‌ची चाल बसवून घेतली. ही चाल अनेक वर्षे प्रचलित होती. विसाव्या शतकामध्ये या गीताच्या ज्या चाली प्रचलित झाल्या, त्यापैकी अनेक चाली भारतीय संगीताच्या रागांवर लावल्या गेल्या. काही चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चालींवर हे गीत चित्रित केले गेले. यापैकी ‘आनंद मठ’, ‘लीडर' आणि ‘अमर आशा' या चित्रपटांच्या चाली लोकप्रिय झाल्या. आनंदमठ या चित्रपटात वंदे मातरम् हे गीत लता मंगेशकर यांनी एका प्रसंगात गायिले आहे. दुस-या एका प्रसंगात हेमंतकुमार यांनी हे गीत गायिले आहे. लोकप्रिय संगीतज्ञ रविशंकर यांनी आकाशवाणीकरिता या गीताची जी चाल लावून दिली, ती पण खूप लोकप्रिय झाली. १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी लोकप्रिय संगीतकार ए. आर्. रहमान यांनी ‘वंदे मातरम्' हे शीर्षक असलेला गीत संग्रह प्रकाशित केला. तो लोकांना खूप आवडला. २०१८ मधे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कल्याणी बोंद्रे यांनी ‘वंदे मातरम्' या गीताला नवीन चालीत बांधून हे गीत रसिकांसमोर आणले त्याला देखील रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, २००२ मध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने जगातील ७००० गीते निवडून सर्वात लोकप्रिय अशा पहिल्या १० गीतांकरिता एक सर्वेक्षण केले. त्यात ए.आर. रहमानच्या वंदे मातरम‌ला जगात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान लाभले. रविशंकर व ए.आर. रहमान यांनी बनवलेल्या चाली भारतीय संगीताच्या देस या रागावर आधारित आहेत. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत आजही लोकप्रिय आहे. +"साप्ताहिक विवेक‘तर्फे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या १७५व्या जयंती निमित्ताने "वंदे मातरम्‌‘ या द्विखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पु.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते १६ डिसेंबर २०१४ रोजी झाले. या ग्रंथात वंदे मातरम्‌चा इतिहास, त्याविषयी छापून आलेले लेख या सर्वांचे संकलन मिलिंद सबनीस यांनी केले आहे. डॉ. आनंद हर्डीकर हे "समग्र वंदे मातरम्‌‘ या प्रकल्पाचे संपादक सल्लागार होते. + +गीतकार: बंकिमचंद्र चॅटर्जी +रचना वर्ष: इ.स. १८७६ +प्रकाशन वर्ष: इ.स. १८८२ +वन्दे मातरम्वन्दे मातरम्सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्सस्यश्यामलाम् मातरम्।शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्सुखदाम् वरदाम् मातरम्‌ ॥ १ ॥वन्दे मातरम्‌ ।कोटि - कोटि - कण्ठ कल - कल - निनाद - कराले,कोटि - कोटि - भुजैर्धृत - खरकरवाले,अबला केन मा एत बले।बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्रिपुदलवारिणीम् मातरम्‌ ॥ २ ॥वन्दे मातरम्‌ ।तुमि विद्या, तुमि धर्मतुमि हृदि, तुमि मर्मत्वं ही प्राणाः शरीरेबाहुते तुमि मा शक्ति,हृदये तुमि मा भक्ति,तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे ॥ ३ ॥मातरम् वन्दे मातरम्‌ ।त्वम् ही दुर्गा दशप्रहरणधारिणीकमला कमलदलविहारिणीवाणी विद्यादायिनी,नमामि त्वाम् नमामि कमलाम्अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम्‌ ॥ ४ ॥वन्दे मातरम्‌ ।श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्धरणीम् भरणीम् मातरम्‌ ॥ ५ ॥वन्दे मातरम्‌ ।-बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चटर्जी)==='आनंदमठ' लिहिण्यापूर्वी पाच वर्षे, कार्तिक शु. ९, १७ नोव्हेंबर १८७५ रोजी बंकीमचंद्र चटर्जींनी लिहिलेले हे गीत जणू 'आनंदमठ' कादंबरीसाठीच लिहिले असावे इतके चपखल बसले आहे.===संदर्भ-"आनंदमठ - आक्षेप आणि खंडन"लेखक - मिलिंद प्रभाकर सबनीसप्रकाशक - जन्मदा प्रतिष्ठानप्रकाशन - २६ जानेवारी २००६आई तुला प्रणामआई तुला प्रणाम ॥ धृ ॥सुजल तू, सुफल तू, मलयानिलशीत तू ।हरीतशस्यावृत्त तू ॥चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी ।उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते ॥सुहासिनी, सुमधूर भाषिणी ।सुखदा, वरदायिनी ॥ १ ॥ आई, तुला प्रणामकोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू ।कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू ॥अबला कशी? महाशक्ती तू ।अतुलबलधारिणी ॥प्रणितो तुज तारिणी ।शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम ॥ २ ॥ आई, तुला प्रणामतू विद्या, तू धर्म ।तू हृदय, तू मर्म ॥तूच प्राण अन् कुडीही ।तूच मम बाहूशक्ती ॥तूची अंतरीची भक्ती ।तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी ॥तुला प्रणाम ।आई तुला प्रणाम ॥ ३ ॥ आई, तुला प्रणामतूची दुर्गा, दशप्रहरणधारिणी ।कमला, कमलदल विहारिणी ॥वाणी, विद्यादायिनी ।तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम ॥अमले, अतुले, सुजले, सुफले, आई ।आई तुला प्रणाम ॥श्यामले, सरले, सुस्मिते, भूषिते ।तूच घडवी, पोषी तू, आई ॥ ४ ॥ आई तुला प्रणाम===मराठी रूपांतर - श्री. नरेंद्र गोळे दिनांक - ८ ऑगस्ट २००६ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11423.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae1a5f2a0fc02ab783f8767cd3705e0e44860f46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11423.txt @@ -0,0 +1,3 @@ +वकील (इंग्रजी: Lawyer/ लॉयर) हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात. वकील हे विविध प्रकारचे असतात. ते कोणत्याही एका विषयात तज्ज्ञ असू शकतात. जसे, बिझनेस लॉयर, कमर्शियल लॉयर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर, कन्स्ट्रक्शन लॉयर, टॅक्स कन्सल्टंट, प्राॅपर्टी लॉयर इत्यादी. +भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला ॲडव्होकेट म्हणतात. इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात. +भारतामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला ॲडव्होकेट म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते. ॲडव्होकेट्स ॲक्ट, १९६१ मध्ये ॲडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी वेगळा शब्द वापरला जात नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11431.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77998c79eb5ea7335b30096b608075f6cf7c730b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11431.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिंगापूर प्रमाणवेळ तथा वक्तू पियावै सिंगापुरा (चिनी भाषा: 新加坡標準時間) ही सिंगापूरमध्ये वापरली जाणारी प्रमाणवेळ आहे. +ही वेळ यूटीसी+०८:०० ह्या वेळेला संलग्न आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11437.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97fe5973d736ea773a0002f2b85166f282ac1e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11437.txt @@ -0,0 +1,3 @@ +वखार म्हणजे उत्पादित वस्तू अथवा माल सुरक्षित ठिकाणी जास्त कालावधी साठी टिकून राहावी म्हणून वखारीचा उपयोग करतात . +तसेच वखारीला दुस्या भाषेत गोडाउन म्हणतात . त्याच्या उपयोग मोठ्या उद्योग धंद्यामध्ये होत असतो. +वस्तूला जेव्हा भाव मिळेल तेव्हा वस्तू बाजारात विकण्यासाठी व्यापारी काढतात . diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11485.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ce6081d9f67dbb62cae86464d3b8b0a284593c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11485.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाझरगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11507.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bad7a4f7141e6555fadcb91cc0b706ab43906b54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11507.txt @@ -0,0 +1,2 @@ +वटफळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11509.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6b20898cc2cd8164dc4b5d44ae4ee2b63477ef8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11509.txt @@ -0,0 +1,2 @@ +वटवटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11566.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..190e6c97df3d25b421b2c4f807f0b1830d8d4ba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11566.txt @@ -0,0 +1,8 @@ + वडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11580.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb64fbd5404b7b422bdf4376106ada2513c2c5af --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11580.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11611.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2931ca3d8f896a3f6445b4d2f13b9ad4856092fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11611.txt @@ -0,0 +1,13 @@ + +वडगाव (झांजे) हे [पुणे जिल्हा | पुणे]] जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील १८५.६७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०४ कुटुंबे व एकूण ४५१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Pune ५५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २२२ पुरुष आणि २२९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १४ असून अनुसूचित जमातीचे १९ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६६६ आहे.[१] +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा (Sonde mathana) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा आंबवणे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय विंझर ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय नसरापूर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (Pune) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र वेल्हे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही.[२] +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही. सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात दूरध्वनी उपलब्ध नाही. सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही. सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध नाही.सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही. सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही. सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात जन्म, मृत्यु, विवाह नोंदणी केंद्र उपलब्ध नाही. सर्वात जवळील जन्म, मृत्यु, विवाह नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१७ तासांचा वीजपुरवठा सर्व वापरासाठी उपलब्ध आहे. +वडगाव (झांजे) ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +वडगाव (झांजे) या गावी भाताचे उत्पादन होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1163.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98c8e0b8254daaddd816ea494dd5aec7795313e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1163.txt @@ -0,0 +1 @@ +रसायनोपचार किंवा किमोथेरपी हा कर्करोगाच्या उपचारांचा एक प्रकार आहे ज्यात प्रमाणित कर्करोगविरोधी औषधे वापरतात.[१] [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11644.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be7f8a06bbc2d66959012cec4190d5d5479d551d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11644.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडगावपिंगळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11653.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a68c5c0568d38c6bf3ca0ee13afef7149322ab74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11653.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11669.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..604724c00fa677130819b681a309352c62d7d02c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11669.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडतुंबी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11674.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d23aa76bbe0e5706ce729ba491212a88d48d32dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11674.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडदेबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11675.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2edbecf33dcc6c854aeb3c32f58f85f0672d8d2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11675.txt @@ -0,0 +1 @@ +वडध हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1168.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf6f2e2af59e3b25b8e7d1759408300ea95280e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1168.txt @@ -0,0 +1,6 @@ +रसिका जोशी (जन्म : मुंबई, १२ सप्टेंबर १९७२; - वांद्रे-मुंबई, ७ जुलै २०११)) ही मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेत्री होती. तिने मराठी नाटके, दूरचित्रवाणी मालिका व चित्रपटांखेरीज हिंदी दूरचित्रवाणी व चित्रपट माध्यमांतूनही अभिनय केला. दिग्दर्शक गिरीश जोशी यांची ती पत्‍नी होती. तिच्या अनेक विनोदी भूमिका गाजल्या. +महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळीतून या अभिनेत्रीचा उदय झाला. +रसिका जोशी हिच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील तिची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील तिच्या भूमिका स्मरणीय होत्या. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचे कथा आणि संवादलेखन तिने केले होते. +गायब, वास्तुशास्त्र, भूत अंकल, भुलभुलय्या, मालामाल वीकली, जॉनी गद्दार, बिल्लू बार्बर, खलबली या हिंदी भाषेतील चित्रपटांतूनही तिने अभिनय केला. गोपाल वर्माचा 'नॉट ए लव्ह स्टोरी' हा रसिकाचा अखेरचा चित्रपट होय. +अखेरची तीन वर्षे ती रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त होती. जुलै २०११मध्ये व्हाईट लिली आणि नाइट रायडर या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल आले होते[ संदर्भ हवा ]. वयाच्या ३९व्या वर्षी ७ जुलै २०११ रोजी वांद्रे, मुंबई येथे रुग्णालयात तिचा मृत्यू झाला[१]. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11728.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d457bc1a3416722e56b1385f0c46bbc8765a080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11728.txt @@ -0,0 +1 @@ +वडा हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. वडा हा पावा बरोबर पण आवडीने खातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1175.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9376a7f4b34821919e6c7d70e9161e3912572f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1175.txt @@ -0,0 +1 @@ +रसिहा रत्नलिंघम (१९४१:मलेशिया - हयात) हा  मलेशियाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९७९ आय.सी.सी. चषकात त्याने मलेशियाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11754.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a9d426127451e6c4aecc6125e4ba7eaf92ac687 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11754.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11772.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86a471b75a81b931aadaab7c496be91db8466fb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11772.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडाळीवाखरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11779.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0176fb21abe8ab6c73d8c752ff14469cb24b4906 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11779.txt @@ -0,0 +1,2 @@ +'वडिवेलू/वैगैपुयल(चाहत्यांनी ठेवलेले नाव)(तमिळ:வடிவேலு/வைகை புயல்)(जन्मः १०ऑक्टोबर १९६०,मदुरै,तमिळनाडू-हयात). हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. तमिळ चित्रपटातील एक प्रसिद्ध हास्यकलाकार/विनोदीनट. +वडिवेलूची संपूर्ण चित्रपट कारकीर्द. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11800.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9d8ec569c827da92c1e5d4ffae430a7bd06c175 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11800.txt @@ -0,0 +1,3 @@ +वडोदरा जंक्शन (गुजराती: વડોદરા રેલ્વે સ્ટેશન) हे गुजरात राज्यामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मुंबई-दिल्ली ह्या प्रमुख मार्गावर असलेल्या वडोदरा स्थानकामध्ये दररोज सुमारे १५० गाड्या थांबतात. +वडोदरा स्थानकाची निर्मिती महाराज सयाजीराव गायकवाड ह्यांच्या हुकुमावरून इ.स. १८६१ मध्ये बॉम्बे, बरोडा ॲन्ड सेंट्रल इंडिया रेल्वे ह्या कंपनीद्वारे करण्यात आली. +वडोदराहून मुंबईकडे रोज १४ प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. वडोदरा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस, मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, गुजरात संपर्क क्रांती एक्सप्रेस, गुजरात एक्सप्रेस, कर्णावती एक्सप्रेस, सौराष्ट्र एक्सप्रेस, कच्छ एक्सप्रेस, सूर्यनगरी एक्सप्रेस, सयाजीनगरी एक्सप्रेस इत्यादी अनेक प्रसिद्ध गाड्या वडोदराला मुंबईसोबत जोडतात. पुण्यासाठी वडोदरावरून अहिंसा एक्सप्रेस, पुणे−इंदूर एक्सप्रेस सुटतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11801.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..163593cd81c32feda8216cdaaffdff44a5c9a555 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11801.txt @@ -0,0 +1,2 @@ +वडोदरा गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ आहे. +२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेन्द्र मोदीने हा मतदारसंघ जिंकला diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11812.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97b427f2296feae6320334ddd13742626d5dc5f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11812.txt @@ -0,0 +1 @@ +वढवाण विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11815.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ec4b66d8f18d517ba6e738d3582ee9e2f5b0901 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11815.txt @@ -0,0 +1,2 @@ +वढु खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11827.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebae1ac47b979209b17340addc8d3d1ba282ab91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11827.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या नावाचा अंतर्भाव असलेले व या नावाने सुरू होणारे खालील लेख आहेत - diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11828.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53782f7d860f84f6d8baadbe13fa06709dd2aafb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11828.txt @@ -0,0 +1,6 @@ + +वणी तालुका, यवतमाळ (Wani/Wun) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भ भागातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. +[१] +या तालुक्यात दगडी कोळसा व चुनखडी या खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. वणी रेल्वे स्थानक यवतमाळ जिल्हातील एकमेव हे रेल्वे जंक्शन आहे. जुन्या वणी तालुक्यातील सुसरी, मार्डी आणि कवडशी येथे मध्य पाशनयुगीन अवजारे येथील प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळून आली अस ती त्यांच्या अश्म संग्रहालयात ठेवली आहेत,नुकतेच मे २०२४-मध्ये त्यांनी वणी जवळ मंदर ह्या गावाजवळ सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यांचे प्राचीन शहर आढळले असून त्यांची नाव[२]णी आढळली आहेत.शहरात विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते मंदिर रंगनाथस्वामी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे इथे शेषशय्येवर आडवे पहुडलेल्या भगवान विष्णूची मूर्ती आढळते, जी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, असे म्हटले जाते. वणी शहरात जैताई मंदिर आणि हनुमान मंदिर अशी दोन देवळेसुद्धा आहेत. +वणी शहराच्या प्रवेशद्वारावर ब्लॅक डायमंड सिटी (Black Diamond City) असे लिहिलेले आढळते. त्यावरून शहराची ओळख कोळसा उत्पादनामुळे आहे, असे कळते.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे प्रा राम शेवाळकर ह्यांचा जन्म झाला. लोकनायक बापूजी अणे यांचे सुद्धा जन्म स्थान वणी हेच होय. +कापूस हे येथील शेतीच्या मुख्य पिकांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11836.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53782f7d860f84f6d8baadbe13fa06709dd2aafb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11836.txt @@ -0,0 +1,6 @@ + +वणी तालुका, यवतमाळ (Wani/Wun) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या विदर्भ भागातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. +[१] +या तालुक्यात दगडी कोळसा व चुनखडी या खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. वणी रेल्वे स्थानक यवतमाळ जिल्हातील एकमेव हे रेल्वे जंक्शन आहे. जुन्या वणी तालुक्यातील सुसरी, मार्डी आणि कवडशी येथे मध्य पाशनयुगीन अवजारे येथील प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळून आली अस ती त्यांच्या अश्म संग्रहालयात ठेवली आहेत,नुकतेच मे २०२४-मध्ये त्यांनी वणी जवळ मंदर ह्या गावाजवळ सातवाहन आणि पश्चिम क्षत्रप राज्यांचे प्राचीन शहर आढळले असून त्यांची नाव[२]णी आढळली आहेत.शहरात विष्णूचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते मंदिर रंगनाथस्वामी मंदिर या नावाने ओळखले जाते. या मंदिराची विशेषता म्हणजे इथे शेषशय्येवर आडवे पहुडलेल्या भगवान विष्णूची मूर्ती आढळते, जी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, असे म्हटले जाते. वणी शहरात जैताई मंदिर आणि हनुमान मंदिर अशी दोन देवळेसुद्धा आहेत. +वणी शहराच्या प्रवेशद्वारावर ब्लॅक डायमंड सिटी (Black Diamond City) असे लिहिलेले आढळते. त्यावरून शहराची ओळख कोळसा उत्पादनामुळे आहे, असे कळते.अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे प्रा राम शेवाळकर ह्यांचा जन्म झाला. लोकनायक बापूजी अणे यांचे सुद्धा जन्म स्थान वणी हेच होय. +कापूस हे येथील शेतीच्या मुख्य पिकांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11858.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40751566015d767c604fc5b7d90a448be0c7190b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11858.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारत शासनाच्या २००६ साली मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्यानुसार स्थानिक समाज ज्या भूमीचा पूर्वापार वापर करत आलेले आहेत, यात राखीव व संरक्षित जंगल, अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांची भूमीही समाविष्ट असेल, अशा जमिनीवर लोकांना सामूहिक हक्क सुद्धा मिळतील.[१] +याखेरीज, वनाधिकार असलेल्या व्यक्ती, ग्रामसभा व इतर स्थानिक संस्थांना खालील अधिकार आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11905.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc476a0b5ca4e2ae93c782bfd7691cde80d9b404 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11905.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनराज चावडा हा चावडा घराण्यातील पहिला राजा होता. याने ७४६-७८० दरम्यान सध्याच्या गुजरात राज्यावर राज्य केले.[१] [२] +याने अणहिलवाड पाटण शहराची स्थापना केली व तेथे आपली राजधानी बसवली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11965.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9729a263d113a6c543374f8f876e3e0dcb3ff14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11965.txt @@ -0,0 +1,4 @@ +वर पाहिजे हा एक भाषेतील असलेला चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11981.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..741e4f5a0ff70ae9a53b7447b06eb2fb9cdef9a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11981.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरकुटेखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11985.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8314d551164865918868c0c32a709b1a63d3be4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11985.txt @@ -0,0 +1,18 @@ +वरखंडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने जाऊन दापचरी जकात नाक्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९५ कुटुंबे राहतात. एकूण १०४१ लोकसंख्येपैकी ५१३ पुरुष तर ५२८ महिला आहेत. गावाची साक्षरता ७९.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९०.१७ आहे तर स्त्री साक्षरता ६९.६५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ८२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ७.८८ टक्के आहे.आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +देहाणे, धामणगाव, कोमगाव, वणकस, दापचरी, खुबाळे, तोरणीपाडा, बेंडगाव, कळमदेवी, शिलोंदे, पाटीलपाडा ही जवळपासची गावे आहेत.हळदपाडा ग्रामपंचायतीमध्ये हाळपाडा, खुबाळे, आणि वरखंडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11991.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0777d483864bc95fd16183b2d12328c25183ebe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11991.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरखेडी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11994.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..483e8fbe637ea076ebdd829e0a09050b9043c26d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_11994.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरखेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12015.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe797e66d38a2fe94440bae99807828b1e33ecab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12015.txt @@ -0,0 +1,5 @@ +प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या.कणकीत हळद,तिखट,मीठ,ओवा(थोडा)टाकुन घट्ट भिजवुन घ्या.त्याचे गोळे घेउन पणतीच्या आकाराच्या वाट्या (फळे)करून घ्या.आकार द्यायचा नसल्यास शंकरपाळ्यांच्या आकारात चौकोनी तुकडे करून तेही वरणात सोडून तळले जातात. +शिजविलेल्या तुरीच्या डाळीस फोडणी देउन फोडणीचे पातळ वरण तयार करावयास ठेवा.त्यात चविसाठी चिंच,गुळ/साखर टाका. +कृती १) यात आता तयार केलेली फळे टाका. चांगले शिजु द्या. +कृती २) कणकीचे गोळे घेउन त्याच्या जाडसर पोळ्या लाटा,शंकरपाळयाच्या आकारात कापा .फोडणीचे पातळ वरणात चांगले शिजु द्या. +यास सजावट नाही.चिरलेली कोथिंबीर टाकुन खाण्यास द्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12029.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f9427c9f0400080b6fe616bef77841e879d7896 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12029.txt @@ -0,0 +1,2 @@ +वरनाळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1203.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8187f564d97b6d34a627e4ad85d41ba4df2e56e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1203.txt @@ -0,0 +1 @@ +रसेल वॉरेन (१० सप्टेंबर, १९७१:इंग्लंड - हयात) हे इंग्लंडचे क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12036.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5b38faa80fdfaa1b6a021deb291f434ed92f07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12036.txt @@ -0,0 +1 @@ +वरळी-नरिमन पॉईंट सागरी महामार्ग भारताच्या मुंबईशहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठीचा महामार्ग प्रकल्प आहे. हा महामार्ग वांद्रे-वरळी सागरी महामार्गापासून-सीलिंकपासून पुढे दक्षिणेकडे नरीमन पॉइंटपर्यंत जाईल. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12057.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe12422b694d22ab7c4ffd3036b8a1482f2b30b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12057.txt @@ -0,0 +1,39 @@ +वारवे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. +वरवे खुर्द हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील ६९४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५१४ कुटुंबे व एकूण २२३० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ११५६ पुरुष आणि १०७४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २९९ असून अनुसूचित जमातीचे ५२ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६८० आहे. [१] +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा , ३ शासकीय प्राथमिक शाळा व १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक, १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (नसरापुर) ६ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर), अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक (भोर) ११ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय ,व्यवस्थापन संस्था (केळवडे) ५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र ६ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ६ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र ६ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात तलाव/तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही.गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.गावात दूरध्वनी उपलब्ध आहे.गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील व्यापारी बँक,सहकारी बँक व एटीएम ६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +सर्वात जवळील रेशन दुकान ६ किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +वर्वे खु ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +वर्वे खु या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते : भात, नाचणी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12059.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6566ce9dcfca1cbc15b42ced940d0dbb43f8fc34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12059.txt @@ -0,0 +1,2 @@ + वरसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12075.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1078198ba68e6cd6e5ed9ae3b6e767e61573de9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12075.txt @@ -0,0 +1,79 @@ +वराह मिहिर (जन्म : उज्जैनजवळचे कपित्थ (कायथा) नामक गांव, इ.स. ४९९; मृत्यू इ.स. ५८७) हे एक प्राचीन ऋषी होते. ते इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकातले भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. ते चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. वराज मिहिरांनी पहिल्यांदा दाखवले की अयनांशाचे मोजमाप ५०.३२ सेकंद इतके आहे. +वराह मिहिरांचे वडील आदित्यदास सूर्य भगवानचे भक्त होते. त्यांनी मिहिरना ज्योतिष विद्या शिकवली. पाटण्याजवळच्या कुसुमपुर येथे गेल्यावरतरुण मिहिर महान खगोलज्ञ और गणितज्ञ आर्यभट्टांना भेटले. त्यांच्या ओळखीतीन वराह मिहिर यांना इतकी प्रेरणा मिळाली की त्यांनी ज्योतिष विद्या और खगोल ज्ञान हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवले.त्यावेळी उज्जैन विद्येचे केंद्र होते. गुप्त वंशाच्या राजवटीत तेथे कला, विज्ञान आणि संस्कृतीची अनेक उपकेंद्रे होती. वराह मिहिर उज्जैनला रहायला आले. येथे अनेक शहरा-गावांतून विद्वान एकत्र येत असत. काही काळाने सम्राट विक्रमादित्यांला(दुसऱ्या चंद्रगुप्तांला) वराह मिहिरांसंबंधी समजले आणि त्याने मिहिरांना आपल्या दरबारातील नवरत्नांमध्ये सामील करून घेतले. +वराह मिहिर यांनी ग्रीससारख्या दूरदूरच्या देशांतून प्रवास केला, व अखंड ज्ञानाची उपासना केली. +मिहिरांनी अनेक विषयांवर संशोधन करून लिहिले आहे. त्यांच्या विहिरीबद्दल व पाण्याच्या स्रोतांबद्दल जे लिहिले आहे त्यांतील हा काही भाग :- +सध्याच्या काळात पाण्याची किती भयंकर समस्या सोडविण्यासाठी अनेक जण बोअरचा किंवा विहीरीचा पर्याय आवलंबतात. पण ह्यातील प्रत्येक बोअरचा किंवा विहिरीचा प्रयोग भूगर्भातील जल साठयाचा अचूक अंदाज न आल्यामुळे यशस्वी होत नाही. +पण भूगर्भातील जल साठ्याचा अचूक अंदाज कसा घेयचा आणि विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यास तो खडक सुरूंग न लावता कसा फोडायचा ह्याविषयी वराहमिहीर ऋषींनी आपल्या बृहत्संहिता लिखित ग्रंथातील "उदकार्गल" अध्यायात सविस्तर वर्णन केलेले आहे. +वराहमिहीर ऋषींचा भूगर्भातील जल संशोधन सिद्धान्त एवढा जबरदस्त आहे की, ह्याचा प्रत्यक्षात अनुभव सन १९८१मध्ये उन्हाळ्यात आंध्रमध्ये चित्तूर जिल्ह्यात दुष्काळ पडला त्या वेळी दिसून आला. हाच सिद्धान्त वापरून तिरुपतीच्या श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठाने इस्रो आणि विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्या मदतीने एक जलसंशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत एकूण १५० विहिरी खोदल्या व प्रत्येक विहिरीला पाणी लागले. +वराहमिहिर ऋषी बृहत्संहिता मधील "उदकार्गल" अध्यायात जल संशोधन सिद्धान्ताबद्दल लिहताना म्हणतात.. +पुंसां यथाङ्गेषु शिरास्त्तयैव क्षितावपि प्रोन्नतनिम्नसंस्थाः। +अर्थात : ज्याप्रमाणे मानवी शरीरात असंख्य नाड्या असतात त्याचप्रमाणे भूगर्भामध्येसुद्धा अनेक प्रकारच्या कमी जास्त उंचीवर असंख्य नाड्या असतात. +एकेन वर्णेन रसेन चाम्भश्चयुतं नभस्तो वसुधाविशेषात्। +नानारसत्त्वं बहुवर्णतांच गतं परी यं क्षितितुल्यमेव।। +अर्थात : आकाशातून पडणार पावसाचं पाणी हे एकाच चवीचे असते. परंतु जमिनीच्या गुणधर्मानुसार ते वेगळ्या वेगळ्या चवीचे होते. त्याची परीक्षा जमिनीच्या प्रकारानुसार करणे गरजेचे असते. अर्थात ज्याप्रमाणे जमीन त्याप्रमाणे पाणी. +पुरहूतानलमयनिर्ऋतिवरुणपवनेन्दुशङ्करा देवाः। +विज्ञातव्याः क्रमशः प्राच्याद्यानां दिशां पतयः।।३।। +अर्थात : क्रमानुसार आठ दिशांचे आठ अधिपती आहेत. पूर्व-इंद्र, पश्‍चिम-वरुण, दक्षिण-यम, उत्तर-सोम,आग्नेय -अग्नी,नैर्ऋत्य-निर्मदती, वायव्य - वायू आणि ईशान्य-शिव. +दिक्पतिसंज्ञाश्च शिरा नवमी मध्ये महाशिरानाम्नी। +एताभ्योSन्याः शता शो विनसृता नामभिः प्रथिताः।।४।। +अर्थात : ह्या आठ दिशांच्या अधिपतींच्या नावाने आठ जलशिरा भूगर्भात असतात .आणि मध्यभागी एक जलशिरा असते तिला महाशीर म्हंटले जाते. तसेच ह्या शिरांपासून अनेक शेकडो जलशिरा निघतात ज्या आपापल्या नावाने प्रख्यात आहेत. +पातालादूर्ध्वशिरा शुभाश्चतुर्दिक्षु संस्थिता याश्च। +कोणदिगुत्था न शुभाः शिरानिमित्तान्यतो वक्ष्ये।।५।। +अर्थात : खालून वरच्या दिशेने वाहणारी जलशिरा ही सगळ्यात उत्कृष्ट असते. तसेच पूर्व, पश्चिम , दक्षिण आणि उत्तर दिशेला वाहणाऱ्या भूगर्भातील जलशिरा शुभ असतात. +भूगर्भात पाणी कुठे, कुठे सापडू शकते याचा विचार या जलशिरांवरून वराहमिहिर ऋषींनी केला आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर ज्या स्थानावर बांधले आहे त्याच्या भूपृष्ठाखाली खालून वरच्या दिशेला वाहणारी जलशिरा आहे. ज्या विहिरीला तळातून वर येणारे झरे आहेत, ती विहीर नेहमी जलाने समृद्ध व परिपूर्ण भरलेली असते. ती कधीही आटत नाही. +भूगर्भातील जलशिरा ओळखण्याचे ज्ञान :- +१.यदि वेतसोSम्बुरहिते देशे हस्तैस्त्रिभिस्ततः पश्चात्। +सार्धे पुरुषे तोयं वहति शिरा पश्चिमा तत्र।। +अर्थात : निर्जल आणि कोरड्या भागात वेताचे झाड किंवा बेट असेल तर त्या झाडापासून पश्चिम दिशेला तीन हात दूर आणि दीड पुरुष खोल पाणी असते. तिथून पश्चिम जलशिरा वाहत असते. +चिह्नमपि चार्ध पुरुषे मंडूकः पाण्डूरोSथ मृत्पीता। +पुटभेदकश्च तस्मिन् पाषाणो भवति तोपनधः।। +अर्थात : खोदत असताना साधारण सात-आठ हातांवर पांढरा बेडूक, पिवळी माती व कठीण दगडाचा पातळ थर लागतो, त्याखाली पाणी असते. +२. जम्ब्वाश्चोदगधस्तौस्त्रभिः शिराधो नरद्वये पूर्वा। +मृल्लोहगन्धिका पाण्डुराय पुरुषेSत्र मण्डूकः।। +अर्थात : निर्जल भागात जांभळाचे झाड असेल तर त्या झाडापासून उत्तर दिशेला तीन हाताच्या दुरीवर दोन पुरुष खोल पूर्व दिशेला तोंड असणारी जलशिरा असते. खोदताना लोखंडासारखा वास येणारी माती, त्याखाली पांढऱ्याशा रंगाची निस्तेज माती व बेडूक सापडतो. +जम्बूवृक्षस्य प्राग्वल्मीको यदि भवेत्समीपस्थः। +स्माद्दक्षिणपाशर्वे सलिलं पुरुषद्वये स्वादु।।९।। +अर्धपुरुषेच मत्स्यः परावतसन्निभश्च पाषाणः। +भद्भवति चात्र नीला दीर्घ कालं बहुच तोयम्।।१०।। +पश्चादुदुम्बरस्य त्रिभिरेव करैर्नद्वये सार्धे। +पुरुषे सितोSहिरश्माञ्जनोपमोSधः शिरा सुजला।।११।। +अर्थात : त्या जांभळाच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादे मोठे वारूळ असेल तर झाडापासून तीन हात लांबीवर दक्षिण दिशेला दोन पुरुष खोल गोड पाणी असत. खोदताना अर्धा पुरुष खोल गेल्यावर कबुतराच्या रंगाचा दगड किंवा निळसर रंगाची माती निदर्शनास आली तर त्याच जागी पाच पुरुष खोल गेल्यावर गोड्या पाण्याची अखंड वाहणारी जलशिरा सापडते अर्थात झरा सापडतो. तसेच निर्जल भागात औदुंबराच्या झाडापासून तीन हात दुरीवर पश्चिम दिशेला अडीच पुरुष खोल जलशिरा असते. इथे खोदताना एक पुरुष खोल गेल्यावर काजळासारख्या रंगाचा काळा खडक निदर्शनास आला तर त्याखाली खूप मोठी पाण्याची जलशिरा असते. +३. उदगर्जुनस्य दृश्यो वल्मीको यदि ततोSर्जुनाद्धस्तैः।। +त्रिभिरम्बु भवति पुरुषैस्त्रियभिरर्धसमन्वितैः पश्चात्।।१२।। +श्वेता गोधार्धनरे पुरुषे मृद्धूसरा ततः कृष्णा। +पीता सिता ससिकता ततो जलं निर्दिशेदमितम्।।१३।। +अर्थात : अर्जुनाच्या झाडापासून तीन हात दूरवर उत्तर दिशेला वारूळ असेल तर झाडापासून तीन हात दुरीवर पश्चिम दिशेला तीन पुरुष खोदल्यावर फिक्कट रंगाची माती, त्यानंतर काळजी माती,पिवळट रंगाची , रेती मिश्रित पांढरट रंगाची माती निदर्शनास येते. त्याखाली जलशिरा असते. +४. निर्गुण्डयां दक्षिणेन कथितकरैः। +पुरुषद्वये सपादे स्वादु जलं भवति चाशोष्यम्।।१४।। +अर्थात : निर्गुंडीच्या झाडापासून तीन हाथ दुरीवर दक्षिण दिशेला सव्वा दोन पुरुष खोदल्यावर कधीही न आटणारा पाण्याचा झरा सापडतो. +५. पूर्वेण यदि बदर्या वल्मीको दृश्यते जलं पश्चात्। +पुरुषैस्त्रिभिरोदेश्यं श्वेता गृहगोधिकार्धनरे।।१६।। +अर्थात : बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला वारूळ असेल तर झाडापासून तीन हात लांबीवर पश्चिम दिशेला तीन पुरुष खोल पाणी लागते. +६. बिल्वोदुम्बरयोगे विहाय हस्तत्रयं तु याम्पेन। +पुरुषैस्त्रिभिरम्बु भवेत् कृष्णोSर्धनरेच मण्डूकः।।१८।। +अर्थात : बेल आणि औदुंबराचे झाड जिथे एकत्र असेल तिथून तीन हात लांबीवर दक्षिण दिशेला तीन पुरुष खोल पाणी लागते आणि खोदताना अर्धा पुरुष खोल गेल्यावर काळ्या रंगाचा बेडूकसुद्धा सापडतो. +६. आसन्नो वल्मीको दक्षिणपार्श्वे विभीतकस्य यदि। +अध्यर्धे तस्य शिरा पुरुषे ज्ञेया दिशि प्राच्याम्।।२४।। +अर्थात : बेहड्याच्या झाडाजवळ पश्चिम दिशेला वारूळ असेल तर झाडापासून एक हात लांबीवर दीड पुरुष खोदल्यावर पाणी लागते. +तस्यैव पश्चिमायां दिशि वल्मीको यदा भवेद्धस्ते। +तत्रोदग्भवति शिरा चतुर्भिरर्धाधिकैः पुरुषैः।।२५।। +अर्थात : बेहड्याच्या झाडापासून पश्चिम दिशेला वारूळ असेल तर झाडापासून एक हात लांबीवर उत्तर दिशेला साडे चार पुरुष खोदल्यावर पाणी लागते. +............. +७. वृक्षस्येका शाखा यदि विनता भवति पाण्डुरा वा स्यात् । +विज्ञातव्यं शाखातले जलं त्रिपुरुषं खात्वा ॥५५॥ +अर्थात : ज्या झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात किंवा जमिनीकडे झुकलेल्या झाडांच्या फांद्यांची पान पिवळी पडलेली असतात त्या फाद्यांच्या बरोबर खाली तीन पुरुष खोदल्यावर पाणी लागते. +८. फलकुसुमविकारो यस्य तस्य पूर्वे शिरा त्रिभिहस्तैः। +भवति पुरुषश्चतुभिः पाषाणोऽधः क्षितिः पीता ।।५६।। +अर्थात : ज्या झाडांच्या फुलांना आणि फळांना रोग लागत असेल त्या झाडापासून तीन हात लांबीवर पूर्व दिशेला चार पुरुष खोदल्यावर पाणी लागते. +.......... +१. भेदं यदा नैति शिला तदानीं पालाशकाष्ठैः सह तिन्दुकानाम् । +प्रज्वालयित्वानलमग्निवर्णा सुधाम्बुसिक्ता प्रविदारमेति ।।११२।। +अर्थात : विहिरीचे खोदकाम करताना खडक लागल्यावर तो खडक फुटत नसेल तर त्यावर त्यावर तिंदुक (टेंभूर्णी) व पळस यांचे ओंडके तो खडक लाल होईपर्यंत जाळावे. नंतर त्या खडकावर चुनकळीचे पाणी ओतावे व नंतर खोदावे म्हणजे तो खडक फुटतो.ौ +२. तोयं शृतं मोक्षकभस्मना वा यत्सप्तकृत्वः परिषेचनं तत् । +कार्य शरक्षारयुतं शिलायाः प्रस्फोटनं वह्निवितापितायाः।।११३।। +अर्थात : मोखा झाडाच्या फांद्या जाळून, त्यांची राख वेत जाळून केलेल्या राखेत मिसळावी . हे मिश्रण पाण्यात खूप वेळ उकळावे आणि तापलेल्या खडकावर ते मिश्रण सात वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा, म्हणजे खडक फुटतो. +३. नम्बं पत्रं त्वक्च नालं तिलानां सापामार्ग तिन्दुकं स्याद्गुडूची। +गोमूत्रेण स्रावितः क्षार एषां षट्कृत्वोऽतस्तापितो भिद्यतेऽश्मा।।११५।। +अर्थात : लिंबाची पाने व साल, तिळाचे बुंधे, अपामार्ग (म्हणजे आघाडा), तिंदुक आणि अमृतवेल हे सर्व एकत्र जाळून राख करावी. गोमूत्रात त्याचे मिश्रण करावे. हे मिश्रण तापविलेल्या खडकावर सहा वेळा ओतावे. ओतण्याच्या प्रत्येक वेळी खडक तापवावा. +ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे पूर्वीच्या काळी भारतीय ऋषीमुनींचा भूगर्भातील जलसंशोधनाचा दृष्टिकोनसुद्धा किती महान होता. आज जर हे जलसंशोधन सिद्धान्त गरजू लोकांपर्यंत पोहचले आणि त्यांनी उपयोगात आणले तर भविष्यात निर्माण होणारी पाण्याची समस्या आणि त्यावर होणारा अफाट खर्च नक्कीच वाचू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विहीर खोदताना खडक लागल्यावर सध्या ते सुरूंग लावून फोडले जातात. पण ह्यामुळे होणारे दुष्परिणाम किती भयंकर असू शकतात ह्याचा विचार सध्याचा काळात केला जात नाही. ज्याप्रमाणे जलशिरा सांगितलेल्या आहेत त्यावरून एक अंदाज येऊ शकतो सुरूंगामुळे निर्माण होणाऱ्या हादऱ्याने त्यांची किती प्रमाणात दिशा बदलत असेल. त्यापेक्षा सुरूंग न लावता ह्यामध्ये सांगितलेल्या उपायोजना करून नक्कीच फायदा होऊ शकतो. +तसेच विहीर किंवा बोअर मारताना प्रत्येक वेळी त्याभागात अनुभवी जलसंशोधन करणारी व्यक्ती उपलब्ध आसू शकत नसेल तर ह्या सिद्धांताचा उपयोग करून योग्य ठिकाणी जलशिरा पकडून विहीर किंवा बोअर मारल्यास त्याचा नक्की भविष्यात उपयोग होऊ शकेल. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_121.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d799d80eed815cdce60ce016ec56bf2bb9dc723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_121.txt @@ -0,0 +1,7 @@ +रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बँकांचा सहभाग असतो. + +बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो. +ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते. +रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. +[२] +[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1217.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e6fee917ac01d9447d6bf8836062ac18b2c4655 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1217.txt @@ -0,0 +1,9 @@ +रस्त्यावरील वाहनांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. १) इंधनावर चालणारी वाहने २) इंधनरहित वाहने +या व्यतिरीक्त वाहनांचे अजून दोन प्रकार आहेत. १) प्रवासीवाहू वाहने, व २) मालवाहू वाहने असे प्रकार पाडता येतात. + +स्वातंत्र्याच्या आघी भारतात स्कूटर नसाव्यात. फटफटी होत्या पण भारतात बहुतेक बनत नव्हत्या. त्यांची किंमतही परवडण्यापलीकडे असावी. त्यामुळे भारतीय उत्पादकांनी स्कूटरपासून सुरुवात केली. कौटुंबिक वाहन म्हणून स्कूटरला प्रचंड लोकप्रियता लाभली. १९५० ते १९९० ह्या काळात स्कूटर उत्पादक भरभराटीत राहीले व स्कूटर शहरी रस्यांवर साम्राज्य करीत राहिली. १९९० नंतर जेव्हा भारतात फटफटी बनू लागल्या तेव्हा भारतीय तरुणवर्ग तिच्या मर्दानी, अश्वारूढ अशा प्रसिद्धीमाध्यमांनी तयार केलेल्या प्रतिमेच्या प्रेमातच पडला. स्कूटर पर्वाला अवकळा आली तर फटफटींची वाढ प्रचंड वेगाने होऊ लागली आणि ती वाढ आजतागायत चालूच आहे. नोकरी लागलेला तरुण, आजकाल कौटुंबिक जबाबदाऱ्या झाल्याने, बऱ्याच अंशी त्याची पहिली मोठी खरेदी फटफटी घेऊन (हप्त्यानेका होइना) करतो. +कार हे आजकाल सर्वांना परिचीत असे वाहन आहे. +हलक्या ट्रकची सामान क्षमता तुलनेने कमी असते पण ती वहातुकीत चालविणे जास्त सोपे असते. हलक्या ट्रकचा वापर प्रामुख्याने शहरात व जिल्ह्यापुरता केला जातो. +जड ट्रक जास्तीचे सामान नेण्यास व आंतरराज्यीय वहातुकीसाठी होतो. दोन्ही प्रकारचे ट्रक व्यापारी व भाडे तत्त्वावर वापरतात. +दुचाकीचा वापर भारतात शतकाआघीपासून होत असावा. पुण्यात, फार पूर्वी, दुचाकी रात्री दिवा लावल्याशिवाय चालवल्यास ’गुन्हा’ म्हणून फौजदार सराफखान्यात नेत, असे आपण वाचतो. १९५० च्या कळात दुचाकी हेच प्रमुख वाहन होते. स्कूटर आल्यावर मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी सायकल, मध्यमवर्गीयांसाठी स्कूटर व श्रीमंतांसाठी मोटार अशी वर्गवारी झाली. मर्यादित अंतरापर्यॅंत कामावर जाण्यायेण्यास व कौटुंबिक वाहन म्हणून दुचाकी योग्यतम ठरते. दुचाकी वाहनांना (मग त्यात स्कूटर व फटफटीहि आली) पायवाट सुद्धा पुरते. त्यामुळे गावात, शेतात, रानात कुठेहि चालवता येते. पायबळावर चालत असल्याने इंधनाचा खर्च नसतो. मोटार चालवताना यंत्र बंद पडण्याची असलेली भीती नसते. अधूनमधून खर्च होतो हवा भरण्यावर किंवा ट्यूबला छिद्र पडल्यास ते दुरूस्त करण्यात पण तो खर्च परवडण्यासारखा असतो. दुस्वारी, तिस्वारी इत्यादी प्रकार सर्व दुचाकी वाहनांना लागू पडतात. +प्राणिचलित वाहतूक साधने diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1218.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f1379593fbfab834abbd2198a00ae28f1070db8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1218.txt @@ -0,0 +1 @@ +रसेल ब्लेर टिफिन (जून ४, इ.स. १९५९ - ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12187.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e56444f464a1499c5e40b9a6077306b6df5d80e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12187.txt @@ -0,0 +1,5 @@ +पूर्ण नाव - वर्णकुलसूर्य पटबेंडिगे उशांत जोसेफ चमिंडा वास. + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12195.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db4c935f92bafc6885b5d8e57c8d09361d0c3a6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12195.txt @@ -0,0 +1,16 @@ +चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथात उल्लेखलेले सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदू साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात विभागले.[१][४] + +वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सवर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना सवर्णात स्थान दिलेले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले.[६][७] +सवर्ण म्हणजे सहवर्ण (With वर्ण, वर्णासह) +भगवद्गीता अध्याय १८ श्लोक नंबर ४१ अनुसार वर्ण हा कर्मावर आधारित आहे. +ब्राह्मण हा एक वर्ण आहे (ब्राह्मण ही जात नाही). +ब्राह्म हा एक निरुक्त शब्द आहे म्हणजे या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ब्राह्म म्हणजे Knowledge, अरबी भाषेत उलुम. ज्याच्याजवळ उलुम आहे तो उलेमा किंवा ज्याच्या जवळ ब्राह्म (Knowledge) तो ब्राम्हण. ब्राह्मण म्हणजे scholar. +क्षत्रिय म्हणजे जो इतरांना रक्षण देतो अर्थात छत्र देतो आहे तो क्षत्रिय. +वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा. +शूद्र म्हणजे सेवक, किंवा नोकर. +वर्ण हा फक्त गुणविशेष आहे. यामधे उच्च-नीच असे काही प्रकार नाहीत. +चंद्रसोमयदूहैहयवृष्णीकृष्णवंशीगायकवाडकुलोत्पन्न दत्ताजीसूतप्रवीण. +शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत. +युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत. +देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत. +वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गायींचे व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12197.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d330e8fc3770465cb79dca848f43376ea6e9b68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12197.txt @@ -0,0 +1,2 @@ +वर्तक हे मराठी आडनाव आहे. +नाटककार. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12219.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b562954a71cafd0435efd253c651a5622cfcefe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12219.txt @@ -0,0 +1,15 @@ +वर्धा - यवतमाळ - नांदेड किंवा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग हा महाराष्ट्र राज्यातील निर्माणाधीन रेल्वे प्रकल्प आहे. या मार्गामुळे यवतमाळ मार्गे वर्धा आणि नांदेड दरम्यान रेल्वे वाहतूक सुविधा सुरू होईल . भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा दिला आहे. हा रेल्वे मार्ग २८४.६५ किलोमीटर लांबीचा असेल.[१][२]सध्या वर्धा-नांदेड प्रवासाला १० तास लागतात, या मार्गाच्या पूर्णत्वानंतर हे अंतर ४ तासांवर येऊन वेळ व इंधनाची बचत होईल. +सद्यस्थितीत वर्धा-कळंब पॅसेंजर आठवड्यातून ५ (रविवार व बुधवार वगळता) दिवस यांवर सुरू आहे. या रेल्वे गाडीला एकूण १० कोच राहणार आहेत. यामध्ये जनरलचे आठ, तर एसएलआरचे दोन कोच राहणार आहे. +पण अजुन ३००० कोटींची गरज +या मार्गाची लांबी २८४ किमी आहे आणि त्यासाठी ७२२ हेक्टर जमीन आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने ७२२ हेक्टर जमीन संपादन करण्यास मान्यता दिली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रुंदमापी रेल्वे मार्गासाठी लागणारी जवळपास ९०% जमीन अधिग्रहित करण्यात आली असून आता महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाला निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी विनंती केली.[३] भूसंपादन २०१८ मध्ये पूर्ण झाले.[४] +पूर्ण मार्गासाठी निविदा फेब्रुवारी २०१९ मध्ये देण्यात आली होती आणि बरेच बांधकाम यापूर्वीच बांधकाम चालू झाले. ७७ कि.मी. वर्धा - यवतमाळ विभागाच्या कामाला मध्य रेल्वे क्षेत्राच्या बांधकाम संस्थेला देण्याची मंजुरी मिळाली तर २०७ यवतमाळ - नांदेड विभागाच्या कामाला रेल्वे विकास निगमला देण्याची मंजुरी मिळाली. फेब्रुवारी २०१९ पर्यंत मार्गावरील सर्व पुल (यशोदा नदी व भिंडी नदीवरील २ मोठे पूल आणि २६ छोटे पूल), आणि किमान ५४ रेल्वे अंडर ब्रिज पूर्ण झाले होते. ९.८ किमीचे एकूण 6 बोगदे या मार्गावर असतील, यापैकी सर्वात आव्हानात्मक २.५ किमी लांबीचा यवतमाळ विमानतळामागील टेकड्यातून जाणारा बोगदा आहे. सर्व स्टेशन इमारतींचे कंत्राट फेब्रुवारी २०१९ पर्यंत देण्यात आले आहेत आणि बांधकाम सुरू झाले आहे.[५] +यवतमाळ नवीन रेल्वे स्थानकाचे प्रारंभिक काम सुरू झाले असून, ह्या काळादरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या(आर्णी मार्ग) परिसरात हे स्थानक उभारण्यात येत आहे.[६] +२८४ किमी लांबीच्या या प्रकल्पाची एकूण सुधारित किंमत ₹३१६८.२९ कोटी आहे.[५] या प्रकल्पासाठी२०१९-२० च्या पिंक बुकनुसार त्या आर्थिक वर्षासाठी ₹३५० कोटीचे वाटप करण्यात आले होते, कारण बांधकाम आधीच चालूझाले होते आणि यामुळे काही भाग जलदगतीने पूर्ण करण्यात मदत होईल.[७] +मार्गावर खालीलप्रमाणे एकूण २७ स्थानकांचे नियोजन केले गेले आहे. [५] +या रेल्वे मार्गाचे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये आणि ९० गावात काम होईल.[८] हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर नागपूर व विदर्भ आणि मराठवाडा भागातील इतर जिल्ह्यांमधील थेट संपर्क साधला जाईल. +कळंब ते नांदेड हा एकूण २०६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग साडेतीन हजार कोटी रुपये खर्चून पूर्णत्वास जात आहे. वर्धा ते यवतमाळ या मार्गाचे ९०% काम पूर्ण झाले आहे. मार्गावर १५ मोठे पूल, २९ बोगदे व ५ उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. +या नवीन मार्गाच्या पूर्ततेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली व नांदेड या ५ जिल्ह्यांमधील एकूण १०० गावांचा त्यातील ७५ यवतमाळ जिल्हात आहेत, त्यांचा रेल्वेसंपर्क सुधारेल आणि या प्रदेशांच्या सामाजिक-आर्थिक विकासात लक्षणीय योगदान मिळेल. +वर्धा ते यवतमाळ विभागाला रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ६०:४० खर्चाच्या वाटणीतत्वावर मंजुरी देण्यात आली. त्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेकडून केली जात आहे. यवतमाळ ते नांदेड हा दुसरा भाग २०१८ मध्ये रेल्वे विकास निगमकडे हस्तांतरित करण्यात आला. +आदिलाबाद ते वाशिम या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने केले आहे. हा रेल्वे मार्ग आदिलाबाद-किनवट-माहूर-पुसद-पोहरादेवी मार्गे वाशिम पोहचणार आहे. पुसद हे रेल्वेजंक्शन बनणार. + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12220.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303d3b0435d38460dce0f5945ca995a086ada3b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12220.txt @@ -0,0 +1,2 @@ +वर्धा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12234.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..567b66a7fce0acc6c1d8d49e5d27da770c062d3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12234.txt @@ -0,0 +1,29 @@ +वर्नर कार्ल हायझेनबर्ग (डिसेंबर ५, इ.स. १९०१ - फेब्रुवारी १, इ.स. १९७६) हे जर्मनीचे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी पुंजभौतिकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान केले. १९२७ मध्ये त्यांनी अनिश्चिततेचे तत्त्व मांडले. +हायझेनबर्ग यांचा जन्म जर्मनीमधिल वुर्झबर्ग येथे झाला. जर्मनीतीलच म्युनिक विद्यापीठात तो शिकला. +हायझेनबर्ग यांना मुख्यत्वे पुंजभौतिकीमधील अनिश्चिततेच्या सिद्धांताबद्दल ख्याती मिळाली आणि "पुंज यामिकीच्या शोधाबद्दल" १९३२ सालाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखिल मिळाले. याखेरिज मिळालेल्या अनेक पारितोषिक आणि सन्मानांपैकी एक म्हणजे "रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे मानाचे सदस्यत्व. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1226.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..798a05e42d881a4c120bfb7e655dc3cf3435526e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1226.txt @@ -0,0 +1 @@ +रहमानुल्लाह गुरबाझ (२८ नोव्हेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12267.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06d5bc6264b63866b60106217bc90bb8859020a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12267.txt @@ -0,0 +1,3 @@ + हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यात वर्षा ऋतू असतो. +ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे जून उत्तरार्ध, जुलै, ऑगस्ट पूर्वार्ध या महिन्यात वर्षा ऋतू असतो. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12269.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be14d515d803515d0975c9a308dc40d7bde77567 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12269.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +वर्षा हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12283.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7af4ec4ee50f24405eb93e30308c21eb5c24341b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12283.txt @@ -0,0 +1,2 @@ + +वर्षा दांदळे ह्या एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत ज्या प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12285.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7f22c4468244e34d8d23c59d9f99afc34070507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12285.txt @@ -0,0 +1,3 @@ +वर्षा भोसले (इ.स. १९५६ - ८ ऑक्टोबर, इ.स. २०१२) या मराठी गायिका, पत्रकार होत्या. या मराठी पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या कन्या होत्या. +वर्षा भोसले यांनी काही हिंदी, तसेच मराठी चित्रपटांतून पार्श्वगायन केले होते. रेडिफ या भारतीय वेबपोर्टलावर इ.स. १९९७-२००३ या काळात त्या लेखन करत. तसेच त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्लिश वृत्तपत्रातून काही काळ स्तंभ लिहिले [१]. +८ ऑक्टोबर, इ.स. २०१२ रोजी वर्षा भोसले यांनी मुंबईतील आपल्या "प्रभुकुंज" या निवासस्थानी आत्महत्या केली. आपल्या परवानाप्राप्त रिव्हॉल्वरातून त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याचे निष्पन्न झाले [१]. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1232.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53d074f3d58e9112bcb83f02fc4b7986caeba94d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1232.txt @@ -0,0 +1,5 @@ +रहाट म्हणजे रुंद तोंडाच्या (५ फुटा पेक्षा जास्त व्यासाच्या) विहिरीतून दोरीला बादली बांधून पुलीच्या मदतीने पाणी वर काढले जाते ते चाक होय. +पूर्वी बागायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी वाडीतील मोठ्या व्यासाच्या विहिरीच्या एका बाजूला मोठा लाकडी किंवा लोखंडी रहाट बसवून लोखंडी डब्यातून किंवा मातीच्या मडक्यातून ज्याला बांडी म्हटले जायचे त्याद्वारे पाणी उपसले जायचे आणि ते दांडाद्वारे किंवा पाटाद्वारे केळी, नारळ, पानवेल इत्यादी झाडांना पुरविले जायचे.साधारणपणे २०-२२ मडक्यांची माळ गोलाकार चक्रावर लावून हा रहाट फिरविण्यासाठी टोणगा किंवा बैल जुंपला जात असे जो ऊसाच्या घाणी प्रमाणे गोलाकार फिरत असे.प्रत्येक मडक्याला बुडाला एक लहानसे छिद्र पाडले जाई जेणेकरून चक्राच्या एका बाजूला अतिभार पडत नसे. + +पाणी उपसण्यासाठी ‘नोरिया’ या नावाने रहाटगाडग्याचा वापर मध्यपूर्वेत फार पूर्वीपासून होत आलेला आहे. रहाटगाडगे चालविण्यासाठी पर्शियात गाढवे, मध्यपूर्वेतील इतर बऱ्याच देशांत उंट, भारत व आग्नेय आशियातील देशांत रेडे व बैल आणि ग्रीस, इटली इ. दक्षिण यूरोपातील देशांत घोडे अशा निरनिराळ्या जनावरांचा उपयोग केला जातो. +भारताच्या समुद्रकिनाऱ्यालगत घाटाखालील प्रदेशात ९ मी. पर्यंत खोल विहिरीतून पाणी उचलण्यासाठी रहाटगाडग्यांचा उपयोग करतात. पूर्वापार वापरात असलेली रहाटगाडगी लाकडी आहेत. अशा रहाटगाडग्यात लाकडी चक्राकार मातीच्या पोहऱ्यांच्या (गाडग्यांच्या) निरंत माळा चढलेल्या असतात. त्या माळांमधील पोहऱ्यांतून वर आलेले पाणी एका पन्हळीत पडते. तेथून ते एका हौदात जाते व हौदातील पाणी पाटाने शेतात नेले जाते. या रहाटगाडग्यातील लाकडी सामान वरचेवर दुरुस्त करावे लागते. ते पाण्याने भिजत असल्याने कुजते. त्यामुळे दर तीन वर्षांनी ते बदलावे लागते. दैनंदिन वापरात तसेच पाण्याच्या पातळीनुसार माळेची लांबी कमीजास्त करताना मातीचे पोहरे फुटतात व ते बदलावे लागतात. या सर्व कारणांमुळे लाकडी रहाटगाडग्यांचा वापर कमी झालेला आहे. लाकडी रहाटगाडग्याने ८-९ मी. उंचीवर ताशी ५,००० लि. पाणी उचलता येते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12331.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..882ce025a41ca4d5b5a5861d32283f810066b6ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12331.txt @@ -0,0 +1,62 @@ +भौतिकीत, वलन अथवा प्राघूर्ण हे आघूर्णाचे कालसापेक्ष भैदिज आहे. समीकरणात वलन ग्रीक अक्षर Ρ ने दाखविला आहे: + +येथे τ हे बल आणि + + + + + + +d + + + +d + +t + + + + + +{\displaystyle {\frac {\mathrm {d} }{\mathrm {d} t}}} + + हे काल + + + +t + + +{\displaystyle t} + + सापेक्ष भेदिज आहे. +"वलन" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. वलनाचे एकक म्हणजे आघूर्ण प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम वर्ग मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m२/s३, किग्रॅ·मी२/से३), किंवा न्यूटनवेळा अंतर प्रत्येकी सेकंद (Nm/s, न्यूमी/से). +कोनीय गतीमधल्या न्यूटनचा दुसरा नियमाप्रमाणे: +येथे L हा कोनीय संवेग; जर आपण वरील दोन समीकरणे एकत्र केली तर: +येथे + + + +I + + +{\displaystyle I} + + हे जडत्वाचा जोर आणि + + + +ω + + +{\displaystyle \omega } + + हा कोनीय वेग आहे. जर जडत्वाचा जोर कालसापेक्ष बदलत नसेल (म्हणजेच स्थिरमूल्य असेल), तर: +जे पुढीलप्रमाणेपण लिहीले जाउ शकते: +येथे ς हा कोनीय हिसका आहे. +जडत्वाचा जोर +शुद्धगतिकी: कोनीय विस्थापन | कोनीय वेग | कोनीय त्वरण | कोनीय हिसका | कोनीय धक्का +चलनगतिकी: कोनीय संवेग, आघूर्ण वलन, पीळ + +साचा:भौतिकी-अपूर्ण diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12363.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b1190f250e3b0f6e54441286f2ff74e16217319 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12363.txt @@ -0,0 +1,8 @@ + वळंजावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12387.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caddffc2f02f18f480bac8ea93c9b293e79ee06f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12387.txt @@ -0,0 +1,5 @@ +वळू किंवा सांड हा गायीचा नर आहे. हा प्राणी अंगाने तगडा असतो. प्रजोत्पादनास या प्राण्याचा उपयोग होतो. महाराष्ट्रातील काही जातिवंत खिल्लार वळूंच्या नावावर जास्तीत जास्त १७/१८ गाई एका दिवसाला नेसर्गीक रेतन करण्याचे रेकॉर्ड देखील आहे. काही वळूनी त्यांच्या १५ वर्षाच्या आयुष्यात जवळपास ११,००० पेक्षा जास्त गाई देखील नेसर्गीक रेतन केलेल्या आहेत. सध्या खिल्लार गोवंशामध्ये पंढरपूर जवळील सिद्धापूर गावातील खिल्लार खान सर्वात जास्त प्रसिद्ध आणि जुनी मानली जाते. या सिद्धापूर खाणीतील सर्वात जास्त पैदास आज महाराष्ट्र आणि कर्नाटकात पाहायला मिळते. +वळूची पिळदार शरीरयष्टी, दमदार छाती, भारदस्त ऊँची ,अंगावर असलेले ठिपके, पांढरे शुभ्र वस्त्र यामुळे वळूचा रुबाब जरा जास्त देखणाच दिसतो, तसेच त्याची उच्च वंशावळ या वैशिष्टांमुळे. +उत्तम पैदाशीसाठी खिल्लार पालकाने सर्वप्रथम आपली गाय खिल्लारच्या कोणत्या उपजाती मध्ये मोड़ते, हे जाणून घेतल पाहिजे व त्यानुसार त्या उपजातीच्या वळूची निवड केली पाहिजे. उदा: काजळी गाईच्या मालकाने शक्यतो कोसा /हरन्या / गाजरी वळू कड़ून आपली गाय रेतन करने टाळावे. +खिल्लार वळू निवडताना त्यात पुढील निकष पाळावेत +खिल्लार वळूला आज्ञाधारक करण्यासाठी दिवसातील जास्तीत जास्त वेळ म्हणजे ८ तास तरी त्या वळू सोबत घालवावा. वैरण, पाणी हे त्या एकाच व्यक्तीने करावे, त्याला हाक मारणे, त्याला गोंजारने कि जेणेकरून त्याला तुमची सवय झाली पाहिजे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12395.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..064cbeb00e81db714fcfe7052e0fd423c76d3b20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12395.txt @@ -0,0 +1,8 @@ + वशी तर्फे संगमेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_124.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca0c54bb59d492fd94b8d69be6871a002d244d6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_124.txt @@ -0,0 +1,6 @@ +रक्तरोडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रक्तरोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते - +रक्तरोड्याचा मोठा वृक्ष असतो. ही झाडे डोंगराळ प्रदेशात आढळतात. त्याच्या पानांच्या दाटीत फुलांचे घोस येतात, त्या पाठोपाठ फळे लागतात. ही फळे मिऱ्यांहून मोठी, गोल, लाल रंगाची असतात. टपोरी गोल बोराच्या आकाराची हिरवी फळे पिकल्यावर किंचित पिवळट होतात. पिकलेले फळ झाडावरच तडकते. या फळाच्या आत लालभडक वेष्टनात लपेटलेल्या बिया असतात. याची संयुक्त पाने गुळगुळीत असून याचे खोड पिवळे असते. हा वृक्ष बाल्यावस्थेत असताना सर्वांगावर रेशमी लव असते. +भारतात बहुतेक प्रदेशांत. +सर्वसाधारण - +आयुर्वेदानुसार -पानथरी, श्वेतप्रदर, माराने रक्तगोठणे इत्यादी विकारांवर +आयुर्वेदिक औषधी - रोहितारिष्ट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12411.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e66747f81f14105440a56e3a5645b37a69c16985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12411.txt @@ -0,0 +1 @@ +प्रा. वसंत अनंत कुंभोजकर (८ मार्च, १९२८) हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक होते. प्रत्येक प्रश्नामागे सत्य असले तरी त्या प्रश्नाला दुसरी बाजू असते असे त्यांचॆ मत होते. 'लोकमत'चे तत्कालीन संपादक महावीर जोधळे यांना ते त्यांच्या अग्रलेखात मांडलेल्या मताची दुसरी बाजू ऐकवत. त्यांनी सुचवल्याप्रमाणे कुंभोजकरांनी लोकमत दैनिकात दुसरी बाजू नावाचे सदर लिहायला सुरुवात केली. त्या लेखांचा संग्रह 'टाॅस' नावाच्या पुस्तकात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12429.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea72d11eb3aa006d2ecbc14b3e9398824b630457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12429.txt @@ -0,0 +1,2 @@ + वसंत नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12431.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba27aa09ff32c51bc09c06f82f8ff70b54e0f394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12431.txt @@ -0,0 +1,6 @@ +वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ला झाला. +स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला.[१] सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही. +याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दुःखद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले. +देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले. पुढे  १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते. +१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दुःखद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला. +आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दुःख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12437.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..692d395319f936a557772f2c6ad6e026f2d54b28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12437.txt @@ -0,0 +1,5 @@ +डाॅ. वसंत सीताराम पाटणकर यांचा जन्म २० जानेवारी १९५१ रोजी झाला. मराठीत स्वतः कवी असून कवितेचे समीक्षक असलेले जवळजवळ नाहीतच. पण एकोणीसच्या सत्तरच्या दशकात स्वतः आधुनिक जाणिवेचे कवी म्हणून नावारूपाला आलेले पाटणकर एकीकडे कविता लिहीत असतानाच, दुसरीकडे कवितेच्या समीक्षेशीही जोडलेले राहिले. एवढेच नाही, तर प्रसंगी त्यांनी कविता लिहायची थांबवली, पण कवितेसंबंधीचा त्यांचा विचार मात्र सुरूच राहिला. त्यामुळेच आजवर ‘विजनातील कविता’ हा एकच कवितासंग्रह त्यांच्या नावावर जमा आहे.  +वसंत पाटणकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात अध्यापनाचे कार्य केले. +१. 'यशवंत दाते स्मृती संस्थे’तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. भा.ल. भोळे’ पुरस्कार‘कवितेचा शोध’ या समीक्षात्मक पुस्तकाला देण्यात आला. +भारतात व महाराष्ट्र राज्यात वर्षभरात धर्माच्या नावाखाली विचारवंतांना व लेखकांना खुलेआम गोळया घालून ठार केले जात असताना सरकार मौन बाळगून होते. राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच चौफेर बाजूने घाला घातला जात होता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राज्यातील नऊ नामवंत साहित्यिकांनी पुरस्काराचे मानचिन्ह आणि रक्कम मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांकडे सोपवली. या साहित्यिकांत वसंत पाटणकर होते. (सन २०१५). +वसंत पाटणकरांनी कवितेची एकसत्त्ववादी संकल्पना मोडीत काढून तिच्या विविध उपप्रकारांना आपल्या विचारव्यूहात स्थान देत कवितेची समग्रतालक्ष्यी मांडणी केली. आत्मपरतेबरोबर अनात्मपरता हाही कवितेचा गुण असू शकतो, हे पाटणकर यांना जाणवले. त्यातून कवितेतील आत्मपरता आणि अनात्मपरता या भेदाला अग्रक्रम देत पाटणकर यांनी कविता या साहित्यप्रकाराची एक नवी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेच्या लयबद्धता, सांगीतिकता, अनेकार्थक्षमता, प्रयोगशीलता, वैचारिकता अशा वेगवेगळ्या पैलूंचा विचार त्यांनी या नव्या व्यवस्थेअंतर्गत केला आहे. ही व्यवस्था लावताना त्यांनी कवितेसंबंधी मराठीत झालेला विचार, संस्कृत साहित्यशास्त्र, पाश्चात्य साहित्यशास्त्र यांचा यथायोग्य आधार घेतला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12468.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9ea21ceaffa8bc152e358203e86ee94b2e59b15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12468.txt @@ -0,0 +1,5 @@ +वसंत सीताराम ताम्हणकर हे ज्ञान प्रबोधिनीचे दुसरे संचालक होते. +यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावी झाला. त्यांनी मानसशास्त्रात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी ज्ञान प्रबोधिनीत जवळ जवळ ५२ वर्ष विनावेतन पूर्ण वेळ काम केले. +ते ज्ञान प्रबोधिनी सोलापूर संस्थेचे कार्याध्यक्ष होते. उस्मानाबाद येथिल हराळी गावात किल्लारी भूकंपा नंतर पुनर्वसनाचे काम केले. +त्यांचे न्युमोनियाने ८ मे २०१७ रोजी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. +यांना आण्णा असे टोपणनाव होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12469.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7f6d1df3a7e040abc3dc8fca0516eeb8c1a1ce1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12469.txt @@ -0,0 +1,3 @@ +वसंत सोमण हा उमदा कलाकार मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. ते मुंबईत रिझव्ह बँकेत काम करीत. +आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत वसंत सोमण यांनी प्रायोगिक नाटक, बालनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच, पण संस्मरणीय भूमिका केल्या. काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. २ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांचे अकाली व आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांच्या रत्‍नाकर मतकरी, प्रतिभा मतकरी, दिलीप प्रभावळकर प्रदीप भिडे, प्रभाकर सावंत, कमलाकर नाडकर्णी, विनोद भट, अरविंद औंधे, युधिष्ठिर वैद्य, वगैरे मित्रमंडळींनी एकत्र येऊन वसंत सोमण मित्रमंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे वसंत सोमण सारखीच जी माणसे झगमगाटापासून दूर राहून महत्त्वाचे काम करतात अशा प्रयोगशील समाजाभिमुख रंगकर्मींना 'वसंत सोमण पुरस्कार' देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. हा पुरस्कार दरवर्षी २ ऑगस्ट किंवा त्याच्या आसपासच्या सोईस्कर दिवशी दिला जाई. २०१६ साल हे या पुरस्कारांचे शेवटचे वर्ष होते. +इ.स.१९९७पासून सुरुवात झालेल्या या पुरस्कारांनी २०१५ सालापर्यंत गौरवलेल्या कलावंतांची नावे : diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12473.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fdf197d7e18b1b91ecd4858400cadb0a0598f2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12473.txt @@ -0,0 +1,9 @@ +वसंतगड हे कराड-चिपळूण महामार्गावरील एक गाव आहे. +वसंतगड या किल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याशी हे गाव आहे.मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. +गडावरील प्रेक्षणीय स्थळे +गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न केले आहे. आत जाताच डाव्या हातास एका घुमटीत गणेशाची सुंदर मूर्ती आहे. येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने गेल्यानंतर गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचेमंदिर लागते. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बाधणीचे आहे. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्र भरावली जाते. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्‍चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे. +चंद्रसेन महाराज +आत्ताचा महाराष्ट्र पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाई. दंडकारण्याचा राजा चंद्रसेन महाराज हा मोठा तपस्वी व शिवभक्त होता. वसंतगडावरील देऊळ त्याचे आहे अशी कथा प्रचलित आहे. राम वनवासात असताना कधी काळी वसंतगडी मुक्कामी होते. वसंतगडावर रामाचे आणि मारुतीचे देऊळही आहे. +चंद्रसेन महाराज कुळदैवत +अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात. जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. रामायण काळी त्या जागी चंद्रसेन महाराज बांबूच्या बेटात तपाला बसले असताना कोणत्या तरी शिकाऱ्याने चुकीने मारलेल्या बाणामुळे त्यांचा हात तुटला अशी दंतकथा आहे. त्यामुळे, मंदिरातील चंद्रसेन महाराजांच्या मूर्तीला एक हात नाही. त्यांच्या उजव्या बाजूँस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस जानाईदेवीची मूर्ती आहे. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे. +भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोडचे घाडगे यानी निमसोडला तीन मंदिरे बांधली आहेत. रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावली, विटा, खोडद अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12480.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d098ad43d2e051ff7208f8fe0076e69a404c18e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12480.txt @@ -0,0 +1,2 @@ + वसंतनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12487.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3023f629ea7d294e293f49c126943e1b2d0c145c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12487.txt @@ -0,0 +1,25 @@ +वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय.[२] वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.[३] +भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे.[४] वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. [५] हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे.[६] वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात.[७] मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.[८] +वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो[५]. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात. +हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. +एकदा फिरत असताना सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांना अवतीभवती शांतात वाटू लागली, त्यामुळे येथे काही कमतरता आहे असे वाटून त्यांच्या मुखातून वीणावादन करीत देवी सरस्वती प्रकट झाली अशी कथी प्रचलित आहे.[९] +वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो.[१०] +गेल्या किंवा येत्या काही वर्षांतील वसंत पंचमीच्या तारखा : +सन २०२२ - ४ फेब्रुवारी, +सन २०२१ - १६ फेब्रुवारी[११] +सन २०२० - ३० जानेवारी, ३१ जानेवारी +सन २०१९ - फेब्रुवारी १० +सन २०१८ - जानेवारी २२ +पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांंची देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.[१२] +बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन, कलावंंतिणींंचे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.[१३] +वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान होते.[१४] +बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.[१५] +मथुरा येथील बांके बिहारी मंदिरातील ४० दिवसीय होळी उत्सवाचा आरंभ या दिवशी केला जातो.[१६] प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी राधाकृष्ण, तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते गातात.[१७] +महाराष्ट्रात वसंत ऋतूचे औचित्य साधून, वैदिक ज्ञानाची परंपरा जोपासलेल्या ब्रह्मवृंद समुदायाचे पूजन केले जाते. याचवेळी कैरीची डाळ आणि पन्हे यांचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो आणि सर्वाँना प्रसाद वाटप केले जाते.[१८] +मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात.[१९][२०] +पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात. याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.[२१] +लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर खुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली असे मानले जाते.[२४] +वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीतसिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.[२५] अब हमारे घर बसंत असा उल्लेख गुरुग्रंथसाहिब मध्ये आहे. याचा अर्थ आमच्यावर आज ईश्वरी कृपा आहे असा होतो.पतियाळा येथील गुरुद्वारात या विशेष दिवसाचे आयोजन केले जाते.[२६] +भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबातसुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों (मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे.[२७] +[२८] +बालीमध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात.[२९] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12504.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba27aa09ff32c51bc09c06f82f8ff70b54e0f394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12504.txt @@ -0,0 +1,6 @@ +वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ला झाला. +स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला.[१] सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही. +याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दुःखद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले. +देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले. पुढे  १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते. +१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दुःखद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला. +आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दुःख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12535.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2e2c9fd47a8f0c47b4e02fd48f5b1dfc6c4f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12535.txt @@ -0,0 +1,11 @@ + +वसईची लढाई मराठा साम्राज्य आणि पोर्तुगीज वसाहतकारांच्यात इ.स. १७३९ साली लढली गेलेली लढाई होती. यात मराठ्यांचे नेतृत्व थोरले बाजीराव पेशवे यांचा भाऊ चिमाजी अप्पा याने केले. यात मराठ्यांनी पोर्तुगीज वसाहतकारांवर विजय मिळवला. +वसई हे शहर व बंदर आताच्या महाराष्ट्राच्या वायव्य भागात आहे. येथे १५व्या शतकापासून पोर्तुगीजांचे राज्य होते. वसईमध्ये मुख्य ठाणे असलेल्या पोर्तुगीजांची सत्ता रेवदंडा, कल्याण, ठाणे आणि मुंबईच्या सात बेटांपर्यंत पसरलेली होती. येथील बंदरातून पोर्तुगीज धान्ये, मासे, लाकूड, बांधकामाचे दगड आणि घोडे युरोपात निर्यात करीत. येथील सत्ताधारकांनी आसपासच्या प्रदेशावर कडक अंमल ठेवलेला होता. देशात इतर ठिकाणी मुघल व इतर मुस्लिम सत्तांचा धुमाकूळ चालू असतानाही त्यांनी वसई व जवळच्या प्रदेशात आपली सत्ता कायम ठेवलेली होती. +१७२०मध्ये मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून कल्याण काबीज केले आणि १७३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत एकएक करीत ठाणे आणि साळशेत बेटावरील किल्ले घेतले. यात पारसिक, त्रांगिपारा, अर्नाळा (इल्हा दास व्हाकास), मनोर, आणि बेलापूर येथील किल्ले व तटबंद्यांचा समावेश होता.[१] पोर्तुगीजांनी रेवदंडा, कर्नाळा, वांद्रे, वर्सोवा, माहीम, केळवे, डहाणू, संजाण (साओ जेन्स), अशेरीगड (असेरिम), तारापूर, खुद्द वसई आणि दमण टिकवून धरलेले होते. +शंकराजीपंत फडके या सरदाराने चिमाजी अप्पाला कळवले, की वसईतील पोर्तुगीजांवर चाल करायची असेल या मोहिमेच्या सुरुवातीलाच मराठ्यांनी अर्नाळा किल्ला काबीज करणे गरजेचे आहे. शंकराजीने स्थानिक लोकांशी मसलत करून अर्नाळा घेण्यासाठी त्यांची मदत मागितली. गोविंदजी कासार आणि गवराजी पाटील या बोलिंज गावाच्या रहिवाशांसह गंगाजी नाईक अंजूरकर, बाजीराव बेलोसे आणि रायाजीराव सुर्वे हे मराठा सरदार ४०० सैनिकांचे पथक घेऊन खुश्कीच्या मार्गाने निघाले, तर दर्यासारंग मानाजी आंग्रे याने गुराबा घेऊन समुद्रावरून अर्नाळ्यावर चाल केली. +मार्च २८, इ.स. १७३७ रोजी मराठा सैन्याने अर्नाळ्यात गाफील असलेल्या पोर्तुगीजांवर हल्ला केला आणि त्यांना हुसकावून लावून किल्ला काबीज केला. या विजयाची स्मृती म्हणून किल्ल्याच्या उत्तरेकडच्या तटबंदीमध्ये एक शिलालेख कोरण्यात आला; जो अजूनही शाबूत आहे. शंकराजीपंताने लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू केली व किल्ला पुन्हा भांडता केला. जानेवारी इ.स. १७३८पर्यंत तीन बुरूज बांधून तयार झाले. त्यांना भैरव बुरूज, भवानी बुरूज आणि बावा बुरूज अशी नावे देण्यात आली. मार्च महिन्यात किल्ला पूर्ण लढता झाल्यावर मराठा सैन्य आसपासच्या प्रदेशात पसरले व वर्सोवा तसेच धारावी या बेटांवर त्यांनी आपले बस्तान बसवले. +फेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते. +शेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरून पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली. +चिमाजी अप्पाने वसईचे नाव बदलून आपल्या थोरल्या भावाच्या मानाप्रीत्यर्थ बाजीपूर असे केले[ संदर्भ हवा ]. पोर्तुगीजांनी आपल्या अंमलादरम्यान स्थानिक जनतेवर अतोनात बळजबरी केलेली होती.[२][३][४][५][६][७] व तेथील जनतेला सक्तीने धर्मांतर करणे भाग पाडले होते. चिमाजी अप्पाने आसपासच्या वस्त्यांतून न बाटलेले हिंदू लोक तेथे बोलावले, त्यांना वसईत राहण्यास उद्युक्त केले. याशिवाय त्याने ब्राह्मणांचे एक पथकच बोलावून घेतले व त्यांच्याद्वारे जुलमाने बाटलेल्या व्यक्तींना हिंदू धर्मात परत येण्यास आवाहन केले. ज्यांनी आपण पत्करलेला ख्रिश्चन धर्म न सोडण्याची इच्छा दाखवली त्यांना, तसेच पोर्तुगीजांकरवी जन्म झालेल्या व्यक्तींना आपला कॅथोलिक धर्म पाळण्याची मुभा दिली व त्यांच्यावर धर्मांतरासाठी सक्ती न करण्याचे आश्वासन दिले. ज्यांनी मराठ्यांच्या सत्तेखाली न राहण्याचे पसंत केले, अशा नागरिकांना गोवा व इतर पोर्तुगीज वसाहतींकडे जाण्यास परवानगीही दिली[ संदर्भ हवा ]. +किल्ल्यातील नागकुंडाजवळ चिमाजी अप्पाने आपल्या शंकराजी केशव या सुभेदाराकरवी नागेश्वराचे मंदिर बांधवले. तेथे मंदिरावर बांधलेले चर्च जमीनदोस्त करून त्यावर हनुमानाचे मंदिर बांधवले. याशिवाय पुरातन त्रिविक्रम मंदिरावर बांधलेले चर्च तसेच अगाशीमधील वामन मंदिराचाही जीर्णोद्धार करविला. दोन हजार वर्षांचा इतिहास असलेल्या भवानीशंकराच्या मंदिराचा अवर लेडी ऑफ लाइट चर्चखालून तसेच क्षेत्रपालेश्वराच्या देवळाचा अवर लेडी ऑफ फातिमा चर्चखालून जीर्णोद्धार करविला. यापरीस चिमाजी अप्पाने जवळच्या निर्मळ गावातील पोर्तुगीजांनी नामशेष केलेल्या शंकराचार्यांच्या मंदिराची आणि पद्मनाभस्वामींच्या समाधीची पुनर्बांधणी करवली. पोर्तुगीजांनी युरोपातून आणलेल्या चर्चच्या घंटा चिमाजी अप्पाने आपल्याबरोबर पुण्यास नेण्याकरता घेतल्या. त्यातील एक भीमाशंकर येथील मंदिरात अजूनही आहे. यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना कोरलेली दिसून येते. इतर एक घंटा नारो शंकर दाणी याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. +वसईच्या लढाईनंतर मराठ्यांनी उत्तर कोकणात आपला जम बसवला; तसेच आपल्या आरमाराला असलेले कायमचे भय घालवून टाकले. गोवा, वापी व दीव यांच्यातील टप्पा असलेले बंदर व ठाणे नेस्तनाबूद झाल्याने पोर्तुगीजांची भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील पकड ढीली झाली. यात मराठ्यांबरोबरच इंग्रजांचेही फावले व त्यांनी आपले मुंबईतील ठाणे अधिकाधिक मजबूत करण्यास सुरुवात केली. वसई व मुंबईच्या आसपासच्या प्रदेशातील ख्रिश्चन प्रभाव कमी झाला व हिंदू धर्मीयांना आश्रय मिळाला. गोव्याप्रमाणे ख्रिश्चन धर्माचा पगडा येथील जनतेवर मोठ्या प्रमाणावर उरला नाही. मराठ्यांचे सैन्य उच्च तंत्रज्ञान असलेल्या पाश्चिमात्य सैन्यांशीही टक्कर घेऊ शकते, हे स्पष्ट झाले व बाजीरावाने सुरू केलेली मराठ्यांची आगेकूच चालू राहण्यास मदत झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12538.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1a59d927b867c461a867adc97e9485d9a6b8cc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12538.txt @@ -0,0 +1,11 @@ +१९° १९′ ००.१२″ N, ७७° १०′ ००.१२″ E +वसमत हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचा एक तालुका आहे. वसमत ही एक मोठी बाजारपेठ आहे. +वसमत शहर हे राष्ट्रीय महामार्ग 61 परभणी - नांदेड राष्ट्रीय महामार्गा वर वसलेले आहे. +वसमत शहराजवळुन NH 752I हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पूर्णा सहकारी साखर कारखाना शहरापासून 5km अंतरावर आहे. कला, वाणिज्य,विज्ञान या शाखेतील पदवी पाठ्यक्रम हु. बहिर्जी स्मारक महाविद्यालय चालवते.राज्याच्या राजधानीपासुन सुमारे 570km व उपराजधानिपसून सुमारे 350km अंतरावर वसलेले आहे. कुरुंदा हे वसमत तालुक्यातिल प्रमुख गाव आहे. +वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील श्री गोरक्षनाथ महराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे पौष पौर्णिमेला यात्रा सुरू होते. +वसमत-परभणी रस्त्यावर, वसमतपासुन १७ कि.मी. अंतरावर आरळ हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे श्री अन्नपूर्णा मात्तेचे जागृत देवस्थान असून हे मंदिर हेमांद्री (हेमाडपंथी) स्थापत्यशैली चे आहे. कालंका आई ची मुर्ती भंगलेली(तोड-फोड) असल्याने श्रीदेव ओंकारनाथांनी १९४७ रोजी श्री अन्नपूर्णा मात्तेची स्थापना केली. तेंव्हा पासून येथे दररोज अन्नदान सुरू असते. तसेच देवीला वर्षभर आलेल्या साड्या भाऊ-बीज च्या दिवशी सर्व लेकी बाळांना मोफत वाटप केल्या जातात. येथील यात्रा व पालखी उत्सव दरवर्षी माघ कृष्ण षष्टी ला साजरा होतो. + +वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र उभारणार आहेत. त्याचे काम चालू आहे. +शहरातून राष्ट्रीय महामार्ग 61 भिवंडी ते निर्मल , राष्ट्रीय महामार्ग 752I कोपरगांव ते धानोडा तसेच राज्य महामार्ग 256 नांदेड कडे जातो. राज्य महामार्ग 255 पूर्णा कडे, राज्य महामार्ग 249 औंढा नागनाथ कडे जातो. +अकोला पूर्णा या रेल्वे मार्गावर वसमत रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे मार्गाने वसमत शहर हे थेट मुंबई, पुणे, हैद्राबाद, औरंगाबाद शी जोडले आहे. श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, नांदेड हे सुमारे ३० किमी अंतरावर आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12544.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13b51cf9525bea871efd39a118e2a6a8c406dca2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12544.txt @@ -0,0 +1,2 @@ +वसिम अली (८ जून, १९६९:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे. +वसिम याने कराचीकडून एकूण ६३ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12557.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24a1a46aff30f25ced1e1fd1243923d8945dfe30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12557.txt @@ -0,0 +1 @@ +वसीक अहमद (३ नोव्हेंबर, १९८६:बहरैन - हयात) हा  बहरैनच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12568.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58bf9139baa3253c8e2c316acb1a5d62f110cf1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12568.txt @@ -0,0 +1,2 @@ +वसू : (श्वेत पुनर्नवा, पांढरी घेंटुळी हिं. सांथी, लाल साबुनी गु. श्वेत साटोडी क. बिळे गणजली, मुच्चगणी सं. वसुक इं. हॉर्स पर्स्लेन लॅ. ट्रायॅंथेमा पोर्चुलॅकॅस्ट्रम, ट्रा. मोनोगायना कुल-फायकॉइडी किंवा ऐझोएसी). फुलझाडांपैकी ही काहीशी मांसल, अनेक फांद्यांची व जमिनीसरपट वाढणारी वर्षायू (एक वर्षभर जगणारी), ओषधी भारतात सर्वत्र तणासारखी शेतात व रस्त्यांच्या कडेनेही आढळते. शिवाय श्रीलंका व इतर उष्ण कटिबंधीय प्रदेशांतही सामान्य आहे. हिचे खोड व फांद्या जांभळट असून त्यांवर साधी पाने समोरासमोर, टोकाशी गोलसर व तळाशी निमुळती असतात पानांच्या जोडीपैकी एक दुसऱ्यापेक्षा थोडे लहान असते. फुले तांबूस, बिनदेठाची व पानांच्या बगलेत एकेकटी असून त्यांत पाकळ्या नसतात. त्याखालचा भाग (संवर्त) नळीसारखा व त्यावर चिकटून राहणारी १०-१२ केसरदले (पुंकेसर) असतात. किंजपुटात (स्त्री-केसराच्या तळभागात) १-२ कप्पे व त्यांवर एकच किंजल असतो. फळे (बोंडे) पानांच्या देठांच्या तळाशी असलेल्या पोकळीत काहीशी दडलेली असून ती लहान करंड्याप्रमाणे उघडतात, तेव्हा एखादे बी वरच्या टोपणास चिकटून राहते व इतर ३-५ उरलेल्या भागात राहतात. बी मूत्रपिंडाकृती व काळसर असते, खोड, फांद्या, देठ, पानांची किनार व फुले पांढऱ्या रंगाची असलेला एक प्रकारही आढळतो. इतर सामान्य शारीरिक लखणे ⇨ फायकॉइडी कुलात (वालुक कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. पुनर्नवा ह्या वनस्पतीशी वसूचे साम्य दिसले, तरी त्या दोन्ही भिन्न असल्याने एकीच्याऐवजी दुसरीचा उपयोग करीत नाहीत. +वसूची पाने मूत्रल (लघवी साफ करणारी) असून जलशोफात (शरीरात पाणी साचून आलेल्या सूजेवर) देतात मुळांचे चूर्ण कडू व विरेचक (पोट साफ करणारे) असून दाह (आग) करते. मुळांचा काढा आर्तवजनक (विटाळ सुरू करणारा) आणि जास्त घेतल्यास गर्भपातक असतो. कोवळ्या पानांची भाजी करतात परंतु त्यामुळे अतिसार व पक्षाघात होण्याचा धोका असतो. कोवळा पाला दीपक (भूक वाढविणारा), वातहर व कफघ्न (कफ पाडून टाकणारा) आहे. यकृत व प्लीहा (पानथरी) यांच्या दाहयुक्त सूजेवर वसू गुणकारी आहे. पाला जनावरांनी खाल्ल्यास विषबाधा होण्याचा संभव असतो. अन्नधान्ये व इतर बी-बियाणे ह्यांत वसूच्या बियाणाच्या संपर्काने दोष निर्माण होतो म्हणून तिचा नाश करण्यास फेर्नोझोन वापरतात. ती जमिनीत गाडून टाकल्यास चांगले खत बनते. चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या वैद्यक ग्रंथांत ‘वर्षाभू’ या नावाने वसूचा उल्लेख आढळतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1260.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..947e8a27835cfa79aea36779c29775ce8147970b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1260.txt @@ -0,0 +1,6 @@ +राजाराम भालचंद्र पाटणकर (९ जानेवारी, इ.स. १९२७:खामगाव - २४ मे, इ.स. २००४) हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत. मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे आजोबा होते.[१] त्यांचे सौंदर्यमीमांसा आणि अपूर्ण क्रांती ही पुस्तके प्रसिद्ध आहेत +रा.भा. पाटणकरांचे वडील भा.ल. पाटणकर हे नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात इंग्लिशचे प्राध्यापक होते. +रा.भा. पाटणकर यांचे प्राथमिक शिक्षण रूंगठा हायस्कूलमध्ये व मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नाशिक हायस्कूलमध्ये झाले. त्यांचे बी.ए.(इंग्रजी) व एम.ए.(इंग्रजी)चे शिक्षण नाशिकच्या हंसराज प्रागजी महाविद्यालयात झाले. +एम.ए. झाल्यानंतर पाटणकर यांनी भावनगर अहमदाबाद, भुज आणि अमरावती येथील महाविद्यालयांत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले.. १९६० मध्ये त्यांनी 'कम्युनिकेशन इन लिटरेचर' या विषयावर प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी संपादन केली. १९६४ साली मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रूजू झाले. निवृत्तीपर्यंत ते तेथे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख होते. +पाटणकरांनी बरेच लेखन केले. त्यांचा ’पुन्हा एकदा एकच प्याला’ हा पहिला लेख नवभारत टाइम्समध्ये १९५१ साली प्रकाशित झाला. त्यानंतर एरिअल या टोपण नावाने ते कथा कविता लिहीत असत. परंतु पाटणकरांचा व्यासंगाचा विषय सौंदर्यशास्त्र हा होता. सौंदर्य मीमांसा, क्रोचेचे सौंदर्यशास्त्र : एक भाष्य, कांटची सौंदर्यमीमांसा हे त्यांचे प्रकाशित ग्रंथ आहेत. कांट, हेगेल, क्रोचे, बोझांकीट इ. तत्त्ववेत्यांनी स्वीकारलेले सिद्धान्त पाटणकरांनी या ग्रंथांतून स्पष्ट केले आहेत. कमल देसाई, मुक्तिबोध, शांताराम या तीनही लेखकांच्या लेखांवर पाटणकरांनी समीक्षाग्रंथ लिहिले आहेत. +पाटणकरांच्या पुस्तकांत त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना त्यांची मानवी आणि तात्त्विक भूमिका स्पष्ट करणाऱ्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12629.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4b6f99dfc43d81d51fe399932a5b5c1b0294714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12629.txt @@ -0,0 +1,2 @@ +वस्सा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12640.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a9a227b72728600e0a4a770f5ac4e4e1f16351b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12640.txt @@ -0,0 +1,2 @@ +वहीदा अख्तर (१० एप्रिल, इ.स. १९९५:चिनियोट, पंजाब, पाकिस्तान - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.[१] +साचा:पाकिस्तान संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12645.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12645.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12648.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91962e038ac854d42582513046f4ecc667c5fd90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12648.txt @@ -0,0 +1 @@ +कागदाच्या गट्टी (?) पासून चौकोनी आकाराच्या वस्तुला (?) वही असे म्हणतात. लेखणीच्या सह्याने वहीवर लिहिले जाते. वही ही वेगवेगळ्या आकाराची असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12655.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ab734b42e9e36dd0bd40c0a5beb035e2d76093 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12655.txt @@ -0,0 +1,2 @@ +वहेदपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12679.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3de282fabb2dd3bc4d9389ac7c83bb0054df7cfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12679.txt @@ -0,0 +1 @@ +शियु वाँग (चिनी: 王曦雨; २८ मार्च, २००१:शेन्झेन, चीन - ) ही चिनी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12694.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f1d1920e6d800f1a872614e3f4471d1253533d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12694.txt @@ -0,0 +1,38 @@ +१९° ०५′ ४०.६६″ N, ७३° १८′ ००″ E +वांगणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे.चारही बाजूंनी सह्याद्री पर्वत रांगांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. राजगड,सिंहगड,तोरणा ह्या किल्ल्यांच्या कुशीत वसलेले वांगणी टुमदार गाव आहे. +वांगणी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे.पुणे शहरापासुन शिवापुर मार्गे 37 किलोमीटर तर पुणे नसरापुर मार्गे 55 किलोमीटर अंतर आहे.तालुक्याचे ठिकाण वेल्हे वांगणी पासून 24 किलोमीटर अंतरावर आहे.वांगणी मध्ये शिवकालीन मळाईदेवी मंदिर आहे.लाखो भाविक पौष पौर्णिमेला देवी यात्रेला दर्शनाला येतात. +वांगणी हे ९६६.२६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५२ किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, ह्या गावात २२३ कुटुंबे व एकूण १,००४ लोकसंख्या आहे. यामध्ये ५२० पुरुष आणि ४८४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६३६ आहे. +गावात १ शासकीयपूर्व प्राथमिक शिक्षण|पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात ३ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शिक्षण|उच्च माध्यमिक शाळा (अंबवणे) ८ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील महाविद्यालय|पदवी महाविद्यालय नसरापूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी|अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र ५ किलोमीटर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे.गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झाकलेल्या तसेच न झाकलेल्या विहिरी आहेत. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे.सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते.या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे.गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यापारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था, स्वयंसहाय्य गट व रेशन दुकान उपलब्ध आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार व कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +वांगनी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +या गावातील २ हेक्टर जमीन कालव्याच्या पाण्याने ओलिताखाली आहे. +वांगणी येथे मळाई देवीचे शिवकालीन मंदिर असुन ते जागृत देवस्थान आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. +वांगणी गावात अस्सल मावळी राहणीमान आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येत सार्वजनिक कार्यक्रम पार पाडतात. +वांगणीच्या पूर्वेस निगडे बु.पश्चिमेला कातवडी दक्षिणेला मांगदरी आणि उत्तरेस वांगणीवाडी गवे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12718.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1f67680075d491c4beada557f3a21e79e909faf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12718.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ ऑगस्ट, इ.स. २०१० +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +वांगिपुरप्पू वेंकट साई लक्ष्मण ऊर्फ व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (तेलुगू: వంగివరపు వెంకట సాయి లక్ష్మణ్ ; रोमन लिपी: Vangipurappu Venkata Sai Laxman) (नोव्हेंबर १, इ.स. १९७४ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12740.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22075311f7069c1d87babb1549e6ff75e4f43f5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12740.txt @@ -0,0 +1,8 @@ + वांझलोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12744.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31601a84b0212e482486314f0b13c968e13d5ab7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12744.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांझोळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12749.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..138b4ca42088de84468a7ec7315760d02dd891fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12749.txt @@ -0,0 +1 @@ +पचनसंस्थेत दोष उद्भवल्यामुळे,विषयुक्त व मानवी शरीरास ज्याची सवय नाही अश्या प्रकारचे पदार्थ पोटात गेल्यामुळे(उदाहरणार्थ-तंबाखु,अतिकडु पदार्थ,मद्याचे अतिसेवन, अतीअन्नसेवन) इत्यादी कारणांनी शरीराची पोटात गेलेले अन्न/पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकण्याची क्रिया. यास उलटी असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12770.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43c8d04f8c820d7dfaa198af1120314fb153b5f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12770.txt @@ -0,0 +1,2 @@ +वांद्रे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12809.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9afabe1b0bfa1f6fb9c01bca548863448c9c4a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12809.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाई लेणी या ९ बौद्ध लेणी आहेत, वाईपासून उत्तरेस ७ किलोमीटर अंतरावर लोनारा आहे.[१] चैत्यगृहामधील स्तूप आज एक शिवमंदिर म्हणून रूपांतरीत झालेले आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1283.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d707781d21532f5dc75465ece2da462ca873203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1283.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २६ (National Highway 26) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12850.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..663a4ffe9ce77c377268e836f68672adc0a66e49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12850.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोधडी हे कापडाचे तयार केलेले अंथरूण किंवा पांघरूण आहे. जुनी कापडे किंवा कपडे वाया जाऊ नयेत म्हणून ते एकत्र करून आणि धुऊन त्याची गोधडी बनवतात. पारंपरिक पद्धतीत गोधडी सुई-दोरा वापरून, सर्व कापडे व्यवस्थित अंथरून छोटे-छोटे टाके घालून शिवली जाते. ती आयताकार असते. त्याच्यावर वेगवेगळ्या रंगाच्या कपड्याने नक्षी काढतात. तिला बाहेरच्या बाजूने कापणीच्या आकाराची नक्षी लावली जाते. गोधडी वर नाव किंवा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या ही लावतात. शिवणयंत्रावरही गोधड्या शिवता येतात. +गोधडीला वाकळ व लेपाटी असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12852.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1f84fb025cdd43945f89393e7769d18f9c838fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12852.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकळण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील ठाणे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12856.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3167c6d3721c4f36311116c1866cc476235970b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12856.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12857.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62b812a6ff6c67bde5dbefb6f5dcc5e640b61634 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12857.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12862.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcb12af45183adc3e0714b1002f9fa96df6d37f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12862.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकसेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12868.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9102fedf61b84d60600c39dd04dcadcb521ab46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12868.txt @@ -0,0 +1,20 @@ +वाकाटक हे प्राचीन भारतातील एक बलाढ्य आणि समृद्ध साम्राज्य होते. वाकाटक हे भगवान श्रीकृष्णांची पत्नी विदर्भाची राजकन्या श्रीरुख्मिनी मातेच्या वंशातील होते.[१] इ.स. २५० ते सुमारे ५०० या काळात त्यांनी विदर्भ आणि त्या लगतच्या परिसरावर राज्य केले[२]. या काळात त्यांची सत्ता साधारणपणे, दक्षिणोत्तर नर्मदानदीपासून तुंगभद्रानदीपर्यंत आणि पूर्व-पश्चिम, अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होती. या राजवंशच्या कार्यकाळात त्यांतील राजांनी संस्कृत आणि प्राकृत कवींना उदार आश्रय दिलेला दिसतो. होणाऱ्या वाङ्मयनिर्मितीत वैदर्भी आणि वच्छोमी पद्धतींना प्राध्यान्य दिलेले आढळते. या राजांच्या मांडलिकांनी आणि अमात्यांनी शिल्पकलेच्या निर्मितीलाही उत्तेजन दिल्याचे आढळते. याची साक्ष अजिंठा व गुलवाडा येथील टेकड्यांवरील लेणी देतात[३]. या लेणांतील शिल्पांची गणना प्राचीनकाळातील उत्कृष्ट कलाकृतींमध्ये केली जाते. त्यामुळेच, ′इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यांमध्ये वाकाटक राजवंश हा श्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे.’ असे एका फ्रेंच इतिहासकाराचे उद्गार आहेत [४]. +वाकाटक घराणे हे महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो. या राजघराण्याचा मूळ पुरुष वाकाटक हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख आंध्र प्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभखंडावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे. हा वाकाटक गृहपती (गृहस्थ) जवळच्या प्रदेशातून (बहुधा पूर्वीच्या हैदराबाद संस्थानच्या दक्षिण भागातून) यात्रेकरिता तेथे गेला असावा.[१] +अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात या घराण्यातील पहिला राजपुरुष विंध्यशक्ती याला ‘द्विज’ म्हटले आहे, त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते असे दिसते. त्याच्या विष्णुवृद्ध गोत्राचा निर्देश वाकाटकांच्या अनेक ताम्रपटांत येतो. विंध्यशक्ती आरंभी सातवाहनांचा मांडलिक असावा; पण सन २५० च्या सुमारास योग्य संधी साधून त्याने आपले स्वतंत्र राज्य स्थापले असे दिसते. हा आणि त्याचा मुलगा पहिला प्रवरसेन यांचा नामनिर्देश पुराणात आला आहे.[१] +प्रवरसेन हा महापराक्रमी निघाला. त्याने अनेक देश जिंकून चारी दिशांत आपले राज्य पसरविले. त्याने अनेक सोमयाक, वाजपेय आणि चार अश्वमेध करून सम्राट ही पदवी धारण केली. ऐतिहासिक काळात दक्षिण किंवा उत्तर भारतात ही पदवी दुसऱ्या कोणी राजाने धारण केलेली माहीत नाही.[१] +पहिल्या प्रवरसेनाने साठ वर्षे (कार. २७० ते ३३०) राज्य केले. त्याला चार पुत्र होते. ते चारही राजे झाले, असे पुराणात म्हटले आहे. तेव्हा प्रवरसेनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याचे चार भाग झालेले दिसतात. ज्येष्ठ पातीची राजधानी प्रारंभी नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ नंदीवर्धन येथे आणि नंतर वर्धा जिल्ह्यातील प्रवरपुर (सध्याचे पवनार) येथे होती. हिच्या अंमलाखाली उत्तर विदर्भ होता.[१] +दुसरी शाखा वत्सगुल्म (अकोला जिल्ह्यातील वाशिम) येथे राज्य करीत होती. तिचा अंमल दक्षिणेस गोदावरीपर्यंत पसरला होता. दुसऱ्या दोन शाखांपैकी एक छत्तीसगढात आणि दुसरी दक्षिण महाराष्ट्रात (सातारा, सोलापूर, कोल्हापूर या भागात) राज्य करीत असावी. या शाखा १००-१२५ वर्षांत तेथे दुसऱ्या वंशांचे राज्य झाल्यामुळे नष्ट झाल्या असाव्यात. त्यांचे लेख अद्यापि सापडले नाहीत.[१] +नंदिवर्धन शाखेत अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. त्या शाखेतील पहिला पृथिवीषेण हा गुप्तनृपती दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य याचा समकालीन होता. माळवा-काठेवाड या देशांवर राज्य करणाऱ्या शकक्षत्रपांचा उच्छेद करताना चंद्रगुप्ताने त्याचे साहाय्य घेतले असावे. पुढे हे राजकीय सख्य दृढ करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपली कन्या प्रभावती-गुप्ता वाकाटक राजकुमार दुसरा रुद्रसेन याला दिली.[१] +विवाहानंतर थोड्याच वर्षांनी हा रुद्रसेन कालवश झाला. तेव्हा आपल्या अल्पवयस्क दिवाकरसेन नामक मुलाच्या नावाने प्रभावती-गुप्ता राज्यकारभार पाहू लागले. तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता चंद्रगुप्ताने आपले काही अधिकारी व मुत्सद्दी विदर्भात पाठविले होते. त्यामध्ये कविकुलगुरू कालीदास होता. तो नंदीवर्धन राजधानीपासून केवळ पाच किलोमीटरवर असलेल्या रामगिरीवर (सध्याच्या रामटेकवर) अनेक वेळा गेला असावा. तेथे त्याला आपल्या नितांतसुंदर मेघदूत काव्याची कल्पना सुचून त्याने ते काव्य विदर्भातच पुरे केले असे दिसते. दिवाकरसेनानंतर गादीवर आलेल्या दामोदरसेन ऊर्फ प्रवरसेन यांस सेतुबंध नामक प्राकृत काव्य रचण्यात कालिदासाने मदत केली, अशी प्राचीन आख्यायिका आहे.[१] +द्वितीय प्रवरसेनाचा पुत्र नरेंद्रसेन (कार. ४५० ते ४७०) याच्या काळी वाकाटकांनी आपली सत्ता उत्तरेस माळव्यावर पसरविली. त्याच्या काळात बस्तर जिल्ह्यात राज्य करणाऱ्या नलनृपती भवदत्तवर्म्याने विदर्भावर आक्रमण करून नागपूरपर्यंतचा प्रदेश जिंकला. त्यावेळी वाकाटकांनी आपली राजधानी भंडारा जिल्ह्यातील पद्मपूर येथे नेली.[१] +नरेंद्रसेनाचा पुत्र द्वितीय पृथिवीषेण याने नलांना विदर्भातून पिटाळून लावले आणि आपली सत्ता मध्य भारतात पूर्वीच्या नागोद संस्थानापर्यंत पसरवली. तेथे त्याच्या मांडलिकाचे दोन लेख सापडले आहेत. द्वितीय पृथिवीषेणाच्या सु. इ.स. ४९० मध्ये झालेल्या निधनानंतर या ज्येष्ठ पातीचे राज्य वत्सगुल्म शाखेच्या राज्यात समाविष्ट झाले.[१] +वत्सगुल्म शाखेचा मूळ पुरुष सर्वसेन हा पहिल्या प्रवरसेनाचा पुत्र होता. त्याने हरिविजय नामक काव्य आणि काही सुभाषिते प्राकृतात रचली. या शाखेचा शेवटचा राजा हरिषेण (कार. ४७५-५००) हा अत्यंत बलाढ्य होता. त्याने आपला अंमल उत्तरेस माळव्यापासून दक्षिणेस कुंतल देशापर्यंत आणि पश्चिमेस कोकणापासून पूर्वेस आंध्र देशापर्यंत बसविला. याच्यानंतर याचा मुलगा नादान निघाल्यामुळे वनवासीच्या कदंबांनी विदर्भावर स्वारी केली. त्या लढाईत विदर्भाच्या मांडलिकांच्या फितुरीमुळे हरिषेणाचा मुलगा मारला गेला असे दिसते. याप्रमाणे इ. स. ५२५ चया सुमारास वाकाटक वंशाचा अस्त झाला.[१] +सांस्कृतिक प्रगती : वाकाटकांचा काळ त्यांनी धर्म, विद्या व कला-कौशल्य यांस दिलेल्या उदार आश्रयाबद्दल प्रसिद्ध आहे. बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक होते; पण प्रभावती - गुप्तेच्या प्रभावामुळे तिचा पती द्वितीय रुद्रसेन विष्णूचा उपासक झाला. वाकाटकांनी अनेक मंदिरे बांधली व त्यांना शिल्पादिकांनी विभूषित केले. त्यांचे उल्लेख कोरीव लेखांत येतात. त्यांच्या काळात राजधानीजवळच्या रामगिरी (रामटेक-नागपूर) येथील देवालयांना फार महत्त्व प्राप्त झाले होते.[१] +प्रभावती-गुप्तेचे दोन ताम्रपट तेथून दिले होते. त्यांतील एकात रामगिरिस्वामीच्या (भगवान रामचंद्राच्या) पादुकांचा उल्लेख आहे. तसाच उल्लेख कालीदासाने तेथे रचलेल्या मेघदूतात आला आहे. दुसऱ्या प्रवरसेनांनी आपल्या नावे प्रवरपुर (पवनार-वर्धा) नावाचे नगर स्थापून तेथे राजधानी नेल्यावर आपल्या रामोपासक प्रभावती-गुप्ता मातेकरिता त्या ठिकाणी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय बांधले होते. त्याचे अवशेष तेथे सापडले आहे.[१] +वाकाटकांनी अनेक विद्वान ब्राम्हणांना ग्रामदाने दिली होती. त्या संदर्भात एकट्या द्वितीय प्रवरसेनाचेच दहा-बारा ताम्रपट सापडले आहेत. वत्सगुल्मच्या हरिषेण राजाच्या वराहदेवनामक मंत्र्याने अजिंठ्याचे क्रमांक सोळाचे लेणे कोरवून घेऊन त्याला सुंदर चित्रांनी विभूषित केले होते. खानदेशातील त्याच्या एका मांडलिकाने सतरा व एकोणीस क्रमांकांची लेणी कोरविली होती.[१] +सदर राजवंशाचे नावही एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत कोणास ज्ञात नव्हते. इ.स.१८३६ मध्ये सापडलेल्या द्वितीय प्रवरसेनाच्या सिवनी ताम्रपटाने ते पहिल्यांदा उजेडात झाले. पुराणात या राजवंशातील विंध्यशक्ती या राजाचे नाव आढऴते. मात्र अशुद्ध पाठ आणि त्यांचा चुकीचा अन्वयार्थ यामुळे तो यवन वा ग्रीक वंशांतील होता असे समजले जात असे, अशी माहिती महामहोपाध्याय वा.वि. मिराशी आपल्या वाकाटक नृपतीवरच्या ग्रंथात नोंदवितात. वाकाटक घराण्याची वंशावळ अजंठा लेणींतील सोळाव्या क्रमांकाच्या लेणींत असणाऱ्या कोरीव लेखात दिलेली आढळते. ही वंशावळ अगदी सुरुवातीपासून म्हणजे विंध्यशक्तीपासून शेवटच्या हरिषेणापर्यंत दिलेली आहे. मात्र सदर कोरीव लेखाच्या वाचनानतंरही इ.स. १८६२ मध्ये डॉ. भाऊ दाजी लाड यांनी लिहिलेल्या लेखात वाकाटक हे यवन वा ग्रीक वंशांतील असून त्यांनी वैदिक यज्ञांना आणि बौद्ध धर्माला उत्तेजन दिले असे म्हटले आहे[५]. वाकाटकांचे अधिकांश लेख हे पेटिकाशीर्षक लिपीत असल्याचे दिसून येते. त्यांच्या साऱ्याच लेखातील काळाचे उल्लेख संबंधित राज्यांच्या राज्यारंभानुसार दिलेले असल्याने त्याच्या काळाविषयी निश्चित विधान करणे अवघड होते. अशावेळी काळनिश्चितीसाठी अक्षरवाटिकेचा अभ्यास करण्याची रीत असते. त्यानुसार डॉ. बुव्हर यांच्या मते इ. स. पाचवे शतक हा वाकाटकांचा काळ येतो, तर डॉ. फ्लिट आणि डॉ. कीलहॉर्न यांच्या मते तो आठवे शतक असा आहे. इ. स. १९१२ साली पुण्यातील एका तांबटाच्या घरी वाकाटक राणी प्रभावती गुप्ते यांचा ताम्रपट सापडला. +अजिंठ्याच्या कोरीव लेखात वाकाटकांचा उल्लेख 'द्विज' असा आलेला आढळतो तसेच त्याचे गोत्र 'विष्णूवृद्ध' असल्याचा उल्लेख पुढे उजेडात आलेल्या ताम्रपटातून आढळतो, अशी नोंदही महामोहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनीआपल्या वाकाटकांवरील ग्रंथात करतात. +राणा सिद्धांतसिंह +भारतीय-उत्कीर्ण-लेखसंग्रह ( कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम) या नावाची प्राचीन भारतीय कोरीव लेखांविषयीची एक योजना स्वांतत्र्यपूर्व भारतातील पुराभिलेख विभागाने सुरू केली होती. ह्या योजनेअंतर्गत भारतीय उपखंडात सापडणाऱ्या उत्कीर्ण लेखांचे त्या त्या राजवंशांनुसार एकत्रीकरण करून त्या उत्कीर्ण लेखांचा ठसा, त्यांचे लिप्यंतर आणि इंग्रजी अनुवाद अशा आकृतीबंधात प्रसिद्ध करायचे होते. त्यानुसार भारतातील विविध पुराभिलेख विद्वानांकडे राजवंशानुसार त्याचे दायित्व देण्यात आले. यातील वाकाटक राजवंशाच्या कोरीव लेखांचे काम महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपल्याकडे घेतले. ह्या प्रकल्पाद्वारे प्रकाशित होणारे साहित्य इंग्रजी भाषेतून असणार होते. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी मोठ्या परिश्रमपूर्वक हे काम पूर्ण केले. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या संकेतस्थळावरील प्रकाशनांच्या यादीनुसार हा ग्रंथ इ. स. १९६३ साली प्रकाशित झाला. या ग्रंथाचे नाव ‘इन्क्रिप्शन्स ऑफ वाकाटकाज’असे आहे[६]. हे काम पूर्ण झाल्यावर महामहोपाध्याय वा.वि. मिराशी यांनी आपला झालेला हा अभ्यास, ५ ते ९ मार्च १९५६ या काळात नागपूर विद्यापीठातर्फे आयोजित झालेल्या महादेव हरि वाठोडेकर व्याख्यानमालेत चार पुष्पांच्या रूपांत मांडला. पुढे ही व्याख्याने नागपूर विश्वविद्यालयाच्या रजिस्टारने पुस्तकरूपात प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचे नाव ‘वाकाटक नृपति आणि त्यांचा काळ’ असे आहे[७]. + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12885.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..286a8a5ce9caf29855557e1ec150b076a2de14ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12885.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12887.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eabc50ff8ec8b8658006a48ea70328a37edd874 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12887.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12890.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4ea69b20c98e4a34d3dc53d428f0b7081d66c9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12890.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12892.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbe987b6493c9cd71604a84874208837ec7ac833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12892.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाकी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12894.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad910f28c1d6abb80fbea453a744f23789ce329c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12894.txt @@ -0,0 +1,2 @@ + वाकी तर्फे गोवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12897.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65ee7c6cafa5e3627ab8cfffbf1810ca854ee13e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12897.txt @@ -0,0 +1,10 @@ +वाकी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +वाकी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीच्या उगमस्थानाजवळील इगतपुरी येथे त्रिंगलवाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे. +ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी अहमदनगर व नाशिक जिल्हांच्या सीमेवर असणाऱ्या कळसुबाई या शिखराजवळ उगम पावते. या नदीचा उगम प्रत्यक्ष रित्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात होतो. या नदीच्या उगमस्थानाजवळील इगतपुरी येथे त्रिंगलवाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी झंझराजाने बांधलेले शंकराचे देऊळ आहे. ही नदी उगम क्षेत्रापासून ५ किमी अंतरानं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवेश करते. कळसुबाई डोंगर रांगेत पडणाऱ्या पाऊसामुळे या नदीला दर वर्षी पावसाळ्यात पूर येतो.ही नदी प्रवरा नदीची एक लहान उपनदी असून ती निळवंडे गावाच्या अलीकडे २ किमी अंतरावर प्रवरेला मिळते. ही नदी अप्पर प्रवरा प्रकल्प म्हणजेच निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात येते. त्यामुळे या नदीच्या पुराचे पाणी प्रवरा नदीमार्गे या धरणात येते. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12900.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0690d6aa90163c7afa61868e57be9f849c26b87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12900.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकीखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12901.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ac13affc9733c8962364217eefdfe08d25b991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12901.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकीघेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12903.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cd2db1552faf965ac3a15fdb8fb007c65932d93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12903.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाकीबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12924.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02e4f2208404099c879802cfefbe39cd3fc71f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12924.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाक्लाफ फ्रान्सिशेक सरपींस्की ( १४ मार्च, १८८२ - २१ ऑक्टोबर, १९६९) हे एक पोलिश गणितज्ञ होते. [१] त्यांनी सेट सिद्धांत, संख्या सिद्धांत, कार्यांचा सिद्धांत आणि टोपोलॉजीमध्ये महत्वाचे योगदान दिले. त्यांनी ७०० पेक्षा अधिक शोधनिबंध आणि ५० पुस्तके प्रकाशित केली. +त्याच्या नावावर तीन फ्रॅक्टल्सची नावे आहेत (सरपींस्की त्रिकोण, सरपींस्की कार्पेट आणि सरपींस्की वक्र). diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12925.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02e4f2208404099c879802cfefbe39cd3fc71f20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12925.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाक्लाफ फ्रान्सिशेक सरपींस्की ( १४ मार्च, १८८२ - २१ ऑक्टोबर, १९६९) हे एक पोलिश गणितज्ञ होते. [१] त्यांनी सेट सिद्धांत, संख्या सिद्धांत, कार्यांचा सिद्धांत आणि टोपोलॉजीमध्ये महत्वाचे योगदान दिले. त्यांनी ७०० पेक्षा अधिक शोधनिबंध आणि ५० पुस्तके प्रकाशित केली. +त्याच्या नावावर तीन फ्रॅक्टल्सची नावे आहेत (सरपींस्की त्रिकोण, सरपींस्की कार्पेट आणि सरपींस्की वक्र). diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12945.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8712ef8ca257d1939dbc9c9813f374097e88b70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12945.txt @@ -0,0 +1,3 @@ + वागड बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +महादेव मंदिर diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12946.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2354b4fa006c4c4e7c81c4375196ef7efa5dccf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12946.txt @@ -0,0 +1,2 @@ +वागडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12959.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fe2f6b6e8f6b0724230ab8cf293cc2fe6bbcc23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12959.txt @@ -0,0 +1 @@ +वागदरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12986.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9123e901176bceddd05dba8e2c26788e397352 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_12986.txt @@ -0,0 +1,32 @@ +वाघ striatus Severtzov, 1858 +'वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे[२]. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वोच्च स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील 'व्याघ्र' या शब्दावरून आली आहे. इंग्रजीत वाघाला 'टायगर असे म्हणतात. मराठीत भल्या मोठ्या वाघाला 'ढाण्या' वाघ म्हणतात. वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे. +इ.स. २०१० पासून जगभरात २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. भारतात वाघ हा संरक्षित प्राणी असून त्याची शिकार करणे हा दंडनीय अपराध आहे. +एके काळी पश्चिमेस पूर्व अँटोलिया [३]प्रदेश पासून अमूर नदी [४]पात्रात आणि दक्षिणेस हिमालयाच्या पायथ्यापासून सुली बेटांपर्यंतच्या बालीपर्यंत सर्वत्र वाघ पसरले. २० व्या शतकाच्या सुरुवातीस, वाघाची संख्या पूर्वीहून ९३% ने कमी झाली आहे तसेच पश्चिम आणि मध्य आशियात, जावा आणि बाली बेटांमधून आणि आग्नेय, दक्षिण आशिया आणि चीनच्या मोठ्या भागांतून लोप पावली आहे. सध्याची वाघ प्रजाती भारतीय उपखंड आणि सुमात्रावरील सायबेरियन समशीतोष्ण जंगलांपासून ते उप-उष्णकटिबंधीय व उष्णकटिबंधीय जंगलांपर्यंत पसरलेली आहे. १९८६ पासून वाघाला आययूसीएन रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे. २०१५ पर्यंत जगातील प्रौढ वाघांची संख्या ३०६२ ते ३९४८ असावी असा अंदाज आहे. भारतात सध्या सर्वात अधिक वाघांची संख्या आहे. वाघांची संख्या कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये त्यांचे प्राकृतिक आवास स्थान नष्ट करणे, खंडित करणे आणि शिकार करणे समाविष्ट आहे. काही देशांमधील अधिक दाट लोकवस्ती चे अतिक्रमण या ठिकाणी कारणीभूत आहे. +वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मांचूरिया चीन, आग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतिस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. जंगली वाघ हा आज प्रामुख्याने भारत, ब्रह्मदेश, थायलंड, चीन व रशिया या देशांत आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर पोहोचले आहेत व ते वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहेत. वाघ (पेंथेरा टायग्रिस) हा मांजर कुटुंब, फेलिडे याचा सर्वात मोठा जिवंत सदस्य आहे. हा शिकार करून खातो. हा आशिया, मुख्यतः भारत, भूतान, चीन, कोरिया आणि साइबेरियन रशियामध्ये राहतो. २०२० साली जंगली वाघांतील ७० टक्के वाघ भारतात आहेत. भारतामध्ये २०१४ मध्ये २२२६ वाघ होते. ४ वर्षांनी २०१८ मध्ये ही संख्या वाढून २९६७ वर पोचली.[५] +वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झाले असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाब, हरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे. +भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत -- +वाघाचे वसतिस्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात असते. वाघाच्या शिकार करण्याच्या पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतिस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबनमधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आले[ संदर्भ हवा ]. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले) +नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार,भारतात वाघांची संख्या वाढली असून ती आता २९६७ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, मध्य भारतातील, ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आदी जंगल परिसरात एकूण सुमारे ७१८ वाघ असल्याचे यात दृष्टीपथात आले.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कंझर्वेशन ट्रस्ट' तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.[ संदर्भ हवा ] +वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते. सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगळे असतात त्याचप्रमाणे यावरून वाघांना ओळखता येते. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सदृश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाच्या पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात. शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुंबून स्वतःला थंड ठेवतात. +वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रीडा ही पहाणाऱ्याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.[७] समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३ ते ४ शावकांना जन्म देते. मराठीत शावकांना 'बछडा ' म्हणून ही संभोधले जाते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. शावक अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. शावक आई व भावंडांसोबत दोन ते अडीच वर्षे व्यतीत करतात. वाघाचे शावक लहानपणी अतिशय खेळकर असतात. शावक जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेल्या शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पूर्ण वाढीनंतर शावक स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई शावकांना सोडून निघून जाते. नर शावकांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. बंदीवासातही वाघांची वीण चांगली होते. +वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात.तसेच तो झाडांवर नखांचे ओरखडे मारूनही क्षेत्र आखतो. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेलरने तसेच वाल्मिक थापर <[८]. यांनी अश्या गोष्टी नोंदवल्या आहेत. +वाघ हा पूर्णतः मासांहारी प्राणी आहे वाघाची चावण्याची क्षमता ही १०५० पिएस आय इतकी आहे वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पूर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमिनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: रानगवा, चितळ, भेकर व इतर हरणे, रानडुक्कर, नीलगाय, रानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पूर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत. पिल्ले आपल्या वाढत्या वयात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रितपणे शिकार करतात. +वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगांच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पूर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाईपर्यंत त्याला धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरून जाते. अतिशय छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो. +भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा हृदय बंद पडून झाडाखाली पडतात[९]. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेऊन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध` चंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटांत आहेत.वाघ शिकार साधल्यावर ती लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वले, तरस खासकरून गिधाडे इत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात[१०]. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरून आतडी पूर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरुवात करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते. +वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वांत स्थानिक परिस्थितीनुसार बदल घडले आहेत. मुख्य फरक हा आकारमानात व थोड्याफार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादीत आहे. +पांढरा वाघ - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढऱ्या वाघाचे वंशज आहेत[१२]. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पूर्णतः प्राणसंग्रहालयातच जन्मलेले आहेत. +वाघाच्या नामशेष प्रजाती + भारतात प्राचीन काळापासून वाघाची शिकार होत आहे. वाघाची शिकार हे शौर्याचे प्रतीक मानले जायचे. आपल्या दिवाणखाण्यात वाघाची कातडी असणे मानाचे लक्षण होते. वाघाच्या कातडी बरोबरच वाघनखे गळ्यात असणे प्रतिष्ठेचे होते. वाघाच्या शिकारीसाठी मोठे मोठे हाकारे दिले जायचे व वाघाला चहूबाजूने वेढा देऊन त्याची शिकार केली जात असे. यात बरेच लोक सामील होत तसेच बरेच हत्ती,घोडे असा ताफ्यांचा समावेश असे. त्यामुळे वाघाची शिकार ही फक्त राजे लोकांपुरती मर्यादित होती. भारताच्या ब्रिटिश राजवटीत वाघांच्या शिकारीत आमूलाग्र बदल झाला. बंदुकिसारखे शस्त्र माणसाच्या हातात पडल्यामुळे दुरूनही वाघांना टिपता येऊ लागले व वाघांचा काळ सुरू झाला. ब्रिटिश काळात खास वाघाच्या शिकारीसाठी अभयारण्ये स्थापली गेली. अनेक (so called) महान शिकारी या काळात उदयास आले. वाघाची शिकार झाडाखाली एखादे सावज बांधून वर मचाणवर बसून करत अथवा हाकारे देऊन साधत. वाघाची शिकार करणे हे धाडस न बनता एक खेळ बनला( इंग्रजीत गेम म्हणजे खेळ असाच अर्थ आहे). अनेक शिकाऱ्यांच्या कथनामध्ये काही काळानंतर त्यांना शिकार करणे हे व्यसनासारखेच जडले होते अशी कबुली देतात. वाघांचे नैसर्गिक वसतिस्थानावर मानवाचे बहुतांशी अतिक्रमण झाले आहे. जेथे वाघ एकेकाळी सुखेनैव नांदत त्याजागी, शेती, उद्योगीकरण, रस्ते, घरणे, गावे वसलेली. यामध्ये वाघांच्या वसती स्थानाबरोबरच भक्ष्यही नाहीसे झाले व अनेक ठिकाणी वाघांचे पाळिव प्रांण्यांवरील हल्ले वाढले. वाघ पाळिव प्राणी खातात म्हणून वाघ नको असा व्याघ्रप्रकल्पांच्या अजूबाजूच्या गावात अजूनही सूर असतो. ब्रिटिशपूर्व काळात वाघांची शिकार बहुतकरून याच कारणासाठी होत असे. वाघांच्या शिकारीवर बंदी आल्यानंतर ह्या वाघद्वेष्ट्यांनी वाघाने मारलेल्या भक्ष्यामध्ये विष घालून वाघांची शिकार करण्याचा सपाटा लावला होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीस भारतात एक लाख वाघ होते असे काहींचे म्हणणे आहे. भारतात शेकडो शिकारी आहेत/ होते ज्यांनी शंभराहून अधिक वाघ मारले होते. त्यामुळे हा आकडा खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांच्या शिकारीचा इतिहास वाघांच्या दृष्टीने रक्तरंजीत असला तरी त्यातील काही शिकारी हे आजचे टोकाचे वाघांचे रक्षक बनले आहेत. चोरटी शिकार आजही चालू असली तरी भारतात एकेकाळी मोठ्या प्रमाणात शौकासाठी चालणारी वाघांची शिकार आज जवळपास इतिहास झाला आहे, हीसुद्धा समाधानाची बाब आहे. तरीही अधून मधून संजय दत्त, सलमान खान सारखी प्रकरणे बाहेर येत असतात. +जो वाघ माणसांनाच आपले नेहमीचे भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ असे म्हणतात. माणूस हा वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ माणसांशी संपर्क टाळतो. जर चुकून एखादा माणूस स्वरक्षणार्थ वाघाकडून मारला गेला तर त्याला नरभक्षक म्हणणे चुकीचे आहे. जो वारंवार माणसांवर हल्ले करून माणसांनाच आपले भक्ष्य बनवतो असाच वाघ नरभक्षक होय. नरभक्षक वाघांचे अनेक किस्से आजही घडतात. खासकरून सुंदरबनच्या जंगलात. फ़क्त तेथिलच वाघ असे का? हा प्रश्ण बऱ्याच काळापासून सतावत आहे. सुंदरबनातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व खाऱ्यापाण्यामुळे तेथील वाघ माणसांबाबतीत आक्रमक झाले असावेत असा अंदाज आहे.[१३]. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तरांचल राज्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्यावर जिम कोर्बेट यांची नरभक्षक वाघांवरील मालिका प्रसिद्ध आहे. १९४० च्या दशकात पुण्याजवळील भीमाशंकरच्या जंगलात १०० च्या वर माणसे एका वाघाने मारली होती[१४]. वाघ नरभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वृद्धपणा, जखमांमुळे इतर शिकार साधता येण्यात येणारे अपयश किंवा काही पुर्वानुभव इत्यादी. कोर्बेट यांच्या मते उत्तरांचल मध्ये मानवी मृतदेहांना नदीत वाहून अत्यंसंस्कार करण्याची प्रथा होती असे वाहणारे आयते भक्ष्यामुळे तेथील वाघ नरभक्षक बनत असा अंदाज होता[१५]. +चीनमध्ये अनेकांचा असा समज आहे की वाघांचे काही भाग हे औषधी असतात व त्यांचा अनेक रोगांवर चांगला उपयोग होतो.. परंतु यात काहीही शास्त्रीय तथ्य नाही.[१६] वाघाच्या मांडीची हाडे, इतर हाडे, सुळे, वाघनख्यांना खासकरून मागणी असते.वाघाचे शिश्न हे नपुंसकतेसाठी औषध असल्याचे मानतात. चीनमध्ये वाघांच्या शरीराच्या भागांची खरेदी-विक्रीची कायद्याने बंदी आहे व दोषींना देहदंडाची शिक्षा आहे. परंतु आजवरच्या अनुभवावरून चीन सरकारचे प्रयत्न कमी आहेत असे वाटते. चीनमध्ये काही ठिकाणी रस्त्यावर वाघांच्या शरीरांच्या भागाची तसेच कातडीची विक्री होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.[१७] +भारत, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंडमधील वाघांची चोरटी शिकार ही बहुत करून चिनी गिऱ्हाइकांसाठी होते. बंदी असणे गरजेचे असले तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे, अश्या औषधांविरुद्ध प्रबोधन होणे. औषधांमुळे वाघांच्या हाडांना व इतर भागांना मागणी निर्माण होते व कितीही बंदी असली तरी पैशाच्या मोहामुळे लोभी लोक चोरट्या शिकारीचा मार्ग धरणारच, जर मागणीच नसेल तर अशी चोरटी शिकार कमी होईल.. +वाघाला भारतीय संस्कृतीत आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. लहान मुलांना जंगलाचा राजा म्हणून वाघाची ओळख करून देतात. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असून जनमानसात शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्याचे, राकटतेचे प्रतिक आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत त्याला पार्वतीचा अवतार असलेली देवी महिषासूर मर्दिनीचे व तिच्या अनेक रूपांचे वाहन बनवले आहे. वाघ व आदिवासी जमांतींचा सहस्रावधी वर्षांचा संबध असल्याने ते वाघाचा कोप होऊ नये यासाठी ते वाघाला देवताच मानतात व त्याची पूजा करतात. वाघ असलेल्या जंगलामध्ये वाघांना समर्पित एखादे छोटेसे देऊळ असतेच. वाघ हे शौर्य साहस व राजबिंडेपणाचे प्रतिी असल्याने अनेक ठिकाणी वाघाला प्रतिकात्मक स्थान आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष शिवसेनेचे प्रतीकात्मक चिन्ह वाघ आहे. अनेक संस्थानिकांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. वाघांबद्दल असलेल्या भीतीमुळे वाघांबद्दल अनेक विनोदही होत असतात. +भारतासकट जगातील सर्वच भागातून वाघांची संख्या कमी होते आहे व आतातर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. वाघांच्या संरक्षणासाठी विविध देशांनी प्रयत्न आरंभले आहेत. संरक्षण उपायोजनात कोणत्याही प्रकारच्या (हौशी अथवा चोरटी) शिकारींविरुद्ध कडक नियंत्रण अत्यंत गरजेचे असले तरी वाघांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही इतर गोष्टींची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. वाघांच्या संख्यावाढीत त्यांच्या वसतीस्थांना विकास तसेच वाघांच्या संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. भारतातील कान्हा राष्ट्रीय उद्यानातील प्रयत्न हे आदर्श उपाययोजना मानल्या जातात. यामध्ये वाघांच्या वसतीस्थानातून मनुष्यवस्ती पूर्णपणे हलवणे. जेणेकरून मनुष्य व वाघांचा संघर्ष कमी होईल. जंगलांमध्ये कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करणे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ सातत्याने वाढवणे.उन्हाळ्याच्या दिवसात उपासमार व पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे. यासाठी जंगलातील पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा करणे. तसेच पावसाळ्यात पुरापासून संरक्षण व्हावे यासाठी चौथरे किंवा उंचावरील जांगांची निर्मिती करणे. वाघांची संख्या एखाद्या जंगलात जास्त झाल्यास वाघ नसलेल्या जंगलात पुनर्वसन करणे इत्यादी. +पहा व्याघ्रप्रकल्प +१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला घेण्यात आलेल्या व्याघ्रगणनेत भारतात केवळ १८०० वाघ आढळले. काहींच्या अंदाजाप्रमाणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला १ लाख तर ब्रिटिश सोडून जाताना भारतात ४० हजार वाघ होते. ब्रिटिशांच्या काळात शौकीसाठी मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार करण्यात आली तोच प्रघात ब्रिटिश गेल्यानंतरही कायम राहिला. वाघाची कातडी, नखे हे काही प्रमाणात परकीय चलन मिळवून देत होते. परंतु वाघांची चिंताजनक परिस्थिती पाहून वन्यजीव रक्षकांनी या हौशी शिकारीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला त्याच प्रमाणे कायद्यानेही साथ दिली. कातडी निर्यातदार याच्या विरोधात उभे राहिले. १९७२ मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यामध्ये वाघांच्या चिंताजनक संख्येचा आढावा घेत वाघांच्या शिकारीविरुद्ध निकाल दिला[ संदर्भ हवा ]. वन्यजीव हे भारताचे भूषण आहे व ही संपदा वाचवली गेलीच पाहिजे असे या निर्णयात शिक्कामोर्तब झाले. या नंतर भारतीय वन्यजीव कायद्यामध्ये अमूलाग्र बदल झाले जे लगेचच १९७३ मध्ये जारी झाले. या नुसार भारतात व्याघ्रप्रकल्पाला चालना मिळाली. +व्याघ्रप्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात सफल वन्यजीवसंवर्धन कार्यक्रम मानला जात होता. या प्रकल्पाअंतर्गत अनेक जंगलांना अभयारण्याचे स्थान मिळाले व अनेक उद्याने ही राष्ट्रीय उद्याने घोषित झाली. भारताच्या विविध भागात एकूण पंचवीस व्याघ्रप्रकल्पांची स्थापना झाली. कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, कान्हा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, सुंदरबन, महाराष्ट्रात मेळघाट, राजस्थानात रणथंभोर इत्यादी व्याघ्रप्रकल्प प्रसिद्ध आहेत. व्याघ्रप्रकल्पानंतर भारतात वन्यजीवांकडे सर्वसामान्य नागरिकांचा सामान्यतः बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. ६० च्या दशकापर्यंत केवळ शिकारीच्याच हकिकती ऐकणाऱ्या सामान्यजनांमध्ये वन्यजीवांबद्दल आस्था, कुतूहल व शास्त्रीय माहितीची ओढ थोड्याफार प्रमाणात का होईना पण निर्माण झाली. या दरम्यान अनेक पूर्वीच्या हाडाच्या शिकाऱ्यांनीच वाघाच्या संवर्धनात मोठी कामगिरी बजावली. १९९० पर्यंत या प्रकल्पाचे चांगले फळ दिसू लागले. भारतात वाघांची ४५०० ते ५००० पर्यंत पोहोचली. परंतु त्यानंतर भारतात वाढलेली संख्या व जगातील इतर भागात अजून कमी झालेली वाघांची संख्या यामुळे आंतराष्ट्रीय माफियांचे याकडे लक्ष वळले व चोरट्या शिकारीचे प्रमाण वाढले. २००३ ते २००८ मध्ये हे प्रमाण सर्वाधिक झाले व भारतात २००८ मध्ये केवळ १३०० वाघ उरले आहेत. चोरट्या शिकारींच्या उपद्रवामुळे नुकतेच आसाम सरकारने याचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय उद्यानांच्या सुरक्षिततेची जबाबदारी लष्कराकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. [१८]. +भारतात २०१८ साली करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये करण्यात आला आहे. २०१८-१९ मध्ये भारतात करण्यात आलेल्या चौथ्या व्याघ्र गणनेत वापरण्यात आलेली साधने आणि संकलित करणारा डेटा या दोन्ही दृष्टीने आत्तापर्यंतची जगातील सर्वांत मोठी आणि सर्वसर्वसमावेशक गणना होती.या गणनेत १४१ वेगवेगळ्या जागी २६,८३८ ठिकाणी कमेरा ट्रप बसवण्यात आले. त्याद्वारे  १२१,३३७ चौ.किमी भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्राण्याची हालचाल दिसताच हे कॅमेरे छायाचित्रे घेतात. या कॅमेऱ्यांद्वारे ३४,८५८,६२३ छायाचित्रे घेण्यात आली. त्यातील ७६६५१ वाघांची, तर ५१,७७७ बिबट्यांची होती. सॉफ्टवेअरच्या मदतीने या छायाचित्रांमधून २४६१ वाघ (बछडे सोडून) ओळखण्यात आले. तसेच या सर्वेक्षणाच्या दरम्यान ५२२,९९६ किमी अंतर पायी काटण्यात आले आणि एकूण ३८१,२०० चौ.किमी. जंगल क्षेत्राची पाहणी करण्यात आली. डेटा गोळा करणे आणि त्याचा अभ्यास यासाठी ६२०,७९५ मानवी दिवस खर्च झाले. [१९] +रशियातील सायबेरीयन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन सोविएत संघाने संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरीयन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरीयन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे. +माओवादी धोरणे तसेच चिनी औषधे यांमुळे वाघांचे चीनमधील अस्तित्व संपुष्टातच आले. वर नमूद केल्याप्रमाणे केवळ २००७ मध्ये कित्येक वर्षाने एक वाघ दृष्टीस पडला होता. दक्षिण चिनी वाघ वन्य अवस्थेत नामशेषच झाल्याचे मानण्यात येत आहे. केवळ बंदीवासात व औषधांसाठी वाढवण्यात येणाऱ्या वाघांच्या फार्म्समध्ये हे वाघ शिल्लक आहेत. काही वन्य जीव संरक्षक मंडळींनी वन्य चिनी वाघाचे अस्तित्व पुन्हा जागृत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आहेत. त्यादृष्टीने बंदीवासात वाढलेल्या वाघांच्या पिल्लांना साऊथ अफ्रिकेतील खाजगी जंगलात वाढवण्यात येत आहे. यात या वाघांना लहानपणीच कृत्रिम भक्ष्यांशी खेळवून शिकारी धडे देण्यात आले व स्वता: शिकार साधण्यात या वाघांना पारंगत केले गेले.[२०] बहुधा सन २००८ मध्ये यांच्यापासून जन्मलेल्या पिल्लांना चीनमध्ये पुनर्वसन करण्यात येईल व वन्य चिनी वाघांचे पुन्हा पुनर्जीवन सुरू होईल.. +वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात त्याचा अर्थ त्यांच्या पेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात मुख्यत्वे तृणभक्षक प्राणी. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भराभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थाच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित रहाते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत.. +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13012.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27da9bfa21dd1a55e68e4e6d347e05e9148648e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13012.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९६० असलेले वाघभूमी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ५१८.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ५३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या २३५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा चिचोली येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13031.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3f1b1eb6d1d59417152bbad582ba4f8814f3530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13031.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाघांबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13056.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73bb8525fdfea811f3e6c56e795203aaa47fcea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13056.txt @@ -0,0 +1,14 @@ +[[वर्ग:महाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे]] +वाघिवरे हे गाव चिपळूण तालुक्यात येते. वाघिवरे गावात काही वाड्या आहे - +१. मधलीवाडी , +२. कदमवाडी, +३. घडशीवाडी, +४. रेवाळेवाडी , +५. भोईवाडी, शिवाय मोहल्ला ही आहे. +श्री चंडिकाई कालकाई काळेश्वरी माता ही या गावाची ग्रामदेवता आहे.देवीचे मंदिर गावानजीकच्या जंगलात आहे. अलीकडेच ग्रामस्थ आणि देवीभक्तांनी पुढाकार घेऊन मूळ ठिकाणीच मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. +देवळामध्ये खेम, केदार, सोमेश्वर, चंडिकाई, कालकाई, वाघांबरी, वर्धान आणि मानाई या देवता विराजमान आहेत. +शिमगा (होळी) हा गावदेवीचा मुख्य उत्सव आहे़. या सणाला देवीची पालखी देवळातून गावात येते. पालखी नाचवण्याची रित येथेही उत्साहाने पाळली जाते. धुलिवंदनाच्या दिवशी पहाटे होळी (होम) पेटवला जातो. दुपारच्या सुमारास शेजारील बामणोली गावची ग्रामदेवता श्री वाघजाई देवीची पालखी वाघिवरे गावच्या देवीची भेट घेण्यासाठी येते. दोन बहिणींच्या भेटीचा हा सोहळा अगदी नयनरम्य असतो. +मधलीवाडीमध्ये श्री हितवर्धक गणेश मंदिर आहे. दरवर्षी माघी गणेश जयंती निमित्त येथे गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. +कदमवाडी मध्ये श्री व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. जवळील सभामंडपात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. +घडशीवाडीमध्ये नवरात्रीत देवीची स्थापना करण्यात येते. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13083.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e3e9013440450ae3e9e529db9288388ad45116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13083.txt @@ -0,0 +1,5 @@ + +वाघेरी (नाला) ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. +वाघेरी (नाला) हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13099.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b996f4978aa10c16bde1d91638d6580f3437e18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13099.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाघोडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13106.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37d06783aee180142c6bc3910e1efdbf4491d83e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13106.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1311.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc57bbe1c4266aa5e3488ff61f225d24ff568eb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1311.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ९२६ किमी धावणारा हा महामार्ग पुणे ह्या शहराला मच्छलीपट्टणम ह्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील शहरासोबत जोडतो. इंदापूर, सोलापूर, उमरगा, झहीराबाद, हैदराबाद व विजयवाडा ही रा. म. ६५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. २०१० पर्यंत हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १३ ह्या नावाने ओळखला जात असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13126.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47e660bdfa351c2b0044dc60b1335736786011ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13126.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाघोळीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13147.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56bfef97c6bd4503f8ef455f58146d5022147eb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13147.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाचाळमळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13157.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27afb0070a891bf8ae114d1a957618aee842099d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13157.txt @@ -0,0 +1,7 @@ +काश्मिरी विद्वान मम्मट (इ.स. सुमारे ११००) हा एक मोठा संस्कृत साहित्यशास्त्रकार होऊन गेला. कैयट आणि उवट असे दोन कनिष्ठ बंधू त्याला होते. ह्या दोन बंधूंना त्यानेच विद्या शिकवली. उवट हा शुक्ल यजुवेंदाच्या वाजसनेयी संहितेवरील भाष्याचा कर्ता म्हणून ओळखला जातो. +वाजसनेयी संहितेमध्ये तांदूळ, जव(=यव,सातू), मूग, उडीद, तीळ, गहू, मसूर वगैरे धान्यांची यादी दिलेली आहे. ही धान्ये कोणत्या ऋतूत पेरावयाची यांचाही उल्लेख आहे.(१८.१२) +धंदे आणि व्यवसाय यांची माहिती वाजसनेयी संहितेत (३०.७) येथे आहे. उदा० मच्छीमार (=धीवर,दाश किंवा कैवर्त), कीनाश (=शेतकरी), वप(=पेरणी करणारे), धोबी, मणिकार, वेताचे काम करणारे विदलकारी, दोरखंड वळणारे, रथ बनवणार, धनुष्ये बनवणारे, इषुकार (बाण बनवणारे), लोहार, सोनार, कुंभार, वनपाल, जंगलातला वणवा विझवणारे, गायी पाळणारे, वैद्य, वस्त्रांवर विणकम करणारे वगैरेंचे उल्लेख वाजसनेयी संहितेत आहेत. शिवाय समुद्री प्रवासासाठी मोठ्या बोटी कशा बनवायच्या हेही वाजसनेयी संहितेत (३१.७) आहे. +१०८०० विटा वापरून पंख पसरलेल्या गरुडासारखी दिसणारी यज्ञाची वेदी कशी तयार करायची हे वाजसनेयी संहितेत ११.१८ येथे आहे. विणकर जे आडवे उभे धागे विणतात त्यांना ताणा-बाणा म्हणतात. अशा वेळा विणताना ताण्याला वजनदार शिशाची गोळी टांगत, असे यजुर्वेदातील वाजसनेयी संहितेत १९.८० येथे म्हटलेआहे. +आधुनिक अर्थ : वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय (म्हणजे पाणी) यासाठी केला जाणारा विधी, असे सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांचे मत आहे. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13179.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec036ea794f606546776d32ac7328f218baf3b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13179.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाटंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13189.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1acaf12e8ca63081dd844dce6feff806205c2d89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13189.txt @@ -0,0 +1,3 @@ +वॉटर्लूची लढाई ही १८ जून, इ.स. १८१५ रोजी तत्कालीन नेदरलँड्सच्या संघटित राजतंत्रातील वॉटर्लू येथे (वर्तमान बेल्जियम) झालेली लढाई होती. या लढाईत ब्रिटन, हॉलंड, बेल्जियम, प्रशिया यांचा समावेश असलेल्या नेपोलियन विरोधी ७ व्या युतीच्या सैन्याने फ्रेंच सम्राट नेपोलियन याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच साम्राज्याच्या सैन्याचा निर्णायक पराभव केला. +१८१५ मध्ये नेपोलियन एल्बा येथुन नजरकैदेतून सुटून पुन्हा पॅरिसला आला व आपले साम्राज्य पुनःप्रस्थापित करण्याच्या उद्योगाला लागला. त्याने आपले मोठे सैन्य पुन्हा एकत्र केले व आपल्या जुन्या शत्रुंविरुद्ध आघाडी उघडली. हॉलंड, प्रशिया, बेल्जियम व युनायटेड किंग्डम यांनी देखिल प्रत्युतर म्हणून नेपोलियन विरुद्ध संयुक्त आघाडी उघडली. या आघाडीचे नेतृत्व जनरल आर्थर वेलस्ली कडे देण्यात आले. व १८ जून १८१५ रोजी वॉटर्लु येथे दोन्ही फौजा एकमेकांना भिडल्या. +वेलस्लीने पारंपारिक व्यूहरचना केलेली होती. आसपासच्या प्रदेशाची टेहळणी करून त्याने आपल्या सैन्याचा मुक्काम हा एका टेकडीच्या उतारावर ठोकला. तेथून त्याने आपले सैन्य नेपोलियनच्या सैन्याला आडवे घातले व लढण्यास भाग पाडले. नेपोलियनला या व्यूहातील आपला गैरफायदा माहिती होता परंतु अधिक वेळ काढला असता मागून चालून येणारे प्रशियन सैन्य व ब्रिटिश या दोघांशी लढणे अधिकच कठीण गेले असते. असे असता त्याने वेलस्लीवर चाल केली. सुरुवातीला वेलस्लीने बचावाचे घोरण स्वीकारले व पर्शियन सैन्य येईपर्यंत वेळकाढूपणा अवलंबला. दरम्यान फ्रेंच सैन्याच्या अनेक चाली ब्रिटिश सैन्याने परतवून लावल्या. सरतेशेवटी नेपोलियनने आपले इंपिरियल गार्ड ब्रिटिशांवर घातले परंतु ते देखील फसले. नेपोलियनने आपली सगळी हुकमी पाने वापरलेली पाहून वेलेस्लीने आता आपले सैन्य आक्रमक पवित्र्यात आणले व तो फ्रेंचांवर चाल करून गेला. काही वेळातच फ्रेंच सैन्याला पराभव स्पष्ट होऊ लागला व त्यांनी तेथून काढता पाय घेण्यास सुरू केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_132.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542b89de9395cc42af643f3c0b1197ead86e226f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_132.txt @@ -0,0 +1,3 @@ +रक्तवहसंस्थेमध्ये हृदय, रक्त, रक्तवाहिन्या यांचा समावेश होतो. रोहिणी रक्तवाहिन्या शुद्ध रक्तवहन करते(अपवाद- फुफ्फुसीय रोहिणी- ही हृदयाकडून फुप्फुसाकडे अशुद्ध रक्त वाहून नेते.) त्या लाल रंगाने दर्शविल्या जातात. नीला रक्तवाहिन्या अशुद्ध रक्तवहन करते(अपवाद-Pulmonary vein- ही फुफ्फुसाकडुन हृदयाकडे शुद्ध रक्त वाहून नेते.) त्या निळ्या रंगाने दर्शविल्या जातात. +हृदय फासळ्यांंच्या पिंजऱ्यात असते. आपल्या मुठीच्या आकाराचे आपले हृदय असते. ते चार भागांमध्ये विभागलेले असते आणि रक्त एकाच दिशेने ह्या चार भागांमधून फिरते. उजव्या कर्णीकेतून उजव्या जवनिकेत, तिथून फुफ्फुसामधे, तिथून डाव्या कर्णीकेत, तिथून डाव्या जवनिकेत, तिथून रोहिणीं द्वारे पूर्ण शरीराला, तिथून निलांद्वारे पुन्हा उजव्या कर्णीकेत असा रक्ताचा प्रवास होतो. +रोहिणी शरीरात खोलवर असतात तर नीला बाहेरील बाजूने असतात. रोहिणींमधील रक्त अधिक दाबाने वाहत असल्याने त्यांच्या भिंती जाड आणि लवचिक असतात. निलांच्या भिंती तुलनेने पातळ असतात, निलांमध्ये रक्त परत जाऊ नये म्हणून झडपा असतात. त्या कमी लवचिक असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1321.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e7d24e7abdb512dfd60d21970a658eda330bb94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1321.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग १६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १,५३३ किमी धावणारा हा महामार्ग कोलकाता आणि चेन्नई ह्या महानगरांना जोडतो[१]. कटक, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा व गुंटुर ही रा. म. ५ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पाचा एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13213.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79a1ada6620a72720052329502bc08d2f9963ef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13213.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13246.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe6b2a4be4dfc72b5a639b63509341e81e7210e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13246.txt @@ -0,0 +1,18 @@ +वाडवळी तर्फे पौळबार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे एव्हरशाईन हॉटेल गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४४ कुटुंबे राहतात. एकूण १७३९ लोकसंख्येपैकी ९२० पुरुष तर ८१९ महिला आहेत. गावाची साक्षरता ८९.८४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९१.११ आहे तर स्त्री साक्षरता ८८.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.९७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +निंबावळी,गोराड, केळठण, लोहापे, मुसरणे, सापरोंदे, मांगाठाणे, उसर, कोंढाळे, वारधा, उचाट ही जवळपासची गावे आहेत.वाडवळीतर्फेपौळबार गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13255.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe4612d01567abbb4b8dcf140044f99c0d7023cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13255.txt @@ -0,0 +1,20 @@ +वाडा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वाडा शहरात नगरपंचायत आहे. +(१). हा तालुका पालघर जिल्ह्याचे भाताचे कोठार म्हणून गणला जातो. +(२). तालुक्यात पिकणारा वाडाकोलम 'हा तांदूळ महाराष्ट्रभर आपला दर्जा टिकवून आहे. +(३). येथे भात कापणीनंतर वाफशावर' काशाळ' नावाच्या तिळाची लागवड केली जाते. +(४). येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, पावटा, राई, करडई, हरभरा इत्यादी कडधान्ये मोठ्या प्रमाणात घेतात. +(५). वाडा तालुक्याच्या बाजूला तानसा, भातसा, लोअर, मध्य व अप्पर वैतरणा ही मुंबई, ठाणे शहरांसाठी पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची धरणे आहेत. +(६). या तालुक्याच्या जवळील पिंजाळ नदीवर गारगाई धरणाचे काम प्रगतिपथावर आहे. +(७). महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे. +(८). तालुक्यातील कुडूस येथे १०० वर्षांची परंपरा असणारा (उरूस) वार्षिक बाजार भरतो. +(९). या तालुक्यात इ. स.च्या पाचव्या व सहाव्या शतकात ६० फूटX२७ फूट लांबीरुंदीचे कोरीव काम असलेले खंडेश्वर मंदिराचे पुरातन अवशेष होते. तसाच असणारा शिलालेख मुंबईतील म्युझियममध्ये आहे. +(१०). तालुक्यातील मांगरूळ गावी बिटिशकालीन सैनिकी तळाचे अवशेष मिळाले आहेत. +(११). 'साखरशेत 'हे तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. +(१२). कोलीम सरोवर हा या गावाजवळील डोंगरावर असणारा तलाव आहे. +(१३). 'घोडमाळ 'या गावी घोडे बांधण्याचा तळ (माळ) होता. ज्याचे अवषेश आजही शेतकऱ्यांना दिसतात. +(१४). तालुक्यातील कोहोज किल्ला, तिळसेश्वर मंदिर, परशुराम मंदिर - गुंज, हातोबा देवस्थान यांचा प्रेक्षणीय स्थळांमध्ये उल्लेख करता येतो. +(१५). तालुक्याच्या बाजूला तानसा धरण व अभयारण्य, वजेश्र्वरी माता मंदिर व गणेशपुरी - श्री. नित्यानंद महाराज आश्रम, गरम पाणी कुंड ही ठाणे जिल्ह्यात येणारी पर्यटन स्थळे आहे. +( १६ ) तालुक्यात अंबिस्ते गावी नागनाथ तीर्थ क्षेत्र आहे. तिथे शंकराच पुरातन मंदिर आहे..महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे खूप मोठी यात्रा भरते. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१] +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13267.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5f68ea34afb690bb53b78d8e771384f7497a9de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13267.txt @@ -0,0 +1 @@ +वाडिनार तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा वाडिनार रिफायनरी हा वाडीनार, गुजरात, भारत येथे एक तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हे नायरा एनर्जी लिमिटेडच्या मालकीचे आहे, ज्यामध्ये रोझनेफ्टचा ४९.१३% हिस्सा आहे. रिफायनरी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी रिफायनरी आहे, ज्याची वार्षिक क्षमता २० दशलक्ष टन (४०५,००० बॅरल प्रतिदिन) आहे आणि ११.८ ची जटिलता, ज्यामुळे ते जगातील सर्वात जटिल रिफायनरीजमधिल एक आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13289.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb10cc7253f3c97b8bc4e9aa40dea6ef75c226bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13289.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाडी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13302.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2592eb64f7edaa0dd8213c96d98afe6f2710ae0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13302.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडीकर्देळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13305.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68776a6c6e9221ee5c7c5dd8a06672818cbbff3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13305.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडीकोतावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13321.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00a4eda2851c777bd48728a5e005e499e5a8b228 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13321.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडीबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13332.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f92b19304682578e829eee6b0bad00232505941a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13332.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाडीवाकड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13337.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77e3d9591bbcd1b69422e2699e62f94f4d47b064 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13337.txt @@ -0,0 +1,9 @@ + वाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13338.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3976b41a326be2c4474a5419cd476a467f1fba1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13338.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +इतर उल्लेखांसाठी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13355.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4176bbde8e5b96c5f6f574bc0e8a0dae7da69f1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13355.txt @@ -0,0 +1,5 @@ +मराठी नावे : सोनपाठी सुतार; वाढई हिंदी नाव : सुनहरा कठफोडा संस्कृत नाव : काष्ठकूट इंग्रजी नाव : Black-rumped Flameback, Lesser Golden-backed Woodpecker शास्त्रीय नाव : Dinopium benghalense +सोनपाठी सुतार हा साधारण ३० सेमी. आकारमानाचा पक्षी असून याच्या पाठीच्या सोनेरी रंगावरून याचे नाव सोनपाठी सुतार असे पडले आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आहेत. जागतिक कीर्तीचे पक्षितज्ज्ञ डॉ.सलीम अली यांच्या पत्नी तेहमिना यांचे नाव सोनपाठी सुताराच्या एका उपजातीला (Dinopium benghalense tehminae) दिले आहे. +नर सोनपाठी सुताराच्या पाठीचा रंग सोनेरी पिवळा, माथा व तुरा लाल, डोळ्याजवळ काळे-पांढरे पट्टे, फिकट पांढऱ्या रंगाचे पोट व गळ्यापासून पोटाच्या मध्य भागापर्यंत काळे-पांढरे ठिपके असतात. त्याची शेपटी काळ्या रंगाची असते. मादी नरासारखीच असते फक्त रंग थोडे फिके असतात. सोनपाठी सुतार भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका (येथे दोन उपजाती), म्यानमार (येथे तीन उपजाती) या देशांमध्येही आढळतो. +सोनपाठी सुतार विरळ आणि झुडपी जंगलात तसेच शेतीजवळच्या प्रदेशात राहतो. झाडाच्या सालीत लपलेले कीटक पकडण्यासाठी हा वेगाने झाडाच्या खोडात छिद्र पाडतो. कीटकांशिवाय मध आणि पिकलेली फळेही सोनपाठी सुताराला आवडतात. हा उडतांना बहुतेक वेळा कर्कश आवाजात ओरडतो आणि यावरून सोनपाठी सुताराला जंगलात सहजपणे शोधता येते. +मार्च ते ऑगस्ट हा सोनपाठी सुताराचा वीण हंगाम असून याचे घरटे जमिनीपासून २ ते १० मी. उंच झाडाच्या ढोलीत असते. मादी एकावेळी २ ते ३ चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते. सोनपाठी सुतार नर आणि मादी मिळून पिलांची देखभाल करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13367.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9edd40794efa084893259134f5302db8d0ebe69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13367.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +वाढोणा नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :- diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13374.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04b6be14b81b164abe92ece62f81237a7bdcc041 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13374.txt @@ -0,0 +1,5 @@ +वाणगाव हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या उपनगरी गाड्या थांबतात. लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबत नाहीत. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13429.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2af98d94b2c28d7a339ce1dbfd24bbb0a7ad902 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13429.txt @@ -0,0 +1 @@ +वात्रक नदी भारताच्या गुजरात राज्यातील छोटी नदी आहे. मही नदीची उपनदी असलेल्या या नदीकाठी मेमदावाद शहर वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13445.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c33dcb3e176b7aab58c7ce33e3c2e6c74fa3aba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13445.txt @@ -0,0 +1,18 @@ +वादाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १०३ कुटुंबे राहतात. एकूण ४५८ लोकसंख्येपैकी २०९ पुरुष तर २४९ महिला आहेत. गावाची साक्षरता ७१.५० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.१५ आहे तर स्त्री साक्षरता ६३.२३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ४४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.६१ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +आसनगाव, आंबिस्तेवाडी, वाढवण, वरोर, वासगाव, मोठगाव, ओसरवाडी, तणाशी, देदाळे, बावडे, आसनगाव बुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.आसनगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आसनगाव, आसनगाव बुद्रुक, मोठगाव आणि वादडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13457.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06eef0e2392456ff3d3e0585e9cec3aa69663b17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13457.txt @@ -0,0 +1 @@ +वाधणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13459.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b119308e71aed62bdab9cca20dd241f88cabf647 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13459.txt @@ -0,0 +1 @@ +वाधवाना खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1346.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acbc20bc0e70b0201ecb4dfbdcbb81351ad8f0dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1346.txt @@ -0,0 +1 @@ +रांगणेकर हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13491.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e6fbe05b377e70305c83a18d754060ee729fecc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13491.txt @@ -0,0 +1,3 @@ +वानरलिंगी ऊर्फ खडा पारशी हा नाणेघाटापासून जवळ असलेल्या जीवधन गडाच्या टोकावरील २००० फूट उंचीचा सुळका आहे. हिमालयाची चढाई करण्याची पूर्वतयारी म्हणून अनेक गिर्यारोहक आयताकार असलेला खडा पारशी चढण्याचा प्रयत्‍न करतात. +मुंबईत भायखळा येथे असलेल्या दोन पुलांच्या बेचक्यात उभ्या राहिलेल्या व्यक्तीचा एक भव्य पुतळा आहे. ह्या पुतळ्याला स्थानिक लोक खडा पारशी म्हणतात. +हा पुतळा मुंबई शहरातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक प्रमुख व प्रसिद्ध वास्तू म्हणजे समजला जातो. पारशी पेहरावातील उंच स्तंभावर उभारलेला शेट करसेटजी माणेकजी यांचा पुतळा आहे. पारशी समाजातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे शेट करसेटजी माणोकजी यांच्या स्मरणार्थ बेलासिस रोड, क्लेअर रोड, डंकन रोड आणि रिपन रोड या जंक्शनवर १८७५ मध्ये त्यांच्या मुलांनी बीड व ब्रॉंझ धातूपासून तयार केलेला हा पुतळा उभारला. पुतळ्याच्या पायथ्याशी असलेला चौथऱ्यावर आकर्षक नक्षीकाम आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13494.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d849cc2f33fe78a779b68637c2013f4fa9e3ceb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13494.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 34°24′N 76°82′E / 34.400°N 77.367°E / 34.400; 77.367 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश + +वानला हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील खालसी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13521.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35741e65996eff794688b1e3179db01e3dc7b21f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13521.txt @@ -0,0 +1,43 @@ +वाफगाव (५५५८०६) हे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील गाव आहे. चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता. खेड, जि. पुणे येथे जन्म ३ डिसेंबर १७७६ साली झाला व म्रुत्यु २८ ऑक्टोबर १८११ भानपुरा मध्यप्रदेश मध्ये झाला ), ते होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले. +या गावाला यशवंतराव होळकर यांच जन्म गाव म्हणून ओळखले जाते +हे गाव १,८३६ हेक्टर क्षेत्राचे असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६२६ कुटुंबे व एकूण ३००४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर राजगुरुनगर २३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १५५५ पुरुष आणि १४४९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १५५ असून अनुसूचित जमातीचे ६३ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५५८०६ [१] आहे. +गावात 3 शासकीय पूर्व प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे . त्याचे नाव श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय वाफगाव माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (Rajgurunagar) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.त्याचे नाव हुतात्मा राजगुरू महाविद्यालय असे आहे . +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (R. nagar) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (R. nagar) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +गावात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. +गावात १ क्षयरोग उपचार केंद्र आहे. +गावात १ ॲलोपॅथी रुग्णालय आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ दवाखाना आहे. +गावात १ पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. +गावात ३ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात ३ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे(). +गावात २ औषधाचे दुकान आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावाचा पिन कोड ४१०५०५ +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही . diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13533.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e2504859be1f1094b405bdeccc17cff1f76af2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13533.txt @@ -0,0 +1,8 @@ + वाफोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13543.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4dc619405985bd5c89a92d1a20f630e69087875 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13543.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाबॉन्सी काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1355.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1627095b73b7170da832979f94ef1a0b36b457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1355.txt @@ -0,0 +1 @@ +रांची रेल्वे स्थानक हे झारखंड राज्याची राजधानी रांची शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्राच्या रांची विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. हटिया रेल्वे स्थानक हे देखील रांची शहरामध्येच आहे.महेंद्रसिंह धोनीचे नाव स्थानकाला देण्यात यावे अशी येथील प्रवाशांची मागणी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1357.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd7356db9ac2b97d7c612a1fc2f7e07d68c0e74a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1357.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांची राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे झारखंडची राजधानी रांची शहराला दिल्लीसोबत जोडते. राजधानी एक्सप्रेस रांची ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते व ह्या दोन शहरांमधील १३०० किमी अंतर १७ तासांत पूर्ण करते. +रांची राजधानी एक्सप्रेसचे दोन मार्ग आहेत: diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1358.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1627095b73b7170da832979f94ef1a0b36b457 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1358.txt @@ -0,0 +1 @@ +रांची रेल्वे स्थानक हे झारखंड राज्याची राजधानी रांची शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्राच्या रांची विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. हटिया रेल्वे स्थानक हे देखील रांची शहरामध्येच आहे.महेंद्रसिंह धोनीचे नाव स्थानकाला देण्यात यावे अशी येथील प्रवाशांची मागणी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13596.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..033a1e99e740f7ae614a310901e171b7b19c5db2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13596.txt @@ -0,0 +1 @@ +वाय. देवेंद्रप्पा हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13614.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c17da8207dedadfeaa26fa5a6a76bff80f743e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13614.txt @@ -0,0 +1,8 @@ + वायंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13615.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59eec6166865dffe8e9c3257306c93daaad944f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13615.txt @@ -0,0 +1,8 @@ + वायंगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13623.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a795a5e928a0374b8c448c0e91f31d3565a5dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13623.txt @@ -0,0 +1,8 @@ + वायंबोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13629.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fcc81e9921ea60c142083b6216c6657cac6d017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13629.txt @@ -0,0 +1 @@ +व्हायकिंग हा शब्दप्रयोग मध्य युगातील आठव्या ते अकराव्या शतकातील स्कँडिनेव्हियन खलाशी, लुटारू, व्यापारी व योद्धे ह्यांचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. विशेष बनवलेल्या लाकडी बोटी वापरून आपल्या काळामध्ये व्हायकिंग लोकांनी उत्तर युरोपातील जवळजवळ सर्व प्रदेशावर आक्रमण व सत्ता केली होती. व्हायकिंग युग ह्या नावाने ओळखला जाणारा हा काळ स्कँडिनेव्हियाच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व मानले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13631.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24aeaad570def00496d4bfb8190ac34fe1a982e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13631.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13635.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eec2aed84d284d28cc351c647778deb473087100 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13635.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायगुळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13636.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75e4963ca7fadabbe6fd514437caa8923d100571 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13636.txt @@ -0,0 +1,2 @@ +वायगुळतांडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13668.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13668.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0012e4f45994f7b035698aef235f4ad656f0b78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13668.txt @@ -0,0 +1,7 @@ +वायवर्णा,वायवर्ण किंवा वायवरणा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला मराठीत हदवर्णा वा हाडवर्णा असेही नाव आहे. अन्य नावे - संस्कृत : अश्मरिघ्न, त्रिपर्ण, बिल्वपत्र, वरुण, वरुणक, वरुणा; हिंदी - वरना, बार्णा, बिलियाना, वाखुन्ना; गुजराती - (वाय)वरणो, वार्णो; कानडी - बितुसी, नेरवेले; बंगाली - वरुणगाछ. इंग्रजी नाव - Three-leaved caper. शास्त्रीय नाव क्रटेव्हा नुर्वाला (Crataeva nurvala). +वरुणाचा लहान पानझडी वृक्ष असतो. पाने संयुक्त असून एक आड एक असतात. पर्णिका तीन व पान रुंद शंखाकृती असते. झाडाची फुले पांढरट मोठी व सुगंधी, आणि फळे गोल ३-४ सेंटिमीटर व्यासाची गुळगुळीत व पिवळी असतात. फळात अनेक बिया असतात. +हा वृक्ष भारतातील जवळजवळ सर्व राज्यांत नद्या नाल्यांच्या काठावर ओलसर व सावलीच्या जागी आढळतो. मुसलमानांच्या कबरीजवळ याची लागवड करतात. झाडाची मुतखड्यासह सर्व मूत्रविकारांवर रामबाण.वरून किंवा वायवर्णा +वरून किंवा वायवर्णा हे झाड भरगच्च फुलांनी भरलेले झाड आहे. वर्षात दोन किंवा तीन वेळा पांढरट-पिवळट नाजूक फुलांच्या घोसांनी भरभरून फुलणार वायवर्णाच झाड फुलत ते एप्रिल महिन्याच्या बहरकाळात. आणि नंतर फळे येतात. टेबलटेनिसच्या चेंडू पेक्षाही जरा लहान पण तशीच वाटोळी, तुकतुकीत. आधी फिकट पांढरट हिरवी आणि पूर्ण पिकल्यावर रेशमी. ठेंगणाठुमका आटोपशीर असा वरून वृक्ष दक्षिणेत मलबार आणि कर्नाटकात दक्षिण कोकणात नैसर्गिकरीत्या वाढतो.हा वृक्ष शहरात मात्र सौंदर्यासाठी खास लावला गेला आहे. वरूनची कडू साल यकृत आणि मुत्रविकारांवर वापरली जाते. कुपचन निस्तरायला वरूनच्या पानांच्या फार उपयोग असतो. +वृक्षराजी मुंबईची +डॉ.मुग्धा कर्णिक + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13699.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a5d265f7d3af673e4bafb4dbfb7fe19467c27c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13699.txt @@ -0,0 +1,30 @@ +पक्षी हे उंच उडणारे दोन पायांवर चालणारे पिसे असलेले गरम रक्ताचे पृष्ठवंशीय जीव आहेत. जीवशास्त्रानुसार पक्ष्यांची व्याख्या फेदर्ड बायपेड अशी होते. याचा अर्थ पिसे असलेले दोन पायांचे प्राणी. पक्ष्यांचे सर्वांत ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उडण्याची क्षमता. ही क्षमता पक्ष्यांना इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळे ठरवते. पेंग्विन व शहामृग असे फारच थोडके पक्षी वगळता इतर सर्व पक्ष्यांना उडता येते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पिसे. सर्व पक्ष्यांना पिसे, चोच व चार कप्याचे हृदय असते. हृदयाच्या चार कप्यांमुळे पक्षी उष्ण रक्ताचे आहेत. पिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात.पिसांच्या व चोचीच्या रचनेमुळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात. पिसे त्यांचे थंडीपासून सं‍रक्षण करतात व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उडण्याची शक्ती देतात. +पक्ष्यांची उत्पत्ती प्राचीनकालीन डायनासॉरपासून झाल्याचे मानण्यात येते. सुरुवातीला ही कल्पना पटणे थोडेसे कठीण होते. कारण डायनासॉर थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी, तर पक्षी उष्णरक्तीय उडणारे प्राणी. मात्र, उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमुळे. ही कल्पना सत्य असल्याचे दिसून आले. गेल्या शतकात जर्मनीतील एका खाणीत आर्चिओप्टेरिक्स या पक्ष्याचा सांगाडा मिळाला. या सांगाड्याला पंखांची रचना होती व पंखामध्ये पक्ष्यांमध्ये न आढळणाऱ्या नख्या होत्या. सांगाड्यात सरपटणाऱ्या प्राण्यांना असतात तशा जबड्याऐवजी आजच्या पक्ष्यात आढळणारी चोच होती. शिवाय पक्ष्यांमध्ये नसलेली लांब शेपटी होती. अशा प्रकारे या उत्क्रांतीमधील महत्त्वाच्या दुवा असलेल्या त्या सांगाड्याने सिद्ध केले की पक्षी हे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बनले असले पाहिजेत. आजच्या पक्ष्यांच्या कवटीची रचना व रक्तातील लालपेशी ह्या सरपटणाऱ्य प्राण्यांशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. तसेच पक्ष्यांच्या पावलांवरील खवले व नख्यांची रचना, नखे दुमडायची पद्धत ह्या गोष्टीही सरपटणाऱ्या प्राण्यांशी जवळचे नाते सांगतात. पक्षीही सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे अंडी घालतात. अंड्याचे कवच व आतील रचना या गोष्टीही मिळत्याजुळत्या आहेत. ज्याप्रमाणे काही सरपटणारे प्राणी नियमितपणे आपल्या कातडीची कात टाकतात तसेच काही पक्षी अजूनही आपली पिसे झडून पाडतात व नवीन पिसे धारण करतात. जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष्यांची पिसे ही जनावरांच्या खवल्यांचे बदललेले रूप आहे. +पक्ष्यांचे शरीराचे तापमान ३८° ते ४४° इतके असते व ते साधारणपणे सस्तन प्राण्यांपेक्षा थोडेच जास्तच असते. त्यांची पिसे ही उत्तम उष्णतारोधकाचे काम करतात, त्यामुळे त्यांना शरीराचे तापमान कायम ठेवणे सोपे जाते. पिसांचा उपयोग थंड प्रदेशात अतिशय चांगला होतो व जर खाणेपिणे व्यवस्थित मिळाल्यास बाहेरील तापमान कमी असतानाही अतिशय निवांतपणे कडक थंडीतही जीवन व्यतीत करतात. परंतु याच उष्णतारोधक पिसांचा त्यांना उष्ण वातावरणात तोटा होण्याची शक्यता असते. पक्ष्यांची हालचाल इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा जास्त असते त्यामुळे त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर उष्णतादेखील निर्माण होते. सस्तन प्राण्यांमध्ये घाम आणणाऱ्या स्वेद ग्रंथी असतात. त्या तापमान नियंत्रणाचे काम करतात. पक्ष्यांना अश्या स्वेद ग्रंथी नसतात. यामुळे उष्ण तापमानात हालचालीमुळे त्यांना ताप येऊन मृत्यू ओढावण्याची शक्यता झाली असती. परंतु, निसर्गाने त्यांना फुफ्फुसांमध्ये हवेचे फुगे दिले आहेत. त्यांमुळे पक्ष्यांचे जादा उष्णता निर्मूलनाचे काम पटकन होते. +पक्ष्यांची पिसे विविधरंगी असतात. पक्ष्याला शरीराच्या विविध भागांवर अनेक रंगाची पिसे असतात. हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसऱ्या जातीच्या पक्ष्याहून वेगळे करतात. नर-मादीचे रंगही वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यांमध्ये नर अधिक सुंदर असतो. +कुठल्याही पक्ष्याला तीन प्रकारची पिसे असतात. +वेगवेगळे खाद्य मिळविण्यासाठीच्या उडतानाच्या हालचालींना अनुरूप अशी पक्षांच्या पंखांची रचना असते. +पक्ष्यांच्या चोचींचे उपयोगानुसार विविध प्रकार - +१) मासे पकडण्यासाठी दातऱ्या असलेली. +२) दलदल किंवा चिखलातून अन्न गाळून घेण्यासाठी. +३) पाणी/चिखलातील अन्न शोधण्यासाठी. +४) लाकूड तासण्यासाठी. +५) फुलातील मध खाण्यासाठी . +६) बिया/कठीण कवचाची फळे फोडून खाण्यासाठी. +७) मास चिरण्यासाठी व फाडून खाण्यासाठी. +८) कापण्यासाठी. +९) संवरक्षणासाठी +जगात पक्ष्यांच्या साधारणपणे एकूण ८,६०० जाती आहेत. उपजाती व स्थानिक बदल लक्षात घेतल्यास हा आकडा ३०,००० च्यावर जाईल. त्यापैकी सुमारे २६५ जाती नामशेष झाल्या असाव्यात.अजूनही काही प्रमाणात पक्षांच्या प्रजाती शोधण्याचे काम चालू आहे . +बहुतांशी पक्षी हे दिनचर आहेत. फारच थोडे पक्षी हे निशाचर असतात. घुबडांमधील बहुतांशी जाती निशाचर आहेत. तसेच रात्रबगळा, टिटवी हे काही पक्षी निशाचर आहेत. +पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. फुलांतील मकरंद, फळे, लहान रोपे,छोटे प्राणी, साप, व विविध प्रकारचे किडे पक्षी खातात. काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचे आवडते अन्न आहे, किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला आहे असे मानण्यात येते. पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचीने खाद्य प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तितके तोडतात व लगेच गिळतात. चर्वणाची पुढील प्रक्रिया पोटात पार पडते. शेवाळे हे महत्त्वाचे अन्न आहे. +ठरल्या वेळी एका मुलखातून दुसऱ्या मुलुखात स्थलांतर करायचे व नंतर नियमितपणे परतायचे हे पक्ष्यांच्या स्थलांतराचे खास लक्षण आहे. उडण्याच्या वरदानामुळे पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतर करतात. पक्ष्यांचे स्थलांतरास अनेक कारणे असतात त्यातील कारणे खालीलप्रमाणे :- +पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीजप्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांचे सुमधुर आवाजाने माणूस ताजेतवाना होतो. +साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाश्या कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी शेतकऱ्याचे मित्र असतात. सर्व पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकाची काढणी झाल्यावर शेतात पडलेले दाणे टिपतात. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सारपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करतात. +पिकांचे नुकसान करतात म्हणून अमेरिकेतील लोकांनी कॅरोलविना पॅराकीट या पोपटाच्या सुंदर प्रजातीचा वंशच संपवून टाकला. माओच्या आदेशानंतर चिनी नागरिकांनी लाखो चिमण्यांची कत्तल केली, त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासामारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीन सरकारला रशियातून चिमण्या आयात कराव्या. सायंकाळच्या वेळी शेतामध्ये पक्ष्याचे थवे बघायला मिळतात. ते बघून मन प्रसन्न होते. +शेतकऱ्यांच्या 'मित्रां'वर डॉ. राजू कसंबे यांनी 'शेतातील पक्षी' नावाचे पुस्तक लिहिले आहे. +पक्ष्यांच्या ८५०० पैकी भारतात एकूण १२०० जातीचे पक्षी आढळतात. स्थानिक जातींप्रमाणेच स्थलांतरित जातींचीही संख्या पुष्कळ आहे. कावळा, कबूतर व चिमणी हे भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे पक्षी आहेत. भारतात आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती देणारी अनेक पुस्तके मराठी-इंग्रजीत आहेत. त्यांपैकी काही ही :- +पक्षीनिरीक्षण हा अतिशय आनंददायक छंद आहे. त्याची सुरुवात करतानाच्या काही मूलभूत गोष्टींचा येथे ऊहापोह केलेला आहे. +पक्षी निरीक्षण कोठे करावे +पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जावे लागते असे नाही. आपल्या घराजवळशहरी बगिच्यात, रहदारीच्या रस्त्यावर सुद्धा पक्षी असतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी त्यांची विविधता कमी अधिक प्रमाणात असते. त्यामळे आपणास जमेल तसे पक्षीनिरीक्षणास सुरुवात करता येते.खूप दूरच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपल्या परिसरातील मोजक्या पक्ष्यांची वर्तणूक अधिक सखोल निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. त्यामुळे आपल्याला पक्ष्यांच्या जीवनात डोकावून बघता येईल. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या बाहेर असलेले माळरानझुडूपी जंगल, नदी नाले कितीतरी प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास असते. अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला गेल्यास वेळ सत्कारणी लागतो. +पक्षी निरीक्षणाला कधी जावे +बहुतेक प्रजातीचे पक्षी (दिवाचार) सकाळी व सायंकाळी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पक्षी निरीक्षणाला गेल्यास जास्त गतिविधि बघायला मिळते. पक्ष्यांचे गायन, उदा. दयाळ (Oriental Magpie Robin ), नाचण (Fantail), भूकस्तूर (Grounthrush), शामा (Shama), कोकीळ ऐकायचे असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी इच्छित स्थळी पोचले पाहिजे. काही पक्षी मात्र सायंकाळी व रात्री कार्यशील (निशाचर) असतात, उदा. घुबड, पिंगळारातवा, करवानक (Stone-Curlew or Thick-knee). हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील मात्र सायंकाळी अथवा रात्री बाहेर पडायला हवे. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात व उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी पिलांना जन्म देतात. त्यामुळे तिन्ही ऋतू पक्षी निरीक्षण करायला चांगले असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1370.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86515f27a967b670ef08307273e96e1caab96ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1370.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांजणगांव सांडस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13711.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2f468d838d5be7a504f066d2f42872e98c320f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13711.txt @@ -0,0 +1,3 @@ +वायोमिंग काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +वायोमिंग काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13723.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245d2027ff4719c99d5c57ef59015a274ff01499 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13723.txt @@ -0,0 +1 @@ +वार हा एक मादी प्राण्याच्या शरिरातील एक अवयव आहे. तो वाढणाऱ्या गर्भाला आईच्या गर्भाशयाच्या भिंतीला जोडतो. याद्वारे रक्ताच्या माध्यमातून बाळाचे पोषण होते, टाकाऊ पदार्थ आणि वायू आईकडे वाहून नेले जातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13757.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39f382e14752dedcab6f7b2702a9e7f935847163 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13757.txt @@ -0,0 +1,60 @@ +आषाढी वारी (पंढरपूर) म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.[१] 'वारकरी संप्रदाय' म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय.[२] या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.[३] वारी हा एक आनंद सोहळा असतो.[४][५] +वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.[४][६] वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.[७][८] ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.[९] संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.[१०] वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.[११] +वारी करणाऱ्या व्यक्तीस 'वारकरी' म्हणतात. +भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे/विठ्ठलाचे हे भक्त असतात.[४] आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. ह्या माळेच्या जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय, ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. + 'स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा. संतांचे ग्रंथ वाचावेत. देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन-कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी करावी तसेच एकादशीव्रत करावे. +सात्त्विक आहार, सत्त्वाचरण करावे. परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे' असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.[१२] +वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! असा जयघोष केला जातो. स्थानपरत्वे या जयघोषात "पंढरीनाथ 'भगवान' की जय" असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी "माउली ज्ञानेश्वर महाराजकी जय" , "जगद्गुरू तुकाराम महाराजकी जय", "शान्तिब्रह्म एकनाथ महाराज की जय" अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले जाते. +पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे.[१३] तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.[१४] हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.[१५] +संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- "पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे, किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतून या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे."[१२] +ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजवून महाराष्ट्रव्यापी झाला; परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो भक्त पुंडलिकच. भक्त पुंडलिकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते. या इतिहासाचे पुढील कालखंडांत विभाजन करता येईल- +वारीचे दोन प्रकार आहेत.[१६] +या जोडीने माघी व चैत्री वाऱ्याही होतात.[१८] +हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आधुनिक युगातही वारीची ही परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय असल्याचे दिसून येते.[१९] +ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटा[२०] ने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[२१] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.[२२] श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे.[ संदर्भ हवा ] या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे.[ संदर्भ हवा ] पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.[ संदर्भ हवा ] +तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले.[२३] वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली. +एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावता माळी, रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी शेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात.[१८] महाराष्ट्राच्या विविध भागांतून पालख्या येतात व यात लाखो भाविक सहभागी होतात.ज्ञानोबा -तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात.[२४] +वारीला जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी; पालखी सोहळ्यात सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.[२५] वारीला जाणा-या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो. प्रमुख व्यक्ती स्त्री किंवा पुरुष कुणीही असते. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंड्याही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची निवास-भोजन तसेच अन्य सुविधा यांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केले जाते. मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करीत असतात. या नोंदणीकृत दिंड्याना क्रमांक दिलेले असतात. वारीत रथाच्या पुढे व पाठी अशा क्रमांकानेच या दिंड्या मार्गस्थ होत राहतात. हा एक शिस्तीचा भाग आहे असे मानले जाते. +हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते.[२६] यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते.[२७] या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते. एक विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे. +ज्ञानदेवांची पालखी :- माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त ६ कुटुंबालाच मिळतो.[२८]आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी चालूं आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना १८ दिवसाचा प्रवास असतो.रथापुढे दिंडी क्र १ व ७ हा वै गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वासकर यांचा मान आहे.रथामधे फक्त २ खिल्लार बैलच संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तीच २ बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन येतात. जेव्हा माउलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून आळंदी येथे येत असतो. +तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात. दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो.[२९] दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो. अशा प्रकारे खिल्लार बैलांच्या साहाय्याने हा पालखी सोहळा सुंदररीत्या पार पाडतो. जेव्हा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूरला जात असतो तेव्हा १८ ते १९ दिवसात जातो, पण परतीच्या वारीला निम्म्या दिवसात पालखी रथ पंढरपूरहून देहू येथे येत असतो. +वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते.[३०][३१] कडूस फाटा,वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्ध्येय संकल्पना आहे.[३२] मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने "माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.[९] +धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.[९] +आळंदी-पुणे-सासवड- लोण्ंद- फलटण - नातेपुते-माळशिरस- वेळापुर- भंडिशेगा-वाखरि-पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते.वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते.[३३] [३४] +[३५] +वारी सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र परतवारी माहीत असणारे आणि ती करणारे लोक खूप कमी आहेत.अशी परतवारी नित्यनेमाने करणारे सुधीर महाबळ यांनी या विषयावर 'परतवारी' नावाचे पुस्तक लिहिले आहे.[३६] + +देहू-पुणे-लोणीकाळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, वाखरी, पंढरपूर अशा मार्गाने ही पालखी जाते. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते. +[३७] +वारीच्या वेळी निरनिराळ्या फडावर कीर्तन-प्रवचन आदी कार्यकम होतात.फड म्हणजे वारीप्रमुख व त्यांच्या शिष्य मंडळींचा सुसंघटीत समुदाय. वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल, त्याचा तो शिष्य असून वारीस आल्यावर नियमाने त्या त्या फडावर जाऊन तो कीर्तन -भजनादी श्रवण करतो. फडाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्याची स्वतःची व त्याच्या अनुज्ञेने त्याच्या शिष्य मंडळींची कीर्तने व प्रवचने होतात. श्री नामदेव महाराजचा, वासकरांचा व देहूकरांचा फड हे प्रमुख फड असून पुढे वेळोवेळी त्यातून व काही स्वतंत्र फड निर्माण होऊन त्यांनी सांप्रदायिक वारी, भजनाच्या, कीर्तनाच्या परंपरा चालू ठेवल्या आहेत.[३८] +पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते.[३९] काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून +वारक-यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे, वर्षावस्त्र देणे अशी सेवा केली जाते. +सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था या सुद्धा वारक-यांना विविध सुविधा पुरवितात. यामध्ये त्यांची सेवा करणे असा भाव असतो. काही वैद्यकीय संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचणी, उपचार यांची काळजी घेतात.[४०] +वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते. यासाठी शासकीय स्तरावर योजना राबविल्या जातात. पालकी मार्गाची पाहणी करणे, रस्त्यांची स्वछता, वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फेकेली जाते.[४१] +आषाढी एकादशीच्या पहाटे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सपत्निक श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे.[४२][४३] त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दाम्पत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.[४४] +देहू व आळंदीहून दरवर्षी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात. ही परंपरा शेकडो वर्षांची असून पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे. +वारीला जाणाऱ्या वारकऱ्याना जागोजागी दानशूर लोक सोयी सुविधा प्राप्‍त करून देतात. वारीहून परतताना मात्र वारकऱ्याना अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. या परतीच्या प्रवासावर सुधीर महाबळ यांनी ‘परतवारी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. (प्रकाशन दिनांक ५-३-२०१७) +याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनासाठीचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले. +वारी या विषयावर २०१८ साली आंतरराष्ट्रीय परिषदेत अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केला गेला आहे.[४५] +वारकरी कीर्तन हा कीर्तन परंपरेतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे.[४९] +बंडातात्या कराडकर +संदीपान महाराज शिंदे +पांडुरंग महाराज घुले +रामराव महाराज ढोक +प्रकाश महाराज जवंजाळ +किसन महाराज साखरे +मुकुंद काका जाटदेवळेकर +चंद्रशेखर महाराज देगलूरकर +चैतन्य महाराज देगलूरकर +डॉ. पंकज उर्फ चेतनानंद जी महाराज +अक्षय महाराज भोसले +प्रमोद महाराज जगताप +अमृत महाराज जोशी +यशोधन महाराज साखरे +चिदंबर महाराज साखरे +विनोद कृष्ण शास्त्री नायगव्हाणकर +गणपत तान्हाजी शेलार +मारुतीबाबा महाराज चव्हाण +नामदेव महाराज चव्हाण +पंढरीनाथ महाराज टेमकर +विवेक महाराज चव्हाण diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13760.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b86296a342fe66a4a64598f5a35ea823ddc9f2a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13760.txt @@ -0,0 +1,3 @@ +वारकरी चळवळीतील संताच्या विचारांचा वसा व वारसा जतन करून या संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य वारकरी मंडळीनी एकत्र येऊन करण्याचे योजिले व या विचाराने प्रेरित होऊन सन १९११ साली वारकरी साहित्य परिषद ही संस्था स्थापन झाली. या चळवळीचे उदिष्ट साध्य करण्याच्या हेतूने रचनात्मक भरीव कार्य म्हणून +संत तुकोबाराय समजावून घ्यावयाचे असतील तर त्यांच्या शिष्या संत बहिणाबाईचे अभंग समजून घेणे आवश्यक आहे. म्हणून डिसेंबर २०१४मध्ये संत बहिणाबाई अभंग गाथा पारायण सोहळा औरंगाबाद येथे घेण्यात आला. भारताचे पंतप्रधान.नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान आव्हानाला प्रतिसाद देऊन श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ” झाडू संताचे मार्ग” या उपक्रमाद्वारे सन २०१५पासून वारकरी परिषद स्वच्छता अभियान राबवीत आहे. जानेवारी २०१६मध्ये ग्रंथ ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मराठवाडयातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातुन वारकरी साहित्य परिषदने मराठवाडयातील ८ जिल्ह्यातील ७६ तालुक्यामध्ये ‘ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात आली. +नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतील विधान भवनात स्वच्छतेचा महाजागर या विषयी सर्व वारकऱ्यासोबत भव्य कार्यक्रम घेण्यात आला. मे २०१८मध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करण्यात आला. संतसाहित्यातील विचार जनमानसात, शाळा-महाविद्यालयांमध्ये पोहचावा यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून वरीलप्रमाणे उपक्रम राबविले जात आहेत. प्रबोधनाची मोठी पंरपंरा असलेल्या कोल्हापूरमघ्ये झालेले हे संत साहित्य संमेलन यास लोक चळवळीचे स्वरूप देईल , असा संयोजकाचा दावा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13763.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..635ff80967b1588054a4e91a9e81480464176b86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13763.txt @@ -0,0 +1 @@ +वारका हे दक्षिण गोव्यातील साष्टी तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13767.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e092c816e66bd60c4592425116bd280aae69ac4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13767.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13776.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37151e2cd121bf9b15495829d2815706afc82fed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13776.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारझाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13787.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64774a8afbe1b8542d581caf5513289620e74d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13787.txt @@ -0,0 +1,4 @@ +वारणा नदी ही सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर समुद्रसपाटीपासून ९१४ मीटर उंचीच्या प्रदेशात होतो. वारणा नदी सुरुवातीला वायव्येकडून आग्नेयेकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. +वारणा नदी ही सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सुमारे दीड किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे कृष्णेला मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मीटर रुंद आहे. +कडवी व मोरणा या वारणेच्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सुमारे ७०० मीटर उंचीच्या प्रदेशात होतो. +सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. नदी दक्षिण व आग्नेय या दिशांकडे वाहते. या नदीची लांबी सुमारे २७ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विशाल पानमळे आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन शाहुवाडी तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13805.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7de8f5528d28d8733b3b770927ea74db9e39c6f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13805.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13818.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6e1e98b5bfebdaabec79301c26b27b3c9e6b7fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13818.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारळेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13829.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..350f734db6ce3ff5227deb82c2319f38f39150ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13829.txt @@ -0,0 +1,88 @@ +वारवे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. +हे गाव २७७ हेक्टर क्षेत्राचे असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २१५ कुटुंबे व एकूण ९२६ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे २९ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४५५ पुरुष आणि ४७१ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १३७ असून अनुसूचित जमातीचे ११ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६८२ [१] आहे. +गावात १ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. +गावात १ शासकीय प्राथमिक शाळा आहे. +सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा (Vadgaon) ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा वरवे येथे ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (नसरापूर ) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध नाही.सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +वर्वे बु. ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13838.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a2191c67942accd78a17ae73e8c4c703ac1c131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13838.txt @@ -0,0 +1,6 @@ +ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे, याला " वारसा मुशाफिरी " (हेरिटेज वॉक) असे म्हणतात. राजवाडे, ताजमहालासारखी स्मारके, किल्ले, प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो, म्हणजे हेरिटेज वॉक होय.इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये होते.. +अनेक हौशी संघटना गडकिल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात.पुणे - मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात. यालाही वारसा मुशाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात. अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक जगभरात प्रसिद्ध आहे. हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात. +[१] +[२] +[३] +[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13845.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1694f80e2ffa0d9e0bee4cbe846ec152c081910f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13845.txt @@ -0,0 +1,2 @@ + वारहा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1385.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e05e7ddcde2df57ed7b57e2da077ed2a6e64ab72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1385.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांझणी हे सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील छोटे गाव आहे. पंढरपूर शहरापासून १० कि मी अंतरावर असलेल्या या गावात जुन्या काळातील शंभू महादेवाचे असे हेमाडपंती मंदिर आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13871.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f17ba342a36e4dd69df1b131490994b03fea9e84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13871.txt @@ -0,0 +1,17 @@ + +वारूगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारूगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे. +सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते. या पूर्व-पश्चिम धावणाऱ्या रांगेतच ठाण मांडून वारूगड आपली मान उंचावून बसलेला आहे. फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते. +वारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड असाही आहे. हे दोन्ही अतिशय कच्चे आहेत. वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. या मार्गावर एस.टी.ची सोयही आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो. +१) बालेकिल्ला +२) भैरवनाथ मंदिर +३) गोमुखी प्रवेशद्वार +४) गोड्या पाण्याची टाकी +५) पश्चिम टाकी +६) तलाव +गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या कमानी पडलेल्या असून बाहेरील बुरूज मात्र शाबूत आहेत. या माचीच्या पूर्वेकडील कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षित केलेला आहे. या माचीच्या वरच्या भागात वारूगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|तट]]बंदीपासून खालच्या महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|माचीपर्यंत]] एक भिंत बांधून काढलेली आहे. या भिंतीमुळे किल्ल्याचे दोन भाग झाले आहेत. +भिंतीच्या पलीकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाके आहे. हे महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव|टाके]] नव्यानेच उत्तमपैकी बांधून काढले असून खाली उतरण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत. याच्या पलीकडे छोटेसे मंदिर आहे. मंदिरामध्ये तांदळा असून दारात नंदी, नागराज इत्यादी शिल्पे पडलेली आहेत. +बालेकिल्ल्यावरून जी भिंत खालपर्यंत बांधलेली आहे, ती ही जमीनदोस्त होत चालली आहे. त्या भिंतीवरूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रुळलेली आहे.तटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आहे. दोन्ही बुरूजांना तडे गेलेले आहेत. अतिशय छोटासा परिसर माथ्यावर आहे. चारही बाजुला कडे आहे. माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष, काळकोठडी आहे व खोल अशी पाणी नसलेली विहीर आहे. एक मोठ्या आकारचे धान्य दळायचे दगडी 'जाते'ही पडलेले आहे. तटबंदीमध्ये एक शौचकूपही आहे. माथ्यावरून ताथवडा किल्ला दिसतो. स्वच्छ वातावरण असल्यास येथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याची जोडगोळीही दिसते. महादेव रांगेतील शिखर शिंगणापूरचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. लोणंद-बारामती-फलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो. खालच्या माचीच्या पूर्व भागात आता नव्याने जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून मंदिराचे रंगकाम केले आहे. हे भैरवनाथाचे मंदिर असून भेट देण्यास परिसरामधून भाविक येत असतात. +पश्चिमेकडील बाजूस एक जुनी टाकी आहे . या टाकीला नव्यानेच सिमेंट मध्ये बांधण्यात आले असून रंगकाम देखील उत्तम असे आहे. +टाकीच्या मागच्या बाजूला २ अज्ञात वीरांच्या समाधी दिसतात. त्यापुढे दगडात बांधून काढलेले तलाव आहे. त्यात उतरण्यासाठी पायऱ्या देखील केलेल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1388.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cdf42330437f54a0ab313ff85993b24c71211f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1388.txt @@ -0,0 +1,2 @@ +रांझणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13894.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc2dfff83ecd752bdaf85f99ff4cf1f08579c83f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13894.txt @@ -0,0 +1,2 @@ +वारूळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13928.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..664402f359550f73d8de1102375d9d0ebbbbf177 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13928.txt @@ -0,0 +1,2 @@ + +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1393.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83154b2ae3589e07f8a1661c8e6ae4be85b6441b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1393.txt @@ -0,0 +1,3 @@ +राइचश्टाग (शब्दभेदः राइखश्टाग; जर्मन: Reichstag) ही बर्लिन शहरामधील एक ऐतिहासिक वास्तू आहे. १८९४ साली जर्मन साम्राज्याच्या संसदेसाठी बांधण्यात आलेले राइचश्टाग सध्या जर्मन सरकारचे अधिकृत मुख्यालय आहे. + +गुणक: 52°31′07″N 13°22′34″E / 52.5186°N 13.376°E / 52.5186; 13.376 diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13932.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a221c02562d7036153722d438de68f32702cca6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13932.txt @@ -0,0 +1 @@ +‘सकल राष्ट्रीय उत्पादन’(ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती मोजण्याचे एक मापक आहे. एखाद्या देशाचा जीडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13948.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0275c1142bfac2f51189bf988fc2407746f63540 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13948.txt @@ -0,0 +1,31 @@ + + +वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग हे भारतातील महाराष्ट्र, सांगली शहरातील एक स्वायत्त अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे. विश्रामबाग जवळजवळ 90 एकर जागेवर डब्ल्यूसीई परिसर स्थित आहे, जो सांगली आणि मिरजच्या जुने शहरांच्या मध्यभागी आहे. +1 9 47 मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली गेली. (स्वर्गीय) धोंडुमामा साठे आणि 60 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमाने सुरुवात केली. 1 9 47 मध्ये ते मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. 1 9 48 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी संलग्न झाले. 1 9 55 मध्ये महाविद्यालयाचे नाव वालचंद हिराचंद त्याच्या नावावरून वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केले. 1 9 62 मध्ये कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून, वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, सांगली शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. 2007 पासून बी.टेक अर्पण करणारे स्वायत्त महाविद्यालय आहे. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई (व्हीजेटीआय), कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे (सीओइपी), श्री गुरू गोबिंद सिंहजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (एसजीजीएस) आणि सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (एसपीसीई) यांच्या बरोबर पदवी (बी.ई.ई. पदवी) 'आर्थिक आणि शैक्षणिक स्वायत्तता' असलेला महाराष्ट्र.[१] +वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंगने 1 9 47 मध्ये 60 विद्यार्थ्यांपर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग (बीई (सिव्हिल) मध्ये पदवीपूर्व पदवी मिळवली होती. 1 9 55 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग (बीई (एएलसी) मध्ये पदवीपूर्व पदवी स्थापित केली गेली होती. बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनियरिंग पदवी (बीई (मेक)) 1 9 56 मध्ये देण्यात आली. दोन्ही प्रोग्राममध्ये 60 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. 1 9 71 मध्ये सर्व तीन अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम अर्पण केले गेले. 1980 आणि 1990च्या दशकात संगणक विज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमधील पदवी व पदव्युत्तर पदवी भरण्यात आली. +सिव्हिल, मेकेनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी तसेच अभियांत्रिकी पदवी 1 9 71 साली सुरू करण्यात झाली. 1986 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये स्नातक व पदव्युत्तर अभ्यासक्रम, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम, आणि संगणक विज्ञान पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आणि 1997 मध्ये अभियांत्रिकी सुरू झाली. +2001 मध्ये, महाविद्यालयाने 60 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह माहिती तंत्रज्ञानाचा बॅचलर ऑफ इंजीनियरिंग अभ्यासक्रम जोडला आणि संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमात अतिरिक्त 30 विद्यार्थ्यांना जोडण्यात आले. महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि भूगर्भशास्त्र विभागांची स्थापना केली गेली आहे +कॉलेजच्या प्लेसमेंट रेकॉर्डमध्ये 464 अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी 2010 आणि 2011 दरम्यान संस्थांमध्ये कामासाठी आहेत.[२] +2005 मध्ये महाविद्यालयीन भारत सरकारच्या योजनेच्या "टेक्निकल एज्युकेशन क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम" (टीईक्यूआयपी) अंतर्गत महाविद्यालय निवडले गेले. हे जवळपास टीईक्यूआयपीअंतर्गत रु. 9 0 कोटी निधीची योजना मार्च 200 9 मध्ये संपली. स्पेक्ट्रम इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वालचंद कॉलेजचा TEQIP मध्ये सहभागी झालेल्या सुमारे 127 संस्थांमधून 2 रा क्रमांक लागला. 2011 मध्ये, महाविद्यालयाची निवड टीईक्यूआयपीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत करण्यात आली, जी पदव्युत्तर शिक्षण विकासावर लक्ष केंद्रित करते. 2017 मध्ये, पुन्हा एकदा टीबीक्यूआयपीच्या तिसऱ्या महाविद्यालयातून जबलपूर कॉलेज ऑफ इंजीनियरिंगसह ट्विनिंग व्यवस्था (TWINNING Arrangement) अंतर्गत महाविद्यालय निवडले गेले. +90 एकराच्या परिसरात महाविद्यालय पसरलेले आहे. महाविद्यालयामध्ये विविध विभागांसाठी वेगवेगळ्या इमारती आहेत. सेंट्रल क्वाड्रँगल (ज्याला म्हटले जाते) मध्ये 60-70 विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेसे वर्ग आणि सुमारे 100 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले काही वर्ग आहेत. चतुर्भुजांच्या मध्यभागी एक टिळक हॉल आणि ओपन-एर थिएटर आहे. नव्याने तयार केलेल्या लायब्ररी इमारतीत एक वाचन कक्ष देखील आहे. +1958 पासून महाविद्यालयामध्ये पुरुषांसाठी हॉस्टेल सुविधा आहे आणि 1 9 87 पासून महिलांसाठीसुद्धा हॉस्टेल सुविधा निर्माण करण्यात आली आहे. वाइफाय द्वारे हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह 8 होस्टेल ब्लॉक (डी 1 ते डी 8) आणि 738 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. महिला नामांकन वाढीच्या हालचालीच्या प्रतिक्रियेत, दोन वसतिगृहातील ब्लॉक योग्यरित्या सुधारित करण्यात आले आणि महिलांच्या वसतिगृहात रूपांतरित करण्यात आले. सभापती श्री. अजित गुलाबचंद यांच्या पुढाकाराने, 46 विद्यार्थ्यांच्या क्षमतेसह आणखी एक वसतिगृह ब्लॉक इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह सायबर होस्टेलमध्ये रूपांतरित करण्यात आले. 300 पेक्षा अधिक महिला विद्यार्थी सध्या वसतिगृहात राहतात. फर्म एचओके (यूएसए) HOK (USA) द्वारा विकसित नवीन कॅम्पस मास्टर प्लॅननुसार, महिलांसाठी नवीन वसतिगृह तयार करण्याची योजना आहे. +आयटी आणि सीएसई विभागाद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रयोगशाळा सुविधा पुरविल्या जातात. +1.यूनिक्स लॅब +2.मायक्रोप्रोसेसर लॅब +3.हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग लॅब (एम-टेकसाठी) +4.Nvidia लॅब +5.John Deere रिसर्च सेंटर +WCE मधील आयटी विभागाकडे विविध मूडल पत्ते आहेत. विद्यार्थ्यांना या मूडला थेट प्रवेश असतो. ते त्यांच्या उपस्थितीची तपासणी करू शकतात आणि त्यांची असाइनमेंट अपलोड करू शकतात. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी असाइनमेंट अपलोड करू शकतात. मूडलवर काही विषयांवर प्रश्नोत्तरे ठेवली जातात. +महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. वर्कशॉपमध्ये लेथ मशीन्स, वुडटर्निंग मशीन, मिलिंग मशीन, शेपर्स आणि सीएनसी मशीन यांचा समावेश आहे. विभागात काही मोठ्या बॉयलर देखील आहेत; 1930च्या दशकातील काही डेटिंग. कामकाजाच्या स्थितीत नसले तरीही, विद्यार्थी अभ्यास उद्देशांसाठी बाबॉक आणि विलकॉक्स बॉयलरमध्ये चढू शकतात. ब्लॅकस्मिथिंग आणि कारपेट्रीसाठी स्वतंत्र कार्यशाळा विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळविण्यास परवानगी देतात. कार्यशाळेत कार्यरत स्थितीत भट्टी देखील आहे. +वायुगतिकीय अभ्यासाच्या उद्देशासाठी, प्रयोगशाळेत एक पवनचक्की उपलब्ध आहे. मुख्य प्रवेशद्वारांमध्ये देखील एक निदर्शक पवनचक्की आहे. +इलेक्ट्रॉनिक्स विभागाने एकत्रितपणे एक मेक्ट्रोनिक्स प्रयोगशाळा विकसित केली असून त्यात क्रायोजेनिक प्रयोगशाळेचाही समावेश आहे. नवीन स्टीम टर्बाइन पॉवर प्लांट अलीकडेच सेट केले गेले आहे. +पदवीपूर्व पदवी: बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी (बी टेक) +पदव्युत्तर पदवीः तंत्रज्ञानाचा मास्टर (एम.टेक) +शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक क्लब संचालित आणि व्यवस्थापित केले आहेत. विभागीय क्लब ACM, SOFTA, WLUG, ROTRACT, ACSES, GDSC, PACE, Art Circle हे काही क्लब आहेत जे तांत्रिक, सामाजिक आणि सौम्य कौशल्य प्रगतीसाठी प्रयत्न करतात. +भारतात आणि परदेशात महाविद्यालयासाठी अनेक माजी विद्यार्थी संघटना तयार करण्यात आल्या आहेत. असोसिएशन ऑफ पास्ट स्टुडंट्स ही एक नोंदणीकृत संस्था आहे आणि नोंदणीकृत सदस्य 1956 पासून परत आले आहेत. अलीकडेच Walchand College of Engineering Alumni Silicon Valley Chapter (CA, USA) आणि त्रिपुरा राज्य अध्याय (एनवाई, यूएसए)ची स्थापना 2015 मध्ये झाली. +उल्लेखनीय माजी विद्यार्थी +लीना नायर: युनिलिव्हर येथे नेतृत्व आणि संस्थेच्या विकासासाठी जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष +श्री. उपेंद्र कुलकर्णी: उपाध्यक्ष, ग्राफिक्स सॉफ्टवेर डेव्हलपमेंट अँड व्हॅलिडेशन, इंटेल कॉर्पोरेशन. +श्री. नवजीवनराजे विजय पवार : भा.प्र.से., मध्यप्रदेश +श्री. अभिजीत पवार Archived 2019-03-23 at the Wayback Machine.: सकाळ मीडिया ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक +गुणक: 16°50′35″N 74°36′1″E / 16.84306°N 74.60028°E / 16.84306; 74.60028 diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1396.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5c4dcf9b1efba31ccf3a7fac6ad545cfe7cd67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1396.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +राइझ हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, एकोणीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ६१वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13986.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80fdb7846cafc1d27d05f8e659b8cf160a8b552 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_13986.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामायणानुसार वाली (संस्कृत: वालिन् / वालि; भासा इंडोनेशिया आणि जावी: Subali, सुबाली; मलय: Balya, बाल्या; थाई भाषा: พาลี, भाली; लाओ भाषा: बालीचन्;) हा वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा राजा होता. हा इंद्राचा पुत्र व वानरराज सुग्रीवाचा थोरला भाऊ होता. प्रसंगोपात उद्भवलेल्या गैरसमजातून हा व सुग्रीव यांच्यात वैर निर्माण झाले. याने सुग्रीवाला किष्किंधेतून हाकून लावले व त्याच्या पत्नीचे, अर्थात रुमेचे हरण केले. पुढे रामाच्या साहाय्याने सुग्रीवाने याचा निप्पात केला व याच्यापश्चात सुग्रीव किष्किंधेचा राजा बनला. +यास तारा नामक पत्नी व अंगद नावाचा पुत्र होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14001.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2665e5d4e22325520727de3a727d297a5dec12bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14001.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 39°29′N 0°22′W / 39.483°N 0.367°W / 39.483; -0.367 + +वालेन्सिया अथवा वॅलेन्सिया हे स्पेन मधील तिसरे मोठे शहर आहे. येथील समुद्र किनारा प्रसिद्ध असल्याने मोठ्याप्रमाणावर पर्यटक या शहराला भेट देतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1401.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f09a96ea7e9a0d7208f7d0523fd9e45cacf8699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1401.txt @@ -0,0 +1,3 @@ +राइट काउंटी, मिसूरी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +राइट काउंटी, मिसूरी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14032.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..513e58bf50713493394a660ff47aa4e4bf298254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14032.txt @@ -0,0 +1 @@ +वाल्मिकीनगर हा भारताच्या बिहार राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14039.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e0e110fad287d897a84951fa33357698b7736f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14039.txt @@ -0,0 +1,11 @@ +वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी होते. +ते आदिकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. +रामायण एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली. त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते. म्हणून वाल्मिकी यांना आद्यकवी असे सुद्धा संबोधले जाते. +मूलतः वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणात २४,००० श्लोक आणि उत्तर खंड साहित एकूण ७ खंड आहेत. रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे. +अश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (जळगाव जिल्हा) यात याचा उल्लेख आहे. तसे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफीटेबल बुकमध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. पृष्ठ क्रमांक ६४ वर उल्लेख केल्यानुसार, ‘रामायण’ या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मीकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच कि.मी. अंतरावर चाळीसगाव-पाटस रस्त्यावर आहे. या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोह आहे. तीर्थस्नानाच्या पूर्वभागी पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे. या डोहाचे पाणी पवित्र मानले जाते. वाल्मीकीचे देऊळ म्हणून दाखविले जाणारे ठिकाण हे शंकराचे मंदिर आहे. यात जुनी शिवपिंड आहे. या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे. राम-लक्ष्मणाच्या मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ, वाल्मीकी यांच्या मूर्ती असलेली छोटी स्वतंत्र देवळे याच भागात आहेत. येथे पूर्व आणि पश्चिमेकडे एक मोठा वड आहे, जो महाकवी वाल्मीकींच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे. एका मान्यतेनुसार, वाल्मीकी आधी लूटमार करायचे त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले व सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले. परंतु, त्या ऋषींनी त्यांना उपदेश केल्यानंतर त्यांना उपरती झाली. बसल्या जागी त्यांनी ऋषींनी दिलेल्या राममंत्राचा जप सुरू केला. त्याच्या अंगाभोवती वल्मीक म्हणजे वारूळ निर्माण झाले. त्यामुळे त्यांना पुढे ‘वाल्मीकी’ असे नाव मिळाले, असे म्हटले जाते. वाल्मीकि मोठे शिवभक्त होते, अशी मान्यता आहे. +स्कंद पुराणानुसार, वाल्मिकी यांचा जन्म एका ब्राह्बत, लोहाजंघ (अग्नी शर्मा असे ही म्हंटले जाते इतर लेखनात) म्हणून झाला. एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा दुष्काळ पडल्याने चोर/डकैत झाला. +असे म्हटले जाते पुराणात की त्यांनी सात ऋषी (सप्तर्षी) यांना ही लुटायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या कडून विविध बोध मिळाले, व यांनी चोरीचा मार्ग सोडून, ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळे बांधलेलीही त्यांना कळली नाहीत. +जेव्हा सप्तर्षी परत आले, व त्यांनी हे बघितले, तेव्हा त्यांनी यांना वाल्मिकः (म्हणजे मुंग्यांचे वारूळ) मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य, म्हणून वाल्मिकी, अशी पदवी दिली. +उत्तर कांड/शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते, लव-कुशचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो. लव व कुश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बाल कांड रामायण त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले. +संपूर्ण रामायण गाथा ही ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत लिहिली. ते आपले पहिले कवी, म्हणून त्यांना आदी कवी, असे ही नमूद केले जाते. +असे म्हटले जाते की त्यांनी संत-कवी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरितमानस, हे अवधी-संस्कृतमध्ये लिहिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14046.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fe2e9afc1573127e52519080883d3f8d46ff4db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14046.txt @@ -0,0 +1,3 @@ +वाल्हई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +श्री विठ्ठल मंदिर diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14068.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a8f147ff2e308294d44073d878903445368c994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14068.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाळकी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14074.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b930d33cfaa55d133f1d76d2c79c134688a5e8a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14074.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाळकेश्वर मंदिर किंवा बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात स्थित आहे. वाळकेश्वर मंदिर व लगतचा बाणगंगा तलाव इ.स. ११२७ साली लक्ष्मण प्रभू नावाच्या गौड सारस्वत ब्राह्मण व्यक्तीने बांधले. १६व्या शतकातील पोर्तुगीज राजवटीने हे मंदिर पाडून टाकले परंतु १७१५ साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. +गुणक: 18°56′42″N 72°47′38″E / 18.945°N 72.794°E / 18.945; 72.794 diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14076.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6d72a12c960c3a4ab4057e1ebc23a3cccc18f0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14076.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाळख हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14078.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea014897f85c8ecb00c1e3f362586bd9c0364db9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14078.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाळणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १६२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14125.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79ce5c6c04239f6154d0f5cbafb9019a840299b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14125.txt @@ -0,0 +1,2 @@ +वावडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14130.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9caa115e3afa295c2f2a75284855578b38844f63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14130.txt @@ -0,0 +1,3 @@ +वावरहिरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. +अनभुलेवाडी, जाधववाडी, तोंडले, पाचवड, हस्तनपूर, राजवडी, थदाळे, दानावलेवाडी, वावरहीरे, मोगराळे, शिखर शिंगणापूर diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14145.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97c29087796203f50729c653ffa45d094fc89936 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14145.txt @@ -0,0 +1,2 @@ + वावे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14155.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0da2a8c1b893ea6250097b3e42b3354e2dd96c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14155.txt @@ -0,0 +1,2 @@ + वावे तर्फे श्रीवर्धन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14162.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6835cf02465fc57d82d0902eefb0f3a9fca00797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14162.txt @@ -0,0 +1,18 @@ +वावेघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून गोर्हे मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १४६ कुटुंबे राहतात. एकूण ६७१ लोकसंख्येपैकी ३४७ पुरुष तर ३२४ महिला आहेत. गावाची साक्षरता ७७.०५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८४.४४ आहे तर स्त्री साक्षरता ६९.१५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.०९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +ब्राह्मणगाव, सुपोंदे, कळमखांड, पोशेरी, मांडे, कंचाड, वाघोटे, हमरापूर, कारंजपाडा, गुहीर, कुरळे ही जवळपासची गावे आहेत.मांडा-वावेघर ग्रामपंचायतीमध्ये भोपिवळी, देवळीतर्फेकोहज, मांडे, मुंगुस्ते, वावेघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14165.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1156720997614ba1f63121409b0ab785037ef4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14165.txt @@ -0,0 +1,2 @@ +वावेघर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14197.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e26e3c7c08953a667ccb07a6697f14d5312e4f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14197.txt @@ -0,0 +1,7 @@ +वाशिष्ठी नदी कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. हिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर असून ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. ती सह्याद्रीतल्या तिवरे गावाजवळ अंदाजे ९०० मीटर उंचीवरून उगम पावते आणि चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली अशी वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. +जगबुडी नदी वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. दर पावसाळ्यात जगबुडी तिच्या भोवतीचे जग बुडवतेच पण एका वर्षी तिने हायवे बंद पाडला होता. हिच्यावर दोन मध्यम प्रकल्प आहेत नातूवाडी आणि शिरवली. वाशिष्ठीच्या इतर उपनद्या किंवा नाले म्हणजे नारिंगी, तांबी नदी, धावती नदी, बैतरणी आणि शिवनदी. +कोकणात जरी ३००० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडत असला तरी तीव्र उतारांमुळे आणि जमिनीच्या रचनेमुळे हे पाणी तत्परतेने समुद्रात जाते. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यासुद्धा उन्हाळ्यात कोरड्या पडतात. पण वाशिष्ठीचे गोडे पाणी मात्र कधीच कमी नसते. ती सदा भरलेली, वाहणारी असते. +वाशिष्ठी नदीत येणारे पाणी तिचे नाही. हे पाणी सातारा जिल्ह्यातील कोयना जल विद्युत प्रकल्पातून येते. कोयना धरणाचा विस्तीर्ण शिवसागर जलाशय कोयना १, २ आणि ४ या टप्प्यांतील पाणी साठवतो.. हे पाणी खरे तर आग्नेयेकडे वाहून कोयना नदीतून कृष्णेस मिळायला हवे, पण तसे होऊ नये म्हणून ते अडवून व थेट उलटे वळवून कृष्णा खोऱ्यातून कोकणातील वाशिष्ठी खोऱ्यात टाकले जाते. असे पाणी दर वर्षी १९०० दश लक्ष घन मीटर इतके असते. +वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. इथे वैविध्याची अचाट रेलचेल आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, आणि छोटे नाजुक ओहोळ ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. या खोऱ्यात खारफुटीची जंगले आहेत आणि बिबटे, कोल्हे व अन्य प्राणीही आहेत. +वाशिष्टी नदीमध्ये मगरी आहेत.विशेषतःवाशिष्टी नदीची उपनदी असलेल्या तांबी नदीच्या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात मगरी आढळतात. कात्रोळी धरणाजवळ मोठ्या संख्येने मगरी पाहता येतात. मगर पाहण्यासाठी कात्रोळीतील देऊळवाडी काळश्री मंदिराजवळ दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. +वाशिष्टी नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तिथे दाभोळची खाडी आणि दाभोळ बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14248.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f52607f32d738867b1c621c502227bc1872371a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14248.txt @@ -0,0 +1,3 @@ +वासाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +वासाळी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव घोटी-अकोले रस्त्यावर आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14255.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ede8f0a19358384ff26c724beec191bd3b57dbee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14255.txt @@ -0,0 +1,2 @@ +वसिम राजा (३ जुलै, १९५२:मुलतान, पाकिस्तान - २३ ऑगस्ट, २००६:बकिंगहॅमशायर, इंग्लंड) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९८५ दरम्यान ५७ कसोटी आणि ५४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +याचा भाऊ रमीझ राजा आणि चुलत भाऊ अतीफ रौत हे देखील पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14263.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14263.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14266.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0cb301453972cfd055cf03482028978743193f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14266.txt @@ -0,0 +1,2 @@ +वासेका काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वासेका येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,९६८ इतकी होती.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1432.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1432.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14321.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76a8a2415162e38cc314a7a555c5f3436a4750c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14321.txt @@ -0,0 +1,11 @@ + +महामहोपाध्याय, प्रकाण्डपंडित, +संस्कृत अध्यापक +४ ऑगस्ट १८६३ — १४ ऑक्टोबर १९४२ +कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’ या नाटकात केलेले वर्णन : ‘एखादा स्वतः शिक्षणात हुशार असतो, तर एखादा चांगल्या प्रकारे शिकवू शकतो; पण ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तोच शिक्षकांचा मेरुमणी होय’ हे वर्णन ज्यांना अक्षरशः लागू पडते, त्या वासुदेवशास्त्री महादेवभट्ट अभ्यंकर यांचा जन्म वेदशास्त्रसंपन्न अशा घराण्यात झाला. त्यांच्या मातु:श्रींचे नाव दुर्गाबाई होते. वासुदेवशास्त्री दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वयाच्या सात वर्षांपर्यंत आजोबा - भास्करशास्त्री यांनी त्यांचा सांभाळ केला. परंतु, नंंतर आजोबांचे निधन झाले व वासुदेवशास्त्री अगदी पोरके झाले. त्याच वेळी महर्षी रामशास्त्री गोडबोले यांच्याकडे त्यांचे व्याकरणाचे अध्ययन सुरू झाले. वयाच्या पाचव्या वर्षी कुशाग्र बुद्धीच्या वासुदेवशास्त्र्यांचे ‘रूपावली’ व ‘समासचक्र’ तोंडपाठ होते, तर वयाच्या सातव्या वर्षी ‘अमरकोश’ व ‘अष्टाध्यायी’ मुखोद्गत होती. +या काळात, विशेषतः वयाच्या आठ ते वीस वर्षांपर्यंत वासुदेवशास्त्र्यांची दिनचर्या पुढीलप्रमाणे होती : सकाळी सहाच्या सुमारास उठून स्नानसंध्यादी प्रातःकर्म उरकून सकाळी सातपासून नऊ वाजेपर्यंत मुख्यत: पाठांतर व शिकवलेल्या विषयाची चिंतनिका असा त्यांचा अभ्यास चाले. चिंतनिका म्हणजे गुरुजींनी शिकवलेला पाठ जसाच्या तसा सहाध्यायींना — बरोबरीच्या विद्यार्थ्यांना शिकवणे. सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत रामशास्त्री गोडबोले गुरुजींजवळ सहाध्यायींबरोबर वासुदेवशास्त्र्यांचा अभ्यास चाले. भोजन — विश्रांतीनंतर एक ते चारपर्यंत गुरुजींजवळ पुन्हा अध्ययन होई. दुपारी चार वाजता गुरुजी बाहेर गेल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ते आपल्यापेक्षा खालच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत. रात्री भोजनोत्तर पुन्हा एक — दीड तास सुमारे ८ ते ९.३० वाजेपर्यंत इतर विद्यार्थ्यांचे शंका, निरसन इत्यादी कार्यक्रम चाले. या सर्व दैनंदिन कार्यक्रमात गावातील मराठी शाळेत जाऊन शिक्षण घेणे वासुदेवशास्त्र्यांना अशक्य होते. म्हणून आठव्या वर्षी त्यांची जी शाळा सुटली, ती कायमचीच. परंतु, कोवळ्या वयात त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची केवळ नावे बघितली तरी त्यांच्या प्रकांडपांडित्याची जाणीव होते. डॉ. वा.गो. परांजपे यांनी पुढील माहिती (फर्ग्यु. त्रै. जुलै १९२८) दिली आहे — +वय वर्षे ८-११ असताना ‘सिद्धान्तकौमुदी’, ‘रघु-सर्ग’-२, ‘माघ-सर्ग’-१, वय वर्षे ११-१३ असताना ‘मनोरमा (शब्दरत्न) कारकान्त’ व सोबत ‘तर्कसंग्रह’, ‘दीपिका’, ‘मुक्तावली’; वय वर्षे १३-१४ असताना ‘शब्दकौस्तुभ’ (नवाहिन्की) व सोबत ‘मथुरानाथी-पञ्चलक्षणी’, ‘गदाधरी- स्वलक्षण’, ‘कुवलयानन्द’, ‘नवाहिन्की’, ‘अङ्गाधिकार’; वय वर्षे १४-१६ असताना ‘परिभाषेन्दुशेखर’; वय वर्षे १६-२० असताना ‘शब्देन्दुशेखर’ व ‘लघुमञ्जूषा’ यातील महत्त्वाचे भाग; वय वर्षे २०-२३ असताना ‘तैत्तिरीय संहिता’ व ‘ब्राह्मण’ व सोबत ‘काव्यप्रकाश’, ‘पञ्चदशी’, ‘वेदान्तपरिभाषा’, ‘ब्रह्मसूत्रशाङ्करभाष्य — अध्यापन’; वय वर्षे २३-२४ असताना ‘अद्वैतसिद्धि’ (पञ्चभङ्गी) व सोबत ‘अध्यापन-लेखन तत्त्वादर्श’ (परिभाषेन्दुशेखर टीका) व ‘गूढार्थप्रकाश’ (लघुशब्देन्दुशेखर टीका), अशा रितीने वयाच्या आठ ते वीस वर्षांपर्यंत वासुदेवशास्त्र्यांनी व्याकरणाच्या सर्व आकार ग्रंथांचे अध्ययन पूर्ण केलेव त्याचबरोबर त्याला पूरक अशा अन्य शास्त्रांतील ग्रंथांचेही अध्ययन केले. +ते १८९२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले व १९२८ मध्ये निवृत्त होईपर्यंत ३६ वर्षे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात ज्ञानदानाचे काम केले. वस्तुतः, वयाची ५५ वर्षे पूर्ण हे तेव्हा भारतातील सेवानिवृत्तीचे वय होते; तथापि वासुदेवशास्त्री वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत फर्ग्युसनमध्ये पूर्णवेळ प्राध्यापक होते. फर्ग्युसनमधील नोकरीप्रमाणेच संस्कृत पाठशाळेमध्ये त्यांनी ५२ वर्षे अध्यापनाचे काम केले. या कालावधीमध्ये व निवृत्तीनंतरही त्यांनी ‘व्याकरण’, ‘अद्वैतवेदान्त’, ‘विशिष्टाद्वैतवेदान्त’, ‘योगशास्त्र’, ‘अलंकारशास्त्र’, ‘धर्मशास्त्र’, ‘दर्शने’, ‘न्यायशास्त्र’, ‘मीमांसाशास्त्र’ या शाखांमध्ये विपुल लेखन केले. त्यांचे सुमारे ६,००० मुद्रित पृष्ठांचेे एकंदर पंचवीस ग्रंथ उपलब्ध आहेत. यांपैकी विशेष उल्लेख करण्यासारखा ग्रंथ म्हणजे पतंजलीच्या संपूर्ण व्याकरण महाभाष्याचा (आठ अध्याय) मराठी अनुवाद. आजपर्यंत कोणत्याही भारतीय किंवा परदेशी भाषेत या व्याकरण महाभाष्याचे संपूर्ण भाषांतर उपलब्ध नाही. +वासुदेवशास्त्र्यांना १९२१ मध्ये ब्रिटिश सरकारकडून अत्यंत मानाची अशी ‘महामहोपाध्याय’ ही पदवी मिळाली. भारतामध्ये ही असामान्य पदवी शास्त्रीय ग्रंथ निर्माण करणाऱ्या, त्यांचे अध्यापन करणाऱ्या किंवा ही दोन्ही प्रकारची कामगिरी करणार्‍ऱ्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या पंडितास आचार्यपीठाकडून अथवा राज्यकर्त्यांकडून देण्याची परंपरा अनेक शतके चालू आहे. अशा प्रकारे वासुदेवशास्त्र्यांनी आजन्म अध्ययन-अध्यापनाचे कार्य केले व सुमारे ७९ वर्षांचे कृतार्थ आयुष्य व्यतीत करून हा ज्ञानयोगी शिवस्वरूपी विलीन झाला. +संदर्भ : +१.    डॉ. सहस्रबुद्धे स.वि.; प्रा. साठे म.दा.; ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर : चरित्र व कार्य’; म.म. वासुदेवशास्त्री अभ्यंकर जन्मशताब्दी महोत्सव समिती, पुणे ३०; १९६३. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14327.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e32b11953bc10fed34478b03ca09ce3d904931e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14327.txt @@ -0,0 +1,18 @@ +वासुरीबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून गोर्हे मार्गाने जाऊन पुढे बोरांदे-पळसई रस्त्याने गेल्यावर सिद्धी आयुर्वेद फाउंडेशन नंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६० कुटुंबे राहतात. एकूण ११६९ लोकसंख्येपैकी ५९० पुरुष तर ५७९ महिला आहेत. गावाची साक्षरता ६६.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.१७ आहे तर स्त्री साक्षरता ५८.९१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.०३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +खारीवळीतर्फेकोहोज, आपटी, गोर्हे, सांगे, आवंढे, बोरांदे, आंबिस्तेखुर्द, आंबिस्तेबुद्रुक, आब्जे, निचोळे, भावेहर ही जवळपासची गावे आहेत.वासुरीबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये आवंढे आणि वासुरीबुद्रुक ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14328.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4852536f8aeee1ccdd49ad1e36d6f6923f62dabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14328.txt @@ -0,0 +1,2 @@ +वासुळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14348.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24a073fbb8380fe34f7c6846724df6e66410767f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14348.txt @@ -0,0 +1 @@ +वास्को द गामा चौक हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14361.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b92d9e1217b18530910d8020175ade05c274ca19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14361.txt @@ -0,0 +1,6 @@ +वास्तुपुरूष: द गार्डियन स्पिरिट ऑफ द हाऊस (किंवा फक्त वास्तुपुरूष) हा २००२ सालातील भारतीय मराठी चित्रपट असून चित्रपट निर्माते सुमित्रा भावे-सुनील सुकथणकर दिग्दर्शित आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने तयार केलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथानक भास्करबद्दल आहे जो आपल्या गरीब आर्थिक परिस्थितीतून वर उठून आणि आपल्या आईसाठी स्वतःला गरीब लोकांच्या सेवेत झोकून देतो. त्याच्या आईचा असा विश्वास आहे की त्यांच्या पिढ्यांना वास्तुपुरुषांनी निम्न जातीतील लोकांवर अन्याय केल्याबद्दल शाप दिला आहे. ५०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आणि ४०व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये आठ पुरस्कारांसह या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले. +भास्कर देशपांडे (महेश एलकुंचवार) यांना मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये प्रतिबंधात्मक औषधांच्या समर्पित कार्याबद्दल प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भास्करने चाळीस वर्षांनंतर आपल्या गावी जाण्याचे ठरवले आणि आपल्या जुन्या वडिलोपार्जित घराच्या अवशेषांमधून जात असताना त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. +भास्कर हा महाराष्ट्रातील ग्रामीण गावात स्थायिक झालेल्या ब्राह्मण कुटुंबातील आहे. त्यांचे वडील नारायण देशपांडे (सदाशिव अमरापूरकर) हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात कार्यकर्ते होते आणि स्वतंत्र भारत नंतरच्या भ्रष्ट व्यवस्था स्वीकारण्यासाठी आता धडपडत आहेत. भास्करचे काका, माधव (रवींद्र मानकानी) एक विधुर आहे जो आपल्या पूर्वजांनी त्यांच्या जुन्या घरात छुपा खजिना शोधण्याचीच्या आशेत आहे. भास्करचा मोठा भाऊ निशिकांत (अतुल कुलकर्णी) एक हौशी कवी आहे जो कृष्णा (रेणुका दफ्तादार)च्या प्रेमात पडतो. कृष्णा एक नर्स होती पण मराठा समाजातील असून वडिलांनी त्यांच्या विवाहास विरोध केला. सरस्वती, भास्करची आई (उत्तरा बावकर) एक सुज्ञ महिला आहे ज्याने काळाबरोबर स्वतःला बदलून घेतले आहे आणि तिच्या इतर कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच, कुळकायद्यातील झालेले नुकसान स्वीकारले आहे. तिचा विश्वास आहे की त्यांच्या पूर्वजांनी बऱ्याच निम्न जातींवर अन्याय केला आहे आणि अशा प्रकारे वास्तुपुरुषाने त्यांच्या पिढ्यांना शाप दिला आहे. तिने भास्करला डॉक्टर होण्याचे व वास्तुपुरुषाला शांत करण्यासाठी गरिबांची सेवा करण्याचे प्रोत्साहन दिले. भास्कर, शैक्षणिकदृष्ट्या हुशार असूनही त्यांच्या निकृष्ट आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडत आहे. त्याच्या आईने वडिलांना आपला प्रभाव एका तत्कालीन मंत्रीवर वापरावा अशी विनंती केली परंतु तो त्याच्या आचाराविरूद्ध आहे म्हणून त्यांनी तसे करण्यास नकार दिला. +भास्करची खालच्या जातीतील मित्र, कृष्णा आणि सोपना, भास्करच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करतात आणि भास्करला पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवतात. जेव्हा भास्कर चाळीस वर्षानंतर आपल्या गावी परत येतो आणि रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतो, तेव्हा त्याला सोपानचा पाठिंबा मिळतो, जो आता साखर कारखान्याचा चेरमन झाला आहे. सोबत कृष्णाची नात, कल्याणी (देविका दफ्तर) जी आता डॉक्टर आहे, ती देखील मदत करते. +वास्तुपुरुषाची कथा सुमित्रा भावे यांच्या वैयक्तिक अनुभवांनी प्रेरित आहे.[१] भावे ह्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जवळच्या खेड्यातील ब्राह्मण कुटुंबातील आहेत. त्यांच्या आईने भावेला तिच्या दोन काकांवर आधारित तिच्या पुढच्या सिनेमाची कथा कथित करण्याची सूचना केली. भावे यांनी भास्करच्या आईच्या रूपात उत्तरा बाओकर, भास्करचे वडील म्हणून सदाशिव अमरापूरकर आणि भास्कर काका म्हणून रवींद्र मानकानी यांनी अनुक्रमे आई आणि दोन काका यांच्यावर आधारित तीन पात्रे लिहिली.[२] भास्करची मुख्य भूमिका साकारणारे मराठी नाटककार महेश एलकुंचवार हे या चित्रपटाद्वारे बावीस वर्षानंतर पडद्यावर परत आले. यापूर्वी एलकुंचवार यांनी १९८० मध्ये गोविंद निहलानी यांच्या हिंदी चित्रपटात (आक्रोश) मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती.[३] +स्वातंत्र्योत्तर भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या भोवऱ्यात अडकलेल्या एका सरंजामी कुटूंबाच्या सक्षम हाताळणीसाठी या चित्रपटाला ५०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[४] २००३ मध्ये ४०व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारात या चित्रपटाने आठ पुरस्कार जिंकले - सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट गीत यांना हा पुरस्कार देण्यात आला.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14376.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e59e257ecfc8997d91557407ae675fa0e0afd877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14376.txt @@ -0,0 +1,16 @@ +शिकाऊ लायसन्स करिता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम +कलम ११२: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये. +कलम ११३: भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये. +कलम ११९: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये. +कलम १२१: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा. +कलम १२२: वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये. +कलम १२३: वाहनाच्या बाहेरील भागावर बसून प्रवाशांची वाहतूक करू नये. +कलम १२५: चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेऊ नये. +कलम १२६: योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये. +कलम १२८: शिरस्त्राण परिधान न करता वाहन चालवू नये.(राज्य व राष्ट्रीय महामार्गावर) +कलम १३०: रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करणे. +कलम १३२: गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबविणे. +कलम १३४: अपघात घडल्यानंतर संबंधित महिती २४ तासांच्या आत पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे. +कलम १८५: दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये. +कलम १८६: मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये. +म.मो.वा.नि. २५० अ: वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करू नये. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14389.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ac720a0cb0a1fe446564400ea891841bf380ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14389.txt @@ -0,0 +1,2 @@ +वाहितखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1440.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60db692f10074d1fee68f023287842f0452666e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1440.txt @@ -0,0 +1,2 @@ +राऊतमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14406.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f953d8ee68bfeb87d08551143efac7b66e8e42a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14406.txt @@ -0,0 +1,2 @@ +विनायक रामचंद्र आठवले (२० डिसेंबर, इ.स. १९१८ ; भोर, भोर संस्थान - अज्ञात) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक आहेत. ते ग्वाल्हेर, आग्रा घराण्याच्या शैलीने गायन करतात. +आठवल्यांचा जन्म भोर संस्थानात भोर येथे झाला. त्यांचे बालपण अहमदाबाद येथे गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14412.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cddd96ae37c7c04abd670de96adb85df8c99358a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14412.txt @@ -0,0 +1,3 @@ +विनायक आदिनाथ बुवा (जन्म : पंढरपूर, ४ जुलै १९२६; - कल्याण, १७ एप्रिल २०११]]) हे मराठी भाषेतील विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ इ.स. १९५० मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५०हून अधिक पुस्तकेत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. +वि.आ. बुवांचा जन्म पंढरपूर येथे ४ जुलै, इ.स. १९२६ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्यांनी पंढरपूर आणि मिरज येथे झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे शिक्षण अर्धवट राहिले. नोकरीसाठी ते कल्याण येथे स्थाईक झाले. मुंबई येथील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्सगटिट्यूटमध्ये बुवा यांनी रसायनशास्त्र विभागात इ.स. १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने व कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते. संस्कृत भाषेचा त्यांचा चांगला अभ्यास होता. +सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर त्यांनी इ.स. १९५० मध्ये इंदुकला नावाचा एक हस्तलिखित साहित्याचा अंक प्रकाशित केला होता. हे हस्तलिखित दर्जेदार स्वरूपात असल्याने साहित्यिकांचा चांगला पाठिंबा यास मिळाला. अनंत काणेकर, महादेवशास्त्री जोशी, चिं. वि. जोशी, दुर्गा भागवत, माधव मनोहर, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, वसंत बापट, विजय तेंडुलकर आणि द. मा. मिरासदार असे गाजलेले साहित्यिक या अंकासाठी लिखाण करत असत. पुढे नवशक्ती या वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही वि. आ.बुवा यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यानंतर हंस दिवाळी अंक, मोहिनी दिवाळी अंक, नवयुग दिवाळी अंक, आवाज दिवाळी अंक आणि कितीतरी मासिके व दिवाळी अंकांतून बुवा लेखन करू लागले. वि. आ. बुवा यांचा पहिला कथासंग्रह अकलेचे तारे इ.स. १९५३मध्ये प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर अनेक वर्षे त्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते. आकाशवाणीवर त्यांचे ६००हून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले. त्या काळच्या "पुन्हा प्रपंच" या लोकप्रिय मालिकेसाठी ४००हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14415.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..240e2d6d317fab7e248a13f0f8af112f6251291a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14415.txt @@ -0,0 +1,9 @@ +इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ ही धुळे शहरातील एक संस्था आहे. +भारत इतिहास संशोधन मंडळातील पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानंतर इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी पुणे सोडून धुळे गाठले. तेथील आपल्या सव्वीस वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी इतिहास संशोधनाचे काम केले. या कार्यकाळात त्यांनी इतिहास आणि संपूर्ण साहित्य विश्वाला दिशा देणाऱ्या ग्रंथांची निर्मिती केली. +३१ डिसेंबर १९२६ रोजी इतिहासाचार्य राजवाडे यांचे निधन झाले. त्यांनी संशोधन क्षेत्रात केलेले काम अखंडितपणे सुरू राहावे म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बोलावलेल्या सभेतच म्हणजे ९ जानेवारी, इ.स. १९२७ रोजी, त्यांच्या अनुयायांनी इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली आणि राजवाडे यांनी जमविलेले ऐतिहासिक दस्तऐवज, ग्रंथसंपदा जतन करून ते संशोधन व संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले. +९ जानेवारी १९२७ रोजी या ग्रंथालयाची स्थापना झाली. संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच यामागे हेतू होता. सुरुवातीला अगदी दोन-अडीच हजार ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयातली ग्रंथसंख्या हळूहळू २५ हजारांवर गेली. ७५० पेक्षा अधिक सभासद नियमित ग्रंथालयाचा लाभ घेतात. +ग्रंथालय पुरातन असल्याने त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतन करून ठेवले आहेत. संशोधनाच्या निमित्ताने येणाऱ्या देश-विदेशातील अभ्यासकांना या ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचा अभ्यास करायला मिळतो. +या दुर्मीळ ग्रंथांसोबतच येथे धार्मिक, ज्योतिष, पर्यावरण, संदर्भ, शिक्षण अशा नानाविध ग्रंथांचे संग्रह केले आहेत. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेतील ग्रंथही उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाकडून मिळालेल्या अनेक ग्रंथांचा समावेश आहे. दानशूर व्यक्तींकडूम मिळालेल्या ग्रंथांमुळेही हे ग्रंथालय समृद्ध झाले आहे. +या ग्रंथालयाला मोठ्या संख्येने वाचक लाभले आहेत. बालवाचकांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा यांत मोठा सहभाग आहे. येथे कथासंग्रह, कादंब्ऱ्या, चरित्रे आदी ललित पुस्तकेही आहेत. +याशिवाय सामान्य, वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी ग्रंथालय दीडशे ते दोनशे दिवाळी अंक दरवर्षी उपलब्ध करून देते. तसेच दररोज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ३५ वर्तमानपत्रे, ४४ मासिके, १६ पाक्षिके आणि १४ साप्ताहिके मागविले जातात. त्यामुळे एकाच ठिकाणी वाचकांना सर्व प्रकारचे वाचन साहित्य उपलब्ध होते. वाचकांसाठी वेळोवेळी स्पर्धा, नामवंत मार्गदर्शकांची व्याख्याने, चर्चासत्रे, ग्रंथालय कार्यशाळा आयोजित केल्या जातात. +या ग्रंथालयासाठी ब्रिटिशकाळातील पुरातन वास्तू मिळाली आहे. ही वास्तू पूर्णतः दगडी असून, पुरातन काळातील वास्तुशिल्पाचा एक सुंदर नमूना आहे. या वास्तूत लाकडाचा कुठेही वापर केलेला आढळत नाही. त्यामुळे ही इमारत अदाहय म्हणून ओळखली जाते. इमारत दुमजली असल्यामुळे विविध प्रकारच्या ग्रंथालयांच्या विभागांकरिता तिचा सहज वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14428.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5073718675ae6098d88b49c9238ef6167e4b8b2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14428.txt @@ -0,0 +1,5 @@ +विष्णू नारायण भातखंडे (ऑगस्ट १०, १८६० - सप्टेंबर १९, १९३६) हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली. +विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६० रोजी जन्माष्टमीच्या दिवशी मुंबई येथील वाळकेश्वर भागात झाला. लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी ते उत्तम बासरी वाजवायचे. मराठी शाळेतील व हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर भातखंडे एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाले. याच काळात त्यांनी गोपालगिरी यांच्याकडून सतारीचे धडे आत्मसात केले.[१] +इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली. भातखंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास दामुलकर नावाच्या सतारवादकांकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे पं. रावजीबुवा बेलबागकर नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना प. बेलबागकर, उस्ताद हुसेन खाँ, उस्ताद विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले. पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंडे यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. १९०६ मधे मनरंग वंशाच्या महंमद अली ह्यांच्याशी त्यांचा परीचय झाला. त्यांच्या ३०० वर ख्याल गायनाच्या ध्वनीमुद्रीकांचा त्यांनी अभ्यासुन त्या आत्मसात केल्या. त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली.[१] उत्तर भारतीय संगीतात दहा थाटांची पद्धत ही पं भातखंडे ह्यांच फार मोठं कार्य आहे. त्याचबरोबर सरळ व‌ सोपी संगीत नोटेशन पद्धती ची देणगी ही त्यांनी संगीत क्षेत्रास दिली. माँरीस काँलेज आँफ म्युझीक ची ही स्थापना पं भातखंडे नी केली. + +उतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्या अस्थिभंगामुळे अंथरुणास खिळून होते. १९ सप्टेंबर १९३६ रोजी, गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14439.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f953d8ee68bfeb87d08551143efac7b66e8e42a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14439.txt @@ -0,0 +1,2 @@ +विनायक रामचंद्र आठवले (२० डिसेंबर, इ.स. १९१८ ; भोर, भोर संस्थान - अज्ञात) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील मराठी गायक आहेत. ते ग्वाल्हेर, आग्रा घराण्याच्या शैलीने गायन करतात. +आठवल्यांचा जन्म भोर संस्थानात भोर येथे झाला. त्यांचे बालपण अहमदाबाद येथे गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14445.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd48208fd7f2e6bc9e1acac8dbae957ca31acdc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14445.txt @@ -0,0 +1 @@ +वि.वा. हडप हे इ.स.च्या २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रसिद्ध मराठी लेखक होते. त्यांनी मुख्यतः सामाजिक व ऐतिहासिक कादंबरी, एकांकिका, माहितीपर पुस्तके, इ. प्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांची सुमारे शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1445.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35aa21c473c1f777bd5d244a59393726b3647736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1445.txt @@ -0,0 +1,2 @@ +राऊतवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14467.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61452b5b3303921873217bee76d960139d2cacb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14467.txt @@ -0,0 +1,10 @@ +मराठी +विंचुरदळवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +विंचूर दळवी गाव हे नाशिक शहरा पासून 20.4 किमी आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. +श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे गावातील ग्रामदैवत आहे. श्री भैरवनाथ महाराज मंदिर हे गावातील प्रसिद्ध मंदिर असून येथे दर रविवारी दर्शनासाठी भाविक येत असतात. श्री भैरवनाथ महाराज यांची यात्रा दर वर्षी चैत्रीपौर्णिमा या दिवशी भरत असते. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येथे सहभागी होतात. +गांवात भगूर व सिन्नर येथून दररोज बस सेवा सुरू आहे. तसेच भगूर येथून रिक्षा सेवा सुरू आहे. +4 किमी भगूर +3 किमी अंतरावर पांढुर्ली +2 किमी दोनवाडे +4 किमी वाडगाव पिंगळा diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14511.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f4aa8939ab3f62c5ae612b20f9d6c73bdcaea50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14511.txt @@ -0,0 +1,4 @@ + +विंडोज एरो हा graphical user interface[मराठी शब्द सुचवा] आणि विंडोज व्हिस्टा आणि विंडोज ७ मधील मूळ थीम आहे. एरो हे नाव Authentic, Energetic, Reflective and Open (सच्चे, शक्तीशाली, प्रतिबिंबित (?), आणि मोकळे) याचे लघुरूप आहे.[१] +एरोद्वारे मायक्रोसॉफ्टने विविध नवीन इफेक्ट्स विंडोज मधे आणले. उदा. नवीन पारदर्शिता / अर्धपारदर्शिता, लाईव्ह दृश्ये इ. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14518.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..579d023c67b3c9469cc00d2dbbfe3bc91a7e9066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14518.txt @@ -0,0 +1,2 @@ +माय विंडोज फोन (पूर्वीची विंडोज फोन लाइव) ही विंडोज फोन प्रकारच्या भ्रमणध्वनींसाठी मायक्रोसॉफ्टने पुरवलेली सुविधा होती. ही सुविधा फोनवरील माहिती इतरत्र साठवून ठेवीत असे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14529.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14529.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14541.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09ccc98fa9c45ea28a41c179486a3aa3012b269c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14541.txt @@ -0,0 +1,2 @@ +विंडोज लाइव्ह मेल ही मायक्रोसॉफ्टने तयार केलेली विपत्र व्यवस्थापन प्रणाली होती. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14557.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45ae4f0932b55d6a10bdd0b4521a55ecd1a39955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14557.txt @@ -0,0 +1,2 @@ +विंडोज वापरकर्ता मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टमचा घटक जो साधी यूझर इंटरफेस तयार करण्यासाठी मुख्य कार्यक्षमता प्रदान करतो + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14568.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fcc63a6d0dffbf9f9ec3aa8d95ea1d03f090325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14568.txt @@ -0,0 +1 @@ +विंडोज २.० ही मायक्रोसॉफ्टची विंडोज मालिकेतील एक भूतपूर्व संचालन प्रणाली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14573.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef68b2d640ba3f574d0497552abbb1d72cda0a9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14573.txt @@ -0,0 +1 @@ +विंडोज ३.१ ही मायक्रोसॉफ्टची विंडोज मालिकेतील एक भूतपूर्व संचालन प्रणाली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1458.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d2b5805f58c086e86de13962a36a6281108bbdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1458.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून वेगळ्या कथानकासाठी हा चित्रपट नावाजला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14588.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dded61e3e09f23b92d0ee50f4f21b3358482e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14588.txt @@ -0,0 +1,2 @@ + विंधणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14595.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4409adefc23218a706febe72f21578b2ed3676e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14595.txt @@ -0,0 +1,4 @@ +द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे. +पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात. +/ नताशा झ्वेरेव्हा +1991 (लारिसा नीलंड सोबत), 1992, 1993, 1994 (जिजी फर्नांडेस सोबत) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14603.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93dd30f12c5de8c81301781ecd233b5faae71326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14603.txt @@ -0,0 +1 @@ +सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14606.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cddd96ae37c7c04abd670de96adb85df8c99358a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14606.txt @@ -0,0 +1,3 @@ +विनायक आदिनाथ बुवा (जन्म : पंढरपूर, ४ जुलै १९२६; - कल्याण, १७ एप्रिल २०११]]) हे मराठी भाषेतील विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ इ.स. १९५० मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५०हून अधिक पुस्तकेत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. +वि.आ. बुवांचा जन्म पंढरपूर येथे ४ जुलै, इ.स. १९२६ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण त्यांनी पंढरपूर आणि मिरज येथे झाले. वडिलांच्या अकाली निधनामुळे शिक्षण अर्धवट राहिले. नोकरीसाठी ते कल्याण येथे स्थाईक झाले. मुंबई येथील व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्सगटिट्यूटमध्ये बुवा यांनी रसायनशास्त्र विभागात इ.स. १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने व कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते. संस्कृत भाषेचा त्यांचा चांगला अभ्यास होता. +सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर त्यांनी इ.स. १९५० मध्ये इंदुकला नावाचा एक हस्तलिखित साहित्याचा अंक प्रकाशित केला होता. हे हस्तलिखित दर्जेदार स्वरूपात असल्याने साहित्यिकांचा चांगला पाठिंबा यास मिळाला. अनंत काणेकर, महादेवशास्त्री जोशी, चिं. वि. जोशी, दुर्गा भागवत, माधव मनोहर, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, वसंत बापट, विजय तेंडुलकर आणि द. मा. मिरासदार असे गाजलेले साहित्यिक या अंकासाठी लिखाण करत असत. पुढे नवशक्ती या वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही वि. आ.बुवा यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये मानली जातात. त्यानंतर हंस दिवाळी अंक, मोहिनी दिवाळी अंक, नवयुग दिवाळी अंक, आवाज दिवाळी अंक आणि कितीतरी मासिके व दिवाळी अंकांतून बुवा लेखन करू लागले. वि. आ. बुवा यांचा पहिला कथासंग्रह अकलेचे तारे इ.स. १९५३मध्ये प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर अनेक वर्षे त्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते. आकाशवाणीवर त्यांचे ६००हून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले. त्या काळच्या "पुन्हा प्रपंच" या लोकप्रिय मालिकेसाठी ४००हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14635.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c661e1e0b99d9f7f191463c48e6769363a08e023 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14635.txt @@ -0,0 +1,3 @@ +विकास विनायकराव देशमुख हे पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत. ते १ जून २०१३ पासून भास्कर समूहाच्या दिव्य मराठी या दैनिकात वाशीम येथे कार्यरत आहेत. +http://www.esakal.com/esakal/20100811/4743972682850088132.htm Archived 2016-03-06 at the Wayback Machine. +http://epaper.esakal.com/eSakal/20091009/4698585855538796520.htm [मृत दुवा] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14656.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07b6a263add41401437f52980779ca0c77da097e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14656.txt @@ -0,0 +1,10 @@ +मराठी विकिपीडिया अद्याप बाल्यावस्थेत आहे. इंटरनेटच्या अफाट विश्वात उपलब्ध असलेल्या माहिती व ज्ञानाच्या आवाक्याशी ह्या सांकेतिक स्थळाची तुलना करणेदेखील हास्यास्पद ठरेल. परंतु, इंटरनेटद्वारे भारतीय भाषांमध्ये माहिती व ज्ञान पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये खचितच हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे. +विकिपीडियाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने ह्या प्रयत्नात विविध क्षेत्रांतील जाणकार मंडळींच्या मदतीची नितांत गरज आहे. आपण ह्या कार्यात काही मदत करू शकाल अशी आम्ही आशा करतो. +आपण मुख्यत्वे पुढील प्रकारे मदत करू शकता: +१. नवीन माहिती, ज्ञानाची भर - +कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते माहिती व ज्ञान पुरवणे. +अर्थातच हे ज्ञान कोणी जाणकार, तज्ज्ञ व्यक्तिंनी द्यावे लागते. आपणदेखील आपल्या क्षेत्रातील ज्ञान ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकता. +२. भाषांतर - +इंग्लिश, जपानी, जर्मन, फ्रेंच, चिनी तसेच इतर भाषांमधील विविध क्षेत्रांसंबंधी माहिती तुम्ही मराठीमध्ये भाषांतरित करून येथे भर घालू शकता. +३. माहिती तपासणे व चुका दुरुस्त करणे +इतर लेखकांनी मांडलेली माहिती तपासणे आणि गरज वाटल्यास त्यातील चुका दुरुस्त करणे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14667.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c852d37af486a5c555a6556a91759c6eb7b4c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14667.txt @@ -0,0 +1,169 @@ +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प + +Mahitgar ०८:४१, २७ जानेवारी २००८ (UTC) + +सर्व विकिपीडिया सदस्य, +कळविण्यास आनंद होतो आहे की सदस्य:Mahitgar यांनी सांगितल्याप्रमाणे मी मोबदल्यासाठी claim दिला होता व त्याप्रमाणे मराठी विकिपीडियाला पहिला milestone गाठण्याबद्दल बक्षिस (मोबदला?) मंजूर झालेला आहे. कृपया Approved claim list येथे पहा. +आता मी दुसर्‍या माईलस्टोन साठी काम सुरू केलेले आहे. तरी इतरही सदस्यांनी या कामाला हातभार लावावा ही विनंती. +कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५७, ३१ जानेवारी २००८ (UTC) + +वि.सू. आता मराठी विकिपीडियावरील सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या messagesचे भाषांतर पूर्ण झालेले आहे. तरी आपणांस एखाद्या messageमध्ये सुधारणा करावी वाटल्यास मला किंवा येथील प्रबंधकांशी संपर्क करावा ही विनंती. (कौस्तुभ)Milestone 2 +Dear Kaustubh Compliments to you ,The credit goes to you for this effort.Bye the way frankly I am translating any messages because simply I do not know where I can reffer which messages come at No. 2 level,If you know please do guide me.Saturday night and Sunday I will give more hours to this. +Usualy before putting in new terms I do lot of reasearch so may be I will be little slow in no.of messages. For shuddha lekhan check up we need to rope in more no of editors at the earliest because that is not my strong point. +Mahitgar १४:१९, १ फेब्रुवारी २००८ (UTC) +प्रिय विकिपीडियन मीत्रहो, +आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तीचे सहप्रकल्प विक्शनरी,विकिबुक्स,विकिक्वोट इत्यादी +मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात,त्याच प्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते. +असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत .यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्या करिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे.योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा.येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा +खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्या पाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती +आपला नम्र +Mahitgar १७:१४, १ फेब्रुवारी २००८ (UTC) +मी थोड्याच वेळात मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासाठीय्या भाषांतर मॅरेथॉन उद्या रात्री पर्यंत करणार आहे.आमच्या सोबत या ठीय्या दौडीत अजून काही मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहभाग घेतला तर काम फत्ते लौकरात लौकर करता येईल. +वाट पहात आहे लौकर या ! +Mahitgar १३:४१, २३ फेब्रुवारी २००८ (UTC) +विकिमीत्रांनो १७६९ कोअर मेसेजेसची मजल गाठून आजची ठीय्या मॅरेथॉनला तात्पूरता विराम दिला आहे.अर्थात हि मजल गाठण्यात श्री.कौस्तूभ यांचेही मोठे सहकार्य लाभले,श्री. कौस्तूभना धन्यवाद.User:प्रणव कुलकर्णी‎ तसेच अभय नातूंनी पण थोडी साथ दिली तसेच येथी सर्व प्रचालकांचे प्रणाली संदेश भाषांतराचे कामही कामी आले ह्यामुळे सदस्यांना सर्व विकिपीडिया प्रणाली संदेश फक्त विकिपीडियातच नाही तर सर्व विकि सहप्रकल्पातही मराठीत दिसू शकतील तसेच कुणाला विकि सॉफ्टवेअर वापरून स्वत:चे संकेतस्थळ बनावायचे असेल तरी हा मराठी इंटरफेस वापरता येईल.अर्थात हा टप्पा गाठताना काही अडचणी जरूर होत्या त्या सदस्यांना जरूर जाणवणार आहेत ,पण असे म्हणतात गरज हि शोधाची जननी आहे.इतर सदस्यांना उत्तमोत्त्म शोध(उरलेल्या दोन टप्प्यांचा,आम्ही वापरलेल्या गहन संज्ञांचा आणि त्यातील घोडचूकांचा) घेण्याची संधी मीळो :) ही शुभेच्छा! +Mahitgar १४:३७, २४ फेब्रुवारी २००८ (UTC) +ट्रान्‍सलेटींग विकिच्या मुख्यपानाचे मराठीकरण पार पाडले आहे,तेथे ड्रॉपडाऊन मेन्यूत मराठी भाषा निवडावी. आता मराठी विकिपीडियावर मिळणारे मराठी वातावरण ट्रांसलेट विकिवर मिळाल्‍यामुळे संपादन करताना मस्त वाटत आहे.Mahitgar १५:२४, २५ फेब्रुवारी २००८ (UTC) +i know it is quite late to ask this, but why is our year has इ.स. 2008 prefix +what i feel by default it should have been assumed as it is इ.स. by using it all places it is messing a lot of stuff +we should be categorising years without the prefix and prefix only for years which is BC +even english wikipedia dont use AD by default. This should have gone a lot of discussion but can i know the exact reason why we are using the prefix +सुभाष राऊत २०:०८, २७ जानेवारी २००८ (UTC) +I think this policy was to distinguish the numbers from the years (e.g. 1000 and 1000 AD). I am not aware of another reason. +अभय नातू २२:२९, २७ जानेवारी २००८ (UTC) +p.s. This policy was in force long before I showed up here :-} +सुभाष राऊत ०५:४६, २८ जानेवारी २००८ (UTC) +then 1000 AD points to इ.स. १००० then where does 1000 point to? +What I meant is that the page १००० should have information about the number 1000 and इ.स. १००० should have information about the year 1000 AD. This scheme also allows us to have a वि.सं. १००० (विक्रम संवत), शि.रा.श. १००० (शिवराज्याभिषेक शक), शा.श. १००० (शालिवाहन शक) and any other calendar formats. +अभय नातू ०५:५२, २८ जानेवारी २००८ (UTC) +मला आठवतंय पूर्वी झालेल्या चर्चेत सुद्धा हाच निष्कर्ष निघाला होता. एक आकडा म्हणून १००० ला नक्कीच महत्व आहे. त्यामुळे वर्षांचे नि:संदिग्धीकरण करण्यासाठी prefix आवश्यकच आहे. तरीसुद्धा एक शंका आहे की आकड्यांच्या पानात नक्की काय माहिती देता येईल. उदा. १००० ही पहिली चार आकडी संख्या आहे, वगैरे. कारण जर अशी पाने तयारच झाली नाहीत तर मात्र ही फार मोठी डोकेदुखी ठरू शकते. इतरही विकिपीडियांमध्ये संख्या पाने आढळत नाहीत (उदा. हिंदी) कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:०७, २८ जानेवारी २००८ (UTC) + +कृपया या विषयावरील आपला कौल कौलपानावर नोंदवा. + +सर्व विकिपीडिया सदस्य / प्रबंधक, +या विषयावर घेतलेल्या कौलाप्रमाणे चार पैकी तीन सदस्यांनी इ.स. च्या लेखांच्या शीर्षकात इ.स. असण्यास विरोध केला आहे. तर संकल्प यांनी नि:संदिग्धीकरणाचा पर्याय मान्य असल्याचे इथे नमूद केलेले आहे. यामुळे बहुमताने १००० (म्हणजेच इ.स. १०००) अशा नावाचे लेख तयार करण्याचे मान्य करण्यात आलेले आहे. तरी याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या लेखांचे स्थानांतरण करण्याची आज्ञा मी हरकाम्या ला देत आहे. तरी इतरांचे अजून काही म्हणणे असल्यास चावडीवर मांडावे ही विनंती. +कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४९, २७ फेब्रुवारी २००८ (UTC) +सुभाष राऊत ०७:००, २७ फेब्रुवारी २००८ (UTC) +Mahitgar ०७:२९, २७ फेब्रुवारी २००८ (UTC) +Yes, now your point is clear. So I will reformat the comment. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:१२, २७ फेब्रुवारी २००८ (UTC) + +I think the disambiguition of वि.सं., शा.श., शि.श. is not required as we will not be putting any additional information in the same. If required we can redirect the same to corresponding AD year. i.e. शके १९३० can be redirected to २००८. +Regarding disambiguition pages, we have to create disambiguition pages only for the articles which will be created (like Numbers 1, 10, 100, etc.) and not for all articles. So this may not be a major issue. +कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:२४, २८ फेब्रुवारी २००८ (UTC) +दिनविशेष पानावर परत एकच दिनविशेष दिसत आहे. आजच्या पानात मी बदल करुन तीन दिनविशेष टाकले तरी एकच दिसतो. माझ्या पानावर main page purge करायची लिंक दिली होती. त्यानुसार शनिवार २६ जानेवारीला केलेले बदल लगेच दिसले. आज मात्र परिस्थिती जैसे थे आहे. ctrl-f5 करुन पाहिले!:) सौरभदा ०४:३२, २८ जानेवारी २००८ (UTC) +सुभाष राऊत ०५:५४, २८ जानेवारी २००८ (UTC) +ई.स. बदलून आपण मोठ्या कष्टाने इ.स. केले. आता हे बदलून नुसता आकडा लिहून त्याचा अर्थ इ.स. समजणे ही प्रगती नसून परागती आहे. इ.स. लिहिण्याने काय नुकसान होते आहे? नुसता आकडा लिहायचा आणि त्याचा अर्थ इसवी सन घ्यायचा हे अनाकलनीय आहे. असे करणे म्हणजे मला शुद्ध वेडेपणा वाटतो. असे काही करण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. दुसर्‍या भाषेतील एखाद्या विकिपीडियावर असे असले म्हणजे मराठीत तसे असलेच पाहिजे असे नाही. इंग्रजीमध्ये शाळा, संस्था, चर्च, चौक यांची नावे लिहिताना स्कूल, इन्स्टिट्यूशन, चर्च, स्क्वेअर हे शब्द गाळता येतात, मराठी तसे करणे अपवादात्मक असते. त्यामुळे इ.स. गाळणे हे मराठीच्या संस्कृती-प्रकृतीशी विसंगत आहे.-J- J १२:२२, २९ फेब्रुवारी २००८ (UTC) +आजच्या दिनविशेषात ऑलिव्हर क्रॉमवेलच्या दिनविशेषात काही घोळ झालाय का? त्यात असे म्हंटले आहे की ऑलिव्हर क्रॉमवेलचा शिरच्छेद करण्यात आला. मात्र तो दोन वर्षांपूर्वीच मरण पावला होता. म्हणजे मेल्यावर त्याचा परत एकदा शिरच्छेद करण्यात आला काय? मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अजून एक दिनविशेष वाढवला आहे तरी त्याबद्द्ल दुसरा एखादा कमी करावा लागेल? सौरभदा ०६:३०, ३० जानेवारी २००८ (UTC) +ता.क. इंग्लिश विकीवर खात्री केल्यावर काही घोळ नसल्याचे कळले तरी मला वाटतं थोडी वाक्यरचना नीट करायला हवी. पहिल्यांदा वाचताना नीट अर्थबोध होत नाही.सौरभदा ०६:३२, ३० जानेवारी २००८ (UTC) +Yes, Cromwell was beheaded 2 years *after* he was dead...that's what makes the fact more interesting. As for links to dinavishesH from front-page, the entire dinavishesH is included on the front page. English wikipedia does the same thing. +Creating sub-pages is a good idea when the dinavishesH gets longer than a few lines. Considering that most days of the year, dinavishesH has not even one line (except for the template itself,) I'd not worry about it much. If you feel a particular day's dinavishesH (for example - Wikipedia:दिनविशेष/फेब्रुवारी १) will misalign the front page, create a sub-page for that day (Wikipedia:दिनविशेष/फेब्रुवारी १/अधिक माहिती, then trim the dinavishesH to a few most important lines and give a link to the अधिक माहिती sub-page at the bottom of the main dinavishesH page. +Abhay Natu २२:०७, ३१ जानेवारी २००८ (UTC) +कॉपीराईट कायदा लागू होतो का? म्हणजे काही वेळा पेपरांत लेखकाचे नाव नसलेले छोटे छोटे माहितीपर लेख असतात. अशी माहिती थेट कॉपी पेस्ट करून विकिपीडियावरील लेखांत चांगली भर घालता येईल. तरी याबाबत काय धोरण आहे? अशावेळेस त्या वर्तमानपत्राचा देखील दुवा द्यावा लागेल काय? मला तरी असं वाटतं की अशी माहिती सर्वांना वापरण्यास मुभा असते.व कोणी त्याबाबत आक्षेप घेणार नाही. +सौरभदा ०३:३९, ३१ जानेवारी २००८ (UTC) +मासिक सदर अजुन बदलेले नाही. प्रबंधक मंडळी इथे लक्ष द्या. +सुभाष राऊत ०८:०९, १ फेब्रुवारी २००८ (UTC) +भुबनेश्वर हा ओरिसात केला जाणारा उच्चार आहे. व चा उच्चार तेथे ब असा केला जातो.मला वाटते मराठीत भुवनेश्वरच असायला हवे!सौरभदा १०:५२, १ फेब्रुवारी २००८ (UTC) +सुभाष राऊत २०:५९, १ फेब्रुवारी २००८ (UTC) +Mahitgar ११:१९, २ फेब्रुवारी २००८ (UTC) +भुवनेश्वरचा उच्चार ओरिसाच्या खेड्यांपाड्यांतून कदाचित आणखीही वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल. मुंबईचे नाव लोक म्हंबई, म्हमई. मुम्बै, बंबई अशा अनेक प्रकारे उच्चारतात. म्हणून आपण 'विकि'च्या पानावर हे सर्व उच्चार द्यायला पाहिजेत? लिखाणाद्वारे आपण आपले विचार आणि माहिती दुसर्‍याला पोचवीत असतो, आपल्या मनातले उच्चार नाही. तेव्हा भुवनेश्वर जसे लिहिले जाते, तसेच ते इथे आले पाहिजे, केवळ काही स्थानिक माणसे भुबनेशर म्हणतात म्हणून तसे येऊ नये. आता बंगालीत व आणि ब हे दोन उच्चार असले तरी दोघांचे लिखाण सारखेच असते, तिथे आपण काय करणार आहोत? मराठीत 'च'छ,ज,झ,फ' चे दोनदोन उच्चार आहेत तिथे? त्यामुळे 'विकि'वर फक्त शुद्ध लेखीस्वरूपातील शब्दच आला पाहिजे असे माझे ठाम मत आहे.---J--J १२:४०, २९ फेब्रुवारी २००८ (UTC) +I'd like to ask for permission to run the bot हरकाम्या here, and to get it flagged as bot. +Thank you! +--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:२०, ५ फेब्रुवारी २००८ (UTC) +कृपया लेखांमध्ये तारीख द्यायची असल्यास महिना आधी व नंतर दिनांक द्यावा.जसे की फेब्रुवारी ५ . ५ फेब्रुवारी असे दिल्याने अजून वेगळी पाने तयार होत आहेत. खरेतर ५ फेब्रुवारी हेच योग्य वाटते पण आता सर्वत्र बदल करणे शक्य नसावे!सौरभदा १३:४४, ५ फेब्रुवारी २००८ (UTC) +कधी दिनविशेषांची संख्या वाढल्यावर मासिक सदराखाली बरीच जागा मोकळी राहत आहे तरी पुढे वाचा च्या अगोदर मासिक सदर या लेखातील काही अजून माहिती मुखपृष्ठावर घ्यावी. तसेच आ.हे.मा.आ.का. या सदरात एका एका वाक्याची वाढ करण्याऐवजी काही ठराविक कालावधीनंतर संपूर्ण सेट बदलण्यात यावा असे वाटते.सौरभदा ०८:२५, ६ फेब्रुवारी २००८ (UTC) +i have created template {{मुखपृष्ठ/आजचे छायाचित्र}} to show the picture of the day as seen on commons. +this can be used to add Picture of the day below featured article +for eg please check the मुखपृष्ठ/धूळपाटी +सुभाष राऊत ११:०७, ७ फेब्रुवारी २००८ (UTC) +New main page arrangment is very interesting and I guess we can make some more changes in front page, +to make it more dynamic and attactive. आजचे छायाचित्र concept is also good +Maihudon ११:२०, ७ फेब्रुवारी २००८ (UTC) + +मुखपृष्ठ/धूळपाटी/१ retains current layout except to add today's picture, move sister-projects box up and compact the निवेदन box. Apart from dynamic content, redesign should also focus on maximizing screen real-estate. +More suggestions are welcome. +अभय नातू ०१:०८, ४ मार्च २००८ (UTC) +Dear All, +Harshalhayat १४:५५, ९ फेब्रुवारी २००८ (UTC) +Harshal, +Hope all is well with you. I'd have hoped you continue to contribute to Marathi Wikipedia. However, this is a free enterprise and does not pay the bills. +If you must return the rights, you have to make the request on meta. As a bureaucrat, I can make new sys ops, but can not take away the rights. +Regards, +अभय नातू १८:२१, ९ फेब्रुवारी २००८ (UTC) +नवीन सदस्यांना नवीन लेख बनविणे सोयीचे व्हावे म्हणून मी नवीन लेख बनवा हे पान तयार केलेले आहे. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०८:५४, १६ फेब्रुवारी २००८ (UTC). +वि.सू. प्रबंधक मंडळी, या पानाचा डावीकडील साधनपेटी मध्ये दुवा देता येईल का? (कौस्तुभ) +मला वाटते की तारखांचे दुवे तयार करावेत. उदा. ०१/०१/२००८ --> १ जानेवारी २००८ या प्रमाणे. कृपया इतर सदस्यांनी आपली मते मांडावीत. +कौस्तुभ समुद्र (चर्चा) १५:१०, १६ फेब्रुवारी २००८ (UTC) +प्रत्येक विशिष्ट दिवसांचे पान तयार करण्यासाठी त्या दिवसांबद्दल पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. उदा. ०१/०१/२००८ या दिवशी अनेक घटना घडलेल्या असतील पण ०२/०१/२००८ रोजी महत्त्वाचे असे काहीच नसेल. अशाने असंख्य रिकामी पाने तयार होतील. याकरिताच विकिपीडियावर प्रत्येक दिवसाचे असे एक पान आहे. आत्तापर्यंत त्या तारखेला घडलेल्या घटनांची वर्षनिहाय यादी तेथे असते. तसेच प्रत्येक वर्षाचे एक पान असते ज्यावर त्या वर्षातील घटना इत्यादिची नोंद असते. तरी असे प्रत्येक दिवसाचे पान करणे मला (आत्तातरी) सयुक्तिक वाटत नाही. +अभय नातू ०३:४३, २३ फेब्रुवारी २००८ (UTC) +Maihudon १०:५२, १८ फेब्रुवारी २००८ (UTC) +Mahitgar ११:४७, २१ फेब्रुवारी २००८ (UTC) +कृपया साचा तज्ज्ञां कडून साचा:मराठी शब्द सुचवा तपासून व योग्य सुधारणा करून हवा आहे.खास करून या साच्याने पानाचे आपोआप वर्गीकरण करून त्या वर्गीकरणात चपखल मराठी शब्द हवे असलेल्या लेखांची नोद पहाण्याची व्यवस्था व्हावी असा मनोदय होता.पण मला हे वर्गीकरणाचे काम व्यवस्थीत जमत असल्याचे दिसत नाही. +धन्यवाद +Mahitgar १३:०९, २३ फेब्रुवारी २००८ (UTC) +मार्च महिन्यात मुखपृष्ठ बदलण्याची इच्छा आहे. +त्या साठी मुखपृष्ठ (सुभाष राऊत/temp/1) तयार केले आहे. +जर tables दिसत नसतील तर कृपया CTRL+F5 press करावे. या पानाबद्दल आपली मत्ते इथे मांडावी. +सुभाष राऊत (चर्चा • योगदान • संख्या • नोंदी • स्थानांतराची नोंद • रोध यादी • विपत्रपत्ता) + +I request the bot flag for Alexbot: +Thank you--Alexsh १९:२७, २४ फेब्रुवारी २००८ (UTC) +Bot status granted. +अभय नातू ०४:२६, २५ फेब्रुवारी २००८ (UTC) +मी नवीन नामविश्व दालन आणि दालन चर्चा करिता १३०४६ येथे विनंतीनोंदवली पण अजून नेमके कळाले नाही की मी ते बरोबर पद्धतीने केले आहे? +त्या शिवाय Wikipedia ( विकिपीडिया ) , Help (साहाय्य),Help_Talk (साहाय्य_चर्चा),MediaWiki(मिडियाविकि),MediaWiki_Talk मिडियाविकि_चर्चा नामविश्वांचे मराठीकरण पूर्ण झाले नाही त्याची विनंती करावयाची का? आणि हो तर कशा स्वरूपात? +Mahitgar ०८:३५, २५ फेब्रुवारी २००८ (UTC) +पटियाला की पतियाला? + +सुभाष राऊत ०९:५१, २७ फेब्रुवारी २००८ (UTC) +With all due respect, I do not put a lot of credence into what current Marathi newspapers use. These are sources that routinely use bastardized versions of original spellings, with no regard to original pronunciations, not to mention clobbered up phrases from foreign languages that make no sense in the context to which they refer. +The best source for pronunciation is a native speaker of language spoken in areas of concern, in this case, Punjabi. +अभय नातू १५:०८, २७ फेब्रुवारी २००८ (UTC) +स्थानिक लोकांच्या उच्चाराला महत्त्व देण्याचे काही कारण नाही. खेड्यापाड्यारील लोक विविध उच्चार करत असतात. जे मराठीत वर्षानुवर्षे रूढ आहे ते प्रमाण लिखाण. त्यामुळे पतियाळा, पतियाळा घराणे हे शुद्ध लिखाण! पटियाला, पतियाला अशा प्रकारे लिहिण्याचा विचारसुद्धा मनात आणू नये.--J--J ०६:३९, ६ मार्च २००८ (UTC) +There is no reason to not use redirections to articles with alternate spellings. In fact, it is encouraged. Also, I have no objections against using a word if it has become part of a phrase - such as पतियाळा घराणे, but care must be taken so the tail does not wag the dog. +त्याअर्थी या शब्दाचा वापर पूर्वीपासून मराठीत होतोय आणि यापुढेही होत राहील In this context, you are correct, the usage will/shold be पतियाळा घराणे, but that does not mean that name of place is पतियाळा. I do not know if it is either of the two, but to perpetuate an error (if this is an error) is sheer foolhardiness. +अभय नातू १५:५१, ६ मार्च २००८ (UTC) +Mahitgar ०८:३६, ९ मार्च २००८ (UTC) +स्थानिक भाषेत जे उच्चार असतात ते मराठीत लिहिता येतीलच असे नाही. जर्मनीला बहुधा डॉइच्लान्ट किंवा असेच काहीतरी म्हणतात. जर्मन भाषेत ऑ चा उच्चार इंग्रजी किंवा मराठीतल्या ऑ सारखा नाही. त्यामुळे कितीही प्रयत्‍न केला तरी मराठी लिपीत जर्मन आपल्या देशनामाचा जसा उच्चार करतात तसा लिहिता येणे शक्य नाही. फार काय कालिकतला मल्याळी भाषेत जे काही म्हणतात ते मराठीत लिहिता येणार नाही. कारण त्यात येणारे अक्षर देवनागरी लिपीत नाही. अशी अनेक ग्रामनामे केरळात आहेत. जपानला आपण कधीही निप्पॉन म्हणणार नाही. इंग्रजीतला टी चा उच्चार मराठीतल्या ट सारखा नाही; त्याचा उच्चार ट आणि त यांच्या दरम्यानचा आहे. त्यामुळे इंग्लंडमधील कुठलेही टी अक्षर असलेल्या गावाचे नाव मराठीत लिहिता येणार नाही. परत, टी शब्दाच्या सुरुवातीला आली तर तिचा उच्चार ठ होतो. उदाहरणार्थ ठॉक्‌ म्हणजे मराठी टॉक्‌. शिवाय प्रत्येक इंग्रजी व्यंजनान्त नाव इंग्ल्न्डमध्ये जसे उच्चारले जाते तसे मराठीत लिहायचे म्हटले तर प्रत्येक शब्दाच्या अखेरच्या व्यंजनाचा पाय मोडावा लागेल. एकूण काय, स्थानिक उच्चाराला काडीइतकीही किंमत देण्याचे कारण नाही, नामाचे मराठीच्या संस्कृती-प्रकृती-प्रवृत्तीशी साजसे रूपांतर करून तेच नाव मराठीत लिहायला हवे.-J १९:०१, ११ मार्च २००८ (UTC) . + +मुंबईची स्थानिक माणसे कोण? आगरी? कोळी? ती तर मुंबईला म्हमई म्हणतात. आज मुंबईची बहुसंख्य प्रजा बिगर-मराठी आहे. त्यातले उत्तर भारतीय बंबई म्हणतात. मुंबईत एक मुंबै नावाची बॅंन्क आहे. म्हणजे तिचे सभासद असलेल्या जाती मुंबईला मुंबै म्हणतात. आज पश्चिमी प्रसारमाध्यमातून मुंबईचा उच्चार सररास मम्बाय असा ऐकू येतो. पोर्तुगीजांनी जेव्हा ब्रिटिशांना सात बेटे दिली तेव्हा बॉम्बेची सात बेटे दिली असा उल्लेख आहे. ब्रिटिशांनी बॉम्बे वसवली, मुंबई नाही. पूर्वीही आणि आजही पुण्याची तरुण मुले मुंबईला बॉम्बे म्हणतात. हां! बॉम्बेतल्या एका बेटावर मुंबाई नावाच्या देवीचे देऊळ होते. तिच्या दर्शनाला जाणारी माणसे मम्बाईला जातो म्हणत, त्यावरून देऊळ असलेल्या त्या प्रदेशाला लोक मुंबई म्हणू लागले, ह्यात तथ्य असू शकेल. पण, मुळात पोर्तुगीजांनी दिली आणि ब्रिटिशांनी वाढवली ती बॉम्बे! +ता. क. क्वीन्स इंग्रजीत शब्दाच्या सुरुवातीला आलेल्या ट चा उच्चार ठ होतो, महाराष्ट्रीय इंग्रजीत ट. --J १७:५०, १२ मार्च २००८ (UTC) +गुजराती विकी पानांवर साच्यांची कमतरता दिसून येत आहे. उदा. महर्षी यांनी केलेले योगदान पाहा... +http://gu.wikipedia.org/wiki/Special:Contributions/Maharshi675 +येथील एखाद्या तज्ञाने थोडी मदत केली तर ही माहिती एखाद्या साच्यात बसवता येईल. +१. वरच्या मथळ्यात प्रति-क्री-या छापले आहे , ते प्रतिक्रिया करावे. +२. शुद्धलेखन म्हणजे व्याकरणाच्या व भाषेच्या प्रमाण नियमांनुसार केलेले लेखन. अर्थात, बोलीभाषेला प्रमाण आणि लिखित व्याकरण नसू शकेल, त्यामुळे बोलीभाषेत लिहिताना 'जसे ऐकू येते तसे लिखाण हा अर्थ घ्यावा लागेल. +३. 'शुद्ध लेखन' असे तोडून लिहिले तर त्याचा अर्थ 'फक्त लेखन आणि इतर काही नाही' असा होईल. उदा. तो शुद्ध भिक्षुक किंवा शुद्ध वैदिक आहे.(त्याला व्याकरण, मीमांसा इ. काही अवगत नाही.). तू शुद्ध गाढव आहेस. ते शुद्ध लेखनावर जगतात, वगैरे. त्यामुळे आपल्याला अभिप्रेत असलेल्या अर्थाने 'शुद्ध लेखन' असे शब्द तोडून लिहिता येणार नाहीत. +३. लेखन शुद्ध आहे/असावे.- इथे आपल्याला हवा तो अर्थ मिळतो. +४. अशुद्धलेखन असा शब्द मराठीत नसावा. तो अशुद्धलेखन करतो, किंवा अशुद्धलेखनावर टीका करतो.-ह्या वाक्यांना अर्थ नाही. +त्याचे लेखन अशुद्ध आहे, किंवा तो तिच्या शुद्धलेखनावर/अशुद्ध लेखनावर/लेखनाच्या शुद्धाशुद्धतेवर टीका करतो.-हे बरोबर. त्यामुळे अशुद्धलेखन असे जोडून न लिहिता 'अशुद्ध लेखन' असे तोडून लिहिणे योग्य होईल.--J--J ०६:२७, ६ मार्च २००८ (UTC) +Please corrects the sports names at सदस्य:Maihudon/temp. +ALl these are olympic sports. +Maihudon ०८:४६, ७ मार्च २००८ (UTC) +Maihudon ०५:०३, १७ मार्च २००८ (UTC) +Is any body aware what happens to the articles whch are written in main namespace as of now with prefix विकिपीडिया: do we need to transfer these articles temporalily under different heading or those will remain safe during the time change takes place. +Thanks and regards +Mahitgar १०:५८, ९ मार्च २००८ (UTC) +मुखपृष्ठ व विकित अनेक चांगले बदल झाले आहेत. सर्व विकिकरांना धन्यवाद व अभिनंदन.महाराष्ट्र एक्सप्रेस १५:५६, १४ मार्च २००८ (UTC) + +Wikipedia to विकिपीडिया लवकर होण्यासाठी सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी बगझिला इथे भेट देऊन तसेच नवीन सदस्य नोंदणी करून या बग साठी आपले मत द्यावे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14672.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a5c8faea30e8fd2b193199e355bc6bfaac5cac2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14672.txt @@ -0,0 +1,143 @@ + +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प +Hi, +Harshalhayat 07:40, 22 डिसेंबर 2006 (UTC) +Mahitgar 07:55, 22 डिसेंबर 2006 (UTC) +Please help in working out [[Talk:विकिपीडिया:वृत्तपत्रिय मासिक आवाहन]] +Mahitgar 16:58, 22 डिसेंबर 2006 (UTC) +नमस्कार, +Harshalhayat 10:57, 23 डिसेंबर 2006 (UTC) +I have created a bot account User:Sangkamya and currently testing simple pywikipedia bots on test subpages in that user space. +Before I start using it for actual changes I prefer getting a bot flag. But I see other bots running without such flag. Do we have a policy yet? +– केदार {संवाद, योगदान} 18:51, 24 डिसेंबर 2006 (UTC) +अभिनंदन आणि शुभेच्छा +केदार, +तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा ,तुमच्या सहकार्याने मराठी विकिपीडियास हि 'सांगकाम्याची' नवीन भेट एक आनंदाचाच क्षण आहे. +मराठी विकिपीडियाची काही आधीकृत पॉलिसी असेल तर चांगलेच,नसेल तर तशी ती असण्याची आवश्यकता आहे. +बाकी आपल्या विकिपीडियाचा आंतरविकि दूतावास तयार आहे.इतर देवनागरी विकिपीडियात हिंदी आणि गुजराथी विकिपीडियास ब्युरोक्रॅट आहेत असे वाटते.तीथे फ्लॅग घेऊन ठेवता आले तर बघावे. +बाहेरून येणारे बॉट्स मुख्यत्वे आंतरविकि दुवे बनवण्या करिता येतात .या बहूसंख्य बॉट्सना देवनागरीचा गंध असेल असे वाटत नाही अशा परिस्थितीत ते नेमके काय करत आहेत हे कळण्यास काही मार्ग नाही.माझ्या अंदाजा नुसार भाषिक विकिपीडियांनी आधी इंग्रजी विकित दुवे द्याय्चे नंतर बॉट्स तीथून संदर्भ घेत असावेत.पण आपल्या कडून आंतरविकि दुव्यांच काम प्रॉमिनंटली झालेल नाही ,मग हे बॉट्स माहीती कशी घेतात ते माहित नाही. +आता पर्यंत बॉट्सनी खोडसाळपणा केल्याचे पहाण्यात नाही पण असे भविष्यात बाहेरून येणार्‍या बॉटने केले तर परीक्षणाची पद्धती भवीष्यात आपल्याला आत्मसात करायला हवी. +लास्ट बट नॉट लीस्ट आपल्या सिसॉप पैकी कुणी ब्युरोक्रॅट व्हायला हवे म्हणजे फ़्लॅग देता येतील. +Mahitgar 05:02, 25 डिसेंबर 2006 (UTC) +Mahitgar 07:13, 25 डिसेंबर 2006 (UTC) +Right-aligned text +Please discuss policy for Non Marathi Bots convey it prominently to all old and new bots +मी मराठी विकिपिडीयावर ब्युरॉक्रॅट होउ इच्छितो. माझे याबद्दलचे आवाहन खाली वाचा. +अभय नातू 07:23, 29 डिसेंबर 2006 (UTC) +Mahitgar 09:56, 25 डिसेंबर 2006 (UTC) +Hi, +Harshalhayat 05:07, 26 डिसेंबर 2006 (UTC) +Mahitgar 01:17, 27 डिसेंबर 2006 (UTC) +"इसवी" ला सर्वसाधारण अनुकूल मत आहे. तसेच काही संदर्भही मांडले गेले आहेत, ते असे: +तेव्हा "इसवी सन / इ.स." हेच प्रमाण मानायला हरकत नाही. +दोन आठवडे अजून वेळ देऊन नंतर बदल करावे असा ठराव मी येथे मांडत आहे. समर्थन किंवा विरोध करणारे काही नवीन संदर्भ असल्यास ते तोपर्यंत येथे लिहावे. +Sangkamya सांगकाम्याचा श्रीगणेशा यानेच करावा असे मला वाटते. +– केदार {संवाद, योगदान} 08:14, 27 डिसेंबर 2006 (UTC) +A problem to share with you. What about counter redirection? i.e. A->B and B->A. +When A is moved (स्थानांतरण) to B and B already exists, wiki software checks to see if contents of B are redirection to A. If so, it is overwritten and we do not have a problem. When B has information, it asks user to confirm removing existing info. +So, let's say ई.स. १९८० is being moved to इ.स. १९८०. +So, in the context of moving ई.स. pages to इ.स. using a bot, only a handful of pages will be rejected, which will have to be moved by hand. However, if we can find such pages (इ.स. --- with contents other than redirection) we should either remove them (after moving contents to corresponding ई.स. page) or make them redirections to ई.स. pages. Doing so before running the bot will reduce the number of rejections from the bot. +In the case of circular redirection involving more than two pages (which is not a problem in this case), this is not an issue. Any double-redirections will show up in विशेष पृष्ठे/Double Redirects, which can be resolved at leisure. +अभय नातू 16:51, 27 डिसेंबर 2006 (UTC) +सध्या चावडीचा दुवा मुखपृष्ठावरील 'निवेदन'मध्ये आहे. तेथे नवीन वाचकांना तो सापडणे थोडे कठीण आहे. तसेच मुखपृष्ठाशिवाय दुसरीकडे हा दुवा लगेच सापडत नाही. +माझा प्रस्ताव आहे की चावडीचा दुवा डावीकडील पेटीत घालावा म्हणजे तो प्रत्येक पानावरुन उपलब्ध राहील. आपले मत? +अभय नातू 18:15, 27 डिसेंबर 2006 (UTC) +झाले. चावडीचा दुवा डावीकडील पेटीत सगळ्यात शेवटी आहे. +अभय नातू 05:04, 28 डिसेंबर 2006 (UTC) +माहितीचा, अर्थात :-) +युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोने इंपेरियल गॅझेटीयर ऑफ इंडियाची इ.स. १९०९ची आवृत्ती येथे स्कॅन करुन ठेवलेली आहे. प्रत्येकी ४००-५०० पानांचे २५ खंड असलेल्या या ग्रंथभांडारात भारताबद्दलची तत्कालीन माहिती तेथे असंख्य नकाशांसह ठासून भरलेली आहे. +मूळ लिखाण ब्रिटीश सरकारचे असून ९८ वर्षे जूने आहे म्हणजेच आता कॉपीराइट कायद्यात बहुधा बसणार नाही. जिज्ञासूंनी अवश्य भेट द्यावी. +तत्कालीन माहितीचा एक नमूना - इ.स. १९०९च्या पुणे शहराचे वर्णन - +The city proper extends along the Mutha for about 1.5 miles in- +land, varying in height from 30 to 70 feet above the river. Its length +is about 2 miles from east to west, and its breadth about 1.75 miles, +the total area being 2.5 square miles. +पुण्याचे क्षेत्रफळ अडीच वर्ग-मैल!!! +अभय नातू 20:43, 27 डिसेंबर 2006 (UTC) +नमस्कार , +विकीपिडीयावर सरळ मराठी लिहीता यावे यासाठी शोध घेतला असता. विकीकर यांनी एका विकीचा पत्ता दिला. त्यावरून नेपाळी विकीवर अशी सरळ देवनागरीत लिहीण्याची सोय आहे असा शोध लागला. त्यांना विनंती केली. त्यांचे उत्तर येथे देत आहे. व्यवस्थापकांनी असा बदल करावा ही विनंती. +Pranaam and Namaskaar, +I enabled the Devnagari transliterator which was developed by User:Tatari of Arhimic wikipedia after we contacted him for technical support. If you want to enable the code, you need to have an administrator status or need to contact an administrator. Then, you need to copy the source of the page http://new.wikipedia.org/wiki/MediaWiki:Monobook.js to the Mediawiki:Monobook.js page (which can be done only be admins/sysops) of your wikipedia. If you are from other Indic language wikipediae, please feel free to contact me for any help in developing the script. +If you have any more queries, please feel free to ask me. +Take care, +Eukesh Ranjit +(Admin of Nepal Bhasa, Nepali, Pali, Bhojpuri, Kashmiri wikipediae and present in all Indic wikipedia as User:Eukesh) +I have created a bot for replacing text and categories on year pages. I will be testing it over the next few days sporadically under my own login until I get everything right. +I will work on the First Century A.D pages (approx 10-12 pages.) Once the bot is tested and perfected, I plan to open a bot account (I intend to call the bot वर्षा सांगकाम्या, as it will work on वर्ष pages :-])and let it loose on the rest of the year pages. +FYI. +अभय नातू 06:13, 29 डिसेंबर 2006 (UTC) +Now that we're overhauling our year pages, I have a general question. +Currently, each year has its own category. The category is rolled up to the century category, which in turn rolls up to the millenium category. +For example, इ.स. ९ would have a category Category:इ.स. ९, which would be categorized into Category:इ.स.चे पहिले शतक which in turn would be categorized into इ.स.चे पहिले सहस्रक. As I understood it, the idea was to have multiple articles into a year page, e.g. इ.स. १९८० would have articles like इ.स. १९८०, इ.स. १९८०मधील नोबेल पारितोषिक विजेते, etc. and subcategories such as Category:इ.स. १९८०मधील जन्म, Category:इ.स. १९८०मधील मृत्यू, Category:इ.स. १९८०मधील चित्रपट, and so on. +I invite ideas from all of you about how the chronological articles/categories should be organized. Be as specific and detailed as you wish. At the end of a reasonable period of time (10 days?) let's take stock of the ideas and weed out good ones to be implemented. +To keep चावडी uncluttered, I am creating this page. please note your thoughts on this page only. +Regards, +अभय नातू 07:02, 29 डिसेंबर 2006 (UTC) +मित्र/मैत्रिणींनो, +मराठी विकिपिडीयावर एकही ब्युरॉक्रॅट सध्या नाही. यामुळे येथील सदस्यांच्या सांगकाम्यांना तसे बिरुद (flag) लावता येत नाही. सांगकामे वापरणार्‍यांनीच जर का दुसरीकडून हे बिरुद मिळवले तरच आपल्याला येथे कळते की एखादा सदस्य सांगकाम्या आहे. आपल्या विकिपिडीयावर असा एक तरी सदस्य पाहिजे ज्याला हा अधिकार असेल (सांगकाम्यांना सांगकामे म्हणण्याचा.) +मी हे काम माझ्यावर घेउ इच्छितो. यासाठी आपला पाठिंबा मिळाला तर मी विकिमिडीयावर यासाठी विनंती करेन. मी गेले १३-१४ महिने मराठी विकिपिडीयावर कार्यरत आहे. मी १६,००० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत (अद्याप कोणत्याही प्रकारचा सांगकाम्या न वापरता!) व मला सांगण्यास अभिमान वाटतो की जेमतेम १,००० पाने असलेल्या या माहिती भांडारास आज ७,०००+ पानांपर्यंत मोठे करण्यात माझाही वाटा आहे. माझी यापुढेही याहून अधिक काम करण्याची इच्छा आहे. तर मला ब्युरॉक्रॅटपदासाठी आपला पाठिंबा द्यावा ही विनंती. +आपले मत विकिपिडीयाच्या कौल पानावर जरुर नोंदवा. +अभय नातू 07:23, 29 डिसेंबर 2006 (UTC) + +मला मराठी विकि एकदम वेगळी दिसत आहे. Desing/font मध्ये महत्वाचे बदल केल्यामुळे हे आहे का माझा browser crash झाल्यामुळे?? +→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 11:41, 29 डिसेंबर 2006 (UTC) +मला मदत हवी आहे! +मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा +I need help for Wiktionary name spaces .I realised very different problem there.Project or Wictionary and help name pages need to be in those namespaces.If those go out in open main name space , help page and project and main word meaning articles can create big confusions. +I need help in convertng name space Wiktionary to विक्शनरी and Help name space to साहाय्य. While I read articles related to this subject on meta ,it is bit technical .Please provide me support in this respect at earliest.But Hindi wikipedia has done this ,I am not aware how? +Mahitgar 13:52, 29 डिसेंबर 2006 (UTC) +Mahitgar 10:46, 30 डिसेंबर 2006 (UTC) +Mahitgar 08:54, 31 डिसेंबर 2006 (UTC) +नमस्कार, +माझ्या मते विकिपिडीया. पैकी र्‍हस्व-दीर्घ बद्दल शंका आहेत पण 'या' नक्की. +अभय नातू 18:49, 31 डिसेंबर 2006 (UTC) +सध्या चे Wikipedia शब्दाचे लेखन विकिपीडिया असे केले जात आहे. शब्दात प इकार धरला तर चार अक्षरांचे ऱ्हस्व दिर्घ निश्चित करावयास हवे.शेवटचा अक्षर उच्चार आ का या हे सुद्धा निश्चित करावयास हवे. तांत्रीक दृष्ट्या किमान ५१ पर्याय आहेत‌.वसुतः खूप कमी पर्याय मराठी भाषेत स्विकार्ह आहेत असे दिसेल. +खालिल पर्यायातून मुख्य पर्याय ठळक करावे किंवा सारणीत पुन्हा मांडावे व योग्य वाटणार्‍या विश्लेषणा सहित प्रत्येक शब्दास होय नाही द्यावे.Wikipedia शब्दाचे लेखन कसे करावे? +Mahitgar 07:18, 1 जानेवारी 2007 (UTC) +मराठी विकिपीडिया सिसऑप्सना विनंती, +इंग्लिश विकिपीडियाच्या अलिकडील बदलमध्ये इंग्लिश विक्शनरी अलिकडिल बदलचा दुवा दिला आहे ; त्या प्रमाणेच MediaWiki:Recentchangestext मध्ये "प्रकल्पः[[wikt:mr:Special:Recentchanges|विक्शनरी]]"हा दुवा टाकून् मराठी विक्शनरी अलिकडील बदल जोडावेत ही विनंती. +Mahitgar 17:55, 1 जानेवारी 2007 (UTC) +विकिपीडिया लेख मुक्त संपादना करिता उपलब्ध असणे हे त्यांच मुळ वैशिष्ट्य आहे.लेखांना आपण तात्पुरते protect करतो तेव्हा सुरक्षा शब्द ब्रोबर आहे. पण लेखांच protection काढून घेतो तेव्हा आपण त्यांना मुक्त करत असतो 'असुरक्षित' शब्द नकारात्मक भावना दाखवतो. त्यामुळे असुरक्षितच्या ऐवजी सुरक्षामुक्त हा शब्द मेडीयाविकि फाइल्सच्या भाषांतरणात वापरावा अशी विनंती. +Mahitgar 08:31, 2 जानेवारी 2007 (UTC) +I think असुरक्षित reflects the state of the page better. All pages are unprotected by default. When they are made protected, they are made सुरक्षित. Those that are not सुरक्षित are of course, असुरक्षित :-] The negative connotation in असुरक्षित is there for a reason. It shows that the page is vulnerable. +I'd use सुरक्षामुक्त when the default status is सुरक्षित and unprotected is a temporary state of the page. +Recommend continuing with (अ)सुरक्षित. +अभय नातू 08:56, 2 जानेवारी 2007 (UTC) +Mahitgar 09:13, 2 जानेवारी 2007 (UTC) +Hi, +I have created a template {{Template:Fasthelp}}for posting at anonymous users who may be in need of personalised attntion but normaly fail to give complete details when asking for help. +I need help in improving it and I want to add user name -of the user posting template- automatically within template. +Mahitgar 14:36, 3 जानेवारी 2007 (UTC) +Even while Marathi Wikipedia is equiped with minimum level of help pages, new users find warm personalised attention very usefull and encouraging. +The purpose of this Category is to co-ordinate help activities requiring personal attention by Marathi Wikipedians. +We have three types of welcome messages in our kitty : +Mahitgar 15:45, 3 जानेवारी 2007 (UTC) +Mahitgar 07:19, 4 जानेवारी 2007 (UTC) +Congratulations Abhay, for becoming a much needed beaureaucrat at Marathi Wikipedia! +Now that we have our own beaureaucrat, may I request a bot flag for User:Sangkamya? +Thanks in advance! :-) +– केदार {संवाद, योगदान} 15:03, 6 जानेवारी 2007 (UTC) +Template:विकिपीडियाःचौपाल/पुराने संवाद +Mahitgar 15:40, 6 जानेवारी 2007 (UTC) +Mahitgar 05:48, 7 जानेवारी 2007 (UTC) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14692.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6d2db3908b5af562be9fcb5a0d363fb6e033ec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14692.txt @@ -0,0 +1 @@ +...की पंडित भीमसेन जोशी हे त्यांच्या सततच्या विमानप्रवासामुळे भारताचे उडते गायक म्हणून ओळखले जात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14720.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bef293b655da8b8c00a9e34f0ffcda164ee673b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14720.txt @@ -0,0 +1,4 @@ +मॉन्मथ हे युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतात वसलेले आणि लंडनच्या पश्चिमेला २०० कि.मी. अंतरावर असणारे ऐतिहासिक शहर तसेच एक पर्यटनस्थळ आहे. अलीकडेच या शहराला विकिपीडिया शहर बनवण्याच्या हालचाली चालू आहेत[१]. आणि अशी अपेक्षा आहे की २६ मे, २०१२ या दिवशी ते जगातील पहिले विकिपीडिया शहर बनेल. येथे येणारे सर्व पर्यटक आपल्या स्मार्टफोनवर मॉन्मथमधील दखलपात्र सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती विकिपीडियाच्या सौजन्याने मिळवू शकतील. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या क्यूआर संकेतांना आपल्या स्मार्टफोनचा स्पर्श करून पर्यटकांना ही माहिती मिळविता येईल. +इ.स. २०११ सालाच्या शेवटी मॉन्मथ येथील रहिवासी जॉन कमिंग्स यांनी मॉन्मथपीडिया ही संकल्पना मांडली आणि क्यूआरपीडियाचे सहसंस्थापक रॉजर बामकिन यांच्या व विकिमिडिया युकेच्या सहकार्याने मॉन्मथला विकिपीडिया शहर बनवायचा प्रकल्प चालू केला. नंतर त्यांना मॉन्मथशायर काऊंटी कौन्सिल आणि शायर हॉल यांनीही मदत केली. +मॉन्मथपीडियाचे सुरुवातीचे उद्दीष्ट १००० विकिपीडिया लेखांचे आणि प्रत्येक लेखाला क्युआर संकेत देण्याचे होते.[२] मेच्या सुरुवातीपर्यंत ७१२ लेखांचे काम पूर्ण झाले होते. येथे जवळपास १००० ठिकाणी क्यूआर संकेत लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या संकेतांचा वापर करून येथील माहिती सुरुवातीला २६ भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14724.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..880db1de6a25acee1ca8deda97587b4d6676fb18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14724.txt @@ -0,0 +1,5 @@ +मराठी मध्ये टाईप कसे करायचे? +http://www.baraha.com/download/baraha60.exe +डाउनलोड आणि इन्स्टॉल करा. बराहा डायरेक्ट ही utility वापरा. +यात interface -> english, language -> marathi , unicode हे option +select करा. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14725.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93f70e024957b0147b94229836b2ac6ad994be5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14725.txt @@ -0,0 +1,31 @@ + + +नमस्कार! +विकिपीडियावर ABCD नावाने सदस्य खाते उघडले आहे. +नमस्कार ABCD, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत! मराठी विकिपीडिया म्हणजेच मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प! ... +यात माझे नाव ईंग्रजीत का दिसते हा माझा प्रश्न होता. मराठी नावाविषयी तुम्ही मला जास्त सांगु शकाल काय? +मी आता 'ABCD' बदलून 'अबकड' हे नाव कसे धारण करु? + +विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार ~~~~; वापरुन आपली सही नोंदवावी. +[ चित्र हवे ] +मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे? + +प्रताधिकारित संचिका चढवण्यापूर्वी संबधितांची पूर्वपरवानगी घ्या. लोगोसारख्या चित्रांना प्रताधिकाराची सूचना दर्शविणे अपेक्षित आहे. त्याकरता {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरावा. या साच्यामुळे अशा संचिकांवर योग्य असःई प्रताधिकारदर्शक खूण/सूचना दिसेल आणि त्यांचे वर्गीकरण आपोआपच 'वर्ग:प्रताधिकारित संचिका' या वर्गात होईल. पुढील काळात प्रताधिकारित संचिका चढवताना कृपया या साच्याचा जरूर वापर करावा (आधी चढवलेल्या प्रतधिकारित संचिकांमध्येही हा साचा टाकल्यास उत्तम! :) ). + +हे एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेला आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूर व विकिपीडिया लोगो पहा. + +साचा:प्रताधिकारित संचिका साचाने वर्गीकृत सर्व संचिका वगळणे तो साचा वगळणे आणि व या पुढे Fair Use हे तत्व मराठी विकिपीडियातून अस्विकार्ह ठरवणे प्रस्ताव +== संदर्भ व नोंदी == +{{संदर्भ यादी}} अशी नोंद आहे याची खात्री करून घ्यावी +आपण मराठी विकिपीडियास दिलेल्या भेटी बद्दल आणि मनमोकळी अपेक्षा आणि प्रतिक्रीया नोंदवल्या बद्दल धन्यवाद ! मराठी विकिपीडियातील पुरेसे लेखन झालेल्या लेखांचा मार्ग हा वाटाड्या प्रशस्त करू शकेल.आपण आपल्या प्रतिक्रीया संबधीत लेखाच्या चर्चा पाना सोबतच चावडीवर नोंदवू शकता.आपल्याला हवे असलेल्या लेखांची आणि लेखनाची नोंद हवे असलेले लेख अधीक श्रेयस्कर असेल. त्याकरिता खाली दिलेल्या बटनवर टिचकी मारून आपल्याला हवे असलेले लेखन नोंदवणे अधीक सोपे जाईल. + +विकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात. + + +अद्याप बर्‍याच विषयांवर मराठी विकिपीडियात पुरेसे लेखन होणे बाकी आहे.मराठी विकिपीडियास स्वयंसेवी मराठी लेखक आणि संपादकांची नितांत गरज आहे. सध्याच्या लेखकांवरील हा संपादन भार हलका करण्याकरिता तसेच किमान १,११,१११ लेखांचे ध्येय गाठणयाच्या दृष्टीने मराठी विकिपीडियास प्रत्येक मराठी माणसाकडून फुल न फुलाची पाकळी, लेखन करून हवे आहे.यास्तव मराठी विकिपीडियाचे तुम्हाला आवडलेले फायदे तुमच्या प्रत्येक मराठी व्यक्तिस आवर्जून सांगावेत व मराठी विकिपीडियास संपादन सहाय्य देववावे हि नम्र विनंती.त्याच प्रमाणे मराठी विकिपीडिया आपल्या कडून इतर सहकार्याचेसुद्धा स्वागत करते. +मराठी विकिपीडिया विश्वकोशास स्वत:च्या मर्यादीत परिघाच्या कक्षेत येणार्‍या आपल्या सर्व अपेक्षांना ऊतराई होण्यास, येथिल ज्ञान आपल्या व्यक्तिगत आणि तुमच्या आप्तेष्टांच्या तसेच मराठी समाजाच्या उन्नतीत भर घालणारे व्हावे,यांकरिता आपल्या सदिच्छांची आणि सक्रीय पाठबळाची नितांत आवश्यकता आहे. + +संदीप विष्णु सानप (मे १६, इ.स. १९९२; बीड, महाराष्ट्र - हयात) हा मराठी एक नागरीक असून भारतीय एक विद्यार्थी +माझे शिक्षण श्री जालिँदर विद्यालय मध्ये झाले.मी कोणी नेता नाही की काही नाही.मला फक्त कविता लिहायला आवडत .तुम्ही म्हणाल येथे फक्त नेत्याची माहीती असते.आपली का नाही देऊ शकत आपण पण हिँन्दुस्थानी आहोत आपल्याला अधिकार आहे.चला देशासाठी काही चागल करुया. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने खाली दिसतो त्या प्रमाणे संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} बनवला आहे तो सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावावा. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14733.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b09bf084a73631a7607489b4ae67576b6a344cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14733.txt @@ -0,0 +1,41 @@ + + +Morality (from the Latin moralitas "manner, character, proper behavior") has three principal meanings. +In its first, descriptive usage, morality means a code of conduct or a set of beliefs distinguishing between right and wrong behaviors. Descriptive morality does not explain why any behavior should be considered right or wrong, only that it may be classified so. For the most part right and wrong acts are classified as such because they cause benefit or harm, respectively. However, this is not by any means an all encompassing criterion. It is possible that many moral beliefs are based on prejudice, ignorance or even hatred. +In its second, normative and universal sense, morality refers to an ideal code of belief and conduct which would be preferred by the sane "moral" person, under specified conditions. In this "definitive" sense, claims are made such as "Killing is immoral." While descriptive morality would not necessarily disagree that killing is immoral, it would prefer to say, "Many believe that killing is immoral." A refined adherence to this latter position is known as moral skepticism, in which the unchanging existence of a rigid, universal, objective moral "truth" is rejected.[१] +In its third usage, morality is synonymous with ethics. Ethics is the systematic philosophical study of the moral domain.[२] Ethics seeks to address questions such as how a moral outcome can be achieved in a specific situation (applied ethics), how moral values should be determined (normative ethics), what morals people actually abide by (descriptive ethics), what the fundamental nature of ethics or morality is, including whether it has any objective justification (meta-ethics), and how moral capacity or moral agency develops and what its nature is (moral psychology).[३] +In applied ethics, for example, the prohibition against taking human life is controversial with respect to capital punishment, euthanasia, abortion and wars of invasion. +In normative ethics, a typical question might be whether a lie told for the sake of protecting someone from harm is justified. +In meta-ethics, a key issue is the meaning of the terms "moral" or "immoral". Moral realism would hold that there are true moral statements which report objective moral facts, whereas moral anti-realism would hold that morality is derived from any one of the norms prevalent in society (cultural relativism); the edicts of a god (divine command theory); is merely an expression of the speakers' sentiments (emotivism); an implied imperative (universal prescriptivism); or falsely presupposes that there are objective moral facts (error theory). Some thinkers hold that there is no correct definition of right behavior, that morality can only be judged with respect to particular situations, within the standards of particular belief systems and socio-historical contexts. This position, known as moral relativism, often cites empirical evidence from anthropology as evidence to support its claims.[४] The opposite view, that there are universal, eternal moral truths are known as moral absolutism. Moral absolutists might concede that forces of social conformity significantly shape moral decisions, but deny that cultural norms and customs define morally right behavior. +Celia Green has made a distinction between tribal and territorial morality.[५] She characterizes the latter as predominantly negative and proscriptive: it defines a person’s territory, including his or her property and dependents, which is not to be damaged or interfered with. Apart from these proscriptions, territorial morality is permissive, allowing the individual whatever behaviour does not interfere with the territory of another. By contrast, tribal morality is prescriptive, imposing the norms of the collective on the individual. These norms will be arbitrary, culturally dependent and ‘flexible’, whereas territorial morality aims at rules which are universal and absolute, such as Kant’s ‘categorical imperative’. Green relates the development of territorial morality to the rise of the concept of private property, and the ascendancy of contract over status. +some observers hold that individuals apply distinct sets of moral rules to people depending on their membership of an "ingroup" (the individual and those they believe to be of the same culture or race) or an "outgroup" (people not entitled to be treated according to the same rules). Some biologists, anthropologists and evolutionary psychologists believe this ingroup-outgroup discrimination has evolved because it enhances group survival. Gary R. Johnson and V.S. Falger have argued that nationalism and patriotism are forms of this ingroup/outgroup boundary. Jonathan Haidt has noted[६] that experimental observation indicates an ingroup criterion provides one moral foundation substantially used by conservatives, but far less so by liberals. +Peterson and Seligman [७] approach the anthropological view looking across cultures and across millennia. They conclude that certain virtues have prevailed in all cultures they examined. The major virtues they identified include wisdom / knowledge; courage; humanity; justice; temperance; and transcendence. Each of these includes several divisions. For instance humanity includes love, kindness, and social intelligence. +Fons Trompenaars, author of Did the Pedestrian Die?, tested members of different cultures with various moral dilemmas. One of these was whether the driver of a car would have his friend, a passenger riding in the car, lie in order to protect the driver from the consequences of driving too fast and hitting a pedestrian. Trompenaars found that different cultures had quite different expectations (from none to almost certain). +The development of modern morality is a process closely tied to the Sociocultural evolution of humanity, however its roots are probably to be found in our very nature. Some evolutionary biologists, particularly sociobiologists, believe that morality is a product of evolutionary forces acting at an individual level and also at the group level through group selection (though to what degree this actually occurs is a controversial topic in evolutionary theory). Some sociobiologists contend that the set of behaviors that constitute morality evolved largely because they provided possible survival and/or reproductive benefits (i.e. increased evolutionary success). Humans consequently evolved "pro-social" emotions, such as feelings of empathy or guilt, in response to these moral behaviors. +In this respect, morality is not absolute, but relative and constitutes any set of behaviors that encourage human cooperation based on their ideology. Biologists contend that all social animals, from ants to elephants, have modified their behaviors, by restraining selfishness in order to make group living worthwhile. Human morality, though sophisticated and complex relative to other animals, is essentially a natural phenomenon that evolved to restrict excessive individualism and foster human cooperation. +[८] +On this view, moral codes are ultimately founded on emotional instincts and intuitions that were selected for in the past because they aided survival and reproduction (inclusive fitness). Examples: the maternal bond is selected for because it improves the survival of offspring; the Westermarck effect, where close proximity during early years reduces mutual sexual attraction, underpins taboos against incest because it decreases the likelihood of genetically risky behaviour such as inbreeding. +The phenomenon of 'reciprocity' in nature is seen by evolutionary biologists as one way to begin to understand human morality. Its function is typically to ensure a reliable supply of essential resources, especially for animals living in a habitat where food quantity or quality fluctuates unpredictably. For example, some vampire bats fail to feed on prey on any given night while others consume a surplus. Bats that have successfully fed then regurgitate part of their blood meal to save a conspecific from starvation. Since these animals live in close-knit groups over many years, an individual can count on other group members to return the favor on nights when it goes hungry (Wilkinson, 1984) +Marc Bekoff and Jessica Pierce (2009) have argued that morality is a suite of behavioral capacities likely shared by all mammals living in complex social groups (e.g., wolves, coyotes, elephants, dolphins, rats, chimpanzees). They define morality as "a suite of interrelated other-regarding behaviors that cultivate and regulate complex interactions within social groups." This suite of behaviors includes empathy, reciprocity, altruism, cooperation, and a sense of fairness.[९] In related work, it has been convincingly demonstrated that chimpanzees show empathy for each other in a wide variety of contexts.[१०] They also possess the ability to engage in deception, and a level of social 'politics'[११] prototypical of our own tendencies for gossip and reputation management. +Christopher Boehm (1982) has hypothesized that the incremental development of moral complexity throughout hominid evolution was due to the increasing need to avoid disputes and injuries in moving to open savanna and developing stone weapons. Other theories are that increasing complexity was simply a correlate of increasing group size and brain size, and in particular the development of theory of mind abilities. Richard Dawkins in The God Delusion suggested that our morality is a result of our biological evolutionary history and that the Moral Zeitgeist helps describe how morality evolves from biological and cultural origins and evolves with time within a culture. +Research on mirror neurons, since their discovery in 1996[१२], suggests that they may have a role to play not only in action understanding, but also in emotion sharing empathy. Cognitive neuro-scientist Jean Decety thinks that the ability to recognize and vicariously experience what another individual is undergoing was a key step forward in the evolution of social behavior, and ultimately, morality.[१३] The inability to feel empathy is one of the defining characteristics of psychopathy, and this would appear to lend support to Decety's view.[१४][१५] +The explicit making of moral right and wrong judgments links to activation in the ventromedial prefrontal cortex while as the +intuitive reactions to situations containing implicit moral issues activates the temporoparietal junction area.[१६] + + + +In modern moral psychology, morality is considered to change through personal development. A number of psychologists have produced theories on the development of morals, usually going through stages of different morals. Lawrence Kohlberg, Jean Piaget, and Elliot Turiel have cognitive-developmental approaches to moral development; to these theorists morality forms in a series of constructive stages or domains. Social psychologists such as Martin Hoffman and Jonathan Haidt emphasize social and emotional development based on biology, such as empathy. Moral identity theorists, such as William Damon and Mordechai Nisan, see moral commitment as arising from the development of a self-identity that is defined by moral purposes: this moral self-identity leads to a sense of responsibility to pursue such purposes. Of historical interest in psychology are the theories of psychoanalysts such as Sigmund Freud, who believe that moral development is the product of aspects of the super-ego as guilt-shame avoidance. +If morality is the answer to the question 'how ought we to live' at the individual level, politics can be seen as addressing the same question at the social level. It is therefore unsurprising that evidence has been found of a relationship between attitudes in morality and politics. Jonathan Haidt and Jesse Graham have studied the differences between liberals and conservatives, in this regard.[१७][१८][१९] Haidt found that Americans who identified as liberals tended to value care and fairness higher than loyalty, respect and purity. Self-identified conservative Americans valued care and fairness less and the remaining three values more. Both groups gave care the highest over-all weighting, but conservatives valued fairness the lowest, whereas liberals valued purity the lowest. Haidt also hypothesizes that the origin of this division in the United States can be traced to geohistorical factors, with conservatism strongest in closely knit, ethnically homogenous communities, in contrast to port-cities, where the cultural mix is greater, thus requiring more liberalism. +Group morality develops from shared concepts and beliefs and is often codified to regulate behavior within a culture or community. Various defined actions come to be called moral or immoral. Individuals who choose moral action are popularly held to possess "moral fiber", whereas those who indulge in immoral behavior may be labeled as socially degenerate. The continued existence of a group may depend on widespread conformity to codes of morality; an inability to adjust moral codes in response to new challenges is sometimes credited with the demise of a community (a positive example would be the function of Cistercian reform in reviving monasticism; a negative example would be the role of the Dowager Empress in the subjugation of China to European interests). Within nationalist movements, there has been some tendency to feel that a nation will not survive or prosper without acknowledging one common morality, regardless of in what it consists. +Political Morality is also relevant to the behaviour internationally of national governments, and to the support they receive from their host population. Noam Chomsky states that [२०][२१] +Codified morality is generally distinguished from custom, another way for a community to define appropriate activity, by the former's derivation from natural or universal principles. In certain religious communities, the Divine is said to provide these principles through revelation, sometimes in great detail. Such codes may be called laws, as in the Law of Moses, or community morality may be defined through commentary on the texts of revelation, as in Islamic law. Such codes are distinguished from legal or judicial right, including civil rights, which are based on the accumulated traditions, decrees and legislation of a political authority, though these latter often invoke the authority of the moral law. +Morality can also be seen as the collection of beliefs as to what constitutes a good life. Since throughout most of human history, religions have provided both visions and regulations for an ideal life, morality is often confused with religious precepts. In secular communities, lifestyle choices, which represent an individual's conception of the good life, are often discussed in terms of "morality." Individuals sometimes feel that making an appropriate lifestyle choice invokes a true morality, and that accepted codes of conduct within their chosen community are fundamentally moral, even when such codes deviate from more general social principles. +Moral codes are often complex definitions of moral and immoral that are based upon well-defined value systems. Although some people might think that a moral code is simple, rarely is there anything simple about one's values, ethics, etc. or, for that matter, the judgment of those of others. The difficulty lies in the fact that morals are often part of a religion and more often than not about culture codes. Sometimes, moral codes give way to legal codes, which couple penalties or corrective actions with particular practices. Note that while many legal codes are merely built on a foundation of religious and/or cultural moral codes, oftentimes they are one and the same. +Examples of moral codes include the Golden Rule; the Five Precepts and the Noble Eightfold Path of Buddhism (see Śīla); the ancient Egyptian code of Ma'at ;the ten commandments of Judaism, Christianity, and Islam; the yamas and niyama of the Hindu scriptures; the ten Indian commandments; and the principle of the Dessek. +Another related concept is the moral core which is assumed to be innate in each individual, to those who accept that differences between individuals are more important than posited Creators or their rules. This, in some religious systems and beliefs (e.g. Taoism, Moralism and Gnosticism), is assumed to be the basis of all aesthetics and thus moral choice. Moral codes as such are therefore seen as coercive—part of human politics. +In the scientific literature, the degree of religiosity is generally found to be associated with higher ethical attitudes.[२२] Although a recent study by Gregory S. Paul published in the Journal of Religion and Society argues for a positive correlation between the degree of public religiosity in a society and certain measures of dysfunction [२३], an analysis published later in the same journal contends that a number of methodological problems undermine any findings or conclusions to be taken from the research.[२४] In another response, Gary Jensen builds on and refines Paul's study.[२५] His conclusion, after carrying out elaborate multivariate statistical studies, is that a complex relationship exists between religiosity and homicide with some dimensions of religiosity encouraging homicide and other dimensions discouraging it." Meanwhile, other studies seem to show positive links in the relationship between religiosity and moral behavior[२६][२७][२८]—for example, surveys suggesting a positive connection between faith and altruism.[२९] Modern research in criminology also acknowledges an inverse relationship between religion and crime,[३०] with many studies establishing this beneficial connection (though some claim it is a modest one).[३१] Indeed, a meta-analysis of 60 studies on religion and crime concluded, “religious behaviors and beliefs exert a moderate deterrent effect on individuals’ criminal behavior”.[३२] +Many religions provide moral guidelines for their followers. They believe that God has instructed them with a way to live, and that following these "rules" will lead to oneness with God. +साचा:Wikiquote +साचा:Philosophy topics +साचा:Ethics +साचा:Sociobiology diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14735.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10e90e45882f912f237b7c33db1e33b05015329a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14735.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी विकिपीडिया हा एक स्वतंत्र प्रकल्प असून मराठी प्रकल्प स्वतःचे ज्ञानकोशीय निकष लक्षात घेतो, इतर भाषी विकिपीडियाचे संकेत लक्षात घेतले तरी त्यांचे अंधानुकरण करत नाही. विकिमीडियाच्या उद्दिष्टास धरून मराठी आणि महाराष्ट्रीय आवश्यकता लक्षात घेऊन ही एक प्रदीर्घ आणि नेहमीकरताची प्रक्रिया आहे. या विषयावर मराठी विकिपीडियाची स्वतःची नीती बनवण्याची आवश्यकता प्रतिपादित केल्ली गेली आहे, याबद्दल आपले विचार चर्चा पानावर व्यक्त करता येतील. +ग्रामीण जीवनातील गोष्टींचा वेगळा विचार करावयास लागतो. खरोखरच विश्वकोशीय दखल घेण्याजोग्या व्यक्ती इतर माध्यमांच्या नजरेतून सुटलेल्या असू शकतात. त्या शिवाय ज्या काही व्यक्ती प्रसिद्धी/माध्यम पराङ्‌मुख आहेत, किंवा त्यांच्याबद्दल फारच थोडे लिहिले गेले आहे, पण त्या व्यक्तीचे त्याच्या विवक्षित क्षेत्रात योगदान मोठे आहे, अशा व्यक्तींना ओळखणारी काही मंडळी प्रथमच अशा व्यक्तींबद्दल लिहिती होत असतील आणि त्यांनाही केवळ मराठी विकिपीडिया हेच संकेतस्थळ परिचयाचे असावे. +त्या शिवाय एखाद्या खेडेगावात होणारी वार्षिक जत्रेसारखी परंपरा, किंवा घेतली जाणारी नेमकी पिके इत्यादी व तत्सम माहितीसाठी पडताळण्याजोगे संदर्भ उपलब्ध होतातच असे नाही. +अभंग हा प्रकार कुठे असावा या संदर्भात, माहिती वर्गीकरण तसेच तत्सम दुवे देऊ शकाल काय? +इथे हे लक्षात घ्यावयास हवे की एखाद्या अभंगाचे/कवितेचे/पुस्तकाचे विवीध समीक्षकांनी रसग्रहण/समीक्षण कसे केले, त्या विशिष्ट कवितेची/ग्रंथाची/साहित्याची निर्मिती प्रक्रिया या गोष्टी विश्वकोशीय परिघात येतात, पण प्रत्यक्षात कविता अभंग-नाटक हे ललित साहित्य विश्वकोशीय परिघात येत नाही. अजून एक उदाहरण द्यावयाचे झाल्यास बा. सी. मर्ढेकरांची "पिपात मेले ओल्या उंदीर" नावाची कविता आहे ही कविता विश्वकोशाचा हिस्सा होऊ शकत नाही ती (प्रताधिकाराचे प्रश्न नसतील तर विकिस्रोत या सहप्रकल्पात जावयास हवी) पण या कवितेचे शेकड्याने अर्थ लावले गेले-रसग्रहणे झाली आणि काही पीएच.डी. प्रबंधही एका कवितेवर झाले.[१]त्या कवितेचा उगम कशात असला पाहिजे, तिचा नेमका अर्थ काय, या संबधीच्या लेखनाचा मागोवा विश्वकोशीय लेखन संकेतांस पाळून विकिपीडियात घेता येईल. आणि असा मागोवा घेताना अशा कवितेच्या/अभंगाच्या ओळी नमूद करावयास हरकत नाही. पण "पिपात मेले ओल्या उंदीर" या कवितेचा अभ्यास कसा करावा असे प्रकरण आणि कवितेसंदर्भात प्रश्नोत्तर पद्धतीचे लेखन विकिबुक्स मध्ये जावयास हवे +"रूप पाहतां लोचनीं"चे विवीध लोकांनी रसग्रहण कसे केले? विविध संगितकारांनी वेगवेगळ्या चाली कश्या लावल्या याची संदर्भासहित माहिती या लेखात मिळणार असेल तर "रूप पाहतां लोचनीं" हा लेख मराठी विकिपीडियात असू शकेल. पण अजून एक काळजी घेणे जरूरी आहे की ते विकिलेखकाचॆ व्यक्तिगत रसग्रहण असू नये. स्वत:ला आवडलेल्या हिंदी चित्रपटगीताचे स्वतःचे रसग्रहण विकिपीडियावर लिहिणे अभिप्रेत नाही, पण 'मनोगता'वर अभय नातू किंवा 'उपक्रम'- 'मायबोली'वर संकल्प द्रविडांनी केलेल्या (अजून तसे ऐकिवात नाही मी गमतीने उदाहरण देत आहे) रसग्रहणाची माहिती ते विकिपीडियावर देऊ शकणार नाहीत, पण दुसरा एखादा लेखक त्यांच्या विकिपीडियाबाहेर झालेल्या रसग्रहणाचे संदर्भ वापरून अभंग/चित्रपट गीत यांबद्दल विश्वकोशीय मर्यादेत बसणारा व इतर लेखन संकेतांचे पालन करणारा एखादा लेख लिहू शकेल. +अभंग, कविता कोणतेही मूळ लेखन जसेच्या तसे लिहावयाचे झाल्यास विकिस्त्रोत या सहप्रकल्पात जावयास हवे. "एखादी गोष्ट कशी करावी' अथवा गणिता सारख्या एखाद्या विषयास विहिलेले सबंध पुस्तक लिहिण्याकरिता विकिबुक्स हा सहप्रकल्प आहे. +विकिपीडिया आणि विकिबुक्स येथे लेखनात कुणीही बदल करू शकते. उद्दा एखाद्याने ज्ञानेश्वरांच्या ओळी बदलून त्याच्या टाकेल तर विकिपीडिया किंवा विकिबुक्स संकेतानुसार हे स चुकीचे नाही) त्यामुळे विकिस्रोत या वेगळ्या सहप्रकल्पाची अशी गरज आहे की जिथे त्या लेखनाचे मूळ स्वरूपच टिकवले जाते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14736.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cdc90cbf85f5e673cf4fb1d7ac402f88913c665 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14736.txt @@ -0,0 +1,12 @@ +भारताच्या स्वातंत्र्यलढयाचा इतिहास सर्वश्रुत आहे. ब्रिटीशांचा भारतावरील अंमल नाकारून स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी भारतीय क्रांतिकारकांनी विशेष योगदान दिले आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले यापूर्वीचा या स्वातंत्र्यलढयाचाा इतिहास महत्वाचा आहे. प्रतिवर्षी मराठी विकिपीडिया वर भारताच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून " भारतीय स्वातंत्र्यलढा अभियान" घेतले जाते. +यावर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून मुक्त ज्ञानकोशाच्या माध्यमातून हा दिवस साजरा होणे स्वागतार्ह आहे. +भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरच्या ७५ वर्षांमध्ये अनेक ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक महत्वाच्या घटना भारतात तसेच भारताबाहेरही घडल्या आहेत.अशा किमान महत्वाच्या ७५ घटना निवडून त्यावर विकीवर लेख संपादन व्हावे. या विषयाशी संबंधित असलेले आधीचे लेख सुधारले जाणे आणि नव्या आवश्यक लेखांची यात भर पडणे अशा स्वरूपाचे योगदान संपादक करू शकतील. यासाठी अशा घटनांची व लेखनामांची सूची तयार होणे, त्यासाठी आवश्यक छायाचित्रे जोडली जाणे, आवश्यक ते संदर्भ देवून लेख अद्ययावत करणे असे योगदान महत्वाचे ठरणार आहे. +१५ ऑगस्ट २०२२ ते १५ सप्टेंबर २०२२ + + + + + +आर्या जोशी +सुरेश खोले + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14738.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cafcbc5b7b5b4f52e9641207e30bca75cf54efae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14738.txt @@ -0,0 +1,28 @@ + +विकिपीडिया:निर्वाह/प्रचालक सुचालन +विकिपीडिया:निर्वाह/जुने निर्वाह +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प + + +हा विकिपीडिया निर्वाह मराठी विकिपीडिया प्रकल्पांचे आवश्यक आणि महत्वपूर्ण काम सुरळीत चालत राहावे म्हणून किमान स्वरूपाचा पाठबळ पुरवणे असा आहे. अर्थात यात प्रत्येक शक्य सभासदाचे योगदान अपेक्षीत आहेच. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14756.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d66e8f9dbe17abb3199daee37a446ae3c4c653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14756.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी विकिस्रोत हा मराठी विकिपीडियाचा बंधूप्रकल्प आणि एक विकी प्रकल्प आहे. हे आंतरजालावर असलेले मराठी मुक्त ग्रंथालय आहे. 'मराठी विकिस्रोत' विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. +हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. +यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण असते. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले दस्तएवज आणता येतात. +१००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बंधू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असते. +मराठी विकिपीडियावर त्या अभंगांची, काव्याची आणि लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख फक्त मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवता येतात. उदा० मुळातली ज्ञानेश्वरी, तुकारामाचे मुळात जसे आहेत तसे अभंग, आणि मनाच्या श्लोकांची मूळ संहिता, वगैरे. + + +परंतु विकिस्रोतवर स्वरचित ग्रंथलेखन करता येत नाही, स्वरचीत ग्रंथलेखनासाठी अथवा स्वरचीत पुस्तक विकीवर आणायचे असेल तर आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्स[permanent dead link]वर चढवा. +त्याच प्रमाणे जालावर संस्कृत ग्रंथ आणण्यासाठी संस्कृत विकिस्रोत पहा. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14778.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d9c14cfd5c4a9b0bb72da1bfd02135c91404cd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14778.txt @@ -0,0 +1 @@ +हा एक २०२० भारतीय आहे मराठी भाषा वात्रट, विनोदी नाटक दिग्दर्शित चित्रपट पोस्टर बातमी समीर पाटील आणि निर्मिती उत्तुंग हितेंद्र ठाकूर विवा या बॅनर अंतर्गत.[१] या चित्रपटात चंकी पांडे, शिवराज वाचल, हृषिकेश जोशी आणि समीर चौगुले मुख्य भूमिकेत आहेत.[२] चित्रपट १४ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14793.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e3041bf1e9117d499aa77dddc8841c5614591e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14793.txt @@ -0,0 +1,3 @@ + +व्हिक्टोरिया अझारेन्का (बेलारूशियन: Вікторыя Азарэнка; ३१ जुलै १९८९, मिन्स्क) ही एक बेलारूशियन टेनिसपटू आहे. अझारेन्काने आजवर दोन एकेरी (२०१२ व २०१३ ऑस्ट्रेलियन ओपन), २ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा (२००७ यू.एस. ओपन व २००८ फ्रेंच ओपन) तसेच १५ एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचली. +वयाच्या चौदाव्या वर्षापासून अझारेन्का अमेरिकेमधील फीनिक्स शहराच्या स्कॉट्सडेल ह्या उपनगरात राहते. टेनिस खेळताना तोंडामधून जोरजोरात आवाज काढण्याच्या सवयीसाठी अझारेन्कावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. २०११ विंबल्डन दरम्यान अझारेन्का ९५ डेसिबल इतक्या आवाजात किंचाळत होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14810.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f6cc077250b2105289a04b2ee47a4795806f26d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14810.txt @@ -0,0 +1,3 @@ +विक्रम चंद्रा (७ जानेवारी, १९६७:दिल्ली, भारत - ) हा एक भारतीय पत्रकार आहे, ज्याने एडिटरजी टेक्नॉलॉजीज या बहुभाषिक व्हिडियो बातमी प्लॅटफॉर्मची स्थापना केली.[१][२] +विक्रम चंद्राची आई नंदिनी चंद्रा हिंदुस्तान टाइम्सची पत्रकार होती. ती दून स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. विक्रम चंद्रा यांचे वडील योगेश चंद्रा आयएएस अधिकारी होते. विक्रम चंद्रा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. त्यांनी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी स्टॅनफर्ड विद्यापीठात मास मीडियाचा अभ्यास केला.[३] +चंद्रा यांनी १९९१ मध्ये न्यूझट्रॅक नावाच्या दूरचित्रवाणी बातमीपत्रात काम करून दूरचित्रवाणी पत्रकारितेमध्ये कारकीर्द सुरू केली. ते १९९४ पासून नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडमध्ये आहेत. द बिग फाइट या पुरस्कारप्राप्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करतात.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14827.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bca9d067bc559696b398be45770911781342ae40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14827.txt @@ -0,0 +1,7 @@ +विक्रम वेधा हा २०२२ मधील भारतीय हिंदी-भाषेतील निओ-नॉयर अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो पुष्कर-गायत्री यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे, त्यांच्याच नावाच्या २०१७ तमिळ पुनर्निर्मिती चित्रपट आहे. वायनोट स्टुडिओ, फ्रायडे फिल्मवर्क्स, टी-सिरीज फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंट द्वारे संयुक्तपणे निर्मित या चित्रपटात हृतिक रोशन, सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्या भूमिका आहेत.[१] उत्पादन ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झाले आणि जून २०२२ मध्ये गुंडाळले गेले. हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.[२] + + + +एसएसपी विक्रम हा एक प्रामाणिक पोलीस आहे, ज्याला चांगल्या आणि वाईटाची काळी-पांढरी जाणीव आहे. वेधा बेताल हा कानपूरचा एक भयंकर गुंड आहे ज्याला यामधील बारकावे समजते. विक्रमचा जिवलग मित्र एसएसपी अब्बास एसटीएफ मधील एन्काउंटर युनिटचे नेतृत्व करतो, जी वेधला संपवण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. एका चकमकीत, पथकाने वेधच्या काही कोंबड्या मारल्या, पुढील चौकशी टाळण्यासाठी विक्रमने मारलेल्या निःशस्त्र गुन्हेगाराला तयार केले. युनिट दुसऱ्या चकमकीची योजना आखत असताना, वेधा पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश करतो आणि स्वेच्छेने आत्मसमर्पण करतो. विक्रम जेव्हा वेधाची चौकशी करतो तेव्हा तो त्याला एक गोष्ट सांगण्याची ऑफर देतो. पहिले कृत्य वेध एक भयंकर गुंड बनण्याबद्दल संबंधित आहे, जो गणितात हुशार असलेला त्याचा धाकटा भाऊ शतक याला गुन्ह्यापासून दूर राहण्याचा इशारा देतो, परंतु शतकला प्रतिस्पर्धी गुंड बबलूने ड्रग्ज बाळगण्यास भाग पाडले. शतक आणि त्याचा मित्र चंदा यांना पोलिसांनी पकडल्यावर शतक कबूल करतो आणि बबलूला अटक केली जाते.[४] +त्याचा बॉस शिव प्रसादच्या सांगण्यावरून, बबलू शतकवर प्राणघातक हल्ला करतो आणि त्याच्या हातावर कायमचा जखमा होतो. वेधाने विक्रमला विचारले की बबलूला मारायचे की शिवप्रसादला. विक्रम उत्तर देतो की शिवप्रसाद खरा गुन्हेगार होता. त्याने शिवप्रसादाची हत्या केली असा वेदाचा अर्थ आहे. वेदाचा वकील, जो विक्रमची पत्नी प्रिया आहे, हस्तक्षेप करून त्याला जामीन देतो. विक्रमच्या लक्षात आले की त्यांच्या हातातील चिन्हाच्या आधारे चौकशी टाळण्यासाठी त्यांनी तयार केलेला निःशस्त्र गुन्हेगार खरोखर शतक होता. वेधा अब्बासला मारण्याचा प्रयत्न करू शकतो या भीतीने, विक्रम अब्बासला वाचवण्यासाठी धावतो, पण त्याला सापडतो आणि चंदा गोळी मारून ठार होतो. आयजींनी ही चकमक चकमक म्हणून फेटाळून लावली. प्रियाने वेधचा ठावठिकाणा विक्रमला सांगण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेला विक्रम वेधच्या सदनिकांवर छापा टाकतो आणि त्याला पकडण्यात यशस्वी होतो. वेधाने विक्रमला दुसरी कथा ऐकण्याची विनंती केली.[५] +विक्रम वेधा आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1483.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5c745ff6aa4861b575d655c8e074d6de19a3d50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1483.txt @@ -0,0 +1,5 @@ +राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निजामअली यांच्यात झाली. यात हैद्राबादच्या मुस्लिम निझामाचा दारुण पराभव झाला. राक्षसभुवन महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात गोदावरीकाठी गेवराई तालुक्यात वसलेले गाव आहे. इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामअलीचा दारुण पराभव केला. हिंदू राजांचा राक्षसी इस्लामी शासकांवर विजय म्हणून ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. या लाढाइमधे निजामाचे २२ सरदार कैद करण्यात आले होते. साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणा विठ्ठल सुंदर यांचा मृत्यु याच लढाई मधे झाला. याचा पुरावा म्हणजे विठ्ठल सुंदर यांची समाधि राक्षसभुवन मधे पुरातन महादेव मंदिर दादेश्वर समोर आजही पाहण्यास मिळते. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. [१][२][१] + +हैदराबादच्या निजामाला उदगीरच्या लढाईत त्याने गमावलेला प्रदेश परत मिळवायचा होता. त्या लाढाईत निजामाचे सर्व सरदार मराठा सैन्याने मारले होते आणि त्याला हिंदूंकडून पराभव सहन करावा लागला होता. याचा वचपा काढण्यासाठी निजामअलीने मराठ्याशी युद्ध करण्याचा निर्णय घेऊन पुण्यावर हल्ला केला आणि मोठी नासधूस केली होती. निजामाने थेट पुण्यावर हल्ला केला असल्यामुळे नागपूरकर भोसले ही निजामाविरुद्ध सज्ज झाले. या लाढाईमध्ये २५,००० जहागीरदारांचे सैन्य आणि इस्माईल खान पन्नी, राघोजी जाधवराव चतुर्थ आणि नानासाहेब निंबाळकर खर्डेकर यांच्या निष्ठावान फौजा सामील होत्या. निजामाला जनरल बुसीच्या फ्रेंच सैन्यानेही मदत केली होती. तथापि, मराठ्यांचे नेतृत्व श्रीमंत थोरले पेशवे माधवराव करत होते (चांभार गोंडाच्या चकमकीपर्यंत, सेनासाहेबसुभा जानोजी भोंसले आणि पेशव्याचे काका रघुनाथराव हे देखील सैन्य छावणीत होते), त्यांना विसाजी त्र्यंबक, सरदार नारो शंकर दाणी, बाबूजी नाईक (ए. सेनासाहेबसुभाचे नागपूरचे सेनापती, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी लढाईपूर्वी निजामाशी मैत्रीचा करार केला होता, सरदार मालोजीराजे तिसरे घोरपडे (कोपरगाव) आणि मुधोळचे सरदार यशवंतराव/संताजीराव वाबळे यांनी राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्याचा पराभव केला. +शेवटी युद्धविराम झाला आणि संभाजीनगर येथे एक तह झाला, ज्यानुसार निजामाने भालकीसह आपला मोठा प्रदेश मराठ्यांना दिला. नेऊरगाव आणि लिंबागणेश हे भागही मराठा साम्राज्याचा भाग बनले. या निर्णायक विजयाने मराठे अधिक शक्तीशाली बनले आणि मराठा साम्राज्य अधिक मजबूत झाले. +या विजयामुळे मराठी साम्राज्य संपले नसून ते चिरकाल टिकू शकते, हा विश्वास मराठी फौजेत संचारला. या लढाईचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे पेशवेपद धारण केल्यानंतर थेट हातात तलवार घेऊन रणांगणावर लढलेली ही माधवराव पेशव्यांची पहिलीच लढाई होती.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14832.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abe09da159a39cf36afbaed431ddec0d73e25bc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14832.txt @@ -0,0 +1,7 @@ +३० डिसेंबर, १९७१ (वय ५२)केरळ राज्यातील कोबालम +विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. +विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथील एका संपन्न कुटुंबात ऑगस्ट १२, १९१९ रोजी झाला. त्यांचे वडील उद्योगपती होते. त्यांचे बऱ्याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आदी लोकांचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःची मांटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. त्याना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडत होते. +आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोरमधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणि मल्लिका ही दोन अपत्ये झाली. +१९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘काॅस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्राॅपिकल लॅटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती. आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. +विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली. +३० डिसेंबर १९७१ साली केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे दुःखद निधन झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14840.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6651c2ba574656f1f19ba551b761ca03298a9f7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14840.txt @@ -0,0 +1,17 @@ +विक्रमगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून तालुक्यातील प्रत्येक गावात जाण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +पोटखळ, कवळे, माळे, आपटी खुर्द, काशिवळी तर्फे आलोंडे, रुईघर, बोपदारी, वावर, बेहडगाव, दाहुळ, दाभेरी ही जवळपासची गावे आहेत.विक्रमगड ग्रामपंचायतीमध्ये संगमनगर, विक्रमगड, आणि यशवंतनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14861.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d5b4da99993f2eca86ffe11b27ab97d1858939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14861.txt @@ -0,0 +1,3 @@ +वस्तूंच्या विक्री करण्यासाठी विक्रेत्याला पुढाकार घ्यावा लागतो या पुढाकाराच्या तंत्राला विक्री कौशल्य असे म्हंटले जाते. मोठ्या प्रमाणात विपणन करण्यासाठी योग्य माध्यम, उत्पादनाची जाहिरात, बाजारभावाचा अभ्यास, उत्पादनाची योग्य किंमत आणि कार्यपद्धतीची आखणी करावी लागते. तसेच आपल्या उत्पादनाचा इतर उत्पादनांशी तुलनात्मक अभ्यास करून ठेवावा लागतो. आपल्या उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये विचारत घ्यावी लागतात. याचबरोबर विक्री म्हणजे स्वतःची वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी संभाव्य ग्राहकाला उद्युक्त करणे. +विक्री कौशल्य असण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या आहेत. +वितरणाच्या बाबतीत ग्राहकाच्या मागणीचा आकार आणि स्वरूप, पुरवठ्याच्या शक्यता, विक्रीच्या उत्पादनाची किंमत, उत्पादकाला होणारा निव्वळ नफा आणि वितरकाला द्यावी लागणारी किंमत यांचे प्रमाण या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14867.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15519eb2d02b9322b59075667adf8dfbda6862bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14867.txt @@ -0,0 +1,2 @@ +विक्रोळी विधानसभा मतदारसंघ - १५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, विक्रोळी मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ११८, १२४ ते २५४,३०३ ते ४३२, ६११ ते ६१३ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८५ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते १०७, १११ ते १६९, ५२३ ते ५४८, ५९५ ते ६२७, ६८८, ६८९, ६९१ ते ६९९, ८३२ आणि ८३४ ते ८३६ यांचा समावेश होतो. विक्रोळी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे सुनिल राजाराम राऊत हे विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14869.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f98bc132903a245b286db15c638fa638e0438d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14869.txt @@ -0,0 +1 @@ +विखरण हे एक महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14874.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8592519d93d0cf2062d5931a4d08b5ff04796a4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14874.txt @@ -0,0 +1,2 @@ +विखाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14904.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e32e99b09701ae87ab61a7df57bc66d1d57483 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14904.txt @@ -0,0 +1,2 @@ +विचिटा काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14930.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9be71137e7dc9fc9a642b8624dc01a8c9c956ddc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14930.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +विजय ह्या शब्दाशी संबंधीत लेखांसाठी पहा. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14959.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0172640c3b1ca5882374776b5f9100ed69de1e50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14959.txt @@ -0,0 +1,3 @@ +विजय गुरुनाथ सेतुपती (१६ जानेवारी १९७८), जो व्यावसायिकरित्या विजय सेतुपती म्हणून ओळखला जातो, हा एक भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे जो प्रामुख्याने तमिळ चित्रपटांमध्ये काम करतो. [१] [२] त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण आणि दोन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. +दुबईमध्ये एनआरआय अकाउंटंट म्हणून काम केल्यानंतर, सेतुपतीने पार्श्वभूमी अभिनेता म्हणून काम करून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि सीनू रामासामीच्या थेनमेरकू पारुवाकात्रू (२०१०) मध्ये त्याच्या पहिल्या मुख्य भूमिकेत काम करण्यापूर्वी किरकोळ सहाय्यक भूमिका केल्या. २०१२ मध्ये, सुंदरपांडियन (२०१२), पिझ्झा (२०१२) आणि नाडुवुला कोंजाम पक्कथा कानोम (२०१२) मधील भूमिकांमधून तो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला. [३] [४] +विजयने सूधू कव्वुम (२०१३), इधरकुठाने असैपट्टई बालकुमारा (२०१३), पन्नैयारुम पद्मिनीयुम (२०१४), काधलुम कदंधु पोगम (२०१६), इरैवी (२०१६), विरामधा (२०१६), ९६(२०१८), चेक चिवंता वाणम (२०१८), पेट्टा (२०१९), सुपर डिलक्स (२०१९)यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्ये उल्लेखनीय काम करून अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14979.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bb981c9e4389668ca290e2118c8eb2769c3ea9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14979.txt @@ -0,0 +1,9 @@ +नवरा माझा नवसाचा (मराठी) +सिभ्भा (हिंदी) +सिंघम (हिंदी) +टोटल धमाल (हिंदी) +विजय पाटकर (२९ मे, इ.स. १९६१[१] - हयात) हे मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता आहेत. ह्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे, तसेच मराठी नाटकांमधूनही भूमिका केल्या आहेत. +१९७९ पासून आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमधून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली, आंतरबँकनाट्य स्पर्धातून नाट्य दिग्दर्शनाची सुरुवात केली. +१९८३ पासून त्यांनी व्यावसायिक नाटकात कामे केली, बोलबोल म्हणता, टूरटूर, मुंबई मुंबई,घर घर इत्यादी अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली, १९८५ पासून आजवर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, तुझ्यावाचून करमेना, नवरा माझा नवसाचा, झक मारली बायको केली पासून अगदी अलीकडच्या गंमत, वन टू थ्री फोर, अर्धनारी नटेश्वर, आय पी एल अश्या अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या, त्याचप्रमाणे रिवायत, रिमांड होम, तेजाब, नरसिम्हा, क्या कूल है हम, ऑल द बेस्ट, गोलमाल ३ अश्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. एक उनाड दिवस, चष्मे बहादूर, जावईबापू झिंदाबाद, सासू एक नंबरी जावई दस नंबरी, सगळं करून भागले अश्या काही चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती सुद्धा त्यांनी केली आहे. +सध्या लाइफ इन दी डार्क या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14994.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..672b1ea5f9e9ae962503e6d8da1af7975347e925 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14994.txt @@ -0,0 +1 @@ +विजय मेहरा (१७ ऑक्टोबर, १९६३:न्यू यॉर्क, अमेरिका - हयात) हा  संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14999.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3770a615abec34fe601676b49340402547a63b5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_14999.txt @@ -0,0 +1,2 @@ +आदि यदुराया तथा विजय राजा वोडेयार (१३७१ - ऑक्टोबर, १४२३:मैसुरु, विजयनगर साम्राज्य) हा १३९९ ते ऑक्टोबर १४२३ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत मैसुरुचा राजा होता [१] [२] विजयनगरचा सम्राट दुसऱ्या हरिहरने याने यदुरायाला १३९९ मध्ये मैसुरु आणि आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून इनाम दिला आणि त्याला तेथील पाळेगाराचा खिताब देउन मैसुरुच्या आसपासच्या बंडखोर टोळक्यांना आवाक्यात आणण्याचे काम दिले. +यदुराया मैसुरुचा पहिला राजा होता. याच्या वंशजांनी १९५०मध्ये राज्य भारतात विलीन होईपर्यंत शासन केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15003.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2aee1ff57dbd61cc996db265d363689289359dbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15003.txt @@ -0,0 +1,3 @@ +विजय रूपाणी ( २ ऑगस्ट १९५६) हे भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी, विधानसभा सदस्य व गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. +२०१४ पासून मुख्यमंत्री राहिलेल्या आनंदीबेन पटेल ह्यांना राज्यातील काही महत्त्वाच्या घटना हाताळण्यात अपयश आले व ह्या कारणावरून पटेल ह्यांनी २०१६ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांच्या जागी विजय रूपाणी ह्यांची निवड केली व ७ ऑगस्ट २०१६ रोजी रूपाणींनी पदाची शपथ घेतली. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. +बर्माच्या यांगून येथे जन्मलेले रूपाणी १९६० साली कुटुंबाबरोबर गुजरातमध्ये स्थानांतरित झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता राहिलेल्या रूपाणींनी १९७१ साली जनसंघात प्रवेश केला. ते स्थापनेपासून भाजपचे सदस्य आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांना ११ महिने तुरूंगवास भोगावा लागला होता. १९७८ ते १९८१ दरम्यान रूपाणी रा.स्व. संघाचे प्रचारक होते. १९८७ साली रूपाणी राजकोट महापालिकेवर निवडून आले. सुमारे १० वर्षे राजकोट महापालिकेत राहिल्यानंतर १९९७ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात विभागाचे सरचिटणीस बनवण्यात आले. २००६ ते २०१२ दरम्यान रूपाणी राज्यसभा सदस्य होते. २०१४ मध्ये ते सर्वप्रथम गुजरात विधानसभेवर निवडून आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1501.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1afe98dae97c3bdd1be53b8527867c43ae5e0153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1501.txt @@ -0,0 +1,4 @@ +राखी चिखल्या किंवा काळ्या पोटाची टिटवी (इंग्लिश:Blackbellied, Grey Plover; हिंदी:बडा बटन; संस्कृत:धूसर अतिजागर; गुजराती:बटण टिटोडी) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने गाव-तित्तिराएवढा असतो. ते हिवाळी पाहुणे असतात. त्यांची चोच मोठी असते. वरील भाग तपकिरी करडा, खालील भाग पंढुरका असतो. वसंत ऋतूत खालच्या भागावर काळ्या-पांढऱ्या रंगाची चिन्हे उमटतात. पोट आणि शेपटीखालून पांढरा रंग असतो. +हे पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, लक्षद्वीप, मालदीव आणि निकोबार बेटे या ठिकाणी हिवाळ्यात आढळून येतात. होलार्क्टिक भागात त्यांची वीण होते. +ते दलदली, शेती, चिखलाणी आणि राने या ठिकाणी राहतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15021.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0d23e08220d2c862180e7e68e1d815f6dc4982b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15021.txt @@ -0,0 +1,22 @@ +क.सा. पदार्पण: २२ जून, १९४६ +शेवटचा क.सा.: २८ मार्च, १९५३ +दुवा: [१] +विजय हजारे यांचा जन्म मराठी कुटुंबात ११ मार्च १९१५ रोजी झाला. सांगलीतील शिक्षकाच्या आठ मुलांपैकी ते एक होते. हजारे यांचे क्रिकेट मध्ये आगमन होत असताना, त्यांना हिंदू जिमखान्याकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रस्ताव आला होता. +सुरुवातीस त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. पण, त्यावेळचे क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष डी' मेलो यांनी त्यांची समजूत काढली आणि हजारे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. +हजारे हे उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करत असत.[१] +प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये २३८ सामने ते खेळले. यामध्ये त्यांनी ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावांचा पाऊस पाडला. या प्रथमश्रेणी क्रिकेट मधील हा भारतीय धावांचा विक्रम प्रथम सुनील गावसकर आणि नंतर सचिन तेंडुलकर यांनी मोडला. +प्रथमश्रेणीत त्रिशतक करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यांनी 'द हिंदूज' विरुद्ध १९४३-१९४४ मध्ये ३०९ धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ३१६ आहे. अशाप्रकारे त्यांनी प्रथमश्रेणी सामन्यात दोन त्रिशतके झळकावली. +प्रथमश्रेणीत ६० शतके आणि सलग तीन कसोटींमध्ये शतक नोंदवणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी गुल मोहंमद यांच्यासमवेत १९४७ मध्ये ५७७ धावांची भागीदारी केली होती. +ती भागीदारी २००६ मध्ये श्रीलंकेच्या कुमार संघकारा आणि महेला जयवर्धने यांनी साउथ आफ्रिकेविरुद्ध ६२४ धावा करून मोडली. +कसोटी क्रिकेट खेळत असताना विजय हजारे यांनी ३० कसोटींमध्ये ४७.६५ च्या सरासरीने २१९२ धावा केल्या. यामध्ये त्यांची नाबाद १६४ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटीमध्ये गोलंदाजी करताना त्यांनी ६१ च्या सरासरीने २० बळी घेतले. यामध्ये त्यांची ४/२९ ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. +महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांची विकेट त्यांनी तब्बल तीनदा घेतली. त्यामुळेच कदाचित ब्रॅडमन हे हजारेंच्या मध्यमगती गोलंदाजी समोर खूप सावधानता बाळगायचे. +ब्रॅडमन यांच्यासाठी हजारे धोकादायक गोलंदाज होते. तसेच क्रिकेट रसिकांसाठी विजय हजारे हे मधल्या फळीतील अप्रतिम फलंदाज होते. कर्णधार नसताना हजारे यांनी अनेक प्रशंसनीय खेळ्या केल्या. यामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १९४७-४८ मध्ये एडिलेड कसोटीत दोन्ही डावात झळकावलेल्या शतकांचा समावेश आहे. +१९५१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी हजारेंकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्यांनी दिल्लीतील पहिल्या कसोटी सामन्यामध्ये नाबाद १६४ धावांची दमदार खेळी केली. ही धावसंख्या त्यावेळी भारताकडून नोंदवलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. स्वतःचा विक्रम होण्यासाठी हजारेंनी डाव घोषित केला नाही, असाही आरोप त्यावेळेस त्यांच्यावर झाला. +परंतु, मुंबई मधील दुसऱ्या कसोटीतही त्यांनी १५५ धावांची धुंवाधार खेळी केली. भारतीय क्रिकेट मधील अनेक विक्रमांचे प्रणेते असलेल्या हजारेंनी कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत शतक झळकावण्याचा मानही पहिल्यांदा मिळवला. +विजय हजारे यांच्याच नेतृत्वाखाली भारताने पहिला कसोटी विजय मिळवला. +हजारे हे मितभाषी असल्यामुळे, भारताने पहिला कसोटी विजय मिळवल्यानंतरही ते आपल्या सहकारी खेळाडूंना फक्त 'शाब्बास' म्हणाले. +कसोटी क्रिकेटमधील विजय हजारे यांची कामगिरी पाहता त्यांचा सर्वोत्तम फलंदाजात समावेश होतो. मात्र नेतृत्व केलेल्या १४ पैकी १२ कसोटीत त्यांना धावांसाठी झगडावं लागलं. त्या १२ कसोटी सामन्यात त्यांनी २४.४२ च्या सरासरीने ५५५ धावाच केल्या. +तेव्हापासून कर्णधार पदाचे दडपण त्यांच्या कामगिरीवर परिणाम पाडत असल्याचे क्रिकेट पंडित मानू लागले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्या पूर्वी भारतीय क्रिकेट मध्ये अनेक विक्रम करणारे हजारे हे पहिले भारतीय होते. त्यामुळे त्यांना आद्य भारतीय विक्रमादित्य असेच म्हणावे लागेल.[२] +सर डॉन ब्रॅडमन सांगतात, "विजय हजारे जर कर्णधार झाले नसते तर त्यांची गणना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये केली गेली असती." +विजय मर्चंट सांगतात, "कर्णधार पदाने विजय हजारेंना महान फलंदाज होऊ दिले नाही." +पद्मश्री किताब मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेट खेळाडू विजय हजारे यांची इनिंग कर्करोगाच्या दीर्घ आजारानंतर १८ डिसेंबर २००४ रोजी वडोदरा येथे संपली.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15028.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d919857406950bf05d9688883efba6511ea79985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15028.txt @@ -0,0 +1 @@ +विजयकांत व्यासकांत (तमिळ: விஜயகாந்த் வியாஸ்காந்த்) (जन्म ५ डिसेंबर २००१) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15051.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b725bc83e89afae8ad727b58fa39019cb13dd00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15051.txt @@ -0,0 +1 @@ +विजयनगर जिल्हा (Vijayanagara district) हा कर्नाटक राज्यातील एक जिल्हा आहे, जो कल्याण कर्नाटक प्रदेशात आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी बेल्लारी जिल्ह्याचे विभाजन करून विजयनगर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. होस्पेट शहर हे जिल्हा मुख्यालय आहे. हा जिल्हा गुलबर्गा विभागात येतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15059.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a543a795def7a7d3ffcf3d638605049371c1cedf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15059.txt @@ -0,0 +1 @@ +विजयनगरम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या विजयनगरम मतदारसंघामध्ये विजयनगरम शहरासह विजयनगरम जिल्ह्यातील ५ व श्रीकाकुलम जिल्ह्यातील २ असे एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15063.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c673f3cc637f8b0370e4feb86c0d1692fe26ff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15063.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजयराज कुमार महादेवा हे कॉग्निझंट या बहुराष्ट्रीय कंपनीचे स्थापक आहेत.[१] हे १९९४ ते २००३ दरम्यान कॉग्निझंटचे मुख्याधिकारी होते.[२] कॉग्निझंटचे मुख्याधिकारी होण्याआधी यांनी बीबीसी, मॅककिन्सी, एटी ॲन्ड टी आणि डन ॲन्ड ब्रॅडस्ट्रीट या कंपन्यांमध्ये उच्चपदांवर काम केले.[३] +हे श्रीलंकेतील पोन्नांबलम-कुमारस्वामी या तमिळवंशीय कुटुंबाचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15076.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03471b205ca760264cedb229bc7d8a75b74f5a44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15076.txt @@ -0,0 +1 @@ +विजयशंकर चिक्कन्नय्या (१६ जून, १९८७:दिल्ली, भारत - हयात) हा  जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15079.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e870b7e2b56b1c87dc577553da444d7f6e1abadd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15079.txt @@ -0,0 +1 @@ +बॉबी देओल (रोमन लिपी: Bobby Deol ;), जन्मनाव विजयसिंग देओल, (रोमन लिपी: Vijay Singh Deol ;) (२७ जानेवारी, इ.स. १९६७ - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे. हिंदी चित्रपटसॄष्टीतील अभिनेता धर्मेंद्र त्याचा पिता असून अभिनेता सनी देओल त्याचा भाऊ आहे. इ.स. १९७७ साली धरमवीर या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तो चित्रपटक्षेत्रात प्रवेशला. पुढे इ.स. १९९५ सालच्या बरसात या हिंदी चित्रपटाद्वारे नायक म्हणून त्याने पुनरागमन केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15090.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13f04578609f777d6584f2d186c929b28afd5861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15090.txt @@ -0,0 +1,5 @@ +विजया डब्बे (१ जून १९५१ - २३ फेब्रुवारी २०१८) या कन्नड भाषेतील भारतीय लेखिका, स्त्रीवादी, विद्वान आणि समीक्षक होत्या.[१] बऱ्याचदा आधुनिक कन्नड भाषेतील पहिल्या स्त्रीवादी लेखिका म्हणून ओळखल्या जातात. विजया डब्बे या कर्नाटकातील स्त्रीवादी चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती होत्या.[२][३][४] +विजया यांचा जन्म १ जून १९५१ रोजी बेलूर तालुक्यातील डब्बे गावात कृष्णमूर्ती आणि सीतालक्ष्मी यांच्या पोटी झाला.[५] त्यांचे शालेय शिक्षण कलासापुरा आणि जवागल येथे पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षणासाठी हसन आणि म्हैसूर येथे गेल्या. त्यांनी म्हैसूर विद्यापीठात कन्नड विद्याशाखा सदस्य म्हणून काम केले.[५] +विजया डब्बे यांची पहिली प्रसिद्ध साहित्यकृती होती 'इरुत्थावे' ( अर्थ: ते अस्तित्वात आहेत). कवितांचा संग्रह, १९७५ मध्ये प्रकाशित झाला. 'नीरू लोहडा चिंता' ( अर्थ: पाणी आणि धातुंच्या चिंता' (१९८५) आणि 'नारी दारी दिगंथा' वगैरे . त्यांची बहुतेक कामे स्त्रीकेंद्री आहेत. +विजया डब्बे या १९७८ मध्ये स्थापन झालेल्या ‛समथा वेदिकेच्या' संस्थापकांपैकी एक होत्या. हा एक महिला लेखिका आणि कार्यकर्त्यांचा एक गट आहे. तो लैंगिक समानता, महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, हुंडा, बालविवाह, इतर जातींबद्दल जागरुकता पसरवण्याचे काम करत आहे. नैराश्यग्रस्त वर्गासाठी, विशेषतः महिलांवर आधारित भेदभाव आणि सामाजिक अन्याय झालेल्या लोकांसाठी काम करतो. संपूर्ण कर्नाटकात त्यांच्या कविता, लेख, कार्यशाळा, साहित्य संमेलने आणि सामाजिक कार्यांद्वारे या उपक्रमांचे नेतृत्व करण्यात डब्बे हा आघाडीचा चेहरा होता. [६] +विजया डब्बे ६ जानेवारी १९९९ रोजी एका रस्त्यावरील अपघातात सापडल्यानंतर त्या निष्क्रिय झाल्या.[६] २३ फेब्रुवारी २०१८ रोजी म्हैसूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.[७][८] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15119.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d50be80cdd9e97ee9b7a86f5771524949773f18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15119.txt @@ -0,0 +1,2 @@ +विजापूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर विजापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. विजापूरचे नाव आता विजयपूर असे करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15156.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6812adc86855c8cd028a7ccc79e152ec2c1d10c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15156.txt @@ -0,0 +1,9 @@ +विज्ञान आश्रम (English: Vigyan Ashram[१]) पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे.ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खऱ्या शिक्षणाचा इतिहास घडला. आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग नंतर विज्ञान आश्रम हे मीरा कलबाग(अम्मा) म्हणजेच त्यांच्या पत्नी यांनी संभाळल. पण १८ मार्च २०१६ला त्याचं निधन झाले. आता पूर्ण विज्ञान आश्रम हे डॉ.योगेश कुलकर्णी हे पाहतात. योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रमचे कार्यकारी संचालक आहेत.[२] +‘शिकायचे ते हाताने काम करतच’ हे आश्रमाचे मुख्य ब्रीद आहे. येथील अभ्यासक्रमात शेती-पशुपालन, अन्नप्रक्रिया, प्रयोगशाळेतील चाच्ण्या आदींचा समावेश असलेला गृह व आरोग्यज्ञान विभाग, फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम आदींचा समावेश असलेला अभियांत्रिकी विभाग, तर सौरऊर्जा, जैविक तंत्रज्ञान, आदींचा समावेश असलेले ऊर्जा-पर्यावरण असे वेगवेगळे विभाग आहेत. ‘विज्ञान आश्रमा’तील विद्यार्थी तंत्रज्ञानावर आधारलेले विविध प्रकल्प प्रत्यक्ष काम करत शिकतात. सोलर दिवे तयार करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारखी तंत्रे वापरून शेती उत्पादन घेणे, बांधकामाची नवीन तंत्रे वापरून शिकणे, खाद्य पदार्थांची निर्मिती करणे आदी बाबी ते काम करता करता शिकतात. शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण आहे. मात्र, एखादे काम करताना विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने विविध विषयांतील संकल्पनांची ओळख करून देण्यावर तेथे भर दिला जातो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करताना भौतिकशास्त्रातील संकल्पना शिकता येतात. शेतीत पीक घेताना जीवशास्त्र, गणित आदी अनेक विषयांतील कल्पना सहजपणे शिकता येतात. काम करता करता संकल्पना स्पष्ट करून शिकवले, की ते विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटत नाही. नेहमीच्या पुस्तककेंद्री शिक्षणात ज्यांना रुची नाही आणि त्यामुळे जे शैक्षणिक प्रगती करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घेऊन ‘विज्ञान आश्रमा’ने ही संकल्पना सिद्ध केली आहे. तेथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडोजण स्वतःचे व्यवसाय करत आहेत. +विज्ञान आश्रमात विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. झारखंड, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ अशा अनेक राज्यांतून मुले-मुली येथे शिकण्यासाठी येतात. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. +विज्ञान आणि तंत्रज्ञान ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे काम आश्रम गेली ३१ वर्षाहून अधिक काळ करत आहे. ”शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकास “हे ध्येय डोळ्यसमोर ठेवून जानेवारी १९८३ मध्ये डॉ. श्रीनाथ कलबाग यांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली. पुण्यातील ‘भारतीय शिक्षण संस्थाचे’ विज्ञान आश्रम हे केंद्र आहे. Dept.Of Science and Technology(DST), ’Asha For Education’अश्या अनेक संस्थाच्या आर्थिक सहकार्याने ’विज्ञान आश्रम’ आपला कार्यक्रम राबवत आहे. +ग्रामीण विकासाठी तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञाण्याचा वापर करून प्रगती करणे शक्य आहे.नवीन तंत्रज्ञानाने आपण विकासाची गती वाढवू शकतो. हे तंत्रज्ञान अगदी गावागावापर्यंत पोहचवण्यासाठी त्यावर आधारित उद्योग सुरू व्हायला हवेत. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञानाचा विकास व प्रसार करण्याचा विज्ञान आश्रमाचा प्रयत्न आहे. +विज्ञान आश्रम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अभ्य्साक्रम घेतले जाते. +२)औपचारिक शाळांसाठी कार्यक्रम (IBT):- +कृतिशीलता, उद्योजकता, सृजनात्मक शक्तीचा विकास, आत्मविश्वास यासारखे गुण विकसित होण्यासाठी शालेय स्तरांपासून विद्यार्थ्यांनी ‘उत्पादक कामात’सहभागी झाले पाहिजे शालेय अभ्यासक्रम व जीवनाश्यक गोष्टीचे नाते असते. हे सर्व सध्या करण्यासाठी विज्ञान आश्रमाने IBT सुरू केला आहे. ८ वी ते १० चे विद्यार्थी ‘हाताने काम करत शिकणे’या तत्त्वावर शिकतात S.S.C. बोर्डाची मान्यता असल्यामुळे हे कोणत्याही शाळेमध्ये राबवता येते. आठवड्यातील एक दिवस ह्या विषयासाठी द्यावा लागतो. अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके, नवीन लोकपयोगी सेवा, नवीन तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आरेखन प्रकप्ल ई.विषयांवर प्रशिक्षण घेतले जाते. +डॉ. नील ग्रेसेंफेल्ड, (डायरेक्टर, बिट्स आणि अणूंचे केंद्र, एमआयटी (यूएसए)) यांनी फॅब लॅब तयार केले, ते विज्ञान आश्रम 'फॅब लॅब - 0' म्हणून वर्णन केले.डॉ. कलबाग आणि डॉ. नील ग्रेसनफल्ड यांच्यात २००२ मध्ये व्हीए-फेब प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली. ग्रामीण भागात काम करणारी ही संस्था लोकांच्या गरजा लक्षात घेऊन काम करते. विज्ञान आश्रमची Fab lab ही सध्या सौर उर्जा, शेतीचे आधुनिकीकरण, कृत्रिम electronic हात यांवर काम करत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15183.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3e635dc1b558027b130b1e8fc9a3feb1b6715be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15183.txt @@ -0,0 +1,8 @@ +मासिक पाळीबद्दल अंधश्रद्धा[permanent dead link] +गडचिरोली जिल्ह्यात गोंड आदिवासी आणि त्याच्या काही उपजातींमध्ये कुरम्या'सारखी प्रथा मात्र अद्याप टिकून आहे. कुरमा म्हणजे पालापाचोळ्याची वस्तीबाहेर बांधलेली झोपडी. मासिक पाळीच्या काळात प्रत्येक महिलेने या कुरम्यांत राहावे, अशी ही प्रथा आणि तसा दंडकही.[१] +चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गोंड समाज आणि त्याच्या उपजाती असलेल्या माडियासारख्या जातींमध्ये वर्षानुवर्षे ही प्रथा आहे. काळानुसार तिच्यात थोडाफार बदल होत असला, तरी मूळ प्रथा कायम ठेवण्याकडे समाजाचा कल आहे. महिलेची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर चार-पाच दिवस तिला कुरम्यांत मुक्काम करण्यासाठी पाठवले जाते. या काळात ती कुटुंबातल्या कुणाला स्पर्श करत नाही. तसे झाल्यास तो विटाळ मानला जातो. या कालावधीत कुरम्यांत राहणाऱ्या महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्य स्पर्श न करता बाहेरून अन्न-पाणी पुरवतात. या काळात तिचा व समूहाचा संपर्क तोडला जातो. +पूर्वी पालापाचोळा गोळा करून आणि श्रमदान करून कुरमा उभारला जात असे. पाड्यालगतच तो असतो. उन्हा-पावसापासून, थंडीपासून संरक्षण होणेही कठीण बनत असे. आता त्यात सुधारणा होत आहे. लोकसंख्या वाढल्याने कुरम्यांची संख्याही वाढते आहे. शासकीय मदत घेऊन, ग्रामसभेत तसा ठराव आणून बांधकामाचे कुरमे उभे करण्याचे प्रयत्नही काही काही ठिकाणी सुरू आहेत. +कुरम्यात राहण्याविषयी महिलांची तक्रार सहसा दिसत नाही. कुरमा चांगला असावा, साप-विंचू व वन्यप्राण्यांचा त्रास होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. +संस्कृतीचा एक भाग म्हणून पाळली जात असलेली किंवा पाळण्यास भाग पाडली जात असलेली ही प्रथा बंद होणार की नाही आणि त्यासाठी कोण पुढे येणार, हा प्रश्‍न आहे. असे प्रयत्न या समाजात अद्याप तरी पाहावयास मिळत नाहीत. +कुरमा म्हणजे विटाळ नव्हे, तर विहार आहे, असे आधुनिक विश्‍लेषणही काही मंडळी करू लागली आहेत. कष्टापासून, नेहमीच्या रहाडग्यापासून ती निवांतपणे चार-सहा दिवस स्वतंत्र राहते. यात वाईट काय आहे, असे प्रतिप्रश्‍नही विचारले जातात. पण, मासिक पाळीचे वय संपल्यावर अशा आरामाची व्यवस्था महिलांसाठी आहे का, यावर कुणाकडेच उत्तर नसते. +बऱ्याच वेळेला एका कुरमात अनेक महिला असतात. कुरम्यातील वातावरण तसे आरोग्यदायी नसते. कुरम्यात एखादी महिला गंभीर आजारी पडली की पूर्वी वैदू तेथे जाऊन दुरून उपचार करायचा. आता दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न होतो. काही ठिकाणी कुरम्यात राहणारी महिला या विजनवासात आजूबाजूच्या विहिरी, नदी, नाल्यांनाही स्पर्श करीत नाही. जेव्हा केव्हा ही प्रथा सुरू झाली असेल, तेव्हा "विटाळ' हेच कारण प्रमुख असावे आणि नंतर आरामाचे कारण जोडले असावे, असे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15185.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afc0529a0e500974aa5e602a0d8ce58ebba1015f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15185.txt @@ -0,0 +1,10 @@ +विटी -दांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई[ संदर्भ हवा ]. प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जातो. यामध्ये एक लाकडी दांडू असतो व लाकडापासून तयार केलेली विटी असते. +विटीदांडू हा खेळ पारंपारिक असून खूप मजेशीर खेळ आहे. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरूपात वापरले जाते याशिवाय विटी साठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते. +खेळाचे स्वरूप : +खेळात खूप खेळाडू सहभागी होऊ शकतात. हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो. +ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. एखाद्या चपटय़ा खापरीला एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिकंतो तो पहिल्यांदा विटी उडवतो. +जमिनीवर छोटासा खड्डा खोदून (विटी साठी केलेल्या खड्ड्याला गल किंवा गली म्हणतात) त्यावर विटी ठेवली जाते. +एक खेळाडू खड्यामधून विटी दांडूने दूर ढकलतो त्या वेळेस बाकीचे सर्व खेळाडू मैदानात विटी झेलण्यासाठी उभे असतात. त्यावेळेस जर कोणत्याही खेळाडूने विटी झेलली तर विटी मारणारा खेळाडू बाद होतो. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे. +यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं. +त्यानंतर दांडूच्या सहाय्याने विटी बॅटने बॉल मारतो त्याप्रमाणे दूर भिरकवायची. ती जिथे पडेल तिथे जाऊन पुन्हा ती दूर भिरकवायची. तिथुन पुन्हा त्या खेळाडुंनी विटी फेकायची जर विटी दांडूला लागली तर खेळाडू बाद होतो. +हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने पार केलेल्या अंतराच्या प्रमाणात अंक मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर हवेतल्या हवेत दोनवेळा विटीला उडवलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच ज्याचं कौशल्य जास्त असेल त्याचे गुण जास्त होतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15199.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb72446a732fd747c06a6d25487c1429f38b4e5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15199.txt @@ -0,0 +1,2 @@ + विठाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15200.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62edf03d917b8df46d00e2c89edf0b8be6440cc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15200.txt @@ -0,0 +1,2 @@ +विठूरायाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1522.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..808c395130291731e25ec1f1da8a3c1ca6725534 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1522.txt @@ -0,0 +1,3 @@ + +राग अडाणाबहार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +हा जोडरागाचा एक प्रकार असून यात राग राग अडाणा आणि राग बहार हे दोन राग अंतर्भूत आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15222.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a377a61050431cbcbd27ac0a8d8176028401a8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15222.txt @@ -0,0 +1,4 @@ + +वि.द. घाटे तथा विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८ जानेवारी, १८९५ - ३ मे, १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. हे कवी दत्त तथा दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. विठ्ठलरावांची कन्या डॉ. अनुराधा पोतदार, नातू डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि नात यशोधरा पोतदार-साठे हे सर्वच कवी आहेत. +वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार हाताळले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15238.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5380b23fdeb9184bf3139b32ecc82ecb516164be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15238.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ (जन्म : हिंगणी (अकोला जिल्हा), १ जानेवारी १९४५ हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. +विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे. +महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले. +त्यांनी सातासमुद्रापार जाऊन आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. ‘गोट्या’ या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेसाठी त्यांनी पटकथा आणि संवाद लिहिले होते. ते विदर्भ साहित्य संमेलनाचे, तसेच कामगार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15260.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d573b323e03f2f6050113988f220506db7ec525 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15260.txt @@ -0,0 +1 @@ +विठ्ठलराव विखे पाटील (१८९७-१९८०) यांचा जन्म लोणी बुद्रुक येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली. ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले. आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना आपल्या अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीने लोणी या ठिकाणी सुरू करणारे देशातील पहिले सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राला सहकार क्षेत्रात आज जो नावलौकिक प्राप्त झालेला आहे त्याचे खरे श्रेय विखे पाटलांना द्यावे लागेल. सहकाराच्या माध्यमातूनच समाजाचा ख-या अर्थाने विकास करता येईल. कृषी प्रधान असलेल्या भारतासारख्या देशाला सहकाराच्या माध्यमातूनच पुढे घेऊन जाता येईल ही दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.[१] शेतक-यांना सुखासमाधानाने आपले जीवन जगता यावे. त्याच्या मालाला बाजार मूल्य प्राप्त करून् देता यावे, शेतक-यांचे हालअपेष्टा थांबावेत, त्यांना स्वाभिमानाने स्वयंपूर्ण् जीवन जगता यावे या उद्धेशाने १५ मे १०६२ या रोजी नगर जिल्यात लोणी या ठिकाणी देशातील पहिला सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना त्यावेळचे भारताचे पंतप्रधान नेहरु यांच्या शुभ हस्ते समारंभपुर्वक उद्घाटन करून सुरू केला. अनेक खडतर परिस्थितीतून हा कारखाना सहकारी तत्त्वावर उभा राहिला. अहमदनगर जिल्ह्यातील आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचे काम या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्यामुळे शक्य झालं. याचं संपूर्ण श्रेय हे सहकार महर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनाच द्यावे लागेल. लोकांच्या हाताला काम तसेच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देऊन त्यांची आर्थिक विवंचना थांबवण्याचे काम हे या सहकारामुळे शक्य झालं. आज संपूर्ण महाराष्ट्मध्ये अनेक सहकारी तत्त्वावरील उद्योग व्यवसाय उभे राहिलेले आहेत. महाराष्ट्राच्या एकूणच विकास प्रक्रियेमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान हे महत्त्वपूर्ण राहिलेला आहे. पुढच्या काळामध्ये अनेक दूरदृष्टीचे नेते आणि सहकारमहर्षी या क्षेत्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढील काळात अनेक सहकारी संस्था सहकारी तत्त्वावर उभ्या राहिल्या. दूध संघ, सहकारी बँका, को- ऑपरेटिव्ह सोसायटी, शेती संस्था, या प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. सहकारी कारखाने उभे राहिले. यातून ग्रामीण जीवन आणि शेतकरी यांच्या विकासाला चालना मिळाली.[१] अनेक गावे समृद्ध झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15273.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93c554b67e4a9361cd7edf45a36c214008b41694 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15273.txt @@ -0,0 +1,2 @@ + विठ्ठलवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15277.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4d30a82cc7c50b0d56e978456fa7b504f6ebdd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15277.txt @@ -0,0 +1,2 @@ +विठ्ठलवाडी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15279.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2fac5cd567650ac057a9e37f8741ff0589595f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15279.txt @@ -0,0 +1,8 @@ + विठ्ठलादेवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15282.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a9bff72e5309a3a45471093347e5774e3f64cb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15282.txt @@ -0,0 +1,2 @@ +विडा, अर्थात पान, (अन्य नाव: तांबूल ;) हा भारतीय उपखंड व आग्नेय आशियात मुखशुद्ध्यर्थ चघळला/खाल्ला जाणारा पदार्थ आहे. काथ, चुना, सुपारी हे आवश्यक घटक नागवेलीच्या पानावर ठेवून पानाची पुरचुंडी केली की विडा बनतो. याशिवाय आवडीनुसार अणि उपलब्धतेनुसार विड्यात कंकोळ, कापूर, खसखस, खोबरे, जायपत्री, तंबाखू, बडीशेप, बदाम, लवंग, वेलदोडा, इत्यादी घटक पदार्थ असू शकतात. स्थानपरत्वे विड्याचे अनेकविध प्रकार आढळतात. +विड्याचे आकाराप्रमाणे आणि घडीनुसार गोविंद विडा, पानपट्टी, पुडीचा विडा, पुणेरी विडा, मद्रासी विडा आदी प्रकार आहेत. विड्यासाठी वापरायच्या पानाचेही तिखट कलकत्ता पान, पूना पान, बनारसी, छोटे जोडीने घेतले जाणारे मघई पान आदी प्रकार आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15286.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a80bd8794d4fdfcc7b1c8271e21f2046e27fcc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15286.txt @@ -0,0 +1,2 @@ +विढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15289.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b77702382101f1479f7b0b0a917210d5dd269b9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15289.txt @@ -0,0 +1,18 @@ +विनवळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून सिल्वासा मार्गाने गेल्यावर पुढे आल्याचीमेटरस्ता, जामसररस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४३३ कुटुंबे राहतात. एकूण २५३६ लोकसंख्येपैकी १२९७ पुरुष तर १२३९ महिला आहेत. गावाची साक्षरता ५६.१९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६४.४८ आहे तर स्त्री साक्षरता ४७.२९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.९६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात.प्रावेट वाहने सुद्धा असतात. +हिरडपाडा, सारसुण, सुर्यनगर, हातेरी, घिवंदे, पोयशेत, आल्याचीमेट, कोगदे, चांदगाव, अनंतनगर, आकरे ही जवळपासची गावे आहेत. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15291.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3bef9b3c4247b304062244afe8d7df67673f593 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15291.txt @@ -0,0 +1,10 @@ +तिकोना हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. + + +पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. या किल्ल्यावरून ३-४ कि.मी. अंतरावरील तुंग किल्ला दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे . +तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती. +गडमाथ्यावर त्रिंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिर, एक तलाव, २ तळी व धान्य कोठाराचे पडीक अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या खालील भागात श्री तुळजाईचे मंदिर आहे. मंदिर असलेले लेणे सातवाहनोत्तरकालीन असावे. या दक्षिणाभिमुखी लेण्यात एक टाके खोदलेले आहे. लेण्यासमोरच एक तळेही आहे. लेण्यासमोर एका कोरीव दगडावर दोन भागात काम केले आहे. वरच्या बाजूस एक पुरुषाकृती असून त्याच्या पायाखाली बाई दाखविलेली आहे. खालच्या भागात दोन स्त्रिया असून त्यांच्या हातात फुलांच्या माळा आहेत. +तिकोना पेठेतून जाणारी वाट उभ्या कड्यावरून थेट गडाच्या दरवाज्यात जाते. गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात. + +नकाशा : +[रानवाटा] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_153.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc96fd28dd1fcc76340d24c051810862dbe7010a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_153.txt @@ -0,0 +1,11 @@ +रखमाबाई जनार्दन सावे (२२ नोव्हेंबर १८६४ - २५ सप्टेंबर १९५५) या एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. त्या ब्रिटिश भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टरांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. तसेच १८८४ ते १८८८ या काळात बालवधू म्हणून त्यांच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाने अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या घटनांचा परिणाम म्हणून शेवटी १८९१ मध्ये संमतीवयाचा कायदा लागू करण्यात आला. +हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेले सापत्यविधवेसोबतचे लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचेही धाडसाचे पाऊल होते. +रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेले असते तर असा - सासरी जाणे हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (इ.स. १८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणे धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ॲलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो. +त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ एडिंबरा अँड ग्लासगो' (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या. 'लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स' (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झाले. +रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली. +त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बऱ्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निऱ्या शिवून ठेवत.) +एक डॉक्टर म्हणून त्यांचे काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामेही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानड्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या इ.स. १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केले, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचे कार्य लक्षात घेऊन इ.स. १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आले. +स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकेच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचे गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणे, तिला लिहायला वाचायला शिकवणे, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचे महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. +जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणाऱ्या होत्या, तसेच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्त्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल. +रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचे मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणे अगदीच कमी झाले तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवाने रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते. +पती दादाजी भिकाजी ठाकूर त्यांनी बालपणी झालेल्या स्वतःच्या अयोग्य विवाह बंधनाद्दल लढा दिला. त्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांनी निकाल रखमाबाईच्या बाजूला दिला. त्यांचे वकील न्या. तेलंग होते. त्यावर लोकमान्य टिळक व केळकर यांनी टीका केल्या. टिळकांनी आपल्या केसरी मध्ये " रखमाबाईचा खटला " नावाने लेख लिहिला. तर आगरकर व पंडिता रमाबाई यांनी रखमाबाई यांना समर्थन दिले. नंतर १८८७ मध्ये वरील कोर्टात दादोजी यांनी याचिका केली असता निकाल रखमाबाई यांचे विरोधात लागला. तेव्हा त्यांचे वकील फिरोजशाह मेहता होते. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये तेव्हा रखमाबाई वर ५ लेख दिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15305.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbddd69ca05b4b478de6edf8348eec6717fed982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15305.txt @@ -0,0 +1,2 @@ +वित्रुवियस (पूर्ण नाव - मार्क्स वित्रुवियस पॉलिओ) (इटालियन : Marco Vitruvio Pollione) +हा एक रोमन वास्तुरचनाकार व अभियंता होता. याने द आर्कीटेक्चुरा हा वास्तुरचनेवर आधारीत दहा खंडांचा ग्रंथ लिहिला. रोमन सम्राट ऑगस्टस याने केलेल्या सहकार्यामुळे वित्रुवियसने हा ग्रंथ ऑगस्टसला समर्पित केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15315.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ede71f9b82cdfa21f72467b298cc33da0a341c8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15315.txt @@ -0,0 +1 @@ +विदर्भ क्रिकेट असोसिएशन हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील क्रिकेटचे नियमन करणारी संघटना आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15329.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a24f25074f422136f8140345b7c56126f5389ad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15329.txt @@ -0,0 +1,4 @@ +विदर्भ हा नागपूर विभाग आणि अमरावती विभागांचा समावेश असलेला महाराष्ट्र राज्यातील एक पूर्वेकडील प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी ३१.६% क्षेत्र आणि एकूण लोकसंख्येच्या २१.३% भाग विदर्भाचा आहे. +नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून त्यानंतर अमरावती हे दुसरे मोठे शहर आहे. विदर्भातील एकूण ४ शहरांमध्ये महानगरपालिका आहेत. +२०११ नुसार लोकसंख्या असलेल्या सगळ्यात मोठ्या २५ शहरांची यादी खालीलप्रमाणे आहे. जिल्हा मुख्यालय ठळक अक्षरात दाखवले आहे. +नागपूर, तर दशलक्ष+ UA/शहर म्हणून वर्गीकरण केले जाते कामठी आणि यवतमाळचे Class1 UAs/शहरे म्हणून वर्गीकरण आहेत. तर, त्यांची लोकसंख्या वाढीसह दर्शविली आहे.[१] सीएसईच्या सर्वेक्षणानुसार धामणगाव हे लोकसंख्या १४व्या स्थानी असून येथील लोकसंख्या ७५,२१८ आहे. हे सर्वाधिक विकास दर असलेल्या शहरात समाविष्ट करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15330.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a24f25074f422136f8140345b7c56126f5389ad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15330.txt @@ -0,0 +1,4 @@ +विदर्भ हा नागपूर विभाग आणि अमरावती विभागांचा समावेश असलेला महाराष्ट्र राज्यातील एक पूर्वेकडील प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी ३१.६% क्षेत्र आणि एकूण लोकसंख्येच्या २१.३% भाग विदर्भाचा आहे. +नागपूर हे विदर्भाचे तसेच मध्य भारतातील सर्वात मोठे शहर असून त्यानंतर अमरावती हे दुसरे मोठे शहर आहे. विदर्भातील एकूण ४ शहरांमध्ये महानगरपालिका आहेत. +२०११ नुसार लोकसंख्या असलेल्या सगळ्यात मोठ्या २५ शहरांची यादी खालीलप्रमाणे आहे. जिल्हा मुख्यालय ठळक अक्षरात दाखवले आहे. +नागपूर, तर दशलक्ष+ UA/शहर म्हणून वर्गीकरण केले जाते कामठी आणि यवतमाळचे Class1 UAs/शहरे म्हणून वर्गीकरण आहेत. तर, त्यांची लोकसंख्या वाढीसह दर्शविली आहे.[१] सीएसईच्या सर्वेक्षणानुसार धामणगाव हे लोकसंख्या १४व्या स्थानी असून येथील लोकसंख्या ७५,२१८ आहे. हे सर्वाधिक विकास दर असलेल्या शहरात समाविष्ट करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15365.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfbb73c36bbad3139f607b28b17da5e6a3a797cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15365.txt @@ -0,0 +1 @@ +विद्या जयप्रकाश ठाकूर या मराठी राजकारणी आहेत. हे गोरेगाव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15394.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b1bf8830032c4b0fcf15c7228762ddd8c755ed1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15394.txt @@ -0,0 +1 @@ +विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_154.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a39ab5b90f7bcfc3162bc245aa0a19793b0d661c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_154.txt @@ -0,0 +1 @@ +रग्बी फुटबॉल हा फुटबॉल खेळाचा एक प्रकार आहे. रग्बी युनियन व रग्बी लीग हे दोन खेळ रग्बी वापरतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15416.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d8f29b4f523f55c39e40a65df36df2a98aa403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15416.txt @@ -0,0 +1,3 @@ +विद्यापीठ मैदान (University Ground) हे उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ शहरातील क्रिकेट मैदान होते. +येथे २३-२६ ऑक्टोबर १९५२ दरम्यान एकमेव आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळवण्यात आला. +हे मैदान गोमती नदीच्या काठावर आहे. याची क्षमता ५२,००० आहे. सध्या के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे लखनौमधील प्रमुख क्रिकेट स्टेडियम आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15431.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15431.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15437.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..735d0ce530419e4eb2ab4258d582eb27bf9c770c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_15437.txt @@ -0,0 +1,3 @@ +विद्युत उपकेंद्र हे विजेच्या उत्पादनाच्या, पारेषणाच्या व वितरणाच्या प्रणालीतील एक भाग आहे. त्याचे मुख्य काम हे विजेची व्होल्टता कमी अथवा अधिक करणे असे आहे. वीज तयार झाल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत ती वेगवेगळ्या पातळीच्या अनेक विद्युत उपकेंद्रांमार्फत वहन होते. विद्युत उपकेंद्रे बहुधा सरकारच्या मालकीची असतात. पण ती विद्युत कंपनीच्या मालकीची, कारखानदाराच्या मालकीची किंवा पूर्णपणे खासगी मालकीची असू शकतात. +विद्युत उपकेंद्रात मुख्यत्वेकरून अवरोहित्रे असतात. त्यांचे काम विजेची व्होल्टता ही विविध पातळ्यांवर आणणे असे असते. त्यात सर्किट ब्रेकर, कंट्रोल पॅनेल, धारित्र व व्होल्टता नियंत्रक हेही असतात. याठिकाणी केलेले अर्थिंग फारच महत्त्वाचे असते. या अर्थिंगमुळे या संपूर्ण प्रणालीची व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच उपकेंद्राच्या बाजूने जाणाऱ्यांची सुरक्षा सांभाळली जाते. यातील कंट्रोल पॅनेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्युत रिले बसविलेले असतात. प्रणालीत/पारेषणात काही गडबड झाल्यास ते कार्यान्वित होऊन विद्युत पुरवठा बंद करतात. +ज्या सबस्टेशन मध्ये येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या लाईन्सचे होल्टेज सारखेच असते अशा सबस्टेशन मध्ये एक किंवा दोन येणारे फिडर्स असून जाणारे फीडर्स जास्त असू शकतात. सर्किट ब्रेकरच्या सहाय्याने बाहेर जाणारी फिडर चालू बंद करण्याची व्यवस्था केलेली असते. अशा सबस्टेशन मध्ये पावर ट्रांसफार्मर नसतात. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की कोणतीही सबस्टेशन हे स्टेप अप किंवा स्टेप डाऊन या प्रकारात मोडत नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1609.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6283b0264497d735038c5e41fc7e7e217ec0ed0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1609.txt @@ -0,0 +1 @@ +राग मधुकंस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1623.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..771941b9f5ab95706176f5dacc6948607d490718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1623.txt @@ -0,0 +1 @@ +राग राजेश्वरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_163.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2d3e332d3b3a36553a8c33714b9eeb539c378f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_163.txt @@ -0,0 +1,8 @@ +रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[१]. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.[२] रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले. +आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत. +रघुनाथ माशेलकरांचा जन्म गोवा राज्यातील माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचे ठरवले. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी.केम.ला प्रवेश घेतला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले. +डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळणार आहे. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. २३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत. +डॉ. माशेलकरांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’अंजनी माशेलकर फाऊंडेशन’ स्थापन केले आहे. +जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. +भारतीयांच्याकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. +हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध १८९८ मध्येच लावला, पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले. कारण बोस यांनी पेटंट घेतले नव्हते. अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून माशेलकर जागरूक असतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1640.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36162d05840a06d329bb6d4dadc6cb31661f5675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1640.txt @@ -0,0 +1,3 @@ + +कानडा रागाचा एक प्रकार. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1677.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e8e88a5c6e4541507e19d58a1b123bcb80135c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1677.txt @@ -0,0 +1,2 @@ +राघुचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1689.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9de5fb9758f9ee1c063b79633bbdb4af5d98dff3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1689.txt @@ -0,0 +1 @@ +रेचेल शोल्स (३१ जानेवारी, इ.स. १९९२:मॅंचेस्टर, इंग्लंड - ) ही  स्कॉटलंडकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1690.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2d65819e5374dcf0bcf521da2a6cd3eb856e2fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1690.txt @@ -0,0 +1 @@ +रेचेल ॲन हार्डीमन (५ जानेवारी, १९६१:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९१ दरम्यान ९ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1696.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75015aaf72c1d29a21f3da6e5bb58b63c4069958 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1696.txt @@ -0,0 +1,3 @@ +राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. जून २ १९८८ रोजी त्यांचे निधन झाले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूर व शशी कपूर हेही चित्रपट अभिनेते होते. त्यांना बॉलीवूडमधील शोमॅन म्हणून ओळखले जाते. राज कपूर यांना १९८७ साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. राज कपूर चित्रपटाच्या मनोरंजनाआड काहीतरी संदेश देत असत. 'आधी कहानी आधा फसाना' अशी त्यांची शैली होती. सामान्य माणसाला नायक बनवून त्या माध्यमातून त्यांनी आपल्याला जे सांगायचे आहे, ते सांगीतले. आजही त्यांचे चित्रपट देशविदेशातील विविध चित्रपट महोत्सवांत दाखविले जातात, याचे कारण हेच आहे. राज यांच्या चित्रपटातील नायक हा सामान्य माणूस असायचा. फुटपाथवर राहणारे, फेरीवाले, चहा विकणारे त्यांच्या चित्रपटात सर्रास आढळतात. राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेल एवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर किंवा ढाब्यावर जायचे. त्यामुळे खरीखुरी मंडळी त्यांना भेटायची. त्यांची सुख-दुःखे त्यांना समजायची. त्यांच्या चित्रपटाचा हा प्रेरणास्रोत होता. [१] +राज कपूर यांना इ.स.१९८७ मेध्ये दादा साहेब फाळके पुरस्कार प्रदान केला गेला. +राज कपूर यांच्या पुणे जिल्ह्यातील राजबाग (लोणी काळभोर) येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक आहे. तेथेच पुण्याची माईर्स एमआयटी ही शिक्षणसंस्था चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देणारी एक संस्था स्थापन करीत आहे. या संस्थेत दिग्दर्शन छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, व संकलन या विषयांचा तीन वर्षांचा, आणि पटकथा लेखन व कला दिग्दर्शन या विषयांचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असणार आहे. दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या निर्मितीचाही एक वर्षाचा अभ्यासक्रम तेथे असेल. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_171.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a495a44ab2b6d413121e85c97440bb39de5c06e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_171.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +शहाजीराजे व शिवाजीराजे यांच्या वेळचा एक स्वामिनिषठ मुत्सद्दी. हणमंते भोंसल्याचें पिढीजाद नोकर असून, रघुनाथ नारायण यास शहाजीनें आपल्या कर्नाटकांतील जहागिरीचा इ. स. १६५३ मध्यें दिवाण नेमिलें. त्याप्रमाणें तें काम त्यानें मरेतोंपर्यंत केलें. व्यंकोजीच्या अयोग्य वर्तनास कंटाळून मध्यंतरी हा शिवाजीराजें कडे आला होता व यानेंच छ.शिवाजीला कर्नाटकावर स्वारी करून येण्याबद्दल प्रोत्साहन दिलें होते. ह्या स्वारीमध्यें रघुनाथ नारायण हणमंते याचें शिवाजीस अप्रतिम साहाय्य झालें, म्हणून त्यानें त्यासच नवीन जिंकलेल्या सर्व प्रांतावर आपल्या वतीनें मुख्य, कारभारी नेमिलें; आणि त्याचे बंधु जनार्दनपंत हणमंते यांस पंतसुमंत हा अधिकार देऊन त्यांची आपल्या अष्टप्रधानांमध्यें योजना केली. +शिवाजी राजेंच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला. छ.शिवाजीच्या मृत्यूनंतर सर्वत्र अव्यवस्था व गोंधळ माजला, त्यावेळीं रघुनाथपंतानें आपल्या वजनानें व दरा-याने, संभाजी राजेंच्या कारकिर्दीत देखील तिकडील प्रांतांचा उत्तम बंदोबस्त करून व सुरळीत रीतीनें वसूल करून पुष्कळ द्रव्य खजिन्यांत शिल्लक ठेविलें. छत्रपती संभाजीच्या गैरवर्तनाची बातमी रघुनाथपंताच्या कानावर गेली तेव्हां त्याची कानउघाडणी करण्याकरितां इ. स. १६८१ मध्यें तो रायगडावर आला. पंताच्या कळकळीच्या झणझणीत उपदेशाचा संभाजी राजावर क्षणभर तरी अनुकूल परिणाम होऊन, त्यानें त्यास जुन्या प्रधानमंडळास बंधमुक्त करण्याचें वजन दिलें व त्याचप्रमाणें त्याचे बंधु जनार्दनपंत हणमंते व पेशवे मोरोपंत पिंगळे यांस लागलीच सोडून दिलें. रघुनाथपंत हणमंते संभाजी राजाचा निरोप घेऊन कर्नाटकामध्यें परत येण्यास निघाला; परंतु वाटतें चंदी मुक्कामीं पोंचण्यापूर्वीच त्याचा मध्येंच शेवट झाला (१६८२) राजारामाच्या कारकिर्दीत रघुनाथपंताचा भाऊ जनार्दनपंत याजकडे अमात्यपद होतें. यांचें वंशज तंजावरकडे असावेत. रघुनाथपंत ह्याच्या शहाणपणाचा लौकिक कर्नाटक प्रांतीं अद्यापि देखील ऐकू येतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1721.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39d3c9dc8b98e6ff5f9a662e13e09ab8cddf61a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1721.txt @@ -0,0 +1,8 @@ +राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. +राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही[१]. +"आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्त्वांवर चाललं पाहिजे ? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे?याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणं, व नंतर ते सत्यात उतरवणं" म्हणजे राजकारण[२]. +''सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक घटकाच्या प्रभावाने विशिष्ट विचार अंगीकारुन विशिष्ट समाज, समुह, संस्था, भूभाग यावर सत्ता मिळविण्यासाठी व सत्ता, प्रभुत्व कायम ठेवण्यासाठी केलेली कृती म्हणजे राजकारण'' +राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे.असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे[३]. +आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल.[ संदर्भ हवा ] +राजकारण हे केवळ निवडणुकी पुरता मर्यादित नाही . +राज्यशास्त्र हे राजकारणाचा अभ्यास, शक्ती संपादन आणि उपयोगाची तपासणी करतो.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1750.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e157ded6449970566409b58ff1f168b5d7ae87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1750.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1754.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07cd76d11d0c19809285822153fd0014be59768a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1754.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रिन्सेस मार्गारेट, काउंटेस ऑफ स्नोडन (मार्गारेट रोज; २१ ऑगस्ट १९३० - ९ फेब्रुवारी २००२) ही किंग जॉर्ज सहावा आणि राणी एलिझाबेथ द क्वीन मदर यांची धाकटी मुलगी होती. ती राणी एलिझाबेथ दुसरीची धाकटी आणि एकुलती एक बहीण होती. +मार्गारेटचा जन्म तेव्हा झाला जेव्हा तिचे पालक ड्यूक आणि डचेस ऑफ यॉर्क होते आणि तिने तिचे बालपण त्यांच्यासोबत आणि तिच्या मोठ्या बहिणीसोबत घालवले. वयाच्या सहाव्या वर्षी तिचे जीवन बदलले, जेव्हा एडवर्ड आठवा याच्या पदत्यागानंतर तिचे वडील ब्रिटिश गादीवर बसले. मार्गारेटची बहीण वारसदार बनली आणि मार्गारेट सिंहासनाच्या दुसऱ्या क्रमांकावर होती. एलिझाबेथची मुले आणि नातवंडे जन्माला आल्याने पुढील दशकांमध्ये उत्तराधिकाऱ्यांमधील तिचे स्थान खाली सरकले. दुस-या महायुद्धादरम्यान मार्गारेट अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी खूपच लहान होती आणि तिने आपले शिक्षण चालू ठेवले. युद्ध सुरू झाले तेव्हा ती नऊ वर्षांची होती. +१९५० च्या दशकापासून, मार्गारेट जगातील सर्वात प्रसिद्ध सोशलाईट्सपैकी एक बनली, जी तिच्या ग्लॅमरस जीवनशैली आणि प्रतिष्ठित रोमान्ससाठी प्रसिद्ध होती. प्रेसने "जगातील सर्वात पात्र अविवाहीत मुलगी" म्हणून तिला संबोधले[१] आणि ३० पेक्षा जास्त मुलांसह तिच्या कथित रोमान्सची चर्चा केली, ज्यात होते डेव्हिड माउंटबॅटन, रोमानियाचा मायकेल पहिला,[२] डॉमिनिक इलियट,[३] कॉलिन टेनंट,[४] हेसे-कॅसलचा प्रिन्स हेन्री,[५] आणि कॅनडाचे भावी पंतप्रधान जॉन टर्नर.[६][७] सर्वात प्रसिद्ध म्हणजे, ती १९५० च्या दशकाच्या सुरुवातीस पीटर टाउनसेंड, एक विवाहित अधिकारी यांच्या प्रेमात पडली. १९५२ मध्ये, तिचे वडील मरण पावले व तिची बहीण राणी बनली आणि टाऊनसेंडने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला त्याने मार्गारेटला प्रपोज केले. सरकारमधील अनेकांचा असा विश्वास होता की तो राणीच्या २२ वर्षांच्या बहिणीसाठी अयोग्य पती असेल आणि कँटरबरीच्या आर्चबिशपने घटस्फोटित पुरुषाशी तिच्या लग्नास नकार दिला. [८] पण मार्गारेटने टाऊनसेंडचा विचार सोडला. १९६० मध्ये, तिने अँटोनी आर्मस्ट्राँग-जोन्सशी लग्न केले, ज्यांना एलिझाबेथने अर्ल ऑफ स्नोडन केले. या जोडप्याला डेव्हिड आणि सारा ही दोन मुले होती. मार्गारेटचे लॉर्ड स्नोडनसोबतचे लग्न तणावपूर्व होते आणि दोघेही विवाहबाह्य संबंधात गुंतले. १९७६ मध्ये ते वेगळे झाले आणि १९७८ मध्ये घटस्फोट घेतला. मार्गारेटने पुनर्विवाह केला नाही. +मार्गारेट ही ब्रिटिश राजघराण्यातील एक वादग्रस्त सदस्य होती. तिच्या घटस्फोटाला बरीच नकारात्मक प्रसिद्धी मिळाली आणि तिचे खाजगी जीवन अनेक वर्षांपासून मीडिया आणि शाही निरीक्षकांच्या अनुमानाचा विषय होते. आयुष्याच्या शेवटच्या वीस वर्षांत तिची प्रकृती खालावली. ती तिच्या प्रौढ जीवनात जास्त धूम्रपान करत होती, आणि १९८५ मध्ये तिच्या फुफ्फुसाचे ऑपरेशन झाले. तिला १९९३ मध्ये न्यूमोनिया झाला, तसेच १९९८ ते २००१ दरम्यान तीन स्ट्रोक आले होते.[९] मार्गारेट २००२ मध्ये वयाच्या ७१ व्या वर्षी चौथ्या स्ट्रोकने मरण पावली.[१०][११][१२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1763.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5049e469f8b1d2f7faf95f724e035e0de3851296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1763.txt @@ -0,0 +1 @@ +राजकोट ग्राम्य विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1764.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23acb091c789b513c16383e9482083f364d0de02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1764.txt @@ -0,0 +1,3 @@ + +राजकोट जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. राजकोट शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +राजकोट जिल्हा गुजरातच्या मध्य सौराष्ट्र भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव मध्य सौराष्ट्र. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1770.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2d49cbaa2ccefb9b9a130f54308d5eb85c3c0e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1770.txt @@ -0,0 +1,35 @@ +राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला +४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. राजगडाच्या मध्यवर्ती ठिकाणी उंच डोंगर तासून तयार केलेला बालेकिल्ला म्हणजे पृथ्वीने स्वर्गावर केलेली स्वारी होय. +इतिहास - राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या मुरूंबदेवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन राजा ज्याने युद्धात शकांना हारवून इ.स ७८ साली स्वतःच्या नावाचं शक सुरू केले, यानेच आठ वर्षांपूर्वी इ.स ७० साली ह्या मुरूंबदेवाच्या डोंगरावर सुंदर असा व उंचपुरा राजगड किल्ला बांधला. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २५ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर शिवाजीमहाराजांनाचे धाकटे चिरंजीव राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली. +१) 'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते छत्रपती शिवाजीराजे भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे (१ कोस = ३.२ कि.मी ). त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो, 'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार ! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते. +सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरून येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहामनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. +इ. स. १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने बालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयत्न करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इ. स. १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला. +१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बाळाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुंबदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बाळाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला. +शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणते की, 'मुराबाद म्हणून डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणून ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे.' मात्र शिवाजीने तोरण्यापाठोपाठ हा डोंगर जिंकून घेतला, हे नक्की. डोंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग याने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली. +शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे' सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार व सरनोबत नेताजी पालकरअसे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.' +शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले, त्याआधी रायगड किल्ल्याचे इ.स १६५६ ते १६७० पर्यंत स्वराज्याचे वास्तुशास्त्रज्ञ हिरोजी इंदळकर यांच्या देखरेखीखाली १४ वर्षे बांधकाम चालू होते. त्यानंतर राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली गेली. +बुधवार ३ एप्रिल १६८०, शा.शके १६०२ चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनूमान जयंतीला शिवाजी महाराजांच निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९,शा.शके १६११ फाल्गुन अमावस्येला औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता. पुढे ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले. +२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारीसुद्धा असत. +राजगडावर जाण्याचा मार्ग= +राजगडावर जाण्यासाठी चोहोबाजूंनी पाऊलवाटा आहेत.वेळवंड, मळे, भूतुंडे, पाल खुर्द, वाजेघर, गुंजवणे, फणसी, या मार्गाने गडावर जाता येते.काही पाऊलवाटा वापरात नाहीत.दाटझाडी व अतिशय अवघड चढ-उतर्नीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे त्या दुर्लक्षित आहेत.शिवकालीन राजमार्ग असलेल्या पाल दरवाजा मार्ग गडावर जाण्यासठी साखर-वाजेघर,पालखुर्द भोसलेवाडी मार्गे चांगला रस्ता आहे. पुणे वेल्हे रस्त्यावरील मार्गासनी-गुंजवणे गावातून गेलेला रस्ता चोरदिंडीतून पद्यावती माचीवर येतो.वेळवंड खोरयतील भूतांडे गावातून अळू दरवाज्यातून गडावर जाता येते.तोरण्याच्या बूधला माचीवरून डोंगराच्या सोंडेवरून जाऊन संजीवनी माचीवर जाणारा मार्ग सहा-सात तासात गडावर पोहोचतो. +पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे. सुवेळा माचीवरून सुर्योदय पाहणे ही दुर्ग भाटक्यांसाठी एक पर्वणीच असते. गड किल्ल्याची भटकंतिकर्न्यसथि हे उपयुक्त आहे. + +गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. +रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. या वाड्याच्या सभोवतालच्या पंचवीस एकरात महाराजांनी बागही तयार केली त्यास 'शिवबाग' असे म्हणत. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. +पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो. +गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजी महाराज पूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते. +राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत. +२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजी महाराजांचे किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. त्याच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजी महाराजांने स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी आहे. +सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली गेली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गे जवळचे आहे . +आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. आळू दरवाजा सद्यास्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यावरील शिल्पात. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे. +सुवेळा माची : मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. +आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेढ किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागातसुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. +सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो. +राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे.कोणत्याही मानवानी अशा प्रकारची वास्तू रचना या पूर्वी केलेली नाही .प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आपणास पहिला भेटते. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात. +राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. +कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या बस,खाजगी वाहन, गाड्या जाउ शकते. +गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. +१. गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते. बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.२. पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे खरीव या गावी उतरून कानंद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात३. गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.४. आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.५. गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते. +राहण्याची सोयः +१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.जेवणाची सोयः आपण स्वतः करावी.पाण्याची सोयः पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे.जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1774.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a05ec3a688a4651ccc9293d5a533f41df5e8d39d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1774.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजगडतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_18.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_18.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_18.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1805.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e286bc7cd46e5d289fea05d02b677a985b1359b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1805.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1823.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af4d8a84bf4a81277c224158a3cac663bbf76ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1823.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. राजन गणपती गवस यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[१] +राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. 'लोकसत्ता'च्या शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत. +राजन गवस हे एम.ए., एम.एड., पीएच.डी. आहेत. त्यांनी भाऊ पाध्ये यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे काम करत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. १ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.[२] +राजन गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करंबळीचे. महाविद्यालयीन काळातच कविता,कथा लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. 'चौंडकं', 'भंडारभोग', ' कळप' या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.[ संदर्भ हवा ] +अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.[ संदर्भ हवा ] +राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. +स्थळ - पुस्तकवारी, श्रीरामपूर. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1856.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee7878509dea514de590c096d516b331b9d1387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1856.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1857.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7530d00f1d51b63d2520a7d5497b36064b12efae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1857.txt @@ -0,0 +1 @@ +केंब्रिजचा ड्यूक विल्यम आर्थर फिलिप लुईस (इंग्लिश: Prince William Arthur Philip Louis of Wales) (जून २१, इ.स. १९८२ - हयात) हा इंग्लंडच्या राजपुत्र चार्ल्स व दिवंगत राजकुमारी डायाना ह्यांचा ज्येष्ठ पुत्र आहे. हा राजघराण्याच्या वारसदार आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1864.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4877cf354d55ea42c5ea67f60da509a5cfe611ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1864.txt @@ -0,0 +1,11 @@ +राजपूत  रंगकामाला ,राजस्थानी रंगकाम ही म्हटले जाते, भारतातील राजपुताना दरबारात राजस्थानी रंगकाम विकसित झाले व भरभराटीस आले.[१] प्रत्येक राजपुताना राज्याने रंगकामाची वेगळी पद्धत निर्माण केली, पण काही वैशिष्ट्य समान होते. राजपूत रंगकाम हे वेगवेगळ्या कला, महाकाव्यातील प्रसंग दर्शवतात जसे रामायण. अल्बम मध्ये ठेवण्यासारख्खा सुक्ष्म हस्तलिखिताला राजपूत रंगकामात प्राधान्य होते पण काही चित्रकला ह्या महालाच्या भिंतींवर, किल्ल्याच्या आतील दालनांवर व हवेलीवर करण्यात येत असे, यामध्ये मुख्यत: शेखावतांची हवेली ,किल्ले आणि शेखावत राजपूतांद्वारे निर्मित महाल पण समाविष्ट होते.[२]  +  +रंग हे विशिष्ट क्षार, वृक्ष, शंख-शिंपले ह्यांना पिळुन आणि बहुमोल दगडांवर प्रकिया करून निर्माण केले जात असे. रंग बनवतांना सोने आणि चांदी यांचाही उपयोग होत असे. इच्छित असलेले रंग तयार करण्याची मोठी प्रकिया असे, काही रंग बनवतांना तर आठवडा लागत असे. वापरले जाणारे ब्रश हे खुप सुंदर असत.  +सोळाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात राजपूत कला शाळांनी ,स्थानिक व परदेशी प्रभाव एकत्र करण्याची विशिष्ट पद्धत निर्माण केली. राजस्थानी रंगकामात चार प्रमुख विद्यालये होती, त्यात विशिष्ट प्रकारच्या शैली आढळून येत होत्या ज्या त्या कलाकारांना आश्रय दिलेल्या राजघराण्यांचा ठसा उमटवत होत्या.[३] +चार प्रमुख विद्यालये खालीलप्रमाणे -  +१) मेवर विद्यालय ,जिथे चांवद, नाथद्वारा, देवगढ,उदयपुर आणि सावर पद्धतीचे रंगकाम समाविष्ट होते.  +२) मारवार विद्यालयात किशनगड ,बिकानेर, जोधपुर, नागौर, पाली आणि घनराव पद्धतीचा समावेश आहे.  +३) हदोती विद्यालय हे कपटा,बुंदी, आणि झलावर पद्धतीचे होते.  +४) धुंदेर विद्यालयात आंबेर, जयपुर, शेखावती आणि उनियारा पद्धतीचे रंगकाम होते.  +कांगरा आणि कुल्लू येथील विद्यालय सुद्धा राजपूत रंगकामाचा भाग होते. पहाडी रंगकामाचे प्रसिद्ध रंगकार "नैनसुख" हे राजपूत राजासाठी काम करत होते, ज्यांची उत्तरेत सत्ता होती.[४] व्यापारी समुदायाची आर्थिक भरभराटी, वैष्णवांचे, पुनरुज्जीवन आणि भक्ती समुदायाचा विकास ह्या प्रमुख घटकांनी राजस्थानी रंगकामाच्या विकासात हातभार लावला. रंगकाम पद्धतीच्या सुरुवातीच्या काळात धार्मिक अनुयायांचा मोठा प्रभाव होता उदा. रामानुजा, मीराबाई , तुलसीदास, श्री चैतन्य, कबीर आणि रामानंद.  +संपूर्ण राजपुताना हे मुघलांच्या हल्ल्याने प्रभावीत झाले पण मेवार हे शेवटपर्यंत मुघलांच्या हातात आले नाही, हेच कारण होते कि, राजस्थानी विद्यालये मेवर, जयपुर, जोधपुर, बुंदी, कोटा-कलाम, किशनगढ ,बिकानेर आणि राजस्थानच्या विविध भागात विकसीत झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1868.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4001c48cc44821c127a348b5ad8a73a75746c37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1868.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय नौदलासाठी बनविल्या गेलेल्या राजपूत वर्गीय विनाशिका या सोविएत कशीन वर्गीय विनाशिकांचे परिवर्तीत रूप आहे. यांना कशीन वर्ग - २ असेही ओळखले जाते. भारताच्या कशीन आराखड्याच्या विशेष रूपांतरणानंतर या नौका रशियामध्ये बांधल्या गेल्या. मूळ आराखड्यात असलेले हेलिकॉप्टर पॅड,फ्लाइट एलिव्हेटर मध्ये बदलण्यात आले. +राजपूत वर्गीय विनाशिका या भारतीय नौदलातील "ब्राह्मोस" ही स्वनातीत क्षेपणास्त्र प्रणाली बसवण्यात आलेल्या पहिल्या नौका आहेत. ही प्रणाली या नौकांवर मध्य-कार्यकालीन दुरुस्ती दरम्यान बसवण्यात आली. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये कमान आरोही प्रक्षेपकात ८ क्षेपणास्त्र आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1879.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..781bb06ff5270044de2060da8b507715308530a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1879.txt @@ -0,0 +1,6 @@ +राजमपेट भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील एक गाव आहे आणि ते रायलसीमा प्रांतात आहे. या गावाने ३५.३८ चौ. किमी क्षेत्रफळ व्यापले आहे. +राजमपेट विधानसभा_मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ आणि महसुली विभाग आहे . हे गाव राजमपेटा महसूल विभागातील राजमपेट मंडळामध्ये आहे. त्याच्या हद्दीलगत तिरुपती ( ९० किमी ) आणि कडप्पा (५४ किमी) ही शहरे आहेत. राजमपेटच्या दक्षिणेस चित्तूर जिल्हा, पूर्वेस नेल्लोर, पश्चिमेस अनंतपूर, आणि उत्तरेस कुरनूल यांची हद्द आहे. +राजमपेट हैदराबादपासून सुमारे ४७८ किमी वर, १४.१९५ ° उ ७९.१५८ ° पू येथे स्थित आहे. कडप्पा पासून ५४ किमी, तिरुपतीपासून सुमारे ९० किमी आणि चेन्नैपासून २०७ किमीवर   आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात आहे. समुद्रसपाटीपासून गावाची सरासरी उंची १३९ मीटर (४५६ फूट) आहे. +राष्ट्रीय महामार्ग एनएच ७१६ राजमपेट गावातून जातो आणि सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांशी जोडलेला आहे. राजमपेट रेल्वे स्थानक हे जिल्ह्यातील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. ते दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंटकल रेल्वे विभागाच्या अंतर्गत येते. +कडप्पा शहरातील कडप्पा विमानतळ आणि तिरुपती येथे स्थित तिरुपती विमानतळ हे राजमपेटला सर्वात जवळचे विमानतळ आहेत. +राजमपेट कडप्पा जिल्ह्यातील ३५.८७ चौ. कि.मी. क्षेत्रफळाची नगरपालिका आहे. २००५ पूर्वी राजमपेटला ग्रामपंचायत होती तिचा २ एप्रिल २००५ रोजी २०.६० चौ. किमी (७.९५ चौ. मैल) पर्यंत हद्दवाढ करून नगर पंचायत दर्जा देण्यात आला. २०१७ मध्ये नगरपालिका म्हणून श्रेणीसुधारित केले. [२] [३] पालिकेत निवडणूक प्रभाग आहेत. [४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1897.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f2fa8c6536b37caf1fd2a5458cd99571f422460 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1897.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजमोही हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1939.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01a1ab5ded3850ea935abeacda7a914baa259395 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1939.txt @@ -0,0 +1,10 @@ +राजशाही विभागाचे नकाशावरील स्थान +राजशाही (बंगाली: রাজশাহী বিভাগ) हा दक्षिण आशियातील बांगलादेश देशाचा एक विभाग आहे. हा विभाग बांगलादेशच्या पश्चिम भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेस भारताचे पश्चिम बंगाल राज्य तर उर्वरित दिशांना बांगलादेशचे इतर विभाग आहेत. २०१० साली राजशाही विभागाचे विभाजन करून नव्या रंगपूर विभागाची निर्मिती करण्यात आली. राजशाही नावाचे शहर ह्या विभागाचे मुख्यालय आहे. २०११ साली राजशाही विभागाची लोकसंख्या सुमारे १.८५ कोटी होती. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1944.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a9cc4bff4f90d0bc2645f5ab56f697082b997d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1944.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजशेखर हा इ.स.च्या १०व्या शतकात होऊन गेलेला महाराष्ट्री प्राकृत व संस्कृत भाषांतील नाटककार, कवी होता. गुर्जर प्रतिहारांचा राजा पहिला महेंद्रपाल याच्या राजसभेत हा कवी होता. याने लिहिलेले महाराष्ट्री प्राकृतातील कर्पूरमंजरी हे नाटक विशेष ख्यात आहे. खेरीज बालरामायण हे संस्कृत नाटक, काव्यमीमांसा नावाचा काव्यशास्त्राची मीमांसा करणारा संस्कृत ग्रंथ इत्यादी साहित्यकृतींचाही हा कर्ता आहे. +राजशेखर त्याच्या बालरामायण या संस्कृत नाटकात अकालजलद या आपल्या पणजोबांचा उल्लेख "महाराष्ट्रचूडामणिः" असा करतो [१], त्यावरून हा मूळचा महाराष्ट्रीय असावा असे विद्वानांचे मत आहे. कर्पूरमंजरी नाटकात याने लिहिलेल्या "चाहुआण कुलमोलिमालिआ राअसेहरकइन्दगेहिणी" या उल्लेखानुसार, याची पत्नी अवंतीसुंदरी ही चव्हाणकुळात जन्मली होती[१]. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1988.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..895ba1d92d7c7b5fb5eead000fa05f364470439b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_1988.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजस्थानी ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली राजस्थानी भाषा प्रामुख्याने भारताच्या राजस्थान राज्यात तसेच पाकिस्तानच्या सिंध व पंजाब प्रांतांमध्ये वापरली जाते. मारवाडी ही भाषा अनेकदा राजस्थानीचीच उपभाषा मानली जाते. मारवाडी व राजस्थानी भाषांचे एकूण ५ कोटी भाषिक आहेत. +गुजरातीप्रमाणे राजस्थानी देखील गुर्जर जमातीच्या लोकांमध्ये विकसित होत गेली. राजस्थानीच्या मेवाडी, शेखावती, बाग्री, मेवती, धुंधरी, हडौती, वागडी इत्यादी अनेक बोली आढळतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a0f175004f7c7dfbfb90a626c22a29a1be6718c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2.txt @@ -0,0 +1,2 @@ +रँडोल्फ काउंटी, अलाबामा ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र वेडोवी येथे आहे.[१][२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,९६७ इतकी होती.[३] या काउंटीला व्हर्जिनियाच्या सेनेटर जॉन रँडोल्फचे नाव दिले आहे. या काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2008.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..422d07266582f745861496c0c34528be1717195b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2008.txt @@ -0,0 +1,2 @@ +जनक हे निमि राजाच्या वंशात जन्मलेला विदेह देशाचे राजा होते. विदेहावर राज्य केलेल्या निमीच्या वंशजांच्या संदर्भात जनक हे कुलनाम वापरले जाते. मिथिला, म्हणजे सध्याच्या नेपाळातील जनकपूर, येथून जनकांनी राज्य चालवले. जनक कुळापैकी सीरध्वज जनक याचा उल्लेख रामायणात सीतेचा पिता व रामाचा सासरा म्हणून आला आहे. कुशध्वज जनक हा भरत-शत्रुघ्न यांचा सासरा. +इक्ष्वाकूचा पुत्र निमि हा सूर्यवंशी राजा जनक कुळाचे आद्य पुरुष होते. या वंशातील मिथि जनक याने मिथिला ही विदेहाची राजधानी वसवली. मिथि जनकावरून या कुळास जनक हे नाव मिळाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2032.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8efcebc685aa8ec5231291d3f1f725e4ebfa27f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2032.txt @@ -0,0 +1 @@ +अकबराचा विश्वासू सरदार तसेच सात हजारी मनसबदार होता. तसेच सात हजारी मनसबदार अकबराचीया दरबारात फक्त दोन जण होते १) मंजे राजा मानसिंग तर चला बागुया का बर अकबर याने एवढ उच्च पद मांसिग यांना भहाल केलं बागुया... अकबर ने गुजरात मधील मेवाड प्रांत यावर युद्ध करियांचे धोरण राबवले तियावरून हल्डिया घाटचे युद्ध जून १५७६ मधिया झाले जियात मेवाड चा राजा महाराणा प्रताप आणि दुसरी कडे अकबराचा सेनापती राजा मानसिंग यात युद्ध झाले या युधात महाराणा प्रताप हारले वा मानसिंग याचा विजय झाला म्हणून मंसिंगला अकबर याचे पराक्रम बगून तियास उच पदावर घेतले आणि २) तियाचा मुलगा सलीम होता जो खूप विलासी होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2069.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c98c1a99bed76bb33739cace392c6078554b85c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2069.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2075.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0be649b958e6f0dc046064c76658bdb5e6bf3d86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2075.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2079.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34d01cd322ddea3335c5cb54fdc01c7e962d2168 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2079.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2082.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9925d2675216e3bbc09342365a9d8fa4f2e81ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2082.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2132.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e32f4939a0626e2580ec82042dd3b7e57d61d69b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2132.txt @@ -0,0 +1,8 @@ +राजिंदर कौर भट्टल (जन्म ३० सप्टेंबर १९४५) ह्या एक भारतीय राजकारणी आणि काँग्रेसच्या सदस्य आहे ज्यांनी १९९६ ते १९९७ पर्यंत पंजाबचे १४ वे मुख्यमंत्री आणि २००४ ते २००७ पर्यंत पंजाबचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला आहेत. [१] एकूणच त्या भारतातील ८व्या महिला मुख्यमंत्री आणि तिसऱ्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. १९९२ पासून त्या लेहरा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झाल्या आहेत. +त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९४५ रोजी लाहोर येथे हिरा सिंग भट्टल आणि हरनाम कौर यांच्या घरी झाला. त्यांचे लग्न संगरूर जिल्ह्यातील लेहरागागा येथील चांगाली वाला गावात लाल सिंग सिद्धू यांच्याशी झाले होते आणि त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. +१९९४ मध्ये, भट्टल चंदीगडमध्ये राज्याचे शिक्षण मंत्री होत्या. हरचरणसिंग ब्रार यांच्या राजीनाम्यानंतर भट्टल पंजाबच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. [१] नोव्हेंबर १९९६ ते फेब्रुवारी १९९७ या काळात त्यांनी काम केले. त्या भारतीय इतिहासातील आठव्या महिला मुख्यमंत्री होत्या. पंजाबच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या पुढाकारांमध्ये डिसेंबर १९९६ मध्ये लहान शेतकऱ्यांना विहिरींना वीज देण्यासाठी मोफत वीज अनुदान देण्याची योजना समाविष्ट होती. +पंजाबमधील फेब्रुवारी १९९७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ संपुष्टात आला. भट्टल यांनी मे महिन्यात सिंह रंधावा यांच्याकडून पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारले. [२][३] त्यानंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यानंतर आलेले अमरिंदर सिंग यांच्याशी प्रदीर्घ वाद झाला आणि त्यांना काढून टाकण्यासाठी सिंग जबाबदार आहे असे पाहिले गेले. २००३ पर्यंत, भट्टल यांनी सिंग यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे जाहीरपणे वचन दिले होते आणि काँग्रेस पक्षातील डझनभर असंतुष्ट आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता.[४] या वादाला नवी दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी हस्तक्षेप केला आणि सोनिया गांधींनी वाटाघाटींना हात घातला. [५] +जानेवारी २००४ मध्ये, भट्टल यांनी पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारले.[६][७] मार्च २००७ मध्ये, भट्टल पंजाब विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बनले.[८] तथापि, वाद विकोपाला गेला आणि एप्रिल २००८ मध्ये पक्षाच्या हायकमांडला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागला, यावेळी सिंग आणि भट्टल या दोघांनाही त्यांच्या मतभेदांबद्दल मीडियाशी बोलणे थांबवण्यास सांगितले. [९] +या कालावधीत भट्टल यांना एप्रिल २००८ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले.[१०] पंजाब काँग्रेसच्या नेत्या म्हणून पुढे राहून, त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू करण्यासाठी प्रकाशसिंग बादल यांच्या प्रशासनावर यशस्वीरित्या दबाव आणण्याचे श्रेय देखील घेतले. [११] +जून २०११ पर्यंत, भट्टल पंजाब काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या आहेत. [१२] +सतलज-यमुना लिंक कालवा असंवैधानिकपणे संपुष्टात आणण्याच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ राजीनामा देणाऱ्या त्या ४२ काँग्रेस आमदारांपैकी एक होत्या. [१३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2154.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68c23a03908d187b1a300f4f5939611f487e6daa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2154.txt @@ -0,0 +1 @@ +राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्यातील देहरादून शहरातील एक स्टेडियम आहे. हे मैदान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे घरचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2165.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dadde373040a2500c9b393d0cf27bff08f6d9266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2165.txt @@ -0,0 +1 @@ +मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2184.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbd7ff691f74e29dffe642471108300d53f59142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2184.txt @@ -0,0 +1,3 @@ + +राजीव जैन (जन्म : २९ नोव्हेंबर, १९६४) हे एक छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) आहेत. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2209.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c661c4d58d09bbf13e9ee81cf5e4998e53f3acda --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2209.txt @@ -0,0 +1,2 @@ + राजुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2242.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a79e87cebf07581b83a077fab5b936e74afa9f35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2242.txt @@ -0,0 +1 @@ +राजू ढिंगन हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_226.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b7488cd47124ef09ab277b3bbb924fc48e159b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_226.txt @@ -0,0 +1 @@ +रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या अ‍ॅक्वा मार्गिकेवरील सतरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपुरातून पूर्व-पश्चिम असा गेला आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेवर असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[१]) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_228.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e87a1892d7f01e92f7b0ba4d464fa6a73e751a42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_228.txt @@ -0,0 +1 @@ +रचिन रविंद्र कृष्णमूर्ती (१८ नोव्हेंबर, १९९९:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पद्धतीने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2283.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7177d6f5833aab4ecffa0bbfe7d650b64a12b7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2283.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. राजेंद्र बर्वे एम.डी.. डी.पी.एम(Diploma in Psychological Medicine)(मुंबई).. एफ.आय.पी.एस. (Fellow of Indian Psychiatric Society) हे एक मनोविकारतज्‍ज्ञ असून मराठीतील साहित्यिक डॉक्टर आहेत. मुंबई विद्यापीठातून ते डॉक्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्यानंतर बोस्टन्च्या टफ्ट्‌स युनिव्हर्सिटीतून त्यांनी प्रशिक्षण घेतले. मुंबईच्याच लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. स्ट्रेस मॅनेजमेन्ट (मानसिक ताण व्यवस्थापन)या विषयावर ते कार्यशाळा घेतात. +डॉ. राजेंद्र बर्वे यांनी दैनिक सकाळ, मनमोराचा पिसारा(दैनिक लोकसत्ता) आणि साप्ताहिक लोकप्रभा या नियतकालिकांतून विपुल लेखन केले आहे. +डॉ. राजेंद्र बर्वे यांच्या पत्नी ललिता बर्वे या मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत, द्वितीय क्रमांकाने एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आहे. स्वतः मानसशास्त्राच्या अभ्यासक असल्याने त्या डॉ. राजेंद्र काळे यांच्या काही पुस्तकांच्या सहलेखिका आहेत. + + + +पहा : मराठीतील साहित्यिक डॉक्टर ; शिक्षणसंस्था, अभ्यासक्रम आणि त्यांच्या नावांची लघुरूपे diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2287.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..858a713ffab8fa1591290468baf7a3fb03ba0264 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2287.txt @@ -0,0 +1 @@ +राजेंद्र शामगोंडा यड्रावकर हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागांचे २०१९ साली झालेले राज्य मंत्री आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2289.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1af434e605a428864a1f9567869c7c354dc7ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2289.txt @@ -0,0 +1 @@ +राजेन्द्र विठ्ठल राउत मराठी राजकारणी आहेत. हे बार्शी मतदारसंघातून अपक्ष म्हणून चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2315.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0f897ccca8cc22d82510c558397bcb75e14e9c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2315.txt @@ -0,0 +1 @@ +राजेन्द्र एस. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2330.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be54bc45f231bfbe703f5611c5fea27185ba8973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2330.txt @@ -0,0 +1,25 @@ +डॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. +व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२] +राजेंद्र प्रसाद यांचा जन्म ब्रिटिश राजवटीत बिहारमधील सिवान जिल्ह्यातील झिरादेई येथील कायस्थ कुटुंबात झाला.[३][४] त्यांचे वडील महादेव सहाय श्रीवास्तव हे संस्कृत आणि फारसी या दोन्ही भाषांचे अभ्यासक होते. त्यांची आई कमलेश्वरी देवी ही एक धर्माभिमानी स्त्री होती जी आपल्या मुलाला रामायण आणि महाभारतातील कथा सांगायची. राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या भावंडात सर्वात लहान होते आणि त्यांना एक मोठा भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी होत्या. ते लहान असतानाच त्यांची आई वारली आणि नंतर त्यांच्या मोठ्या बहिणीने त्यांची काळजी घेतली.[५][६][७] +राजेंद्र प्रसादांचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपारिक पद्धतीने झाले. त्यात उर्दू आणि फारसी या भाषाशिक्षणावर अधिक भर होता. पारंपारिक प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना छपरा येथील जिल्हा विद्यालयात पाठवण्यात आले. दरम्यान, जून 1896 मध्ये वयाच्या 12 व्या वर्षी त्यांचा विवाह राजवंशी देवी यांच्याशी झाला. नंतर ते त्यांचा मोठा भाऊ महेंद्र प्रसाद यांच्यासोबत शिकण्यासाठी पुढील दोन वर्षे पटना येथील टी.के.अकादमीत गेले. कलकत्ता विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत ते प्रथम आल्यानंतर त्यांना दरमहा ३० रु. शिष्यवृत्ती म्हणून मिळत होते. +राजेंद्र प्रसाद १९०२ मध्ये कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून दाखल झाले. त्यांनी मार्च 1904 मध्ये कलकत्ता विद्यापीठांतर्गत F. A. उत्तीर्ण केले आणि त्यानंतर मार्च 1905 मध्ये तेथून प्रथम श्रेणीसह पदवी प्राप्त केली.[८] त्याच्या बुद्धीने प्रभावित होऊन एका परीक्षकाने एकदा त्याच्या उत्तरपत्रिकेवर "परीक्षकापेक्षा परीक्षार्थी श्रेष्ठ आहे" अशी टिप्पणी केली.[९] नंतर त्यांनी कला शाखेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आणि डिसेंबर 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह एम.ए. उत्तीर्ण झाले. तिथे ते भावासोबत ईडन हिंदू हॉस्टेलमध्ये राहत असत. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.[१०] गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली होती आणि त्यांना सामील होण्यास सांगितले होते. आपल्या कुटुंबाबद्दल आणि शिक्षणाप्रती असलेल्या त्याच्या कर्तव्याच्या भावनेमुळेच त्यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला, कारण त्याच काळात त्याची आई मरण पावली होती आणि त्याची बहीण वयाच्या एकोणीसव्या वर्षी विधवा झाली होती तिच्या पालकांच्या घरी परत. 1906 मध्ये पाटणा कॉलेजच्या हॉलमध्ये बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत प्रसाद यांचा मोलाचा वाटा होता. ही भारतातील अशा प्रकारची पहिली संघटना होती आणि बिहारमधून अनुग्रह नारायण सिन्हा आणि कृष्णा सिंह यांसारखे महत्त्वाचे नेते निर्माण केले ज्यांनी चंपारण चळवळ आणि असहकार चळवळीत प्रमुख भूमिका बजावली.[११] +त्यांनी कलकत्त्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए. (१९०६), एम. ए. (१९०८), बी. एल्. (१९०९) व एम्. एल्. (१९१५) या पदव्या मिळविल्या. मॅट्रिकपासून एम्. एल्. पदवीपर्यंत त्यांनी पहिली श्रेणी सोडली नाही. त्यांना अनेक पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळाल्या. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर जगदीशचंद्र बोस व प्रफुल्लचंद्र रे यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडली +राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली. +तथापि, आपली निवड केल्यावर, त्याने घुसखोर विचार बाजूला ठेवले आणि नव्या जोमाने आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. 1915 मध्ये, त्यांनी मास्टर्स इन लॉ परीक्षा सन्मानाने उत्तीर्ण केली आणि सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर त्यांनी कायद्यातही डॉक्टरेट पूर्ण केली. +१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट अँड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली. +राजेंद्र प्रसाद यांचा स्वातंत्र्य चळवळीत मोठा वाटा होता. प्रसाद यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी पहिल्यांदा संबंध 1906 मध्ये कलकत्ता येथे शिकत असताना आला, त्यावर्षी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कलकत्त्यात आयोजित केले होते आणि त्यात त्यांनी स्वयंसेवक म्हणून भाग घेतला होता. औपचारिकरित्या, त्यांनी १९११ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यावेळीही वार्षिक अधिवेशन कलकत्ता येथे झाले होते.[१२] १९१६ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनादरम्यान त्यांची आणि महात्मा गांधींची पहिल्यांदा भेट झाली. +गांधीजी बिहारच्या चंपारण जिल्ह्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तथ्य शोध मोहिमेवर असताना त्यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांना स्वयंसेवकांसह चंपारणला येण्याचे आवाहन केले. त्याने चंपारणकडे धाव घेतली.[१३] +सुरुवातीला ते गांधीजींच्या रूपाने किंवा संभाषणाने प्रभावित झाले नाहीत. तथापि, कालांतराने, गांधीजींनी दाखवलेल्या समर्पण, दृढनिश्चया आणि धैर्याने ते खूप प्रभावित झाले. या भागात एक परका माणूस होता, ज्याने चंपारणच्या लोकांचे कारण बनवले होते. वकील म्हणून आणि उत्साही स्वयंसेवक या नात्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर आपण सर्वतोपरी मदत करू असे त्याने ठरवले. गांधीजींच्या प्रभावामुळे त्यांच्या अनेक मतांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जात आणि अस्पृश्यता. +महात्मा गांधींच्या समर्पण, धैर्य आणि दृढनिश्चयाने ते इतके प्रभावित झाले की 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने असहकाराचा प्रस्ताव मंजूर होताच, त्यांनी आपल्या वकिलीच्या किफायतशीर कारकिर्दीतून तसेच विद्यापीठातील आपल्या कर्तव्यातून निवृत्ती घेतली. चळवळीला मदत करण्यासाठी. +त्यांनी गांधींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय प्रसाद याला त्यांचा अभ्यास सोडून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितले, ही संस्था त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पारंपारिक भारतीय मॉडेलवर स्थापन केली होती.[१४] +स्वातंत्र्य चळवळीच्या काळात, त्यांनी राहुल सांकृत्यायन, लेखक आणि बहुमाथ्य यांच्याशी संवाद साधला. राहुल सांकृत्यायन यांच्यावर प्रसाद यांच्या बौद्धिक सामर्थ्याचा खूप प्रभाव पडला आणि त्यांना मार्गदर्शक आणि गुरू वाटले. त्यांच्या अनेक लेखांमध्ये त्यांनी सांकृत्यानासोबतच्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला आहे आणि सांकृत्यानासोबतच्या त्यांच्या भेटींचे वर्णन केले आहे. सर्चलाइट आणि देश या क्रांतिकारी प्रकाशनांसाठी त्यांनी लेख लिहिले आणि या पेपरसाठी निधी गोळा केला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दौरे केले, स्वातंत्र्य चळवळीची तत्त्वे समजावून सांगितली, व्याख्याने दिली आणि प्रोत्साहन दिले.[१३] +बिहार आणि बंगालमध्ये 1914 च्या पुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यात त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. 15 जानेवारी 1934 रोजी बिहारमध्ये भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरुंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांच्याकडे मदतकार्य सोपवले.[१५] दोन दिवसांनंतर त्यांची सुटका झाली आणि 17 जानेवारी 1934 रोजी त्यांनी बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी निधी उभारण्याचे काम हाती घेतले. 31 मे 1935 च्या क्वेट्टा भूकंपानंतर, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये क्वेटा केंद्रीय मदत समितीची स्थापना स्वतःच्या अध्यक्षतेखाली केली. +ऑक्टोबर 1934 मध्ये मुंबई अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.[१६] सुभाषचंद्र बोस यांनी १९३९ मध्ये राजीनामा दिल्यावर ते पुन्हा अध्यक्ष झाले.[१७] 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने मुंबईत भारत छोडो ठराव मंजूर केला ज्यामुळे अनेक भारतीय नेत्यांना अटक करण्यात आली.[१८] प्रसादला पाटणा येथील सदाकत आश्रमात अटक करण्यात आली आणि त्याची रवानगी बांकीपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. जवळपास तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर, 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका झाली.[१८] +2 सप्टेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली 12 नामनिर्देशित मंत्र्यांचे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर, त्यांना अन्न आणि कृषी खात्याचे वाटप करण्यात आले. 11 डिसेंबर 1946 रोजी त्यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. 17 नोव्हेंबर 1947 रोजी जे बी कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.[१६] +स्वातंत्र्यानंतर अडीच वर्षांनी, 26 जानेवारी 1950 रोजी, स्वतंत्र भारताच्या संविधानाला मान्यता देण्यात आली आणि ते भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडले गेले. दुर्दैवाने, 25 जानेवारी 1950 च्या रात्री (भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी) त्यांची बहीण भगवती देवी यांचे निधन झाले. त्याने तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली पण तो परेड ग्राउंडवरून परतल्यानंतरच. +भारताचे राष्ट्रपती या नात्याने, प्रसाद यांनी राज्यघटनेच्या आवश्यकतेनुसार कार्य केले आणि ते कोणत्याही राजकीय पक्षापासून स्वतंत्र होते. त्यांनी भारताचे राजदूत म्हणून जगभर प्रवास केला, परदेशी राष्ट्रांशी राजनैतिक संबंध निर्माण केले. 1952 आणि 1957 मध्ये ते सलग दोन वेळा पुन्हा निवडून आले आणि ही कामगिरी करणारे ते भारताचे एकमेव राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन्स त्यांच्या कार्यकाळात प्रथमच सुमारे एक महिना लोकांसाठी खुले होते आणि तेव्हापासून ते दिल्ली आणि देशाच्या इतर भागांतील लोकांसाठी एक मोठे आकर्षण बनले आहे. +संविधानाच्या आवश्यकतेनुसार अध्यक्षांच्या अपेक्षित भूमिकेचे पालन करून प्रसाद यांनी राजकारणापासून स्वतंत्रपणे काम केले. हिंदू कोड बिलाच्या अंमलबजावणीवरून झालेल्या भांडणानंतर, त्यांनी राज्य कारभारात अधिक सक्रिय भूमिका घेतली. 1962 मध्ये, अध्यक्ष म्हणून 12 वर्षे सेवा केल्यानंतर, त्यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मे 1962 मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदाचा त्याग केल्यानंतर, ते 14 मे 1962 रोजी पाटणा येथे परतले आणि त्यांनी बिहार विदयापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणे पसंत केले. भारत-चीन युद्धाच्या एक महिना आधी 9 सप्टेंबर 1962 रोजी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. + +1962 मध्ये, राष्ट्रपती म्हणून 12 वर्षांनी, डॉ. प्रसाद सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. + +आपल्या उत्साही आणि कर्तृत्त्ववान जीवनातील अनेक गोंधळांसह त्यांनी आपले जीवन आणि स्वातंत्र्यापूर्वीचे दशक अनेक पुस्तकांमध्ये नोंदवले, त्यापैकी "चंपारण येथील सत्याग्रह" (1922), "भारत विभाजित" (1946), त्यांचे आत्मचरित्र " आत्मकथा” (1946), “महात्मा गांधी आणि बिहार, काही आठवणी” (1949), आणि “बापू के कदमों में” (1954) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_235.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e884929d624798d81d2d9f8443389ce614d7a0ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_235.txt @@ -0,0 +1,3 @@ +रजत बारमेचा (जन्म २४ एप्रिल १९८९) हा एक भारतीय अभिनेता आहे जो २०१० च्या बॉलीवुड चित्रपट उडान मधील मुख्य भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.[१] चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी, त्याला मोस्ट प्रॉमिसिंग नवागत - पुरुष या स्क्रीन अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. [२] +बारमेचा यांचा जन्म राजस्थानमधील लाडनून येथे झाला आणि तो दिल्लीत मोठा झाला.[३] +त्याची बहीण रितू बारमेचा देखील एक अभिनेता आहे आणि भाऊ विकी बारमेचा हा चित्रपट दिग्दर्शक आहे ज्याने बॉम्बे वेल्वेट चित्रपटात अनुराग कश्यपला सहाय्य केले होते.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2363.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9bce227d109d8c2c13b98c164d03c4ae231ad3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2363.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश जोशी (?? - जानेवारी १२, १९९८,मुंबई, भारत)हा एक भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता होता व नाट्यकलाकार होता.तो मराठी नाट्य,मालिकांतील व हिंदी चित्रपटातील अभिनेता मनोज जोशीचा भाऊ होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2369.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db6817b8efd4fa36e96b6d68568e264a21c04ea6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2369.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश उदेसिंग पाडवी मराठी राजकारणी आहेत. हे शहादा मतदारसंघातून भाजपकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2382.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1a6b7a22ae2d694cbe3e715a63a046c6b1a2153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2382.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजेश शृंगारपुरे हा एक हिंदी चित्रपट अभिनेता आहे जो हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दिसतो. सरकार राजमधील नकारात्मक भूमिकेसाठी राजेश प्रसिद्ध आहेत.[१][२] त्याने मर्डर ३ मध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. तो त्याच्या लहरी लुकसाठी ओळखला जातो. चंद्रगुप्त मौर्य (२०११) या टीव्ही मालिकेत त्याने सेल्यूकस प्रथम निकेटोरची भूमिका केली होती. २०१८ मध्ये, कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या बिग बॉस मराठीच्या पहिल्या हंगामात शृंगारपुरेने भाग घेतला आहे. +शृंगारपुरे यांनी सहारा वनवर सह-अभिनित रवीना टंडन आणि अयूब खान यांच्यासह साहिब बीवी गुलाम या हिंदी मालिकेत काम केले होते. तो देखील समावेश मालिका केले सारथी वर स्टार प्लस म्हणून भगवान कृष्ण आणि चार दिवस सासूचे दररोज, एक मराठी ई टीव्ही मराठी. झेंडा आणि स्वराज्य, मराठी पाऊल पडते पुढे यांच्यासह चित्रपटांमधून त्यांना लोकप्रियता मिळाली.[३] ते राजपथ येथील अखिल भारतीय परेड कमांडर देखील होते. +२०१२ मध्ये, राजेशने जॉन स्टॉकवेल- निर्देशित सील टीम सिक्स मधील सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी (सीआयए) एजंट वसीमची भूमिका साकारली होती ओसामा बिन लादेनवर द रेड, ज्याचा नुकताच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत प्रीमियर झाला होता. त्यांनी गांधी ऑफ द महिन या नावाच्या आणखी एका हॉलिवूड प्रोजेक्टचे शूटिंग पूर्ण केले आहे, ज्यात त्याने अमेरिकन अभिनेता हार्वे किटलसोबत काम केले होते. राजेश शॉर्टकट रोमिओवरही काम करत आहे, त्यानंतर क्रॉसओवर फिल्म आहे ज्यामध्ये देव पटेल असून तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2389.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ffd401009f500225481397812781197ddb462a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2389.txt @@ -0,0 +1,3 @@ +राजेश्वर दयाल (१९०९-१९९९) हे भारतीय मुत्सद्दी, लेखक, युगोस्लाव्हियाच्या पूर्वीच्या राज्यात भारताचे राजदूत आणि कॉंगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या ऑपरेशनचे प्रमुख होते. [१] १२ ऑगस्ट १९०९ रोजी जन्मलेले दयाल हे भारतीय परराष्ट्र सेवेतील पूर्वीच्या अधिकाऱ्यांपैकी एक होते. [२] १९५५ ते १९५८ या काळात त्यांनी आताच्या नष्ट झालेल्या युगोस्लाव्हियामध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले आणि १९५८ मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रे संघटना स्थापन झाली तेव्हा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षण गटाचे सदस्य म्हणून ते संयुक्त राष्ट्रामध्ये गेले.[३] +दयाल, ज्यांनी सप्टेंबर १९६० मध्ये कॉंगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ऑपरेशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते मे १९६१ पर्यंत या पदावर होते. त्यांनी यापूर्वी फ्रान्समध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले होते.[१] त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले. [१] त्यांनी सामाजिक-राजकीय विषयांवर अनेक पुस्तके प्रकाशित केली.[४] पंचायती राज वर त्यांनीभारतातील पंचायती राज हे पुस्तक प्रकाशीत केले. [५] भारत सरकारने १९६९ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. [६] +१७ सप्टेंबर १९९९ रोजी हृदयविकाराचा झटक्यामुळे त्यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले. [२] मृत्यूच्या एक वर्ष आधी १९९८ मध्ये प्रकाशित झालेल्या अ लाइफ ऑफ अवर टाइम्स या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनाचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. [७] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2392.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76c811e32410b4511a654c412297843bafd79a86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2392.txt @@ -0,0 +1 @@ +राजेश्वरी सचदेव (जन्म: १४ एप्रिल १९७५) ही एक मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे. हिने सचिन दिग्दर्शित आयत्या घरात घरोबा या चित्रपटा पासून अभिनय करण्यास सुरुवात केली. तिला सरदारी बेगम या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2419.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..022af487422e8272d6cfc3e4b290253cb11bd49c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2419.txt @@ -0,0 +1,3 @@ +राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी) यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे. त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये करण्यात आलेली आहे. राज्यघटनेच्या, नरसिंहराव सरकारच्या, सन 1992 मध्ये पारित झालेल्या ७३व्या घटनादुरुस्तीनुसार, हा बदल करण्यात आला. २६ एप्रिल १९९४ पासून हा बदल लागू झाला.[१] राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत. त्यात निवडणूक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचेही अधिकार आहेत. तसेच, ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशिल सादर केला नाही त्यांना अपात्र ठरविणे इत्यादी अधिकारही या आयोगास आहेत.[१] +भारतीय संविधानाच्या ७३ व ७४ दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.२६ एप्रिल,इ.स. १९९४ रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन ’ अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे.[२] +हा आयोग भारतीय निवडणूक आयोगाच्या आधिपत्त्याखाली काम करतो व त्याचे निर्णय याला बंधनकारक असतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2420.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31b66b875bf8a83f5c478562459dcec43149bb92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2420.txt @@ -0,0 +1,5 @@ +राज्य पुनर्रचना आयोग (SRC) भारताच्या केंद्र सरकारने डिसेंबर १९५३ मध्ये राज्यांच्या सीमांच्या पुनर्रचनेची शिफारस करण्यासाठी स्थापन केला. [१] सप्टेंबर १९५५ मध्ये, दोन वर्षांच्या अभ्यासानंतर, न्यायमूर्ती फझल अली, के.एम. पणिककर आणि एच.एन. कुंजरू यांचा समावेश असलेल्या आयोगाने आपला अहवाल सादर केला. आयोगाच्या शिफारशी काही बदलांसह स्वीकारल्या गेल्या आणि नोव्हेंबर, १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा लागू करण्यात आला. १४ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेश तयार करण्यासाठी भारताच्या राज्याच्या सीमांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली. १० डिसेंबर १९४८ रोजी दार कमिशनचा अहवाल प्रकाशित झाला परंतु हा प्रश्न सुटला नाही. [१] [२] +ब्रिटीशांच्या आधी भारत २१ प्रशासकीय घटकांमध्ये (सुबा) विभागला गेला होता. यापैकी अनेक प्रांतांची वेगळी सांस्कृतिक ओळख होती आणि काहींमध्ये संस्कृतींचे मिश्रण होते. पण भारताला आपली वसाहत बनवल्यानंतर, प्रशासकीय सोयीचा विचार करून, इंग्रजांनी स्वैरपणे भारताची मोठ्या प्रांतांमध्ये विभागणी केली. बोलली जाणारी एक भाषा संपुष्टात आली. बहुभाषिक आणि बहुजातीय प्रांत निर्माण झाले. जरी हे प्रांत 'फोडा आणि राज्य करा' या रणनीतीचा वापर करून निर्माण केले गेले नसले तरी इंग्रजांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी या धोरणाचा कडवा वापर केला, असे इतिहासकारांचे मत आहे. +१९२० च्या दशकात गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व हाती घेतल्याने, स्वातंत्र्य चळवळीच्या नेत्यांना हे लक्षात आले की जातीय-भाषिक अस्मितेवर जोर देऊन ते वसाहतविरोधी चळवळीला लोकप्रिय आधार देऊ शकतात. त्यामुळे काँग्रेसने ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या 'वसाहतिक प्रांता'ऐवजी 'प्रदेश' नावाच्या प्रशासकीय घटकाभोवती स्वतःला संघटित केले. 'प्रदेश' नावाचा हा घटक त्याच्या मूळ स्वभावात अधिक लोकशाहीवादी, सांस्कृतिक (वांशिक आणि भाषिक) अस्मितेबद्दल अधिक संवेदनशील आणि प्रादेशिक उच्चभ्रूंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल जागरूक होता. अशा प्रकारे 'न्यू इंडिया'च्या कल्पनेला आधार मिळाला. काँग्रेसच्या या पुनर्रचनेनंतर राष्ट्रीय चळवळीला भाषिक अस्मितेतून पद्धतशीर पोषण मिळू लागले. पहिल्या असहकार आंदोलनाच्या प्रचंड यशामागे हेच प्रमुख कारण होते. १९२८ मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा होता. या समितीने राज्याच्या निर्मितीसाठी भाषा, लोकसंख्या, लोकसंख्या, भौगोलिक आणि आर्थिक स्थिती यांचा आधार घेतला. +१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताच ५६२ संस्थानांच्या एकीकरणाचा आणि पुनर्रचनेचा प्रश्न भारतासमोर उभा राहिला. हे लक्षात घेऊन यावर्षी श्याम कृष्ण धर आयोगाची स्थापना करण्यात आली. धर आयोगाने भाषिक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेला विरोध केला होता. त्याचा मुख्य भर प्रशासकीय सुविधांचा आधार बनवण्यावर होता. पण तत्कालीन जनआकांक्षा लक्षात घेऊन त्याच वर्षी लगेचच JBP (JVP) आयोग (जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभिसीतारामय्या) स्थापन करण्यात आला. ज्यामध्ये भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती सुचवण्यात आली, बाधित लोकांची परस्पर संमती, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार्यता यावर जोर देण्यात आला. परिणामी १९५३ मध्ये आंध्र प्रदेश प्रथम तेलुगू भाषिक राज्य म्हणून स्थापन झाला. उल्लेखनीय म्हणजे, मद्रासपासून आंध्र प्रदेश वेगळे करण्याच्या मागणीसाठी ५८ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर सामाजिक कार्यकर्ते पोट्टी श्रीरामालू यांचे निधन झाले, ज्याने स्वतंत्र तेलगू भाषिक राज्य निर्माण करण्यास भाग पाडले होते. +२२ डिसेंबर, १९५३ रोजी न्यायमूर्ती फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली पहिला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाचे तीन सदस्य न्यायमूर्ती फजल अली, हृदयनाथ कुंजरू आणि केएम पणीकर हे होते. या आयोगाने ३० डिसेंबर १९५५ रोजी आपला अहवाल सादर केला. या आयोगाने राष्ट्रीय एकता, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार्यता, आर्थिक विकास, अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि भाषा यांना राज्यांच्या पुनर्रचनेचा आधार बनवले. सरकारने त्यांच्या शिफारशी काही बदलांसह स्वीकारल्या. त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संसदेने मंजूर केला. या अंतर्गत १४ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर १९६० मध्ये पुनर्रचनेची दुसरी फेरी झाली. १९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली. नागालँडची स्थापना १९६३ मध्ये झाली. १९६६ मध्ये पंजाबची पुनर्रचना करण्यात आली आणि पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात विभागली गेली. मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा 1972 मध्ये निर्माण झाले. मिझोरामची स्थापना 1987 मध्ये झाली आणि अरुणाचल प्रदेश आणि गोवा या केंद्रशासित प्रदेशांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगड हे २००० साली अस्तित्वात आले आणि त्यानंतर २ जून २०१४ रोजी तेलंगणा हे आंध्र प्रदेश राज्यापासून वेगळे झालेले २९ वे राज्य बनले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2432.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ce00245b033ada445aeabebcfb8e9e180c04e58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2432.txt @@ -0,0 +1 @@ +राज्य महामार्ग १६९ (महाराष्ट्र) हा रेणापुर - घाटनांदूर - पार्ली असा जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2448.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c400550e163be668c5a72b2749d868a72242477f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2448.txt @@ -0,0 +1,4 @@ +राजकारणशास्त्रात राज्यकारभाराच्या तीन प्रमुख शाखा मानण्यात येतात. +विधीमंडळ शाखेचे काम कायदे तयार करणे व कायद्यांमध्ये सुधारणा करणे हे असते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेप्रमाणे, संसद ही संस्था विधीमंडळ शाखेचे काम करते. +राज्याच्या दैनंदिन कारभाराची कामे करणे ही कार्यकारण शाखेची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, संसदीय लोकशाहीमध्ये, बहुमताने निवडून आलेले पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यकारी शाखेची जबाबदारी पार पाडतात, तर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये कार्यकारी शाखेची जबाबदारी राज्याचे अध्यक्ष व त्यांनी नेमलेले सहायक अधिकारी यांच्याकडे असते. कार्यकारी शाखेचा प्रमुख हा राज्याचा प्रमुख असतो. ज्या राज्यसंस्थामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण हा हेतू असतो, त्यात कार्यकारी शाखेची जबाबदारी कायदे करणे ही नसून, कायद्यांची अंमलबजावणी करणे ही आहे. +राज्याच्या न्यायव्यवस्थेचे प्रशासन करणे, व विधीमंडळ शाखेने केलेल्या कायद्यांचे अर्थ स्पष्ट करणे हे न्यायसंस्थेचे काम आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2487.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..333fb1f4e68cbbaa7418fb4235c3e49e12465677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2487.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रादेक स्टेपानेक (चेक: Radek Štěpánek; २७ नोव्हेंबर १९७८) हा एक चेक टेनिसपटू आहे. एकेरी व दुहेरी ह्या दोन्ही प्रकारांमध्ये यश मिळवलेल्या स्टेपानेकने आजवर भारताच्या लिअँडर पेस सोबत आजवर २ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमधील दुहेरीची अजिंक्यपदे मिळवली आहेत. +२०१० ते २०१३ दरम्यान स्टेपानेक टेनिस खेळाडू निकोल व्हैदिसोवाचा पती होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2550.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5ad117e4d60a262eae4ee6c0ba604dde51087b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2550.txt @@ -0,0 +1,3 @@ +सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरव व पांडवांची पणजी होती. लग्नाआधी ती निषाद[१] राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरीरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. ऋषी पराशर यांची स्त्रीसुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर ऋषी पराशर यांनी तिच्या शरीरास येणारा माशांचा गंध नाहीसा करतात व त्याजागी अद्वितीय असा सुंगध तिच्या शरीरास येईल, असे वरदान देतात. हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, यामुळे तिला योजनगंधा[२] असे संबोधले जाऊ लागते. +शंतनूशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा होतो. हा मुलगा म्हणजे ऋषी व्यास. त्यानंतर यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवतीला बघून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. परंतु शंतनूने त्याआधीच त्याचा जेष्ठ पुत्र देवव्रत याला भावी राजा म्हणून घोषित केले असते. त्यामुळे शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. आजन्म ब्रह्मचारी राहिलेल्या देवव्रताला भीष्म हे नाव मिळाले. +या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह होतो व तिला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी दोन मुले होतात. शंतनूच्या मृत्यूनंतर ती काही काळ हस्तिनापूरचा राजकारभार पाहते. त्यानंतर चित्रांगद व त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो. सत्यवती त्याचे लग्न अंबिका व अंबालिका या काशीराजाच्या मुलींसोबत करून देते. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश इथेच संपू नये यासाठी सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्ती होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2562.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72744f8d44be7e132349e5e4ad604cece0c8b6d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2562.txt @@ -0,0 +1 @@ +राणीबेण्णुर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हावेरी लोकसभा मतदारसंघात असून हावेरी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2585.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fe1947a49579f3264ef07313ca8fed42dad67f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2585.txt @@ -0,0 +1,2 @@ +रातीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2646.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8e052ee569d24ec7d7642028636516168639106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2646.txt @@ -0,0 +1 @@ +राधानाथस्वामी हे वैष्णव हिंदू संन्यासी आहेत. ते प्रभुपाद यांचे शिष्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2692.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4efe2b64bf10a0ec4b52a5d34d4813781d1e196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2692.txt @@ -0,0 +1,3 @@ +रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे. +मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2697.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4efe2b64bf10a0ec4b52a5d34d4813781d1e196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2697.txt @@ -0,0 +1,3 @@ +रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि मोहम्मद अली जिना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे. +मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2723.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac9fd7e7a918cbc589686f7b5bd5a5477bbb5fdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2723.txt @@ -0,0 +1 @@ +श्री.मारुती चितमपल्लींच्या 'रानवाटा' ह्या पुस्तकात 'अरणी नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मुंगसाचा खूप छान प्रसंग लिहिला आहे. साप आणि मुंगूसाची मारामारी झाल्यावर मुंगूस त्याला असलेल्या उपजत माहितीने एक कंद उकरून खातं, आणि मग वूड्ससाहेब तो कंद श्री.गॅम्बल या वनस्पती शास्त्रज्ञाकडे संशोधनासाठी पाठवून देतो. त्या संशोधनात असं लक्षात येतं की तो कंद सापाच्या विषावर अगदी रामबाण औषध आहे. त्याचं नाव सर्पगंधा. हे रानवाटा पुस्तक फार छान आहे. ज्यांना मिळेल त्यांनी जरुर वाचावे. निसर्गातील अनेक अद्भुत गोष्टी अतिशय रंजक भाषेत लिहिल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_273.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91478894f12f7414b2d4a7b172e312db9affbd58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_273.txt @@ -0,0 +1,2 @@ +अमुनुगामा राजपक्ष राजकरुणा ॲबेकून पंडित वसलामुदियान्से रालाहामिल्लगे रजित कृष्णांत बंदारा अमुनुगामा किंवा आर.के.बी. अमुनुगामा किंवा रजित अमुनुगामा (२२ एप्रिल, १९६९:मावगेल्ला, सिलोन - हयात) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. +अमनुगामा कुरुनेगला आणि तमिळ युनियन क्लबकडून एकूण १०२ प्रथम-श्रेणी आणि २० लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात श्रीलंका संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2739.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a09cb0d62b06e3b0d68fd434d85cb4a6f5362223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2739.txt @@ -0,0 +1,2 @@ +रानसुगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2762.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e30e58f9a00df72bdd58daa1cd7007e3bbac495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2762.txt @@ -0,0 +1,7 @@ +टोनी नदाल (२००५ - २०१७ ) +फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - ) +कार्लोस मोया ( २०१६ - ) + +रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[१] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे. +रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. +नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2830.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35a41a399f143dea860194548a87d637730ba263 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2830.txt @@ -0,0 +1,2 @@ + राम नगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2852.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bcfeca95d4f1311fb89b1ea067229862848d59f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2852.txt @@ -0,0 +1,6 @@ +रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक (जन्म : २१ ऑक्टोबर १९१७; - २६ सप्टेंबर २००२) हे मराठी गायक, संगीतकार होते. +रामभाऊंचे क्रमिक विद्याशिक्षण चालू असतानाच त्यांनी पुण्यात राहून ग्वाल्हेर गायकीचे धडे घेतले. बालगंधर्वानी नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला. नोकरी करत असतानाही त्यांची संगीताची ओढ कमी झाली नव्हती. १९४५ मध्ये एचएमव्हीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपले सुखनिधान सापडले. +शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे इ.स. १९५६ पासून पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोले आणि जे.एल. रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली. +इ.स. १९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या 'सखी मंद झाल्या तारका' ह्या गीताला राम फाटकांनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले. +रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली. +रामभाऊ फाटक यांनी 'स्वरयात्रा' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_286.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40aeb16c06c0b51f64fa34ae0566ba4e2c8974ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_286.txt @@ -0,0 +1,4 @@ + +रझाकार हा इ.स. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट असून यात सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट निझाम राजवटीतील रझाकार या संघटनेच्या क्रूर अत्याचाराच्या कथेवर आधारित आहे.[१][२] +[२] +[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_287.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90b57e183cc6e787e81f886ef71e000914c5a0b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_287.txt @@ -0,0 +1,12 @@ +रझाकर (उर्दू: رضا کار) हा एक अरबी शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ 'स्वयंसेवक' असा आहे. हा शब्द उर्दू भाषेत सुद्धा वापरला जातो. दुसरीकडे बांगलादेशात, रझाकार हा शब्द हीन भावनेतून वापरला जातो, तेथे ज्याचा अर्थ 'देशद्रोही' किंवा यहूदा असा होतो. [१] + •  हैदराबाद मुक्ती संग्राम मोडून काढणे, + •  सामान्य जनतेच्या मनात दहशत पसरवणे, +हैदराबादचा शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार हे या दलाचे उद्दीष्ट होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे.[२] हैदराबादच्या या रझाकार दालने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणात या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिल्या जाते.[३][४] +इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. धर्माधारीत मुस्लिम बहुल प्रांत भारतापासून वेगळा होऊन त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. तर उर्वरित हिंदू बहुल प्रांत हे भारतात विलीन होत होते. हैदराबाद आणि काश्मीर सारखे काही संस्थान मात्र स्वतंत्र झाले. हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते.[५] तत्पूर्वीच इ.स. १९२९ मध्ये हैदराबाद संस्थान मधील एक सेवानिवृत्त अधिकारी +'मोहम्मद नवाझ खान' यांनी संस्थानातील मुस्लिम समाजाच्या हितासाठी +मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (लघुरूप एम आय एम)ची स्थापना केली.[६] लवकरच एम आय एम मुस्लिम समाजात प्रसिद्धीस आली. त्यात रझाकरांची (स्वयंसेवकांची) मोठ्या प्रमाणात भरती सुरू झाली. या संघटनेचे नेतृत्व अलिगढ मुस्लिम विद्यापीठ तुन शिकून आलेल्या कासीम रझवी कडे दिल्या गेले. कासीम रझवी हा मुस्लिम राष्ट्रवादाचा कट्टर पुरस्कर्ता होता.[७] +निजामाच्या इस्लामिक राज्यात हिंदूंचा धार्मिक छळ झाला. हिंदूंचे इस्लाममध्ये जबरदस्तीने धर्मांतर केले रझाकार हे ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्यातील मुस्लिम राष्ट्रवादी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाचे कासिम रझवी यांच्या नेतृत्वात निमलष्करी स्वयंसेवक दल होते. बहुसंख्य-हिंदू समुदायाच्या उठावाच्या भीतीने, निजामाने कासिम रझवी यांच्या नेतृत्वाखालील रझाकारांच्या निर्मितीला मंजुरी दिली ते हैदराबादमध्ये मुस्लिम राजवट टिकवून ठेवण्यासाठी आणि भारतात एकीकरणास विरोध करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. रझाकारांनी हिंदूंचा धार्मिक छळ केला. तेलंगणातील वीरा बैरनपल्ली या गावात पुरुषांनी गोळ्या घालून ठार मारून हिंदू महिलांवर निर्दयीपणे बलात्कार केले. या दहशतीपासून वाचण्यासाठी अनेक गावकऱ्यांनी शेतातील मोकळ्या विहिरीत उड्या घेतल्या. हिंदूंचा धार्मिक छळ करतांना अनेक मंदिरेही रझाकारांनी लुटली.[८] रझाकारांनी १९४८ मध्ये ऑपरेशन पोलोद्वारे त्यांच्या सैन्याचा पराभव होईपर्यंत त्यांची हिंदू विरोधी धार्मिक अत्याचारांची रानटी मोहीम सुरू ठेवली होती. +लवकरच निझाम सरकारला आणि एम आय एमच्या कारवायांना कंटाळून सर्वधर्मीय जनतेने भारतात विलीन होण्याची मागणी सुरू केली. रझाकरांनी अत्यंत क्रौर्याने ही चळवळ मोडण्यास सुरुवात केली.[९][१०][११] + +शेवटी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निझाम सरकारच्या विरोधात 'पोलीस ऍक्शन'ची घोषणा केली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरीच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निझाम संस्थानावर कारवाई सुरू झाली. भारतीय फौजे पुढे रझाकार फार वेळ टिकू शकले नाहीत आणि कासीम राजवीला अटक झाली. शेवटी २२ सप्टेंबर १९४८ रोजी निझाम सरकारने हार मानली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. +कासीम रजवीला आजीवन कारावास तर एम आय एम आणि रझाकरांवर कायमस्वरूपाची बंदी घालण्यात आली. इ.स. १९५७ मध्ये तत्कालीन सरकारने एम आय एम वरील बंदी हटवली आणि एम आय एमचे रूपांतरण ए आय एम आय एम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मध्ये करण्यात आले. लवकरच कासीम रझवीला केवळ एका अटीवर सोडण्यात आले की तो ४८ तासात भारत सोडून पाकिस्तान मध्ये जाईल.[१२][१३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2877.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5052e35318ff802dd42f105786511a5560ca4ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2877.txt @@ -0,0 +1,7 @@ +राम विठोबा नगरकर (जन्म : सारोळे, ५ एप्रिल १९३०; मृत्यू : ८ जून १९९५) हे एक मराठी विनोदी नट होते. ते मूळ व्यवसायाने नाभिक असून मुंबईत त्यांचे वंदन हेअर कटिंग सलून होते. +नगरकरांनी मराठी रंगभूमी चित्रपटांतून विनोदी भूमिका केल्या. +नगरकर मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील सारोळे या गावाचे रहिवासी होते. १९४७ च्या सुमारास त्यांना गाव सोडून मुंबईत यावे लागले. येथे त्यांचा परिचय एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, तसेच निळू फुले आणि दादा कोंडके यांच्याशी झाला. हे सर्वजण पथनाट्यांतून इंग्रजांविरुद्ध आवाज उठवायचे. राम नगरकर त्यांना सामील झाले.१९४७ नंतर? +कलापथकातील मैत्रीमुळे दादा कोंडके आणि नगरकर यांनी विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य सुरू केले. त्याचे महाराष्ट्रभर हजारो प्रयोग झाले. नंतर निळू फुले आणि नगरकर यांची कथा अकलेच्या कांद्याची आणि राजकारण गेलं चुलीत ही दोन लोकनाट्ये लोकप्रिय झाली. एकोणीसशे सत्तरच्या दशकात राम नगरकर यांचे हऱ्या नाऱ्या झिंदाबाद, बायांनो नवरे सांभाळा, लक्ष्मी आणि एक डाव भुताचा हे लोकप्रिय चित्रपट प्रदर्शित झाले. +नगरकरांनी रामनगरी हे आत्मकथन लिहिले. त्याला पुलंची प्रस्तावना आहे. हे पुस्तकही लोकप्रिय झाला. या पुस्तकावरून रामनगरी नावाचा हिंदी चित्रपट निघाला. अमोल पालेकर यांची निर्मिती असलेल्या त्या चित्रपटात स्वतः पालेकर, निळू फुले, सुहासिनी मुळगावगर आणि नगरकरांच्या प्रमुख भूमिका होत्या. +नगरकर हे रामनगरीमध्ये सांगितलेल्या किश्श्यांचे एकपात्री कार्यक्रम करीत. देशांत आणि परदेशांत त्यांनी असे हजाराहून अधिक कार्यक्रम केले. यात ते स्वतःचीच थट्टामस्करी करीत असत. +दादा कोंडके, निळू फुले, शाहीर अमर शेख, वसंत बापट, लीलाधर हेगडे, मधू कदम, सुधा वर्दे हे सर्व राम नगरकर यांचे सेवा दलाच्या कलापथकातील सवंगडी होत diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2886.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91d4c94d18cc38ac72708b3fa9566a77d539b245 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2886.txt @@ -0,0 +1,9 @@ +राम शेवाळकर (जन्म : शेवाळ, २ मार्च १९३१; - ३ मे २००९) हे मराठी लेखक, कवी होते. +कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. +राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. +१९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. +प्रा. शेवाळकर यांनी अनेक ग्रंथांचे अनुवाद केले. महाकवी भास यांच्या नाट्यावर आधारित ' अग्निमित्र ' हे त्यांचे विशेष पुस्तक. याशिवाय अभिज्ञान शाकुंतल, भासाची नाटके, प्रतिज्ञायौगंधरायण, स्वप्नवासवदत्ता, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कालिदासाची यक्षसृष्टी, चारुदत्त आणि शूद्रकृत मृच्छकटिक, त्रिवेणी हे अनुवादही मराठी-संस्कृतच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. +प्रा. शेवाळकरांच्या ध्वनिफिती दर्दी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अत्यंत ओघवती भाषा या ज्ञानतपस्वींकडे होती. त्यामुळे त्यांनी आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर भुरळ पाडली. महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चिद्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधिसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग भाग १ आणि २, अमृतसरिताः (संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह), या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत. +राम शेवाळकरांना अनेक साहित्य संस्थामध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, आकाशवाणी सल्लागार मंडळ, संतपीठ सल्लागार समिती, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा कितीतरी संस्थाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष किंवा सदस्य या नात्यानं शेवाळकरांनी मोठी कामगिरी केली. +नागपूर विद्यपीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ते संस्थापक होते. विदर्भातील लेखकांनाही एकत्रित करून त्यांनी 'अभिव्यक्ती' नावाची संस्था स्थापन केली होती. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2896.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc12971e46537d8cf82ef5f68d8c0c71cbb1fc19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2896.txt @@ -0,0 +1 @@ +राम स्वरूप शर्मा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_29.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_29.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..513bd07f5e0f5ae4fddd95ab6f62ec55e5c6c276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_29.txt @@ -0,0 +1,35 @@ +रंगनाथस्वामी निगडीकर(जन्म-१६१२; मृत्यू-१६८४) हे समर्थ पंचायनातले एक सत्पुरुष होते. ते दिसायला अतिशय सुंदर आणि मोहक होते. मनाने विरक्त असूनही त्यांचा थाट एखाद्या मोठ्या सरदारासारखा असे. ते स्वतः घोड्यावर बसून प्रवास करीत. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा असे. वैभवशाली राहण्यामुळे त्यांच्या विरक्तीबद्दल लोकांना नेहमीच शंका वाटत असे. अशा शंकेखोरांनी दोन वेळा शिवाजी महाराजांचे मन रंगनाथस्वामींबद्दल कलुषित करण्याचा प्रयत्‍न केला होता. पण रंगनाथस्वामींनी शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालेला किंतु काही चमत्कार दाखवून क्षणार्धात दूर केला, अशी आख्यायिका आहे. त्याचे जन्म स्थान हे सांगोला तालुक्यातील नाझरे गाव हे आहे. +रंगनाथस्वामींचे पूर्ण नाव रंगनाथ बोपजी देशपांडे. त्यांच्या आईचे नाव बयाबाई. बोपजी हे नाझरा गावचे देशपांडे होते. त्यांच्या तीन मुलांपैकी रंगनाथ हे मधले चिरंजीव होत. कल्याणी गावचे पूर्णानंद हे सहजानंदांचे शिष्य होते. रंगनाथांच्या वडिलांनी या पूर्णानंदांकडून संन्यासदीक्षा घेतली. तेव्हा त्यांचे नाव निजानंद ठेवण्यात आले. रंगनाथांना निजानंदांकडून अनुग्रह झाला. पुढे निजानंदांनी शके १५६४मध्ये मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी कऱ्हाड येथे जिवंत जलसमाधी घेतली. +संन्यासी झालेले रंगनाथस्वामी शेवटपर्यंत ब्रह्मचारी राहिले. घोड्यावरून तीर्थयात्रा करताना सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील निगडी गावाजवळ एका ओढ्याकाठी त्यांच्या घोड्याचा खूर दगडात रुतला, म्हणून ते घोड्यावरून खाली उतरले आणि दैवी संकेत समजून निगडीत राहू लागले. +रंगनाथस्वामींची लेखनशैली आणि निरूपणशैली ही रामदासांसारखी सुस्पष्ट आणि रोखठोक आहे. त्यांनी हजारो पदे, पंचके आणि अष्टके लिहिली. समर्थ रामदासांचे वर्णन त्यांनी ‘राजाधिराज अवतरला हा या जगदोद्धारा’ या शब्दांत केले आहे. कल्याणस्वामी यांना फार अद्वैतचर्चा केलेली आवडत नसे. त्यांनी रंगनाथस्वामींना ‘अद्वैतचर्चा कंटाळवाणी सांडूनि वर्णा कोदंडपाणी’ (अद्वैतावर चर्चा करण्यापेक्षा श्रीरामाची उपासना करा) असा सल्ला दिला. त्यावर रंगनाथस्वामींनी ‘अद्वैतचर्चा जंव हे कळेना, तो पूर्ण रामीं मन हे वळेना’ असे जोरदार उत्तर दिले. +माघातील रामदासांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी रंगनाथस्वामींनी वडगावी येण्याचे जयरामस्वामींना कबूल केले होते, पण ही गोष्ट ते विसरून गेले. त्यावेळी ते भागानगरला होते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी त्यांना ते आठवले. त्वरित त्यांनी घोडा दौडवला. वाटेत झालेल्या रामोश्यांच्या हल्ल्याचा त्यांनी न घाबरता प्रतिकार केला आणि सायंकाळी ते वडगावला पोचले. त्यांच्या या धाडसाचे साऱ्यांनीच आश्चर्यमिश्रित कौतुक केले. +शके १६०६ च्या मार्गशीर्ष वद्य दशमीला रविवारी रंगनाथस्वामींनी देहत्याग केला (इसवी सन १६८४). त्यांची समाधी निगडी येथे आहे. +हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप आदी सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय ग्रंथांचे कर्ते श्रीधर हे या रंगनाथस्वामींचे पुतणे होत. + +संत श्रेष्ठ रंगनाथ स्वामी दास पंचायतनचे वरिष्ठ ज्ञाननिष्ठ संत. रामाचे परमभक्त, तसेच पंढरीचे वारकरी, रामायण व भागवत ह्या ग्रंथावर त्यांचा समान अधिकार, स्वामींच्या गृही, शारदा आणि लक्ष्मी सख्यभावाने नांदत असत. श्रीपती व वाचस्पति दोन्ही समसमत्वे, त्याचे ठायी नांदत होते. नाथांप्रमाणे ते गर्भश्रीमंत आहेत. त्यांचे वाङ्मय संस्कृत व प्राकृतामध्ये आहे. रामदासी व वैष्णवाचे श्रद्धास्थान. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवास, सर्व संत महंत येत असत. मोठी गर्दी होत असे. मार्गशिर्ष कृ. १० हा मुख्य दिवस असतो. +स्वामीचा आणि राहिमातपुर येथील विपटाचा पिढ्यान पिढ्या ऋणानुबंध असल्याने, सर्व विपट उत्सवास येत असत. अशाच एका उत्सवासाठी संत तुकाविप्र यांनी केलेल्या कीर्तन प्रसंगी रचलेले अभंग + +नमियेली निजरंग माऊली। समाधी या निगडी ।। धृ ॥ +केला सर्वांचा निजभावे उद्धार । सर्वस्व जाले अवतार । +नरदेह सर्वोत्तम हे सर्व । कृष्णा वेण्या थडी ।। १ ।। +भक्ती भावाने विचरोनी। संकीर्तन रंगणी।। +प्रेमे नाचतसे निजधानी । सर्वार्थ करोनी देव केला गडी ॥ २ ॥ +मार्गशिर्ष या विभूती । मासात हे तिथी ।। +कृष्ण दशमी पुण्यतिथी । संत कीर्ती उभविली देह गुढी ।। ३ ।। +तुकाविप्र या संत संगी। कीर्तन प्रेमरंगी ॥ +नाचत उभा या कलयुगी । नमुनी संत योगी धन्य होय गडी ।। ४ ।। + +निजानंद माये चित्त तुझ्या पाये। राहो ठेवोनिया सर्वकाळ ।। १।। +स्वानंद स्वरुप, आत्मानंद रूप । कोंदले अमूप प्रेमानंद ॥ २ ॥ +आनंदाची मूर्ती, देखावी नयनी । ऐसे आले मनी माऊलीच्या ॥ ३॥ +संतमाय भली प्रसन्न जाहाली। प्रेमभरे केली कृपा ऐसी ॥ ४ ॥ +प्रल्हाद पंतासी जाले वरदान । निमित्त कारण आम्हा जन्मा ॥ ५॥ +तुकाविप्र बाळ माये तूं कृपाळ । करावा संभाळ प्रेमालिंगे ॥ ६ ॥ + +बाई ग ऐशी चिन्हे  । कै  येतील माझे ठायी ॥ धृ ॥ +असोनी विदेहता। असंग गृह कांचन कांता ।। कम निष्कर्मियता। समता सर्वभूती ।। १ ।। | +नित्यानित्य विवेक दृष्टी। नित्य संकीर्तनी प्रेम वृष्टी ।। विजानंदी अभंग मीठी। क्षमा दया सहानुभूती ॥ २ ॥ +भेदाभेद विसरोनी। अद्वये नाचे किर्तनी ॥ परंगी रंगोनी। सर्वांगे प्रेम भरोनी ।। ३ ।। +स्वरूप अंबेस्वरूपानदे। तुकाविप्र नीजछंदे ।।चे कीर्तनी स्वानंदे माय निजानंदे ॥ ४ ॥ + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2914.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..699cd1224a08bd3db4d5c8a6f109cd2ae7f47bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2914.txt @@ -0,0 +1 @@ +रामकृष्ण बडीगा (सप्टेंबर २,इ.स. १९४२-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_293.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..124b023c3377d73306085769185f81621883099a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_293.txt @@ -0,0 +1,2 @@ +रज़िया सुल्तान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2935.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1a985d2ee6ba56536840a0b3b2dbe8999be6fa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2935.txt @@ -0,0 +1,8 @@ + रामगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2936.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b237e1125a10e0e6911f92337c228d178056039 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2936.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रामगढ हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. १२ सप्टेंबर २००७ रोजी हजारीबाग जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून रामगढ जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या मध्य भागात आहे. रामगढ छावणी येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. रामगढ शहर राजधानी रांचीपासून ४६ किमी तर हजारीबागपासून ५५२ किमी अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2943.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b9dec566e20767e9497d7cb7d645a7d480f60c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2943.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2954.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..628ccb0fd4bb52d189c204bb1c1be8e44fe9f565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2954.txt @@ -0,0 +1 @@ +रामचंद्र बडे ( मार्च ८,इ.स. १९०५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील खरगौन लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2956.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02a5db2180a50fad1d5d73aa45ef035a5011ab36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2956.txt @@ -0,0 +1 @@ +रामचंद्र हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2966.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..550407320853d38908a8effc37e1c2573c2bc082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2966.txt @@ -0,0 +1 @@ +रामचंद्र गोपाळ तोरणे ऊर्फ दादासाहेब तोरणे (एप्रिल १३, १८९० - जानेवारी १९, १९६०) हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक मानले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_297.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e6ee2464c537b6444e15d0b56d22524f2e084b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_297.txt @@ -0,0 +1,2 @@ +रटलँड तथा रटलँडशायर हा इंग्लंडमधील एक छोटा परगणा (काउंटी) आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2987.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1e2135239d8aa42d4fe78207ef10c807be92f95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_2987.txt @@ -0,0 +1,8 @@ + +रामचंद्र भिकाजी जोशी (जन्म : १० जुलै १९०३; - ६ नोव्हेंबर १९९१) हे एक मराठी लेखक होते. +जोशी यांचा जन्म १० जुलै, १९०३ रोजी हैदराबाद येथे झाला. १९२१ साली ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८२१-२३ या काळात अमरावतीला डेप्युटी कमिशनर कार्यालयात त्यांनी कारकुनी केली. १९२३मध्ये त्यांनी इंदूरच्या होळकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. कलकत्त्याच्या संस्कृत असोसिएशनची काव्यतीर्थ परीक्षा ते १९२५ साली उत्तीर्ण झाले. तसेच १९२७मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर नोकरी व पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले.[१] +इ.स. १९२८ ते १९३० याकाळात दीर्घ आजारामुळे ते त्रस्त होते. पण पुन्हा इ.स. १९३० ते ३१ मध्ये गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले. तर इ.स. १९३१ ते ३२ या काळात ते विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. इ.स. १९३२ मध्ये काशी साठे (विवाहानंतर सुधा जोशी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर इ.स. १९३२ ते १९३४ याकाळात ग्वाल्हेर परिसरातील एका छोट्या संस्थानाच्या राजकुमारांचे खाजगी शिक्षक म्हणून त्यांनी काम झाले. १९३५ साली मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर इंग्रजी व मराठी विषयाची पदवी त्यांनी संपादन केली. १९३५-३६ याकाळात ते पुन्हा पार्ले टिळक विद्यालयात शिक्षकी करू लागले. इ.स. १९४० मध्ये ऑल इंडिया रेडिओ दिल्ली येथे वृत्तविभागात अनुवादक व निवेदक म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यामुळे त्यांनी आपले बिऱ्हाड दिल्लीला हलवले. इ.स. १९४४ पर्यंत ते दिल्लीतच वास्तव्यास होते. इ.स. १९४४ ते १९४६ याकाळात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस प्रकाशनाच्या मुंबईत प्रवासी प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाले. इ.स. १९४६ ते ४७ कर्नाटक प्रकाशन संस्थेचे ते प्रवासी प्रतिनिधी होते.[१] +इ.स. १९४७ मध्ये मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये रा.भि. जोशी प्राध्यापक म्हणून काम करू लागले. इ.स. १९६१ पर्यंत ते याच महाविद्यालयात कार्यरत होते. इ.स. १९६१-१९६४ याकाळात ते महाड येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. या महाविद्यालयाचे ते पहिले प्राचार्य होते. इ.स. १९६४ ते १९६८पर्यंत ते मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापक होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करून १९६८साली ते सेवानिवृत्त झाले.[२] +इ.स. १९६८ ते १९७० याकाळात जोशी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाचे संचालक होते. इ.स. १९६८ मध्ये पार्ले येथे भरलेल्या मुंबई आणि उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. इ.स. १९७१-१९७३ मध्ये ते इंडियन सेक्युलर सोसायटीच्या एका प्रकल्पावर ते निदेशक होते. इ.स. १९७३मध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक जबाबदाऱ्यांमधून ते निवृत्त झाले. त्यानंतर ते पूर्णवेळ लिखाण करत असत.[३] +२९ सप्टेंबर १९९१ रोजी रा.भि. जोशी यांच्या पत्नी सुधा जोशी यांचे निधन झाले. व त्याच वर्षी ६ नोव्हेंबर १९९१ रोजी रा.भि. जोशी यांचे वयाच्या ८८व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. नीलिमा भावे ही जोशींची मुलगी होय.[३] +[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3008.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4439bd4231efbbbff63a41e9d8c8d9853286f3d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3008.txt @@ -0,0 +1 @@ +रामचरण बोहारा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3032.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3221b6eee666c30bb90347d9615916ed7eaccf2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3032.txt @@ -0,0 +1 @@ +रामडोंगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3034.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e343bbdc45fc9e2287cd13cc42d988cee12cafb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3034.txt @@ -0,0 +1 @@ +रामणवाडी हे कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यातील गाव आहे. हे गाव येथे असलेल्या देशी गाईंच्या गोमूत्राच्या डेअरीसाठी ओळखले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3036.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b899f970930586bbf59f3ea3867f3c91892f23e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3036.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामतीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3047.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..913a2677648f46d9d71c7fec09b570c934646542 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3047.txt @@ -0,0 +1 @@ +रामदास हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3063.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28997d0f5576d209c1b1420bd54da94328178b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3063.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामदास फुटाणे ( जामखेड-जिल्हा अहमदनगर, १४ एप्रिल १९४३; हयात) हे महाराष्ट्रातले एक व्यंग्यकवी आणि पटकथा लेखक, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आहेत. रामदास फुटाण्यांच्या कोपरखळ्या मारणाऱ्या छोट्याछोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्षे मनोरंजन केले आहे. +रामदास फुटाणे १९६१ ते १९७३ या काळात कला विद्यालयात शिक्षक होते. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_307.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23dc7a037d0f7d073151f829c8bde7f1b9e8860f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_307.txt @@ -0,0 +1 @@ +रडार ही रेडियो लहरी वापरून आकाशातील वस्तूंचे चित्र तयार करण्यासाठीची यंत्रणा आहे. या रडारमधून पाठवलेल्या तरंग लहरी एखाद्या वस्तूवर आदळून (उदा. ढग) परततात, तेव्हा त्यातल्या तरंगलांबीचा फरक मोजला जातो. त्यामुळे वस्तूचा वेग, आकार, घनता आदी अनेक बाबी अतिशय अचूक नोंदवता येतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3084.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89b5639bc2903f0d6b2d4ea44e0177d1f1f64d53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3084.txt @@ -0,0 +1,4 @@ +रामदुर्ग संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याच्या अंतर्गत डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी रामदुर्ग मध्ये होती. +रामदुर्ग संस्थानाचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किमी होते. +रामदुर्ग संस्थान हे इ.स. १७४२ या वर्षी नरगुंड संस्थानापासून वेगळे झाले. हैदर अली आणि टिपू सुलतानाच्या काळात (१७८५-१७९९) हे संस्थान म्हैसूर राज्याचा भाग होता. इ.स. १८२७-१८२९ या काळात रामदुर्ग संस्थान हे ब्रिटिश भारताचा भाग बनले. भारत स्वतंत्र झाल्यावर ८ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी रामदुर्गच्या संस्थानिकांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. सध्या हे संस्थान कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. +रामदुर्ग संस्थानाचे संस्थानिक भावे घराणे होते. ते हिंदू कोकणस्थ ब्राह्मण आहेत. ते 'राजा' हे शीर्षक वापरत असत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3090.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..821f85c0a36e18c2daea59a89b06003636e24caf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3090.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामधारीसिंह दिनकर (जन्म - २३ सप्टेंबर, इ.स. १९०८ मृत्यू - २५ एप्रिल, इ.स. १९७४) हे साहित्यकार होते. आधुनिक काळातील सर्वोत्तम कवी म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवाद हे त्यांच्या कवितेचे मूळ गृहीत धरून त्यांना 'युग-चरण' आणि 'काळाचा बार' अशी नावे दिली आहेत. 'दिनकर' हे स्वातंत्र्यापूर्वी बंडखोर कवी म्हणून प्रस्थापित झाले आणि स्वातंत्र्यानंतर ते 'राष्ट्रकवी' म्हणून ओळखले जाऊ लागले. ते चित्रकार कवींच्या पहिल्या पिढीतील कवी होते. त्यांच्या कवितांमध्ये एकीकडे ऊर्जा, विद्रोह, राग आणि क्रांतीची हाक आहे तर दुसरीकडे हळुवार सौंदर्यात्मक भावनांची अभिव्यक्ती आहे. कुरुक्षेत्र आणि उर्वशी या त्यांच्या कृतींमध्ये या दोन प्रवृत्तींचा कळस आपल्याला आढळतो. +रामधारीसिंह दिनकर यांनी इ.स. १९३२ साली पटना विश्वविद्यालयातून इतिहास विषयात बी.ए. (ऑनर्स) ही पदवी घेतली. इ.स. १९३४ ते इ.स. १९४२ पर्यंत बिहार सरकारच्या अखत्यारीतील एका संस्थेत सब रजिष्ट्रार या पदावर कार्य केले. इ.स. १९४३ ते इ.स. १९४९ या कालावधीत माहिती विभागात नोकरी केली. रामधारीसिंह दिनकर हे इ.स. १९५२ ते इ.स. १९६४ या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९६५ मध्ये ते भागलपूर विश्वविद्यालयाचे कुलपती बनले व त्यानंतर एका वर्षाने भारताच्या केंद्र सरकारचे हिंदी सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3093.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3151623b04c38835d3dd4613b720992d3243b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3093.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) हे भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांचे एक संशोधन असून यासाठी त्यांना इ.स १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते. +पारदर्शक माध्यमामधून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचे प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) होते. माध्यमातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे वर्णपटलेखकाद्वारे विश्लेषण केले असता त्यामध्ये मूळ आपाती प्रकाशाच्या कंप्रतेशिवाय (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येस कंप्रता म्हणतात) अत्यंत कमी तीव्रतेच्या अशा अनेक भिन्न प्रकाश कंप्रता आढळतात. या संशोधनाला 'रामन परिणाम' असे म्हणतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3112.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f548d966fc9e8a82af4ea42c8362798bf4f424f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3112.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_312.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac66644e551664534327850a8a44a3b56e965f2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_312.txt @@ -0,0 +1,7 @@ + + + +१ मे हा दिवस भारतात रणगाडा दिन (आर्मर डे) म्हणून साजरा केला जातो. १ मे १९३८ रोजी द सिंध हॉर्स या घोडदळाच्या पहिल्या रेजिमेंटचे रणगाडा दलामध्ये रूपांतर करण्यात आले होतेहिंदुस्थानच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) देशातला पहिला मानवरहित रणगाडा तयार केला आहे. या रणगाड्याचे तीन प्रकार असून यातील एक रणगाडा सुरूंगात लपवून ठेवलेला दारुगोळा शोधून काढेल, तर दुसरा गस्त घालून शत्रुंच्या हालचालींची अचूक माहिती टिपेल आणि तिसरा हल्ल्यांची माहिती देण्याचे काम करणार आहे. या रणगाड्याचे नाव मंत्रा असे ठेवण्यात आले आहे. संपूर्ण देशी बनावटीचे हे रणगाडे असून लढाऊ वाहने संशोधन आणि विकास विभागाने (CVRDE) या रणगाड्याची निर्मिती केली आहे. +नक्षल प्रभावित क्षेत्रात हे रणगाडे उपयुक्त ठरू शकतात असे निमलष्करी दलाने म्हटले आहे. तसेच त्यांच्या रचनेत थोडाफार बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रिमोट कंट्रोलच्या मनुष्यहानी टाळता येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. + +राजस्थानच्या वाळवंटात ५२ अंश सेल्सियस तापमानात या रणगाड्यांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. अत्याधुनिक सामुग्रीने सज्ज असलेल्या या रणगाड्यांमध्ये कॅमेरा व लेझर रेंज फाइंडर बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे १५ किलोमीटर अंतरावरूनही शत्रूंच्या हालचाली टिपता येणार आहेत. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3132.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a00c9c3ad63b31acb8dee8184ea02440decaec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3132.txt @@ -0,0 +1,3 @@ + +रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (RNG पुरस्कार) हे भारतातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कारांपैकी एक आहेत. रामनाथ गोएंका यांच्या नावावर असलेले हे पुरस्कार २००६ पासून दरवर्षी आयोजित केले जात आहेत. २०२१ मध्ये याची १४ वी आवृत्ती आयोजित केली गेली.[१] हे पुरस्कार मुद्रित पत्रकारिता तसेच प्रसारण पत्रकारिता या दोन्हींसाठी दिले जातात. २०२१ मध्ये उत्कृष्टतेसाठी एकूण १६ वर्गवारींसाठी हे पुरस्कार देण्यात आले.[२][१] +भूतकाळातील विजेत्यांमध्ये कुलदीप नायर (जीवनगौरव पुरस्कार), सिद्धार्थ वरदराजन (द हिंदू), शशी थरूर, डिओने बुंशा, मुझमिल जलील (द इंडियन एक्सप्रेस), राजदीप सरदेसाई, करण थापर (सीएनएन आयबीएन), किशलय भट्टाचार्जी, रवीश कुमार (एनडीटीव्ही), उमाशंकर सिंग (एनडीटीव्ही), निधी राझदान (एनडीटीव्ही), नीलेश मिश्रा (हिंदुस्तान टाइम्स), क्रिस्टोफ जाफ्रेलॉट (द कॅरव्हॅन), मार्क टुली (बीबीसी), अर्णब गोस्वामी (टाइम्स नाऊ) आणि सुधीर चौधरी (झी न्यूझ) आणि इतरांचा समावेश आहे.[३][४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3138.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be861ea44b7b88bc34edd195ce01294dedf3f8db --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3138.txt @@ -0,0 +1 @@ +सर कर्नल राम नाथ चोप्रा (१७ ऑगस्ट, १८८२ - १३ जून, १९७३) हे भारतीय डॉक्टर होते. यांना आधुनिक भारती औषधनिर्माण शास्त्राचे जनक समजले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3153.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d3151623b04c38835d3dd4613b720992d3243b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3153.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) हे भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांचे एक संशोधन असून यासाठी त्यांना इ.स १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देखील मिळाले होते. +पारदर्शक माध्यमामधून जेव्हा प्रकाश जातो तेव्हा त्याचे प्रकीर्णन (विखुरण्याची क्रिया) होते. माध्यमातून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचे वर्णपटलेखकाद्वारे विश्लेषण केले असता त्यामध्ये मूळ आपाती प्रकाशाच्या कंप्रतेशिवाय (दर सेकंदास होणाऱ्या कंपनांच्या संख्येस कंप्रता म्हणतात) अत्यंत कमी तीव्रतेच्या अशा अनेक भिन्न प्रकाश कंप्रता आढळतात. या संशोधनाला 'रामन परिणाम' असे म्हणतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_316.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8673243e8c7bb28dfde3a3494fcf1a08455ece57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_316.txt @@ -0,0 +1 @@ +रावबहादुर रणछोडलाल छोटालाल (१८२३–१८९८) हे अमदाबाद मधील वस्त्र उद्योगाचे जनक होते. ब्रिटिशांनी रणछोडलालनां ‘रावबहाद्दूर‘ पदवीने सन्मानिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3164.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3495b856de2c5c67e60cf6ec5db09bb8189eefe5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3164.txt @@ -0,0 +1 @@ +रामपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3194.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6641c3654e95bd481df603397bf8973e316c7a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3194.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3195.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4ce25a9373d5012bcbed33d147220534e5a8af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3195.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3206.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72812af45dda9699d0390e6cb2d18a9f785b5fa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3206.txt @@ -0,0 +1,2 @@ +रामपूर बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3217.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a295f2cd3d3593464a81a610a5f9b8c5b5b657b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3217.txt @@ -0,0 +1 @@ +रामप्रीत मंडल हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3226.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f964d47ef4a57a018bcdb0531ca07e1b1a4035b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3226.txt @@ -0,0 +1,9 @@ + रामबाडेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +खेरवसे, धुंदरे, आगरगाव, झापडे, माजळ, कोंड्ये, गोंडेसाखळ, केळंबे, विवळी, बुद्धवाडी तर्फे वेरवली बुद्रुक, मुसलमानवाडी ही जवळपासची गावे आहेत.कोंड्ये ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3228.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..482f8a8fd0b1ff1a0aa8ef185cd7b2e2629bb072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3228.txt @@ -0,0 +1,7 @@ +जगद्गुरू रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत.[१][२][३] ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[४] तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.[५][६] हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरू रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत.[१][२][७][८] अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात.[७][९][१०] ते संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे.[११] त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते,[८][१२] व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.[१३] स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.[१४][१५][१६][१७][१८][१९] +त्यांनी कधीही अभ्यासासाठी किंवा रचना करण्यासाठी ब्रेल लिपी वापरली नाही.ते बहुभाषिक आहेत आणि 22 भाषा बोलतात. संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली यासह अनेक भाषांमध्ये तो एक छोटा कवी आणि निर्माता आहे. त्यांनी चार महाकाव्ये (दोन संस्कृत आणि दोन हिंदीत), रामचरितमानसवर एक हिंदी भाष्य, अष्टाध्यायीवरील काव्यात्मक संस्कृत भाष्य आणि प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि) वरील संस्कृत भाष्य यासह 80 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथांची रचना केली. प्रमुख उपनिषद). ते तुलसीदासांवरील भारतातील सर्वोत्कृष्ट तज्ञांपैकी एक मानले जातात आणि तुलसी पीठाने प्रकाशित केलेल्या रामचरितमानसच्या अस्सल प्रतीचे ते संपादक आहेत. स्वामी रामभद्राचार्य हे रामायण आणि भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत – त्यांच्या कथा भारतातील आणि परदेशातील विविध शहरांमध्ये नियमितपणे आयोजित केल्या जातात आणि कथेचे कार्यक्रम संस्कार टीव्ही, सनातन टीव्ही इत्यादी चॅनेलवर प्रसारित केले जातात. +2015 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. +आई शची देवी आणि वडील पंडित राजदेव मिश्र यांचे पुत्र जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर जिल्ह्यातील संदिखुर्द या गावात वसिष्ठगोत्रिय सरयुपारिन ब्राह्मण कुटुंबात झाला. माघ कृष्ण एकादशी विक्रम संवत 2006 (त्यानुसार 14 जानेवारी 1950) मकर संक्रांतीच्या तारखेला रात्री 10:34 वाजता बाळाची प्रसूती झाली. त्यांचे आजोबा मीराबाईंचे भक्त होते, पंडित सूर्यबली मिश्रा यांची चुलत बहीण आणि मीरा बाई त्यांच्या कवितांमध्ये श्रीकृष्णांना गिरीधर म्हणून संबोधत असत, म्हणून त्यांनी नवजात मुलाचे नाव गिरीधर ठेवले. +23 ऑगस्ट 1996 रोजी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे अंध विद्यार्थ्यांसाठी तुलसी प्रज्ञाचक्षू विद्यालयाची स्थापना केली. यानंतर त्यांनी केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उद्देशाने त्यांनी 27 सप्टेंबर 2001 रोजी चित्रकूट, उत्तर प्रदेश येथे जगद्गुरू रामभद्राचार्य अपंग विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील आणि जगातील पहिले अपंग विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना उत्तर प्रदेश सरकारच्या अध्यादेशाद्वारे करण्यात आली, ज्याचे नंतर उत्तर प्रदेश राज्य कायदा 32 (2001) मध्ये रूपांतर करण्यात आले. या कायद्याने स्वामी रामभद्राचार्य यांची विद्यापीठाचे आजीवन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. या विद्यापीठात संस्कृत, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, चित्रकला (स्केचेस आणि कलर्स), ललित कला, विशेष शिक्षण, प्रशिक्षण, इतिहास, संस्कृती, पुरातत्व, संगणक आणि माहिती विज्ञान, व्यावसायिक शिक्षण, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑर्गन- अॅप्लिकेशन्स आणि ऑर्गन सपोर्टच्या क्षेत्रात अंडरग्रेजुएट, ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट डिग्री ऑफर करते. 2013 पर्यंत विद्यापीठात आयुर्वेद आणि चिकित्साशास्त्र (वैद्यकीय) शिकवण्याचा प्रस्ताव आहे. भारत सरकारच्या अपंगत्व कायदा, 1995 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे - दृष्टिहीन, बहिरे आणि मुके, ऑर्थोपेडिकल (अपंग किंवा हात नसलेले) आणि मानसिकदृष्ट्या विकलांग - केवळ चार प्रकारच्या अपंगांना विद्यापीठ प्रवेशाची परवानगी देते. उत्तर प्रदेश सरकारच्या मते, हे विद्यापीठ राज्यातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. मार्च 2010 मध्ये विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात एकूण 354 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पदव्या प्रदान करण्यात आल्या. जानेवारी 2011 मध्ये झालेल्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात 388 विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदव्या प्रदान करण्यात आल्या. +गोस्वामी तुलसीदासांनी 16 व्या शतकात आयुतादिक पदे असलेले रामचरितमानस रचले. त्यांचे कार्य उत्तर भारतात 400 वर्षे खूप लोकप्रिय झाले आणि बहुतेक वेळा पाश्चात्य इंडोलॉजिस्ट त्यांना उत्तर भारताचे बायबल म्हणतात. या काव्याच्या अनेक प्रती छापण्यात आल्या आहेत, ज्यात श्री व्यंकटेश्वर प्रेस (खेमराज श्रीकृष्णदास) आणि रामेश्वर भट्ट इत्यादींच्या जुन्या प्रती आणि गीता प्रेस, मोतीलाल बनारसीदास, कौदीराम, कपूरथला आणि पाटणा येथून छापलेल्या नवीन प्रतींचा समावेश आहे. मानसवर अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत, ज्यात मानसपियुष, मानसगुद्धार्थचंद्रिका, मनसामानका, विनायकी, विजया, बालबोधिनी इ. अनेक ठिकाणी, या प्रती आणि भाष्य श्लोकांची संख्या, मूळ मजकूर, प्रचलित शब्दलेखन (जसे की अनुनासिक वापर) आणि प्रचलित व्याकरण नियम (जसे की विकृत स्वर) मध्ये भिन्न आहेत. मोतीलाल बनारसीदास आणि श्री वेंकटेश्वर प्रेसच्या प्रतींप्रमाणे काही प्रतींमध्ये आठवा कॅन्टो देखील परिशिष्ट म्हणून आढळतो. +20 व्या शतकात, वाल्मिकी रामायण आणि महाभारताचे संपादन आणि अस्सल प्रत अनुक्रमे बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी केली होती, स्वामी रामभद्राचार्य यांनी बालपणापासून ते 2006 पर्यंत रामचरितमानसची 4000 पुनरावृत्ती केली होती. 50 प्रतींच्या धड्यांवर आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी एक अस्सल प्रत संपादित केली. ही प्रत तुलसीपीठ आवृत्तीच्या नावाने छापण्यात आली. आधुनिक प्रतींच्या तुलनेत तुलसीपीठ प्रतमध्ये अनेक ठिकाणी मूळ मजकुरात तफावत आढळते - स्वामी रामभद्राचार्य यांनी मूळ ग्रंथासाठी जुन्या प्रती अधिक विश्वासार्ह मानल्या आहेत. याशिवाय तुळशीपीठाची प्रत ही आधुनिक प्रतींपेक्षा खालील प्रकारे शुद्धलेखन, व्याकरण आणि यमक या बाबतीत वेगळी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3236.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f68b773c7cc85bcdd469deb087c34a8bd5b5baf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3236.txt @@ -0,0 +1,2 @@ +राममोहन एन. किंजरापू हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. +राममोहन नायडू किंजरापू (१८ डिसेंबर, इ.स. १९८७:निम्माडा, श्रीकाकुलम जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3244.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..071720a6a07ecc6feffbd1ff22ffc31d66d90b6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3244.txt @@ -0,0 +1 @@ +रामराव हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3247.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d4ba41e575080d4dd06d007226bad4020034f49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3247.txt @@ -0,0 +1,11 @@ +हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. जुलमी निजाम सरकारच्या विरोधातील विविध सत्याग्रहांमध्ये सक्रिय सहभाग. +सध्याच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात गुंज येथे जन्म. +रामराव गुंजकर कुलकर्णी यांचे शिक्षण औरंगाबाद येथील सरकारी शाळेत दहावीपर्यंत झाले होते. विद्यार्थी दशेत असताना सत्याग्रही म्हणून त्यांनी गुप्त नोंदणी केली. +१९३७ मध्ये महाराष्ट्र  परिषदेचे पहिले अधिवेशन परतुर येथे झाले, या परिषदेतील देशभक्तीपर प्रेरणादायी जहाल वक्तृत्वाने प्रेरित होऊन रामराव गुंजकर कुलकर्णी मुक्ती लढ्यात सहभागी झाले. महाराष्ट्र परिषदेच्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. १९३८ मध्ये त्यांनी जालना येथे झालेल्या सत्याग्रहात खादीचा खेड्यापाड्यातून प्रचार केला. १९४२ मधील भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. +१९४४ साली तीर्थपुरी येथील गोदामातील धान्य अडवून त्यांनी निजाम सरकारला विरोध केला. केळीगव्हाण येथे तहसील कचेरीवर शेतकऱ्यांना संघटित करून मोर्चा नेत असताना त्यांना अटक करण्यात आली. लेव्ही वसुलीच्या आणि पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात हा मोर्चा होता. +जंगल सत्याग्रह हा हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा एक महत्त्वाचा लढा होता. सध्याच्या घनसावंगी तालुक्यातील मूर्ती, सिंदखेड, तीर्थपुरी या ठिकाणी रामराव जगन्नाथराव गुंजकर कुलकर्णी यांनी जंगल सत्याग्रह केला व शिंदीचे एकही झाड शिल्लक ठेवले नाही. +मुक्ती संग्रामाच्या शेवटच्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या देऊळगाव राजा येथील कॅम्पचे ते सक्रिय सदस्य होते. पटवाऱ्याचे दप्तर जाळणे, रेल्वे मार्गावरच्या तारा तोडणे, करोडगिरी नाके उध्वस्त करणे ही कामे त्यांनी केली. याच वेळी त्यांनी जालनाच्या सेंट्रल बँकेवर हल्ला चढवला. +मनमाड कॅम्पच्या बैठकीला जाण्यासाठी वेषांतर करून बैलाच्या टांग्यातून जात असताना गेवराई तालुक्यातील चकलंबा स्टेशनजवळ सुकळी टाकळीच्या पांदणीमध्ये दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना व सहका-यांना पकडले. पुढे त्यांना गेवराई कोर्टासमोर चौकशीसाठी हजर करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा अतोनात छळ केला पण त्यांनी आपल्याकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची व कार्याची माहिती पोलिसांना दिली नाही.‌ विशेष न्यायालयापुढे खटला होऊन त्यांना पाच वर्षाची शिक्षा झाली. काही दिवस बीडच्या मध्यवर्ती कारागृहात आणि नंतर औरंगाबादच्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले. +पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हैदराबाद मुक्तिसंग्रामातील कार्यासाठी रामराव गुंजकर यांना ताम्रपत्र बहाल करण्यात आले. +हैदराबाद मुक्ती संग्रामातील पूर्णवेळ कार्यकर्ते चरित्र व कार्य भाग एक +स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था औरंगाबाद diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3291.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de30377169db69f0bf6940f458fdfc117974f948 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3291.txt @@ -0,0 +1 @@ +रामाटोला (Ramatola) हे गाव महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात आहे. आमगाव पासून रामाटोला १० कि.मी. अंतरावर आहे व अंजोरा गावापासून १ कि.मी. अंतरावर आहे. रामाटोला ग्रा.पं. अंतर्गत रामाटोला व माडीटोला या दोन गावाचा समावेश होतो. येथे ४ थ्या इयत्तेपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. रामाटोला या गावी जाण्याकरीता अंजोरा या गावी उतरावे लागते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_332.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81bab3b99aa3b2a8eac18d2b6d1cc6e78ab4437b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_332.txt @@ -0,0 +1 @@ +महाराजा रणजितसिंग (जन्म : १३ नोव्हेंबर १७८०; - २७ जून १८३९) हा १७९९ ते १८३९ कालखंडात राज्य केलेला पंजाबचा शेवटचा महाराजा होता. लाहोर ही त्याच्या राज्याची राजधानी.. त्याच्या राज्यात शीख, शीखेतर हिंदू आणि मुसलमान या सर्वांना समान हक्क होते. रणजितसिंगाच्या मृत्यूनंतर शीख साम्राज्याचे पतन सुरू झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3356.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8e641f2420ae31c8cd779265e68e21fd54b7090 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3356.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स रामसे मॅकडोनाल्ड (इंग्लिश: James Ramsay MacDonald; ऑक्टोबर १२, इ.स. १८६६ - नोव्हेंबर ९, इ.स. १९३७) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. गरीब घरात जन्मलेल्या मॅकडोनाल्डने इ.स. १९२४मध्ये मजूर पक्षाकडून पंतप्रधानपद मिळवले. त्याच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या सद्दीच्या वेळी युनायटेड किंग्डमवर आर्थिक मंदीचे सावट होते व तेव्हा त्याने आपल्या राष्ट्रीय सरकारमध्ये हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांना मंत्रीपद दिले. या कारणास्तव मजूर पक्षाने त्याची पक्षातून हकालपट्टी केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3361.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6a8e8b6df53e5d41a88a9723066e5d0607540e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3361.txt @@ -0,0 +1,4 @@ + +रायबरेली भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर रायबरेली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,९१,३१६ होती.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3410.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f7811af03987058eae791afc62d289844953217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3410.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायचूर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या रायचूर जिल्ह्यातील रायचूर शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाची निर्मिती इ.स. १८७१मध्ये झाली. त्याआधी ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे (जी.आय.पी.) आणि मद्रास रेल्वे हे दोन रेल्वे मार्ग अनुक्रमे मुंबईकडून आणि चेन्नईकडून एकमेकांकडे बांधले जात होते. रायचूर स्थानकात हे दोन्ही मार्ग एकमेकांस मिळाले व मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग पूर्ण झाला. +येथून जाणाऱ्या बव्हंश गाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3437.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfdd42dee839def1ceebde0bf0d6f066905c4e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3437.txt @@ -0,0 +1 @@ +रायन क्लाइन (१५ जून, १९९७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) ही  नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3442.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a756f716a9d43769d5eda376adb224c580a14798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3442.txt @@ -0,0 +1,3 @@ +रायन थॉमस गोसलिंग (जन्म १२ नोव्हेंबर १९८०) एक कॅनेडियन अभिनेता आहे.[१][२] स्वतंत्र चित्रपट आणि प्रमुख स्टुडिओ वैशिष्ट्यांमध्ये प्रख्यात, त्याच्या चित्रपटांनी जगभरात $२ अब्ज पेक्षा जास्त कमाई केली आहे. गोसलिंगला गोल्डन ग्लोब पुरस्कारासह विविध पुरस्कार मिळाले आहेत आणि तीन अकादमी पुरस्कार आणि दोन ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहेत. +डिस्ने चॅनलच्या द मिकी माऊस क्लब (१९९३-९५) वर वयाच्या १३ व्या वर्षी गोसलिंगने प्रसिद्धी मिळवली आणि आर यू अफ्रेड ऑफ द डार्क (१९९५) आणि गूजबम्प्स (१९९६ ) यासह इतर कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रमांमध्ये दिसला. द बिलिव्हर (२००१) मधील ज्यू निओ-नाझीची त्याची यशस्वी चित्रपट भूमिका होती आणि २००४ च्या रोमँटिक नाट्यपट द नोटबुकमध्ये त्याने प्रसंशा मिळवली.[३][४] हाफ नेल्सन (२००६) या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटामध्ये काम केले, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[५] +रोमँटिक संगीतमय ला ला लॅन्ड (२०१६) मध्ये अभिनय केला, ज्यासाठी त्याला गोल्डन ग्लोब आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन मिळाले.[६] २०२३ मध्ये, त्याने फँटसी कॉमेडी बार्बीमध्ये केनची भूमिका केली, जी त्याची सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून उदयास आली आणि त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.[७][८][९][१०] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3444.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d26c34d2bdc7494c0fa93042d732244d8ff4d303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3444.txt @@ -0,0 +1,12 @@ +रायन जोसेफ गिग्स ओ.बी.ई. (नोव्हेंबर २९, इ.स. १९७३;कार्डिफ - ) हा वेल्सचा फुटबॉल खेळाडू आहे. हा मॅंचेस्टर युनायटेड संघासाठी खेळतो. +याचे मूळ नाव रायन जोसेफ विल्सन होते. +रायन गिग्स ने मॅंचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलखेळाडू म्हणून ख्याती झाली. +जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य. +जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलखेळाडू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोनहून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मॅंचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे. +मॅंचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले. +रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे "PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा सन्मान देण्यात आला. +तो असाही एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायनला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले. +तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोलच्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतु २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटनचा कर्णधार होता. +३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायनला मॅंचेस्टर युनाईटेडचा आजपर्यंतचा सर्वोत्तम फुटबॉलखेळाडू म्हणून निवडण्यात आलं. +१०/०८/२०११ रोजी गिग्सला "सोनेरी बूट" हा सन्मान देण्यात आला. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3445.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d26c34d2bdc7494c0fa93042d732244d8ff4d303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3445.txt @@ -0,0 +1,12 @@ +रायन जोसेफ गिग्स ओ.बी.ई. (नोव्हेंबर २९, इ.स. १९७३;कार्डिफ - ) हा वेल्सचा फुटबॉल खेळाडू आहे. हा मॅंचेस्टर युनायटेड संघासाठी खेळतो. +याचे मूळ नाव रायन जोसेफ विल्सन होते. +रायन गिग्स ने मॅंचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलखेळाडू म्हणून ख्याती झाली. +जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य. +जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलखेळाडू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोनहून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मॅंचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे. +मॅंचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले. +रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे "PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा सन्मान देण्यात आला. +तो असाही एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायनला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले. +तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोलच्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतु २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटनचा कर्णधार होता. +३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायनला मॅंचेस्टर युनाईटेडचा आजपर्यंतचा सर्वोत्तम फुटबॉलखेळाडू म्हणून निवडण्यात आलं. +१०/०८/२०११ रोजी गिग्सला "सोनेरी बूट" हा सन्मान देण्यात आला. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3446.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d26c34d2bdc7494c0fa93042d732244d8ff4d303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3446.txt @@ -0,0 +1,12 @@ +रायन जोसेफ गिग्स ओ.बी.ई. (नोव्हेंबर २९, इ.स. १९७३;कार्डिफ - ) हा वेल्सचा फुटबॉल खेळाडू आहे. हा मॅंचेस्टर युनायटेड संघासाठी खेळतो. +याचे मूळ नाव रायन जोसेफ विल्सन होते. +रायन गिग्स ने मॅंचेस्टर युनाईटेड साठी पहिले वर्ष १९९०-९१ साली खेळले. ९१-९२ सालापासून तो संघासाठी नियमित खेळाडू बनला आहे. १९९० च्या दशकात त्याची डाव्या पराचा फुटबॉलखेळाडू म्हणून ख्याती झाली. +जसजशी वर्षे निघून गेली तसतसे त्याचे महत्त्व वाढत चालले आहे व संघाचा एक अतिशय परिपूर्ण खेळाडू म्हणून त्यास मानतात. बिना दमता चेंडू सातत्याने पायात ठेवणे, शत्रूसंघाच्या खेळाडूंना चकवणे व स्वतःच्या संघातील खेळाडूंसाठी गोल मारायच्या भरमसाठ संधी निर्माण करणे हे त्याचे कौशल्य. +जगभर त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण तो असा एकमेव फुटबॉलखेळाडू आहे जो वयाच्या ३९ व्या वर्षापर्यंत ही खेळतच आहे व ३९ व्या वर्षीच दोनहून अधिक गोलही मारलेत. तसेच त्याच्या खेळाच्या कारकिर्दीत सर्वकाळ मॅंचेस्टर युनाईटेड साठीच तो खेळत आहे. +मॅंचेस्टर युनाईटेड मध्ये आजपर्यंत त्याने १२ प्रिमियर लीग, ४ च्याम्पियन्स लीग, ३ लीग कप हे सर्व चषक जिंकले. +रायन इतिहासातील असा पहिला खेळाडू ज्यास सलग दोन वर्षे "PFA वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू" हा सन्मान देण्यात आला. +तो असाही एकमेव खेळाडू आहे ज्याने प्रत्येक प्रिमियर लीग मध्ये खेळून गोल मारले आहेत. रायनला ह्या युगातील सर्वात उत्तम खेळाडूंचा संघ यामध्ये निवडण्यात आले. +तसेच त्याच्या नावाखाली सर्वात जास्त गोलच्या संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वविक्रमही आहे. गिग्स २००७ साली वेल्श अंतरराष्ट्रीय संघासाठी शेवटचा खेळला. परंतु २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये तो ग्रेट ब्रिटनचा कर्णधार होता. +३१ जानेवारी २०१२ मध्ये जगभरातील सर्वेक्षण व मातादानानुसार रायनला मॅंचेस्टर युनाईटेडचा आजपर्यंतचा सर्वोत्तम फुटबॉलखेळाडू म्हणून निवडण्यात आलं. +१०/०८/२०११ रोजी गिग्सला "सोनेरी बूट" हा सन्मान देण्यात आला. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3450.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15f6074aaf7e6cb5b8448a01c8d711677255dfa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3450.txt @@ -0,0 +1,36 @@ +२७ मे, इ.स. २०१२ +दुवा: क्रिकैंफो (इंग्लिश मजकूर) + +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3454.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d313a8b7ff8a3c5bd712cadac3e8dbfc603b70e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3454.txt @@ -0,0 +1,3 @@ +† खेळलेले सामने (गोल). +रायन मिगेल गुनो बाबेल (डिसेंबर १९, इ.स. १९८६ - ) हा डच खेळाडू आहे. +बाबेल सध्या लिवरपूल एफ.सी.कडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3456.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3456.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3460.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9af47d286bc97c7c1742a5e81fb547de076f1a8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3460.txt @@ -0,0 +1,3 @@ +२२ जानेवारी, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3481.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b904e8f4310eae63987acb049e71fe540d810e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3481.txt @@ -0,0 +1,8 @@ + रायपाटण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3502.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31b31b511359d394bb0a95b0becd2d200f32301a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3502.txt @@ -0,0 +1 @@ +रायपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3504.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4afc24b2610137a19334ea621f7a290e9f1677b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3504.txt @@ -0,0 +1 @@ +रायपूर रेल्वे स्थानक हे छत्तीसगढ राज्याची राजधानी रायपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्राच्या रायपूर विभागाचे मुख्यालय येथेच असून येथून दररोज अनेक गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3516.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da7070cdcd438c2944d3764bcb4f1bfd6704ffe8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3516.txt @@ -0,0 +1 @@ +रायबरेली हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. गांधी परिवाराचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रायबरेलीहून बहुतेक सर्व निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. ह्या मतदारसंघात रायबरेलीसह रायबरेली जिल्ह्यातील एकूण ५ विधानसभा मतदारसंघ आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3517.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a5c4e2b936da989061c4995b40bbd8f71ddde72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3517.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीवान बहादुर रेट्टमलाई श्रीनिवासन (१९८०-१९४५), सामान्यत: आर. श्रीनिवासन म्हणून ओळखले जाणारे, ते ब्रिटिश भारताच्या तत्कालीन मद्रास प्रांत (आताचे भारतीय तमिळनाडू राज्य) मधील अनुसूचित जातीचे कार्यकर्ते आणि राजकारणी होते. ते दलित आदर्श आहेत आणि ते महात्मा गांधी यांचे निकटवर्तीय होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी देखील होते.[१] आज भारतातील अनुसूचित जाती चळवळीचे एक प्रणेते म्हणून त्यांची ओळख होते. १९९३ मध्ये त्यांनी आदिद्रविड महाजन सभेची स्थापना केली.[२] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत लंडनमधील पहिल्या दोन गोलमेज परिषदांमध्ये (१९३० आणि १९३१) रट्टामलाई श्रीनिवासन यांनी पारैरांचे प्रतिनिधित्व केले.[३] १९३२ मध्ये, आंबेडकर, एम.सी. राजा आणि रट्टामलाई श्रीनिवासन यांनी गांधींनी स्थापन केलेल्या अस्पृश्य समाजातील नोकरदार मंडळाची थोडक्यात माहिती घेतली.[४] १९३६ मध्ये त्यांनी मद्रास प्रांत अनुसूचित जाती पक्षाची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_353.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_353.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3548.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73e8914890bd9b497d3119f4f27d49449adea1c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3548.txt @@ -0,0 +1,2 @@ +रायसिंगपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3558.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a20d376bf2c7adc720f6e459e4157874a6961a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3558.txt @@ -0,0 +1 @@ +रायपती सांबशिव राव (जून ७, इ.स. १९४३- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९८२ ते इ.स. १९८८ या काळात राज्यसभेचे सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3582.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5e1680f07a57aeb301f282871cc70b1a78107bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3582.txt @@ -0,0 +1,2 @@ +राळे किंवा कांग (शास्त्रीय नाव : Setaria italica, सेटारिया इटालिका ; इंग्लिश : Foxtail Millet ;) हे एक भरड धान्य तथा तृणधान्य आहे. +बऱ्याच वेळा राळा तांदूळ म्हणजे वऱ्याचे तांदूळ (भगर) असा अर्थ केला जातो, पण दोन्ही वेगवेगळे आहेत. टरफल काढलेल्या राळ्याचा उपयोग भातासाठी आणि खिरीसाठी केला जातो. हा तांदूळ मधुमेही लोकांसाठी खूप चांगला असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3603.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7286dfe8854c36f7f5f9baf10b58f2208f2fc7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3603.txt @@ -0,0 +1 @@ +राव इंदरजीत सिंह ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3611.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b66397e1869c531583baee5bc52ebac23c2888bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3611.txt @@ -0,0 +1,24 @@ +रावण हा रामायण काळातील लंकेचा राजा होता. त्याला दशानन म्हणून ही ओळखतात. त्याला दहा तोंडे नव्हती की वीस हात नव्हते. तो शरीराने सर्वसामान्य होता. ’रावण’ हे नाव त्याला शंकराने दिले. +रावणाला चारही वेद आणि सहा उपनिषदे याचे संपूर्ण ज्ञान होते. तो उत्तम आयुर्वेदाचार्य होता. वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण तर माता कैकसी ही उच्च, दानव कुळातील होती. +रावण हा भगवान शिवाचा भक्त होता. असे म्हंटले जाते की एकदा स्वप्नात शिवानी रावणाला दर्शन दिले आणि कैलासाला बोलावले, रावण कैलासाला जाऊन शिवाला म्हणाला की तुम्ही लंकेत या मी तुम्हाला सोन्याने मढवतो, त्यावर भगवान शिव म्हणाले की तू मला नेणार असशील तर कैलासा सोबत ने! रावणाने रौद्ररूप धारण करून कैलासा सहित शिवाला उचलले, परंतु शिवाने आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर टेकवला त्याक्षणी रावणाची बोटे कैलासाखाली अडकून राहिली, अडकलेला हात बाहेर काढल्यानंतर त्याठिकाणी दहा गुहा तयार झाल्या सर्व गुहांमध्ये ५ किमीचे अंतर आहे . रावणाला खूप नावाने ओळखले जाते : रावण, रुद्राक्ष , मेलुहेश , लंकेश , प्रजापती , लँकेशवर , काल , अहिरावण ,मातंग , गिरधारी , गिरलिंग , मानस , कलिंग , मर्दन , कलांकेश्र्वर इत्यादी. +रावणाला कुबेर, विभीषण, कुंभकर्ण, अहिरावण, खर आणि दूषण असे सहा भाऊ व दोन बहिणी- शूर्पणखा आणि कुंभिनी होत्या. पैकी शूर्पणखा, कुंभकर्ण आणि विभीषण हीच फक्त रावणाची सख्खी भावंडे होती. कुंभिनी ही मथुरेच्या मधुदैत्याची पत्नी झाली. लवणासुर हा त्यांचा पुत्र. कालकेचा मुलगा दानवराज विद्युविव्हा हा शूर्पणखेचा पती होता. अहिरावण हा पातालपुरीचा राजा होता ज्याचा वध हनुमानाच्या हातून झाला. +एक उपकथानक सांगते की रावणाने ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. त्यावेळी त्याने आपले एक एक शिर कापून ब्रह्मदेवाला समर्पण केले. ९ शिरे कापून समर्पण केल्यानंतर ब्रह्मदेव रावणाच्या तपश्चर्या व आंतरिक इच्छेवर प्रसन्न झाला. येथे जेव्हा रावण आपले शिर समर्पित करीत होता, त्यावेळी त्याला त्या मुखात अवगत असलेली ज्ञान संपदा तो ब्रह्मदेवाच्या चरणी ठेवत होता. हा एक महान त्याग होता. +ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिले होते. त्याला एक अमृताची कुपी दिली गेली. ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवली गेली. +२. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले ” फक्त ह्या कुपीचे रक्षण कर. तुझ्याजवळ मृत्यू येणार नाही. ही जर फुटली तरच मृत्यू ओढवेल.” त्याचा आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता. कुणीही त्याला हानी पोहचवणार नाही ह्याची त्याला खात्री होती. ह्या वरदानाला त्याने गुपित ठेवले. कारण ते त्याच्या मृत्यूशी संबंधित होते. फक्त एक चूक रावणाकडून झाली. तो आपला धाकटा भाऊ बिभीषण ह्याच्यावर फार प्रेम करीत असे. तसाच त्याचा त्याच्यावर खूप विश्वास होता. त्याच विश्वासाने ब्रह्मदेवाचे वरदान त्यास सांगितले. त्याच्या नाभीजवळच्या अमृत कुपीविषयी त्यास सांगितले. कदाचित् ही देखील ब्रह्मदेवाचीही ती योजना असावी कां ? कारण कोणताही मानव अमरत्व पावू शकत नसतो. कालांतराने त्याचाच तो प्रिय बंधू त्याच्या विरोधात गेला. रामाला तो जाऊन मिळाला. रावणाच्या मृत्यूचे गुपित त्यानेच रामास सांगितले. रावणाचा त्यामुळेच अंत होऊ शकला. +एका कथाभागांत रावणाने शिवाला आपल्या तपश्चर्येने प्रसन्न केले. वरदान म्हणून शिवाचे आत्मलिंग मागितले. ही सारी शिवाची आंतरिक शक्ती समजली जाते. हीच रावणाने मागितली. शिवाने ती देऊ केली. रावण शिवाच्या त्या शक्तीला आपल्या जवळ बाळगण्यासाठी लंकेस घेऊन जाणार होता. शिवाने आत्मलिंग देतानाच फक्त एक अट घातली होती. "हे लिंग तू स्वतः बाळग. त्याला केव्हाही जमिनीवर ठेवू नकोस. ज्या क्षणी ते जमिनीवर टेकेल त्याची सारी शक्ती परत मजकडे येईल.” आत्मलिंग हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून रावणाच्या ताब्यांत लंकेत असणे हे केव्हाही उचित नव्हते. मग काही घटना घडल्या. श्री विष्णूनी सूर्यप्रकाश झाकला. अंधार झाला. संध्याकाळ ही रावणाची संध्या करण्याची वेळ. गणपती याने ब्राह्मण बालकाचे रूप घेतले. रावणाने संध्या होईपर्यंत शिवात्मलिंग त्याच्या हाती दिले. मी येईपर्यंत ते जमिनीवर ठेवू नकोस हे सांगितले. त्याच वेळी गणपती म्हणाला "मी तीन वेळी तुला बोलावीन. जर तू आला नाहीस तर मी ते खाली ठेवेन.” अर्थात असेच घडले. रावणाच्या संध्येमधल्या गर्क असण्याचा फायदा उठवत ते लिंग गणपतीने जमिनीवर ठेवले. ती जागा आज कर्नाटकांत मुरुडेश्वर ह्या नांवाने ओळखली जाते. +३) रावणाचे व्यक्तिमत्त्व : +तो एक ब्राह्मण राजा होता. त्याचे वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले तर त्याची आई केकसी ही दैत्य कुळामधली. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे अत्यंत थोर व्यक्ती होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीं मंडळातील ते एक. रावणाचे एक आजोबा (आईचे वडील) राजा सुमाली यानी त्याला दैत्य संकल्पनेत शिक्षण दिले होते. +४) रावणाचे खासगी जीवन फक्त ऐकण्यासारखेच नाही. ते समजण्यासारखे, अभ्यासण्यासारखे आहे. जगाच्या इतिहासात एवढे भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व दुसऱ्या कुणाचे असेल असे वाटत नाही. अत्यंत धार्मिक वृत्तीचा त्याचा पाया होता. तो महान शिवभक्त होता. त्याला तपोबलाची पूर्ण जाण होती. त्यानी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तप केले. ब्रह्मदेवाकडून त्यानी अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे कुणालाही दिले गेले नव्हते. निसर्ग नियमांच्या ते एकदम विरोधी होते. परंतु रावणाची तपश्चर्यादेखील दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब नव्हती. +रावणाला दशानन अथवा दशग्रीव्हा (दशमुखी) हे नांव पडले होते. याच्या अर्थ ज्याला दहा तोंडे मिळाली आहेत असा. दहा तोंडे ह्याचा सांकेतिक अर्थ त्याला महानतेकडे घेऊन जातो. रावण अतिशय विद्वान पंडित होता. त्याला चार वेद आणि सहा उपनिषद यांचे सखोल व संपूर्ण ज्ञान होते. प्रत्येक विषयामधील एकेका विद्वानाची (Total Ten Scholars) बौद्धिक योग्यता केवळ एकट्या रावणामध्ये एकवटली होती. हीच १० पंडितांची विद्वत्ता एकाच व्यक्तीमध्ये असल्यामुळे, त्याला १० तोंडांचा असे म्हटले जाते. अविचारी लोक १० तोंडाची संकल्पना त्याच्या असुर असण्यावर लावतात. टीका करतात. त्याच्या पांडित्याची जाण रामाला देखील होती. राम त्याला आदराने महाब्राह्मण (Brahmani) संबोधित असे. म्हणूनच जेव्हा रावण मृत्युशय्येवर पडला, तेव्हा रामाने त्याला अभिवादन केले. +रामाने लक्ष्मणाला आज्ञा केली ”तू रावणाजवळ जा आणि रावणाकडून जीवनाचे गुपित आणि त्याची महानता समजून घे.” रामाने जो अश्वमेध यज्ञ केला होता त्याचे एक कारण ब्रह्महत्या दोषाचे पापक्षालन करणे हे सुद्धा होते. (ती त्या काळानुरूप संकल्पना होती. गुरू वसिष्ठ यांनीच रामास तसे सुचविले होते.) +लंकाधिपती रावण ही रामायणातील एक उत्तुंग, भव्य, दिव्य व्यक्तिमत्त्वप्राप्त रूपरेखा होता. रावणाचे पिता ऋषी विश्रवा हे वेद, उपनिषदे ह्या शास्त्रांत पारंगत होते. त्यानीच रावणाला हे शास्त्रज्ञान दिले. त्याचप्रमाणे शस्त्रविद्येतही तरबेज केले होते. +कुबेर याला देवांचा धन खजाना बाळगणारा समजले गेले. ( A treasure of God ). हा रावणाचा थोरला भाऊ म्हणजे विश्रवा ऋषींचा पहिला मुलगा होता. कुबेर हा लंकाधिपती होता. परंतु रावणाने लंकेचे राज्य मागितले. ऋषी विश्रवा याना रावणाचे शक्तिसामर्थ व महान बुद्धिमत्ता ह्यावर विश्वास होता. यांनी कुबेराची समजूत घातली व राज्य रावणास देऊ केले. एक मात्र सत्य होते की रावणाने लंकेचे राज्य अत्यंत यशस्वीपणे चालवले. सर्व गरीब जनता, सामान्यजण, धार्मिक ऋषीमुनी त्याच्यावर खूश होते. तो सर्वांवर प्रेम करी. त्या काळी प्रत्येकाकडे सोन्याची भांडी होती. +त्रेतायुगाच्या मानवी वैचारिक नीतिअनीतीच्या संकल्पनेतील फक्त एक (परस्त्रीहरणाचे) वाईट कृत्य रावणाच्या हातून घडले. नीतिमत्ता व निरोगी समाज धारणा ह्याची लिखित वा अलिखित मूल्ये ही सुसंस्कृतपणाची लक्षणे. ही सनातनी व म्हणून अतिप्राचीन समजली गेली. +रावण आयुर्वेद ( Ayurveda Science ) जाणत होता. त्याला राज्यशास्त्राचे ( Political Science) ज्ञान होते. हिंदू फल ज्योतिषशास्त्र ( Astrology ) ह्या विषयांत तो तज्ज्ञ होता. +रावणसंहिता हे हिंदू ज्योतिषावरचे तगडे पुस्तक आहे.. +रावणाला संगीताची आवड होती. तो चांगला वीणावादक होता. +फार पुरातन संस्कृतीमध्ये अवयवांची बहुसंख्या हे दिव्यत्वाचे व त्याप्रकारच्या शक्तीचे दर्शक मानले जात असे. जसे चतुर्भुजा, षट्‌भुजा, अष्टभुजा, दशभुजा वगीरे देवी. दोन मुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी हे वर्णनपण येते. हे सारे शक्ती, बुद्धी ह्यांचे द्योतक समजले जात असे. रावणाचे दशानन हे वर्णनदेखील ह्याच संदर्भात प्रसिद्ध पावले आहे. ”दहा विद्वतापूर्ण बुद्धिमत्तांचा ठेवा” ही त्यामागची संकल्पना होती. रावणाच्या विरोधकांनी त्याचा विपर्यास करून त्याला दहा तोंडाचा असुर बनवले. +काही इतिहास संशोधक रावणकथा ही पौराणिक न समजता घडलेला इतिहास मानतात. त्यांच्यामते हा काळ इ.स. पूर्वी २५५४ ते २५१७ ह्या काळातील असावा. +तिबेटमध्ये हिमालयाच्या पर्वतमय उंच पठारी प्रदेशात कैलास पर्वतानजीक मानससरोवर हा पाण्याचा साठा असलेला मोठा तलाव आहे. ते पाणी अतिशय चवदार व गोड आहे. त्याच्याच शेजारी तसाच एक मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव आहे. मात्र हे पाणी खारे आहे. जगामध्ये एक वैचित्र्यपूर्ण आणि विशिष्ट असा हा परिसर. ह्याच परिसरांत रावणाने तपश्चर्या केली होती असे म्हणतात. ( खाऱ्य़ा पाण्याच्या तलावाला काहींनी राक्षसताल हे नाव दिले आहे.) +दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या वृत्तींचा वाईट वृत्तींवर विजय ( Symbolization of Triumph over Evil ) हे व्यक्त करण्यासाठी रावणप्रतिमा करून तिचे दहन करतात. ही एक सामाजिक प्रथा झालेली आहे. भारतात “होळी पेटवून” तिच्यात वाईट विचारांचे प्रतीकात्मक दहन करतात. प्रत्येकजण ह्या रूढीमध्ये सहकार्य करतो. त्यांत उत्साह, आनंद, आणि वाईट गोष्टी सोडून देण्याची मानसिकता व्यक्त केली जाते. वाईट वृत्तीचे दहन त्या होळीला देवी समजून केले जाते. त्यांत कुणा व्यक्तीला टार्गेट केलेले नसते. +थायलंडमध्ये रावणाचे शिल्प आहे. शिवभक्त रावणाच्या शिवलिंगासह रावणाच्या कलाकृती तेथे आहेत. आहेत. भारतात काकिंद्रा (आंध्रप्रदेश) येथे कोळी समाज रावणाची पूजा करतो. हजारो कान्यकुब्ज ब्राह्मण समाज त्याला देव मानतात. ही वस्ती मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील रावणग्राम क्षेत्रात आहे. त्याला दररोज जेवण्याचा भोग दिला जातो. राजा शिवकरण याने रावणाचे मंदिर उत्तर प्रदेशांतील कानपूर येथे बांधले होते. हे फक्त वर्षातून एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. त्यादिवशी त्या रावणमूर्तीची पूजा होते. गुजरात आणि राजस्थान मधील मुद्गल गोत्राचे दवे ब्राह्मण स्वतःला रावणाच्या वंशाचे समजतात. त्याच बरोबर रावणाच्या गोत्राला धरून सारस्वत, गोदा आणि इतर विविध गोत्रात वादविवाद उत्पन्न होत आहेत.[१][२]रोज नियमित पणे रावणाची पूजा पाठ केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3622.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bf60a59a235490cf8ac18dd602a38527a14d847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3622.txt @@ -0,0 +1,4 @@ +हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, रावबहादुर, रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. +तसल्या उपाध्या धारण करणारे काही रावबहादुर :- +वगैरे वगैरे.... +पुरस्कार diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3640.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebec87a9d876a4bc1fe1b7f4f0205128aecefa5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3640.txt @@ -0,0 +1 @@ +रावशान इर्मातोव्ह (उझबेक: Ravshan Sayfiddinovich Ermatov, Равшан Сайфиддинович Эрматов, रशियन: Равша́н Сайфидди́нович Ирма́тов; ९ ऑगस्ट १९७७ (1977-08-09), ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक उझबेक फुटबॉल पंच आहे. त्याने आजवर २०१० फिफा विश्वचषक, २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये सामना अधिकाऱ्याचे काम पाहिले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3659.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..456e0ceb1cdf1692367fd021a1c8f9fa10a82c92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3659.txt @@ -0,0 +1,2 @@ +रावी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3673.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98c6171762a263d3dcea114844c0969bbbe402c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3673.txt @@ -0,0 +1,2 @@ +रावेर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ व बुलढाणा जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3676.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5daf9cef7edbbc82933968aca1af50c627bea708 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3676.txt @@ -0,0 +1,2 @@ + रावेरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3689.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d5543c8dd1d027e2a5309475fde128c1b7342ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3689.txt @@ -0,0 +1,4 @@ +राशीद खान (१ जुलै, १९६८ - ९ जानेवारी, २०२४) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक व उस्ताद होते. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_369.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b5857c1d9de50e30bb94d40e90daf9516fb929f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_369.txt @@ -0,0 +1,3 @@ +रणजोध सिंग मजिठिया (?? - १८७२) हे शीख सरदार हजाराचे सत्ताधीश होते. [१] +रणजोध सिंग यांचे वडील देसा सिंह मजिठिया तर भाऊ लेहना सिंग मजीठिया होते. त्यांना गुजर सिंग नावाचा भाऊही होता. [२] रणजोध सिंग यांनी लहानपणापासूनच फ्रेंच अधिकाऱ्यांकडून लष्करी शिक्षण घेतले होते. +पहिल्या अँग्लो शीख युद्धादरम्यान त्यांनी शीख सैन्याचे नेतृत्व केले. यातील बडोवालच्या लढाईत त्यांनी इंग्रज सैन्याचा पराभव केला. या लढाईत आणि बडोवाल सोब्रॉन येथील लढायांमध्ये त्यांना अनेक जखमा झाल्या. त्याने अलीवालच्या लढाईत त्यांचा पराभव झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3693.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2511b2292c31d46c8e8ae522cf2287bdf17c53e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3693.txt @@ -0,0 +1,11 @@ +राशिद खान अरमान (पश्तो: راشد خان ارمان; जन्म २० सप्टेंबर १९९८) हा अफगाणिस्तानचा क्रिकेट खेळाडू आणि राष्ट्रीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. जून २०१८ मध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तानातील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या अकरा क्रिकेट खेळाडूंपैकी तो एक होता. देशाच्या पहिल्या कसोटी सामन्यात पदार्पण करणा तो सर्वात महाग गोलंदाजीची नोंद त्याने परत केली. सप्टेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आणि वयाच्या २० वर्ष आणि ३५० दिवस वयोगटातील कसोटी सामन्यांच्या संघाचे नेतृत्व करणारा सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू झाला. +राशिद सनरायझर्स हैदराबादकडून २०१७ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळला. जून २०१७ मध्ये त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात सहयोगी देशासाठी सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची आकडेवारी घेतली. फेब्रुवारी २०१८ मध्ये तो एकदिवसीय सामन्यात गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्ये अव्वल क्रमांकाचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याच महिन्यात, त्याने टी-२० मध्ये गोलंदाजांच्या आयसीसी प्लेयर रॅंकिंगमध्येही अव्वल स्थान मिळवले. २०१८ च्या आशिया चषकातील कामगिरीनंतर सप्टेंबर २०१८ मध्ये तो आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला. +मार्च २०१८ मध्ये, क्रिकेट विश्वचषक क्वालिफायर दरम्यान त्याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच अफगाणिस्तानचे नेतृत्व केले. वयाच्या १९ वर्ष आणि १६५ दिवसांमध्ये तो आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार असलेला सर्वात तरुण खेळाडू ठरला. वेस्ट इंडीज विरुद्ध क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात खानने होईला बाद केले तेव्हा एकदिवसीय सामन्यात १०० विकेट घेणारा सर्वात वेगवान व सर्वात तरुण गोलंदाज ठरला.त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कने सेट केलेले ५२ सामन्यांचा मागील विक्रम मोडत आपला १०० वा बळी मिळवण्यासाठी ४४ सामने घेतले. जून २०१८ मध्ये टी -२० मध्ये बळी घेणारा तो वेगाने वेगवान गोलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये त्याने दोन वर्ष आणि २२० दिवसांत मैलाचा दगड गाठला. +एप्रिल २०१९ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) असगर अफगाणच्या जागी खानचा संघाचा नवा टी-२० आय कर्णधार म्हणून समावेश केला. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणूनही खानची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१९ मध्ये, २०१९ च्या क्रिकेट विश्वचषक दरम्यान, खानने अफगाणिस्तानसाठी आपल्या १०० व्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळला. वर्ल्ड कपनंतर खानला सर्वच फॉर्मेटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. +रशीद खानचा जन्म १९९८ मध्ये पूर्व अफगाणिस्तानाच्या नानगरात झाला होता. तो जलालाबादचा असून त्याचे दहा भावंडे आहेत. जेव्हा तो तरुण होता, तेव्हा त्याचे कुटुंब अफगाण युद्धातून पळून गेले आणि काही वर्षे पाकिस्तानमध्ये राहिले. नंतर ते सामान्य जीवन परत घेऊन अफगाणिस्तानात परतले आणि राशिदने आपले शालेय शिक्षण चालू ठेवले. रशिद आपल्या भावांबरोबर क्रिकेट खेळत मोठा झाला आणि त्याच्या गोलंदाजीची शैली स्टाईल करणाऱ्या पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची प्रतिमा आहे. +त्याने १८ ऑक्टोबर २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध अफगाणिस्तानकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यात पदार्पण केले. त्याने २६ ऑक्टोबरला झिम्बाब्वेविरुद्ध ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी-२०) पदार्पण केले. +१० मार्च २०१७ रोजी, खानने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी -20 सामन्यात आपला पहिला टी -20 आय पाच विकेट घेतला. टी-२० मध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी आणि तीन टी -२० मध्ये संयुक्तपणे चौथ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट आकडेवारी ठरवणा टी -२० सामन्यात दोन षटकांत पाच विकेट घेणारा तो पहिला खेळाडू ठरला. .अफगानिस्तानने सामना जिंकला आणि राशिद आणि नजीब तारकई यांनी सामनावीर पुरस्कार जिंकला. +आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पॉल स्टर्लिंगसह वेगवेगळ्या संघातील गोलंदाजांची पहिली जोडी बनली असून त्यांनी एकाच वनडेमध्ये सहा विकेट घेतल्या आहेत. +९ जून रोजी त्याने दुसरे एकदिवसीय सामन्यात पाच गडी बाद केले आणि ग्रॉस इस्लेट येथे वेस्ट इंडीजविरुद्ध १८ धावा देऊन ७ गडी बाद केले. तो एकदिवसीय गोलंदाजीचा चौथा क्रमांक होता आणि ७ विकेट घेणारा सहकारी देशाच्या क्रिकेट खेळाडूने प्रथम फलंदाजी केली. अफगानिस्तानने आपल्या २१२ धावांच्या एकूण बचावासाठी हा सामना ६३ धावांनी जिंकला आणि खानला सामनावीर म्हणून घोषित केले गेले. +जानेवारी २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) त्याला असोसिएट क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर म्हणून नाव दिले. त्यानंतरच्या महिन्यात त्याला २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी अफगाणिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले, तर अफगाणिस्तानच्या नियमित कर्णधार असगर स्टानिकझई त्याचा परिशिष्ट काढून टाकल्यानंतर बरा झाला. फेब्रुवारी २०१८ मध्ये आयसीसीने २०१८ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेपूर्वी खान यांना दहा खेळाडूंपैकी एक म्हणून नेमले. +एप्रिल २०१८ मध्ये, वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० साठी त्याला बाकीच्या जागतिक इलेव्हन संघात स्थान देण्यात आले होते, जे ३१ मे २०१८ रोजी लॉर्ड्स येथे खेळले गेले होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये, आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, त्याने घेतले हॅटट्रिक आणि चार चेंडूत चार बळी. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3694.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce897e7009f28620eee60274d1d2a85d5835c660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3694.txt @@ -0,0 +1,3 @@ +रशीद गुलाम मोहम्मद पटेल. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3705.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e60211480419510199fb8a0717d356b3dc0ba5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3705.txt @@ -0,0 +1,9 @@ +युवा पिढीला राष्ट्रनिष्ठा, लोकशाही, जातिधर्मातीतता, समता. विज्ञानाभिमुखता इत्यादींची शिकवण देण्यासाठी काम करणारी राष्ट्र सेवा दल ही एक प्रमुख स्वयंसेवी संघटना आहे. हिची स्थापना साने गुरुजी यांनी केली. +[१]अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशात स्वातंत्र्याची चळवळ चालू होती. या चळवळीच्या कामात शिस्त व व्यवस्थितपणा आणायला मदत करणे व लहान मुलामुलींना जाति-धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे धडे देणे, ही कामे करण्यासाठी युवक संघटना चालवण्याची अपरिहार्यता काँग्रेसच्या काही तरुण नेत्यांना वाटू लागली. या विचारातून ना.सु. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली १९२३ साली ‘हिंदुस्थानी सेवा दला’ची स्थापना झाली. मासिक झेंडावंदन शिस्तबद्ध रीतीने आयोजित करण्याचे काम हे सेवा दल करू लागले. +१९३२ च्या सत्याग्रहाच्या कालखंडात ब्रिटिश सरकारने हे सेवा दल बेकायदा ठरवले. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या चळवळीस जोर चढला; तथापि काही सांप्रदायिक विचारांच्या संघटनाही जोर करू लागल्या होत्या. त्यांचा मुकाबला करण्यासाठी वि. म. हर्डीकर, शिरूभाऊ लिमये, ना.ग. गोरे आदींनी पुढाकार घेऊन ४ जून १९४१ रोजी पुणे येथे तरुणांचे एक शिबिर घेऊन जातिधर्मातीत राष्ट्रवाद जोपासण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची पुनर्घटना केली. +एस.एम. जोशी यांना दलप्रमुख नेमण्यात आले. संध्याकाळी मैदानावर मुलामुलींनी एकत्र जमायचे, चरखा चिन्ह मध्यभागी असलेल्या तिरंगी राष्ट्रीय झेंड्याला प्रणाम करायचा, कवायत, लेझीम, लाठी, सामुदायिक गाणी, मैदानी खेळ, अभ्यासवर्ग वगैरे कार्यक्रम घ्यायचे. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत झाल्यावर शाखा विसर्जन होई. अशा शाखा पश्चिम महाराष्ट्रात गावोगाव सुरू झाल्या. पुढे छोडो भारत आंदोलनाला ९ ऑगस्ट १९४२ रोजी प्रारंभ झाला. सेवा दलाचे अनेक कार्यकर्ते भूमिगत चळवळीत उतरले. त्यामुळे सरकारने सेवा दलावर करडी नजर ठेवली. सेवा दलाच्या अनेक कार्यकर्त्यांचा छळ झाला. +भूमिगत चळवळीत खेडोपाडी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांचा संपर्क वाढल्याने राष्ट्र सेवा दलाचे काम महाराष्ट्रात फार मोठ्या भागात पसरले. पुढे सातारा येथे सेवा दल सैनिकांचा भव्य मेळावा झाला (१९४७). आझाद हिंद सेनेचे एक प्रमुख सेनानी कॅ. शाहनवाजखान हे त्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. बारा हजार युवक-युवती त्यात सहभागी झाल्या होत्या. +सेवा दलाच्या शक्तीचे हे प्रदर्शन पाहून काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटले की तिचे नियंत्रण पूर्णतया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या हातात असले पाहिजे. सेवा दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना वाटत होते, की काँग्रेसचे ध्येयधोरण आपल्याला मान्य असले, तरी संघटनेचे कार्य स्वायत्तपणाने चालले पाहिजे. सेवा दल कार्यकर्त्यांच्या १९४८ च्या बैठकीत चर्चा होऊन असा निर्णय घेण्यात आला की राष्ट्र सेवा दलाचे काँग्रेसशी संघटनात्मक संबंध असणार नाहीत. समाजवादी शीलाचे नागरिक तयार करणे आणि विधायक कार्यासाठी निष्ठावान, कार्यक्षम व समर्पणवृत्तीचे कार्यकर्ते उपलब्ध करून देणे, ही ध्येये सेवा दलाने स्वीकारली. ही स्वायत्तता सेवा दलाने पुढेही अबाधित ठेवली. +[१]१९६२मध्ये सेवा दलाने घटना दुरुस्ती करून सभासदनोंदणी व अंतर्गत निवडणूक यांचा अंगीकार केला. सेवा दलाचे कार्य १९६७पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, मणिपूर, जम्मू-काश्मीर इ. राज्यांतही सुरू झाले. राष्ट्र सेवा दलात स्त्री-पुरुषांच्या सहकार्यावर प्रथमपासून भर दिल्याने अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी सेवा दल बांधणीत मोलाची कामगिरी बजावली. तसेच कलापथकांतही मुलींनी काम करण्याला सुरुवात झाली. +सेवा दलातर्फे अधूनमधून शिबिरे, मेळावे अशा प्रकारचे कार्यक्रम होत राहिले. १९७३पासून समता मोर्चे, हुंडाबळी मोर्चे आदी कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करण्यासाठी १९८०मध्ये सेवा दलाने विज्ञानपथक सुरू केले. यापूर्वी लीलाधर हेगडे, वसंत बापट, यदुनाथ थत्ते, सुधा वर्दे, बापू काळदाते हे वेळोवेळी सेवा दलाचे अध्यक्ष होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3711.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73a8726efbb269b664ea3508f363dbb44d147f69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3711.txt @@ -0,0 +1,11 @@ +राष्ट्रकुल परिषद (इंग्रजी: Commonwealth of Nations) ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात, जे सिंगापुर घोषणेत [१] नमूद आहे. +यात सामिल आहे लोकतंत्र, मानवी हक्क, चांगले सरकार, न्याय, व्यक्तिगत स्वातंत्र, खुला व्यापार व जागतिक शांती साठी काम करणे.[२] +^ A. Unless otherwise noted, independence was gained from United Kingdom on date of joining the Commonwealth as shown in column 2. +^ B. Not a member of the Commonwealth Foundation. +^ C. The population figure is based on 2004 estimates. +^ D. The population figure is based on 2005 estimates. +^ A. Not a member of the Commonwealth Foundation. +वरील राष्ट्रकुल परिषदेच्या सदस्यांपैकी १६ देश असे आहेत जेथे संविधानिक राजेशाही प्रकारचे सरकार अस्तित्वात आहे. +अमेरिका +युरोप +ओशनिया diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3744.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce24a2432e25e61e6a4f0a084b7050584b5bdc3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3744.txt @@ -0,0 +1,4 @@ +राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ] +इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. +२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.[२] +१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3759.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce24a2432e25e61e6a4f0a084b7050584b5bdc3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3759.txt @@ -0,0 +1,4 @@ +राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे. शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ] +इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमा व तारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.[१] स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले. +२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.[२] +१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3762.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65fcbabbf12d7a78776cc96d6763e59c1d396db7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3762.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय भाषेतील विभिन्न क्षेत्रातील साहित्य अनुवादाच्या साहाय्याने २३ भारतीय भाषेत उपलब्ध करण्याकरीता भारत सरकारने हे मिशन सुरू केले आहे. +http://www.ntm.org.in/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3770.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..285c54a8e319bb732296d37280c2d2c5d027b31a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3770.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (National Anti-Doping Agency - NADA) ही भारताची खेळातील उत्तेजकांचा वापर शोधणारी संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3771.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab246595d64b8941b6b146ae0656719997ab90ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3771.txt @@ -0,0 +1,5 @@ +अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे. +अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मीळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. डायनोसॉर किंवा भीमसरट, स्मायलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वूली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडो पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मीळ जैवसंपदेची अधिक माहिती दुर्मिळ जैवसंपदा या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती लुप्त जैवसंपदा या लेखामध्ये मिळेल. +प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यांसाठी संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषित केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते. +काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: +पहा : विदर्भातील अभयारण्ये diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3798.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74bb514e94a4334ec05e51e9030a7478314d44d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3798.txt @@ -0,0 +1,7 @@ +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[१] हा पुरस्कार कन्नड भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२] +भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, +आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो. +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. +२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २र्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले. +एच. एल. एन. सिंहा दिग्दर्शित १९५४ मध्ये बेदरा कन्नप्पा या चित्रपटाला पहिले प्रमाणपत्र मिळाले. हा चित्रपट शिकारी व नायनार कवी कन्नप्पाच्या लोककथेवर आधारित आहे ज्याने आपले डोळे दान करून भगवान शिवाप्रती त्यांची अत्यंत भक्ती सिद्ध केली आहे. तथापि, कन्नडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रथमराष्ट्रपतींचे रौप्य पदक १९५८ मध्ये प्रेमदा पुत्री या आर. नागेद्र राव दिग्दर्शित चित्रपटाला ५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या दहा चित्रपटांस हा पुरस्कार मिळाला आहे: बन्नदा वेषा (१९८८), माने (१९८९), क्रौर्य (१९९५), गुलाबी टॉकिज (२००७), कानसेम्बा कुदुरेयानेरी (२००९) आणि कुर्मावतार (२०११). +साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_38.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_38.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b6bf525a5f5ff135c3b56e8d030e0e5170a4277 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_38.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 25°45′00″N 89°14′40″E / 25.75000°N 89.24444°E / 25.75000; 89.24444 + +रंगपूर हे बांगलादेशाच्या रंगपूर विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रंगपूर शहर बांगलादेशच्या उत्तर भागात तीस्ता नदीच्या खोऱ्यात राजधानी ढाकाच्या ३०० किमी उत्तरेस वसले आहे. २०१७ साली रंगपूर महानगराची लोकसंख्या सुमारे ८ लाख होती व ह्या बाबतीत ते बांगलादेशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3818.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb92d7772a0983ff857b3f1d8cf5ba0ef4062e24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3818.txt @@ -0,0 +1,6 @@ +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात.[१] हा पुरस्कार तमिळ भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटास सादर केला जातो आणि चित्रपटाच्या निर्माता आणि दिग्दर्शकाला दिला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.[२] +भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूची मधील २२ अधिकृत भाषांपैकी १८ भाषांतील चित्रपटांना हा प्रदान करण्यात येतो. ह्या भाषा आहेत, +आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ह्या भाषा व्यतिरिक्त, अजून काही भाषांतील चित्रपटांना असे पुरस्कार देण्यात येतात, जसे कि भोजपुरी, गारो, हरियाणवी, जसरी, इंग्रजी, खासी, कोडवा, कोकबोरोक, लडाखी, मिशिंग, मिझो, मोनपा, पांगचेनपा, रभा, शेरडोकपेन, तुलू आणि वानचो. +राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले. +२१ डिसेंबर १९५५ रोजी सादर झालेल्या २र्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सात प्रादेशिक भाषांमध्ये (बंगाली, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, तामिळ आणि तेलगू) चित्रपटांसाठी पुरस्कारांना प्रारंभ झाला. "सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक", "द्वितीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" आणि "तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रमाणपत्र" या तीन पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. नंतरचे दोन प्रमाणपत्र पुरस्कार १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९६७) पासून बंद केले गेले. +एस. एम. श्रीरमुलु नायडू दिग्दर्शित १९५४ च्या मलायक्कल्लन या चित्रपटासाठी प्रथम तामिळमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रपतींचे रौप्य पदक मिळवीले. तामिळमधील द्वितीय आणि तृतीय सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठीचे प्रमाणपत्र अनुक्रमे आंध नाल आणि एधर पराधथू यांनी प्राप्त केले. तीन दिग्दर्शकांना हा पुरस्कार त्यांच्या चार चित्रपटांसाठी मिळाला आहे: दिग्दर्शक जोडी कृष्णन-पांजू (१९५६, १९६२, १९६४, १९६५), ए. भिमसिंह (१९५९, १९६०, १९६१, १९६४) आणि के. बालाचंदर (१९६९, १९७५, १९८१, १९८४). diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3829.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a5f9d87b1953e6cc9fbfe6f337b22ef6352fa8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3829.txt @@ -0,0 +1,4 @@ +नदीमधील डॉल्फिन हे फक्त दक्षिण आशियातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या नद्यांमध्ये मिळतात. भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांत हे डॉल्फिन असतात. हे डॉल्फिन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या डॉल्फिनांसाठी बिहारमध्ये विक्रमशीला मरीन पार्क नावाचा प्रदेश राखीव ठेवला गेला आहे. इ.स. १९९८ पर्यंत ही एक प्राण्यांची वेगळी जात म्हणून ओळखली जात होती. पण १९९८ मध्ये हे डॉल्फिन आहेत असे जाहीर झाले. या डॉल्फिनांमध्ये मध्ये दोन जाती आहेत, गंगा डॉल्फिन आणि सिंधू डॉल्फिन. गंगा डॉल्फिन हे ब्रह्मपुत्रा, गंगा व त्यांच्या उपनद्यांमध्ये मिळतात. सिंधू डॉल्फिन हे सिंधूबरोबरच सतलज आणि बियास या नद्यांमध्येपण मिळतात. हा प्राणी भारताने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केला आहे. +तरुण भारत मधील बातमी[permanent dead link] +इंडियन एक्सप्रेस +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3848.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e44dc3ec9f1fcdc5905e3e4dc55de08c840a4ffb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3848.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (दिल्ली) (संक्षिप्त NITD ) हे नवी दिल्ली, दिल्ली, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3850.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32dce5abcc7bd1534a4b5cc0d5cd556a5bb68120 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3850.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नागालँड) (संक्षिप्त NITN ) हे Chümoukedima, नागालँड, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3859.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96fa33c2ed1efd7e77780b1832f49ce76ed33e1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3859.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (वारंगळ) (संक्षिप्त NITW ) हे वारांगल, तेलंगणा, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_386.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7019c6872f63fae98b91b2bb90080f6020c7360f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_386.txt @@ -0,0 +1,8 @@ +उत्तर गोव्यातील सत्तारी तालुक्याचा म्हणून ओळखला जाणारा 'रणमाले` हा लोकनाटय प्रकार गोव्यातील प्राचीन लोककला प्रकार आहे. 'रणमाले` या शब्दाचा अर्थ आहे 'अर्थ शोधून काढणे`. दरवर्शी शिमगोत्सवानंतर आणि चैत्री गुढीपाडव्याला 'रणमाले` हा लोकनाटयप्रकार एक धार्मिक विधी म्हणून गोव्यात सादर केला जातो. सत्तारीच्या पश्चिम घाटांमध्ये राहाणारे कुळवाडी समाजातील पुरूष रणमाले सादर करतात. +इतर कोणत्याही लोकनाटय प्रकारांप्रमाणेच रणमाले ही गावातील देवळात सादर होतो. धार्मिक विधींबरोबरच करमणुकीचे एक साधन म्हणूनही रणमालेचा उपयोग होतो. आपल्याकडील जागरणात जसे पूर्वरंग आणि उत्तररंग असतो त्याचप्रमाणे रणमालेत जती आणि डोंगा असे दोन भाग असतात. जती म्हणजे रणमालेचे मुख्य गाणे. हे गाणे पुराण किंवा रामायणातल्या पौराणिक कथांवर आधारित असते. तर डोंगा म्हणजे कथेचे सादरीकरण अर्थात पात्रांचा अभिनय. म्हणजे भूतकाळ आणि वर्तमानकाळाचे मिश्रण जती आणि डोंगाद्वारे रणमालेत झालेले दिसते. +रणमाले हा संगीतमय लोकनाटय प्रकार असला तरी त्यात कोणतीही कथा सलगपणे सादर होत नाही. महाराश्ट्रात वारकरी संप्रदायाचा जो पोशाख असतो म्हणजे धोतर, सदरा, खांद्यावर उपरणे आणि हातात झांजा-पण मोठया आकाराच्या ज्याला गोव्यात कंसाळे म्हणतात- घेतलेले १० ते १२ पुरूष रंगपीठावर एका ओळीत मानवी भिंत तयार करतात. हेच रणमालेचे मुख्य नेपथ्य असते. ही मानवी भिंत असते रणमालेतील गायकांची. या गायकांमध्ये गणेली किंवा सूत्रधार म्हणजे जती गाणारा मुख्य गायकही असतो. या भिंतीमागूनच पात्रांचे रंगपीठावर आगमन किंवा निर्गमन होते. +रणमालेची सुरुवात होते नमनाने, म्हणजेच जातीने. रंगपीठावर मानवी भिंत तयार करणारे गायकच नमनाची सुरुवात करतात. हे नमन म्हणत असताना 'पांडूरंग हरी`चा जयघोष करून मग नमनाला सुरुवात होते. नमन झाले की रिद्धी-सिद्धीसह गणपतीचे रंगपीठावर आगमन होते. भटजीद्वारे या गणपतीची पूजा झाली की मग आख्यानाला सुरुवात होते. मात्र हे आख्यान कोणतीही सलग कथा मांडत नाही. उलट सामाजिक, आर्थिक परिस्थितीवर भाष्य करीत समाजातील चालीरीती, रीतीरिवाज, अनिष्ट रूढी, किंवा विशिष्ट समाजाचे (कृषी जीवनाशी निगडीत) दर्शन घडविते. गीत, नृत्य आणि संवांदांमधून आख्यानातील हे छोटे प्रसंग उलगडत जातात. + +रणमालेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मानवी भिंत रंगपीठावर उभी असणे हे होय. मात्र यात सहभागी गायक कधी सूत्रधार म्हणून, कधी कथानकाच्या मागणीनुसार +त्यातील पात्र म्हणून तर कधी गावकऱ्यांचा समूह म्हणूनही भूमिका वठवतात. हे गायक पात्रांच्या रंगपीठावरील आगमन आणि निर्गमनाविषयीही गायनातून सूचना देत असतात. कमीत कमी वाद्ये हे रणमालेचे आणखी एक वैशिष्ट्य. ढोल, मोठया झांजा(कनसाळे) आणि क्वचित प्रसंगी वाजणारा ताशा(विवाहादी समारंभ दाखवायचा असल्यास) एवढाच वाद्यवृंद रणमालेत असतो. +पूर्वी संपूर्ण रात्र रणमालेचा प्रयोग सादर करत असत. आता मात्र पाच ते सहा तासांपेक्षा अधिक काळ हा प्रयोग होत नाही. रणमालेचे कलावंत आजही कोणतीही लिखित संहिता न घेता प्रयोग सादर करतात. आज रणमाले सादर करणार कलावंत शिक्षित आहे. अगदी इंजिनिअर, डॉक्टर झालेले आणि घराण्यात रणमालेची परंपरा असणारे कलावंत रणमालेत काम करतात. रणमाले परंपरा जपण्यासाठी आज नवी पिढीही प्रयत्नशील आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_388.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bc05a1443cb4cf318f8c67df29afc5896776f43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_388.txt @@ -0,0 +1,13 @@ +रणवीर सिंग ( ७ जुलै, इ.स. १९८५ ) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. +रणवीरचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबई येथील सिंधी कुटुंबात अंजू आणि जगजितसिंग भावनानी यांना झाला. त्याची आजी आजोबा मुंबई येथे सध्याच्या पाकिस्तानच्या सिंधमधील कराची येथून भारत विभाजन दरम्यान स्थलांतरित झाले. त्याला रितिका भावनानी नावाची एक मोठी बहीण आहे. रणवीर हा चांद बुर्के यांचा नातू आहे. रणवीर अभिनेता अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांची मुलगी सोनम कपूरचा चुलत भाऊ आहे. रणवीरचे खरे नाव रणवीर भावनानी आहे पण त्याने त्याचे नाव बदललत सांगितले की हे नाव "खूप लांब आणि बरेच अक्षरे असणारे आहे" म्हणून त्याने त्याचे भावनानी आडनाव काढले आणि सिंग लावले.[१] +त्याने मुंबईतील एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घेतला, रणवीरला कळले की चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळवणे इतके सोपे नाही, कारण बहुतेक चित्रपट पार्श्वभूमी असलेल्या लोकांना ही संधी मिळाली. अभिनयाची कल्पना "खूप दूरवरची" आहे असं वाटून रणवीरने सर्जनशील लिखाणावर लक्ष केंद्रित केले. तो अमेरिकेत गेला आणि तेथे त्यांनी इंडियाना युनिव्हर्सिटीमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली. +रणवीरने ऑगस्ट २०१२ मध्ये दीपिका पादुकोण, गोलियों की रासलीला राम-लीला मधील त्यांची सहकलाकार, डेट करण्यास सुरुवात केली. ऑक्टोबर २०१८ मध्ये, या जोडप्यानी त्यांचे येणारे विवाह घोषित केले.[२] पुढच्या महिन्यात, त्यांनी पारंपरिक कोंकणी हिंदू आणि शीख आनंद कारज (सिंग यांचे पितृ आजोब हे शीख आहेत) इटली येथे लग्न केले.[३] +जानेवारी २०१० मध्ये, रणवीरला यश राज फिल्म्सच्या कास्टिंग विभागाचे प्रमुख शानो शर्मा यांनी ऑडिशनसाठी बोलावले होते. लग्नाच्या आयोजनाच्या दुनियेत रोमँटिक विनोदी सेट 'बॅंड बाजा बारात' या त्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी असल्याचे त्यांनी त्याला सांगितले. कंपनीचे उपाध्यक्ष आदित्य चोप्रा यांनी नंतर व्हिडिओवरील ऑडिशन टेप पाहिल्या आणि रणवीरच्या अभिनयाने प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपटाचा नायक बिट्टू शर्माचा भाग फिट करण्याचे ठरवले. तथापि, लेखक-दिग्दर्शक मनीष शर्मा यांना आणखी काही खात्री पटवणे आवश्यक होते आणि तिघांना त्याच्या क्षमतेबद्दल पूर्ण खात्री होईपर्यंत पुढच्या दोन आठवड्यांत त्याच्यावर आणखी काही ऑडिशन मागविण्यात आल्या. दोन आठवड्यांच्या चाचणीनंतर, बिट्टूच्या भूमिकेसाठी रणवीर याची पुष्टी झाली, अनुष्का शर्मा हिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली. +बॅण्ड बाजा बारातच्या नंतर रणवीरने चोप्रा निर्मित आणि मनीष शर्मा दिग्दर्शित 'रिकी बहल' या लेडीज vs रिक्की बहलसाठी साइन केले. त्याने एक कॉनमन रिकी बहल साकारला जो मुलींसाठी जगण्याचा प्रयत्न करीत असतो पण शेवटी त्याचा सामना त्याच्या भेटीला जातो. चित्रपटात अनुष्का शर्मा, परिणीती चोप्रा, दिपनिता शर्मा आणि आदिती शर्मा यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. रणवीरच्या मते, या सिनेमात शीर्षकात किरकोळ, करमणूक करणारा पक्ष आणि भयावह बाजूंनी विविध अवतार आहे. विक्रमादित्य मोटवाणी यांच्या रोमान्स लुटेरा (२०१३) मध्ये रणवीरने सोनाक्षी सिन्हा सोबत मुख्य भूमिका साकारली. +रणवीरने त्यानंतर संजय लीला भन्साळीच्या विल्यम शेक्सपियरच्या रोमियो आणि ज्युलियटच्या रूपांतरात दीपिका पादुकोणच्या विरुद्ध अभिनय केले, ज्याचे नाव रोमियोच्या पात्रावर आधारित राम, एक गुजराती मुलगा राम होता. बँड बाजा बारात मधील रणवीरच्या अभिनयाने भन्साळी प्रभावित झाले आणि त्याला चित्रपटासाठी कास्ट करण्याचा निर्णय घेतला. गोलियों की रासलीला राम-लीला चित्रपटाने रणवीरच्या अभिनयाप्रमाणेच समीक्षकांकडून सकारात्मक समीक्षा घेतली. २०१४ मध्ये रणवीरने अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा आणि इरफान खान यांच्यासमवेत अली अब्बास जफरच्या गुंडेमध्ये बंगाली गुन्हेगार म्हणून काम केले होते. +दिल धडकने दो (२०१५) या कॉमेडी-नाटकात फरहान अख्तर निर्मित आणि चित्रपटात अनिल कपूर, शेफाली शाह आणि प्रियंका चोप्रा यांच्यासह रणवीरने एक पायलट बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या पंजाबी बिझनेस फॅमिलीची जन्म घेतला ज्याची बहिण आजारी असते. +त्यानंतर त्याने भन्साळीबरोबर दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्राच्या विरुद्ध बाजीराव मस्तानी(२०१५) या रोमान्समध्ये पुन्हा एकत्र काम केले. त्याने बाजीराव या चित्रपटाचे चित्रण केले ज्यासाठी त्याने आपले डोके मुंडले व तयारीसाठी स्वतःला २१ दिवस हॉटेलच्या खोलीत बंद केले. राजा सेन यांनी रणवीरला लिहिले की "आपले व्यक्तिमत्त्व जीवनात आणतात आणि तंत्रज्ञान आणि कृपेने दोन्हीही करतात" आणि आपल्या चरित्रातील चाल आणि उच्चारण परिपूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या चित्रपटाने सर्वाधिक अब्ज डॉलर्स ($ million दशलक्ष डॉलर्स) कमाई केली आणि सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आणि रणवीरला त्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. +२०१६ मध्ये रणवीरने वाणी कपूरच्या सोबत आदित्य चोप्राच्या विनोदी-रोमांस बेफिक्रेमध्ये भूमिका केली होती. त्याने धरम गुलाटी ही एक स्टँड-अप कॉमिकची भूमिका केली होती, ज्याच्या कपूरच्या व्यक्तिरेखेत रोमँटिक संपर्क असल्यामुळे त्यांच्यात वादावादी झाल्या. पॅरिस मध्ये सेट, बेफिक्रे चोप्रा दिग्दर्शित चौथा प्रकल्प होता. रणवीरने त्यासाठी एक नग्न देखावा साकारला, ही भारतीय चित्रपटातील एक दुर्मिळ घटना आहे. +पडद्यावर वर्षभर अनुपस्थित राहिल्यानंतर रणवीरने संजय लीला भन्साळी यांच्या ऐतिहासिक चित्रपट पद्मावत (२०१८) मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या निर्दयी मुस्लिम राजाची भूमिका साकारली असून यात दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्यासह भंसाली आणि पादुकोण यांच्यासह तिसरी सहकार्याची भूमिका होती. राईट विंग हिंदू गटांचा असा अंदाज आहे की या चित्रपटाने ऐतिहासिक गोष्टी विकृत केल्या आहेत आणि कलाकार आणि चालक दल यांच्याविरूद्ध हिंसक धमक्या दिल्या. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आणि त्यात अनेक बदल करण्यात आल्यानंतर त्यांना प्रदर्शनासाठी परवानगी देण्यात आली. या भूमिकेसाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार जिंकला. त्याच वर्षाच्या शेवटी, रणवीरने रोहित शेट्टीच्या ॲक्शन कॉमेडी फिल्म सिम्बामध्ये नामांकित भ्रष्ट पोलीस म्हणून भूमिका साकारली, सारा अली खान आणि सोनू सूद यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट होता. रोहित शेट्टी निर्माते असुन या चित्रपटाची सह-निर्मिती करण जोहर यांनी केली आहे. +रणवीरने नंतर गली बॉय (२०१९) वर अख्तरांसोबत पुनरुत्थान केले, जे स्ट्रीट रेपर्स दिव्य आणि नाझी यांच्या जीवनाद्वारे प्रेरित आहे. रणवीरला एका गरीब माणसाच्या व्यक्तिरेखेत फारसे साम्य आढळले नाही जे रेपर बनण्याची इच्छा बाळगते आणि तयारीच्या वेळी त्याने कार्यशाळा घेतली आणि दैवी आणि नाझी दोघांसमवेत वेळ घालवला. त्याने स्वतःची रॅप गाणी सादर केली आणि या चित्रपटाने भारताच्या भूमिगत संगीत देखावाकडे लक्ष वेधल्याबद्दल त्यांना आनंद झाला. गल्ली बॉयने फिल्मफेर पुरस्कारामध्ये १३ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आणि रणवीरने आणखी एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रणवीर सिंग चे पान (इंग्लिश मजकूर) \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3893.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a54c6047fb9944399f206471a5bd4ea0f2980e16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3893.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिक्कीम) (संक्षिप्त NITSKM ) हे रावंग्ला, सिक्कीम, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3906.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1de8431aaa8ec27b36adc7b938fabb4ee694996a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3906.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने खालील निकष ठरवले आहेत.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3909.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fccaebd090f37e48341d2ef9d3b5117942d5b4c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3909.txt @@ -0,0 +1,3 @@ +भाकृसंप-राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था किंवा राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था (ICAR- National Bureau of Animal Genetic Resources (ICAR-NBAGR)) ही कृषीउपयोगी पशु आधारीत संशोधन संस्था असून या संस्थेचे मुख्यालय हरियाणा राज्यातील कर्नाल येथे आहे. ही संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालय, भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत स्वायत्त संस्था आहे.[१] +२१ सप्टेंबर १९८४ रोजी बंगरुळू येथे प्रथम स्थापन करण्यात आली होती. नंतर १९८५ साली स्थानांतरित झाली आणि १९९५ साली कृषीउपयोगी पशु आधारित दोन भिन्न संस्था एकत्रित करून 'राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्था' या मुख्य नावाने कार्यरत झाली. ही प्रमुख संस्था देशातील पशुधन आणि कुक्कुटपालन अनुवांशिक संसाधनांची ओळख, मूल्यमापन, व्यक्तिचित्रण, संवर्धन आणि वापर यांच्या आदेशासह कार्य करण्यासाठी समर्पित आहे. +गायी, म्हैस, मेंढ्या, शेळी, घोडे, डुक्कर, उंट, कुक्कुटपालन आणि कुत्र्यांच्या मूळ जातींचे वैशिष्ट्यीकरण, दस्तऐवजीकरण आणि नोंदणी हे या संस्थेचे प्रमुख आणि ठळक वैशिष्ट्य आहे. विविध प्रजातींमधील उत्पादन, पुनरुत्पादन, पर्यावरणीय अनुकूलन आणि रोग प्रतिकारक वैशिष्ट्यांशी संबंधित विविध प्रमुख उमेदवार जनुकांसाठी 1600 SNPs ची ओळख; देशी गायी आणि म्हशींच्या जातींमध्ये वांछनीय A2 बीटा केसीन एलीलच्या उच्च वारंवारतेचे प्रात्यक्षिक, पशुधन आणि कुक्कुट जातींची नोंदणी; संवर्धन मॉडेल्सचा विकास आणि देशी पशुधन प्रजातींवर डेटाबेसची स्थापना इत्यादी कार्ये ही संस्था करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3911.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b982c6daf915ba6bf34c80f7d9227225bc3bf43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3911.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय पेन्शन योजना ही निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी (पेन्शन मिळण्यासाठी) बचत करण्याची सवय लागावी म्हणून भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत केलेली बचत ही मान्यताप्राप्त शेअर्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर्स यांमध्ये विभागून गुंतविली जाते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक अनेक 'राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3921.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d83732caed5a9ca892681fddda294c9f49bdb07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3921.txt @@ -0,0 +1,3 @@ +राष्ट्रीय फुटबॉल लीग (National Football League) ही भारत देशामध्ये १९९६ ते २००७ दरम्यान अस्तित्वात असलेली एक फुटबॉल लीग होती. +भारतामध्ये व्यावसायिक क्लब फुटबॉलची लोकप्रियता वाढावी ह्या उद्देशाने १९९६ साली अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने निर्मिती राष्ट्रीय फुटबॉल लीग केली. एन.एफ.एल.च्या पहिल्या हंगामामध्ये एकूण १२ संघांनी सहभाग घेतला. +११ हंगामांनंतर देखील राष्ट्रीय फुटबॉल लीगला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ह्या कारणास्तव २००६ सालच्या हंगामानंतर एन.एफ.एल.ची पुनर्रचन करून आय−लीग स्थापन केली गेली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3931.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..643d70aaede24b0adad04eb59b7a82300f6bac9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3931.txt @@ -0,0 +1,4 @@ +"राष्ट्रीय मधुमक्षिका दिवस " हा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.[१] जगात मधमाशी विषयक जाणीव जागृती करण्यासाठी अमेरिकेतील मधमाशी पालन करणा-या सदस्यांनी हा दिवस साजरा करायला प्रारंभ केला.[२] यांच्या आयोजकांच्या मतानुसार एका साध्या संकल्पनेवर आधारित अशी या विशेष दिवसाची योजना केलेली आहे[३]. +२०१८ साली हा दिवस १८ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे.[४] +जगभरातील मधमाशी पालकांनी एकत्र यावे, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीची अन्य उत्पादने यांच्या संबंधी अधिक विकसित आणि प्रगत विचार करावा, कृती आराखडा तयार करावा, परस्परांच्या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी अशा हेतूने हा दिवस साजरा केला जातो.या विषयाशी संबंधित काम करीत असलेल्या संस्था, संघटना यांचेही यानिमित्ताने वैचारिक व कृतीरूप आदानप्रदान होते. +या उपक्रमाची सुरुवात इ.स. २००९ साली झाली. मधमाशीपालन करणा-या छोट्या समूहाने यासाठी विनंती अर्ज दाखल केला आणि त्याचे औपचारिक घोषणापत्र अमेरिकेने तयार केले. पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या कृषी विभागातर्फे या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे विशेष कार्य नियोजित केले जाते. २२ ऑगस्ट रोजी सुरू झालेला हा उपक्रम नंतर प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा करणे निश्चित झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3950.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b358a3aba6b23b2643c516cfb0ffb2b08305c388 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3950.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ६६३ किमी धावणारा हा महामार्ग जालंधरला उरी ह्या शहराशी जोडतो[१]. माधोपूर, जम्मू, बनिहाल, श्रीनगर व बारामुल्ला ही रा. म. १-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3963.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..368d589d6b0370b5c180047dd6ac675e6f63306c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3963.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १०१ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3968.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc801557c33ca941a27d90da65e18a4e89bae654 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3968.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १०३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3971.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d878f200fee892fc68c4b320485322ec6b65dc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3971.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १०५ (National Highway 105) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3982.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0756fe68df3fc1c133eec25cce02cb6d6fffd5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3982.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ११-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3983.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e030afbbcc34954323f2efe467460d34f47c1952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3983.txt @@ -0,0 +1,10 @@ +रा. म. २ - आग्रा +रा. म. ३ - आग्रा +रा. म. ९३ - आग्रा +रा. म. ११-ए - दौसा +रा. म. ८ - जयपूर +रा. म. १२ - जयपूर +रा. म. ६५ - फतेहपूर +रा. म. १५ - बिकानेर + +राष्ट्रीय महामार्ग ११ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५८२ किमी धावणारा हा महामार्ग बिकानेरला आग्रा ह्या शहराशी जोडतो. जयपूर, व सिकर ही रा. म. ११ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3991.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac2d1b1a5940d795cc34edddef641c71c5cc5e64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3991.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ११२ (National Highway 112) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3994.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a45f525c5645008314f6257eb2a3368ca5a5fa9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_3994.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ११६ (National Highway 116) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_400.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..647810d12cd30c6ee4a634c612b28f7fcafee061 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_400.txt @@ -0,0 +1,12 @@ +रतन नवल टाटा (जन्म: २८ डिसेंबर १९३७) हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. १९९० ते २०१२ या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते, तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत होते.[१] ते पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत.[२] +१९३७ मध्ये जन्मलेले रतन हे टाटा कुटुंबातील वंशज आणि नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. ते कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत जेथे त्यांनी १९७५ मध्ये शिक्षण पूर्ण केले.[३] १९६१ मध्ये ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले. तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे आणि १९९१ मध्ये जेआरडी टाटा यांच्या निवृत्तीनंतर ते त्यांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली, टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील टाटा समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला. +रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता. ते नवल टाटा यांचे पुत्र आहेत, ज्यांचा जन्म सुरत येथे झालेल्या आणि नंतर टाटा कुटुंबात दत्तक घेतले गेले. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या भाची सूनी टाटा या त्यांच्या आई होत. टाटांचे आजोबा होर्मुसजी टाटा हे रक्ताने टाटा कुटुंबाचे सदस्य होते. 1948 मध्ये, टाटा 10 वर्षांचे असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले तेव्हा, आणि त्यानंतर त्यांचे संगोपन केले आणि रतनजी टाटा यांच्या आजी आणि विधवा नवजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतले. [४] त्यांना एक धाकटा भाऊ (जिमी टाटा) आहे [५] आणि, नोएल टाटा हे सावत्र भाऊ आहेत, जे त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. टाटांची पहिली भाषा गुजराती आहे. [६] +मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूल आणि न्यू यॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यांनी १९५५ मध्ये पदवी प्राप्त केली. [७] [८] [९] पदवी घेतल्यानंतर, टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यामधून त्यांनी 1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी प्राप्त केली. 1975 मध्ये, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सात-आठवड्याच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात भाग घेतला. [१०] [११] +चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले. आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले. कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. +टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. +नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली. +त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली.` मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं ` हा रतन टाटांचा स्वभाव. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं. +हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय. +निवृत्ती नंतर ते नव उद्योजकांना प्रोत्साहन देत आहेत. +रतन टाटा[permanent dead link] यांनी आपले शिक्षण Cathedral and john cannon school(मुंबई)आणि Bishop Cotton School(शिमला) या ठिकाणी पूर्ण केले. +Jaguar आणि Land Rover सारखेच रतन टाटा यांनी बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या त्यात २००० मध्ये टेंटलीला विकत घेतले आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्ज बनवणारी कंपनी निर्माण केली. २००४ मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo Commercial Vehicleला रतन टाटा यांनी विकत घेतले. २००७ मध्ये टाटा ने लंडनमधील Corus Group ही स्टील कंपनी विकत घेतली. नंतर तिचे नाव Tata Steel Europe ठेवण्यात आले. [१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4015.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c1a3c672623ee2f3dd6666a2a881958c267b752 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4015.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग १५१ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग आसाममधील करीमगंज शहरापासून बांगलादेश सीमेपर्यंत जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4031.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be6d334a7bdb594b6993a8125e58520bfb37d1e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4031.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग १८ (National Highway 18) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4042.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e026a044c13659f4e7a83ef8de7acf37ab464268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4042.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २०० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4047.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca3b66109db70210d6deedf16456d5e14bafe990 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4047.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २०२ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता हैदराबादला वारंगळमार्गे भोपालीपटनमला जोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4057.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffc91f3ef578a899b320f4bc906a5809f3f4bbf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4057.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २०७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4060.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f22d8fda91adcc7ddd92482d005e4e2bc4c8ba2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4060.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग २०९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4077.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22f4233da438f6acd150636544bb96dc3693e1a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4077.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २१५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_409.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e6ddd8d9442f340132ac2758422643e9910b3e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_409.txt @@ -0,0 +1,9 @@ +रतनगुंज +रतनगुंज, वालगुंज +शिस्तबद्ध वाढणाऱ्या झाडांच्या घोळक्यात ज्याच्या बेशिस्त वाढीमुळे ओळखता येईल असे झाड म्हणजे रतनगुंज. एक झाड दुसऱ्यासारखं दिसत नाही. कोणाचेही लक्ष वेधून घेण्यासारखे या वृक्षात तसे काहीच नाही. या झाडाच्या लाल चुटूक गुंज बिया जेव्हा झाडाखाली पडलेल्या असतात तेव्हा कोणीही वाकून त्या उचलतोच. +चीन मलायाचा हा मूळ रहिवासी वृक्ष. भारतात कुठेच आढळत नाही. जे काही वृक्ष आहेत, ते बागेत किंवा रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत. साधारणत: ३० ते ५० फुट उंच वाढणारा हा वृक्ष. पाने संयुक्त, फुले लंब तुऱ्यात सोनेरी रंगाची, फारशी आकर्षक नसलेली. लांब चपट्या शेंगा घोसात येतात. त्या बियांच्या जागी टपोऱ्या व इतर ठिकाणी चपट असतात. शेंगा सुकल्यावर गुंडाळल्या जातात आणि त्यातील बिया काही काळ तशाच राहून मग खाली पडतात. +झाडाचे लाकूड टणक असते आणि गाभा लालसर रंगाचा असतो. म्हणून त्याला लाल चंदन म्हणून संबोधले जाते. खऱ्या रक्तचंदनात भेसळ करण्यासाठी कधी कधी याचा उपयोग केला जातो. जिजामाता उद्यान, सागर उपवन, हॅंगिंग गार्डन या ठिकाणी हा वृक्ष आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे मुंबई येथे मेयो रोडवरील विज्ञान संस्थेच्या कोपऱ्यात एक झाड आहे. +वृक्षराजी मुंबईची +डॉ.मुग्धा कर्णिक +ठाणे येथे वसंत विहार हायस्कूलच्या जवळ देखील हे झाड आहे. +अंधेरी एम.आय.डी.सी. सिप्झ येथील लेक गार्डन मधे देखील हे झाड आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4095.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e737077ebff353933e72042a7b0876b503a8e43a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4095.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २२३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4106.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ecd8be8141ee9ace4b29bc75d371801e87307c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4106.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4113.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..544203fd2ca0fe08c1cd8d12be89a0849c4a03a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4113.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २५-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4120.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9289c4fa26209ef237a5247ca1b79193098835dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4120.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग २७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4133.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a1139e5cb9fff6eceaf476bb6c4c9ba3d3a5120 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4133.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय महामार्ग ३० हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. भारताच्या ६ राज्यांमधून १,९८४ किमी धावणारा हा महामार्ग उत्तराखंड राज्याला विजयवाडा ह्या आंध्र प्रदेशमधील प्रमुख शहरासोबत जोडतो. +सितारगंज, पिलीभीत, बरेली, शाहजहानपूर, सीतापूर, लखनौ, रायबरेली, प्रयागराज , रीवा, जबलपूर, मंडला, रायपूर, धमतरी, कांकेर, जगदलपूर, सुकमा, भद्राचलम, कोठगुडम व विजयवाडा ही राष्ट्रीय महामार्ग ३० वरील प्रमुख शहरे व नगरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4148.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc84b8c4b996a9c6fe1214be82e492e7ebac29c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4148.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग १० (National Highway 10) हा भारताच्या ईशान्य भागातील एक छोटा महामार्ग आहे. सुमारे १७४ किमी लांबीचा हा महामार्ग सिक्कीम राज्याची राजधानी गंगटोकला पश्चिम बंगालमधील सिलिगुडी ह्या शहरासोबत जोडतो. हा महामार्ग तीस्ता नदीच्या काठाजवळून धावतो. कालिंपाँग, रंगपो, पाक्योंग ही प्रमुख नगरे राष्ट्रीय महामार्ग १० द्वारे जोडली गेली आहेत. २०१० पूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३१ए ह्या नावाने ओळखला जात असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4157.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d330762bba3e4f9bc1f85f64782f271c946462da --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4157.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ३५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4177.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a476c4743227c5e19273113ea8e61e5d4289359d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4177.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १५३ किमी धावणारा हा महामार्ग कर्नाटक राज्यातील बेळगांव ह्या शहराला, गोवा राज्यातील पणजी ह्या शहराशी जोडतो[१]. बेळगांव, अनमोड, फोंडा व पणजी ही रा. म. ४-ए वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4189.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6636899da93e7cf6fccc6f201de04e995ccd5595 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4189.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४४ (National Highway 44) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे जो उत्तर भारताला दक्षिण भारताशी जोडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4199.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec274940dcdf89cd7b05d7e593815bd8ad73312d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4199.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४५-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता तामिळनाडूतील त्रिची शहराजवळ रा.म. ४५पासून तूतुकुडीजवळ रा.म. ७अ पर्यंत धावतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4201.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af08b8b8d15f7e0c6573141d02cb523c137e4a06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4201.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४५-सी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4211.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c02fbebc2679ac8b94481b1ea269a5485d72e105 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4211.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ४७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4220.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13a4dd03543b042a03346876c04a11f4abb5a94e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4220.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५० (National Highway 50) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4224.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25a6ddc1dc96d4e5c3791f6c98a9be4fb46b854e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4224.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५२ (National Highway 52) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4236.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb374605b0e98c0eda6409332a43f83a3891d6ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4236.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ५४ अ हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. नऊ किमी लांबीचा हा रस्ता मिझोरममधील थेरियात पासून लुंगलेई पर्यंत जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4237.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e831a8639f677a4489da5ce255f07b68cef94769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4237.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५४-बी हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4260.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4c6db8b5a5dd8ddfa4d78d6a7d740806295e55c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4260.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ५९-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4271.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11fc52ae14779647d48291c95c556ad53ad81bfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4271.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ६४ (National Highway 64) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4274.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d908ee0475000e2286c77b280262c04988c5c54b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4274.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ६५ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4278.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98d39dc9a955b98e217a937e45a499ec1b6496d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4278.txt @@ -0,0 +1,6 @@ +राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १६४० किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला तामिळनाडूमधील कन्याकुमारी ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्‍नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर, कालिकत, कोची, कोल्लम, तिरुअनंतपुरम, नागरकोईल ही रा.म. ६६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ६६ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी रा. म.६६ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता. +मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. ६६ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[१]. +मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इत्यादी घाट येतात. +हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्या मध्ये असलेल्या वडखळ,डोलवी,गडब गावातून अतिशय अरूंदपणे गेलेला आहे....वडखळ नाक्याची बाजारपेठ सोडली कि अलिबागला सरळ जाणारा रस्ता वगळता डावीकडे गोव्याला कंटिन्यू करताना डोलवी फाटक,इस्पात कंपनी,जॉन्सन कंपनी इथे खूपच अरुंद आणि निमुळता रस्ता आहे. कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत. +मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. परशुराम घाटरस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. +मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे. खेड तालुक्‍यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्‍यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणाऱ्या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4307.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d212729845db5217c7c18e331d5fe4644838ea9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4307.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ७६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4319.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40c880fa94ed41795165165e8fef04259a2e5eab --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4319.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ८ (National Highway 8) हा भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख महामार्ग आहे. हा महामार्ग त्रिपुरा राज्याला आसामसोबत जोडतो. आसामच्या करीमगंज शहराजवळून ह्या महामार्गाची सुरुवात होते व दक्षिणेकडे ३७१ किमी धावून हा महामार्ग भारत-बांगलादेश सीमेवरील साब्रूम ह्या गावाजवळ संपतो. त्रिपुराची राजधानी आगरताळा तसेच धर्मनगर, अम्बासा, उदयपूर ही प्रमुख शहरे ह्याच महामार्गावर स्थित आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4330.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ecede281638cb75f82c4ed9eefad59ac5f38cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4330.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ८-बी हा भारतातील एक राष्ट्रीय महामार्ग आहे. गुजरातमध्ये २०६ किमीची लांबी असलेला हा रस्ता बामणबोर जवळ रा.मा. ८अ पासून पोरबंदरपर्यंत आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4333.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c4974a946f34b9586f6aa974644b2446788b5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4333.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ८-ई हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4344.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f41d02e32c2ce755e5f45eda941edf33d5d2b4c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4344.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ८४ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4362.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b86d590e1f729439776a883b4576cfe551bcca45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4362.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ९२ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4363.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6427eacc97c91d8456d711e4e69e0914f19ca22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4363.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ९३ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. हा रस्ता उत्तर प्रदेशमधील आग्रा शहरास अलीगढ मार्गे मोरादाबादला जोडतो diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4372.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cdd9639cde35d6ef795778db019d39d5d309178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4372.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय महामार्ग ९७ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4375.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21b1f8ec06a69ade9c144d51380524d6fb3fcb82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4375.txt @@ -0,0 +1,2 @@ + +राष्ट्रीय महामार्ग ९९ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4378.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..083617d791f765dc98168c761ad15ab41fda192d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4378.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडची (National Asset Reconstruction Company Limited) स्थापना भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे. भातरीय बँकांनी आपल्या थकीत कर्जाच्या निराकरणाकरिता कर्ज एकत्रित करण्यासाठी मापुकंलि (एनएआरसीएल)ची स्थापना केली आहे.[१] राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडमध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची 51% भागीदारी राहील. आणि अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (एआरसी) म्हणून रिझर्व बँकेकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या एकूण 2 लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचे निवारण करण्याचा राष्ट्रीय मालमत्ता पुनर्बांधणी कंपनी लिमिटेडचा उद्देश आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_439.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..215e339802360faea2d9abc2bca73699989f3777 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_439.txt @@ -0,0 +1,2 @@ +  +रति ही प्रेम, शारीरिक इच्छा, वासना, उत्कटता आणि लैंगिक सुखाची हिंदू देवी आहे. [१] [२] [३] [४] रति ही प्रेमाची देवता कामदेवाची स्त्री प्रतिरूप, मुख्य पत्नी व सहाय्यक आहे. सहसा प्रजापती दक्षाची कन्या म्हणून वर्णन केले जाते. कामदेवाची सतत सहचर, ती त्याच्यासोबत आख्यायिका आणि मंदिराच्या शिल्पात चित्रित केली जाते आणि पुजीली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4392.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34ccdd7eaccaeb709d64703751b43b76ff33ea31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4392.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (इंग्रजी: National Centre for Radio Astrophysics (NCRA) - नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स (एनसीआरए)) पुणे विद्यापीठाच्या आवारातील आयुकाच्या शेजारील रेडिओ खगोलभौतिकीच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था टाटा मुलभूत संशोधन संस्थेचा (टिआयएफआर) एक भाग आहे. एनसीआरए मध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी यामधील अनेक विषयांवर संशोधन होते ज्यामध्ये सक्रिय दीर्घिका, आंतरतारकीय माध्यम, पल्सार, विश्वनिर्मितीशास्त्र आणि विषेशत: रेडिओ खगोलशास्त्र आणि रेडिओ उपकरणशास्त्र यांचा समावेश आहे. एनसीआरए ने जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या पुण्यापासून ८० किमी अंतरावरील खोडद येथे मीटर तरंगलांबीतील जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली असून ती दुर्बीण ही संस्था चालवते. त्याचबरोबर एनसीआरए ऊटी रेडिओ टेलिस्कोप ही वृत्तचित्तीच्या आकाराची तामिळनाडू राज्यातील उदगमंडलम येथील रेडिओ दुर्बीण सुद्धा चालवते.[२] +या केंद्राचे मूळ १९६० च्या दशकातील टिआयएफआर येथील रेडिओ खगोलशास्त्र गटामध्ये आहे, ज्याची स्थापना गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली झाली. या गटाने ऊटी रेडिओ टेलिस्कोपची निर्मिती केली. लवकरच १९८० च्या दशकात जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या नव्या रेडिओ दुर्बिणीची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आली. ही दुर्बीण बनवण्यासाठी पुण्याची निवड करण्यात आल्याने या गटासाठी पुणे विद्यापीठाच्या आवारात नवीन केंद्र बनवण्यात आले. या काळात रेडिओ खगोलशात्र गटाचे राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रामध्ये रूपांतर झाले.[३] +एनसीआरए मधील संशोधन कमी वारंवारतेच्या रेडिओ खगोलशास्त्राभोवती केंद्रित आहे. यामध्ये अनेक क्षेत्रात संशोधन केले जाते, जसे सौरभौतिकी, पल्सार, सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, आंतरतारकीय माध्यम, ताऱ्याच्या महास्फोटानंतरचे अवशेष, दीर्घिकेचे केंद्र, जवळील दीर्घिका, उच्च-ताम्रसृतीवरील दीर्घिका इत्यादी.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4408.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da6eea9b0c52b0c5b6091c986406b9ebd92020d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4408.txt @@ -0,0 +1 @@ +राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ही भारतातील शिक्षक प्रशिक्षण संस्थांना मान्यता देणे, काढून घेणे, शिक्षक प्रशिक्षणासाठी निश्चित प्रमाणके घालून देणे, अध्ययन साहित्याची निर्मिती करणे, शिक्षक प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम व पद्धत यांच्या विकसासंबंधी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली अग्रगण्य संस्था आहे. हिची स्थापना राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद कायदा, १९९३तहत झालेली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4413.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c1aeb21bbfe7f7b10adbbe10c7e1ced60cf699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4413.txt @@ -0,0 +1,19 @@ +राष्ट्रीय शेअर बाजार (संक्षेप: एन.एस.ई.) हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. १९९२ साली स्थापन झालेल्या एन.एस.ई.वर सध्या १,६९६ कंपन्या रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात. जून २०१४ मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे १,४७२ अब्ज अमेरिकन डॉलर इतके होते. +एन.एस.ई. मध्ये वापरला जाणाऱ्या निर्देशांकाचे सी.एन.एक्स. निफ्टी असे नाव आहे. निफ्टी हा मुंबई रोखे बाजारच्या सेन्सेक्ससोबत भारतामधील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी मानला जातो. +राष्ट्रीय शेअर बाजार हे भारतातील आघाडीचे स्टॉक एक्सचेंज आहे, जे मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. फ्युचर्स इंडस्ट्री असोसिएशन, डेरिव्हेटिव्हज व्यापार संस्था, द्वारे राखलेल्या आकडेवारीच्या आधारे व्यापार केलेल्या करारांच्या संख्येनुसार २०२१ मध्ये हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. वर्ष २०२१ साठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेस द्वारे राखलेल्या आकडेवारीनुसार रोख समभागांमध्ये राष्ट्रीय शेअर बाजार जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. हे काही आघाडीच्या वित्तीय संस्था, बँका आणि विमा कंपन्यांच्या मालकीखाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारची स्थापना १९९२ मध्ये देशातील पहिले डिमटेरियलाइज्ड इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज म्हणून झाली. राष्ट्रीय शेअर बाजार हे देशातील पहिले एक्सचेंज होते ज्याने एक आधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सिस्टीम प्रदान केली ज्याने देशभरात पसरलेल्या गुंतवणूकदारांना सुलभ व्यापार सुविधा देऊ केल्या. विक्रम लिमये हे राष्ट्रीय शेअर बाजारचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. +राष्ट्रीय शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल US$३.४ ट्रिलियन पेक्षा जास्त आहे, ज्यामुळे ते ऑगस्ट २०२१ पर्यंत जगातील १०वे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज बनले आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा फ्लॅगशिप इंडेक्स, NIFTY 50, 50 स्टॉक इंडेक्सचा भारतातील आणि जगभरातील गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजाराचा बॅरोमीटर म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर करतात. NIFTY 50 निर्देशांक १९९६ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने लाँच केला होता. तथापि, वैद्यनाथन (२०१६) यांचा अंदाज आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या / GDP पैकी फक्त ४% ही भारतातील स्टॉक एक्स्चेंजमधून प्राप्त होते. +युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या विपरीत जेथे देशाच्या GDP पैकी जवळपास ७०% कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांकडून मिळवले जाते, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा राष्ट्रीय GDP (ऑक्टोबर 2016 पर्यंत) फक्त १२-१४% वाटा आहे. यापैकी फक्त ७,४०० कंपन्या सूचीबद्ध आहेत त्यापैकी फक्त 4000 कंपन्या BSE आणि NSE येथील स्टॉक एक्स्चेंजवर व्यापार करतात. त्यामुळे बीएसई आणि एनएसई येथे व्यापार करणाऱ्या शेअर्सचा वाटा भारतीय अर्थव्यवस्थेच्या फक्त 4% आहे, जे तथाकथित असंघटित क्षेत्र आणि कौटुंबिक खर्चातून उत्पन्नाशी संबंधित बहुतेक क्रियाकलाप प्राप्त करतात. +इकॉनॉमिक टाईम्सचा अंदाज आहे की एप्रिल 2018 पर्यंत, 6 कोटी (60 दशलक्ष) किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांची बचत भारतातील समभागांमध्ये थेट खरेदीद्वारे किंवा म्युच्युअल फंडांद्वारे गुंतवली होती. तत्पूर्वी, बिमल जालान समितीच्या अहवालाचा अंदाज आहे की भारताच्या लोकसंख्येपैकी जेमतेम 1.3% लोकांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, त्या तुलनेत युनायटेड स्टेट्समधील 27% आणि चीनमधील 10% लोकसंख्या आहे. +भारतीय शेअर बाजारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. ट्रेडिंग मेंबरशिप ब्रोकर्सच्या एका गटापुरती मर्यादित न ठेवता, NSE ने याची खात्री केली की जो कोणी पात्र, अनुभवी आणि किमान आर्थिक आवश्यकता पूर्ण करतो त्याला व्यापार करण्याची परवानगी दिली जाईल. या संदर्भात, जेव्हा SEBIच्या देखरेखीखाली एक्स्चेंजची मालकी आणि व्यवस्थापन वेगळे केले तेव्हा NSE त्याच्या वेळेच्या पुढे होती. स्टॉकच्या किमतीची माहिती जी पूर्वी फक्त मोजक्या लोकांद्वारे ऍक्सेस केली जाऊ शकत होती ती आता क्लायंटला दूरस्थ ठिकाणी त्याच सहजतेने पाहता येईल. कागदावर आधारित सेटलमेंटची जागा इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी-आधारित खात्यांनी घेतली आणि व्यवहारांचे सेटलमेंट नेहमी वेळेवर केले गेले. सेटलमेंट गॅरंटी ब्रोकर डिफॉल्टपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण करतील याची खात्री करण्यासाठी सर्वात गंभीर बदलांपैकी एक मजबूत जोखीम व्यवस्थापन प्रणाली समाविष्ट आहे. +भारतीय भांडवली बाजारात पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारच्या आदेशानुसार आघाडीच्या भारतीय वित्तीय संस्थांच्या गटाने NSEची स्थापना केली. फेरवानी समितीने मांडलेल्या शिफारशींवर आधारित, NSEची स्थापना देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांचा समावेश असलेल्या वैविध्यपूर्ण शेअरहोल्डिंगसह करण्यात आली. प्रमुख देशांतर्गत गुंतवणूकदारांमध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, IFCI लिमिटेड, IDFC लिमिटेड आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांमध्ये गॅगिल एफडीआय लिमिटेड, जीएस स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, SAIF II SE इन्व्हेस्टमेंट्स मॉरिशस लिमिटेड, अरंडा इन्व्हेस्टमेंट्स (मॉरिशस) Pte लिमिटेड, आणि PI अपॉर्च्युनिटीज फंड I यांचा समावेश आहे. +एक्स्चेंज 1992 मध्ये एक कर भरणारी कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली आणि 1993 मध्ये सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) ऍक्ट, 1956 अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज म्हणून ओळखले गेले, जेव्हा पी.व्ही. नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. NSE ने जून 1994 मध्ये घाऊक डेट मार्केट (WDM) विभागामध्ये कामकाज सुरू केले. NSEच्या भांडवली बाजार (इक्विटी) विभागाचे कामकाज नोव्हेंबर 1994 मध्ये सुरू झाले, तर डेरिव्हेटिव्ह विभागातील कामकाज जून 2000 मध्ये सुरू झाले. NSE ट्रेडिंग, क्लिअरिंग आणि सेटलमेंट ऑफर करते. इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, डेट, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि करन्सी डेरिव्हेटिव्ह विभागातील सेवा. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग सुविधा सादर करणारे हे भारतातील पहिले एक्सचेंज होते ज्यामुळे संपूर्ण देशातील गुंतवणूकदार आधार जोडला गेला. NSE कडे 2500 VSAT आणि 3000 लीज्ड लाइन्स भारतातील 2000हून अधिक शहरांमध्ये पसरलेल्या आहेत. +नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) तयार करण्यातही NSEची भूमिका होती जी गुंतवणूकदारांना सुरक्षितपणे त्यांचे शेअर्स आणि बाँड्स इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठेवू आणि हस्तांतरित करू देते. हे गुंतवणुकदारांना एक शेअर किंवा बाँड इतकेच कमी ठेवण्याची आणि व्यापार करण्याची परवानगी देते. यामुळे केवळ आर्थिक साधने ठेवणे सोयीचे झाले नाही तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कागदी प्रमाणपत्रांची गरज नाहीशी झाली आणि बनावट किंवा बनावट प्रमाणपत्रे आणि फसव्या व्यवहारांच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या ज्यांनी भारतीय शेअर बाजाराला त्रास दिला. NSDLची सुरक्षा, पारदर्शकता, कमी व्यवहार किंमती आणि NSE ने ऑफर केलेल्या कार्यक्षमतेसह, भारतीय शेअर बाजाराचे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना आकर्षण खूप वाढवले. +नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) ने 12 जून 2000 रोजी इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करून डेरिव्हेटिव्हमध्ये व्यापार सुरू केला. NSEच्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटने जागतिक ठसा उमटवला आहे. फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्ये, निफ्टी ५० इंडेक्स, निफ्टी आयटी इंडेक्स, निफ्टी बँक इंडेक्स, निफ्टी नेक्स्ट ५० इंडेक्स आणि सिंगल स्टॉक फ्युचर्समध्ये ट्रेडिंग उपलब्ध आहे. मिनी निफ्टी फ्युचर्स आणि ऑप्शन्स मधील ट्रेडिंग आणि निफ्टी 50 वर दीर्घकालीन पर्याय देखील उपलब्ध आहेत. एप्रिल 2013 ते मार्च 2014 या आर्थिक वर्षात एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल ₹1.52236 ट्रिलियन (US$20 अब्ज) होती. +29 ऑगस्ट 2011 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जगातील सर्वाधिक फॉलो केलेल्या इक्विटी निर्देशांक, S&P 500 आणि Dow Jones Industrial Average वर व्युत्पन्न करार सुरू केले. जागतिक निर्देशांक सुरू करणारे NSE हे पहिले भारतीय विनिमय आहे. S&P 500 इंडेक्सवरील फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स त्यांच्या मूळ देश, यूएसए बाहेरील एक्सचेंजमध्ये सादर आणि सूचीबद्ध करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. नवीन करारांमध्ये DJIA आणि S&P 500 वरील फ्युचर्स आणि S&P 500 वरील पर्यायांचा समावेश आहे. +3 मे 2012 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने FTSE 100 वर व्युत्पन्न करार (फ्यूचर्स आणि ऑप्शन्स) लाँच केले, यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा व्यापकपणे ट्रॅक केलेला निर्देशांक. यूके इक्विटी स्टॉक मार्केटचा हा अशा प्रकारचा पहिला निर्देशांक भारतात लाँच झाला. FTSE 100 मध्ये यूके-सूचीबद्ध ब्लू-चिप कंपन्यांपैकी 100 सर्वात मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यांनी तीन वर्षांत गुंतवणुकीवर 17.8 टक्के परतावा दिला आहे. हा निर्देशांक यूकेच्या इक्विटी मार्केट कॅपच्या 85.6 टक्के आहे. +10 जानेवारी 2013 रोजी, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने जपान एक्सचेंज ग्रुप, इंक. (JPX) सोबत ओसाका सिक्युरिटीज एक्स्चेंज कंपनीवर भारताचा प्रतिनिधी स्टॉक प्राइस इंडेक्स निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्स लॉन्च करण्याच्या तयारीसाठी इरादा पत्रावर स्वाक्षरी केली, जेपीएक्सची उपकंपनी. +पुढे जाण्यासाठी, दोन्ही पक्ष येन-नामांकित निफ्टी 50 इंडेक्स फ्युचर्सची यादी मार्च 2014 पर्यंत, OSE आणि टोकियो स्टॉक एक्सचेंज, Inc. (TSE), JPXची उपकंपनी यांच्या डेरिव्हेटिव्ह मार्केट्सच्या एकत्रीकरणाची तारीख तयार करतील. . ही पहिलीच वेळ आहे की जपानमधील किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदार सध्याच्या ETF व्यतिरिक्त, त्यांच्या स्वतःच्या चलनात आणि त्यांच्या स्वतःच्या टाइम झोनमध्ये भारतीय बाजारांवर नजर टाकू शकतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना कोणत्याही चलन जोखमीचा सामना करावा लागणार नाही, कारण त्यांना डॉलर-मूल्यांकित किंवा रुपया-मूल्यांकित करारांमध्ये गुंतवणूक करावी लागणार नाही. +ऑगस्ट 2008 मध्ये, NSE द्वारे USD-INR मध्ये करन्सी फ्यूचर्स लाँच करून भारतात चलन डेरिव्हेटिव्ह्ज सादर केले गेले. यात युरो, पाउंड आणि येनमधील चलन फ्युचर्स देखील जोडले गेले. 20 जून 2013 रोजी एक्सचेंजच्या F&O विभागातील सरासरी दैनिक उलाढाल फ्युचर्समध्ये अनुक्रमे ₹419.2616 अब्ज (US$5.6 अब्ज) आणि पर्यायांमध्ये ₹273.977 अब्ज (US$3.6 अब्ज) होती. +डिसेंबर 2013 मध्ये, भारतातील एक्स्चेंजना बाजार नियामक SEBI कडून एकल GOI बाँडवर व्याजदर फ्यूचर्स (IRFs) लाँच करण्यासाठी मान्यता मिळाली आहे किंवा रोखीने सेटल केले जातील अशा बाँडची टोपली. बाजारातील सहभागी उत्पादन रोखीने सेटल होण्याच्या आणि एकाच बाँडवर उपलब्ध असण्याच्या बाजूने होते. NSE 21 जानेवारी रोजी अत्यंत तरल 7.16 टक्के आणि 8.83 टक्के 10-वर्षीय GOI बाँडवर NSE बाँड फ्युचर्स लॉन्च करेल. करन्सी फ्यूचर्स लाँच झाल्याच्या ठीक एक वर्षानंतर, 31 ऑगस्ट 2009 रोजी NSE द्वारे भारतात व्याजदर फ्यूचर्स सादर केले गेले. SEBI-RBI समितीने शिफारस केल्यानुसार व्याज-दर फ्युचर्ससाठी मान्यता मिळवणारे NSE हे पहिले स्टॉक एक्सचेंज बनले. +13 मे 2013 रोजी, NSE ने कर्ज-संबंधित उत्पादनांसाठी एक तरल आणि पारदर्शक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी भारतातील पहिले समर्पित कर्ज व्यासपीठ सुरू केले. +डेट सेगमेंट किरकोळ गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बाँडमध्ये लिक्विड आणि पारदर्शक एक्सचेंज प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्याची संधी देते. हे कॉर्पोरेट बाँडधारक असलेल्या संस्थांना देखील मदत करते. इष्टतम किमतीत खरेदी आणि विक्री करण्यासाठी आणि कॉर्पोरेट्सना बाँड जारी करताना त्यांना पुरेशी मागणी मिळविण्यात मदत करण्यासाठी हे एक आदर्श व्यासपीठ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4458.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7e97ad8f1d1e274acb956e49445de036966cdfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4458.txt @@ -0,0 +1,6 @@ + +ग्रिगोरी येफिमोविच नोविख उर्फ रासपुतीन याचा जन्म (जुन्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी १० (तर नव्या दिनदर्शिकेनुसार) जानेवारी २२ १८६९ रोजी सायबेरियातील पोक्रोवस्कोये या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. एक अशिक्षित, दुर्व्यसनी माणूस म्हणून याची ख्याती होती. सायबेरियातील स्थानिक भाषेत अनीतिमान किंवा व्यभिचारी माणसास रासपुतीन म्हणतात व तेच याचे नाव पडले. हा एक संत, वैदू वा वेडा फकीर होता किंवा एक स्वार्थी ठग होता याबाबत बरेच समज-गैरसमज आहेत. [ संदर्भ हवा ] +१९०३ मध्ये रासपुतीन आपले घरदार सोडून निंद्य व विक्षिप्त कृती करणाऱ्या काही धार्मिक गटांसोबत थोडा काळ राहिला. काही वजनदार उमरावांशी परिचय झाल्याने रासपुतीन थेट रशियाचा दुसरा निकोलस या झारच्या (अर्थ राजा) सानिध्यात आला. त्यावेळी युवराज अलेक्सेई हा रक्तदोषाने आजारी होता. त्याच्यावर रासपुतीनने उपचार केल्याने युवराज अलेक्सेईच्या रोगाची तीव्रता कमी झाली. यामुळे रासपुतीनचा प्रभाव राजदंपतीवर पडला. झारिना (अर्थ राणी) आलेक्सांद्रा हिच्यावर रासपुतीनचा प्रभाव पडल्याने तर ती कोणत्याही लहान मोठ्या समस्या रासपुतीनसमोर मांडण्यात स्वतःला धन्य समजू लागली. रशियाच्या एकमेव वारसाच्या रक्षणाकरिताच परमेश्वराने रासपुतीनला पाठविले असल्याचे तिला वाटे. रोमानोव्ह राजपरिवारासाठी येशू ख्रिस्ताने पुन्हा जन्म घेतला असल्याचे ती बोलून दाखवी. +१९०६ साली तत्कालीन रशियाचे प्रधानमंत्री स्तोलिपिन यांच्या निवासस्थानावर क्रांतिकारकांनी बॉंब फेकले तेव्हा जखमी लोकांवर उपचार रासपुतीननेच केले. रासपुतीनचे वाढते महत्त्वव रशियाच्या राजकारणासाठी अतिशय घातक वळण घेत असल्याबाबत प्रधानमंत्री स्तोलिपिन याने झार निकोलसच्या कानावर घातले व रासपुतीनला हद्दपार करण्यात यावे अशी मागणीही त्याने केली. पण परिणाम उलटा झाला व झार निकोलसने स्तोलिपिनलाच प्रधानमंत्रीपदावरून दूर केले. रासपुतीनच्या विरोधात जो वागेल, बोलेल त्याला कठोर शिक्षा होऊ लागली. यातून राजघराण्याचे धर्मगुरू थिओफन, गृहमंत्री मकरोव्ह वगैरे मातब्बर मंडळीही सुटली नाहीत. +रासपुतीनने हळूहळू रशियाच्या शासन व्यवस्थेवरही आपली पकड घट्ट केली. रासपुतीनची मर्जी संपादन न करणाऱ्यांची हकालपट्टी झाल्याने अनेक राजनिष्ठ व कर्तव्यदक्ष लोकांना शासनाबाहेर जावे लागले. त्यांच्याऐवजी स्वार्थी व तत्त्वशून्य व्यक्तींचा भरणा राज्ययंत्रणेत झाला. रशियाचे सरसेनापती निकोलाय निकोलाययेविच यांनाही झारने पदावरून काढून टाकले व ते पद स्वतः राखले. या घटनेमुळे अनेकांच्या मनात रासपुतीनबद्दल संताप उफाळून आला. ड्यूमा (रशियन संसद) मध्ये रासपुतीविरुद्ध एकमताने ठराव संमत झाला आणि ड्यूमाच्या शिफारशीवरून झार निकोलसने रासपुतीनला शिक्षा करण्याचे आदेश दिले. पण झारिना आलेक्सांद्राच्या दबावामुळे रासपुतीनची शिक्षा लगेच मागे घेण्यात आली. +रासपुतीनला ठार मारण्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही असे अनेकांचे मत होते. दि. सप्टेंबर २९ १९१६ या दिवशी युसुपोव्ह नावाच्या एका उमरावाच्या घरी रासपुतीनला जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. त्या दिवशी रासपुतीनला मारण्याचा बेत आखला गेला. जेवणात विष कालवले होते. रासपुतीनने जेवणावर ताव मारला पण त्याच्यावर विषाचा परिणाम झाला नाही. मग युसुपोव्हने आपल्या पिस्तुलातून रासपुतीनवर गोळी झाडली, तरीही तो पळत ओरडत घराबाहेर अंगणात गेला. शेवटी पुरिश्केविचने आपल्या पिस्तुलातील सर्व गोळ्या रासपुतीनवर झाडल्या, रासपुतीन जागेवरच मारला गेला. रासपुतीन मारला गेल्याची बातमी कळताच अनेकांनी आनंद व्यक्त केला. रासपुतीनच्या निधनानंतर अवघ्या काहीच महिन्यात मार्च १९१७ मध्ये रशियात राज्यक्रांती घडून आली आणि रोमानोव्ह घराण्याची सत्ता संपुष्टात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4463.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c9e375945623dcd5e2ca6595688cf99a253a8a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4463.txt @@ -0,0 +1,2 @@ + रासा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4470.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65163a512d3233ee222ec75a1bb4f1157f3eee26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4470.txt @@ -0,0 +1,2 @@ +रसायनशास्त्रानुसार एकसंध रासायनिक संघटन व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले पदार्थाचे रूप म्हणजे रासायनिक पदार्थ (इंग्लिश: chemical substance, केमिकल सबस्टन्स) होय. रासायनिक क्रिया झाल्यामुळे मूळ घटक पदार्थांपेक्षा रासायनिक पदार्थांचे गुणधर्म निराळे असतात. भौतिक क्रिया वापरून रासायनिक पदार्थांचे त्यांच्या मूळ घटक पदार्थांत पृथक्करण करता येत नाही. पृथक्करण करण्यासाठी त्यांच्यामधील रासायनिक बंध तोडावे लागतात. रासायनिक पदार्थ घन, द्रव वा वायुरूपात असू शकतात. +रासायनिक पदार्थ यांचे औद्योगिक दृष्ट्या फार महत्त्व आहे. औषधी, रंग, अन्न, अत्तर, इत्यादी गोष्टी बनविण्यासाठी रासायनिक पदार्थांचा उपयोग होतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4483.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7727d6ce1a0898d795dc0924e9bceb3ccd2828f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4483.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) हा २३ सप्टेंबर १९८० रोजी जारी केलेला भारतीय संसदेचा एक कायदा आहे.[१] ज्याचा उद्देश "विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक अटकेसाठी आणि त्याच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करणे" असा आहे.[२] हा कायदा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे. यात १८ विभाग आहेत. हा कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना एखाद्या व्यक्तीला भारताच्या सुरक्षेसाठी, भारताचे परदेशांशी असलेले संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा पुरवठा आणि पुरवठा राखण्यासाठी प्रतिकूल अशा कोणत्याही प्रकारे वागण्यापासून रोखण्यासाठी ताब्यात घेण्याचा अधिकार देतो. हा कायदा सरकारांना परदेशी व्यक्तीला त्याच्या उपस्थितीचे नियमन करण्यासाठी किंवा देशातून हद्दपार करण्यासाठी ताब्यात घेण्याचा अधिकार देतो. हा कायदा १९८० मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या काळात मंजूर झाला होता.[३] +१९९३ च्या एका अहवालानुसार या कायद्याखालील ३७८३ लोकांपैकी ७२.३ टक्के लोकांना पुराव्याअभावी कालांतराने सोडून देण्यात आले.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4507.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff6b6a9a06d11094c786ffbc2c1e99760269c49b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4507.txt @@ -0,0 +1 @@ +राहडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4514.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba8f7f3dccb583caf6bb4ecce04b517089f3f1be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4514.txt @@ -0,0 +1,7 @@ +अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामधील यादी खाली नमुद केली आहे. + + + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4540.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01adf88490533d05e45f7a11f82d66041da6738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4540.txt @@ -0,0 +1,11 @@ +राहुरी विधानसभा मतदारसंघ - २२३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या १. राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका २. अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ ३. पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] +राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत.राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत. +गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर शिवाजी कर्डिले यांना ४ हजार ५३६ तर प्राजक्त तनपुरे यांना ५ हजार १० मते पडली आहेत. पोस्टल मतदानातही तनपुरे पुढे होते. भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते. +अजून १९ फे-यांची मोजणी शिल्लक असून दुपारनंतर अंतिम निकाल हाती येणार आहे. राहुरी तालुक्यातून एकच उमेदवार असल्याने ही अटीतटीची लढत होत आहे. +राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१९ +मतदान - 2.91.225 +राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या शिवाजी भानुदास कर्डीले यांनी 91 हजार 454 एवढी मते घेत विजय मिळवला. राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे डॉ. उषा तनपुरे होते. त्यांना 65 हजार 778 मते मिळाली. आणि त्यांचा 25 हजार 676 मतांनी पराभव झाला. राहुरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराजे गाडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे अमोल जाधव आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे गोविंद मोकाटे होते. +राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४ + +[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4543.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3abfa4b374dba2cf5d1fb9b6e6d141281caf053 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4543.txt @@ -0,0 +1 @@ +राहुल अजय त्रिपाठी (जन्म २ मार्च १९९१) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे ज्याने जानेवारी २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4561.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14dc639adcddef49b9e67963513b8348ee37ea77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4561.txt @@ -0,0 +1,4 @@ +राहुल देव (जन्म २७ सप्टेंबर १९६८) हा एक भारतीय अभिनेता आणि माजी मॉडेल आहे जो प्रामुख्याने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम करतो.[१] [२] त्याने काही मराठी, बंगाली, भोजपुरी, गुजराती, पंजाबी आणि उडिया चित्रपटाता देखील काम केले आहे. +राहुल देव आणि त्याचा भाऊ मुकुल देव हे दोघेही हरिदेव यांचे पुत्र असून ते सहायक पोलिस आयुक्त होते.[३] +त्याने २००० च्या चॅम्पियन चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले जेथे त्याने खलनायकी भूमिका केली होती ज्यासाठी त्याला २००१ च्या फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. +डिसेंबर २०१३ मध्ये पौराणिक टीव्ही मालिका देवों के देव...महादेव मध्ये अरुणासुर राक्षसाची भूमिका साकारून, टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केले.[४] त्याने बिग बॉस (हिंदी सीझन १०) मध्ये भाग घेतला आणि ६३ व्या दिवशी बाहेर पडला.[५][६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4618.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd6557b2e47572e654865d5c1031b74787490b82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4618.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रॉडनी जॉर्ज रॉड लॅव्हर (९ ऑगस्ट, १९३८:रॉकहॅम्पटन, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा माजी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. लॅव्हरला १९६४ ते १९७० दरम्यान जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूचे मानांकन होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4654.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e4e7bfd6e3ac4f014d34e57aa55e65e273906d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4654.txt @@ -0,0 +1 @@ +रियो दि जानेरो हे ब्राझील देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. रियो दि जानेरो राज्य ब्राझीलच्या आग्नेय भागात स्थित असून त्याच्या दक्षिण व पूर्वेस अटलांटिक महासागर तर इतर दिशांना ब्राझीलची राज्ये आहेत. रियो दि जानेरो ह्याच नावाचे मोठे शहर ह्या राज्याची राजधानी आहे. नोव्हा इग्वासू हे देखील येथील एक मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4671.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c848e301079916a6cde134f9cc897f1e48fe9781 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4671.txt @@ -0,0 +1,7 @@ + +'रिकव्हरिंग सब्वर्जन' हे पुस्तक २००४ मध्ये ‘Permanent Black’ तर्फे प्रकाशीत झालेले आहे. या पुस्तकाच्या लेखिका निवेदिता मेनन या आहेत. +या'रिकव्हरिंग सब्वर्जन'या पुस्तकामध्ये एकूण ५ प्रकरणे आहेत. कायदा आणि स्त्रीवादी राजकारण या दोहोंतील गेल्या अनेक वर्षांच्या नात्यावर हे पुस्तक भाष्य करते. +भारतातील स्त्रीवादी राजकारणापुढे घटनात्मकता व घटनात्मक विरोधाभास हे द्वंद्व गेल्या २ दशकांत उभे राहिलेले दिसते. या दशकांत स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून कायद्याविषयीचे सिद्धांकन करण्यात आले. ८० च्या दशकात स्त्रीचळवळीने कायद्याच्या क्षेत्राशी होड घेतली व कायदा हा मुळातच पुरुषी राज्यसंस्थेच्या मुशीत घडत असल्याने तो स्त्रियांचे दुय्यमत्वच निश्चित करतो हे कायद्याबाबतचे स्त्रीवादी आकलन पुढे आले. सार्वजनिक आणि खाजगी या क्षेत्रांतील कायद्याचा हस्तक्षेप यावर प्रकाश टाकत,निवेदिता मेनन स्त्रीचळवळीने उभारलेल्या कायदेविषयक मोहिमांची चिकित्सा पुस्तकाच्या पहिल्या भागात करतात.भारतातील स्त्रीवाद्यांनी मुख्यत: ज्या ज्या मागण्यांसाठी कायदेशीर हस्तक्षेपाचा आग्रह धरला त्या मागण्या बहुतांशी खाजगी क्षेत्राशी मर्यादित होत्या. भारतातील स्त्रीवाद्यांनी उभारलेल्या कायदेविषयक मोहिमा या केवळ कुटुंब व लैंगिकता या संदर्भातच झालेल्या दिसतात.परंतु याला स्त्रीवाद्यांची चूक असे म्हणता येणार नाही. कारण आर्थिक, राजकीय मुद्द्यांना जसे राज्यसंस्थेच्या कार्यक्रमपत्रिकेवर उघड स्थान असते तसे लैंगिकतेचे, पुनरुत्पाद्नाचे विषय इथे दिसत नाहीत आणि म्हणूनच स्त्रियांना हे विषय खाजगी चर्चाविश्वात आणावे लागतात आणि ओघानेच खाजगीपणाविरोधीचे स्त्रीवादी राजकारण उभे राहतेकायदेविषयक चर्चाविश्व आणि सार्वजनिक व खाजगी विभेदन या दोहोंतील नात्याची पुनर्तपासणी या टप्प्यावर होणे गरजेचे आहे. राज्य हस्तक्षेप करण्याचे टाळते म्हणून खाजगी हे 'खाजगी' ठरते वा कायदा हाच खाजगी जग रचतो व हस्तक्षेप करण्यास नकार देतो या प्रश्नांची उत्तरे स्त्रीवादी चर्चाविश्वाने शोधली पाहिजेत.या पुस्तकामधून लेखिका या तर्काची मांडणी करतात की कायदा आणि सामाजिक चळवळींकडून केली जाणारी हक्कांची मांडणी या दोहोंमध्ये परस्परविरोधाभास निर्माण होताना दिसतो.यामागचे एक कारण म्हणजे कायद्याच्या चर्चाविश्वाला आवश्यक असणाऱ्या सार्वत्रिक मुल्यांची मांडणी आपण करत आहोत हा विश्वास सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाळगलेला असतो.परंतु मुख्य प्रवाही व्यवस्थेतील कायदे हे त्या व्यवस्थेच्या मुल्यांतून रचले जातात तर सामाजिक चळवळीकडून केलेल्या कायद्याच्या कल्पना या निश्चितच भिन्न चर्चाविश्वाचा,परिप्रेक्ष्याचा भाग असतात त्यामुळे एका बाजूला सार्वत्रिकता आणि दुसऱ्या बाजूला हक्कांचे बहुस्तरित्व असा विरोधाभास निर्माण होताना दिसतो. +उदारमतवादी शासंप्रणालीतील सक्षमीकरण, विकास व लिंगभाव या संकल्पनांची चिकित्सा करणाऱ्या या दोन पुस्तकांमध्ये रिकव्हरिंग सब्वर्जन या पुस्तकाचा संदर्भ आलेला आहे.[१] +[२] +स्त्रीवाद, कायदेविषयक मोहिमा diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4678.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e4cb0a75b6f52d06efcd3f569e3eb07e2e59086 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4678.txt @@ -0,0 +1 @@ +रिकार्डो ॲंथोनी क्लार्क (१० फेब्रुवारी, १९८३:अटलांटा, जॉर्जिया, अमेरिका) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4683.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d3cf9d36be53e87b40ea4f0aa55789ddbf05ebf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4683.txt @@ -0,0 +1 @@ +रिकार्डो लॉइड पॉवेल (१६ डिसेंबर, १९७८:सेंट एलिझाबेथ, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_469.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b93d7c1269214f445f220f50ae4e38cfa56eb38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_469.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्ना पाठक शाह ( १८ मार्च १९५७) या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्या हिंदी थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील कामांसाठी ओळखल्या जातात. रंगभूमीवरील त्यांच्या विस्तृत कार्यामध्ये इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेतील नाटकांच्या मालिकांचा समावेश आहे. १९८० च्या दशकात त्या प्रसिद्ध टीव्ही मालिका इधर उधर मधील त्यांच्या भूमिकेनंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या.[१] +सिटकॉम मालिका साराभाई वर्सेस साराभाई (2004-2006) मधील माया साराभाई या स्नॉबिश सोशलाईटच्या भूमिकेने त्यांना प्रचंड ओळख आणि प्रसिद्धी दिली. त्यांच्या इतर प्रमुख भूमिकांमध्‍ये चित्रपट जाने तू या जानेना (2008), अॅक्शन कॉमेडी चित्रपट गोलमाल 3 (2010), फॅमिली थरारपट कपूर अँड सन्स (2016), बुरखा (2017), आणि ब्लॅक-कॉमेडी चित्रपट लिपस्टिक अंडर माय यांचा समावेश आहे. या सर्वांनी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळवून दिले. त्या रोमँटिक कॉमेडी एक मै और एक तू (2012) आणि कॉमेडी-ड्रामा खूबसूरत (2014) मध्ये देखील दिसल्या. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्याशी त्यांनी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना दोन मुले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4699.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b23be94f0c0cb1eedacc285e435bb8aa74f1a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4699.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ नोव्हेंबर, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) +रिकी थॉमस पॉंटिंग (१९ डिसेंबर, इ.स. १९७४: लॉन्सेस्टन, टास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू स्लिप आणि फलंदाजाजवळच्या जागांमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. ऑस्ट्रेलियाच्या घरगुती स्पर्धांमध्ये तो टास्मानियन टायगर्सकडून, बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो तर आय.पी.एल.मध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळलेला आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा यांच्या बरोबरीने अनेक जण त्याला आधुनिक काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात. +२९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३० नोव्हेंबर २०१२ पासून पर्थ इथे सुरू झालेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी सामना हा पंटर या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या रिकी पॉंटिंगचा कारकिर्दीतील १६८ वा आणि अखेरचा सामना ठरला. या सामन्यासोबत त्याने सर्वाधिक कसोट्या खेळणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू म्हणून स्टीव वॉच्या विक्रमाशी बरोबरी केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_47.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_47.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..118bf135d4b8fe3acfaf81119749b9c617582709 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_47.txt @@ -0,0 +1,9 @@ +रंगभूषामहर्षी म्हणून ओळखले जाणारे श्री. बाबा वर्दम हे चित्रपट रंगभूमीवरील सुप्रसिद्ध रंगभूषाकार होते. समर्थ कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांनी रंगभूषा कलेत कुडाळ नगरीचे नाव भारतीय कलाक्षेत्रात मोठे करून ठेवले आहे २ एप्रिल १९७५ ला बाबांचे देहावसान झाल्यानंतर नाट्यकला जोपासण्यासाठी त्यांचेच नाव धारण करून 'बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ' ही कोकण रंगभूमीवर प्रकर्षाने चमकणारी पहिली हौशी नाट्यसंस्था निर्माण झाली. +६०-६५ वर्षांपूर्वीची कुडाळमधल्या समादेवीच्या पिंपळाशेजारी पूज्य. दादा वर्दम यांच्या घराच्या माडीवर १०-११ वर्षाच्या ७-८ सवंगड्यांची गायन-वादन, अभिनय आणि रंगभूषेतील स्वैर लिला चालत असे. मारुतीच्या देवळात ‘सप्ताह’ असो, भजन असो, दशावतारी नाटक असो वा तुळशीचे लग्न असो. हे टोळकं तिथे हजर असे. जो तो आपल्या छंदात भर पडणारे तेवढे नेमके उचलून आपल्या इवल्याशा देहात दडून राहिलेल्या कला प्रतिभेला जोपासत असे. +गवयाच्या गाण्यातल्या हरकती, ताना त्या घोळक्यातील देसाईंचा वसंत आणि टोपल्यांचा शिरी आपल्या तरल बुद्धीने पटकन टिपीत असत तर तबल्याच्या बोलांनी आणि मुखड्यानी लकू वर्दमांच्या डोक्यात केव्हाच ‘तिरकिट धा’ सुरू केलेले असायचे. बांदेकर, राजाराम वर्दम आणि रामा कोरगांवकार अभिनयातले भाव टिपण्यात गर्क तर हार्मोनियमच्या काळ्या पांढऱ्या पट्ट्यांवरील पांडु वर्दमांच्या चपळ, चपखल बोटांनी गवयाचा ‘सूर’ केव्हाच आपलासा केलेला असे. त्या टोळक्याचा म्होरका मात्र रंगलेल्या पात्रांच्या मुखड्यावरील रंगरंगोटीची करामत आपल्या टपोऱ्या डोळ्यात साठवत केव्हाच रंगलेला असे. हे होते वर्दमांचे 'बाबा'. शांतू कासार, तुकाराम पडते, बाबली कुडाळकार आणि राजो माटेकर या सवंगड्यांसह या तरुण कलाकारांनी बेबंदशाही, करीन ती पूर्व, जुगारी जग अशी कितीतरी नाटके गाजवली. शाळेतला इतिहास, भूगोल धडाधड पाठ करण्यापेक्षा ही टोळभैरव मंडळी शाळेकडे पाठ करती झाली आणि आपला स्वतःचाच इतिहास घडवायला बाहेर पडली. +वाढत्या वयाबरोबर वाढत्या जबाबदाऱ्या या मंडळींच्या अंगावर चालून आल्या आणि प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्या. देसाईंच्या वसंताने कोल्हापूर गाठलं. दादा वर्दमांच्या छायेत दिवस काढलेल्या शिरीने सावंतवाडीला हॉटेल थाटल. जाणता बाबा, दादांच्या दुकानात मिठाई रंगवू लागला. पण बाबांच कलावंत मन स्वस्त बसत नसे. “आयुष्य मेवामिठाईच्या रंगात नाही घालवायचं. अशी रंगरंगोटी साधायची की ती जीवनाला खरा ‘रंग’ चढवील.” पण कुडाळ गावी ती संधी कधी मिळणार? +बेचाळीसमधील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील असलेल्या महागाईने बाबा व्यवसायाच्या व्यापात फसले होते. महागाईने त्रस्त झालेले कलाप्रेमी बाबा अस्वस्थ झाले. माथी कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाची जबाबदारी या दुहेरी पेचात सापडलेल्या बाबांचा निर्णय ठरला. कुडाळ बाजारपेठेत तुळशीच्या लग्नाचा धुमधडाका सुरू होता. बाबांनी रातोरात सावंतवाडी गाठली आणि लंगोटीयार शिरींकडे मुक्काम ठोकला. ‘एवढ्या रात्री बाबा आपल्याकडे ?’ शिरी टोपलेही चमकले. बाबांनी मनोगत व्यक्त केलं. सार बालपण शिरींच्या डोळ्यासमोरून सर्रकन गेल. शिरींनी आपली अल्पस्वल्प प्रेमभेट आणि आपला कोट बाबांच्या हाती ठेवला आणि जड अंतःकरणाने बाबांचा निरोप घेतला. बाबांनी कोल्हापूर गाठलं आणि तेथून मुंबई. बाबा निघाले. खांद्यावर परिश्रमाची पताका, हाती कलेचे टाळ आणि मुखी ध्येयमंत्र घेऊन बाबा जीवन यात्रेला निघाले. पूज्य दादांचा आभाळाएवढा आशीर्वाद आणि स्नेह्यांचे उबदार प्रेम पाठीशी घेऊन बाबा निघाले. तरुण उत्साही बाबा परिश्रमाच्या कुंचल्याने नशिबाची रंगछटा चितारू लागले. मुंबईतल्या पाच-सात मजली इमारतींच्या भिंतींना बाबा उन्हातान्हात रंगरूप देऊ लागले. मग जेवण मिळाल न मिळाल. कधी एकवेळ तर कधी चहापाव. +भिंती रंगवायच्या, पोस्टर्स रंगवायचे, जाहिराती रांगवायच्या…. ” पण हे सगळ काम हे निर्जीव कुंचलेच तर करीत आहेत. तुझी बोट कुंचल्याच काम कधी करणार ?”- बाबांची रंगप्रतिभा बाबांना प्रश्न विचारात होती. या प्रश्नाचं उत्तर बाबांपाशी नव्हतं. ते होत पूज्य दादांच्या पुण्याईजवळ रखरखत्या उन्हात रंगकाम करून कंटाळलेल शरीर बाबांनी शिवाजीपार्कच्या ‘परिमल’ मध्ये बळेच लोटलं. समोर उभे होते राजकमल कलामंदिराचे सुप्रसिद्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई, नव्हे देसाईंचा वसंत. दोन जीवलग मित्रांची भेट झाली, बाबांचा राजकमल कलामंदिर मध्ये प्रवेश झाला आणि बाबांच नशीब नवरंगानी फुलून आल. प्रामाणिक, मेहेनती, ऋजू स्वभावाच्या बाबांवर अण्णा बेहद्द खूष झाले. आणि अण्णांनी राजकमल कलामंदिरची ड्रेपरी, ज्वेलरी, रंग यांची खरेदी नव्हे रंगपटातील सर्व जबाबदारी बाबांवर सोपवली. डोळस, प्रयोगशील बाबांवर सोपवली. डोळस, प्रयोगशील बाबांनी दिग्दर्शक शांतारामबापूंना जिंकलं आणि ‘झनक झनक पायल बाजे’ त बाबांच्या रंगकौशल्याने उधळण केली. +नवनवीन चित्रपटांच्या रंगभूषेत रंगभूषाचार्य घडवला जात होता. बाबांच्या पूर्वायुष्यातील परिश्रमांची तपश्चर्या बाबांकडे पाहून हसू लागली. बाबांचे नाव रंगभूमिवरही झाले. मेकअपचे दुसरे नाव ‘बाबा वर्दम’ असे झाले. बाबांनी ‘वर्दम मेकअप सर्व्हीस’ नावाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आणि बाबांच्या श्रमांची शर्यत सुरू झाली. श्रमाबरोबरच रंगकलेचा व्यासंग वाढला आणि त्या व्यासंगाने बाबांना ‘रंगभूषामहर्षी’ केव्हा केलं ते बाबांनाही कळलं नाही. ते कळलं एका प्रज्ञावान कलावंताला- पु. ल. देशपांड्यांना. त्यांनी बाबांच्या घरी रात्रीच्या वेळी येऊन बाबांना चकित केलं आणि ‘तुम जियो हजारो साल’ असं अभिष्ट चिंतून बाबांचा वाढदिवस साजरा केला. कलावंत बाबांच्या आयुष्यातील तो एक कृतार्थ क्षण ! +आपल्या समर्थ कलामंत्रांनी रंगभूमी सजीव व सुंदर करणाऱ्या बाबांच्या बोटांवरील रंगटिळा आपल्या भाळी लागला याचे भाग्य रंगभूमीवर व चित्रपटात नावाजलेले जुने-नवे कलाकार आजही मोठया अभिमानाने मिरवतात तेव्हा बाबांच्या रंगसामर्थ्याचा प्रभाव केवढा जबरदस्त आहे याचा प्रत्यय येतो. बाबांच्या या रंगसंजीवक कलामंत्रांचा जागर ज्यांच्या हाता-बोटांतून आजही रंगभूमी चित्रपट क्षेत्रात चालू आहे असे राम टिपणीस, पंढरीनाथ जुकर, शशिकांत साटम, शंकरभाई वर्दम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर, नंदू वर्दम, राजन वर्दम यांच्यासारखे कितीतरी प्रथितयश रंगभूषाकार आपल्या यशस्वी कारकिर्दीचे श्रेय कै. बाबांच्या शिस्तप्रिय व ऋजु स्वभावाला आणि विनम्र कलासाधनेला देतात तेव्हा रंगपटाला गाभारा मानणाऱ्या या रंगदेवतेच्या तपस्वी पुजाऱ्या समोर आपोआपच नतमस्तक होतो. +https://babavardam.in/ Archived 2019-12-31 at the Wayback Machine. मोठा मजकूर diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4715.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3f7bfd25d8b82c6cb1922293eeb814058dcad4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4715.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 56°56′56″N 24°6′23″E / 56.94889°N 24.10639°E / 56.94889; 24.10639 + +रिगा ही (लात्व्हियन: Riga ) लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर दौगाव्हा नदीच्या किनारी वसलेले आहे. +रिगाचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे शीत तर उन्हाळे सौम्य असतात. +रिगाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4717.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f492fe38e4a77b96b602a06e78802a49bc74aee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4717.txt @@ -0,0 +1 @@ +रिगोबेर्ट सॉंग बहानाग (१ जुलै, इ.स. १९७६ - ) हा  कामेरूनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. १९९३ ते २०१०पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला सॉंग आता दूरचित्रवाणीवर खेळाचे समालोचन करतो. कॅमेरून राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, अध्यक्ष पॉल बिया यांच्या सूचनेनुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4719.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f492fe38e4a77b96b602a06e78802a49bc74aee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4719.txt @@ -0,0 +1 @@ +रिगोबेर्ट सॉंग बहानाग (१ जुलै, इ.स. १९७६ - ) हा  कामेरूनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. १९९३ ते २०१०पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला सॉंग आता दूरचित्रवाणीवर खेळाचे समालोचन करतो. कॅमेरून राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, अध्यक्ष पॉल बिया यांच्या सूचनेनुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4736.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5102e00e5fe748b79341a98b367dbfc23853570f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4736.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड अँथनी हटन (६ सप्टेंबर, १९४२:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९७१ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. +याचे वडील लेन हटन सुद्धा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4737.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4906cfd44af5b73c36415925487b2beec0724f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4737.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्कर पुरस्कार +रिचर्ड ॲटनबरो (ऑगस्ट २९, इ.स. १९२३) हे ब्रिटिश चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी या महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4742.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4742.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4760.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..831c4ac12dcf8d60b4a9daa6a09efb672bd939f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4760.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड कॉली वेलस्ली, पहिला मार्क्वेस वेलस्ली अर्थात लॉर्ड वेलस्ली (जन्म: २० जून, इ.स. १७६० मृत्यू: २६ सप्टेंबर, इ.स. १८४२) हा आयरिश ब्रिटिश राजकारणी आणि वसाहतीय प्रशासक होता. रिचर्ड वेल्लेस्लीचा जन्म इ.स. १७६० मध्ये इंग्लंडच्या उमराव घराण्यात झाला.[१] तो इ.स. १७९८ ते १८०५ च्या दरम्यान भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल होता. त्याने तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीला भारतातील सर्वश्रेष्ठ शक्ती बनवले आणि भारतात ब्रिटिश सत्तेची पाळमुळे आणखी घट्ट केली. यासाठी त्याने तैनाती फौजेच्या धोरणाचा अवलंब केला[२]. त्याने शांततेच्या धोरणाचा त्याग करून सरळसरळ युद्धनीतीचा वापर केला. या त्याच्या कर्तृत्वामुळे ब्रिटिश भारतात बलशाली तर झालेच परंतु त्यामुळे नेपोलिअनच्या भारतावरील संभावित आक्रमणाची भीतीही कमी झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4763.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0d2f7f4d2cbcba150c4157493818a75f00066d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4763.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रिचर्ड गास्के हा फ्रांसचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. त्याने इ.स. २००४ मध्ये फ्रेंच ओपन मधील मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत तातियाना गोलोविन त्याची जोडीदार होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4772.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e525b0dadcb23f707d6102c0d056b7543a36e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4772.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड जॉन ब्लेकी (१५ जानेवारी, १९६७:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९९२ ते १९९३ दरम्यान २ कसोटी आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4815.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ccb11924351c18e8b5d800826bcbc406a65ad9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4815.txt @@ -0,0 +1,4 @@ +रिचर्ड निक्सन (इंग्लिश: Richard Milhous Nixon) (९ जानेवारी, इ.स. १९१३ - २२ एप्रिल, इ.स. १९९४) हा अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९६९ ते ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षीय कारकिर्दीअगोदर हा इ.स. १९५३ ते इ.स. १९६१ या कालखंडात ड्वाइट डी. आयझेनहॉवर याच्या अध्यक्षीय राजवटीत अमेरिकेचा ३६वा उपराष्ट्राध्यक्ष होता, तर तत्पूर्वी अमेरिकन संसदेत कॅलिफोर्नियाचा प्रतिनिधी (इ.स. १९४७ ते इ.स. १९५०) व सेनेटसदस्य (इ.स. १९५० ते इ.स. १९५३) होता. वॉटरगेट प्रकरणात याच्याविरोधात महाभियोग चालवला जाण्याची चिन्हे दिसल्यावर याने ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पदाचा राजीनामा देणारा हा अमेरिकी इतिहासातला एकमेव राष्ट्राध्यक्ष आहे. +कायद्याचा पदवीधर असलेल्या निक्सनाने आरंभी काही काळ वकिली केली. पुढे तो अमेरिकी नौदलात रुजू झाला व दुसऱ्या महायुद्धात प्रशांत महासागराच्या आघाडीवर लढला. +आपल्या पहिल्या अध्यक्षीय राजवटीत निक्सनाने व्हियेतनाम युद्धास वाढणारा वाढता देशांतर्गत विरोध लक्षात घेऊन व्हियेतनामातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, इ.स. १९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हिएत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. इ.स. १९७२ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत निक्सन मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीसाठी निवडून आला. +दुसऱ्या मुदतीत मात्र निक्सन प्रशासनास अडचणींना सामोरे जावे लागले : योम किप्पुर युद्धात इस्राएलास अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे अरब राष्ट्रांनी अमेरिकेशी तेलव्यापार बंद केला. याच सुमारास वॉशिंग्टन डी.सी.तील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या घुसखोरीतूनु उद्भवलेले प्रकरण मोठ्या थरापर्यंत वाढून वॉटरगेट प्रकरण उघडकीस आले. निक्सन प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करूनही प्रकरण हाताबाहेर गेले व त्यामुळे निक्सन प्रशासनाने राजकीय आधार मोठ्या प्रमाणात गमावला. महाभियोग चालवला जाऊन अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे १८ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी निक्सनाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अध्यपदावर आलेल्या जेराल्ड फोर्ड याने मात्र निक्सनास उद्देशून वादग्रस्त ठरलेला माफीनामा जाहीर केला. निवॄत्तीनंतर निक्सनाने आपल्या राजकीय अनुभवांवरून पुस्तके लिहिली व परदेश दौरे केले. त्यामुळे आधीची डागाळलेली प्रतिमा धुऊन "अनुभवी, ज्येष्ठ मुत्सद्दी" म्हणून प्रतिमा सुधारण्यात त्याला यश आले. १८ एप्रिल, इ.स. १९९४ रोजी पक्षाघाताचा घटका येऊन त्याचा मॄत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4822.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efabc94fc4a462ce3de50756dc77c3d8c23aada3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4822.txt @@ -0,0 +1,35 @@ +२८ फेब्रुवारी, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4830.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6606df7a36bb4eab624df719cdd97ee79cc4f9d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4830.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड सिमिऑन गॅब्रियेल (५ जून, १९५२:त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८४ मध्ये ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4831.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a317d13f2b393dfdbc2c8cab3459874d63bf8b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4831.txt @@ -0,0 +1 @@ +रिचर्ड वॉरेन सीयर्स (७ डिसेंबर, इ.स. १८६३ - २८ सप्टेंबर, इ.स. १९१४) हे अमेरिकन उद्योगपती होते. यांना आपल्या भागीदार अल्वाह कर्टिस रोबकच्या बरोबर सीयर्स, रोबक अँड कंपनीची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4835.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d98f0cf9cf3e0205b33a3730c41fb559a873a9d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4835.txt @@ -0,0 +1,2 @@ +रिचर्ड मॅथ्यू स्टॉलमन (जन्म १६ मार्च १९५३) हे एक संगणकतज्‍ज्ञ तसेच "मुक्त आणि व्यक्त संगणकप्रणाली"चे (फ्री ॲण्ड ओपन सोर्स स़ॉफ्टवेयरचे) प्रचारक आहेत. ज्या आज्ञावल्या वापरण्यास, अभ्यासण्यास, वितरणास आणि सुधारणेस कोणतीही आडकाठी न करता वितरित करण्यात येतात त्यांना मुक्त आज्ञावल्या/ संगणकप्रणाल्या असे म्हणतात. स्टॉलमन हे ग्नू प्रकल्पाचे प्रणेते आणि फ्री सॉफ्टवेयर फाउण्डेशनचे संस्थापक आहेत. ते ग्नू सार्वजनिक परवान्याचे लेखकही आहेत. त्यांनी ग्नू कंपायलर कलेक्शन आणि ग्नू इमॅक्स ह्या आज्ञावल्या तयार केल्या आहेत. +रिचर्ड स्टॉलमन ह्यांचे व्यक्तिगत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_484.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ea69b006d0bc49c5b9726a01e0b83e65482933b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_484.txt @@ -0,0 +1,3 @@ +रत्‍नागिरी हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे. +२००८ साली हा मतदारसंघ रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विलीन करण्यात आला. +साचा:लोस२००४-रत्‍नागिरी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4843.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4906cfd44af5b73c36415925487b2beec0724f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4843.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑस्कर पुरस्कार +रिचर्ड ॲटनबरो (ऑगस्ट २९, इ.स. १९२३) हे ब्रिटिश चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी या महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाला आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_488.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9072c0fe5b16ff5b8f61d16f826bffa6c9afa0c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_488.txt @@ -0,0 +1,34 @@ + +रत्‍नागिरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच तालुक्यात रत्‍नागिरी शहर आहे. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१] +गणपतीपुळे हे प्रसिद्ध गणपतीचे मंदिर याच तालुक्यात आहे. पावस येथे श्री स्वरूपानंद स्वामींची समाधी आहे. रत्‍नागिरी शहरातील टिळक आळी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थळ आहे. जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव याच तालुक्यात आहे. +रनपार गावी फिनोलेक्स कंपनीचा कारखाना आहे. +जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गावांचे गट पाडले जातात्त. साधारणपणे ३० ते ३५ हजार लोकसंख्येसाठी एक गट आणि एका गटात दोन गण म्हणजे प्रत्येकी पंधरा हजार लोकसंख्येचा एक गण असतो. एका गणात किंवा गटात अनेक खेडी येऊ शकतात. + +रत्‍नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पाडलेले गावांचे गट (एकूण ८)- +१. वाटद +२. करबुडे +३. कोतवडे +४. शिरगाव +५. हातखंबा +६. नाचणे +७. गोळप +८. पावस + +रत्‍नागिरी तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीचे गण (एकूण १६)- +१. वाटद +२. मालगुंड +३. करबुडे +४. देऊड +५. कोतवडे +६. कासारवेली +७. शिरगाव +८. मिरजोळे +९. हातखंबा +१०. पाली +११. नाचणे +१२. कार्ला +१३. गोळप +१४. हरचेरी +१५. पावस +१६. गावखडी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4899.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fce829d5c7e8daaf6907ac7b3b7ce1401c7791f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4899.txt @@ -0,0 +1,6 @@ +रीटा मोरेनो (जन्म रोझा डोलोरेस अल्वेरीओ मार्कानो ; [१] ११ डिसेंबर १९३१) ही पोर्तो रिकन अभिनेत्री, नृत्यांगना आणि गायिका आहे.[२] आठ दशकांच्या कारकिर्दीत तिने रंगमंचावर आणि पडद्यावर काम केले आहे. मोरेनो ही हॉलिवूडच्या सुवर्णयुगातील शेवटच्या उरलेल्या ताऱ्यांपैकी एक आहे. तिच्या असंख्य पुरस्करांपैकी, ती अशा काही अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांना एमी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी (EGOT)[३][४] आणि अभिनयाचा तिहेरी मुकुट मिळाला आहे. अतिरिक्त पुरस्कारांमध्ये २००४ मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम, २००९ मध्ये नॅशनल मेडल ऑफ आर्ट्स, २०१३ मध्ये स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड, २०१५ मध्ये केनेडी सेंटर ऑनर आणि २०१९ मध्ये पीबॉडी पुरस्कार यांचा समावेश आहे. +मोरेनोच्या सुरुवातीच्या कामात सिंगिन इन द रेन (१९५२) आणि द किंग अँड आय (१९५६) या क्लासिक म्युझिकल चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांचा समावेश होता. वेस्ट साइड स्टोरी (१९६१) मधील अनिताच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला व ऑस्कर पुरस्कार जिंकणारी ती पहिली लॅटिन अमेरिकन महिला ठरली.[५] तिच्या इतर चित्रपटांमध्ये पॉपी (१९६९), कार्नल नॉलेज (१९७१), द फोर सीझन्स (१९८१), आय लाईक इट लाईक दॅट (१९९४) आणि स्लम्स ऑफ बेव्हरली हिल्स (१९९८) यांचा समावेश आहे. स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित २०२१ च्या वेस्ट साइड स्टोरी रिमेकमध्ये मोरेनोने व्हॅलेंटीनाची भूमिका केली होती. +नाटकामध्ये, तिने १९७५ च्या टेरेन्स मॅकनॅलीच्या म्युझिकल द रिट्झमध्ये गुगी गोमेझच्या भूमिकेत अभिनय केला आणि तिला संगीतातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळाला. तिने रिचर्ड लेस्टर दिग्दर्शित १९७६ च्या चित्रपटात ह्याच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली ज्याने तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बाफ्टा पुरस्कार नामांकन मिळवून दिला. तिने १९६४ मध्ये लॉरेन हॅन्सबेरीच्या द साइन इन सिडनी ब्रस्टेनच्या विंडोमध्ये आणि १९८५ मध्ये नील सायमनच्या द ऑड कपलमध्ये देखील काम केले. +ती द इलेक्ट्रिक कंपनी (१९७१-७७) या मुलांच्या टेलिव्हिजन मालिकेतील कलाकार सदस्य होती आणि एचबीओ मालिका ओझ (१९९७-२००३) वर सिस्टर पीटर मेरी रेमोंडोची भूमिका केली होती. तिला १९७७ मध्ये द मपेट शो आणि १९७८ मध्ये द रॉकफोर्ड फाइल्समधील तिच्या भूमिकांसाठी सलग दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार मिळाले. व्हेअर ऑन अर्थ इज कारमेन सँडिएगो (१९९४-९९) या मालिकेतील तिच्या भूमिकांसाठी तिने वाहवा मिळविली. रीटा मोरेनो: जस्ट अ गर्ल हू डिसायडेड टू गो फॉर इट (२०२१) हा तिच्या जीवन रेखाटणारा माहितीपट होता. +१९५४ ते १९६२ पर्यंत, मोरेनो हे मार्लन ब्रँडो सोबत ऑन-ऑफ रिलेशनशिपमध्ये होती.[६] तिने तिच्या आठवणींमध्ये खुलासा केला की ती ब्रँडोने गर्भवती झाली आणि त्याने गर्भपाताची व्यवस्था केली. गर्भपात चुकीचा झाला, ती घरी गेली आणि रक्तस्त्राव झाला आणि मग शस्त्रक्रियेसाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. लवकरच, ब्रँडो त्याच्या म्युटीनी ऑन द बाउंटी मधील सह-कलाकाराच्या प्रेमात पडला. ब्रँडोच्या झोपेच्या गोळ्यांचे प्रमाणा बाहेर सेवन करून मोरेनोने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.[७] +१९६५ मध्ये, मोरेनोने कार्डिओलॉजिस्ट लिओनार्ड गॉर्डनशी लग्न केले,[८] जे वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झाल्यानंतर तिचे व्यवस्थापक झाले.[९][१०] १९९५ मध्ये, ते बर्कले, कॅलिफोर्निया येथे स्थलांतरित झाले.[११] २०१० मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत ते एकत्र राहिले [१२] मोरेनो आणि गॉर्डन यांना एक मुलगी, फर्नांडा गॉर्डन फिशर आणि दोन नातू आहेत.[१३] मोरेनो म्हणाली की तिने एकदा आपल्या पतीला सोडण्याचा विचार केला होता, परंतु कुटुंब तोडणे टाळले.[१४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_49.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_49.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c382ae23e5dd6fedb5cc238268974d577fd43f89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_49.txt @@ -0,0 +1,6 @@ +रंजन साळवी तथा रंगराव साळवी (?? - इ.स. २०००) हे एक नृत्यदिग्दर्शक होते. + +मूळचा नगर जिल्ह्यातला असलेला रंगराव साळवी नावाचा तरुण गावगावच्या जत्रेत, मेळ्यात नाच बसवत हिंडायचा. बुटकी आकृती, कुरळे केस, गव्हाळ रंग आणि डोळ्यावर चश्मा. राम यादव या त्याच्या मित्राने रंगरावला पुण्यातच एका चित्रपटाची तयारी करत असलेल्या दिग्दर्शक अनंत माने यांच्याकडे नेले आणि डान्समास्तर म्हणून सादर केले. अनंत माने यांनी या तरुणाकडे पाहून, ‘मास्तर हे गाणे ऐका आणि बसवा डान्स’ अशी आज्ञा दिली. रंगरावने गाणे नीट ऐकले आणि काही मिनिटांतच पॅंट सावरून दणादण पहिल्या कडव्याच्या स्टेप्स बसवल्या. ते गाणे होते, ‘कसं काय पाटील बरं हाय का? काल काय ऐकलं ते खरं हाय का?’... इथून रंगराव साळवींचा प्रवास चालू झाला. या प्रवासात ‘उभ्या महाराष्ट्राचे रंजन करणारा कलाकार, तू रंगराव कसले नाव लावतोस?’ असे विचारत भावगीत गायक दत्ता वाळवेकर यांनी रंगरावचा ‘रंजन’ केला. +१९४५ ते ७५ या काळातले मराठी चित्रपटांची कथानके तमाशा या विषयावर असायचे. चित्रपटात एखादा आडदांड ज्युनिअर पाटील (जी भूमिका बऱ्याचदा सूर्यकांत/चंद्रकांत/अरुण सरनाईक करायचे) आणि हळवी तमासगीर बाई यांची प्रेमकथा असायची. पाटलाची घरात झुरणारी, सबंध सिनेमात दोनेक किरकोळ संवाद असलेली घरंदाज बायको. आणि तरण्या पाटलाच्या पराक्रमाने, झुरून झुरून मरणी लागलेला, करवादलेला म्हातारा सीनिअर पाटीलही असायचा .अशा ठरावीक साच्यात फिट्ट बसलेल्या इ.स. १९५० च्या आसपासच्या काळातल्या मराठी चित्रपटांचे नृ्त्यदिग्दर्शन रंजन साळवी यांचे असायचे. +रंजन साळवी यांनी सुमारे १७५ मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले. त्यांनी उषा नाईक, जयश्री गडकर, जयश्री टी, मधु कांबीकर, माया जाधव, लीला गांधी, वत्सला देशमुख, सरला येवलेकर अशांसारख्या सुमारे दीडशे नायिकांना आणि कित्येक हजार ज्युनिअर आर्टिस्टांना नृत्याचे धडे दिले. +‘माझं घर माझा संसार’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रंजन साळवींचे ब्लडप्रेशर वाढले. पक्षाघाताचा झटका आला. पुढची आठ-नऊ वर्षे त्यांनी अंथरुणावर काढली. पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्याचा प्रयत्‍न केला. परंतु व्यर्थ. अखेर साळवींनी आजाराशी व आर्थिक तंगीशी झुंजत शेवटचा श्वास पुण्यातल्या विश्रांतवाडी झोपडपट्टी भागातल्या आंब्रे चाळीतच घेतला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4917.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89d1afbf9fd6bbc012448bca4c77e5f816feedfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4917.txt @@ -0,0 +1,3 @@ +रिडल्स आंदोलन किंवा रिडल्स इन हिंदुइझम आंदोलन हे १९८७-८८ च्या दरम्यान महाराष्ट्रात झालेले एक बौद्ध व दलित आंदोलन होते. रिडल्स इन हिंदुइझम या आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथ पहिल्यांदा इ.स. १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे' या श्रृंखलेखालील खंड चौथा म्हणून हा ग्रंथ प्रकाशित केला होता.[१][२] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथातील मजकूरांवरून १९८७-८८ च्या दरम्यान वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. रामायण आणि महाभारत या दोन लोकप्रिय आर्षमहाकाव्यांचा संबंध होता. त्यामुळे 'हिंदूधर्मातील ती कोडी' म्हणजे संवेदनशील विषय बनला होता. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी काही महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने सुरू झाली. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. मा.गो. वैद्य व दुर्गाबाई भागवत यांनी ग्रंथावर बंदी घालण्याचे समर्थन केले. त्यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत येथे रिडल्स समर्थन परिषद झाली, त्यामध्ये दादासाहेब गवई, सविता आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजा ढाले, नामदेव ढसाळ, रूपा कुळकर्णी-बोधी व अनेक रिपब्लिकन नेते सहभागी होते.[३][४] 'रिडल्स इन हिंदुइझम' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात येण्यापूर्वीच लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनी या ग्रंथात राम व कृष्ण यांचा अवमानकारक करणारा मजकूर असल्याचा लेख लोकसत्तातील आपल्या साप्ताहिक सदरात लिहिला. त्यानंतर या ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. दुर्गा भागवत यांनीही लोकसत्तात लेख लिहून ग्रंथावर टीका केली. ग्रंथावर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अरुण कांबळे, राजा ढाले, रूपा कुलकर्णी-बोधी, नामदेव ढसाळ, कुमार सप्तर्षी आदी विचारवंत पुढे आले. राजा ढाले यांनी तर्कशुद्ध मांडणी करीत दुर्गा भागवतांचे लिखाण कसे बाबासाहेबांविषयी पूर्वग्रह दूषित आहे, हे सप्रमाण मांडण्याचा प्रयत्न 'धम्मलिपी' या साप्ताहिकात व अन्य साप्ताहिकांत लेख, मुलाखतीतून केला. हा वाद सुरूच राहिला. अखेर महाराष्ट्र सरकारने या ग्रंथातील राम-कृष्ण यांच्याबाबतचे परिशिष्ट मागे घ्यावे अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा शिवसेनेकडून मागणी झाल्यानंतर बौद्ध व दलितांच्या विविध संघटना एकवटल्या व त्यांनी मुंबईत बोरिबंदरपासून मंत्रालयापर्यंत मोर्चा काढण्याचे ठरवले. त्यानुसार सगळे कार्यकर्ते बोरिबंदर परिसरात जमले व मोर्चाला सुरुवात झाली. २३ नोव्हेंबर १९८७ रोजी सीएसटी (तेव्हाची बोरिबंदर) स्थानकापासून मंत्रालयापर्यंत रिडल्सचा मोर्चा निघाला होता. यात दहा लाख अनुसूचित जातीचे लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण जनता या मोर्चासाठी रस्त्यावर उतरली होती. मजलदरमजल करीत हा मोर्चा लाखोंच्या संख्येने सरकारच्या नावाने घोषणा देत हुतात्मा चौकापर्यंत धडकल्यानंतर काळाघोडा परिसरात हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईचे शिवसेनेचे महापौर असणाऱ्या छगन भुजबळ यांनी गोमूत्राने हुतात्मा चौक परिसर धुऊन काढला.[५] 'रिडल्स इन हिंदुइझम'वर बंदी घालण्याची मागणी झाल्यानंतर प्रतिकारार्थ आंबेडकरी तरुण रस्त्यावर उतरले. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांचा आंबेडकरी विचारवंतांनी वैचारिक परामर्ष घेतला. त्या ऐतिहासिक लढ्याचे वैचारिक नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. त्यांच्या तर्कवादी भूमिकेमुळे फुले-आंबेडकरी विचारधारा मानणारी पुढची पिढी तयार झाली.[६] +अखेर सर्व आंबेडकरी नेते, बाळ ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी महाराष्ट्र सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4934.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9a3d5230f1101636d9be1d3322965dcc22b1021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4934.txt @@ -0,0 +1 @@ +रितिका श्रोत्री ( २० डिसेंबर, २०००) ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने पुण्याच्या सदाशिव पेठेच्या एसपीएम इंग्लिश स्कूल आणि एसपी महाविद्यालय, पुणे येथून शिक्षण पूर्ण केले.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4941.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff20896924c3bd0b6ceed8a0c2d39508c01b2891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4941.txt @@ -0,0 +1 @@ +रुतुराज गोविंद हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या किराडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4945.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a72b3cc10dd0679b6ea3c4434cb53d4e9a8fc4e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4945.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रितू मेनन या भारतीय स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि प्रकाशिका आहेत. त्यांनी १९८४मध्ये उर्वशी बुटालिया यांसह काली फॉर विमेन ही स्त्रीवादी प्रकाशन संस्था काढली. २००३मध्ये ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी विमेन अनलिमिटेड ही प्रकाशन संस्था काढली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_495.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..102097c11c66ba53142b8fb4dd39c81656fd0551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_495.txt @@ -0,0 +1,2 @@ + रत्नापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4950.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0318af11f28736e51eabf0cc8000199d829e46a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4950.txt @@ -0,0 +1 @@ +रितेश पांडे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4962.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad6b4b89f8fa10f3f3796368444a64e2b80c54de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4962.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रिन ओकी (जपानी:青木りん; २८ फेब्रुवारी, इ.स. १९८५ - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4964.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8c82c11ea13e89f74f52dd7d64cc561ce8d86c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4964.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रिना नाकानिशी (२६ जून, १९८८:क्युशु, जपान - ) ही एक जपानी रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4970.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6677cadd432686d53a84298c2620d38cfd3392ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4970.txt @@ -0,0 +1 @@ +जेनेरो आयव्हन गत्तुसो (९ जानेवारी, १९७८ - ) हा  इटलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. याने २०१० विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4971.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c7921887e51072b91e61156e74b7d366393ddfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4971.txt @@ -0,0 +1 @@ +रिनो हवाई शर्यत अपघात हा सप्टेंबर १६ इ.स. २०११ रोजी झालेला विमान अपघात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4997.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a9fbb82a483d28532d4572dfa920108f34b2303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_4997.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) (संक्षिप्त: भारिप (आ)) (इंग्रजी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले); संक्षिप्त: आरपीआय (ए)) हा भारताच्या एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष रामदास आठवले हे आहेत. हा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक आहे. आंबेडकरवादी व लोकशाहीवादी विचारसरणीचा हा पक्ष असून तो आंबेडकरी तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव दयाळ बहादुरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष उतम खोब्रागडे आहेत. इ.स. २००५ ते २०१४ या काळातली आयकर विवरणपत्रे न भरल्याने या पक्षाची मान्यता रद्द झाली होती. दयाळ बहादुरे यांनी स्वतःचा 'भारतीय दलित पॅंथर पार्टी' नावाचा पक्ष काढला आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5015.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0fcaa677ff00b36689915eb53c49d9e75735eb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5015.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +रिमेम्बर हा स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, सहावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील अठेचाळीसवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5037.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa83668fc8c49f62ae40b8f42abfe73ff5fe9d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5037.txt @@ -0,0 +1 @@ +रियाझ हसन (७ नोव्हेंबर, २००२:अफगाणिस्तान - हयात) ही  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5042.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbbef41bf840449c5ba96e055588261044e511b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5042.txt @@ -0,0 +1,4 @@ +२२ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricketarchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5058.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..951701d83f87b3b37afcd188b757f9218e1eea12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5058.txt @@ -0,0 +1,3 @@ +† खेळलेले सामने (गोल). +रियो गॅव्हिन फर्डिनांड (नोव्हेंबर ७, इ.स. १९७८:पेकहॅम, लंडन - ) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. +फर्डिनांड सेंट लुशिया, डॉमिनिका व ॲंग्लो-आयरिश वंशाचा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5068.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fc9ca982f967e29d6436efb96fcdd76c68a57f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5068.txt @@ -0,0 +1 @@ +रियो ग्रांदे दो नॉर्ते (उत्तर रियो ग्रांदे) हे ब्राझिलच्या पूर्व किनारपट्टीवरील एक राज्य आहे. नाताल ही रियो ग्रांदे दो नॉर्ते राज्याची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5077.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5845456a5e41ed79e711ae1926f7f96e01dc4d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5077.txt @@ -0,0 +1,2 @@ +रियो देला प्लाता (स्पॅनिश: Río de la Plata) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी आर्जेन्टिना व उरुग्वे देशांच्या सीमेवर उरुग्वे नदी आणि पाराना नदीच्या संगमापासून सुरू होते व २९० किमी वाहत जाऊन दक्षिण अटलांटिक महासागरास मिळते. संगमाजवळ केवळ २ किमी रूंद पात्र असलेल्या ह्या नदीचा विस्तार मुखाजवळ प्रचंड असून तिची रुंदी तब्बल २२० किमी इतकी आहे. काही भूगोलतज्ञांच्या मते रियो देला प्लाता नदी नसून उपसागर किंवा आखात आहे. +ला प्लाता, बुएनोस आइरेस, मोन्तेविदेओ ही प्रमुख शहरे रियो देला प्लाताच्या काठांवर वसली आहेत. दुसऱ्या महायुद्धातील प्लेट नदीची लढाई ही पहिली सागरी लढाई येथेच घडली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5090.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a8352e21134f04d363ecc520f9aebd719c22391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5090.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 22°58′45″S 43°24′48″W / 22.97917°S 43.41333°W / -22.97917; -43.41333 +रियोसेंट्रो हे रियो दी जानेरो, ब्राझील येथील एक प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्र आहे. १९७७ साली बांधले गेलेले हे लॅटिन अमेरिकेमधील हे सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5091.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a8352e21134f04d363ecc520f9aebd719c22391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5091.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 22°58′45″S 43°24′48″W / 22.97917°S 43.41333°W / -22.97917; -43.41333 +रियोसेंट्रो हे रियो दी जानेरो, ब्राझील येथील एक प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन केंद्र आहे. १९७७ साली बांधले गेलेले हे लॅटिन अमेरिकेमधील हे सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5094.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74e884ff633ac07c549eeb1c45ba9226bf55c6ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5094.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबई, भारत diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5097.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cbd3ead889a39ac3514ebe0744470bebfbeb886 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5097.txt @@ -0,0 +1,43 @@ +रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (बीएसई.: 500325, एनएसई.: RELIANCE) ही भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे. ही कंपनी फॉर्च्यून ५०० कंपन्यांमधील भारतीय कंपन्यांच्या पंक्तीत आहे. १९६६ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी ही कंपनी स्थापली. परंतु २००६ मध्ये मुकेश अंबानी व अनिल अंबानी या धीरूभाईंच्या दोन मुलांमधील मतभेदांमुळे रिलायन्स उद्योगसमूहाचे विभाजन करण्यात आले. +रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. रिलायन्सच्या विविध व्यवसायांमध्ये ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, नैसर्गिक वायू, किरकोळ, दूरसंचार, जनसंपर्क आणि कापड यांचा समावेश होतो. रिलायन्स ही भारतातील सर्वात फायदेशीर कंपन्यांपैकी एक आहे, बाजार भांडवलाने भारतातील सर्वात मोठी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी आहे, आणि महसुलानुसार मोजली जाणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. २,३६,००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांसह ते भारतातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे नियोक्ता आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत रिलायन्सचे बाजार भांडवल US$ २४३ अब्ज आहे. +२०२१ पर्यंत जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनच्या फॉर्च्युन ग्लोबल ५०० यादीत कंपनी १५५ व्या स्थानावर आहे. रिलायन्स हा भारतातील सर्वात मोठा निर्यातदार आहे, भारताच्या एकूण व्यापारी मालाच्या निर्यातीपैकी ८% आहे आणि १०० पेक्षा जास्त देशांमधील बाजारपेठांमध्ये प्रवेश आहे. भारत सरकारच्या एकूण महसुलाच्या ५% सीमाशुल्क आणि अबकारी शुल्कासाठी रिलायन्स जबाबदार आहे. हे भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वोच्च आयकर भरणारे देखील आहे. कंपनीकडे नकारात्मक मुक्त रोख प्रवाह आहे. +कंपनीची सह-स्थापना धीरूभाई अंबानी आणि चंपकलाल दमानी यांनी १९६० मध्ये रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन म्हणून केली होती. १९६५ मध्ये, भागीदारी संपली आणि धीरूभाईंनी फर्मचा पॉलिस्टर व्यवसाय सुरू ठेवला.[१] १९६६ मध्ये रिलायन्स टेक्सटाइल इंजिनीअर्स प्रा. लि.ची महाराष्ट्रात स्थापना झाली. त्याच वर्षी गुजरातमधील नरोडा येथे सिंथेटिक फॅब्रिक्स मिलची स्थापना केली.[२][३] ८ मे १९७३ रोजी ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बनले. १९७५ मध्ये, कंपनीने वस्त्रोद्योगात आपला व्यवसाय विस्तारला, नंतरच्या वर्षांत "विमल" हा त्याचा प्रमुख व्यापारी चिन्ह बनला.[४] कंपनीने १९७७ मध्ये प्रारंभिक सार्वजनिक ऑफर आयोजित केली. इश्यू सात पटीने ओव्हर-सबस्क्राइब झाला होता.[५] १९७९ मध्ये, एक कापड कंपनी सिद्धपूर मिल्स कंपनीत विलीन झाली.[६] १९८० मध्ये, कंपनीने E.I. du Pont de Nemours & Co., U.S. यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याने पाताळगंगा, रायगड, महाराष्ट्र येथे पॉलिस्टर फिलामेंट यार्न प्लांटची स्थापना करून पॉलिस्टर धागा व्यवसायाचा विस्तार केला.[२] +१९८५ मध्ये, कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाइल्स इंडस्ट्रीज लिमिटेड वरून बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले. १९८५ ते १९९२ या वर्षांमध्ये, कंपनीने पॉलिस्टर धाग्याच्या उत्पादनाची स्थापित क्षमता प्रतिवर्ष १,४५,००० टनांनी वाढवली.[२] +हझिरा पेट्रोकेमिकल प्लांट १९९१-९२ मध्ये कार्यान्वित झाला.[७] +१९९३ मध्ये, रिलायन्स पेट्रोलियमच्या जागतिक डिपॉझिटरी इश्यूद्वारे निधीसाठी परदेशी भांडवली बाजाराकडे वळले. १९९६ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे रेट केलेली ती भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील कंपनी बनली. S&P ने रिलायन्सला "BB+, स्थिर दृष्टीकोन, सार्वभौम कमाल मर्यादेने मर्यादित" असे रेट केले. मूडीजने "Baa3, इन्व्हेस्टमेंट ग्रेड, सार्वभौम कमाल मर्यादेद्वारे मर्यादित" असे रेटिंग दिले आहे.[८] +१९९५/९६ मध्ये, कंपनीने NYNEX, USA सह संयुक्त उपक्रमाद्वारे दूरसंचार उद्योगात प्रवेश केला आणि भारतात रिलायन्स टेलिकॉम प्रायव्हेट लिमिटेडचा प्रचार केला.[७] +१९९८/९९ मध्ये, रिलायन्सने रिलायन्स गॅस या ब्रँड नावाखाली १५ किलो सिलिंडरमध्ये पॅकेज केलेले LPG सादर केले.[७] +१९९८-२००० मध्ये गुजरातमधील जामनगर येथे एकात्मिक पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचे बांधकाम झाले, जगातील सर्वात मोठी रिफायनरी.[७] +२००१ मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आणि रिलायन्स पेट्रोलियम लि. सर्व प्रमुख आर्थिक मापदंडांच्या बाबतीत भारतातील दोन सर्वात मोठ्या कंपन्या बनल्या.[९] २००१-०२ मध्ये, रिलायन्स पेट्रोलियमचे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलीनीकरण करण्यात आले.[४] +२००२ मध्ये, रिलायन्सने सुमारे तीन दशकांतील भारतातील सर्वात मोठा वायू शोध (कृष्णा गोदावरी खोऱ्यात) घोषित केला आणि २००२ मध्ये जगातील सर्वात मोठ्या वायू शोधांपैकी एक. नैसर्गिक वायूचे स्थान ७ ट्रिलियन घनफूट पेक्षा जास्त होते, सुमारे १२० कोटी (1.2 अब्ज) बॅरल कच्च्या तेलाच्या समतुल्य. भारतीय खाजगी क्षेत्रातील कंपनीचा हा पहिलाच शोध होता.[४][१०] +2002-03 मध्ये, RIL ने भारतातील दुसरी सर्वात मोठी पेट्रोकेमिकल्स कंपनी, इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IPCL) मधील बहुसंख्य हिस्सेदारी भारत सरकारकडून खरेदी केली,[११] RIL ने IPCLचे वडोदरा प्लांट ताब्यात घेतले आणि त्याचे नाव बदलून वडोदरा मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन (VMD) असे ठेवले.[१२][१३] IPCL चे नागोठणे आणि दहेज मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स RILच्या अंतर्गत आले जेव्हा IPCL 2008 मध्ये RIL मध्ये विलीन झाले.[१४] +2005 आणि 2006 मध्ये, कंपनीने वीज निर्मिती आणि वितरण, वित्तीय सेवा आणि दूरसंचार सेवा यामधील गुंतवणूक चार स्वतंत्र संस्थांमध्ये डिमर्ज करून आपल्या व्यवसायाची पुनर्रचना केली.[१५] +2006 मध्ये, रिलायन्सने 'रिलायन्स फ्रेश' या ब्रँड नावाखाली रिटेल स्टोअर फॉरमॅट लाँच करून भारतातील संघटित किरकोळ बाजारात प्रवेश केला.[१६][१७] 2008च्या अखेरीस, रिलायन्स रिटेलचे भारतातील 57 शहरांमध्ये जवळपास 600 स्टोर्स होते.[४] +नोव्हेंबर 2009 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या भागधारकांना 1:1 बोनस शेअर्स जारी केले. +2010 मध्ये, रिलायन्सने ब्रॉडबँड सर्व्हिसेस मार्केटमध्ये इन्फोटेल ब्रॉडबँड सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​अधिग्रहण करून प्रवेश केला, जो भारत सरकारने आयोजित केलेल्या चौथ्या पिढीतील (4G) स्पेक्ट्रम लिलावासाठी एकमेव यशस्वी बोली लावणारा होता.[१८][१९] +त्याच वर्षी, रिलायन्स आणि बीपी यांनी तेल आणि वायू व्यवसायात भागीदारीची घोषणा केली. BP ने 23 तेल आणि वायू उत्पादन शेअरिंग कॉन्ट्रॅक्ट्समध्ये 30 टक्के हिस्सा घेतला ज्यात रिलायन्स भारतात कार्यरत आहे, ज्यात KG-D6 ब्लॉकचा समावेश आहे $7.2 अब्ज.[२०] रिलायन्सने भारतातील गॅसच्या सोर्सिंग आणि मार्केटिंगसाठी बीपीसोबत 50:50 संयुक्त उपक्रमही स्थापन केला.[२१] +2017 मध्ये, RIL ने रशियन कंपनी Sibur सोबत जामनगर, गुजरात येथे बुटील रबर प्लांट उभारण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन केला, जो 2018 पर्यंत कार्यान्वित होईल.[२२] +ऑगस्ट 2019 मध्ये, रिलायन्सने मुख्यतः त्याच्या ग्राहक व्यवसायांसाठी आणि ई-कॉमर्स क्षेत्रात मोबाइल फोन सेवांसाठी Fynd जोडले.[२३] +18 ऑगस्ट 2021 रोजी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने सांगितले की त्यांनी महाराष्ट्रातील नागोठणे शहरातील त्यांचे उत्पादन युनिट बंद केले आहे.[२४] +डिसेंबर २०२२ मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप रु. १७,५९,०१७.२३ कोटी होते.[२५] +अध्यक्ष आणि एमडी: मुकेश धीरूभाई अंबानी +RILच्या शेअर्सची संख्या अंदाजे आहे. 644.51 कोटी (6.44 अब्ज). प्रवर्तक गट, अंबानी कुटुंबाकडे अंदाजे. एकूण समभागांपैकी 49.38% तर उर्वरित 50.62% शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत, ज्यात FII आणि कॉर्पोरेट संस्था आहेत. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनीतील सर्वात मोठी गैर-प्रवर्तक गुंतवणूकदार आहे, ज्यात 7.98% हिस्सा आहे. +दिग्दर्शक: नीता दलाल अंबानी +जानेवारी 2012 मध्ये, कंपनीने ₹10,400 कोटी (US$1.5 अब्ज) मध्ये जास्तीत जास्त 12 कोटी (120 दशलक्ष) शेअर्स खरेदी करण्यासाठी बायबॅक कार्यक्रम जाहीर केला. जानेवारी २०१३ च्या अखेरीस, कंपनीने ४.६२ कोटी (४६.२ दशलक्ष) शेअर्स ₹३,३६६ कोटी (US$४५० दशलक्ष) मध्ये विकत घेतले होते. +कंपनीचे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि BSE लिमिटेड वर सूचीबद्ध आहेत. कंपनीने जारी केलेल्या ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट्स (GDRs) लक्झेंबर्ग स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत. हे अंदाजे जारी केले आहे. 5.6 कोटी (56 दशलक्ष) GDR ज्यामध्ये प्रत्येक GDR कंपनीच्या दोन इक्विटी समभागांच्या समतुल्य आहे. त्याच्या एकूण समभागांपैकी अंदाजे 3.46% लक्झेंबर्ग स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत. +त्याचे कर्ज रोखे नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE)च्या घाऊक कर्ज बाजार (WDM) विभागात सूचीबद्ध आहेत. +याला CRISIL (S&P उपकंपनी) आणि Fitch कडून AAAचे देशांतर्गत क्रेडिट रेटिंग मिळाले आहे. मूडीज आणि S&P ने कंपनीच्या आंतरराष्ट्रीय कर्जासाठी अनुक्रमे Baa2 सकारात्मक दृष्टीकोन (स्थानिक चलन जारीकर्ता रेटिंग) आणि BBB+ आउटलुक म्हणून गुंतवणूक ग्रेड रेटिंग प्रदान केली आहे. 28 डिसेंबर 2017 रोजी, RIL ने घोषणा केली की ती अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कम्युनिकेशन्सची वायरलेस मालमत्ता सुमारे ₹23,000 कोटींमध्ये विकत घेणार आहे. +कंपनीचे पेट्रोकेमिकल, रिफायनिंग, तेल आणि वायूशी संबंधित ऑपरेशन्स त्याच्या व्यवसायाचा गाभा आहे; कंपनीच्या इतर विभागांमध्ये कापड, किरकोळ व्यवसाय, दूरसंचार आणि विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) विकास यांचा समावेश आहे. 2012-13 मध्ये, 76% महसूल शुद्धीकरणातून, 19% पेट्रोकेमिकल्स, 2% तेल आणि वायू आणि 3% इतर विभागांमधून मिळवला. +जुलै 2012 मध्ये, RIL ने माहिती दिली की ते पुढील काही वर्षात त्याच्या नवीन एरोस्पेस डिव्हिजनमध्ये US$1 बिलियन गुंतवणार आहे जे डिझाइन, विकसित, उत्पादन, उपकरणे आणि घटकांसह विमान, इंजिन, रडार, एव्हियोनिक्स आणि लष्करी उपकरणे आणि उपकरणे तयार करेल. नागरी विमान, हेलिकॉप्टर, मानवरहित हवाई वाहने आणि एरोस्टॅट्स. +31 मार्च 2021 रोजी कंपनीकडे 347 उपकंपन्या आणि 150 सहयोगी कंपन्या होत्या. +Relicord ही रिलायन्स लाइफ सायन्सेसच्या मालकीची कॉर्ड ब्लड बँकिंग सेवा आहे. त्याची स्थापना 2002 मध्ये झाली. त्याची AABB द्वारे तपासणी आणि मान्यता प्राप्त झाली आहे, आणि अन्न आणि औषध प्रशासन (FDA), भारत सरकार द्वारे परवाना देखील प्रदान करण्यात आला आहे. +Reliance Jio Infocomm Limited (RJIL), पूर्वी इन्फोटेल ब्रॉडबँड म्हणून ओळखले जाणारे, एक ब्रॉडबँड सेवा प्रदाता आहे ज्याने संपूर्ण भारतामध्ये काम करण्यासाठी 4G परवाने मिळवले आहेत. +धीरूभाई अंबानी फाउंडेशनने स्थापन केलेली रिलायन्स इन्स्टिट्यूट ऑफ लाइफ सायन्सेस (RILS) ही जीवन विज्ञान आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या विविध क्षेत्रात उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. +रिलायन्स क्लिनिकल रिसर्च सर्व्हिसेस (RCRS), एक कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन (CRO) आणि रिलायन्स लाइफ सायन्सेसची पूर्ण मालकीची उपकंपनी, क्लिनिकल रिसर्च सेवा उद्योगात माहिर आहे. त्याचे ग्राहक प्रामुख्याने फार्मास्युटिकल, जैवतंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपकरण कंपन्या आहेत. +LYF, रिलायन्स रिटेलचा 4G-सक्षम VoLTE डिव्हाइस ब्रँड. +रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्सकडे डिजिटल फायबर इनव्हीआयटीची मालकी आहे, जी जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेडच्या 51% मालकीची आहे. जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित ४९% थेट रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आहेत. +जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड समूहाच्या दूरसंचार ऑपरेशन्सची सर्व फायबर ऑप्टिक मालमत्ता धारण करते. +मार्च 2017 रोजी, Reliance Industries Ltd (RIL) ने मॉरिशसस्थित तेल विक्रेत्या गल्फ आफ्रिका पेट्रोलियम कॉर्प (GAPCO) मधील 76% इक्विटी स्टेकची फ्रेंच तेल आणि वायू कंपनी Total SEच्या उपकंपनी टोटल मार्केटिंग अँड सर्व्हिसेसला विक्री प्रक्रिया पूर्ण केली. +ईस्ट वेस्ट पाइपलाइन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने अधिग्रहित केली आहे, जी ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटच्या मालकीची आहे ₹13,000 कोटीच्या मोबदल्यात. +31 मार्च 2018 पर्यंत, कंपनीमध्ये 29,533 कायमस्वरूपी कर्मचारी होते ज्यात 1,521 महिला आणि 70 अपंग कर्मचारी होते. त्यात त्याच तारखेला 158,196 अस्थायी कर्मचारी होते जे एकूण 187,729 कर्मचारी होते. 2011-12च्या शाश्वतता अहवालानुसार, अ‍ॅट्रिशन दर 7.5% होता. परंतु सध्या, संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार मार्च 2015 मध्ये हाच अ‍ॅट्रिशन दर 23.4% वर गेला आहे. +त्याच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, त्याच्या अध्यक्षांनी कंपनीच्या पुढील तीन वर्षांत सुमारे ₹1,500 अब्ज (US$20 अब्ज) गुंतवणूक योजनांची भागधारकांना माहिती दिली. पुढील 3 वर्षांत किरकोळ विभागातील कर्मचारी संख्या सध्याच्या 35,000 वरून 120,000 पर्यंत वाढवणे आणि 12 महिन्यांत दूरसंचार विभागातील कर्मचारी विद्यमान 3,000 वरून 10,000 पर्यंत वाढवणे यासह असेल. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5118.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0287ed80ab18abb4dfce16f8e23d0f384dc9cfd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5118.txt @@ -0,0 +1,13 @@ +रिळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +सांगली जिल्ह्यात शिराळा गावापासून ११ किमी अंतरावर रिळे नावाचे गाव आहे. तिथे एक ५० लाख (?) रुपये खर्च करून बांधलेले भैरवनाथाचे मंदिर आहे. ते एक जागृत देवस्थान आहे, असे काही लोक मानतात. हा देव अतिशय गरीब लोकांचा कुलस्वामी आहे. देवाची यात्रा दरवर्षी फेब्रुवारीमध्ये भरते. या यात्रेस हजारो भाविक उपस्थित राहतात. मंदिराच्याच शेजारी मंदिराचे पुजारी राहतात यात्रेच्या पहिल्या दिवशी शिंदे सरकारांच्या हस्ते महाप्रसाद वाटला जातो. नंतर रात्री दि ग्रेट मराठा ग्रुपतर्फ सांस्कृतिक कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी पालखी होते; नवनाथ गणेश मंडळ व धाडस ग्रुप यांच्यातर्फ कार्यक्रम होतो. तिसऱ्या दिवशी रिळे याञा कमिटीतर्फ कुस्तीचा आखाडा भरतो. +रिळे गाव हे शिराळा तालुक्यात राजकीयदृष्टया महत्त्वाचे मानले जाते +रिळे गावाशेजारी चार लहान-मोठ्या वाड्या आहेत. त्यांच्या साठी येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. +या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे, महाराष्ट्र हायस्कूल ही माध्यमिक शाळा आणि ११व१२वीपर्यंतचे विज्ञान महाविद्यालय आहे. +ही संत नामदेव यांची जन्मभूमी आहे, असे सांगितले जाते. +रिळे गावाजवळून वारणा नदी वाहते. गावात शेती प्रामुख्याने उसाची होते. तरीसुद्धा काहीजण भात, भुईमूग, ज्वारी अशी पिके काढतात. +गावात एक प्राथमिक आरोग्य क्रेंद्र व सरकारी जनावरांचा दवाखाना आहे. औषधांची दुकाने आहेत व खाजगी डॉक्टरांचे दवाखाने आहेत. +गावची लोकसंख्या २२०० च्या आसपास आहे +रिळे गावाच्या मध्यभागी ग्रामसचिवालय व कुस्तीची तालीम आहे +९ सदस्य असलेल्या रिळे ग्रामपंचायतची स्थापना १९६५ साली झाली. गावात ३ मतदार वॉर्ड आहेत. +लेखात:गणेश खामकर +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5119.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..827a1c0f9cdf4636556bd7ff53f3889c17c3095b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5119.txt @@ -0,0 +1,2 @@ + रिळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5121.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..666549cb36aaa19e3712767564380353d68c552c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5121.txt @@ -0,0 +1,2 @@ +थेम्स किंवा टेम्स ही दक्षिण इंग्लंडमधील एक प्रमुख नदी आहे. या नदीला रिव्हर आयसिस असेही नाव आहे. +ऑक्सफर्ड, रीडिंग व लंडन ह्या इंग्लंडमधील प्रमुख शहरांमधुन ही नदी वाहते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5152.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e827c2fcfabbc61121366072b2f7c5f1b3a4b55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5152.txt @@ -0,0 +1 @@ +रिशिजे मुद्गल (८ एप्रिल, १९७२:दिल्ली, भारत -) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून दोन कसोटी आणि ६ एकदिवसीय सामने खेळलेलीक्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. ती दिल्ली आणि एर इंडियासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5170.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30262618c8b06deb14b98970995a0983d8a08744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5170.txt @@ -0,0 +1,3 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. +रिसवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5192.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..951701d83f87b3b37afcd188b757f9218e1eea12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5192.txt @@ -0,0 +1,3 @@ +† खेळलेले सामने (गोल). +रियो गॅव्हिन फर्डिनांड (नोव्हेंबर ७, इ.स. १९७८:पेकहॅम, लंडन - ) हा इंग्लिश फुटबॉल खेळाडू आहे. +फर्डिनांड सेंट लुशिया, डॉमिनिका व ॲंग्लो-आयरिश वंशाचा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5205.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe11b17db3bd09501cbbf55e1646f5b500fd6581 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5205.txt @@ -0,0 +1,7 @@ +रीटा गांगुली ही भारतीय शास्त्रीय कलांमध्ये प्रवर्तक, कुशल नृत्यांगना, संगीतकार आणि गायिका आहे , तिला 2000 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार[१] आणि 2003 मध्ये पद्मश्री पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. [२] त्या अभिनेत्री मेघना कोठारीच्या आई आणि प्रसिद्ध रवींद्र संगीत गायिका गीता घटक यांच्या धाकट्या बहिणी आहेत. +रिटा गांगुली यांचा जन्म उत्तर प्रदेश, लखनौ येथील बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला आणि ती के.एल. गांगुली आणि मीना गांगुली यांची मुलगी आहे. के.एल. गांगुली हे स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. १९३८ मध्ये, नेहरूंनी स्थापन केलेल्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे पहिले संपादक होण्यासाठी जवाहरलाल नेहरूंनी त्यांची निवड केली.[३] श्रीमती रीटा लखनौमध्ये लहानाची मोठी झाली, जिथे वृत्तपत्र आधारित होते. तिने वयाच्या १२व्या वर्षी गोपेश्वर बॅनर्जी यांच्या हाताखाली रवींद्रसंगीत शिकायला सुरुवात केली. तिने नंतर कथकली आणि मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांचा अभ्यास करताना कलेवर भर देऊन तिची मोठी बहीण गीता घटकसह विश्व-भारती विद्यापीठात प्रवेश घेतला. तिने प्रसिद्ध गुरू, कुंचू कुरूप आणि चंदू पण्नीकर [४] यांच्या हातून कथकलीचे पुढील शिक्षण घेतले आणि मार्था ग्रॅहम स्कूल, न्यू यॉर्क येथे आधुनिक नृत्याचे प्रशिक्षण घेतले.[५] +श्रीमती रिटा यांनी बोलशोई थिएटर, रशिया यासह विविध टप्प्यांवर सादरीकरण केले आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये नृत्याची फॅकल्टी सदस्य म्हणून सामील झाली जिथे तिने चळवळ आणि माइमचा नवीन अभ्यासक्रम सुरू केल्याचे समजते. तिने NSD मध्ये तीस वर्षे शिकवले आणि तिथल्या तिच्या कार्यकाळात तिने निर्मिती आणि वेशभूषा डिझायनिंगमध्ये योगदान दिल्याचे ओळखले जाते. [६] शास्त्रीय रंगमंचाच्या मनोरंजनासाठी आणि विकृष्ट मध्यम सभागृहाच्या बांधकामासाठी केलेल्या प्रयत्नांचे श्रेयही तिला जाते. NSD च्या अंतर्गत, तिने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि इस्रायल सारख्या अनेक देशांना भेटी दिल्या, जिथे तिने भारतीय शास्त्रीय रंगभूमीवर परफॉर्मन्स सादर केले आणि कार्यशाळा घेतल्या.[७] +१९५० च्या दशकात, दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान गाण्याची संधी मिळाल्याने तिची कारकीर्द बदलली आणि तिने गाण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध कथ्थक गुरू शंभू महाराज यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याने तिने सिद्धेश्वरी देवी या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका यांच्यासमवेत भारतातील अनेक ठिकाणी कार्यक्रम केले. यापैकी एका कार्यक्रमादरम्यान, प्रसिद्ध हिंदुस्थानी गायिका बेगम अख्तर यांनी गांगुलीची भेट घेतली आणि तिला शिष्य म्हणून घेतले. गायकांमधील बंध १९७४ मध्ये अख्तरच्या मृत्यूपर्यंत टिकला होता.[८] +गांगुली हा फोर्ड फाऊंडेशन फेलो आहे आणि भारतीय उपखंडातील महिला गायकांवर तिच्या प्रबंधासाठी डॉक्टरेट पदवी आहे. तिने १९९७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याची पन्नास वर्षे साजरी करण्यासाठी रुह-ए-इश्क या मल्टीमीडिया उत्पादनाची निर्मिती केली, ज्यामध्ये सूफीवादाच्या सात टप्प्यांचा समावेश होता. तिला उर्दू कवितेचा एक प्रकार असलेल्या नझ्मची आवड आहे[९] आणि तिने जीवनानंद, शक्ती चट्टोपाध्याय, सुभाष मुखर्जी, शंखो घोष, सुनील गंगोपाध्याय आणि जॉय गोस्वामी यांसारख्या बंगाली कवींच्या कवितांना संगीत दिले आहे. ती सौमित्र चटर्जी प्रॉडक्शन, होमपाखीमध्ये सहभागी होती ज्यासाठी तिने थीम साँग तयार केले होते. तिने कल्पना लाजमी यांच्या दरमियां या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात देखील काम केले आहे. +गांगुलीने यूके आणि फ्रान्समध्ये आयोजित फेस्टिव्हल ऑफ इंडिया इव्हेंटमध्ये परफॉर्म केले आहे. बिस्मिल्ला खान आणि बनारस, द सीट ऑफ शहनाई आणि ए मोहब्बत... बेगम अख्तर यांची आठवण करून देणारी कला आणि संगीताशी संबंधित अनेक पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. त्या कलाधर्मी, कलेतील तरुण कलागुणांना वाव देणारी एक ना-नफा संस्था आणि गझलची बेगम अख्तर अकादमी, गझल परंपरा जोपासणारी अकादमी च्या संस्थापिका आहेत, ज्याने उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी वार्षिक पुरस्कारांची स्थापना केली आहे. गझल संगीत. बेगम अख्तर, जमाल-ए-बेगम अख्तर, वरील तिचे नाटक अनेक प्रसंगी रंगवले गेले आहे आणि ती प्रसिद्ध गझल गायक अनुप जलोटा यांच्या सहकार्याने बेगम अख्तर यांच्या जीवनावर चित्रपटाची योजना आखत आहे. , चित्रपट निर्माता, केतन मेहता आणि संगीत दिग्दर्शक, ए.आर. रहमान यांचा समावेश आहे. +श्रीमती रीटा गांगुली यांना २००० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. भारत सरकारने २००३ मध्ये तिला पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्या प्रियदर्शी पुरस्कार, राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार, क्रिटिक्स सर्कल ऑफ इंडिया पुरस्कार आणि माहिती मंत्रालयाच्या ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्काराच्या देखील प्राप्तकर्त्या आहेत.[१०] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5206.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..472e4de14b67a3ed23be5a4c5b82c99df5c899e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5206.txt @@ -0,0 +1,17 @@ +रीटा बॅनर्जी (जन्म १९६७) या भारतातील लेखिका, छायाचित्रकार आणि लिंगभावाशी संबंधित कार्यकर्त्या आहेत. त्यांचे नॉन-फिक्शन पुस्तक सेक्स अँडा पॉवर: डीफायनिंग हिस्टरी, शेपिंग सोसायटीज २००८ मध्ये प्रकाशित झाले. भारतातील स्त्री भ्रूण हत्येबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ५० मिलियन मिसिंग ऑनलाइन मोहिमेच्या त्या संस्थापिका आहेत. +रीटा बॅनर्जी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात संवर्धन जीवशास्त्र विषयातील पर्यावरणतज्ज्ञ म्हणून केली. इ.स. १९९५ मध्ये त्यांना असोसिएशन फॉर वुमन इन सायन्स (एडब्ल्युआयएस) कडून प्लांट बायोलॉजीमध्ये एमी लुट्झ पुरस्कार मिळाला. त्यांच्या मक्यावर ऍसिड पावसाच्या परिणामांवर केलेल्या त्यांच्या पीएचडी कार्यासाठी हा दिला होता.[१] त्यांना मिळालेल्या इतर पुरस्कार आणि मान्यतांमध्ये हे समाविष्ट आहे: पीएचडी संशोधनासाठी जीवशास्त्रातील मॉर्गन ॲडम्स पुरस्कार; सिग्मा शी सायंटिफिक रिसर्च सोसायटी, सहयोगी सदस्य; बॉटनिकल सोसायटी ऑफ अमेरिकाचा यंग बोटॅनिस्ट रेकग्निशन अवॉर्ड; चार्ल्स ए. डाना फेलोशिप फॉर रिसर्च इन इकोलॉजी; हॉवर्ड ह्यूजेस अनुवांशिक संशोधनासाठी अनुदान. अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांपैकी हूज हू या यादीतही त्यांची नोंद होती. रीटा बॅनर्जींच्या अनेक प्रकल्पांमध्ये लैंगिक दृष्टीकोन होता. त्यांनी पर्यावरण-स्त्रीवादी वंदना शिव यांच्या नेतृत्वाखाली भारतातील चिपको महिलांच्या तळागाळातील चळवळीसोबत आणि इन्स्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीज आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटसाठी काम केले. +वयाच्या ३०व्या वर्षी बॅनर्जी भारतात परतल्या. त्यांनी भारतातील लैंगिक समानता आणि महिलांच्या हक्कांच्या मुद्द्यांवर लिहायला सुरुवात केली.[२] त्यांचे लेखन आणि फोटो विविध देशांतील नियतकालिके आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. २००९ मध्ये त्यांना नियतकालिक आणि जर्नल लेखनासाठी उत्कृष्टतेचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. +रीटा बॅनर्जी यांचे नॉन-फिक्शन पुस्तक 'सेक्स अँड पॉवर: डीफायनिंग हिस्टरी, शेपिंग सोसायटीज' हे भारतात २००८ मध्ये प्रथम प्रकाशित झाले. हे पुस्तक भारतातील लैंगिकता आणि लैंगिकतेच्या पाच वर्षांच्या सामाजिक आणि ऐतिहासिक अभ्यासाचे परिणाम आहे. लिंग आणि योनीची पूजा, मंदिरांमधील कामुक कला आणि कामसूत्र सारख्या प्रेमनिर्मितीच्या कला आणि विज्ञानावरील साहित्य या विषयांबद्दल ऐतिहासिक मोकळेपणा असूनही, सध्याचा भारत लैंगिक संबंधांबद्दल का चिडलेला आहे हे बॅनर्जी या पुस्तकात तपासतात.[३] त्यांनी असा निष्कर्ष काढला की समाजाचे लैंगिक आचार वेळोवेळी बदलत असतात आणि सत्तेत असलेल्या सामाजिक गटांशी जोडलेले असतात.[४] +वुमन ऑन वुमन राइट्स: रिटा बॅनर्जी वुमेन्स वेबसह, २६ सप्टेंबर २०१२ +आलम बैंस. रीटा बॅनर्जी यांची मुलाखत: पुरस्कारप्राप्त लेखिका, छायाचित्रकार, लिंग कार्यकर्ता. युवा की आवाज, ९ जानेवारी २०१२. +५० मिलियन मिसिंग मोहीम. हार्ट टू हार्ट वार्ता, ७ डिसेंबर २०११ +अंजुम चौधरी नय्यर. सेक्स आणि पॉवरच्या लेखिका, रीटा बॅनर्जी विवाह, घटस्फोट आणि मजबूत मुली वाढवण्याविषयी बोलतात. मसालामोमस: दक्षिण आशियाई कनेक्शनसह आजच्या मॉम्ससाठी ऑनलाइन मासिक, ३१ ऑक्टोबर २०११ +कॉलिन टॉडहंटर. डीलिंक वेल्थ अँड वेडींग्ज. डेक्कन हेराल्ड. मे २०११. +सोराया नुलिया. रीटा बॅनर्जी यांची मुलाखत – भाग १. माझा तो (कला) पूर्ण ब्लॉग. ८ मार्च २०११. +सोराया नुलिया. रीटा बॅनर्जी यांची मुलाखत – भाग दुसरा माझा तो (कला) पूर्ण ब्लॉग. १३ एप्रिल २०११ +भारताचे मूक लिंग शुद्धीकरण. द एशिया मॅग! ३ एप्रिल २००९. +खेळावर पॉवर. इंडियन एक्सप्रेस, १८ मार्च २००९. +सिआरा लीमिंग. लेखिका प्रश्न आणि उत्तर: रीता बॅनर्जी. द बिग इश्यू इन द नॉर्थ, २०-२६ जुलै २००९. +पन्नास दशलक्ष बेपत्ता महिला: रीटा बॅनर्जी स्त्री नरसंहाराचा सामना करते. माउंट होल्योक माजी विद्यार्थी त्रैमासिक, २९ ऑगस्ट २००८. +अनसूया बसू. युगानुयुगे सेक्स. द टेलिग्राफ, १५ मार्च २००९. +कॉलिन टॉडहंटर. व्हेयर हॅव दे ऑल गॉन? द डेक्कन हेराल्ड, ११ ऑक्टोबर २००८ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5208.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ef30893673d5447e9416b724ca49902fd5e4b71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5208.txt @@ -0,0 +1 @@ +रिटा मुसमाळी (जन्म २१ मे १९९९) ही युगांडाची क्रिकेट खेळाडू आहे.[१] जुलै २०१८ मध्ये, तिला २०१८ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेसाठी युगांडाच्या संघात स्थान देण्यात आले.[२] तिने ७ जुलै २०१८ रोजी विश्व ट्वेंटी-२० पात्रता स्पर्धेत स्कॉटलंड विरुद्ध युगांडासाठी महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5209.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10304a915bff4a3eaf1f338689e61f657ac191c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5209.txt @@ -0,0 +1,2 @@ +रीटा विल्यम्स गार्सिया (जन्म १९५७) या अमेरिकन लेखिका आहेत, ज्या मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी कादंबरी लेखन करतात. २०१० साली नॅशनल बुक अवॉर्ड्सच्या अंतिम यादीमध्ये त्यांच्या ‘जंप्ड’ या कादंबरीचा समावेश होता. त्यांच्या वन क्रेझी समर या पुस्तकाने २०११ साली न्यूबेरी ऑनर अवॉर्ड, [१] कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड, [२] [३] आणि आणि इतिहासावर आधारित काल्पनिक कथेसाठी दिला जाणारा स्कॉट ओ'डेल अवॉर्ड हे अवॉर्ड्स जिंकले.. त्यांना पेन/ नॉर्मा क्लाईन अवॉर्डही मिळाला आहे. [४] [५] २०१३ साली लिहिलेल्या पी.एस. बी इलेव्हन या त्यांच्या पुस्तकाची ज्युनिअर लिटररी गिल्डसाठी निवड झाली होती. तसेच ते न्यू यॉर्क टाईम्स एडिटर्स चॉइस बुक ठरले. तर याच पुस्तकाने २०१४ सालचा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड जिंकला. २०१६ सालचा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड त्यांच्या गॉन क्रेझी इन अलाबामा या पुस्तकाने जिंकला. २०१७ साली नवतरुणांच्या साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या नॅशनल बुक अवॉर्डच्या अंतिम यादीमध्ये त्यांच्या क्लेटन बर्ड गोज अंडरग्राउंड या पुस्तकाचा समावेश होता. +रीटा विल्यम्स गार्सिया यांचा जन्म न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे झाला. त्यांचे वडील लष्करात होते. हॉफस्ट्रॉ विद्यापीठातून १९८० साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. हॉफस्ट्रॉ मध्ये त्या रिचर्ड प्राईस आणि सोनिया पिल्सर यांच्यासोबत शिक्षण घेत होत्या. त्या न्यू यॉर्कमधील जमैका येथे राहतात. व्हरमाँट कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये त्या अनेक वर्षे शिकवत होत्या.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5218.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1c7a07084ae7d63db7235d16c0dbde5c3dc4ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5218.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेडिफ.कॉम (इंग्रजी मध्ये Rediff.com) हे भारतीय बातम्या, माहिती, मनोरंजन आणि शॉपिंग वेब पोर्टल आहे. याची स्थापना १९९६ मध्ये झाली आणि मुख्य प्रवाहातील नवीन मीडिया कंपनी बनणारी ती पहिली भारतीय वेबसाइट होती.[१][२] रेडिफ चे मुख्यालय मुंबईत असून बंगळूर, नवी दिल्ली आणि न्यू यॉर्क सिटी येथे त्याची कार्यालये आहेत. +२००९ पर्यंत, त्यात ३०० पेक्षा जास्त कर्मचारी होते.[३] हे भारतातील सर्वात जुने वेब पोर्टल आणि ईमेल प्रदात्यांपैकी एक आहे. जेव्हा त्याचे संस्थापक अजित बालकृष्णन यांनी नेटवर रेडिफ लाँच केले तेव्हा देशात इंटरनेट जेमतेम पाच महिने जुने होते आणि एकूण १८,००० वापरकर्ते होते.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5234.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..077e8cf1962c064bce4e43bbd610ce77c475f5d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5234.txt @@ -0,0 +1,2 @@ +रीनो काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5240.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c182f5bd67bc2fb2a985d948ba2ea43b35499ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5240.txt @@ -0,0 +1,8 @@ +मल्लिका शेरावत (ऑक्टोबर २४, १९७६[१]) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. हिचे खरे नाव रीमा लांबा आहे. मल्लिका शेरावत ही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बोल्ड भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचा पहिला प्रमुख चित्रपट ख्वाइश. या चित्रपटात विक्रमी चुंबन दृश्ये दिल्यामुळे ती चर्चेत आली व तेव्हापासून सतत चर्चेत राहिली. ती एकेकाळी बॉलिवूडची अनभिषिक्त सेक्स सिंबॉल झाली होती.[१][२] +शेरावतचा जन्म रीमा लांबा म्हणून हरियाणातील हिसार जिल्ह्यातील मॉथ या [३] एका छोट्या गावात एका जाट कुटुंबात झाला.[४] मल्लिकाच्या वडिलांचे नाव मुकेश कुमार लांबा आहे आणि तिचा जन्म जाट परोपकारी सेठ छजू राम यांच्या कुटुंबात झाला.[५] रीमा नावाच्या इतर अभिनेत्रींशी गोंधळ टाळण्यासाठी तिने "मल्लिका", म्हणजे "महारानी" हे पडद्यावरचे नाव स्वीकारले. "शेरावत" हे तिच्या आईचे पहिले नाव आहे. तिने सांगितले आहे की तिच्या आईने तिला दिलेल्या आधारामुळे ती तिच्या आईचे पहिले नाव वापरते.[६][७] +जेव्हा तिने चित्रपट उद्योगात प्रवेश केला तेव्हा तिच्या कुटुंबाशी संबंध बिघडलेले होते,[८] शेरावतच्या कुटुंबाने आता तिची करिअरची निवड स्वीकारली आहे आणि ते आणि शेरावत यांचे समेट झाले आहे.[५] +शेरावत दिल्ली पब्लिक स्कूल, मथुरा रोड येथे गेले.[९] तिने मिरांडा हाऊस, दिल्ली विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतली आहे.[१०] तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, तिने एक अतिशय पुराणमतवादी लहान-शहरातील कुटुंबातील असल्याचा दावा केला आणि तिच्या कारकिर्दीत तिला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले असे पण म्हटले होते.[११] तथापि, शेरावतच्या कुटुंबीयांनी याचे खंडन केले आणि अशी पुष्टी जोडली की तिने तिला बॉलीवूडमध्ये मोठे बनलेल्या एक अडाणी म्हणून सहानुभूती मिळवण्यासाठी तिने तयार केलेली ही कथा आहे.[८] +चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, शेरावत बीपीएलसाठी अमिताभ बच्चन आणि सॅन्ट्रोसाठी शाहरुख खानसोबत दूरचित्रवाणी वरील जाहिरातींमध्ये दिसली होती.[१२] ती निर्मल पांडेच्या "मार डाला" आणि सुरजित बिंद्रखियाच्या "लक तुनू" म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली.[१३] तिने 'जीना सिर्फ मेरे लिए' मधील एका छोट्या भूमिकेद्वारे चित्रपटांमध्ये पदार्पण केले जेथे तिला रीमा लांबा म्हणून श्रेय देण्यात आले.[१४] +शेरावतने २००३ मध्ये 'ख्वाहिश' या चित्रपटातील तिच्या भूमिकेद्वारे प्रेक्षक आणि समिक्षकांचे लक्ष वेधले होते. २००४ मध्ये, तिने 'मर्डर' या चित्रपटात काम केले. समीक्षक नरबीर गोसल यांनी लिहिलेल्या तिच्या बोल्ड भूमिकेसाठी तिची दखल घेतली गेली, "तिच्याकडे यासारखी भूमिका साकारण्याची क्षमता आहे. ती सिमरनसारखी आत्मविश्वासू आणि सेक्सी आहे आणि तिचे भावनिक दृश्य सन्मानाने हाताळते."[१५] मर्डरमधील तिच्या अभिनयासाठी तिला झी सिने अवॉर्ड्समध्ये 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'साठी नामांकन मिळाले. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला होता.[१६] +तेव्हापासून शेरावत आपली मते सार्वजनिकपणे मांडण्यासाठी तसेच तिच्या काही विधानांवर आलेल्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाते.[१७] +इस २००५ मध्ये, शेरावतने जॅकी चॅनसोबत सह-कलाकार असलेल्या 'द मिथ' या चिनी चित्रपटात काम केले. तिने एका भारतीय मुलीची भूमिका केली जी चॅनच्या पात्राला नदीतून वाचवते. 'द मिथ' हा तिचा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट होता. टाइम मासिकाच्या रिचर्ड कॉर्लिसने तिला "भविष्यातील मोठी बाब" असे संबोधल्यामुळे चित्रपटाच्या प्रचारासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये तिच्या उपस्थितीने खूप लक्ष वेधले.[१८][१९] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5249.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f89c2eb338d4b4f324ac1e036bfba8a9cf38466 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5249.txt @@ -0,0 +1,13 @@ +रीरायटिंग हिस्ट्री : द लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ पंडिता रमाबाई हे पुस्तक स्त्रीवादी इतिहासकार उमा चक्रवर्ती यांनी लिहिले असून काली फॉर विमेन यांनी ते प्रसिद्ध केले आहे. ही पुस्तक १८ व्या आणि १९व्या शतकातील ब्राम्हणी आचार आणि ब्राम्हण स्त्रियांचे वैधव्य यांच्या व्यवस्थांचा सखोल अभ्यास आहे. +भारतातील प्रमुख ऐतिहासिक विचार धारेनेपंडिता रमाबाई यांचे जे जीवन आणि कार्य पद्धतशीररीत्या दडपून ठेवले त्याला उजेडात आणण्याचा हा प्रयत्न आहे. आधुनिक इतिहासातील ॲनी बेझंट यांच्यासारख्या इतिहासातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीच्या विरोधाभासात रमाबाईंची उपेक्षा अधिक स्पष्ट होते. या पुस्तकाची ही लेखिका पंडिता रमाबाई यांच्या काळाच्या संदर्भात त्यांचे आयुष्य समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. +या पुस्तकाचे दोन प्रमुख भाग आहेत. +पहिल्या भागात पंडिता रमाबाई यांनी लिहिलेल्या ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ या पितृसत्तेची समीक्षा करणाऱ्या पुस्तकाचे संदर्भ विशद केले आहेत. जात, लिंगभाव आणि शासन यातील परस्पर संदर्भ पहिल्या भागात अधिक स्पष्ट होताना १८व्या शतकात लिंगभावात्म्क आचार संहिता हा सांस्कृतिक आचारविचारांचा पाया होता. पेशवाईच्या काळात ही लिंगभावात्मक आचारसंहिता कशी पद्धतीने जपली गेली, तिचे संवर्धन केले गेले आणि पुनरुत्पादन केले गेले याचे वर्णन लेखिका करते. १७१३ साली शिवाजीच्या नातवाने पेशवाईच्या दफ्तरात केलेली चित्पावन ब्राम्हणाची नेमणूक वंशपरंपरागत ठरली त्यामुळे १८ व्या शतकात पेशव्यांनी ब्राम्हणी सामाजिक व्यवस्थेची जबरदस्ती करून ब्राम्हणी हिंदू साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये इतर जातींचे दमन अंतर्भूत होते. यातूनच जात व्यवहार आणि शासन यातील जवळीक स्पष्ट होते. लेखिकेच्या मते १८ व्या शतकात या सर्वांचा प्रभाव लिंगभावात्मक नातेसंबंधांवर पडला. जातिव्यवस्थेची उतरंड अबाधित राखण्यासाठी स्त्रियांच्या लैंगिकतेचे दमन, सौभाग्याची कल्पना आणि कठोर वैधव्य या कल्पनांचा वापर करण्यात आला. +पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात वसाहतींच्या राजवटीमध्ये जात लिंगभाव आणि शासन व्यवस्था यामधील संबंध कसे बदलत गेले याविषयी लेखिकेने लिहिले आहे. राष्ट्रवादाचा उदय नवी वर्गरचना आणि जातींचे पुनर्घटन या प्रक्रियांचा लिंगभावावर काय परिणाम झाला याचे विश्लेषण लेखिका करते. ब्राम्हणांच्या हातून सत्ता निसटून गेल्यानंतर ब्राम्हणी पितृसत्तेला कितपत धक्का पोहोचला किंवा तिचे स्वरूप कसे बदलले याचा आढावा लेखिकेने दुसऱ्या प्रकरणात घेतला आहे. नव्या ब्रिटिश प्रशासनाला त्यांच्या प्रजेच्या सामाजिक आयुष्यात टोकाचे बदल करायचे नव्हते परंतु, त्यांनी असा(?) एक वर्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १८३० साली घडलेल्या ‘सती’ विषयक घडामोडींमध्ये शासनाचे काय दृष्टिकोन होते हे स्पष्ट करतात. +त्यांना ब्राम्हणांचा पाठिंबा गमवायचा नव्हता त्यामुळे सतीप्रथेचे निर्मूलन करण्यामध्ये त्यांनी दिरंगाई केली. या ऐवजी विधवांची काळजी घेण्यासाठी कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला. +पुस्तकाच्या पाचव्या प्रकरणात सुधारणावादी दृष्टिकोन हा सांस्कृतिक आचारविचारांकडे कसे पाहतो आणि स्त्रियांच्या लेखनात त्यांची समीक्षा कशी केली गेली आहे याबद्दल आहे. यासाठी इतर काही लेखनाबरोबर १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या ताराबाई शिंदे लिखित पुस्तकाची चर्चा लेखिका करते. या लेखनात पितृसत्तेच्या दुहेरी मापदंडाबाबत बोचरी उपहासात्मक टीका केली गेली आहे. ताराबाई शिंदे यांनी विधवांवर अत्याचार करणाऱ्या सामाजिक नीति-नियमांवर कठोर प्रहार केले आहेत. अनौरस संततीची हत्या केल्याबद्दल विधवा स्त्रीला दोषी ठरवून या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या पुरुषाला मोकळे सोडणाऱ्या सामाजिक नियमांची खिल्ली ताराबाईंनी उडवली आहे. +पुस्तकाचे शेवटचे प्रकरण ‘स्ट्रक्चर ॲन्ड एजन्सी : इ लाइफ ॲन्ड टाईम’ या प्रकरणात पंडिता रमाबाईंच्या आयुष्याबद्दल लिहिले आहे. +पुस्तकाच्या दुसऱ्या भागात वासाहतिक राजसत्तेने पितृसत्तावादी सुधारणा राबवून लिंगभावाकडे कसे पाहिले याचे विवेचन लेखिका करते. तर तिसऱ्या भागात कायदा, वासा वासाहतिक राजसत्ता आणि लिंगभाव याचे विश्लेषण आहे. नव्या वासाहतिक कायद्याचा स्त्रियांवर काय परिणाम झाला या प्रश्नाने या प्रकरणाची सुरुवात होते. स्त्रिया या जात आणि कुटुंबांच्या वर्चस्वाखाली राहिल्या का हा ही प्रश्न होता. १८५६ साली झालेल्या विधवा पुनर्विवाह कायद्यामुळे परंपरागत कायद्यामध्ये मोठा हस्तक्षेप केला गेला का या प्रश्नाने लेखिका सुरुवात करते. याच काळात सांस्कृतिक राष्ट्रवाद सर्व हिंदूना एकाच कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करीत होता हे लक्षात घेणे ही महत्त्वाचे आहे. यामुळेच दुसऱ्या विवाहानंतर पतीच्या संपत्तीतील हक्क संपृष्टात येणे अशा तरतुदी या काळात झाल्या. +चौथ्या प्रकरणात लिंगभावावर परिणाम करणाऱ्या बाह्य ताकदीकडून उच्च जातीय कुटुंबामधील अंतर्गत ताकदीच्या विश्लेषणाकडे लेखिका वळते. आनंदीबाई जोशी, काशीबाई कानिटकर, आणि रमाबाई रानडे या स्त्रियांच्या चरित्रातून लेखिका शोध घेते. या स्त्रियांना आपल्या इंग्रजी उच्चशिक्षित पतीशी बरोबरी साधण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे वाटले. परंतु त्यांना त्यांच्या कुटुंबातून प्रचंड विरोध सहन करावा लागला. रमाबाई रानडे सारख्या स्त्रीला त्यांच्या सुधारक पतीच्या अपेक्षा पूर्ण करताना कुटुंबातील इतर सदस्यांचा अवमान होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागली. यासाठी लेखिका रमाबाईंच्या आयुष्यातील अनेक प्रसंगाचे दाखले देते. आपल्या पतीची मर्जी राखण्यासाठी शालेय शिक्षण घेणे हे नव्या पितृसत्तेच्या पर्यावरणात अत्यंत कठीण होते याची नोंद लेखिका घेते. या सर्व प्रकरणांमध्ये घरगुती जग हे पुरुषा-पुरुषांमधील, स्त्रिया-स्त्रियांमधील आणि स्त्री-पुरुषांमधील संघर्षाचे कुरुक्षेत्र ठरले. +'इकॉनॉमिकल ॲन्ड पॉलिटिकल विकली'मध्ये या पुस्तकाचे परीक्षण करताना गेल ऑम्वेट म्हणतात, ‘हे पुस्तक ब्राम्हणी पितृसत्तेचे सिद्धांकन करण्यासंदर्भात टाकलेले एक पाऊल आहे.’ या पुस्तकामुळे आधुनिक भारतातील स्त्रियांची चळवळ आणि दलित बहुजनांची चळवळ या दोन महत्त्वाच्या चळवळीतील आंतरसंवादाबद्दल एक नवी चर्चा सुरू होऊ शकेल असा आशावाद गेल ऑम्वेट व्यक्त करतात. [१] +वसाहतपूर्व काळात आणि वासाहतिक काळातील ब्राम्हणी पितृसत्तेची स्त्रीवादाने केलेली चिकित्सा या पुस्तकातून पुढे येते असे ‘फेमिनिस्ट स्टडीज्’ मध्ये आश्विनी तांबे यांनी म्हंटले आहे.[२] +पेशवाई आणि वासाहतिक काळात ब्राम्हणी पितृसत्ता कशी कायम राहिली याचे वर्णन हे पुस्तक करते असे इंद्राणी चॅटर्जी यांनी ‘हिस्ट्री वर्कशॉप जर्नल’ मध्ये म्हंटले आहे. [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5251.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3276155a29a7c0b2b4c45e12e9c9c7dc9ef0c1e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5251.txt @@ -0,0 +1 @@ +रायली पॅट्रिक मेरेडिथ (२१ जून, १९९६:होबार्ट, ऑस्ट्रेलिया - हयात) हा  ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5253.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74a0c9583f39cdcfc0c1ace432955a3484811a90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5253.txt @@ -0,0 +1,8 @@ + रीळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5262.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c6ab9d479433d8b4746768a4bb2eda5ef4fb1a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5262.txt @@ -0,0 +1,38 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +रीस जेम्स विल्यम टोपली (२१ फेब्रुवारी, १९९४:इप्सविच, सफोक, इंग्लंड - ) हा  इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटखेळणारा खेळाडू आहे. हा एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळतो. टोपली डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. तो काउंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळतो. टोपलीने ऑगस्ट 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडसाठी पदार्पण केले आणि २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० आणि २०२३ क्रिकेट विश्वचषक या दोन्हींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो. +रीसचे वडील डॉन टोपली आणि काका पीटर टोपली हे सुद्धा क्रिकेट खेळाडू आहेत. +साचा:England 2023 Cricket World Cup squad२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_529.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7c69817bb0fb2e41a50a50fc81e26b697dda092 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_529.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5311.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc96fd28dd1fcc76340d24c051810862dbe7010a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5311.txt @@ -0,0 +1,11 @@ +रखमाबाई जनार्दन सावे (२२ नोव्हेंबर १८६४ - २५ सप्टेंबर १९५५) या एक भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी होत्या. त्या ब्रिटिश भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टरांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात. तसेच १८८४ ते १८८८ या काळात बालवधू म्हणून त्यांच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक खटल्यात सहभागी होण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या प्रकरणाने अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण सार्वजनिक चर्चा घडवून आणली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतील कायदा विरुद्ध परंपरा, सामाजिक सुधारणा विरुद्ध पुराणमतवाद आणि स्त्रीवाद यांचा प्रामुख्याने समावेश होता. या घटनांचा परिणाम म्हणून शेवटी १८९१ मध्ये संमतीवयाचा कायदा लागू करण्यात आला. +हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वतः उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेले सापत्यविधवेसोबतचे लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचेही धाडसाचे पाऊल होते. +रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्त्व घडवणं, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावे लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेले असते तर असा - सासरी जाणे हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. सासरी जाण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे प्रसिद्ध रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला झाला. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (इ.स. १८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मते स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना [[चहा पार्टी]साठी आमंत्रणे धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकाने आणि आदराने पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ॲलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो. +त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतले. बाळंतपणाचे शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणाऱ्या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'ऑनजॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजेस ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स ऑफ एडिंबरा अँड ग्लासगो' (Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow) ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या. 'लायसेन्शियेट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्स' (Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons) ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचे नाव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झाले. +रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिले दिल्लीत निघाले. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालये चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केले. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आले. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली. +त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामेही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बऱ्याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केले. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकेच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावे म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावे म्हटले तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केले व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमाचे मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेलले होते. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निऱ्या शिवून ठेवत.) +एक डॉक्टर म्हणून त्यांचे काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामेही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानड्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या इ.स. १९०७ च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केले, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचे कार्य लक्षात घेऊन इ.स. १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आले. +स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकेच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचे गावदेवीचे मंदिर सर्वांसाठी खुले केले. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणे, तिला लिहायला वाचायला शिकवणे, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचे महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. +जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणाऱ्या होत्या, तसेच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात' हे तत्त्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणाऱ्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणाऱ्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल. +रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचे मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणे अगदीच कमी झाले तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवाने रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते. +पती दादाजी भिकाजी ठाकूर त्यांनी बालपणी झालेल्या स्वतःच्या अयोग्य विवाह बंधनाद्दल लढा दिला. त्यासाठी त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पिन्हे यांनी निकाल रखमाबाईच्या बाजूला दिला. त्यांचे वकील न्या. तेलंग होते. त्यावर लोकमान्य टिळक व केळकर यांनी टीका केल्या. टिळकांनी आपल्या केसरी मध्ये " रखमाबाईचा खटला " नावाने लेख लिहिला. तर आगरकर व पंडिता रमाबाई यांनी रखमाबाई यांना समर्थन दिले. नंतर १८८७ मध्ये वरील कोर्टात दादोजी यांनी याचिका केली असता निकाल रखमाबाई यांचे विरोधात लागला. तेव्हा त्यांचे वकील फिरोजशाह मेहता होते. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये तेव्हा रखमाबाई वर ५ लेख दिले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5316.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654257d40259c06edee052550023612d310d94d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5316.txt @@ -0,0 +1,14 @@ +रुचा पुजारी (जन्म: २ जुलै १९९४) ही भारतीय बुद्धिबळपटू आहे. तीने महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रभुत्व मिळवले आहे .[१]आणि यापूर्वी २००६ मध्ये त्यांना जागतिक बुद्धीबळ महासंघ (डब्ल्यूएफएम) यांच्याकडून पदवी देण्यात आली .[२] +रुचाचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरात झाला आहे.वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी बुद्धिबळ खेळामध्ये रस घेतला आणि त्यांच्या मोठ्या भावाकडून त्यांनी प्रथम चाली शिकल्या.वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिली राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले. तेव्हा त्यांची बुद्धिबळ खेळाविषयीची ओळख झाली . रुचा पुजारीने प्रथम सुरुवातीच्या वर्षांत उल्लेखनीय यश दर्शविले.आणि नंतर रुचाने कारकीर्द म्हणून बुद्धिबळ क्षेत्राची निवड केली. +जागतिक कार्यक्रम +रुचाने चार जागतिक युवा बुद्धीबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. [३][४] +विश्व कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत रुचाने दोनदा जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. ही जागतिक बुद्धीबळ स्पर्धा २०१३ मध्ये तुर्कीच्या कोकाली आणि पुणे,भारत २०१४ मध्ये येथे आयोजित करण्यात आली होती. [५][६] +९ वर्ष पूर्ण असताना रुचाने तिचा पहिला आशियाई कार्यक्रम खेळला.तिने आशियाई युवा १० वर्ष वयाखालच्या मुलींच्या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. +२००३ मध्ये कॅलिकट येथे ही स्पर्धा आयोजित केली होती.त्या ठिकाणी तिने रौप्यपदक जिंकले.पुढील वर्षी सिंगापूरमध्ये झालेल्या याच स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. पुजारीच्या वैयक्तिक पदकाबरोबरच तिने भारताला त्या स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकून दिलं. +पुजारीने सर्वात प्रथम २००१ मध्ये राष्ट्रीय स्पर्धा खेळली.रुचाने चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय ७ वर्ष खालील मुलींच्या गटाच्या स्पर्धामध्ये भाग घेतला आणि तेथे तिने पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळवून स्पर्धा जिंकली.[७] +२००७ मध्ये तिरुपती येथे झालेल्या स्पर्धेत तिच्या संघाने १४ वर्षाखालील मुलींच्या गटाने  सुवर्णपदक मिळवले. +२००८ मध्ये, पुजारीने मंगलोर येथे आयोजित राष्ट्रीय उप-कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.[८] पुढच्याच वर्षी ती  मुंबईमध्ये असलेल्या राष्ट्रीय उप-कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत गेली. +ऑगस्ट २०१० मध्ये, वयाच्या १६ व्या वर्षी पुजारीने गुवाहाटी येथे आयोजित राष्ट्रीय महिला आव्हानात्मक बुद्धिबळ स्पर्धेत भारतातील सर्वात मोठी स्पर्धा जिंकली.[९] +२०११ मध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत पुजारीने उपविजेतेपद पटकावले. +राजस्थानच्या अजमेर येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय कनिष्ठ कन्या बुद्धीबळ स्पर्धेत तिने भाग घेतला.ती एक उल्लेखनीय कामगिरी २०१२ मध्ये केली होती.पुजारीने राष्ट्रीय शाळास्पर्धेमध्येही भाग घेतला होता.  +याशिवाय २०१३ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय महिला संघ स्पर्धेमध्ये पुजारीने भाग घेतला. तिच्या टीम पीएसपीबीने कांस्यपदक जिंकले, तिच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल तिला रौप्य पदक देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5339.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37fa340d0711215d3a9bce006dbf11d6df57b2c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5339.txt @@ -0,0 +1,27 @@ +कार्ल रुडॉल्फ कोनिग (नोव्हेंबर २६, इ.स. १८३२ - ऑक्टोबर २, इ.स. १९०१) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. +कोनिगने मुख्यत्वे ध्वनिशास्त्रात काम केले +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5346.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c61c8235bad697a63ff1495928899c17f5a2223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5346.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहान रुडॉल्फ जेलेन (स्वीडिश भाषेत:शेलेन) (१३ जून, १८६४ - १४ नोव्हेंबर, १९२२) हे स्वीडिश समाजशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी होते. त्यांनी "भू-राजकारण" हा शब्द तयार केला. ॲलेक्झॅंडर फॉन हम्बोल्ट, कार्ल रिटर आणि फ्रेडरिक राट्त्सेल यांच्याबरोबर जेलेन यांनी जर्मन जिओपॉलिटिक (Geopolitik)चा पाया घातला. अडॉल्फ हिटलर व नाझी पक्षावर जेलेन आणि हौशोफर यांच्या विचारांचा प्रभाव होता आणि युरोपमध्ये स्वतःच्या आक्रमक विस्ताराचे समर्थन करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नाझी पक्षाने या सिद्धांताचा वापर केला.[१] +योहान रुडॉल्फ जेलेन यांचा जन्म १३ जून १८६४ रोजी स्वीडन मधील तोर्सो येथे झाला. १८८० मध्ये त्यांनी स्कारा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्याच वर्षी उप्सला विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले. १८९१ मध्ये ते उप्सला विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) झाले. ते १८९०-१८९३ दरम्यान तेथे सहयोगी प्राध्यापक होते.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5351.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ecd88569d62865baa66eee1c9ac0b2ebb097331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5351.txt @@ -0,0 +1,5 @@ +रुण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +लांजा बस स्थानकापासून साटवलीला जाणाऱ्या रस्त्यावर वडदहसोळ बस थांब्यापासून पुढे उजवीकडे जाणाऱ्या वळणावर आतमध्ये २ किमीवर हे वसलेले आहे. लांजा बस स्थानकावरून इसवली, साटवली गावाकडे जाणाऱ्या एसटी बसेस रुण तिठ्यावर थांबतात.तेथून चालत किंवा सायकलीने गावात जाता येते. +मुख्यतः मराठा, कुणबी, ब्राह्मण, बौद्ध समाजातील लोक येथे राहतात.भातशेती,सुपारी पोफळीच्या बागा, नारळबागा,तसेच काजू, फणस, आंबा, कोकम ह्यांचे येथे मुबलक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. वर्षभर आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे काही पालेभाज्या,फळभाज्या,फुलभाज्यासुद्धा येथे पिकविल्या जातात. बकरीपालन, दुग्धव्यवसाय,कोकमसरबत,फणसाच्या साट बनविणे असे शेतीपूरक जोडधंदेही केले जातात.लोक मेहनती, कष्टाळू, भोळे, पापभिरू,आनंदी, धार्मिक प्रवृत्तीचे आणि एकमेकांना सहाय्य करून गुण्यागोविंदाने व सलोख्याने राहतात. +ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5359.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13c12d77c8bd46dce394551ba7298a24544831e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5359.txt @@ -0,0 +1,6 @@ +रुथ गॉर्डन जोन्स (३० ऑक्टोबर १८९६ - २८ ऑगस्ट १९८५) एक अमेरिकन अभिनेत्री, पटकथा लेखक आणि नाटककार होती. तिने वयाच्या १९ व्या वर्षी ब्रॉडवेवर तिच्या करिअरची सुरुवात केली. तिच्या अनुनासिक आवाजासाठी आणि विशिष्ट व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या गॉर्डनने ७० आणि ८० च्या दशकात चालू असलेल्या चित्रपटातील भूमिकांसाठी आंतरराष्ट्रीय मान्यता आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवली. तिच्या नंतरच्या कामात रोझमेरीज बेबी (१९६८), व्हॉट एव्हर हॅपन्ड टू आंट ॲलिस? (१९६९), व्हेअरज पोप्पा? (१९७०), हॅरोल्ड अँड मौड (१९७१), एव्हरी विच वे बट लूज (१९७८), एनी विच वे यू कॅन (१९८०), आणि माय बॉडीगार्ड (१९८०) सामिल होते. +तिच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, गॉर्डनने असंख्य नाटके, चित्रपट पटकथा आणि पुस्तके लिहिली, विशेषतः १९४९च्या ॲडम्स रिब चित्रपटासाठी पटकथेत सह-लेखन. गॉर्डनने तिच्या अभिनयासाठी एक अकादमी पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी आणि दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार तसेच तिच्या लेखनासाठी तीन अकादमी पुरस्कार नामांकने जिंकली आहे. +तिला तीन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले: अ डबल लाइफ (१९४७), ॲडम्स रिब (१९५०) आणि पॅट ॲन्ड माईक (१९५२). तिला इनसाइड डेझी क्लोव्हर (१९६५) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकन देखील मिळाले आणि रोझमेरीज बेबी (१९६८) साठी तिला पुरस्कार मिळाला. या दोन चित्रपटांसाठी तिला तिच्या अभिनयासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला. १९७९ मध्ये, तिने टीव्ही शो टॅक्सी साठी कॉमेडी मालिकेत उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला. १९५६ मध्ये, तिला द मॅचमेकर नाटकासाठी सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीच्या टोनी पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले होते. +ऑगस्ट १९७९ मध्ये, वेस्टबोरो, मॅसॅच्युसेट्समधील एका छोट्या चित्रपटगृहाला रुथ गॉर्डन फ्लिक असे नाव देण्यात आले. तिने उद्घाटन समारंभाला हजेरी लावली. थिएटर आता अस्तित्वात नाही.[१][२] नोव्हेंबर १९८४ मध्ये, मॅसॅच्युसेट्सच्या क्विन्सी येथील मेरीमाउंट पार्क [३] येथील मैदानी ॲम्फीथिएटरला तिच्या सन्मानार्थ रुथ गॉर्डन ॲम्फीथिएटर [४] असे नाव देण्यात आले.[५] +१९२१ मध्ये तिने तिचा सह-अभिनेता जॉर्ज केलीशी लग्न केले. सेव्हन्टीन या नाटकात त्यांनी एकत्र भूमिका केल्या. १९२७ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी केली यांचे हृदयविकाराने निधन झाले. १९२९ ते १९३० या काळात ती नाटक दिग्दर्शक टेड हॅरिससोबत संबंधांमध्ये होती आणि १९२९ मध्ये तिने जोन्स हॅरिस या मुलाला जन्म दिला. तथापि, त्यांनी कधीही लग्न केले नाही. गॉर्डनने १९४२ मध्ये तिचे दुसरे पती, लेखक गार्सन कानिन यांच्याशी लग्न केले. +२८ ऑगस्ट १९८५ रोजी, गॉर्डनचे वयाच्या ८८ व्या वर्षी स्ट्रोकमुळे एडगारटाउन, मॅसॅच्युसेट्स येथील तिच्या घरी निधन झाले.[६] ४३ वर्षे सोबत असलेला तिचा नवरा, गार्सन कानिन, तिच्या पाठीशी होता आणि म्हणाला की तिच्या आयुष्यातील शेवटचा दिवस देखील चालणे, बोलणे, काम आणि नवीन नाटकाच्या कामाच्या चर्चा सुरू होत्या. तिने तिचा शेवटचा सार्वजनिक काम दोन आठवड्यांपूर्वी हॅरोल्ड ॲन्ड मॉड चित्रपटाच्या प्रदर्शनात केला होता आणि अलीकडेच तिने चार चित्रपटांमध्ये अभिनय पूर्ण केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5376.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f202ebe70272ee5490064f5feadb342285c5cd66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5376.txt @@ -0,0 +1,2 @@ +रुद्रपूर भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक शहर आहे. +हे शहर उधमसिंह नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5383.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e4422c8e66df23daf9892cb888dbb5cdb7bfa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5383.txt @@ -0,0 +1,26 @@ +रुद्रम ही मराठीतील एक साहसी थरारक मालिका आहे. या मालिकेचे प्रक्षेपण झी युवा या वाहिनीवर झाले होते. या मालिकेचे लेखन गिरीश जोशी व दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले होते. या मालिकेची निर्मिती निखिल शेठ, विनोद लव्हेकर व संदेश कुलकर्णी यांनी हाऊस पोतडी एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेद्वारा केली होती. या मालिकेचे पहिले प्रक्षेपण दिनांक ७ ऑगस्ट २०१७ रोजी झाले होते. या मालिकेचा शेवटचा भाग दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता. या मालिकेचे एकूण ७४ भाग प्रसारित झाले होते. +रागिणी देसाई (मुक्ता बर्वे) ही एक सामान्य जीवन जगणारी गृहिणी असते. एका अपघातामध्ये तिचे वडिल, पती व दोन वर्षाचा मुलगा यांचे निधन होते. या धक्क्यातून सावरत असतानाच तिला कळते की त्यांच्या गाडीला झालेला अपघात हा अपघात नसून घातपाती कृत्य होते. त्यामुळे पेटून उठून ती या घटनेमागील सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर सूड उगवायचा असे ठरवते. तिच्या या थरारक सूडकथेची मांडणी या मालिकेमध्ये केलेली आहे. +१) मुक्ता बर्वे- रागिणी देसाई +२) वंदना गुप्ते – रागिणीची आई +३) किरण करमरकर- माखिजा +४) सुहास पळशीकर – चंदू दादा +५) सागर तळाशीकर +६) सतीश राजवाडे +७) मिलिंद फाटक +८) सुनील अभ्यंकर +९) मोहन आगाशे +१०) आनंद अलकुंटे – इन्स्पेक्टर सदानंद धुरत +११) विवेक लागू +१२) अनिरुद्ध जोशी +१३) मिताली जगताप +१४) संदीप पाठक +१५) सुहास शिरसाट +१६) सई रानडे +१७) किरण खोजे +१८) आशिष कुलकर्णी +१९) प्रथमेश गुरव +या मालिकेच्या प्रेक्षकांना कथेमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी वाहिनीकडून समाज माध्यमांवर एक साप्ताहिक मालिका सादर केली जात होती. +1.     Zee Yuva (7 August 2017), Rudram | Starts From 7 August Mon – Fri, at 9.30 pm. Only on Zee Yuva., retrieved 16 November 2017 +2.     "काळजाचा ठोका चुकवणारी 'रुद्रम'". Loksatta (in Marathi). 6 August 2017. Retrieved 16 November 2017. +3.     "Mukta Barve back on TV with Rudram". The Times of India. Retrieved 16 November 2017. +4.     "'रुद्रम' ग्राफिकल मालिका स्वरूपात". Loksatta (in Marathi). 16 September 2017. Retrieved 16 November 2017. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5415.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df37ff26fc89436ddba6ed2ff8358997ccf458b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5415.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +भारतीय रुपयावरील लेख येथे आहे. +रुपया हा भारतीय उपखंडातील काही देशातील चलनी नाणे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5419.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7782de50353ef86dad764f7e1e6cd2ab45cdf6bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5419.txt @@ -0,0 +1 @@ +रुपर्ट ही १९९१-९७ दरम्यान प्रसारित झालेली मुलांसाठीची दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी ३० मिनिटांचे ६५ भाग कॅनडा आणि अमेरिकेत सर्वप्रथम प्रसारित झाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5421.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245a8b642644922f1d85edcccd94100670f77b8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5421.txt @@ -0,0 +1 @@ +रुपर्ट क्लार्क तथा रुपी (सप्टेंबर १०, इ.स. १९७५ - हयात) हे लोकप्रिय हिंदुस्तानी गायक आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5425.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74210c818d604d9f2db3c183793f2f021dacbe38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5425.txt @@ -0,0 +1,9 @@ +रूपा कुडवा या ओमिडयार नेटवर्क इंडिया ॲडव्हायझर्स आणि ओमिडयार नेटवर्क पार्टनर्सच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. ओमिडयार नेटवर्क ही अमेरिकेतील परोपकारार्थी गुंतवणुक करणारी संस्था आहे.[१] + +२००७ मध्ये क्रिसिलच्या प्रमुख कार्यकारी अधिकारिपदी विराजमान झाल्यावर रूपा कडवा यांनी या फर्मचा महसूल तिपटीहून जास्त वाढवला, फर्मचा बाजारातला भांडवली हिस्सा (मार्केट कॅपिटलायझेशन) चौपट केला, आणि भारतातली एक रेटिंग एजन्सी ते डायव्हर्सिईफाड ग्लोबल ॲनालिटिकल कंपनी अशा क्रिसिलच्या वाटचालीचं नेतृत्व केलं. व्यावसायिक क्षेत्रातल्या सर्वात सामर्थ्यशाली स्त्रियांपैकी एक म्हणून त्यांचा गौरव झाला आहे (फॉर्म्युन इंडिया, २०११ ते २०१४)आणि आऊटस्टॅंडिंग बिझनेस लीडर ऑफ द इयर' (CNBC-TV18, इंडिया बिझनेस लीडर ॲवॉर्ड्स (IBLA २०१२)सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.[१] + +क्रिसिलमधल्या नोकरीचा भाग म्हणून रूपा स्वतःला भोवतीच्या परिस्थितीशी नेहमी जुळवून घेत राहिल्या. पॅरिसमध्ये स्टॅडर्ड अँड पूअर्ससोबत काम करत असताना फ्रेंच शिकण्यापासून, सौदी अरेबियामध्ये एका असाइनमेंटसाठी जाताना तिथली पारंपरिक वेषभूषा करण्यापर्यंत अनुकूलनाचा हा परीघ विस्तारलेला होता. अतिशय धावपळीच्या दिनचर्येतही रूपा आपली वाचनाची आवड (खरं तर ध्यास!) जपतात आणि फीटनेस आणि कुटुंबासाठीही वेळ काढतात. त्या म्हणतात, 'व्यक्तिगत आणि व्यावसायिक कामांमध्ये संतुलन राखण्याच्या गरजेबद्दल बोलताना नेहमी असा सूर आळवला जातो, की स्त्रियांना कुठल्यातरी एकाच गोष्टीची  निवड करावी लागते. पण, मी मात्र या दोन्ही गोष्टी करून आनंद मिळवते.[२] +२०१५ च्या एप्रिल महिन्यात क्रिसिलमधली २२ वर्षांची कारकीर्द पूर्ण केल्यानंतर रूपा यांनी ओमिड्यार नेटवर्क (ON)ची पार्टनर म्हणून नवी असाइनमेंट स्वीकारली. शिवाय ओमिड्यार नेटवर्क इंडीयन ॲडव्हायजर्सच्या त्या मॅनेजिंग डायरेक्टरही झाल्या. पिअर ओमिड्यार यांनी स्थापन केलेली ON ही फक्त परोपकारार्थ काम करणारी इनव्हेस्टमेंट फर्म आहे. लोकांना आपले जीवनमान सुधारता यावे, यासाठी निर्माण करण्याकरिता बाजारपेठेचं सामर्थ्य वाढवण्यासाठी ही फर्म कटिबद्ध आहे.[२] +इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, अहमदाबाद +https://www.bloomberg.com/research/stocks/private/person.asp?personId=12931057&privcapId=11356122 +hhindi.moneycontrol.com/news/market-news/focus-on-work-related-social-impact-roopa-kudva_148116.html diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5432.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85e6428886c03c810e89e861c4e3ae19e26a8ec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5432.txt @@ -0,0 +1,3 @@ +रुपाली गांगुली ( ५ एप्रिल १९७७) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने टीव्हीवरील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. चित्रपट दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी असलेल्या रुपालीने तिच्या अभिनय कारकिर्दीला लहानपणीच सुरुवात केली. तिने वयाच्या सातव्या वर्षी वडिलांच्या साहेब (1985) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. किशोरवयात तिने स्टारप्लसची मालिका संजीवनी (2002)मधील डॉ. सिमरन चोप्राच्या भूमिकेसह टीव्हीवर प्रवेश केला. या भूमिकेने तिच्या कारकिर्दीला यश मिळाले. +अतिशय लोकप्रिय सिटकॉम मालिका साराभाई वर्सेस साराभाई (2004) मधील मोनिषा साराभाईच्या भूमिकेमुळे रुपालीला खूप प्रसिद्धी मिळाली.[१][२] तिने अनेक यशस्वी टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले. विशेषतः बा बहू और बेबी (2005), आणि परवरिश - कुछ खट्टी कुछ मीठी (2011) मधील भूमिकादेखील लोकप्रिय झाल्या. +त्यानंतर तिने अभिनयातून विश्रांती घेतली. सात वर्षांच्या विरामानंतर, गांगुली २०२० मध्ये स्टार प्लसची यशस्वी मालिका अनुपमासह परतली, ज्यात तिने प्रमुख भूमिका केली.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5433.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b91a553a2ad3c01661b3362c452d5568e613f23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5433.txt @@ -0,0 +1,2 @@ +रुपाली भोसले ( २९ डिसेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. रुपाली आई कुठे काय करते! या मालिकेसाठी ओळखली जाते. रुपाली हिने बिग बॉस मराठी २ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[१] +तिने आपल्या करिअरची सुरुवात मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण आणि शेजारी शेजारी पक्के शेजारी यांसारख्या मराठी कार्यक्रमातून केली. नंतर तिने २००७ मध्ये रिस्क या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5450.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f32e0a30d14b7ff2ef0377928ab71eac1fd19de --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5450.txt @@ -0,0 +1,2 @@ +रुबिकोन नदी इटलीमधील नदी आहे. देशाच्या ईशान्य भागातील ही नदी ॲपेनाइन पर्वतात उगम पावून पूर्वेकडे वाहते व एड्रियाटिक समुद्रास मिळते. याच्या काठी असलेल्या लाल मातीमुळे ही नदी अनेकदा लाल दिसते. त्यामुळे हिचे नाव (लॅटिन शब्दावरून) रुबिकोन असे ठेवले गेले. +इ.स.पू. ४९मध्ये जुलियस सीझरने ही नदी ओलांडून उत्तरेकडील सैन्यास दक्षिण इटलीत असलेला मज्जाव धुडकावून लावला व इटलीतील नागरी युद्धास तोंड फोडले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5452.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2551c7f0b6a2d5e4d79028463bb77f43575ad01c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5452.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Rb) (अणुक्रमांक ३७) अल्कली धातुरूप रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5460.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d43f1c28fb4410a9e76936156393afc11670729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5460.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२ जुलै, १९९७ (1997-07-22) (वय: २६) +रुबिया हैदर झलिक (जन्म २२ जुलै १९९७) ही बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेशच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी यष्टिरक्षक आणि डावखुरी फलंदाज म्हणून खेळते.[२][३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_548.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1a2b5169801af8b2a2b077cbf46d577d9d3414f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_548.txt @@ -0,0 +1,2 @@ +रत्नापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5487.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5338caeb1f368fb1fc49ef8d9def7924d02293 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5487.txt @@ -0,0 +1,2 @@ +रुमाना अहमद (बांग्ला: রুমানা আহমেদ) (२९ मे, इ.स. १९९१:खुलना, बांगलादेश - ) ही  बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] ती उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते. +तिने २६ नोव्हेंबर २०११, रोजी  आयर्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय, तर २८ ऑगस्ट २०१२ रोजी आयर्लंडविरुद्धच आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. क्वांगचौ, चीन येथे पार पडलेल्या २०१० आशियाई खेळांमध्ये रौप्यपदक विजेत्या संघाची रुमाना ही एक सदस्य होती. बांगलादेशचा संघ अंतिम सामना चीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध खेळला.[३][४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_549.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..447ce1519c4a1cfe56ea035a8be83cca081b8a75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_549.txt @@ -0,0 +1,6 @@ +रत्नापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +रत्नापुर येथील लोकजीवन साधारण आहे ह्या गावात अनेक जातीचे लोक एकत्र राहतात सर्व सण उत्सव साजरे करतात. तसे ह्या गावात मराठा व माळी समाज बहुसंख्य असुन येथे धनगर, मांग, बौद्ध, धोबी, मुस्लिम हे समाज पण आहेत. रत्नापुर येथील ७०% लोक हे शेती करतात तर २९% लोक मजुरी करतात. ह्या गावात दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिराव फुले जयंती, श्री कृष्ण जन्माष्टमी, पोळा, नवरात्री, दीपावली, असे सर्व सण उत्सव मोठ्या आनंदाने व जल्लोषात साजरे केले जातात. +रत्नापुर ह्या गावात श्री कृष्ण मंदिर असुन येथे महानुभाव आश्रम आहे, हनुमान मंदिर, दुर्गा देवी मंदिर, खंडोबा मंदिर व परवगिरी मंदिर अशी देवस्थान आहेत. रत्नापुर ह्या गावात कृषी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय देखिल आहे, दोन इंग्लिश स्कूल असुन जिल्हा परिषद शाळा आहे. +राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ ह्या गावातुन गेला असल्याने येथील दळणवळण यंत्रणा सुलभ आहे. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा इत्यादी. +रत्नापुर शेजारची गावे मानवत, उक्कलगाव, पोहेटाकळी, पाथरी, देवनांद्रा ही गावे आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5499.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..605b6b0955386bb340785091f11eda52d4574d94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5499.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या ओडिशा राज्यातील रूरकेला येथे असलेला विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_551.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf28eda232b2fec559398b83f3bbe01ee5900e4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_551.txt @@ -0,0 +1 @@ +रत्‍नाळीकर हे एक मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5512.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef243004f4be56a2fe30b31f669897c61a518907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5512.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुलै ८, इ.स. २००६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +रुसी फ्रामरोझ सुरती (मे २५, इ.स. १९३६:सुरत - जानेवारी १३, इ.स. २०१३:मुंबई) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +सुरती १९६० ते १९६९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5514.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef243004f4be56a2fe30b31f669897c61a518907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5514.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुलै ८, इ.स. २००६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +रुसी फ्रामरोझ सुरती (मे २५, इ.स. १९३६:सुरत - जानेवारी १३, इ.स. २०१३:मुंबई) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +सुरती १९६० ते १९६९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_552.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5c77a86f8e3cacf6af7f8e240c90744f47e40ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_552.txt @@ -0,0 +1,31 @@ +शिलावरणातील खडकांमध्ये वेगवेगगळी खनिजे आढळून येतात. या खनिजांपैकी काही शुद्ध स्वरूपातील खनिजे रत्‍ने म्हणून वापरली जातात. या खनिजांच्या खड्यांना योग्य ते आकार देऊन ठरावीक पद्धतीने पैलू पाडले जातात. पैलू पाडल्यावर त्यांना काळजीपूर्वक घासून झळाळी आणली जाते. मोहक रंग आणि पूर्ण पारदर्शक खड्यांना मौल्यवान समजतात. मात्र काही अंशपारदर्शक किंवा अपारदर्शक खडेही अलंकार व आभूषणे यासाठी वापरली जातात. सौंदर्य, टिकाऊपणा आणि दुर्मिळता हे रत्‍नांचे महत्त्वाचे निकष आहेत. पैलू पाडलेल्या रत्‍नातून प्रकाशकिरणे जाताना त्यांचे वक्रीभवन कितपत होते व प्रकाशाचे अपस्करण किती प्रमाणात होते यावरही रत्‍नाचे सौंदर्य अवलंबून असते. उत्तम प्रकारची रत्‍ने ही काही मर्यादित क्षेत्रातच विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट प्रकारे निर्माण झालेल्या खडकांमध्ये वा त्यांच्या सानिध्यात आढळून येतात. +एक मौल्यवान खडा (रत्न, सुरेख रत्न, पाचू, अमुल्य रत्न किंवा कमी-बहुमुल्य असा खडा) खनिज स्फटिकाचा एक असा तुकडा असतो, ज्याला कापून पॉलिश केले जाते आणि दागिने किंवा इतर सुशोभनासाठी वापरले जाते.[१] परंतु, ठराविक खडक (जसे लॅप्सिज लाझुली, ओपल आणि जेड) किंवा कार्बनी पदार्थ खनिजे नसतात (जसे अंबर, जेट आणि पर्ल), आणि त्यांना देखील दागिन्यांसाठी वापरले जातात आणि त्यामुळे त्यांना देखील मौल्यवान खडे समजले जाते. बहुतेक मौल्यवान खडे कठीण असतात, परंतु चकाकी किंवा कलात्मक मूल्ये असलेल्या इतर भौतिक गुणधर्मांमुळे काही मऊ खनिजे दागिन्यांमध्ये वापरले जातात.दुर्मिळपणा हा एक आणखी गुणधर्म आहे जो त्या खड्याला अनमोल बनवितो. +दागिन्यांव्यतिरिक्त, प्राचीन काळात कोरलेली रत्ने आणि कठीण अशा खड्यांवरील कोरीवकाम, जसे कप, महत्त्वाचे विलासी कलेचे प्रकार होते. रत्न बनविणाऱ्याला रत्नाचे पैलूकाम करणारा किंवा जेमकटर असे म्हटले जाते; रत्नाचा कामगार एक रत्नाचा उत्पादक असतो. या परंपरेत कार्ल फॅबर्जचे कोरीवकाम उल्लेखनीय आहेत. +प्राचीन ग्रीक लोकांपासून चालत आलेले पाश्चिमात्य देशांमधील पारंपारिक वर्गीकरण, अनमोल आणि कमी-अनमोल रत्नांमध्ये विभेद करण्यापासून सुरू झाले आहे; तसेच इतर संस्कृतींमध्ये देखील विभेद करण्यात आले आहेत. आधुनिक काळातील वापरामध्ये मूल्यवान खड्यांमध्ये हिरे, माणिक, नीलम आणि पाचू यांच्यासह इतर सर्व कमी-अनमोल रत्नाच्या समावेश होतो.[२] त्यांच्यातील विभेद प्राचीन काळातील संबंधित खड्यांची दुर्मिळता व त्यांची गुणवत्ता दर्शविते: रंगहीन हिऱ्यांचा अपवाद सोडल्यास, सर्व खडे त्यांच्या सर्वात शुद्ध स्वरूपात सुरेख रंगातील पारदर्शक असतात, आणि अतिशय कठीण असतात, ज्यांचा कठीणपणा मोहच्या श्रेणीवर ८ ते १० इतका असतो. इतर खड्यांचे वर्गीकरण त्यांचा रंग, पारदर्शिता आणि कठीणपणानुसार केले जाते. पारंपारिक विभेद आधुनिक मूल्य कदाचित दर्शविणार नाही, उदाहरणार्थ, लाल रत्ने तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असतात, तर हिरवी रत्ने मध्यम-गुणवत्तेच्या पाचूंपेक्षा अतिशय महाग असतात, ज्यांना सॅवोराईट असे म्हणतात.[३] कलेच्या इतिहासात आणि पुरातत्त्वशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या कमी-अनमोल खड्यासाठी अशास्त्रीय संज्ञा आहे हार्डस्टोन किंवा कठीण खडा. ‘अनमोल’ आणि ‘कमी अनमोल’ या संज्ञांचा व्यापारी दृष्टिकोनातील वापर, विवादास्पद रूपाने, दिशाभूल करणार असून त्यात असे चुकीचे दर्शविले जाते की काही खडे स्वाभाविक रूपाने इतरांपेक्षा मूल्यवान असतात,जे प्रत्यक्षात जरुरी नाही. +आधुनिक काळात जेमोलॉजिस्ट्स अमुल्य खड्यांना ओळखतात, जे जेमोलॉजि क्षेत्रासाठी खास बनविलेल्या तंत्रज्ञानाच्या परिभाषेचा वापर करीत रत्नांचे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करतात. एखाद्या अमुल्य खड्याला ओळखताना जेमोलॉजिस्ट्स वापरत असलेले सर्वात पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्याची रासायनिक संरचना असते. उदाहरणार्थ, हिरे कार्बनने (c) बनलेले असतात, तर माणिक ॲल्युमिनियम ऑक्साईड (Al2O3) पासून बनलेले असतात. पुढे, स्फटिक असलेल्या अनेक रत्नांना त्यांच्या क्रिस्टलच्या व्यवस्थेद्वारा वर्गीकृत केले जाते, जसे घनाकृती किंवा त्रिकोणीय किंवा एकनताक्ष. दुसरी वापरली जाणारी संज्ञा म्हणजे स्वरूप आहे, ज्या आकारात सामान्यपणे रत्न आढळते तो असतो. उदाहरणार्थ, हिरे, ज्यांच्यात घनाकृती स्फटिक रचना असते, जी सहसा अष्टफलक स्वरूपात असते. +कोणत्याही पदार्थांचे रंग प्रकाशाच्या स्वतःच्या स्वभावामुळे असतात. दिवसाच्या उजेडात, जिला सहसा सफेद प्रकाश असे म्हणतात, वास्तविक एकत्रित स्पेक्ट्रमच्या सर्व रंगांचा समावेश असतो. जेव्हा प्रकाश एखाद्या पदार्थावर पडतो, तेव्हा बहुतेक प्रकाश शोषला जातो, तर अतिशय लहान प्रमाणात एका विशिष्ट आवर्ततेचे किंवा तरंगलांबीचे परावर्तन होते. तो परावर्तीत भाग डोळ्यांपर्यंत संवेदित स्वरूपात पोहोचतो. माणिक लाल दिसते, कारण ते सफेद प्रकाशातील इतर सर्व रंगांना (हिरवा आणि निळा) शोषून घेते, तर लाल रंगला परावर्तीत करते.[४] +याचे रासायनिक सूत्र MgAl2O4.[५] असे आहे. हे रत्‍न रासायनिकदृष्ट्या मॅग्नेशियम ॲल्युमिनेट आहे. स्पायनेलचा शुद्ध पारदर्शक खडा रंगविरहित असतो. काही वेळा या खनिजात मॅग्नेशियमच्या जागी लोह, जस्त किंवा मॅंगनीज यापैकी एक धातू प्रतिस्थापित झालेला असतो. तर काही वेळा ॲल्युमिनियमच्या जागी लोह किंवा क्रोमियम हे धातू प्रतिस्थापित झालेले असतात. स्पायनेल या रत्‍नाचे खडे लाल, निळा किंवा जांभळा या रंगांचे असतात. स्पायनेलचे खडे खडकांच्या अपक्षयातून निर्माण झालेल्या वाळू (ग्रॅव्हेल) मध्ये माणिक या रत्‍नाच्या खड्यासमवेत आढळून येतात. याची काठीण्‍यता ७.५ ते ८ इतकी आहे. +[ चित्र हवे ] +हे खनिज म्हणजे झिर्कोनियम धातूचे खनिज आहे. याचे रासायनिक सूत्र ZrSiO4 [६] हे आहे. या खनिजाचे स्फटिक चतुष्कोनाकृती असतात. या रत्‍नाचा रंग लाल, पिवळा, निळा किंवा हिरवा अशा रंगछटांचा असू शकतो. झिरकॉनला पैलू पाडून उत्तम झळाळी आणता येते. झिरकॉनचे खडे पेग्मटाइट जातीच्या खडकांमध्ये आढळून येतात. +हे रत्‍न म्हणजे रासायनिकदृष्ट्या एक मिश्र बोरोसिलिकेट आहे. या मिश्रसिलिकेटमध्ये ॲल्युमिनियम लोह आणि मॅग्नेशियम यांच्या जोड्या आढळून येतात. याचे रासायनिक सूत्र (Ca,K,Na,)(Al,Fe,Li,Mg,Mn)3(Al,Cr, Fe,V)6(BO3)3(Si,Al,B)6O18(OH,F)4 [७] आहे. आम्लधर्मी धातू व मॅग्नेशियम युक्त टूर्मलीन हे पारदर्शक आणि रंगीत असते. याची काठीयता ७ ते ७.५ इतकी असते. हे अग्निजन्य खडकांमध्ये तसेच पेग्मटाइट जातीच्या खडकांमध्ये व काही वेळा रूपांतरित खडकांमध्येही आढळते. +[[चित्र:Koh-I−Noor old version copy.jpg|thumb|right|150px|राइश देर क्रिस्ताल या म्युनिक, जर्मनी येथील संग्रहालयामधील कोहिनूर हिर्याची काचेची प्रतिकृती. यात कोहिनूरचा ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिचा पती अल्बर्ट याने इ.स. १८५३ मध्ये, त्याला पुन्हा पैलू पाडून घेण्याआधीचा आकार दिसतो आहे.]] +हे रासायनिकदृष्ट्या कार्बन या मूलतत्त्वाचे शुद्ध स्वरूपातील स्फटिकरूप असते. हिर्याचे स्फटिक घनाकृती प्रणालीचे असून या स्फटिकामधले कार्बनचे सर्व अणू समांतर अंतरावर असतात. हिर्याचा प्रकाश वक्रीभवनांक सर्व रत्‍नाच्या तुलनेत जास्त आहे. हिर्याचा काठीण्यांक १० आहे. हिरे पिंडाश्म जातीच्या खडकांमध्ये आढळून येतात. पिंडाश्माचे थर काही ठिकाणी क्वार्टझाइट या खडकांच्या खाली आढळतात. हिरे रंगहीन असतात तसेच कधीकधी त्यामध्ये पिवळट किंवा निळसर रंगछटाही दिसतात. +हे खनिज षटकोनी स्फटिकप्रणालीचे असून कोरॅंडम या खनिजाचा शुद्ध प्रकार आहे. रासायनिकदृष्ट्या माणिक हे ॲल्युमिनियम ऑक्साइडचे स्फटिकरूप आहे. याचे रासायनिक सूत्र Al2O3:Cr[८] आहे. अल्युमिनियम ऑक्साइडचे स्फटिक रंगहीन असतात पण त्यात क्रोमियम ऑक्साइडचा अंश मिसळला तर लाल रंगाचे माणिक तयार होते. माणकाचे खडे गर्द लाल तर काही तपकिरी रंगछटांचे असतात. माणिक या रत्‍नाचा काठीण्यांक ९ आहे. काहीवेळा माणकाचे षटकोनी स्फटिक निर्माण होत असताना त्यामध्ये इतर काही खनिजांचे लांबट स्फटिक समाविष्ट होतात. त्यामुळे माणकाच्या खड्यात ६ आरे असलेल्या ताऱ्याची आकृती दिसते. असे माणकाचे रत्‍न तारांकित माणिक म्हणून ओळखले जाते. +हे रत्‍न म्हणजे बेरिल या षटकोनी स्फटिक प्रणालीच्या खनिजाचा एक प्रकार आहे. याचा रंग पोपटी किंवा गडद हिरवा असा असतो. याचे रासायनिक सूत्र Be3Al2(SiO3)6[९] आहे. पाचूचा काठीण्‍यांक ७.५ आहे. पाचू हे खनिज बेरिलियम व अ‍ॅल्युमिनियम यांचे मिश्र सिलिकेट आहे. पाचूचे स्फटिक निर्माण होत असताना त्यामध्ये क्रोमियम ऑक्साइडचा अंश मिसळून त्याला हिरवा रंग प्राप्त होतो. पाचूचे स्फटिक हार्नब्लेड शिस्ट जातीच्या खडकांमधील शिरांमध्ये आढळणाऱ्या बायोटाइटमध्ये आढळते. +हे रत्‍न म्हणजे क्रिसोव्हेरिल या खनिजाचे शुद्ध व पारदर्शक रूप आहे. क्रिसोव्हेरिलचे स्फटिक समचतुर्भुज प्रणालीचे असतात. क्रिसोव्हेरिल हे खनिज रासायनिकदृष्ट्या बेरिलियम व अ‍ॅल्युमिनियमचे संमिश्र ऑक्साइड आहे. याचे रासायनिक सूत्र BeAl2O4[१०] आहे. या खनिजाचे पारदर्शक खडे पिवळे, तपकिरी किंवा हिरव्या रंगछटांचे असतात. वैडूर्य या रत्‍नाचा काठीण्‍यांक ८.५ आहे. या रत्‍नाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या खड्याला जर वरच्या बाजूला घुमटासारखा आकार दिला तर या रत्‍नामध्ये मांजराच्या डोळ्यामध्ये दिसते तशी पिवळी चमकदार फिरती प्रकाशरेषा दिसते. त्यामुळे या रत्‍नाला मार्जारनेत्र (कॅट्स आय) असेही म्हणतात. वैडूर्य या रत्‍नाचे खडे कुरुंदाच्या खडकात अ‍ॅपेटाइट नामक खनिजासमवेत आढळतात. +याचे रासायनिक सूत्र X3Y2(Si O4)3[११] आहे. हे रत्‍न गर्द लाल रंगाचे असून गार्नेट या खनिजाच्या गटातील एक प्रकार आहे. गार्नेट या गटात एकूण सहा प्रकारची खनिजे आहेत. यातील प्रत्येक खनिज हे दोन धातूंचे मिश्र सिलिकेट असते. गोमेद हे खनिज रासायनिकदृष्ट्या कॅल्शियम ॲल्युमिनियम सिलिकेट आहे. याच्या खड्यांमध्ये काही प्रमाणात लोह आणि मॅग्नेशियमचे अंश आढळून येतात. गोमेदचे खडे घनीय स्फटिक प्रणालीचे असतात. काही खडे पूर्ण पारदर्शक असतात तर काही खड्यात थोडासा गढूळपणा आढळून येतो. या रत्‍नाचा काठीण्यांक ७.२५ ते ७.५० इतका आहे. +हे रत्‍न म्हणजे रासायनिकदृष्ट्या अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट आहे. याचे रासायनिक सूत्र Al2SiO5[१२] आहे. या खनिजाचे स्फटिक भिनताक्ष स्फटिक प्रणालीचे (ट्रायक्लिनिक सिस्टिम) असतात. कायनाइट या खनिजाचे शुद्ध पारदर्शक खडे फिकट ते गर्द निळा या रंगाचे असतात. कायनाइट हे खनिज व त्याचे रत्‍नासाठी उपयुक्त खडे शिस्ट आणि ग्रॅनाइट याप्रकारच्या खडकांमध्ये आढळतात. +हे रत्‍न म्हणजे ॲल्युमिनियम फ्लोरोसिलिकेट असून त्यातील फ्लोरीनचा काही अंश हा हैड्रोक्सिल गटाने प्रतिस्थापित(रिप्लेस) झालेला असतो. याचे रासायनिक सूत्र Al2SiO4(F,OH)2[१२] आहे. पुष्कराज खडा शुद्ध, पूर्ण पारदर्शक आणि स्वच्छ असेल तर रंगहीन असतो. पण जर पुष्कराजचे स्फटिक निर्माण होताना त्यात लोहाचा अंश मिसळला तर त्या खड्याला निळसर, पिवळट रंगछटा प्राप्त होतात. पुष्कराज हे टोपाझ या खनिजाचा प्रकार आहे. टोपाझचे स्फटिक समचतुर्भुजी प्रणालीचे असतात. या रत्‍नाचा काठीण्यांक ८ आहे. हे खनिज पेग्मटाइट या खडकामध्ये आढळते. +इंद्रलील किंवा नील हे खनिज षटकोनी स्फटिक प्रणालीचे असून याचा पारदर्शक, स्वच्छ, शुद्ध, गर्द निळसर रंग, मखमली चमक व पांढरट झाक असलेला खडा मौल्यवान समजला जातो. याचे रासायनिक सूत्र Al2O3 आहे. हा कुरूंद या खनिजाचा एक प्रकार आहे. रासायनिकदृष्ट्या ॲल्युमिनियम ऑक्साइड असलेल्या या खनिजाचे स्फटिक निर्माण होत असताना त्यात लोह व टिटॅनियमचे अंश मिसळल्यामुळे या खड्याला निळसर रंग प्राप्त होतो. या रत्‍नाचा काठीण्‍यांक ९ इतका आहे. हे रत्‍न बायोटाइट व हॉर्नब्लेड शिस्ट जातीच्या खडकांमध्ये आढळते. तसेच काही वेळा स्फटिकयुक्त चुनखडीमधील केओलिनाइज्ड मॅग्नेसाइट या जातीच्या खडकामध्ये देखील आढळते. +हे रत्‍न म्हणजे आयोलाइट या खनिजाचे शुद्ध पारदर्शक रूप आहे. आयोलाइट हे खनिज रासायनिकदृष्ट्या ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम धातूंचे मिश्र सिलिकेट असते. या खनिजाचे स्फटिक समचतुर्भुज प्रणालीचे असतात. या रत्‍नाचे खडे पिवळ्या, निळ्या किंचा जांभळ्या रंगाचे असतात. हे खनिज पेग्मटाइट या खडकामध्ये आढळून येते. +हे रत्‍न म्हणजे ऑलिव्हीन या खनिजाचा शुद्ध पारदर्शक रूपातील स्फटिक आहे. ऑलिव्हीन हे खनिज म्हणजे लोह व मॅग्नेशियम या धातूंचा मिश्र सिलिकेट आहे. याचे रासायनिक सूत्र (Mg, Fe)2SiO4 आहे. ऑलिव्हीनचे खडे हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात. +सर्वसामान्यपणे दागिने व इतर आभूषणे यामध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरे, माणिक, पाचू या रत्‍नांबरोबरच इतरही काही खनिजांचे स्वच्छ पारदर्शक स्फटिक वा खडे यांना योग्य प्रकारे पैलू पाडून आणि चमक आणून ते रत्‍नांप्रमाणेच वापरले जातात अशा प्रकारची रत्‍ने असाधारण रत्‍ने समजली जातात. +हे खनिज अ‍ॅल्युमिनियम सिलिकेट असून त्याचे स्फटिक समचतुर्भुजी प्रणालीचे असतात. स्फटिकांचा आकार चौकोनी असतो. या रत्‍नाच्या रंगछटा लाल, गुलाबी असतात. हे स्फटिक शिस्ट जातीच्या खडकांमध्ये आढळते. +हे खनिज कॅल्शियम फॉस्फेट असून याचे स्फटिक षटकोनी प्रणालीचे असतात. या रत्‍नाच्या रंगछटा निळ्या, जांभळ्या, हिरव्या किंवा पिवळट अशा असून हे खडे कमी कठीण असतात. +हे अ‍ॅल्युमिनियम बेरिलियमचे मिश्र सिलिकेट आहे. रंग निळसर किंवा हिरवट असतो. पेग्मटाइट खडकांमध्ये सापडते. +हे अ‍ॅल्युमिनियम-मॅग्नेशियम धातूंचे मिश्र फॉस्फेट आहे. हे शिस्टोन क्वार्टझाइट जातीच्या खडकांमध्ये आढळते. +हे टिटॅनियम डाय ऑक्साइड असून अंशपारदर्शी स्फटिकाच्या रूपात आढळते. याचा रंग लाल तपकिरी किंवा काळा असतो. +काही अंशपारदर्शी असलेली खनिजे चांगली चमक देऊ शकतात आणि शोभिवंतही असतात. या खनिजांना योग्य आकार देऊन उपरत्‍ने म्हणून ती आभूषणे, शोभेच्या वस्तूसाठी वापरली जातात. +या गटातील खनिजे स्फटिकी सिलिका आणि अस्फटिकी सजलित सिलिका यांचे मिश्रण असते. या गटात ॲगेट, ॲगेट जास्पर, कॉर्नेलियस, ओनिक्स या खनिजांचा समावेश होतो. ही खनिजे अग्निजन्य अशा ज्वालामुखी खडकांमध्ये आढळून येतात. +हे फेल्डस्पार खनिजांपैकी पोटॅशियम ॲल्युमिनियम सिलिकेट आहे. +हे खनिज एकनताक्ष स्फटिक प्रणालीचे आहे. हे स्फटिक कॅल्शियम व मॅग्नेशियमचे मिश्र सिलिकेट आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5524.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ae6bc6a8312b69cdc8f6b3604ca329402d70751 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5524.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्च १४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +रुस्तोमजी शेरियार मोदी ऊर्फ रुसी मोदी (नोव्हेंबर ११, १९२४ - मे १७, १९९६) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेला फलंदाज होता. भारतीय संघातर्फे त्यांनी १० कसोटी सामने खेळून ४६ धावांच्या सरासरीने एकूण ७३६ धावा काढल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5557.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7db8700d2be477c170001049f24427da1f82e734 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5557.txt @@ -0,0 +1,4 @@ +१९° ४७′ ३१″ N, ७४° ३०′ ०५″ E +रुई महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे. +रुई गाव शिर्डी शहरानजीक वसलेले आहे. पिंपळवाडी, निघोज, सावळीविहीर बुद्रुक, शिंगवे आणि कोकमठाण ही शेजारील गावे आहेत. +गावाची लोकसंख्या ५२११ असुन २६९६ पुरुष आणि २५१५ स्त्रिया आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_556.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..769b31eadb834b12f25872e21d89d68c41cba242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_556.txt @@ -0,0 +1,2 @@ +रथचक्र ही श्री.ना. पेंडसे लिखित कादंबरी आहे. +कृष्णाबाई सारखी काही पात्रे वास्तवातून आली आहेत. नायिकेच्या नियतीशी चाललेला मुकाबला हे कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाच भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाचं भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीची मूळ कल्पना होती, असे पेंडसे यांनी नमूद केले आहे.. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5561.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69b3bede87380bb6afe895da27abb478be0befd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5561.txt @@ -0,0 +1,2 @@ +रूई बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5563.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9221ac14f4b5f6318669e880705b07b10e543451 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5563.txt @@ -0,0 +1 @@ +रूईखैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5571.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06726a863c4c19077dcef76460eb29305457ad1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5571.txt @@ -0,0 +1,6 @@ +रुक्मिणी ही कृष्णाची पत्नी होती. हिच्या पित्याचे नाव भीष्मक असून आईचे नाव शुद्धमती होते. भीष्मक विर्दभाचा राजा होता. +देवी रुक्मिणीच्या मोठ्या भावाचे नाव सुभानदेव असे होते. रुक्मिणीस महाराष्ट्रात रखुमाई असेही म्हणतात. +रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तिला तिच्या इच्छेनुसार अंबामाता मंदिरातून पळवून नेले आणि तिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना जो मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी प्रद्युम्न असे ठेवले. +जेव्हा यादवांचा संहार झाला तेव्हा रुक्मिणीने अग्निप्रवेश करून आत्महत्या केली. +रुक्मिणीस्वयंवर या विषयावर अनेक काव्ये, नाटके आणि कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. त्यांतील प्रमुख - +असे असले असले तरी, राजवाड्यांचा अनुवाद केवळ विद्वानांच्या उपयोगाचा आहे, मराठी सामान्य रसिक वाचक अजूनही मुळच्या महानुभावीय रसास्वादाला पारखे झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5572.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..870b82db0a2fdc6ecaa5c81e546ce767fbd774af --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5572.txt @@ -0,0 +1 @@ +रूक्मिणी विजयकुमार ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5582.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d662313e0f09952effb3f378cbe48c1c2ed2dae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5582.txt @@ -0,0 +1,2 @@ +रूट काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,८२९. [१] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र स्टीमबोट स्प्रिंग्स येथे आहे. [२] +१८६४ च्या सुमारास या प्रदेशातील हान्स पीकजवळ ओढ्यांमध्ये सोने सापडले व येथे लोकांचा ओघ सुरू झाला. [३] त्यावेळी ग्रँड काउंटीच्या पश्चिमेकडील भागातून २९ जानेवारी, १८७७ रोजी रूट काउंटीची रचना करण्यात आली. याला कॉलोराडो प्रांताचे शेवटचे आणि कॉलोराडो राज्याचे पहिले गव्हर्नर असलेल्या जॉन लाँग रूटचे नाव देण्यात आले आहे. १९११मध्ये या काउंटीमधून मोफॅट काउंटीची निर्मिती झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5592.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62aac5fa5bfa6dc1ed7297f0ade4d0bb729390ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5592.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्रजी लेखक व कवी होता. त्यांना १९०७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. +किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत - + +किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5637.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5637.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5645.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c29c20b58fb8a8202548a3beae8267aecdce7dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5645.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 22°18′48″N 84°4′27″E / 22.31333°N 84.07417°E / 22.31333; 84.07417 + +रुरकेला (हिंदीत रुड़केला, इंग्रजीत Rourkela) हे भारताच्या ओरिसा राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. रुरकेला शहर ओडिशाच्या उत्तर भागात झारखंड राज्याच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी भुवनेश्वरच्या उत्तरेस ३४० किलोमीटरवर, तर जमशेदपूरच्या नैर्ऋत्येस २२० किमी अंतरावर आहे. २०११ साली रुरकेलाची लोकसंख्या सुमारे २.७२ लाख होती. +रुरकेला येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या नवरत्‍न सरकारी कंपनीचा मोठा कारखाना आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा ओरिसामधील कॅम्पस हा देखील रुरकेलामध्ये आहे. +रुरकेला रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या हावडा-नागपूर-मुंबई ह्या प्रमुख मार्गावर दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. राष्ट्रीय महामार्ग २३ रुरकेलामधून जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5650.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..806efd3e69725c2d4cff777b1a761ddcee62f046 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5650.txt @@ -0,0 +1,29 @@ +रूळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे १०३५.२३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३५४ कुटुंबे व एकूण १५५० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ७९४ पुरुष आणि ७५६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ४२ असून अनुसूचित जमातीचे २७ लोक आहेत. +एकूण साक्षर लोकसंख्या: ९७६ (६२.९७%) +साक्षर पुरुष लोकसंख्या: ५७९ (७२.९२%) +साक्षर स्त्री लोकसंख्या: ३९७ (५२.५१%) +गावात २ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. गावात ४ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. गावात २ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (खामगाव) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (कानपूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात तलाव/तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. गावात गटारव्यवस्था उघडी आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील राज्य महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. १५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. १५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. १५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. १८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. १५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +रुळे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +वन: २२८.५२ +बिगरशेती वापरात असलेली जमीन: ३.६ +ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १३०.९५ +कुरणे व इतर चराऊ जमीन: १.०९ +फुटकळ झाडीखालची जमीन: ८.०२ +लागवडीयोग्य पडीक जमीन: ३१०.३ +कायमस्वरूपी पडीक जमीन: ० +सद्यस्थितीतील पडीक जमीन: ० +पिकांखालची जमीन: ३५२.७५ +एकूण कोरडवाहू जमीन: ७८ +एकूण बागायती जमीन: २७४.७५ +या गावातील सिंचनाचा स्रोत मुख्यत्वे विहिरी किंवा कूपनलिका आहेत. याद्वारे ७२ हेक्टर ओलिताखाली आहे. याशिवाय तलाव, ओढे आणि नदीतून एक हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5654.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eeea541f63b1fe4a1648330138d05d6af8501591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5654.txt @@ -0,0 +1,4 @@ +रूहुना रॉयल्स श्रीलंका प्रीमियर लीग मधील फ्रॅंचाईजी क्रिकेट संघ आहे. पर्ल ओव्हरसीज लिमिटेडने $४.६ दशलक्षला २०१२ मध्ये विकत घेतली. .[१] +शाहिद आफ्रिदीने २०१२ मध्ये संघात शामिल झाला. वकार युनिस संघाचा प्रशिक्षक आहे. +महिंद राजपक्ष आंतरराष्ट्रीय मैदान हंबन्टोटा शहरातील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांधण्यात आले + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5667.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..248a6207cc52e3176f384c28b72a98338ac53854 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5667.txt @@ -0,0 +1,11 @@ +रॅडिसन ब्लू हे पंचतारांकित हॉटेल भारतातील चेन्नई शहरात असलेले हॉटेल आहे. हे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून २ किमी अंतरावर 531,मीनंबाक्कम, GST रोड, सेंट तामस माऊंट पिन कोड-600016 या पत्यावर आहे. +याची सुरुवात १ मार्च, इ.स. १९९९ रोजी झाली. हे हॉटेल मकनूर हॉस्पिटलीटी लिमिटेड, यांनी बांधले. एम.ए. चिदंबरम ग्रुपचे ७५% समभाग मार्च 1999 मध्ये 340 मिल्लियन देऊन खरेदी केले होते. सन 2001 मध्ये हे हॉटेल चेन्नईतील जी.आर. थांगा मालिगाई यांनी खरेदी केले आणि त्याचे नाव रेडिस्सन GRT असे बदलले. याची मालकी सध्या GRT हॉटेल्स आणि रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड कडे आहे.[१] +या हॉटेल मध्ये 101 खोल्या आहेत. त्यात 7 विश्राम गृह, 19 व्यवसाइकासाठी खोल्या, 24 क्लब रूम, 51 ऐष आरामदाई (deluxe) खोल्या आहेत. गार्डन कॅफे हे 24 तास चालू असणाऱ्या पाण्याच्या कुंडा जवळील विश्राम गृहाचाच एक भाग आहे तसेच तेथेच उच्चतम प्रतीचा कबाब कारखाना, आणि सभोवताली सुरक्षेसाठी गज (गल्लोप बार) ! प्रतिक्षालय आणि सभागृहामध्ये राजशाही थाटाचे विविध खेळांची सुविधा, त्यात ऐछिक 3 विभाग, आणि राजशाही थाटाचे उच्चतम ठिकाण, त्यात 2 ऐच्छिक विभाग आहेत. +या हॉटेलचे ताब्यात घेतलेले शेजारील जागेत आणखी 30 खोल्या वाढविण्याचे नियोजण होते पण सन 2010 मध्ये 70 खोल्या, 150 व्यक्ति सामाऊन घेणारे विश्रामगृह आणि स्पा बांधण्याचे नियोजन केले. याच वर्षी एक्ष्पेडिया इंसाइडर्स यांनी ऊच्चतम हॉटेल यादीत या हॉटेलची वर्णी लावली. +सेप्टेंबर 2008 “बेस्ट पार्टीसिपेटींग बक्षीस” सन 2008चे चेन्नई येथील IFCAचे प्रदर्शनात मिळाले. +सन 2013 ट्रीप अडवाईजर, “एक्सलन्स सर्टिफिकेट अवार्ड”. +या हॉटेलचे ठिकाण अतिशय उत्कृष्ट आहे. विमानतळ अगदी जवळ, आकर्षित करणारी, भेट ध्यावी असे वाटणारी प्रदर्शनिय ठिकाणे विशेषतः कोडम्बक्कम (साधारण 9किमी), गिंडी रेस कोर्स आणि टी. नगर (10 किमी) शिवाय CIDCO औध्योगिक केंद्र, मद्रास रेस क्लब या ठिकाणी व्यवसाइक, पर्यटक +सहजपणे भेट देऊ शकतात. या हॉटेल पासून चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ 9किमी आणि रेल्वे स्थानक 19 किमी अंतरावर आहेत. +या हॉटेलच्या सेवा स्तुति करण्यासाठी योग्यच आहेत. येथे उच्च प्रतीची शरीर स्वास्थ्य साधने आहेत आणि ती आरामदाई परिसराचे मध्यभागी असल्याने नियमित ग्राहक सुद्धा त्याचा उपयोग करू शकतात. +हे हॉटेल अतिशय जलद गतीने इन आणि चेक आऊट सुविधा देते. सर्व साधनासह व्यवसाइकाना सभाग्रह आणि कमिटी रूम उपलब्ध आहेत. इतर सुविधामध्ये विमानंतळापर्यंत मोफत वाहन सेवा, पाळणा गृह, सलून, धोबी, ग्रेट कबाब कारखान्यात चव घेणेची सुविधा, आवार्ड मिळविलेले विश्राम गृह, आणि तलावाशेजारील विश्राम गृहात मनोरंजन यही सुविधा ! [२] +उच्च प्रतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या, आणि व्यवसाइकासाठी गरजेप्रमाणे हॉल उपलब्ध आहेत.[३] अतिशय उच्च प्रतीची सजावट करून या खोल्या सजविल्या आहेत. तेथे 2 टेलिफोन लाइन, सेफ आणि डी व्ही डी प्लेयर, मुव्हिज, मोफत इंटरनेट,इच्छा भोजन, व्यवस्था आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5683.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3500ef2cbc08e24f7e29dee62e3ea39fea61bec9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5683.txt @@ -0,0 +1,12 @@ +रॅम सिकलीड, म्हणजेच मायक्रोजिओफगस रॅमिरेझी हा दक्षिण आफ्रिकेतील व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या तृणभूमीतून (गवताळ प्रदेशातून) वाहणाऱ्या ओरीनाको नदीपात्रात सापडणारा एक गोड्या पाण्यातील मासा आहे.[१] माशांच्या वागणुकीचा अभ्यास करण्याकरिता या प्रजातीची तपासणी केली गेली आहे [२] तसेच शोभिवंत मत्स्यपालन छंदात हा मासा अतिशय लोकप्रिय आहे. हा मासा अनेक उपनाव किंवा सामान्य नावाने प्रसिद्ध आहे, ही सामान्य नावे इंग्रजी भाषेतच सर्वत्र प्रचलित आहेत उदाहरणार्थ; रॅम, ब्ल्यू रॅम, जर्मन ब्ल्यू रॅम, एशियन रॅम, बटरफ्लाय सिकलीड, रॅमिरेझीज ड्वार्फ सिकलीड, ड्वार्फ बटरफ्लाय सिकलीड आणि रॅमिरेझी. [३][४][५][६] छोट्या सिकलीड माशांच्या प्रजातीतील Cichlidae या कुळातील आणि Geophaginae या जातकुळीतील मासा आहे.[७] +निसर्गात सापडणारे रॅम सिकलीड हे मत्स्यालयात पैदास केलेल्या रॅम सिकलीडपेक्षा जास्त रंगीत असतात. असे का? तर चुकीच्या पद्धतीने प्रजनन घडवून आणणे, उठावदार रंग दिसण्यासाठी माशांना संप्रेरके टोचणे ही प्रमुख कारणे आहेत. शिवाय या अशा प्रयोगांमुळे चार नारांपैकी एक नर हा नपुंसक होतो. +नर माशाच्या पाठीवरील पराच्या (Dorsal fin) पुढील काही काटे हे इतर काट्यांपेक्षा थोडे लांब असतात. असे असले तरी, चुकीच्या प्रजनन पद्धतीमुळे काही माद्यांमधेही हे दिसून येते. जेव्हा प्रजननाची वेळ येते, तेव्हा मादीचे पोट गुलाबी किंवा लालसर होते. नरांप्रमाणे माद्यांच्याही पाठीवरील पराजवळ असणाऱ्या काळ्या ठिपक्याच्या बाजूने, निळ्या रंगाची चमक असते. परंतु फरक इतकाच कि, माद्यांच्या काळ्या ठिपक्याच्या आतील बाजूसही विरळ असे निळे ठिपके असतात. नर जास्तीत-जास्त १० सेंटीमीटरपर्यंत वाढतात तर माद्या थोड्या लहान असतात. +व्हेनेझुएला आणि कोलंबियाच्या लॉझ जानोस नामक तृणभूमीमुळे M. ramireziचा नैसर्गिक अधिवास हा उबदार (२५.५ ते २९.५° से, ७८ ते ८५° फॅ), आणि आम्लीय ( पीएच ५.२ ते ६.७) प्रकारचा आहे.[३][५][८] या भागात पाणी संथ वाहत असून पाण्यात विरघळलेली खनिजे आणि वनस्पतींपासून तयार झालेले आम्ल असल्यामुळे काही ठिकाणी पाणी पारदर्शक तर काही ठिकाणी गढूळ दिसते. ही प्रजात पाण्यात बुडालेल्या गवताळ भागात किंवा पाणवनस्पतींमध्ये आढळून येते. +काहीवेळा, काही अंडी ही फलित होत नाहीत. +परंतु, काहीवेळा अंडी फलित होतच नाहीत, याचे कारण, ज्या जोडीने अंडी घातलेली आहेत त्या जोडीपैकी एकाचे किंवा दोघांचेही चुकीच्या पद्धतीने प्रजनन झाल्याची शक्यता असते. +रॅम हा मत्स्यालयात स्वतःचे क्षेत्र करून राहणारा मासा आहे. त्यातही, प्रजननावेळी नर आणि मादी, दोघेही आक्रमक होतात. ज्याठिकाणी अंडी असतील, त्याठिकाणी इतर माशांना येऊ देत नाहीत. +लैंगिकदृष्ट्या परिपक्व झाल्यावर, रॅम सर्वप्रथम जोडीदार निवडतात. रॅम नर एकपत्निक असतात, म्हणजेच जोपर्यंत ते एकत्र आहेत, तोपर्यंत जोडी तुटत नाही. मत्स्यालयात इतर कितीही नर असले, तरी प्रजनन निवडलेल्या जोडीतच होते. तेव्हा जोडी तयार झाली कि नर इतर नरांना सहन करत नाहीत.[५] सदर प्रजात चपट्या दगडावर ०.९ ते १.५ एमएम आकाराची चिकट असणारी अंडी चिकटवतात.[८][९] किंवा थेट वाळूत तयार केलेल्या छोट्या खड्ड्यात चिकटवतात.[३] इतर अनेक सिकलीड माशांप्रमाणे, एम. रॅमिरेझी दोन्ही, नर आणि मादी पिल्लांचे संगोपन करतात. मादी एकावेळी १५० ते ३०० अंडी घालते,[४] काही माद्यांनी एकावेळी 500 पर्यंत अंडी घातल्याचीही नोंद आहे. अंडी घालून झाल्यावर नर-मादी दोघेही, अंड्यांना सतत ऑक्सिजन मिळण्यासाठी त्यांच्या परांनी अंड्यांच्या ठिकाणचे पाणी हलवत राहतात. २९° से (84° फॅ) तापमानात पुढील ४० तासांत अंडी उबतात. +नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या माशांच्या पिल्लांना इंग्रजीत 'लार्वा' असे म्हणतात. या प्रजातीचे लार्वा पुढील पाच दिवस दगड, पाणवनस्पती अशा ठिकाणांना डोक्यावर असलेल्या चिकट धाग्यांच्या मदतीने चिकटलेली असतात. पाच दिवसांनंतर, नर आणि मादी, दोघांपैकी कोणीही, पिल्लांना खाण्यासाठी प्रवृत्त करून दाट कळपाने फिरवतात आणि अन्न शोधण्यासाठी मदत करतात.[३] +शोभिवंत मत्स्यपालन छंदात व्यापारी उद्देशाने ही प्रजात आयात करणारे आणि संग्रहकर्ता, मॅन्युएल रॅमिरेझ यांच्या नावावरून या माशाला रॅम सिकलीड हे नाव देण्यात आले.[१०] जॉर्ज एस मायर्स आणि आर.आर हॅरी (1948) यांनी प्रथमतः या माशाची ओळख अ‍ॅपिस्टोग्रामा रॅमिरेझी (Apistogramma ramirezi) अशी करून दिली, परंतु यानंतरही अनेक जीव नावांतून आणि कुळातून या माशाची वर्णने समोर आली ती पुढीलप्रमाणे: मायक्रोजिओफगस (Microgeophagus), पॅप्लिओक्रोमीस (Papiliochromis), सुडोअ‍ॅपिस्टोग्रामा (Pseudoapistogramma) आणि सुडोजिओफगस (Pseudogeophagus).[११] +उष्णकटिबंधीय गोड्या पाण्यातील सामुदायिक मत्स्यालयात रॅम सिकलीड अतिशय लोकप्रिय आहे. इतर बरेचसे सिकलीड सामुदायिक मत्स्यालयासाठी अपात्र ठरतात मात्र या प्रजातीचे तसे नाही, नर आणि मादी, अशी जोडी जरी सामुदायिक मत्स्यालयात ठेवली गेली तरी चालते. +शोभिवंत मत्स्यपालन छंदसाठी आशियामध्ये एम. रॅमिरेझी माशाचे बरेच वाण विकसित केले गेले आहेत जसे कि झेंथस्टिक (लाल रंगद्रव्याचा अभाव असणे). यामधे गोल्ड रॅम किंवा इलेक्ट्रिक ब्लू हे मोठ्या परांचे, मोठ्या शरीराचे, जाड "बलून" पद्धतीचे आणि लांब-बारीक परांचे अशा अनेक प्रकारांत विकसित केले गेले आहेत.[३][५] यापैकी बऱ्याच वाणांना वन्य-प्रकारातील नमुन्यांच्या तुलनेत कमी प्रजनन, आरोग्याच्या समस्या आणि पिल्लांची काळजी घेण्यास असमर्थ अशा अनेक समस्या भेडसावतात.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_57.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_57.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0566f765d05166c6b07f0842056a852eb5381bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_57.txt @@ -0,0 +1,8 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5727.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06294aab7958fadd010347a6baa2b97988de60bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5727.txt @@ -0,0 +1,3 @@ +रेंटेनमार्क हे जर्मनीचे चलन होते. हे १९२३ मध्ये चलनात आले व १९२४मध्ये राइक्समार्क चलनात येईपर्यंत रेंटेनमार्क हे जर्मनीचे एकमेव अधिकृत चलन होते. रेंटेनमार्क १९४८पर्यंत स्वीकारले जायचे. +१९२३ च्या सुरुवातीस जर्मनीतील आर्थिक व्यवस्थेवरील संकटामुळे तेथील सरकारने त्यावेळचे चलन असलेले पेपियेरमार्क अमाप प्रमाणात छापले. याने अतिचलनवाढ झाल्यावर त्याला आळा घालण्यासाठी १५ ऑक्टोबर, १९२३ रोजी रेंटेनमार्क चलनात आणले गेले व २० नोव्हेंबर रोजी पेपियेरमार्क रद्द करून फक्त रेंटेनमार्क चलनात ठेवले. +१ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5750.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f771d8199c5246b3353649b883609aa669aaa22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5750.txt @@ -0,0 +1 @@ +रेकिता राजेंद्र कुरुप तथा भामा (२३ मे, १९८९ - ) ही मल्याळम आणि कन्नड चित्रपटांतून अभिनय केलेली भारतीय अभिनेत्री आहे. हिने सुमारे ४२ चित्रपटांतून अभिनय केला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5755.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3322f89500e1f676abe758ae5f4c456661ed907 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5755.txt @@ -0,0 +1,3 @@ +केफ्लाविक विमानतळ तथा रेक्याविक-केफ्लाविक विमानतळ ( आईसलँडिक: Keflavíkurflugvöllur  [ˈcʰɛplaˌviːkʏrˌflʏɣˌvœtlʏr̥] ) (आहसंवि: KEF, आप्रविको: BIKF) हा आइसलँडची राजधानी रेक्याविकजवळील विमानतळ आहे. हा देशातील सर्वात मोठा विमानतळ आहे. केफ्लाविक विमानतळ केफ्लाविकच्या पश्चिमेस ४.१ किमी अंतरावर आहे तर आणि रेक्याविक शहरापासून ५० किमी वर आहे. या विमानतळावर तीन धावपट्ट्या आहेत, त्यापैकी दोन वापरात आहेत. आणि विमानतळाचे क्षेत्रफळ सुमारे २५ चौ. किमी (१० चौ. मैल) आहे. +आइसलँडएर या विमानकंपनीचे मुख्य ठाणे येथे आहे. +केफ्विलाविक मानतळाचा वापर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी केला जातो. सर्व देशांतर्गत उड्डाणे रेक्याविकच्या मध्यवर्ती भागात रेक्याविक विमानतळावरुन होतात. केफ्लाविक विमानतळ इसाव्हिया या सरकारी उपक्रमाद्वारे चालवले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5770.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9207554122f37e30b894522f1a3dfeea522417d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5770.txt @@ -0,0 +1 @@ +रेखा पुणेकर (जन्म दिनांक अज्ञात:पुणे, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ मध्ये २ महिला कसोटी आणि १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5810.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7da918ae2974c540f20231bc9f7f5ac3a0352afb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5810.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेचेल डिलेनी (५ मे, इ.स. १९९७:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व ऑफब्रेक गोलंदाजी करते. +डिलेनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ मे, २०१७ रोजी  भारतविरुद्ध खेळली diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5827.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad43c11df0cfddb1732137aa1bfe65eaa381a5ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5827.txt @@ -0,0 +1 @@ +रेजिनाल्ड आल्बर्ट रेज सिनफील्ड (२४ डिसेंबर, १९००:हर्टफर्डशायर, इंग्लंड - १७ मार्च, १९८८:सॉमरसेट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३८ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5828.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5828.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5859.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cd5243b4f655a66bdaec7b328888361b83e507a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5859.txt @@ -0,0 +1,2 @@ +हवालदार, भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेनेतील एक पद आहे. सर्जेन्ट पदच्या तुलनेत आहे. हे पद नायब सूबेदारच्या लहान आणि नायक पेक्षा मोठे आहे. +रेजिमेंटल हवालदार मेजर (RHM), ही भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना एक पद (रैंक) आहे. जे सर्जेन्ट पदच्या तुल्य आहे. हे पद नायब सूबेदारच्या लहान आहे. आणि कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार मोठे पद आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5863.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7833559cc890161a6d40f6035a4e027e84f7b092 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5863.txt @@ -0,0 +1,5 @@ +रेजिस विरिरनाई चकाब्वा (२० सप्टेंबर, १९८७ - ) हा  झिम्बाब्वेकडून १४ कसोटी आणि ३८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5876.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c292eceb32b23b00bdef5fbbeb6f75f1adaf67dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5876.txt @@ -0,0 +1,6 @@ +विद्युतप्रवाह रोधणाऱ्या, अर्थात विद्युतप्रवाहास अडथळा आणणाऱ्या, घटकाला रोधक (इंग्लिश: Resistor, रेझिस्टर ;) म्हणतात. रोधकातून विद्युतप्रवाह वाहवण्यासाठी त्याच्या टोकांदरम्यान विद्युतदाब लावावा लागतो. रोधकाच्या विद्युतप्रवाह रोधण्याची क्षमतेला रोध असे म्हणतात. विद्युतदाब, विद्युतप्रवाह व रोध यांचा संबंध ओहमाच्या नियमानुसार खालील सूत्रात मांडला जातो : +वरील सूत्रात "V म्हणजे विद्युतदाब, "I" म्हणजे विद्युतप्रवाह, "R" म्हणजे रोध आहे. +रोधकाचा रोध ओहम या एककात मोजला जातो. ओहम एकक Ω या चिन्हाने दर्शवतात. +ज्या रोधकांचा रोध बदलता येत नाही, सदैव स्थिर असतो, त्यांना अचल रोधक (इंग्लिश:Fixed resistors) म्हणतात. +ज्या रोधकांचा रोध बदलता येतो, त्यांना चल रोधक (इंग्लिश:Variable resistors) म्हणतात. +रोधकाचा रोध ओहम या एककात मोजतात. कार्बन कंपोझिशन, कार्बन फिल्म, मेटल ऑक्साइड ह्या प्रकारातील रोधक हे आकारमानाने अतिशय लहान असल्यामुळे त्यावर त्याचे मान छापणे कटकटीचे व खर्चिक होते; त्यामुळे अशा प्रकारच्या लहान रोधकावर त्याचे मान इलेक्ट्रॉनिक रंगसंकेत पद्धतीने छापले जातात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5910.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05c5f7e3f36fba90dd46a9c7320e3a879802cf57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5910.txt @@ -0,0 +1 @@ +रेडबुक (सीडी-डीए ऑडिओ) हा एक श्राव्य फाईल फॉरमॅट आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5911.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dfbc688eaa5755af42e80e94587a1de9fe1c8d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5911.txt @@ -0,0 +1 @@ +रेडमाइन हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते रुबी ऑन रेल्स या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5917.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb11ecf0c00b6514a7edf050a2313afa41d402e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5917.txt @@ -0,0 +1 @@ +एखाद्या वस्तूकडून येणाऱ्या प्रकाशाचा वर्णपट लाल रंगाकडे सरकल्यास त्या घटनेस भौतिकशास्त्रात (विशेषतः खगोलभौतिकीमध्ये) ताम्रसृती (इंग्रजी: Redshift; रेडशिफ्ट) असे म्हणतात. ताम्रसृती इंग्रजी z या अक्षराने दर्शवतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_592.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e30e58f9a00df72bdd58daa1cd7007e3bbac495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_592.txt @@ -0,0 +1,7 @@ +टोनी नदाल (२००५ - २०१७ ) +फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - ) +कार्लोस मोया ( २०१६ - ) + +रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[१] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे. +रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. +नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5928.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..575f33d0e54bcfe3735dfb12a00e9bdfec6292a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5928.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Ra) (अणुक्रमांक ८८) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_593.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e30e58f9a00df72bdd58daa1cd7007e3bbac495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_593.txt @@ -0,0 +1,7 @@ +टोनी नदाल (२००५ - २०१७ ) +फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - ) +कार्लोस मोया ( २०१६ - ) + +रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[१] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे. +रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. +नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5938.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9db0a9ba0dd17c2bee1194c578d3ca16769a880d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5938.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचा:Infobox Radio station +रेडिओ फ्रीमॅन्टल (एसीएमए कॉलसईन :6CCR ) हे पश्चिम ऑस्ट्रेलियामधील ऑस्ट्रेलियन कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. १९८७ मध्ये स्थापन केलेले हे स्टेशन ९१.३ स्पोर्ट एफ एम सोबत हॅमिल्टन हिल मधील स्टुडिओमधून [१] फ्रीमॅन्टल शहर, कॉकबर्न शहर आणि मेलव्हिल शहर या भागात प्रसारिण करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5955.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2133c34c9a5c73c2087c2e48278f387671fb08ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5955.txt @@ -0,0 +1,330 @@ +त्रिज्यी(इंग्रजीत रेडियन) हे कंस आणि त्रिज्येतील गुणोत्तर आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य एकक असून ते गणितातल्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे (S.I.=इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट्स्)एस. आयचे पुरवणी एकक होते, परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या त्या वर्गातल्या एककांना एस. आय.चे साधित एकक असे म्हणतात. त्रिज्यीला इंग्रजीमध्ये radian (रेडियन) म्हटले जाते. हे (समतल) सपाट कोनाचे एकक आहे. घन कोनासाठी चौत्रिज्यी हे एस. आय. एकक आहे. +त्रिज्यी हे rad किंवा c चिन्हाने दाखविले जाते. उदा १.२ त्रिज्यीचा कोन १.२ rad असा दाखवितात. c हे अक्षर circular measure (सर्क्युलर मेज्हर - वर्तुळीय मापन) ह्या अर्थाने वापरले जाते व ते अंकाच्या उजव्या बाजूला किंचित वर लिहिले जाते. उदा. १.२c. अंश(उदा० 1.2°) हे जसे कोनाचे माप आहे तसेच त्रिज्यीसुद्धा आहे. त्रिज्यी हे दोन लांबींचे गुणोत्तर असल्याने तो एक शुद्धांक आहे, म्हणून त्याला एकक चिन्ह लावले नाही तरी चालते. त्यामुळे बऱ्याच गणिती लेखनामध्ये rad किंवा c ही चिन्हे लावली जात नाहीत. अंशाचे चिन्ह नसले की तो कोन त्रिज्यीमध्ये मोजला गेला आहे असे गृहीत धरले जाते. मराठीत त्रिज्यी हे माप त्रि ह्या चिन्हाने दाखविले जाते. उदा. १.२ त्रिज्यी हा १..२ त्रि असा दाखवितात आणि जेव्हा कोनाचे माप अंशात असते तेव्हा ° हे चिन्ह आवर्जून वापरले जाते. +त्रिज्यी म्हणजे ज्या वर्तुळाच्या केंद्रापासून काढलेल्या दोन त्रिज्यांमधील कोनासमोर आलेल्या वर्तुळाच्या कंसाच्या लांबीला त्रिज्येने भागणे होय. जर अशा कंसाची लांबी वर्तुळाच्या त्रिज्येइतकी असली तर ता कोनास एक त्रिज्यी कोन म्हणतात. सामान्यपणे सांगायचे झाले तर, अशा कोनाचे त्रिज्यीमधील मूल्य हेच संबंधित कमानलांबी आणि वर्तुळाची त्रिज्या यांचे गुणोत्तर असते. म्हणजेच,θ = कंस /त्रिज्या किंवा इंग्लिश: θ = s /rθ = त्रिज्यीमध्ये समोरील कोनाचे माप, कं/s = कंसाची लांबी/कमानलांबी, आणि त्रि/r = त्रिज्या. उलटपक्षी कोनाने बंदिस्त केलेल्या समोरचा कंसाची लांबी ही त्रिज्यीमधल्या कोनाच्या मापाला त्रिज्येने गुणल्यावर येते. +ह्यावरून हे स्पष्ट होते की वर्तुळाच्या एका पूर्ण फेरीचे (३६० अंश) त्रिज्यीमधले मूल्य म्हणजे पूर्ण परीघाला त्रिज्येने भागण्याइतके, म्हणजेच २πr /r, किंवा २π होय. ह्याचा अर्थ २π त्रिज्यी म्हणजेच ३६० अंश होय, ह्याचाच अर्थ एक त्रिज्यी म्हणजेच १८०/π होय. +कोनाच्या अंशाच्या मापनाऐवजी त्रिज्यी मापनाच्या संकल्पनेचे श्रेय बहुधा १७१४ मधल्या रॉजर कोट्स ह्यांना जाते.[१] त्यांनी नाव वगळता ह्याचा शोध लावला आणि त्यातले कोनीय मापनाचे एकक म्हणून असलेला नैसर्गिकपणा ओळखला. +radian ही संज्ञा पहिल्यांदाच ६ जून १८७३ मध्ये बेलफास्टच्या क्वीन्स महाविद्यालयातील जेम्स थॉम्सनने (लॉर्ड केल्विनचा भाऊ) काढलेल्या परीक्षा प्रश्नपत्रिका संचाच्या मुद्रणात आली. त्याआधी १८६९ मध्ये थॉमस मुईर rad, radial आणि radian ह्या संज्ञेबाबतीत द्विधामनस्थितीत होता. नंतर १८७४ मध्ये जेम्स थॉम्सनच्या सल्ल्याने त्याने radian ही संज्ञा वापरायला सुरुवात केली.[२][३][४] +आधी सांगितल्याप्रमाणे, एक त्रिज्यी म्हणजेच १८०/π अंश. म्हणजेच त्रिज्यी मधून अंशात रूपांतर करायला १८०/π ने गुणावे. +उदाहरणार्थ: + +उलटपक्षी, अंशातून त्रिज्यीमध्ये रूपांतर करायला π/१८० ने गुणावे. +उदाहरणार्थ: + + + + + +23 + +∘ + + += +23 +⋅ + + +π + +180 + +∘ + + + + +≈ +0.4014 + + + rad + + + + +{\displaystyle 23^{\circ }=23\cdot {\frac {\pi }{180^{\circ }}}\approx 0.4014{\mbox{ rad}}} + + +त्रिज्यीला फेऱ्यांमध्ये रूपांतर करायला तीस २π ने भागावे. +आपल्याला माहितीच आहे की वर्तुळाच्या परीघाची लांबी + + + +2 +Π +r + + +{\displaystyle 2\Pi r} + +, r = वर्तुळाची त्रिज्या. +म्ह्णूनच आपण असे म्ह्णू शकतो की:- + + + + + +360 + +∘ + + + +⟺ + +2 +Π +r + + +{\displaystyle 360^{\circ }\iff 2\Pi r} + + [पूर्ण वर्तुळ काढायला + + + + +360 + +∘ + + + + +{\displaystyle 360^{\circ }} + + गरज असते] +त्रिज्यीच्या व्याख्येप्रमाणे, पूर्ण वर्तुळ म्हणजे:- + + + + += +2 +Π +r +a +d +i +a +n + + + + +{\displaystyle =2\Pi radian\,\!} + + +वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:- + + + + +⇛ +1 +r +a +d +i +a +n += + + + +360 + +∘ + + + +2 +Π + + + + + +{\displaystyle \Rrightarrow 1radian={\frac {360^{\circ }}{2\Pi }}} + + + + + + +⇛ +1 +r +a +d +i +a +n += + + + +180 + +∘ + + +Π + + + + +{\displaystyle \Rrightarrow 1radian={\frac {180^{\circ }}{\Pi }}} + + + + + + +2 +π + + +{\displaystyle 2\pi } + + त्रिज्यी म्हणजेच एक फेरी किंवा ४००g (४०० सूत्रिज्यी). म्हणून त्रिज्यीमधून सूत्रिज्यीत रूपांतर करताना त्यास २००/π ने गुणावे आणि सूत्रिज्यीमधून त्रिज्यीत रूपांतर करताना त्यास π/२०० ने गुणावे. उदा. +सामान्य कोनांच्या मापनांचे रूपांतरण दाखविणारा तक्ता:- +बहुतेकवेळा फेरी हे + + + +τ + + +{\displaystyle \tau } + + बहुतेकवेळा वर्तुळ स्थिरांक + + + +2 +π + + +{\displaystyle 2\pi } + + बरोबर वापरले जात असल्याने कोन फेरीमधून किंवा त्रिज्यीमधून मोजण्याने फार फरक पडत नाही. +कलनामध्ये आणि प्रायोगिक भूमितीपलीकडील बऱ्याच गणिती क्षेत्रात सर्वत्र कोन त्रिज्यीमध्ये मोजले जातात, कारण, त्रिज्यी मध्ये जो गणिती "नैसर्गिकपणा" असतो त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या निष्पत्तींचे चांगल्या पद्धतीने सूत्रीकरण करता येते. +विशेषतः विश्लेषणातील त्रिकोणमितींची फलांची स्वचले त्रिज्यींमधून मांडली तर निष्पत्त्या सोप्या होतात उदाहरणादार्थ, त्रिज्यीचा वापराने मर्यादेचे सूत्र सोपे होते. +हे सूत्र बऱ्याच नित्यसमीकरणांचा पाया आहे. उदा:- +ह्या आणि इतर वैशिष्ट्यांमुळे गणितातील उकले आणि गणिती समस्यांत येणार्‍री त्रिकोणमितीय फले भौमितिक अर्थांपुरती मर्यादित रहात नाहीत. (उदा. भैदिक समीकरणांतील उकले:- + + + + + + + +d + +2 + + +y + + +d + +x + +2 + + + + + += +− +y + + +{\displaystyle {\frac {d^{2}y}{dx^{2}}}=-y} + +, सांधकाची उकल काढणे:- + + + +∫ + + + +d +x + + +1 ++ + +x + +2 + + + + + + + +{\displaystyle \int {\frac {dx}{1+x^{2}}}} + +, इ. इ.). बहुधा फलांची स्वचले नैसर्गिकपणे त्यांच्या रूपांनुसार आणि भौमितिक संदर्भानुसार, कोनांच्या त्रिज्यी मापनात लिहिलेली दिसतील. +त्रिज्यी वापरल्यावर त्रिकोणमिती फलांच्या श्रेणींचे सोपे आणि भव्य विस्तार करणे शक्य होते. उदा. पुढे ज्या xची (sin x) टेलर श्रेणी दाखविली आहे: +जर x हा कोन अंशांमधून व्यक्त केला असता तर ह्या श्रेणीमध्ये π/१८० च्या घातांचे बरेच गोंधळात टाकणारे आकडे आले असते: +जर x अंशामध्ये असेल, आणि त्रिज्यी संख्या y = πx /१८० असेल, तर +गणिती दृष्टिकोनातून ज्या आणि कोज्या फलांतील संबंध आणि घातांकी फले (उदाहरणादाखल पाहा, ऑयलरचे सूत्र) ही.सुद्धा त्रिज्यीमधून मांडल्यावर सोपी वाटतात आणि इतर मापे वापरली तर बुचकळ्यात पाडतात. +त्रिज्यी जरी मापनाचे एकक असले तरी ते मितिहीन राशी आहे. हे व्याख्येवरून सहज लक्षात येऊ शकते. वर्तुळाच्या केंद्रापाशीचा कोन त्रिज्यीमध्ये मोजला, तर तो बंदिस्त कंसाची लांबी आणि वर्तुळाची त्रिज्या यांच्या गुणोत्तराएवढा असतो. ह्यामध्ये गुणोत्तरच्या दोन्ही राशी सारख्याच एककांमध्ये मोजली जाते. त्यामुळेच ह्या प्रक्रियेत एककाचे नाव घालवले जाते आणि गुणोत्तर मितिहीन बनते. +दुसऱ्या पद्धतीने सांगायचे तर, आपण आधी दाखविलेल्या ज्या x (sin x)ची टेलर श्रेणी विचारात घेऊ: +जर xला एकक असते तर ही बेरीज अर्थहीन ठरेल: घातहीन घटक x हे घातांकित घटक + + + + +x + +3 + + + +/ + +3 +! + + +{\displaystyle x^{3}/3!} + + मध्ये मिळवले जाऊ शकत नाही (किंवा त्यांची वजाबाकी होऊ शकत नाही) इ. आणि म्हणूनच x हा मितिहीन असयलाच पाहिजे. +जरी ध्रुवीय निर्देशक आणि गोलीय निर्देशकांमध्ये त्रिज्यी निर्देशनासाठी अनुक्रमे द्विमिती आणि त्रिमितींमध्ये वापरली जात असली तरी शेवटी ते एकक त्रिज्या निर्देशनपासून साधित आहे, म्हणूनच कोनमापन हे मितिहीनच राहाते. +भौतिकीत जेथे कोनीय मापनांची गरज असते तेथे मोठ्या प्रमाणावर त्रिज्यीचा उपयोग केला जातो. उदा. कोनीय वेग हे त्रिज्यी प्रतिसेकंद (rad/s) मोजले जाते. एक फेरी प्रति सेकंद म्हणजेच २π त्रिज्यी प्रतिसेकंद +त्या़चप्रमाणे, कोनीय त्वरण हे बहुधा त्रिज्यी प्रतिसेकंद प्रतिसेकंद (rad/s२) मोजले जाते. +मितीय विश्लेषणासाठी हीच एकके s−1 आणि s−2 अशी वापरली जातात. +तेसेच, दोन तरंगांमधील प्रावस्थांतर(फेज-डिस्टन्स)) सुद्धा त्रिज्यीमध्ये मोजले जाते. उदा. जर दोन तरंगांचे प्रावस्थांतर जर (k·२π) त्रिज्यी असेल, आणि k हा जर पूर्णांक असेल तर ते प्रावस्थेत(समान-फेज) असल्याचे समजले जाते आणि जर प्रावस्थांतर (k·2π + π) असेल, आणि क हा जर पूर्णांक असेल तर ते प्रतिप्रावस्थेत(विरुद्ध-फेज) असल्याचे समजले जाते. +त्रिज्यीला मिलि आणि मायक्रोसारखे मेट्रिक उपसर्ग गणितात अजिबात वापरले जात नाहीत, मात्र त्यांचा उपयोग बंदुकशास्त्रात मर्यादित प्रमाणात होतो. +मिलित्रिज्यीचे (0.001 rad) माप मिल म्हणूनही ओळखले जाते, त्याची अंदाजे किंमत लष्करी तोफा चालविण्यात आणि लक्ष्य उडविण्यासाठी वापरली जाते. + + + +π + + +{\displaystyle \pi } + +ची अंदाजे किंमत = ३.२ धरली तर एक पूर्ण फेरीमध्ये एकूण ६४०० मिल्स होतात. इतर बंदुका चालविण्याच्या पद्धतीत + + + +π + + +{\displaystyle \pi } + +ची वेगळी अंदाजे किंमत वापरली जाते +मिलित्रिज्यीवर आधारित किंमतीत १०००मीच्या पल्ल्यामागे १ मीटरचा फरक पडतो. (अश्या छोट्या कोनांत वक्रता नगण्य असते). लेसरच्या किरणांचे अपसरण मोजण्यासाठी मिलित्रिज्यीचा उपयोग होतो. +मायक्रोत्रिज्यी (मायक्रोरॅडियन) (μrads) आणि नॅनोत्रिज्यी (nrads) सारखी छोटी परिमाणे खगोलशास्त्रात वापरली जातात. परानिम्न अपसरणासाठीसुद्धा ह्याचा वापर केला जातो. मिलीपेक्षा लहान एकके अतिसूक्ष्म कोने मोजण्याच्या बाबतीत उपयोगी पडतात. +साचा:Wikibooks +साचा:Wiktionarypar diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5960.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74f552a7936a0b8c6926647dbe9fcd0e27cd4560 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5960.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेडियो मिर्ची एक भारतीय एफ.एम. चॅनल आहे. याचे काम ९८.३ मेगाहर्ट्झ या वारंवारीतेवर चालते. +२६ शहरांमध्ये रेडिओ मिर्चीची धून वाजत आहे. शिवाय २० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या सर्व शहरांमध्ये पोहोचणारी ही एकमेव रेडिओ वाहिनी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5974.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d538c7af141731484ae4eb4e6961098ed651289 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5974.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेणकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5985.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edc56e160183231e8e083f00d66dbd06c113ce2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5985.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८° ३१′ ००″ N, ७६° ३६′ ००″ E +हे महाराष्ट्र राज्यातल्या लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्याचे मुख्यालय आहे. हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे रेणुका देवीचे मंदिर आहे. हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आहे. या मंदिरावरून शहराचे "रेणापूर" असे पडले. इथे एक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या मध्ये "चांदनी चौक" हा लातूरभर प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5993.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a70bc16425389d7a860f25bbba30bb6bff9a1bcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5993.txt @@ -0,0 +1,4 @@ +रेणुका चौधरी (जन्म १३ ऑगस्ट १९५४) ह्या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य आहे. त्यांनी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेत राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी भारत सरकारमध्ये महिला आणि बाल विकास आणि पर्यटन मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणूनही काम केले आहे. +१३ ऑगस्ट १९५४ रोजी मदनपल्ले, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे एर कमोडोर सूर्यनारायण राव आणि वसुंधरा यांची लेक म्हणुन त्यांचा जन्म झाला. रेणुका ही तीन मुलींमध्ये सर्वात मोठी होती. त्यांनी वेल्हॅम गर्ल्स स्कूल, देहरादून येथे शिक्षण घेतले आणि बंगळूर विद्यापीठातून औद्योगिक मानसशास्त्रात बी.ए. केले. रेणुका यांचा १९७३ मध्ये श्रीधर चौधरी यांच्याशी विवाह झाला.[१] +चौधरी यांनी १९८४ मध्ये तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला.[२] १९८६ ते १९९८ या काळात त्या सलग दोन वेळा राज्यसभेच्या सदस्य होत्या आणि तेलगू देसम संसदीय पक्षाच्या मुख्य होत्या.[३][४] एच. डी. देवे गौडा यांच्या मंत्रिमंडळात १९९७ ते १९९८ त्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री होत्या. १९९८ मध्ये त्यांनी तेलुगु देसम पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ आणि २००४ मध्ये, त्यांनी खम्मम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत अनुक्रमे १३व्या आणि १४व्या लोकसभेत निवडून आल्या. त्यांच्या इतर पदांमध्ये अर्थ समिती (१९९९-२०००) आणि महिला सक्षमीकरण समिती (२०००-०१) च्या सदस्यत्वांचा समावेश आहे.[१] +मे २००४ मध्ये त्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये पर्यटन राज्यमंत्री झाल्या. जानेवारी २००६ ते मे २००९ या काळात त्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होत्या. मे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रेणुका चौधरी यांचा खम्मममधून टीडीपीच्या नामा नागेश्वर राव यांनी १,२४,४४८ मतांनी पराभव केला होता.[५] चौधरी ह्या काँग्रेसचे प्रवक्ते बनले आणि सन् २०१२ मध्ये त्यांची राज्यसभेवर पुन्हा निवड झाली.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5995.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd9ef4a3022c6994a5910cb8f2f52675940a1230 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_5995.txt @@ -0,0 +1 @@ +रेणुका मजूमदार (१५ सप्टेंबर, १९६२:रत्‍नागिरी, भारत - हयात) ही १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_60.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_60.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c2df05188ead4b5c8297d9a3027a3dc6feac73f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_60.txt @@ -0,0 +1 @@ +रंगारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6025.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38057e68c9356241fd07ff4c7e482f791c45c179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6025.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेतपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6026.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2c47293b5b72c3761533c973fa4f2ae52f2e270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6026.txt @@ -0,0 +1,3 @@ +'रेटवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6030.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f8bbc251d4e3e041a2daeb3e5907af50a03905b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6030.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेदाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6047.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6047.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_607.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a26e2fed51b5e8f8d234bdb3942adca0e5a8d48e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_607.txt @@ -0,0 +1,7 @@ +रफी अहमद किडवई (१८ फेब्रुवारी १८९४ - २४ ऑक्टोबर १९५४) एक राजकारणी, भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि इस्लामि समाजवादी होते. ते उत्तर भारतातील सध्याचे उत्तर प्रदेशातील प्रांतातील बाराबंकी जिल्ह्यातील होते. +रफी अहमद यांचा जन्म बाराबंकी जिल्ह्यातील मसौली या गावी १८ फेब्रुवारी १८९४ला झाला. रफींचे चार छोटे भाऊ होते ज्यात शफी यांचा समावेश होता. कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि राज्यसभेच्या सदस्या लेखक अनिस किडवई यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. ते जेएनयूमधील राजकारणामध्ये सक्रिय कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी विचारसरणी असलेल्या आयशा किडवई आणि पत्रकार सीमा मुस्तफा यांचे आजी आजोबा होते. मेहफूज अहमद या दुसऱ्या भावाचा मुलगा फरीद किडवई आहे, जो समाजवादी पक्षाचा सदस्य आणि उत्तर प्रदेश सरकारचे राज्यमंत्री होता. +अलीगडमधील मुहम्मदान एंग्लो-ओरिएंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर किडवई यांनी खिलाफत आंदोलनच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १९२६ च्या निवडणुकीत ते औधमधील स्वराज पक्षाचे उमेदवार म्हणून केंद्रीय विधानसभेवर निवडून गेले. +किडवई यांच्या राजकीय चातुर्याने वादग्रस्त मुद्द्यांवरून पक्षात एकता टिकवून ठेवण्यास मदत केली. १९२९ मध्ये किडवई विधानसभेत स्वराज पक्षाच्या सचिवपदी निवडल्या गेले. मोतीलाल नेहरूंबद्दल त्यांची अत्यंत निष्ठा होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९ डिसेंबर १९२९ रोजी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि महात्मा गांधी यांनी जानेवारी १९३० मध्ये नागरी अवज्ञा आंदोलन सुरू केले. जानेवारी १९४० मध्ये, कांग्रेस कार्यकारिणीने पूर्ण स्वराज ठरावाला प्रत्युत्तर म्हणून किदवई यांनी केंद्रीय विधानसभेचा राजीनामा दिला आणि नागरी अवज्ञा चळवळीत भाग घेतला. +प्रांत स्वायत्तता योजनेंतर्गत १९३७ मध्ये किदवई संयुक्त प्रांतातील आग्रा आणि अवध (यूपी) मधील गोविंद बल्लभ पंत यांच्या मंत्रिमंडळात महसूल व तुरूंग मंत्री झाले. त्यांच्या कारभाराखाली जमींदारी व्यवस्थेला आळा घालणारा उत्तर प्रदेश हा पहिला प्रांत बनला. एप्रिल १९४६ मध्ये ते उत्तर प्रदेशचे गृहमंत्री झाले. +किडवई हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे खास मित्र होते. १९४७ मध्ये ब्रिटिश राज्याकडून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किडवई हे भारताचे पहिले संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री झाले. त्यांनी मे १९५२ ते ऑक्टोबर १९५४ केंद्रीय अन्न व कृषि मंत्रालय पण सांभाळले. +किडवई यांचे २४ ऑक्टोबर १९५४ रोजी दिल्लीत निधन झाले. भाषण देताना दम्याचा झटका आल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्याच गावी त्यांच्या दफनभूमीवर मोगल-शैलीचे समाधीस्थळ बांधले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6094.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e6d4baed680d8437a54755cd7c31636f0c6f90a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6094.txt @@ -0,0 +1,9 @@ + रेन्बो पुरस्कार भारतातील लैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्याकांच्या जीवनाविषयी अनुकरणीय सकारात्मक कार्याला मान्यता देण्यासाठी द्विजेन दीनानाथ आर्ट्स फाऊंडेशन ऑफ इंडियाने दिलेला पुरस्कार आहे.[१][२] +हा पुरस्कार केवळ भारतीयांसाठी आहे. ज्यात भारतीय वंशाच्या व्यक्ती तसेच भारतातील परदेशी नागरिकांचा समावेश होतो.[१][२] +शरीफ डी रांगणेकर, माजी पत्रकार, संवाद सल्लागार आणि लेखक, यांनी रेन्बो अवॉर्ड्सची स्थापना केली. मुख्य प्रवाहातील पुरस्कारांमध्ये लैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्याकांचे अपुरे प्रतिनिधित्व ओळखून, रांगणेकर यांनी त्यांना व्यासपीठ देणे आणि त्यांना कठोर शैलींपुरते मर्यादित न ठेवता त्यांची पावती सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले. रांगणेकर यांनी विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि समुदायातील सदस्यांचे अनुभव लक्षात घेता लैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्याकांमध्ये, विशेषतः भारतातील विविध आवाजांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. रांगणेकर यांनी रेन्बो पुरस्कारांच्या स्थापनेचे हे कारण असल्याचे सांगितले.[३][४] +२०२३ पर्यंत, खालील श्रेणी पुरस्कृत केल्या जातात. +हे पुरस्कार केवळ भारतीयांसाठी आहेत. यात भारतीय वंशाच्या व्यक्ती तसेच भारतातील परदेशी नागरिकांचा समावेश होतो.[२] +साहित्य श्रेणीमध्ये, प्रकाशकांना विचारासाठी प्रत्येक उप-श्रेणीसाठी जास्तीत जास्त दोन नोंदी नामनिर्देशित करण्याचा पर्याय आहे. स्वयं-प्रकाशित पुस्तकांसाठी, लेखक विचारार्थ एका प्रवेशापर्यंत थेट नामनिर्देशित करू शकतात.[२] +पत्रकारिता श्रेणीमध्ये, डिजिटल आणि मुद्रित माध्यम संस्थांसह, बातम्यांपेक्षा दृश्ये आणि मतांना प्राधान्य देणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह, जास्तीत जास्त दोन नोंदी नामनिर्देशित करण्यास पात्र असतात. त्याचप्रमाणे, स्वतंत्र लेखकांना विचारासाठी दोन नोंदी नामनिर्देशित करण्याची संधी दिली जाते.[२] +ज्युरींसाठी सदस्य निवडले जातात. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्यांच्या नावाची घोषणा केली जाते. द्विजेन दीनानाथ आर्ट्स फाऊंडेशन आणि त्याच्या संलग्न, रेन्बो लिट फेस्टचे कोणतेही संरक्षक, सल्लागार, भागीदार किंवा कर्मचाऱ्यांना ज्युरी बनण्यास परवानगी नाही. +ज्युरी आलेल्या सबमिशनचे मूल्यांकन करतात. पुरस्कार विजेत्यांवर निर्णय घेतात. ते सबमिशनचे पुनरावलोकन करण्यासाठी, एक लांबलचक यादी तयार करण्यासाठी आपापसात चर्चा करण्यात सुमारे चार महिने गुंतवतात. लांबलचक यादी अस्तित्वात असल्यास, ती सार्वजनिक केली जाते. ज्युरी त्यानंतर एक शॉर्टलिस्ट तयार करण्यासाठी त्यांच्या मूल्यांकनांसह पुढे जाते, जी लोकांसाठी देखील प्रसिद्ध केली जाते. ज्युरी विजेते निवडण्यासाठी त्यांचे मूल्यांकन अधिक परिष्कृत करते, ज्याची घोषणा पुरस्कार सोहळ्यादरम्यान होते.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6127.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..351c1b2a9a685b6b99f1ae0317ba48e6630d150c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6127.txt @@ -0,0 +1,4 @@ +रेमंड ग्रुप हा एक भारतीय ब्रँडेड फॅब्रिक आणि फॅशन रिटेलर आहे, [१] १९२५ मध्ये स्थापन झाला. हे ३१ दशलक्ष मीटर लोकर आणि लोकर-मिश्रित कापड तयार करण्याच्या क्षमतेसह सूटिंग फॅब्रिक तयार करते. [२] +समूहाकडे रेमंड, रेमंड प्रीमियम अ‍ॅपेरल, रेमंड मेड टू मेजर, एथनिक्स, [३] पार्क अव्हेन्यू, पार्क अव्हेन्यू वुमन [४] कलरप्लस, [५] कामसूत्र आणि पार्क्स यांसारखे पोशाख ब्रँड आहेत. सर्व ब्रँड्स 'द रेमंड शॉप' (TRS) द्वारे किरकोळ विक्री केले जातात, ७०० पेक्षा जास्त किरकोळ दुकानांचे नेटवर्क भारत आणि परदेशात २०० हून अधिक शहरांमध्ये पसरलेले आहे. +या व्यतिरिक्त, समूहाला तयार कपडे, डिझायनर पोशाख, सौंदर्य प्रसाधने आणि प्रसाधन, अभियांत्रिकी फाइल्स आणि साधने, रोगप्रतिबंधक आणि एर चार्टर ऑपरेशन्समध्ये व्यावसायिक हितसंबंध आहेत. +२०१९ मध्ये, रेमंड्सने रेमंड रियल्टी अंतर्गत रिअल इस्टेट व्यवसायात आपला उपक्रम जाहीर केला. ठाण्याच्या वाढत्या उपनगरात २० एकर जमिनीवर मध्यम-उत्पन्न आणि प्रीमियम गृहनिर्माण युनिट विकसित करण्यासाठी ₹२५० कोटी (अंदाजे $३६ दशलक्ष) गुंतवणुकीसह नवीन उपक्रम सुरू करण्यास तयार आहे. या प्रदेशात रेमंड समूहाची १२५ एकर जमीन आहे. [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6140.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6cff5c9c111a6296b6807a5b0ae2d608c9b70f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6140.txt @@ -0,0 +1 @@ +रेमंड रोमान थिएरी पोलान्स्की तथा रेमंड लाइबलिंग (१८ ऑगस्ट, १९३३ - ) हा फ्रेंच-पोलिश चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6151.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf12b76edd7888678929f1906ad88a5157c68b58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6151.txt @@ -0,0 +1,7 @@ +रेम्ब्रा हा एक जग प्रसिद्ध डच चित्रकार होता. सन १६०६ किंवा सन १६०७[१] साली तो लायडन या शहारात जन्मला. सन १६३२ पासून त्याने मात्र आपले उर्वरित आयुष्य ऍमस्टरडॅम शहरात घालवले. सन १६६९ मधे त्याचा मॄत्यु झाला. प्रकाश आणि सावल्यांचा वापर चित्रकलेत करण्यात तो कुशल होता. त्याचा काळ हा डच चित्रकलेचा सुवर्णकाळ मानला जातो. +रेम्ब्रावर करावागिओ व इतर अनेक इटालियन चित्रकारांचा प्रभाव होता. तो चित्रकलेचा शिक्षक देखील होता. +सन १६३१ मधे लायडनमधे त्याच्या चित्रशाळेची भरभराट होत असतांना तो ऍमस्टरडॅमला आला. तो हॉलंडचा सर्वात प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार होता. धार्मिकचित्रे आणि अनेक व्यक्तिचित्र काढण्याची कामे त्याला मिळाली. मानाचे आणि संपन्नतेचे जीवन जगत असतांना त्याने १६३४ मधे सास्कीया या सुंदरीशी लग्न केले. पुढे त्याच्या अनेक चित्रांची ती विषय होती. या काळातील त्याच्या चित्रांत प्रकाशाच सुंदर आणि तीव्र वापर केलेला आढळतो. व्यक्तिचित्रांखेरीज तो भूचित्रे (देखावे) आणि धातूंवर कोरीव चित्रे काढण्यात प्रसिद्ध पावला. त्याने स्वतःची देखील अनेक चित्रे काढली. एका अंदाजानुसार त्याने ५० ते ६० व्यक्तिचित्रे काढली. +१६३६ पासून पुढील काळात त्याच्या चित्रांचे विषय शांत, गंभीर आणि वैचारिक वाटतात. पुढील चार वर्षांत त्याची चारपैकी तीन मुले लहानवयात मरण पावली, तर १६४२ मधे त्याच्या पत्नीचे निधन झाले. १६३० ते १६४० च्या दशकांत त्याने प्रामुख्याने भूचित्रे(देखावे) आणि कोरीवचित्रे काढली. 'द नाईट वॉच' हे त्याचे प्रसिद्ध भूचित्र (देखावा) आहे. +१६४० ते १६५० च्या दशकांत त्याला कमी कामे मिळाली आणि त्याची साम्पत्तिक परिस्थिती ढासळली. आजच्या चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी तो एक खरा, मुक्त आणि निर्भीड कलोपासकाचे उदाहरण आहे. +त्याने जवळजवळ ६०० चित्रे, ३०० कोरीवचित्रे आणि १४०० रेखाचित्रे काढली. +सेन्ट पॉल इन प्रिझन (१६२७), सपर ऍट इमाओस (१६३०), यंग गर्ल ऍट ऍन ओपन हाफ-डोअर (१६४५), द मिल (१६५०) आणि इतर अनेक चित्रे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6170.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52ba121cd806c41e2ab57c67a0d73bc513546814 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6170.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेलरडार (RailRadar GPS) हा एक थेट ट्रॅकर आहे जो वापरकर्त्यांना भारतात धावणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्यांच्या हालचाली पाहण्याची परवानगी देतो. भारतीय रेल्वे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) आणि RailYatri यांनी हातमिळवणी केल्यावर रेलरडार तयार करण्यात आले. [१] १० ऑक्टोबर २०१२ रोजी ही सेवा सुरू करण्यात आली. [२] यामध्ये वेब मॅपिंग सॉफ्टवेर म्हणून Google नकाशे वापरते आणि वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या स्वरूपात प्रवेश करण्यायोग्य आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये रेलयात्रीने पुन्हा लाँच करण्यापूर्वी ६ सप्टेंबर २०१३ रोजी भारतीय रेल्वेने ही सेव बंद केली होती. +रेलयात्रीने नोव्हेंबर २०१५ मध्ये RailRadar GPS सह साइट पुन्हा लाँच केली. [३] [४] [५] RailRadar GPS ट्रेनमध्ये बसलेल्या स्मार्टफोन प्रवाशांद्वारे प्रसारित केलेल्या स्थानांच्या पॅटर्नचे विश्लेषण करून ट्रेनची ठिकाणे ठरवते, जसे Google Maps रस्त्यावरील रहदारीची घनता कशी ठरवते. RailRadar GPS Google Map वर प्रदर्शित केलेला ट्रेन ट्रॅकिंग डेटा दर्शविते, जे ट्रेनच्या विलंबाची स्थिती देखील दर्शवते - वेळेवर धावणाऱ्या ट्रेनमध्ये हिरवे इंडिकेटर असतात, तर उशिराने धावणाऱ्यांना लाल रंगाचे चिन्हांकित केले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6189.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8f2f32d8c9fa405097b7808cbd6f18f0f6a2e4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6189.txt @@ -0,0 +1,8 @@ + रेवंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6194.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77483e63a53ee20cac0d7669c82f3e87ae5e226f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6194.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेवडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6196.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56cd0bc1b26fc5dd050de095066b83112048cb94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6196.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेवणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6207.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63de1d7a2a43bea0280293f88eadecad539cc909 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6207.txt @@ -0,0 +1,11 @@ +रेवदंडा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गाव भोवती तटबंदी बांधून किल्ल्याच्या कवेत घेतल. +मुंबई, पुणेहून रेवदंड्याला जाण्यासाठी थेट बसेस आहेत. रेवदंडा बस स्थानकावर उतरून किनाऱ्यावरून गड पाहायला सुरुवात करावी. +पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४ च्या दरम्यान बांधली गेली. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातला. तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. १८०६ मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हा गड जिंकला. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला. +रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिघ ५ किमी आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतिमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनाऱ्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ तोंड आहेत. पण सर्व तोंड बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोऱ्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोऱ्याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिऱ्यापर्यंत टेहाळणी करता येत असे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत +गडावर राहायची सोय नाही आसपास परिसरात हॉटेल, कॉटेज, रिसॉर्ट उपलब्ध आहेत. +खाण्याची सोय नाही आतमध्ये नाही किल्ल्या बाहेर समुद्र किनारा जवळ असल्यामुळे खाद्य पदार्थ मिळू शकते +पिण्याच्या पाण्याची सोय नाही सोबत घेऊन जाणे सोयीचे ठरेल +किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही वाटा सुस्थितीत नाही आहेत . +हा किल्ला समुद्रलगत असल्यामुळे किनाऱ्या वरून जाता येते. +हा किल्ला जमिनीवर असल्या कारणाने 10-15 मिनिट एव्हढा कालावधी लागतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6212.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00617e3ae7d5ff78dde5a46fbcfe4f25b52701b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6212.txt @@ -0,0 +1,3 @@ + रेवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +या गावाच्या आसपास बनोटि गणेशनगर खर्च आणि पेढांबे हे गाव आहेत diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6221.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c40f99a021d3bf08aa318021e4a2b64664ac582f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6221.txt @@ -0,0 +1,3 @@ +रेवा विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. +या विभागात हे जिल्हे येतात. +या विभागाचे मुख्यालय रेवा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6222.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90403641d63d6cae322130ffc698f0d2801413d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6222.txt @@ -0,0 +1,2 @@ +२४° ३१′ ००″ N, ८१° १७′ ००″ E +रेवा (हिंदीत रीवा) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर रेवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6241.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c24bdfdd034e78b5813d07f70565160e555ef1b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6241.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेशमा और शेरा हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6253.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5e368dac5ca8e3342f99d1e05bdd3c1bc782dec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6253.txt @@ -0,0 +1,7 @@ +बौद्ध धर्माचा पहिल्या किंवा दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीस रेशीम मार्गाने चीन मध्ये प्रवेश झाला.[१][२] +चीनमधील बौद्ध भिक्खू (सर्व परदेशी) प्रथम दस्तऐवजीकरण अनुवादाच्या प्रयत्नांत कुषाण साम्राज्याच्या विस्ताराने कनिष्कच्या खाली असलेल्या तारीम बेसिनच्या चिनी प्रदेशात प्रवेश केला.[३][४] मध्य आशिया आणि चिनी बौद्ध धर्माच्या दरम्यान थेट संपर्क ३ ते ७ व्या शतकात संपूर्णपणे चालू राहिला, तसेच तांग साम्राज्याच्या कालावधीत. चौथ्या शतकापासून फॅक्सन याने भारताची भेटीत (३९५-४१४) आणि नंतर जुआनझांग याने भारत भेटीद्वारे (६२९-६४४) उत्तर भारतात स्वतःहून प्रवास करण्यास सुरुवात केली. बौद्ध धर्म आणि मूळ ग्रंथ मिळविण्यासाठी त्यांचा उद्देश होता. उत्तर भारतातील (मुख्यतः गांधार) जो चीनबरोबर जोडतो त्यापैकी बहुतेक मार्ग) म्हणजे कुषाण आणि हेफतलीत साम्राज्याखाली होता. +७ व्या शतकात भारतातील बौद्ध तंत्र (वज्रयान) चीनला पोहचले. ८ व्या शतकात तिबेटी बौद्ध धर्मही वज्रयानची शाखा म्हणून स्थापित झाला. परंतु या वेळीपासून, बौद्ध धर्माचा रेशीम मार्ग प्रसार मुस्लिम राजवटीच्या ट्रान्सॉक्सियानावर विजय मिळविण्यास सुरुवात केली (इ.स. ७४०) त्यानंतर कमी झाला.[५] त्यावेळी भारतीय बौद्ध धर्माचा हिंदू धर्माच्या पुनरुत्थानामुळे आणि इतर मुस्लिम साम्राज्य वाढीमुळे ऱ्हास सुरू झाला होता. ९ व्या शतकात तांग-युगमधील चिनी बौद्धधर्म दडपण्यात आला. परंतु त्याआधीच्या काळात कोरियन व जपानी परंपरेत बौद्ध धर्म वाढत होता. +बौद्ध धर्माला चीनमध्ये रेशीम मार्गाने आणण्यात आले. बौद्ध भिक्खू बौद्ध धर्म प्रचार करण्यासाठी, रेशीम मार्गावरील व्यापारी काफिल्यांबरोबर प्रवास करत होते. हया राजवंश (२०६ इ.स.पू. - २२० इ.स.) दरम्यान हेलेनस्टिक राजवटी (३२३ इ.स.पू - ६३ इ.स.) आणि ग्रीक भाषेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा विस्तार करणारे व्यापारी नेटवर्क यांच्या स्थापनेसह या व्यापार मार्गाच्या दरम्यान आकर्षक चीनी रेशीम व्यापार सुरू झाला. अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान हे चीनच्या सीमेवर आहेत. अफगाणिस्तानमधील ग्रीको-बॅट्रियन साम्राज्यातील (इ.स. २५० - इ.स.पू १२५) आणि नंतर-इंडो-ग्रीक साम्राज्ये (१८० इ.स.पू. - १० इ.स.) ग्रीको-बौद्ध धर्माचे आचरण करत असत आणि ३०० वर्षांपासून चीननंतर रेशीम रस्त्यावर प्रथम थांबा काढला. (ता-युआन; चीनी: 大宛; शास्त्रानुसार "ग्रेट आयोनियन" पहा). +चीनला बौद्ध धर्म प्रसार रेशीम मार्गाद्वारे पहिल्या शतकाच्या प्रारंभी चीनी सम्राट मिंग (58-75 इ.स.) यांनी पश्चिमेला पाठवलेल्या दूताच्या मार्फत प्रारंभ झाल्याचे म्हटले जाते. +दुसऱ्या शतकांदरम्यान व्यापक संपर्क सुरू झाला, कदाचित ग्रीक-बौद्ध कुशाण साम्राज्य तेरीम बेसिनच्या चीनी क्षेत्रामध्ये विस्तार करण्याच्या परिणामी चीनी देशांमधील मोठ्या संख्येने मध्य आशियाई बौद्ध भिक्षूंच्या मिशनरी प्रयत्नांसह प्रारंभ झाला. पहिले मिशनरी आणि बौद्ध धर्माचे भाषांतर चीनी भाषेत होते त्यापैकी पार्थियन, कुशन, सोग्दियन किंवा कुचेन होते.[७] +द्वितीय शतकाच्या मध्यात कुशाण साम्राज्यातील बौद्ध राजा कनिष्क यांचे राज्य पुरूषपुरा (आधुनिक पेशावर) या राजधानी मध्ये होते. त्यांनी येथून भारतात प्रवेश केला आणि मध्य आशियात विस्तारला आणि आधुनिक झिन्गियांगच्या तारीम बेसिनच्या तारिम बेसिनमध्ये कशगर, खोतान आणि यारकंडच्या पलीकडे राज्य विस्तारले. परिणामी, सांस्कृतिक आदान-प्रदान मोठ्या प्रमाणात वाढले, आणि मध्य आशियाई बौद्ध मिशनर्यांची सहभाग ल्योंगमधील चीनी राजधानीतील शहरांमध्ये आणि काहीवेळा नानजिंगनंतर लगेचच झाले, जेथे ते विशेषतः त्यांच्या भाषांतर कार्याद्वारे स्वतः वेगळे ठरले. त्यांनी हीनयान व महायान ग्रंथांना प्रोत्साहन दिले. बौद्ध ग्रंथांतील प्रारंभिक भाषांतरकारांपैकी सातत्याने ज्ञात आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6255.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78597d808b3dddc2c8ed9de539a1003a3a77760a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6255.txt @@ -0,0 +1,20 @@ +रेशीमकाम : कापडावर रेशीमधाग्यांनी करण्यात येणारे विणकाम (सिल्क बीव्हिंग). रेशमाचे उत्पादन करण्याचे तंत्र शोधून काढण्याचे श्रेय चीन देशाला निर्विवादपणे दिले जाते. चीनमध्ये इ. स. पू. २६४० च्या सुमारास चिनी सम्राट हुआंग-ती याची पत्नी सी लिंग शी हिने रेशमाची पैदास करण्याचे तंत्र शोधून काढले. रेशीमधागा चिवट, मृदू व तकाकीयुक्त असल्यामुळे त्याच्यापासून विणलेली वस्त्रे अत्यंत मृदू, मुलायम पोताची, टिकाऊ व शानदार भासणारी असत. या वस्त्रांचे सुंदर अभिकल्प व त्यांमधील मोहक रंगसंगती यांमुळे त्यांनी प्राचीन काळी जगाचे लक्ष वेधून घेतले. +पौर्वात्य रेशीमकाम : इ. स. पू. पहिल्या शतकापासून या वस्त्रांची निर्यात पौर्वात्य तसेच पाश्चात्त्य देशांत उंटांच्या काफिल्यांकरवी सुरू झाली. सिरियन व्यापाऱ्यांचे तांडे असे काफिले घेऊन पामीरच्या खिंडीतून पार्थियामार्गे सिरियात येत. हा मार्ग अवघड व धोकादायक असून रेशीममार्ग (सिल्क-रूट) म्हणून प्राचीन काळी प्रसिद्ध होता. ही वस्त्रे सिरियातून पूर्वेकडील तसेच पश्चिमेकडील विविध देशांत पाठविली जात.   +चीन : चिनी लोक ‘सेरीस’ या नावाने प्राचीन काळी ओळखले जात असल्याने रेशमी किड्यांचे संवर्धन ‘सेरिकल्चर’ या नावाने संबोधले जाऊ लागले. भारतात रेशमी वस्त्रे ‘चीनांशुक’ म्हणून ओळखली जात. +मंगोलिया, रशिया, सिरिया इ. देशांत तसेच रेशीममार्गावरील अनेक कबरींत अगणित चिनी रेशमी वस्त्रांचे नमुने उत्खननात मिळाले. ब्रिटिश हंगेरियन पुरातत्त्ववेत्ता व भूगोलज्ञ सर ऑरेल स्टेन (१८६२-१९४३) या संशोधकाने या बाबतीत केलेले संशोधन महत्त्वपूर्ण आहे. या तपशिलांतून तसेच अरबी इतिहासकार अल् मसूदी (? – ९५६) व जगप्रसिद्ध प्रवासी ⇨मार्को पोलो (१२५४-१३२४) यांच्या वर्णनांवरूनही चिनी वस्त्रांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. +रेशमी धाग्याच्या निर्मितीचे रहस्य अनेक वर्षे गुप्त ठेवण्याचे कसोशीचे प्रयत्‍न चिनी लोकांनी केले परंतु इ. स. पहिल्या शतकात एका चिनी राजकन्येचा खोतानच्या राजपुत्राशी विवाह झाला तेव्हा खोतानला जाताना तिने आपल्या केशभूषेत रेशमाच्या किड्यांची अंडी लपवून नेली व तेथे वस्त्रोत्पादन सुरू केले. यानंतर हे तंत्र इराण, भारत, जपान इ. देशांत, बायझंटिन साम्राज्यात तसेच पुढे जगभर पसरले. +चिनी वस्त्रे सुंदर, सफाईदार व तलम पोताची असत. उन्हाळ्यात वापरण्यासाठी विणला जाणारा ‘पा-ओ’ अंगरखा तर अत्यंत तलम व दोन औंसांपेक्षा (५६ ग्रॅम ) कमी वजनाचा असे. सुंदर, तलम पोताबरोबरच मोहक आकृतिबंध व सुखद रंगसंगती यांमुळे चिनी वस्त्रे लोकप्रिय झाली. +हान साम्राज्यकाळात (इ. स. पू. २०२ ते इ. स. ९) रेशमी कस्सू वस्त्रे वा चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) व भरतकामाची वस्त्रे तसेच प्राणी व मानवाकृती यांचे अलंकरण असलेली दमास्क वस्त्रे (ही वस्त्रे प्रथम दमास्कसमध्ये तयार करण्यात आल्याने त्यांना हे नाव पडले), गॉझ म्हणून ओळखली जाणारी जाळीदार वस्त्रे तयार होऊ लागली. यांवरील नक्षींत भौमितिक आकृतिबंध तसेच घोडे, ड्रॅगन यांचे लांबट आकार गाठ, ढग, पाने-फुले, घोडेस्वार, पंखांचे घोडे, प्राण्यांची झुंज असे विविध आकार आढळतात. +थांग साम्राज्यकाळात (६१८-९०६) चीनचे व्यापारी संबंध भारत व इराणसारख्या दूरवरच्या देशांत पसरले. इराणी अलंकरण व भारतीय बौद्ध धर्म यांचा प्रभाव चीनमध्ये वाढला. त्यामुळे इराणी मंडलाकार नक्षी, शिकार करणारे घोडेस्वार तसेच बुद्ध व बोधिसत्वांच्या आकृती वस्त्रांमध्ये दिसू लागल्या. इतर अलंकरणांत शंभर फुलांतून वर येणारा ड्रॅगन, संगीताची वाद्ये, उडणारी बदके, मोर इ. आकार दिसू लागले. +सुंग काळात (९६०-१२७९) रेशमी, किनखाबी, मखमली व कस्सू वस्त्रे यांची निर्मिती होऊ लागली. ही कस्सू वस्त्रे रेशमी ताणा आणि रेशमाबरोबर जरीचा धागा बाण्यासाठी वापरून घट्ट विणीने विणली जात व अलंकरणही सुंदर असे. दोन्ही दृष्टींनी ती उच्च दर्जाची मानली जात. प्रसिद्ध फ्रेंच गोबेलिन वस्त्रेही त्यांच्या तुलनेत फिकी पडतील, इतकी ती गच्च विणीची असून त्यांची जर शेकडो वर्षांनंतरही तशीच झगझगीत राहिल्याचे आढळते. +मंगोल सम्राटांच्या काळात (१२६०-१३६८) चिनी सम्राटांचे संबंध इस्लामी सम्राटांबरोबर सलोख्याचे असल्याने इराणी  व तुर्की शैलींतील अलंकृत वस्त्रे आणि चिनी शैलीतील अलंकरणयुक्त वस्त्रे यांची देवाणघेवाण झालेली आढळते. चिनी वस्त्रांवर अरबी लिपीतील अक्षरे आली, तसेच दमास्क वस्त्रांचा प्रभाव पडला, तर इस्लामी वस्त्रांवर सर्वत्र स्वतंत्र, सुटे अभिकल्प दिसू लागले. या काळात चित्रविचित्र प्राण्यांचे आकारही नक्षीत आले. +चीनमध्ये मांचू राजवटीत (१६४४-१९१२) रुजाग्याचे गालिचे, मखमली व भरतकामाची वस्त्रेही विशेष सुंदर शैलीत विणली गेली. चिनी स्त्रिया सुंदर भरतकामात निपुण होत्या विशेषतः, शांघायमधील ‘कू’ घराण्यातील स्त्रिया भरतकामासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या भरतकामात निसर्गातील पाने, फुले, झाडे, पक्षी यांचे आल्हाददायक आकार असत. चिनी वस्त्रांवरील नक्षीत ड्रॅगन, चंद्र, सूर्य, तारे, लाटा, ढग इत्यादींच्या आकारांचा प्रतीकात्मक वापर केला गेला. +इराण : इराणमध्ये तिसऱ्या शतकात सॅसॅनिडी वंशाच्या राजवटीत दुसऱ्या शापुरने सिरिया व मेसोपोटेमिया येथील कुशल विणकर आणून रेशमी वस्त्रांच्या उत्पादनास चालना दिली. चीनमधून आणलेले कच्चे रेशीम यासाठी वापरले जाई. पर्सेपलिसजवळील नाक-ई-बोस्तान येथील खडकावर कोरलेल्या उत्थित शिल्पात खुस्त्रू परवीझ व त्याच्या अधिकाऱ्यांच्या कपड्यांवर कोरलेले तिसांहून अधिक अभिकल्प सॅसॅनियन अलंकरणाची कल्पना देतात. यांत चौरस वा मंडलयुक्त आकारात पक्षी, प्राणी असून त्यांपैकी काहींच्या गळ्यांत अगर पायांत फडफडणाऱ्या फिती आढळतात. स्वतः खुस्त्रूच्या तुमानीवर प्रसिद्ध सॅसॅनियन ‘सेनमूर्व’ प्राणी दिसतो. हा प्राणी मोराचा पिसारा, गरुडाचे पंख व पुढचा अर्धा भाग आणि सिंहाचे पंजे अशा वैचित्र्यपूर्ण मिश्रणाने बनविण्यात येऊन सॅसॅनियन राजघराण्याचे प्रतीकचिन्ह म्हणून वापरला गेला. +सॅसॅनियन वस्त्रांवरील संकल्पनांत अंतराअंतरावर असलेले स्वतंत्र अभिकल्प व पाठीमागील एकरंगी पार्श्वभूमी हे वैशिष्ट्य आढळते. हे बुट्टे तिरप्या रेषेत रचना करून विणले जात. इतर कबरींत सापडलेल्या वस्त्रांतही अनेक चित्रविचित्र पशुपक्ष्यांचे आकार, मानवाकृती मुखवटे, पंखांचे घोडे, बकरे इ. आकार मोत्याप्रमाणे ठिपके असलेल्या रुंद पट्ट्यांच्या वर्तुळाकारात विणलेले आढळतात. अलंकरणात परस्परसन्मुख पक्ष्यांची जोडीही दिसते. +या वस्त्रांत टसरप्रमाणे वीण वापरून रेशमाची तकाकी असलेल्या धाग्याचा भाग पृष्ठभागावर येईल, अशा पद्धतीने विणल्यामुळे सर्व पृष्ठभागाला एक तकाकी दिसते. ही पद्धत अकराव्या शतकापर्यंत, विशेषतः इराणी रेशमी वस्त्रांच्या विणीत वापरली गेली. +या काळातील इराणी वस्त्रे पाश्चात्त्य देशांतील चर्चमधील संग्रहालयांतही आढळतात. यांत वरील अभिकल्पांखेरीज अनेकरंगी किनखाबी विणीत शिकारीचे देखावे, जीवनवृक्ष, सुरूची झाडे, दोन तोंडांचा गरुड (सामर्थ्याचे प्रतीक) व तीन रत्‍नांचा हार तोंडात धरलेला पक्षी (सम्राज्ञीचे प्रतीक) असे आकार आढळतात. या आकारांखेरीज डाळिंबाचा आलंकारिक आकारही नक्षीत दिसतो. हाच पुढे पाश्चात्त्य देशांत व इस्लामी वस्त्रकलेत आवडीने वापरला गेला. +इस्लामी राजवटीत इराणमध्ये धार्मिक पुस्तकांतील चित्रे तसेच पानाफुलांच्या अलंकरणात चित्रशैलीचा प्रभाव दिसू लागला. अरबी लिपीच्या अक्षरांचाही अंतर्भाव वस्त्रातील अलंकरणात झाला. या काळातील किनखाबी वस्त्रांत जरीच्या कापडाच्या पार्श्वभूमीवर मखमली विणीत उठावदार दिसणाऱ्या आकृती अत्यंत मोहक, झगझगीत रंगांत विणल्या गेल्या. दुसरे महत्त्वाचे तंत्र म्हणजे, दुहेरी विणीचे कापड विणले गेले. यात जरीच्या धाग्याबरोबरच तिहेरी वीण वापरून विणलेले वस्त्र याखेरीज वेगवेगळ्या विणींचा एकाच कापडात वापर करून विणलेली ‘लंपास’ वस्त्रेही प्रसिद्धीस आली. इराणी वस्त्रांच्या रंगसंगतीत पिवळट हिरवा, गडद हिरवा, करडा, झगझगीत निळा, लाल असे अनेक रंग वापरले गेले. नक्षीत गडद निळ्यावर पांढरा व करडा, लालभडक पार्श्वभूमीवर सोनेरी अशा सुंदर रचना आढळतात. गडद जांभळा रंग राजवस्त्रांसाठी वापरला गेला. +बायझंटिन : बायझंटिन साम्राज्यकाळात (इ. स. ३३० ते १४५३) रेशमी कापड सोन्याइतके मोलाचे मानले जाई. प्रसिद्ध बायझंटिन सम्राट पहिला जस्टिनिअन (४८३-५६५) याने तिबेटी साधूंना मोठे आमिष दाखवून त्यांच्याकरवी रेशमी किड्यांची अंडी आणविली व रेशमी वस्त्रांचे उत्पादन कॉन्स्टॅंटिनोपल येथे सुरू केले. राजांच्या कार्यशाळांत सुरुवातीला इराणी व सिरियन विणकर हे उत्पादन करू लागले. साहजिकच इराणी अभिकल्प व बायझंटिन चित्रशैलीतील ख्रिस्ती अलंकरण, उभट उंच आकार व ठळक बाह्यरेषा यांचा मिलाफ या वस्त्रांवरील नक्षीत झाला. पंख असलेले सिंह, इतर पशू व चित्रविचित्र आकारांचे प्राणी, पानाफुलांचे आलंकारिक आकार, भावदर्शी टपोरे डोळे असलेले चेहरे व उंच मानवाकृती हे आकार दिसू लागले. सुंदर वीण व झगझगीत रंगसंगती यांमुळे ही वस्त्रे पाश्चात्य देशांत लोकप्रिय झाली. ईजिप्शियन कबरी व पश्चिमेकडील रोमन साम्राज्यातील अनेक चर्चचे संग्रह यांत बायझंटिन वस्त्रांचे जतन केलेले नमुने आढळले आहेत. शार्लमेन राजाच्या कबरीतही अशी वस्त्रे आढळली आहेत. +बायझंटिन वस्त्रांवरील आकारांत पानाफुलांचे पौर्वात्य अलंकरण, सपाट रंग व ग्रीक पद्धतींच्या पिळदार देहाच्या मानवाकृती यांचा मिलाफ झाला. याचे सुंदर उदाहरण प्रसिद्ध सॅमसन सिल्क आणि क्वाड्रिगा सिल्क या उल्लेखनीय वस्त्रांत दिसते. रंगसंगतीत लाल अगर जांभळ्या गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर सोनेरी, पिवळा, काळा, पांढरा वगैरे रंगांचे अलंकरण नक्षीत दिसते. झगझगीत रंगसंगती, सुसंवादी रचना आणि कलात्मक आकार हे या वस्त्रांचे वैशिष्ट्य मानले गेले. +इस्लाम काळ : इस्लामी वर्चस्वाचा काळ वस्त्रकलेत महत्त्वाचा ठरला अरबी लिपीमधील गोल अक्षरांच्या नक्श शैलीचे व कोनात्मक अक्षरांच्या क्यूफिक शैलीचे सुलेखन हे मृत्पात्री व अन्य कारागिरीच्या वस्तूंप्रमाणेच वस्त्रांवरील अलंकरणातही दिसू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे, मानवाकृती काढण्यास मनाई असल्याने पानाफुलांची व भौमितिक आकारांची नक्षी प्राचुर्याने दिसू लागली. +इराकमधील बगदाद शहरातील कुशल विणकरांचे व पशुपक्ष्यांच्या सुंदर नक्षीने त्यांनी विणलेल्या वस्त्रांचे कौतुक प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो याने केले आहे. ईजिप्तमध्ये इस्लामी राजवटीत अरबी सुभाषिते अलंकरणात आली. ही अक्षरे विणलेली वस्त्रे ‘तिराझ’ वस्त्रे या नावाने ओळखली जात. अशा कापडात चंदेरी व सोनेरी धागाही वापरला जाऊ लागला. नक्षीसाठी लोकरीच्या धाग्याऐवजी रेशमी धागा वापरण्याची पद्धत फातिमी खिलाफतीच्या काळात (९०८-११७१) ईजिप्तमध्ये आल्याबरोबर वस्त्रांवरील आकृतिबंधांत सूक्ष्म तपशील व वक्राकार यांना प्राधान्य मिळाले. त्यामुळे आकार अधिक नाजुक दिसू लागले. इस्लामी काळातील ईजिप्तमधील वस्त्रे ठसठशीत नक्षीची व विरोधी रंगच्छटांची होऊ लागली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6273.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ee8521d42cd5e78bd79ec922e59e434137b9bd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6273.txt @@ -0,0 +1,2 @@ +रेसिडेंट ईविल या गेमला जपानमध्ये बायोहाझार्ड लुआ(Lua) त्रुटी विभाग:Unicode_data मध्ये 465 ओळीत: attempt to index field 'scripts' (a boolean value). म्हणून ओळखले जाते. रेसिडेंट ईविल ही एक जपानी हॉरर मीडिया फ्रेंचायझी आहे जी शिन्जी मिकामी आणि टोकूर फुजीवाडा यांनी बनविली आहे. [१][२] रेसिडेंट ईविल हा व्हिडिओ गेम कॅपकॉमच्या कंपनीच्या मालकीचा आहे. फ्रेंचायझी सर्व्हायवल हॉरर गेम्सच्या मालिकेवर लक्ष केंद्रित करते आणि त्यात थेट-एक्शन चित्रपट, अ‍ॅनिमेटेड चित्रपट, कॉमिक बुक, कादंबऱ्या, ऑडिओ नाटक आणि खास गेम्ससाठी बनवलेल्या वस्तूंचा समावेश आहे. या कथेमध्ये प्रामुख्याने अंब्रेला कॉर्पोरेशनने तयार केलेल्या झोम्बी आणि इतर राक्षसांचा उद्रेक दाखवण्यात आलेला आहे. +इ.स. १९९६ मध्ये रेसिडेन्ट ईव्हिल या मालिकेतेल पहिला व्हिडिओ गेम रिलीज झाला. फ्रेंचायझीने विविध शैलीतील असंख्य अनुक्रम, कृती, अन्वेषण आणि कोडे सोडवणे आणि भयपट आणि एक्शन चित्रपटांद्वारे प्रेरित स्टोरीलाइन्स तयार केली. अस्तित्वातील भयपट खेळ लोकप्रिय करणे, तसेच १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात (द हाऊस ऑफ द डेड सोबत) मुख्य प्रवाहातील लोकप्रिय संस्कृतीत झोम्बीचे पुन्हा लोकप्रिय करणे याचे श्रेय रेसिडेन्ट ईव्हिल यांना दिले जाते, ज्यामुळे २००० च्या दशकात झोम्बी चित्रपटांसाठी एक नवीन रसिक वर्ग निर्माण झाला. रेसिडेंट ईव्हिल हा गेम कॅपकॉमची सर्वाधिक विक्री करणारा व्हिडिओ गेम आहे. या गेमने २०१९ पर्यंत जगभरात ९.३ करोडहून अधिक वस्तू विकल्या आहेत. रेसिडेंट ईव्हिल नावाचा चित्रपट याच व्हिडिओ गेम्सवर आधारित आहे आणि सर्वाधिक कमाई करणारी फिल्म मालिका देखील मानली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6277.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..625dfa0c42a86a28aeb799dcea2624d168fe0670 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6277.txt @@ -0,0 +1,10 @@ +डाळीचे लाडू +साहित्य :- +१ किलो हरभरा डाळीचे पिठ +चवीनुसार मीठ +१ किलो साखर +आर्धी वाटी काजूचे तुकडे +आर्धी वाटी बदामाचे तुकडे +१ वाटी तूप +कृती :- +हरभरा डाळीचे लाडू करण्यासाठी प्रथम एक किलो डाळीचे पिठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मलुन घ्या.त्यानंतर एका कडई मध्ये तेल गरम करून शेव तयार करून घ्यावी.नंतर एका पातेल्यात एक किलो साखर घेऊन त्यात दोन वाटी पाणी घालून मंद गस वर पाक तयार होईपर्यंत हालवणे. त्यानंतर त्यात शेव टाकावी .काजुचे तुकडे टाकावे.बदामाचे तुकडे टाकावे.सगळे मिश्रण एकत्र करून त्यात एक वाटी तूप टाकावे .आवडीनुसार लहान लहान गोल लाडू बांधून घावेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6285.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc87b08645a208de1154480cd82e4889b8a7d071 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6285.txt @@ -0,0 +1 @@ +रेसेप तय्यिप एर्दोगान (तुर्की: Recep Tayyip Erdoğan) तुर्कस्तानचा पंतप्रधान आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6302.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d1c501f2c4cf63d0fabaeea62ab32ac538c1325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6302.txt @@ -0,0 +1 @@ +रैला अमोलो ओडिंगा (७ जानेवारी, इ.स. १९४५ - ) हा केन्याचा भूतपूर्व पंतप्रधान आहे. हा पहिल्यांदा केन्याच्या संसदेत १९९२ च्या निवडणुकीत लंगाटाचा खासदार म्हणून निवडून गेला. हा २००१-२००२ दरम्यान केन्याचा उर्जामंत्री तर २००३-२००५ दरम्यान तेथील रस्ते, जाहीर बांधकाम आणि घरकुलमंत्री होता. २००७ च्या अध्यक्षीय निवडणुकीत हा विरोधी पक्षांकडून उमेदवार होता. निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात दंगेधोपे व जाळपोळ झाल्यानंतर ओडिंगाने पंतप्रधान ग्रहण केले. याला अग्वांबो (गूढ माणूस), टिंगा, बाबा, राव आणि जाकोम या नावांनीही ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_633.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e052be92cc7e6152873125c1857765b56853a341 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_633.txt @@ -0,0 +1,10 @@ +ईद अल-फित्र; अरबी: عيد الفطر[४] दोन अधिकृत इस्लाममध्ये साजरे होणाऱ्या सुट्ट्या (दुसरा म्हणजे ईद-उल-अधा) पूर्वीचा आहे. सुट्टी जगभरात मुस्लिम साजरी करतात कारण ते रमजान महिन्याच्या पहाटे ते सूर्यास्तापर्यंतच्या उपवासाची समाप्ती दर्शवते.[५] तो इस्लामिक कॅलेंडर मध्ये शव्वाल च्या पहिल्या दिवशी येतो; हे नेहमी त्याच ग्रेगोरियन कॅलेंडर वर येत नाही, कारण कोणत्याही चंद्राच्या हिजरी महिन्याची सुरुवात स्थानिक धार्मिक अधिकाऱ्यांनी अमावस्या कधी दिसली यावर आधारित बदलते. जगभरातील विविध भाषांमध्ये आणि देशांमध्ये सुट्टीला इतर विविध नावांनी ओळखले जाते. दिवसाला रमजान ईद किंवा फक्त ईद असेही म्हणतात. ईद-उल-फित्रमध्ये एक विशिष्ट नमाज़ (इस्लामिक प्रार्थना) असते ज्यामध्ये दोन रकात (युनिट्स) असतात. मैदान किंवा मोठा हॉल. हे केवळ मंडळीत (jamāʿat) केले जाऊ शकते आणि त्यात सात अतिरिक्त तकबीर ("अल्लाहू अकबर" म्हणताना कानापर्यंत हात वर करणे) समाविष्ट आहे. , याचा अर्थ "देव सर्वात मोठा आहे") सुन्नी इस्लाम च्या हनाफी शाळेमध्ये: पहिल्या रकात च्या सुरुवातीला तीन आणि रुकु च्या आधी तीन, दुसऱ्या रकात मध्ये.[६] इतर सुन्नी शाळांमध्ये साधारणपणे १२ तकबीर असतात, त्याचप्रमाणे सात आणि पाचच्या गटात विभागले जातात. शिया इस्लाम मध्ये, नमाज मध्ये रकात च्या शेवटी सहा तकबीर आहेत. किराआत, रुकू च्या आधी, आणि दुसऱ्यामध्ये पाच.[७] +स्थानिकांच्या न्यायशास्त्रीय मतानुसार, हे नमाज एकतर फर्ज (فرض, अनिवार्य), मुसतहाब (जोरदार शिफारस केलेले) किंवा मंदुब (मांदुब, श्रेयस्कर). नमाज नंतर, मुस्लिम ईद अल-फित्र विविध प्रकारे साजरे करतात.[८]अन्नासह ("ईद पाककृती") ही मध्यवर्ती थीम आहे, ज्यामुळे सुट्टीला "स्वीट ईद" किंवा "शिर खुरमा" असे टोपणनाव देखील मिळते.[९][१०] +मुस्लिम परंपरेनुसार ईद अल-फित्रची उत्पत्ती इस्लाममधील पैगंबर आणि दूत मुहंमद यांनी केली होती. काही परंपरा नुसार, हे सण मक्केतून मूहम्मदानचे स्थलांतर नंतर मदीना मध्ये सुरू झाले. अनस, इस्लामिक संदेष्ट्याचे एक सुप्रसिद्ध सहकारी, यांनी कथन केले की, जेव्हा मुहम्मद मदीना येथे आले, तेव्हा त्यांना लोक दोन विशिष्ट दिवस साजरे करताना आढळले ज्यात त्यांनी मनोरंजन आणि आनंदाने स्वतःचे मनोरंजन केले.[११] यावर, मुहम्मद यांनी टिप्पणी केली की देवाने सणाचे दोन दिवस निश्चित केले आहेत: ईद अल-फित्र आणि ईद-उल-अधा. + +पवित्र रमजान महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत दररोज उपवास म्हणजे रोजे पाळले जातात. यामध्ये सूर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते. सूर्यास्तापर्यंत उपवास पाळला जातो. सूर्यास्ताला प्रार्थना झाल्यावर उपवास सोडला जातो. असे दररोज रोजे पाळले जातात .या काळात कुराण ग्रंथाचे वाचन व चिंतन-मनन केले जाते.[१२] रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. +ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसऱ्या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करतात.[१३] मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी तयार मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित करतात.[१४] +रमजान ईदचा दुसरा दिवस हा 'बासी ईद' नावाने ओळखला जातो. +ईद-ए-मिलादच्या दिवशी खुलताबादचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. खुलताबाद येथील हजरत बावीस ख्वाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात १४०० वर्षांपूर्वीचा हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख ‘पैराहन-ए-मुबारक‘ गेल्या ७०० वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आलेला आहे. हजरत महंमद पैगंबर यांच्या पोशाखामुळे खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला काश्मीरमध्ये असलेल्या हजरतबल दर्ग्याच्या बरोबरीचे महत्त्व आहे. येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. येथील समोरच असलेल्या हजरत ख्वाजा बु-हानोद्दिन यांच्या दर्ग्यात ‘मुॅं-ए-मुबारक‘ (मिशीचा केस) व पैराहन-ए-मुबारक (पवित्र पोशाख) ईद-ए-मिलादच्या दिवशी दर्शनासाठी खुला केला जातो. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ‘मुबारक‘ या पर्वकाळात हा पोशाख व मिशीचा केस दर्शनासाठी काचेच्या पेटीत खुला ठेवण्यात येतो. यावेळी गोडभात प्रसाद म्हणून वाटला जातो. +इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म इ.स. ५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच महंमद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात हजरत मोहमद यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6330.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0ea2cb9d391780b816ed823d55bd2f98b41512c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6330.txt @@ -0,0 +1,4 @@ +रॉकलँड काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र न्यू सिटी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,३८,३२९ इतकी होती.[२] +रॉकलँड काउंटीची रचना २३ फेब्रुवारी, १७९८ रोजी झाली. या काउंटीला आसपासच्या खडकाळ प्रदेशावरून नाव दिलेले आहे. +रॉकलँड काउंटी न्यू यॉर्क-न्यूअर्क-ब्रिजपोर्ट महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6347.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34af028b5e2e7d9a598308d690ba6f1f3f20d6fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6347.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉकी पर्वतरांग ही उत्तर अमेरिका खंडातील एक प्रमुख पर्वतरांग आहे. ३,००० मैल (४,८३० किमी)हून अधिक लांब असलेली ही पर्वतरांग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या उत्तर भागापासून अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यापर्यंत दक्षिणोत्तर दिशेस पसरली आहे. +अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील माउंट एल्बर्ट (उंची: ४,४०१ मी (१४,४३९ फूट)) हे रॉकी पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6394.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3104da5592923f419a400392ba87a24c9df8bd7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6394.txt @@ -0,0 +1 @@ +रॉजर गलवानाओ मुकासा (जन्म २२ ऑगस्ट १९८९) युगांडाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे.[१] मुकासा उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो आणि अधूनमधून यष्टिरक्षक म्हणूनही खेळतो. त्याने प्रथम श्रेणी, लिस्ट अ आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये युगांडाचे प्रतिनिधित्व केले आहे.[२] त्याच्या शर्टचा क्रमांक ३७ आहे. २००६ च्या अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकात तो श्रीलंकेत खेळला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6405.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6f77f96bc96707067485320d0cad22fa7f09409 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6405.txt @@ -0,0 +1 @@ +रॉजर अँड्रु हार्पर (१७ मार्च, १९६३:गयाना - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९८३ ते १९९६ दरम्यान २५ कसोटी आणि १०५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजीकरीत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6407.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd81c070e56fa45bf790a6b39ca68a9d338de11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6407.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉजर्स काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रॉजर्स काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6448.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1a73b35f7d4360ddcffe81f8a1931b901e1a034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6448.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6450.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6450.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6464.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6464.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6474.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e938276828ecf6eaca2c02264ea0ed0c17177c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6474.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोनाल्ड जॉर्ज ड्रेपर (२४ डिसेंबर, १९२६:ऊटशूर्न, दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९५० मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे आणि क्वचित यष्टीरक्षणही करीत असे. +याचा भाऊ एरॉल ड्रेपर सुद्धा दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6485.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..841e7ba2cea63af6fe389a2d3a6a10e052db3e1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6485.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर रॉबर्ट डेव्हिड रॉब मल्डून जी.सी.एम.जी., सी.एच. (सप्टेंबर २५, इ.स. १९२१ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हा १९७५ ते १९८४ दरम्यान न्यू झीलँडचा पंतप्रधान होता. +मल्डून न्यू झीलँडच्या नॅशनल पार्टीचा नेता होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6490.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7628cbd0acd05f86fd0c7b761f39d4ebd38e7ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6490.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट अँतॉन बॉब ग्रिम (८ मार्च, १९३० - २३ ऑक्टोबर, १९९६) हा मेजर लीग बेसबॉलमधील खेळाडू होता. हा पिचर होता.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6499.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3474f5d45bf02f3af33dc71aa537d66eafbd2fa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6499.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट आर्थर टॅलबोट गॅस्कोन-सेसिल, सॅलिस्बरीची तिसरा मार्के (इंग्लिश: Robert Gascoyne-Cecil, 3rd Marquess of Salisbury; २९ डिसेंबर १८०९[काळ सुसंगतता?] - १९ मे १८९८[काळ सुसंगतता?]) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_652.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b004d0ef78c192ad83d51c9f343904d86fab58c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_652.txt @@ -0,0 +1,8 @@ +रमणी गभरु (रहमत बानू बेगम ; जन्म c. १६५६) ह्या आसाम राज्याची राजकुमारी आणि मुगल सम्राट मुहम्मद आझम शाह यांची पहिली पत्नी होती. तिला घिलाझारीघाटाच्या कराराचा भाग म्हणून मुघल हरमला पाठवण्यात आले होते. +अहोम साम्राज्याचा राजा चाओफा सुतम्ला आणि त्याची पत्नी पखोरी गभरु, मोमाई तमुली बोरबरुआ यांची मुलगी, या दोघांची ती एकुलती एक मुलगी होती. ती लचित बोरफुकन आणि लालुकसोला बोरफुकन यांची भाची होती. तिने गुवाहाटीला तिच्या पतीकडे सोपवण्याच्या लालुकसोला बोरफुकनच्या योजनेला उघडपणे विरोध केला होता. +रमणी गभरु यांचा जन्म अहोम राजकुमारी म्हणून झाला होता, आणि अहोम राजवंशाचा राजा स्वर्गदेव जयध्वज सिंह आणि त्यांची पत्नी पखोरी गभारू, तमुली कुवारी यांची एकुलती एक मुलगी होती. [१] तिचे जन्माचे नाव रमणी गभरु होते. तसेच तिला नांगचेन गभरु आणि मैना गभरु म्हणूनही ओळखले जात होते. [२] +ती मोमाई तमुली बोरबरुआ यांची नात होती. मोमाई तमुली बोरबरुआ ह्या अहोम राज्याच्या एक सक्षम प्रशासक आणि सरसेनापती होत्या. रमणी गभरु या लचित बोरफुकन आणि लालुकसोला बोरफुकन यांची भाची होत्या. [३] या दोघांना त्यांच्या सराईघाटातीला लढाई सहभागाबद्दल ओळखले जाते. त्यांनी रामसिंह पहिलाच्या आदेशानुसार परत जाण्याऱ्या मुघल सैन्यावर हल्ला केला होता. . +जेव्हा मीर जुमलाने जयध्वजच्या राज्यावर आक्रमण केले आणि युद्धात त्याचा पराभव केला, तेव्हा त्याने मीर जुमलाबरोबर एका अटीवर युद्धविराम केला. या अंतर्गत त्यांची मुलगी रमणी गभरुला फक्त सहा वर्षांची असताना मुघलांच्या शाही हारमला पाठवावे लागले [४] तिच्या वडिलांना १५ जानेवारी १६६३ रोजी औरंगजेबाच्या दरबारात युद्ध नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या मुलीला पाठवणे बंधनकारक होते. [५] इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर तिला रहमत बानू बेगम हे मुस्लिम नाव देण्यात आले आणि शाही हेरममध्ये वाढवण्यात आले. [६] पाच वर्षांनंतर, तिचा विवाह औरंगजेबाचा मुलगा महंमद आझम शाहशी रविवारी, १३ मे १६६८ रोजी दिल्ली येथे १,८०,००० रुपयांच्या हुंड्यासहीत झाला. [७] [२] [८] +या दरम्यान, गुवाहाटी मुघलांकडून परत जिंकण्यात राजा सुपन्मुग यांना यश आले. हे लचित बोरफुकनच्या मदतीने सराईघाटच्या लढाईत होऊ शकले. लचित बोरफुकन यांनी या लढाईत कुप्रसिद्ध मुघल जनरल राम सिंह यांचा पराभव करून प्रसिद्धी मिळवली. जर अहोम आर्मीचे जनरल लचित बोरफुकन नसते, तर अहोमच्या बाजूने लढाई जिंकणे पूर्णपणे अशक्य होते. अशावेळी गुवाहाटी पूर्वीप्रमाणेच मुघल साम्राज्याचा भाग राहिला असता. लचित बोरफुकानांच्या हातात पराभूत झाल्यानंतरही, राम सिंह यांनी अहोम सैनिकांच्या अनेक गुणांबद्दल चांगले शब्द काढले होते. [९] +मग, काही वर्षांच्या कालावधीनंतर, प्रस्तावित करण्यात आले की गुवाहाटी मुघलांना द्यावी आणि त्या बदल्यात लालुकसोला, गुवाहाटी येथील अहोमचा व्हाइसरॉयला राजा बनवले जाईल. रमणी गभरुला जेव्हा हे कळले तेव्हा तिने तिचे मामा लालुकसोला बोरफुकन यांना पत्र लिहून विश्वासघात करण्याचे कृत्य करू नका असा इशारा दिला. तथापि, लालुकसोला बोरफुकनने त्याच्या थोरल्या भाचीचे ऐकले नाही. [१०] +  diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6546.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9076137c97b32a9da37e17a42a59810a634e80be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6546.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट जेम्स कर्टली (१० जानेवारी, १९७५:ईस्टबोर्न, ससेक्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6558.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2cc10d3bbf930fd3bcd9782027f796c036adeba --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6558.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट ली झेमेकिस (१४ मे, १९५२ - ) हे अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. यांनी रोमांसिंग द स्टोन, बॅक टू द फ्युचर १, २, ३ तसेच हू फ्रेम्ड रॉजर रॅबिट सह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांना फॉरेस्ट गम्प या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6569.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..841e7ba2cea63af6fe389a2d3a6a10e052db3e1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6569.txt @@ -0,0 +1,2 @@ +सर रॉबर्ट डेव्हिड रॉब मल्डून जी.सी.एम.जी., सी.एच. (सप्टेंबर २५, इ.स. १९२१ - ऑगस्ट ५, इ.स. १९९२) हा १९७५ ते १९८४ दरम्यान न्यू झीलँडचा पंतप्रधान होता. +मल्डून न्यू झीलँडच्या नॅशनल पार्टीचा नेता होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_657.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad7bfd95f8652dbf691ed653b98461153984eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_657.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +हा लेख रमा किंवा रमाबाई किंवा रमाई या स्त्रीलिंगी व्यक्तिनामांबद्दल आहे. +रम हा शब्द रम्य, रमणीय अथवा मनाला मोहून टाकणारा या अर्थाने येतो. रम पासून राम, रमा, रमाकांत, रमारमण ही व्यक्तींची विशेष नामे तयार होतात. रमा (तसेच संस्कृतात 'रामा' हे शब्दरूप) हे शब्द स्त्री, पत्नी, सौभाग्य, थाटमाट या अर्थानेही येतात.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6571.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6571.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6576.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a5541477167f5cd24e9cdd89b1097d0f53bd6cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6576.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट फायको (१५ सप्टेंबर, इ.स. १९६४ - ) हा स्लोव्हाकिया देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान आहे. मार्च २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फायकोच्या पक्षाला बहुमत मिळाले. तो ४ एप्रिल २०१२ रोजी मावळत्या पंतप्रधान इव्हेता रदिकोव्हा ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाचा ताबा घेईल.[१] +ह्या पूर्वी २००६ ते २०१० दरम्यान फायकोने पंतप्रधानपद सांभाळले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6610.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8887db7888c3157b593f11f50386d1f8919c65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6610.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट रीड डोव्हर (४ जून, १८७६:केप वसाहत - १५ सप्टेंबर, १९६४:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९९ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6630.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..809bea06f41f6fa28b4f571833b4872b624bae7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6630.txt @@ -0,0 +1,26 @@ +रॉबर्ट वूड्रो विल्सन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6637.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdd88052046f4aa2e51268fea7c248d4b995fadc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6637.txt @@ -0,0 +1 @@ +रॉबर्ट कोचारियन (आर्मेनियन: Ռոբերտ Քոչարյան; ३१ ऑगस्ट १९५४) हा आर्मेनिया देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष आहे. तो ह्या पदावर १९९८ ते २००८ दरम्यान होता. त्यापूर्वी तो नागोर्नो-काराबाख प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष व आर्मेनियाचा पंतप्रधान देखील होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6642.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97b0897dda09ad494c45e8a031b70158dfb6d20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6642.txt @@ -0,0 +1,2 @@ +रॉबर्ट हॅमरलिंग (२४ मार्च, इ.स. १८३०:किर्चबुर्ग आम वाल्ड, खालचे ऑस्ट्रिया, ऑस्ट्रिया - १३ जुलै, इ.स. १८८९:ग्राझ, ऑस्ट्रिया) हा ऑस्ट्रियन कवी आणि लेखक होता. +१८४८मध्ये हा स्टुडंट्स लीजनमध्ये शामिल झाला व व्हियेनामधील उठावात त्याने सक्रिय सहभाग घेतला होता. हा उठाव असफल झाल्यावर त्याने तत्त्वज्ञान आणि नैसर्गिक विज्ञानाबद्दल लेखन केले. १९११ च्या एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार हॅमरलिंग आधुनिक ऑस्ट्रियामधील सर्वोत्तम साहित्यिकांपैकी एक होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6681.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6194da8e6f167d5e140ac6a4c11215511be36913 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6681.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉबिन मॅकलॉरिन विल्यम्स (जुलै २१, इ.स. १९५१ - ऑगस्ट ११, इ.स. २०१४) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता आणि पटकथाकार होता. +विल्यम्सला गुड विल हंटिंग या चित्रपटासाठी ऑस्कर पारितोषिक देण्यात आले होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_669.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d6f46a84c5c14f1690509e431676f8101846a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_669.txt @@ -0,0 +1 @@ +रमा माधव हा माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल देव यांनी केले आहे.या चित्रपटाच्या लेखिका मनस्विनी लता रवींद्र या आहेत. आदिती राव हैदरी या अभिनेत्रीवर चित्रित केलेले एक विशेष गाणेही या चित्रपटात आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6702.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e27e41ddf7b929fcdd4ab8d7cec374b4431c69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6702.txt @@ -0,0 +1,41 @@ +२१ ऑगस्ट, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे +राॅबिन वेणु उत्तपा हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6736.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7d7b4f2e39474b4376b2852923aff6ae725e401 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6736.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[{{{दिनांक}}}]], इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) +रॉय क्लिफ्टन फ्रेडरिक्स (नोव्हेंबर ११, इ.स. १९४२:ब्लेरमाँट, ब्रिटिश गुयाना - सप्टेंबर ५, इ.स. २०००:न्यू यॉर्क, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6769.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26fb75f082857c7f638126426aaa2f1892e7c94a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6769.txt @@ -0,0 +1,28 @@ +भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ बंगलूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू यजुवेंद्र चहल आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत. +दिपिका पदुकोन, कत्रिना कैफ, उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत. +भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले. +फलंदाज +अष्टपैलू +यष्टीरक्षक + +गोलंदाज +प्रशिक्षण चमू + +→ अधिक संघ +Failed to make Semifinals, ended ७/८ +Runners-up of २००९ Indian Premier League +धावफलक +धावफलक +Failed to make Finals, ended ३/८ +Qualified for २०१० Champions Trophy Twenty२० +Runners-up of २०११ Indian Premier League +Qualified for २०११ Champions Trophy Twenty२० + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + +व्हिक्टोरिया बुशरेंजर्ससदर्न रेडबॅक्स +चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सबंगलोर रॉयल चॅलेंजर्स +सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स +हायवेल्ड लायन्सवॉरीयर्स +वायंबा +गयाना diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6772.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5408f6737a62aeb2160ee08bcba355b7bca84ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6772.txt @@ -0,0 +1,3 @@ +रॉयल जॉर्डेनियन (अरबी: الملكية الأردنية) ही जॉर्डन देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६३ साली स्थापन झालेल्या रॉयल जॉर्डेनियनचे मुख्यालय अम्मानच्या क्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर असून तिच्या ताफ्यामध्ये २६ विमाने आहेत. +सध्या रॉयल जॉर्डेनियनमार्फत जगातील ६० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. +[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6802.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd32ebdb0146fe6ce8888b19ad68ec09d5da1f01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6802.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज रॉस अडेर (जन्म हॉलीवूड, काउंटी डाउन,[१][२] २१ एप्रिल १९९४) एक आयरिश क्रिकेट खेळाडू आणि माजी रग्बी युनियन खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये नॉर्दर्न नाइट्सकडून खेळतो.[३] त्याचा धाकटा भाऊ, मार्क अडायर हा देखील एक क्रिकेट खेळाडू आहे, जो सर्व फॉरमॅटमध्ये आयर्लंडकडून खेळला आहे.[४][५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6803.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06eaef548a87bdce4b97dcbfbbd882620f8b7f11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6803.txt @@ -0,0 +1,2 @@ +[[{{{दिनांक}}}]], इ.स. २००५ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6808.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6808.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_685.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a54f04f21d1ea3e192737836618932fb35533cfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_685.txt @@ -0,0 +1 @@ +रमाकांत सोयरू आंगले ( जानेवारी १,इ.स. १९५०) हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्यातील मुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6867.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fab76dca913cea7190882724deaf800acc7124e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6867.txt @@ -0,0 +1 @@ +रोखा (इंग्लिश: Security, सिक्युरिटी), अर्थात प्रतिभूती (मराठी लेखनभेद: प्रतिभूति) हा वित्तीय मूल्य दर्शवणारा विनिमय करण्याजोगा, परक्राम्य[१] वित्तीय संलेख[२] असतो. रोख्यांचे ढोबळ मानाने पुढीलप्रमाणे वर्गीकरण होते : diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6870.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65dd1d5002d5191afe774a79c14cf0a85f191cf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6870.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोग ही एक शरीराची अवस्था आहे. रोग म्हणजे स्वास्थ्य या अवस्थेच्या विरुद्धची अवास्था. +दमा व मधुमेह असे आजार जे दुष्य नाहीत , वातावरण ,खानपान यांच्या बदलामुळे होणारे आजार जे नियंत्रित करू शकतो पण कायम स्वरूपी बरे होत नाहीत diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_691.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19d1a4493390406c0732b9154f4b44fda09ece03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_691.txt @@ -0,0 +1,2 @@ +रमा देवी महिला विद्यापीठ हे भुवनेश्वर, ओडिशा, येथील महिलांसाठीचे राज्य विद्यापीठ आहे. इस १९६४ मध्ये भुवनेश्वरमधील एका छोट्या इमारतीत रमा देवी महिला महाविद्यालय म्हणून याची स्थापना झाली होती.[१][२][३] 'रमादेवी चौधरी' यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आले आहे. हे ओडिशातील पहिले महिला विद्यापीठ आहे. रमादेवी चौधरी या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होत्या. ओडिशातील लोक त्यांना माँ असे संबोधत असत.[४] +१ जुलै २०२१ रोजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे 12(B) दर्जा प्रदान करण्यात आला.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_692.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..052fd1b05a4946171467ffff229d581361d5ac6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_692.txt @@ -0,0 +1,2 @@ +रमापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6932.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640977bd7f01ccabd2358d946e779a472fcc315b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6932.txt @@ -0,0 +1,11 @@ +रोझिली स्क्वॉड्रनला अटक ही लष्करी कारवाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. +पोर्तुगाल  • माद्रिद  • ब्रुक  • वाल्दापेन्यास  • अल्कोलेआ  • काबेझॉन  • गेरोना  • ला रोमाना डिव्हिजनची सुटका  • झारागोझाचा वेढा  • गेरोनाचा वेढा  • मेदिना दे रियोसेको  • व्हालेन्सिया  • कादिझ बंदर  • बैलेन  • रोलिसा  • व्हिमैरो +पांकोर्बो  • व्हाल्मासेडा  • बर्गोस  • रोझेस  • एस्पिनोसा  • टुडेला  • सोमोसियेरा  • कार्दाद्यू  • मोलिन्स दि रे  • साहागुन  • बेनाव्हेंते  • झारागोझा (दुसरा वेढा)  • कास्तेलॉन  • मान्सिया  • कोरुना +व्हियाफ्रांका  • ब्रागा  • अमारांते  • लुगो  • पोर्तोची पहिली लढाई  • व्हिगो  • ग्रिहो  • पोर्तोची दुसरी लढाई  • सांतियागो  • सानपायो +उक्लेस  • मियाहादास  • येवेनेस  • सिउदाद-रेआल  • मेदेयीन  • आल्कांतारा  • तोराल्बा  • तालाव्हेरा  • आल्मोनासिद  • बान्योस  • तमामेस  • ओकान्या  • कार्पियो  • आल्बा दि तोर्मे  • कादिस  • मुर्सिया +कास्तेयो दे'एंपुरीस  • व्हाल्स (१)  • माँझोन  • गेरोना (३)  • आल्कान्यिझ  • मरिया  • बेल्चिते  • ओस्तालरिच (१)  • मोले  • व्हिच  • मान्रेसा  • लेरिदा  • सान क्विंतिन  • ला बिस्बाल  • तोर्तोसा  • व्हाल्स (२)  • तारागोना (१)  • सेर्व्हेरा  • फिगेरास  • सागुंतुम  • मासाने दे काब्रेनिस  • व्हालेन्सिया  • कास्ताया (१)  • कास्ताया (२)  • तारागोना (२)  • सांता एंग्रेसिया  • झारागोझा (३)  • ओर्दाल +1st Astorga  • 1st Ciudad Rodrigo  • Barquilla  • River Côa  • 1st Almeida  • Trant's raid  • Bussaco  • Torres Vedras  • Pombal  • Redinha  • Condeixa  • Casal Novo  • Foz d'Arunce  • Sabugal  • Fuentes de Onoro  • 2nd Almeida +कादिस  • Montellano  • Fuengirola  • Baza  • Barrosa  • Zujar  • 1st Bornos  • Tarifa  • 2nd Bornos +1st Badajoz (Gebora)  • 2nd Badajoz  • Campo Maior  • Úbeda  • Albuera  • Usagre  • 1st Arlabán  • Durán's action  • Cogorderos  • Riego de Ambrós  • Arroyo dos Molinos  • Tarifa  • Navas de Membrillo  • Orbigo  • Cerdagne (France)  • El Boden  • 2nd Ciudad Rodrigo  • Rocaforte  • Sangüesa  • 3rd Badajoz  • 2nd Arlabán  • Villagarcia  • Almarez  • Maguilla  • Salamanca  • Garcia Hernandez  • Guadalajara  • 2nd Astorga  • Majadahonda  • 1st Bilbao  • 2nd Bilbao  • Burgos  • Mañeru  • Villodrigo  • Venta del Pozo  • Tordesillas  • Tafalla +Vitoria  • 2nd Pancorbo  • 1st San Sebastián +Pyrenees Offensive (Maya  • Roncesvalles  • Lizasso  • Sorauren) Buenza  • 2nd San Sebastián  • San Marcial  • Bidassoa  • Pamplona  • Nivelle  • Nive  • Garris  • Orthez  • Toulouse  • बायोने diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6958.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b70a9ed2a1f4021e145e43f38ee69d7a6775865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_6958.txt @@ -0,0 +1 @@ +रोडमल नागर हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_698.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d675e5b5752d4f1df99a334b456fb426f0f03900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_698.txt @@ -0,0 +1,5 @@ + +रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) हा इ.स. २०१० मध्ये रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर दिग्दर्शक प्रकाश आ. जाधव यांनी बनवलेला मराठी चित्रपट आहे.[१][२] रमाईंच्या जीवनावर बनवलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. रमाबाईची भूमिका अभिनेत्री निशा परुलेकर यांनी साकारली आहे. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत सगळ्यांनाच ठाऊक आहे परंतु फक्त एक वेळचे जेवण घेऊन आणि शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकून त्यातून आलेले पैसे बाबासाहेबांना लंडनला पाठवणाऱ्या रमाबाईंबद्दल जास्त लोकांना माहिती नाही. त्यांची ही महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून बॉलीवुडचे प्रख्यात संकलक प्रकाश जाधव यांनी संपूर्णपणे स्वतःच्या हिमतीवर रमाबाई भीमराव आंबेडकर (रमाई) हा चित्रपट तयार केला आहे. रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावरील हा चित्रपट उत्कृष्ट व्हावा म्हणून याचे डॉल्बी रेकॉडिंग केले असून हा चित्रपट मद्रासला डॉल्बी सिस्टमसाठी पाठवला गेला आहे. +अनिल सूतार, अनूया बाम, अमेय पोतदार, आर.जी.पवार, कोमल आपके, खूशी रावराणे, गजानन रानडे, गणेश जेठे, जयंत यादव, दत्ता बोरकर, दत्ता रेडकर, दशरथ रागणकर, दशरथ हृतिसकर, दिपज्योती, नंदकूमार नेवालकर, निमेश चौधरी, निशा परूळेकर, नेत्रा पराडकर, परांजपे, पुजा जोशी, प्रथमेश प्रदीप, प्रदिप भरणकर, प्रभाकर मोरे, फडके गूरूजी, बालकलाकार: क्रिती शेरेगार, मनाली चक्रंदेव, मनोज टाकणे, महेश चव्हाण, महेश ठाकूर, मिलींद चक्रदेव, राधेया पंडीत, रोहित रोडे, विक्रांत उकार्डे, विमल घाटकर, विलास जाधव, शंकर मळेकर, शरयू, शैलेंद्र चव्हाण, संकेत पवार, सतिश मूळे, सदाशिव चव्हाण, संदेश उतेकर, सायली विलनकर, साहील कांबळे, सोनाली मूळे, स्नेहल विलनकर +चित्रपटातील गीते खालिलप्रमाणे आहेत:- diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7000.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7000.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7007.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0d17cf78d56688e8609836c80113337810101b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7007.txt @@ -0,0 +1 @@ +रोनाल्ड युस्टेस रॉनी ग्रीव्हसन (२४ ऑगस्ट, १९०९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - २४ जुलै, १९९८:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३९ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7029.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2d349bf87a111dbc167a719ea3dcdb2155122b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7029.txt @@ -0,0 +1 @@ +रोपड हा पंजाब राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८नंतर हा मतदारसंघ इतर मतदारसंघांत विलीन झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7055.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13eb9a8ce92c7433d1954bcfe222ae2793100958 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7055.txt @@ -0,0 +1 @@ +रोम श्रेष्ठा  नेपाळकडून २००८चा १९ वर्षांखालील खेळाडूंचा क्रिकेट विश्वचषक खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7057.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d1238b7dc2a4dfa04923e0e3f23bc7c07136b5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7057.txt @@ -0,0 +1,11 @@ +I II III IV V +VI VII VIII IX X +XI XII XIII XIV XV +XVI XVII XVIII XIX XX +20-30-40-50 = XX-XXX-XL-L +51-52-53-54-55 = LI-LII-LIII-LIV-LV +60-70-80-90-100 = LX-LXX-LXXX-XC-C +200-300-400-500 = CC-CCC-CD-D +600-700-800-900-1000 = DC-DCC-DCCC-CM-M +2000-3000-4000-5000-6000 = MM-MMM-MMMM-V̅-V̅M +म्हणून २०२१ = MMXXI diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7060.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05fc63981321dd73c74e420e68c86bb86910d88f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7060.txt @@ -0,0 +1,2 @@ + +रोमन सम्राट ऑगस्टस याने अधिकृतपणे रोमन इटलीची स्थापना इटालिया (लॅटिन: Italia) या लॅटिन नावाने अंदाजे ख्रि.पू. ७ मध्ये केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7079.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee53bf79a74cf174e3835323d4a856194d78a86f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7079.txt @@ -0,0 +1,3 @@ +लॅटिन लिपी (किंवा रोमन लिपी) ही जगातील सगळ्यात जास्त वापरली जाणारी लिपी आहे. हिची रचना कुमाएन लिपी या ग्रीक लिपीतून झाली. प्राचीन रोमन लोकांनी ही लिपी लॅटिन भाषा लिहिण्यासाठी वापरली. +मध्ययुगात ही लिपी लॅटिनमधून तयार झालेल्या रोमान्स भाषा लिहिण्यासाठी वापरली गेली. यात सेल्टिक, जरमेनिक, बाल्टिक व काही स्लाव्हिक भाषांचा समावेश होतो. सध्या ही लिपी युरोपमधील बहुतांश भाषा लिहिण्यासाठी होतो. +युरोपीय वसाहतवाद आणि ख्रिश्चन धर्मप्रसाराबरोबर ही लिपी इतर खंडांत पसरली व ऑस्ट्रेलिया, पूर्व आशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने व आफ्रिकेतील भाषा लिहिण्यासाठी ही लिपी वापरली जाऊ लागली. आता या भाषांमधील उतारे लिहिण्यासाठी पाश्चिमात्य लिपि-विद्वान आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धतीचाही आधार घेतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7089.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22d273a6bb22a5a4ddc6518bf2ce09a954d7c5c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7089.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोमा असरानी ही मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.[१] +हिचा जन्म त्रिची शहरात झाला.[२] + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7108.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7108.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b34a6d6ab3f4595232a0c7e15ac2b94aabddd6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7108.txt @@ -0,0 +1,2 @@ +रोमान्स हा इंडो-युरोपीय भाषा कुळामधील भाषांचा एक समूह आहे. ह्या गटामध्ये लॅटिन मधुन निर्माण झालेल्या सर्व भाषा मोडतात. सध्या एकून २५ प्रमुख रोमान्स भाषा अस्तित्वात असून जगभरातील अंदाजे ८० कोटी लोक ह्या भाषा वापरतात. सर्व रोमान्स भाषा लिखाणासाठी लॅटिन वर्णमाला वापरतात. +खालील सहा जगातील प्रमुख रोमान्स भाषा आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7129.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..596ba8561a5e6d24c044e42f66aed88320f9c084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7129.txt @@ -0,0 +1 @@ +रुमानिया फुटबॉल संघ हा रुमानिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. रुमानिया आजवर ७ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धांमध्ये खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7165.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35d4f22d854ff61d540ce36daa2941f68d8f33e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7165.txt @@ -0,0 +1,3 @@ +रोलंड ब्लॅक (२२ जुलै, १९७१:उत्तर आयर्लंड - हयात) हे आयर्लंडचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा १४ जुलै २०१६ रोजी आयर्लंड वि अफगाणिस्तान असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० एकदिवसीय सामना ५ सप्टेंबर २०१६ रोजी झालेला आयर्लंड वि हाँग काँग हा सामना होता. +ते आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून उभे राहिले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7211.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32d8a3279d78b597acf9082d72eef6ed681fa8be --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7211.txt @@ -0,0 +1,6 @@ +रोशन जफर ह्या पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्त्रियांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे हा त्यांच्या कामाचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानात कश्फ या संस्थेची स्थापना केली. [१] जफर ह्या व्हार्टन बिझिनेस स्कूल, पेंसिल्वेनिया विद्यापीठाच्या पदवीधर असून येल विद्यापीठातून त्यांनी विकास अर्थशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. +पाकिस्तानातील वेगाने वाढत असलेली लोकसंख्या १४० दशलक्ष पर्यंत पोचली आहे आणि लोकसंख्येच्या वाढीबरोबरच सकल राष्ट्रीय उत्पादन हे देखील प्रश्नांकित आहे. पाकिस्तान जगातील "कमी कमाईच्या अर्थव्यवस्थेच्या" श्रेणीत आहे. प्रति व्यक्तिमागे त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न याचा स्तर इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स या देशांच्या तुलनेत अर्ध्याहून कमी आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने सामूहिक शेती केली जाते. ग्रामीण भागात पोहोचतात आणि मूलभूत आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असतात. +ग्रामीण भागातील महिलांची परिस्थिती याहून बिकट आहे. महिलांना त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या मुलांसाठी चांगले जीवन आणि संधी शोधण्यासाठी खूपच अडथळे येतात. ग्रामीण स्त्रियांसाठी साक्षरता दर अत्यंत कमी आहे. उपलब्ध असलेल्या अनेक शैक्षणिक संधी केवळ पुरुषांना मिळतात. त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जशा त्याला अनुकूल नाहीत तसेच इतर आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचणे देखील अवघड आहे. अशा पार्श्वभूमीवर स्त्रिया व मुलींसाठी प्रशिक्षण देणे, त्यांना अर्थसहाय्य करणे आणि आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी कश्फ काम करते. तिच्या देशात महिलांना रोजगाराच्या मर्यादित संधी असताना तिच्या कार्यालयात फक्त महिलाच काम करतात हे देखील विशेष आहे.[२] +बांग्लादेशातील सूक्ष्मवित्त या विषयातील प्रणेते महंमद युनूस यांच्याशी संपर्क साधून जफर यांनी कामाला सुरुवात केली. ग्रामीण भागांमध्ये गरीब महिलांना नवीन आर्थिक संधी देण्यासाठी मायक्रो-क्रेडिट प्रोग्राम्स हे एक महत्त्वाचे साधन आहे अशी रोशन झफर यांना खात्री पटली. त्यांच्या संस्थेत महिलांसाठी आणि स्त्रियांसाठी घरगुती, सूक्ष्म-स्तरीय बँकिंग आणि कर्ज देणारी कार्ये एकत्रित केली गेली. +रोशन जफर यांनी कश्फ ही संस्था १९९६ साली सुरू केली. या संस्थेच्या त्या कार्यकारी संचालिका आहेत. संस्था सुरू करण्याआधी त्या अनेक वर्षे इस्लामाबाद येथून जागतिक बँकेसाठी पाणी आणि स्वच्छता विभागात काम करत होत्या. [३] पाकिस्तानातील काही मोजक्या लोकांना सामाजिक उद्योजकता या विषयातली आंतरराष्ट्रीय मानाची अशोका ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली. जफर या त्यांच्यापैकी एक आहेत.[४] +पाकिस्तान येथील सूक्ष्मवित्त ‍‍‍- मायक्रो फायनान्स ‌‍ क्षेत्रातील नाविन्यपूर्ण नवकल्पनांसाठी कश्फ फाउंडेशन यांना ग्रामीण फाऊंडेशन-यूएसए यांनी मायक्रोफाइनान्स एक्सेलन्स अवॉर्ड देऊन गौरव केला. त्यांना २००५ मध्ये ९८ देशांमधून मायक्रोक्रेडिट २००५ साठीचा एजीफंड इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला. जफर यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारांपैकी एक, ताघा-ए-इम्तियाझ याने पुरस्कृत केले आहे. विकास आणि महिला सशक्तीकरण क्षेत्रात काम केल्याबद्दल त्यांना २००७ मध्ये सामाजिक उद्योजकतेसाठी स्कोल अवॉर्डही देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7227.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..296d7fb9b925888537b500cd305860f981c8b1b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7227.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +रोशन सिल्वा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7228.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..780b1317bbfa3dac37234aa64b9cd5a57af8bc48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7228.txt @@ -0,0 +1,8 @@ +रोशनआरा बेगम (गायिका) (उर्दू : شاهزادی روشن آرا بیگم ) (इ.स. १९१७ - डिसेंबर ६, इ.स. १९८२) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. पाकिस्तानात त्यांना संगीताची महाराणी म्हणून ओळखले जात असे. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. +रोशन आरा बेगम यांचा जन्म इ.स. १९१७चे दरम्यान भारतात कोलकाता येथे झाला किराणा घराण्याचे अब्दुल करीम खाँ यांचे बंधू उस्ताद अब्दुल हक खान हे रोशनाआरांचे वडील. लहान वयातच त्यांनी लाहोर येथे होणाऱ्या संगीत जलशांत सहभागी होण्यास सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी)च्या लाहोर केंद्रावरून त्या आपली गाणी सादर करू लागल्या. तिथे त्यांचे नाव 'बॉम्बेवाली रोशनआरा बेगम' असे प्रसारित होत असे. इ.स. १९३०च्या सुमारास त्या मुंबईला जाऊन अब्दुल करीम खाँ यांचेकडून शास्त्रीय संगीत शिकू लागल्या होत्या. तेव्हापासून त्यांना हे टोपणनाव पडले. अब्दुल करीम खाँ यांचेकडे त्या १५ वर्षे संगीत शिकल्या. इ.स. १९४१चे सुमारास त्यांनी लाहोर येथे सादर केलेल्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या गायन कौशल्याने स्थानिक मातब्बर कलावंतांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मुंबईत त्या आपले पती, पोलीस अधिकारी चौधरी मुहम्मद हुसैन यांचेसह वास्तव्य करत होत्या. +पाकिस्तानाला स्थलांतरित होण्यापूर्वी फाळणीपूर्व भारतात रोशनआरा बेगम यांना किराणा घराण्याच्या शैलीत ख्याल गायन करणाऱ्या उत्तम गायिका म्हणून प्रसिद्धी व स्थान प्राप्त झाले होते. इ.स. १९४८ मध्ये पाकिस्तानात स्थलांतरित झाल्यावर रोशनआरा बेगम यांनी आपल्या पतींच्या लालामुसा ह्या छोट्याशा गावी बस्तान बसविले. त्या गावापासून लाहोर बरेच लांब होते. तेव्हा लाहोर हे पाकिस्तानाचे सांस्कृतिक केंद्र मानले जायचे. परंतु रोशन आरा बेगम अंतराची पर्वा न करता संगीत जलसे व रेडिओवरील कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी नित्य लाहोरापर्यंत प्रवास करत असत. +त्यांनी अनेक चित्रपटांसाठीही पार्श्वगायन केले. पहली नजर (इ.स. १९४५), जुगनू (इ.स. १९४७), किस्मत (इ.स. १९५६), रूपमती बाझबहाद्दर (इ.स. १९६०), नीला परबत (इ.स. १९६९) हे त्यातील काही चित्रपट होत. त्यांच्या गायन मैफिलींची ध्वनिमुद्रणेही उपलब्ध आहेत. +इ.स. १९८२ मध्ये पाकिस्तानात त्यांचा वयाच्या साधारण पासष्टाव्या वर्षी मृत्यू झाला. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7266.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7266.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7295.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..826695dfa163b5d9c707dcb5936992047b5f7cdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7295.txt @@ -0,0 +1,15 @@ +गुणक: 18°27′16″N 73°6′53″E / 18.45444°N 73.11472°E / 18.45444; 73.11472 + +रोहा (मराठी लेखनभेद: रोहा ;) हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे. रोहा कोकण प्रदेशामध्ये कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोह्याची लोकसंख्या सुमारे २७ हजार (इ.स. २०११) आहे. अनेक रासायनिक उद्योगांनी रोह्याजवळ धाटाव येथे कारखाने उभारले आहेत. रोहा हे तालुक्याचे ठिकाण आहे +रोहा मुंबई पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे , तर पुण्यापासून १२८ किलोमीटर दूर आहे तसेच अलिबाग पासून ४७ किलोमीटर दूर आहे. कोकण रेल्वेमार्गाची सुरुवात रोहे रेल्वे स्थानकापासून होते. राष्ट्रीय महामार्ग 66 शहरातून जात नाही मात्र कोलाड व नागोठणे इथे जोडलेला आहे .येथे नदी संवर्धन प्रकल्प देखील आहे जे कुंडलिका नदीच्या तीरावर आहे हनुमान टेकडी देखील प्रसिद्ध आहे . धाविर महाराज देवस्थान हे रोहा शहराचे ग्रामदैवत आहे नयनरम्य मंदिर आहे . येथे मोठ्या प्रमाणावर भाताचे पीक घेतले जाते +रोहा येथुन मुंबईला जाण्यासाठी रोहा दिवा पॅसेंजर उपलब्ध आहे. दादर रत्‍नागिरी , दिवा - सावंवाडी पॅसेंजर, नेत्रावती एक्स्प्रेस , तुतारी(राज्य राणी) एक्स्प्रेस , व काही साप्ताहिक , आणि फेस्टिवल स्पेशल रेल्वे रेल्वे गाड्या थांबतात . +रोहा बस स्थानकावरून कोल्हापूर, पुणे, मुंबई, बोरिवली, अलिबाग, सिल्लोड, नाशिक, शिर्डी , तुळजापूर, सातारा, ई. ठिकाणी बस सुटतात. +रोहा कोलाड व्हाईट रिव्हर राफ्टिंग , बंजी जम्पिंग येथुन ७-८ किमी वर आहे रोहा - कोलाड - भिरा रस्त्यालगत आहे. + + +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. + + + +धाटाव, किल्ला, आंबेवाडी, कोलाड, वरसगाव, सुतारवाडी, चणेरा, खारगाव, घोसाळे, नागोठणे, वाकण, सुकेळी, भातसई, मेढा, आमडोशी, खांब, देवकान्हे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7363.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fc267bcb36ee0054b32273c5d694ec08eda28d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7363.txt @@ -0,0 +1 @@ +रोहित शेट्टी हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहे. रोहित शेट्टीने आजवर अनेक यशस्वी बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याचा शाहरुख खान व दीपिका पडुकोण ह्यांच्या भूमिका असलेला चेन्नई एक्सप्रेस भारतामधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7410.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..484af9817c6042a7528d09213d0666a38e7f32f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7410.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीटर पॉल ऱ्युबेन्स (डच: Peter Paul Rubens; जून २८, इ.स. १५७७ - मे ३०, इ.स. १६४०) हा एक बेल्जियन चित्रकार होता. तो आपल्या ऐतिहासिक व बरॉक शैलीच्या व्यक्तीचित्र, वस्तूचित्र व निसर्गचित्रांसाठी ओळखला जातो. +चित्रकारीबरोबरच राजनैतिक कौशल्यासाठी देखील ऱ्युबेन्स प्रसिद्ध होता. इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्सने त्याला सरदारकी बहाल केली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7430.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57fac4bedba40b4eef1fb8387ee976d78d306b0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7430.txt @@ -0,0 +1 @@ +ऱ्होड्स (ग्रीक:Ρόδος, रोडोस) हा ग्रीस, सायप्रस आणि तुर्कस्तानच्या दरम्यान असलेल्या एजियन समुद्रातील एक द्वीपसमूह आहे. प्राचीन जगतातील एक आश्चर्य समजला जाणारा हेलिओसचा प्रचंड पुतळा येथेच होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7431.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..117bc622ffd17168204deb9d97b30446b2add731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7431.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेमनन (इ.स.पू. ३८० - इ.स.पू. ३३३) हा पर्शियाचा सम्राट दरायस तिसरा याच्या अधिपत्याखाली लढणारा एक मांडलिक राजा होता. महान अलेक्झांडरशी लढताना त्याने आपला पराभव होत असल्याचे दिसताना माघार घेतली व माघार घेताना रस्त्यातील गावे व उपयुक्त संसाधने जाळून टाकली. अलेक्झांडरच्या सैन्याला रसदीचा तुटवडा असल्याचे ठाउक असल्याने मेमननने हा डाव टाकला होता. असे केले असता अलेक्झांडर आपला पिच्छा पुरवण्याचे सोडून सैन्याची तरतूद करण्यात वेळ घालवेल असा मेमननचा अंदाज होता. +अलेक्झांडरने ग्रेनायकसच्या लढाईत याचा पराभव केला. लढाईनंतर मॅसिडोनियाचा सैन्याने मेममनच्या सैनिकांची कत्तल उडवली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7464.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..551d4ed6e7c2ad8f384b2806b2fa36f75f82c8f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7464.txt @@ -0,0 +1 @@ +(Re) (अणुक्रमांक ७५) रासायनिक पदार्थ. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7479.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a712125579e47eb60d579de837345f7b28c1eb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7479.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ऱ्होन्डा जो पेटी (मार्च ३०, इ.स. १९५५:नॉर्थ हॉलिवूड, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7494.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa978d06e157dc0f898385b436d1370751e1510 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7494.txt @@ -0,0 +1,64 @@ +ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. +या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते. +त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही,  ल व ळ च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात. +ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे. +पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त  नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही. +भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही. +संस्कृत मधे सध्या ळ नाही. +हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. +सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. +मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे. +ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणा मुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते असे अनेकांना वाटत असेल कदाचित. +हिंदीत कमल व मराठीत कमळ  +ल काय , ळ काय.. +काय फरक पडला? +पण कसे मराठीत होत नाही. +ल की ळ यावरून अर्थात फरक पडतो. +काही शब्द पाहू. +अंमल - राजवट +अंमळ - थोडा वेळ +वेळ  time +वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे +खल- गुप्त चर्चा किंवा +खल बत्ता मधील खल +खळ- गोंद +पाळ - कानाची पाळ +पाल -. सरडा, पाल वगैरे +नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी +नाळ - बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव +कल - निवडणूकीचा कल, झुकाव +कळ - वेदना,पोटातील कळ +किंवा यंत्राचे बटण +लाल - लाल रंग +लाळ - थुंकी +ओल - पावसात भिंतीला येणारा ओलसरपणा +ओळ - रेघ +मल - शौच +मळ - कानातला, त्वचेचा मळ यापासून गणपती झाला. +माल - सामान +माळ - मण्यांची माळ, हार +चाल - चालण्याची ढब  +त्याची चाल ऐटदार आहे वगैरे +चाळ -  नर्तकीच्या पायातील घुंगरांचा दागिना +दल.- राजकीय पक्ष, संघटना +जनता दल +पुरोगामी लोकशाही दल +दळ - भाजी अथवा फळाचा गर +वांग्याचे दळ वगैरे +छल.- कपट +छळ - त्रास +काल - yesterday  +काळ - कालखंड वगैरे, मृत्यु +गलका - ओरडा आरडा +गळका - पाण्याचा पाईप लिकेज असणे वगैरे +तरी आपली भाषा जपा +इंग्रजी, हिंदीचे आक्रमण रोखा. +इंग्रजी, हिंदीच्या नादी लागून थाळीला थाली म्हणू नका. +खाली म्हणजे वरतीच्या विरुद्ध under, down, +हिंदीत.खाली म्हणजे रिकामे +मराठीत गाडी रिकामी होते +खाली होत नाही. +नाहीतर ल किंवा तपमान प्रमाणे +ळ ऐवजी व वापरा असा सरकारी फतवा येईल. +ळ जपा +मराठीचे सौंदर्य जपा diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7507.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d573bab6c03e8d81bd72e7259b2668e249c2469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7507.txt @@ -0,0 +1 @@ +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7513.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cfb9627a9a7ecfa186a0b7f23571e93526323d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7513.txt @@ -0,0 +1,3 @@ +लँकेस्टर काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लँकेस्टर काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7524.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4795881ba2d6b4277ce295ba39d9d93a4be9932c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7524.txt @@ -0,0 +1 @@ +लँडसॅट ही अमेरिकेने प्रक्षेपित केलेली उपग्रहमालिका आहे. यातील उपग्रह अंतराळातून पृथ्वीची चित्रे टिपतात. या मालिकेतील पहिला उपग्रह २३ जुलै, इ.स. १९७२ रोजी प्रक्षेपित केला गेला होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7551.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e8feda99f9066e2328b359f9fc958c9a27de3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7551.txt @@ -0,0 +1,2 @@ +लंगालीबालेले ईथन दुबे (७ सप्टेंबर, १९७०:माटाबेलेलँड, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाबेचा क्रिकेट खेळाडू आहे. +दुबे माटाबेलेलँडकडून एकूण १० प्रथम-श्रेणी आणि २ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7562.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..788b7f0c315e6d3e7b5b22d93cb79fccb33dfaf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7562.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (अधिकृतपणे: द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, ज्याला एलएसई असेही म्हणले जाते) हे लंडन, इंग्लंडमधील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे आणि संघीय लंडन विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे. +१९०० मध्ये फेबियन सोसायटीचे सदस्य सिडनी वेब, बीट्राइस वेब, ग्रॅहम वाल्य, आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याद्वारे समाज हितासाठी स्थापना करण्यात आली . एलएसईने १९०० मध्ये लंडन विद्यापीठामध्ये प्रवेश केला व १९०१ मध्ये विद्यापीठाच्या तत्त्वावर त्यांचा पहिला पदवी अभ्यासक्रम सुरू केला. एलएसई ने २००८ पासून स्वतःची पदवी दिली आहे, जे त्यापूर्वी लंडन विद्यापीठाची पदवी बहाल केली होती. +लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये शिक्षण घेतलेले भारतीय कमी आहेत. त्यापैकी काहींची नावे पुढिलप्रमाणे आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन, माजी केंद्रीय मंत्री सी. आर पट्टाभिरामन्, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद प्रदीर्घ काळ भूषवलेले कॉ. ज्योती बसू , भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन्, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि जागतिक बँकेचे चीफइकॉनॉमिस्ट आणि उपाध्यक्ष कौशिक बसू. मात्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि तेथे पुतळा असणारे ते एकमेव भारतीय आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7581.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75649db4e1b66c8c7d096b9490691756d6ba2b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7581.txt @@ -0,0 +1,6 @@ +लंडन विद्यापीठ हे इंग्लंडच्या लंडन शहरातील एक केन्द्र सरकारद्वारा चालविलेले सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. १८३६ मध्ये शाही अधिकारपत्राने या विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठात १ सदस्य संस्था आणि तीन केंद्रीय शैक्षणिक संस्था आहेत. विद्यापीठात जवळजवळ ४८,००० दूरस्थ विद्यार्थी आणि आवारात शिक्षण घेणारे आहेत. हे विद्यापीठ युनायटेड किंग्डममधील विद्यार्थ्यांच्या संख्येने हे सर्वात मोठे आहे.[१] +१८२६ मध्ये ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांना धर्मनिरपेक्ष पर्याय म्हणून युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल)ची स्थापना लंडन युनिव्हर्सिटी (परंतु राज्याने मान्यता न देता) या नावाने दिली. यापूर्वी कोणत्याही सोहळ्याविना पदवी घेतलेल्या पदवीधरांकडून सिनेटला निवेदन. या समारंभात सुमारे २५० विद्यार्थ्यांनी पदवी संपादन केली. +१८७८ मध्ये, पूरक चार्टरच्या अनुदानातून, महिलांना पदवीपर्यंतचे प्रवेश देणारे यूकेमधील पहिले विद्यापीठ ठरले तेव्हा विद्यापीठाने आणखी पहिले स्थान पटकावले. १८८० मध्ये चार महिला विद्यार्थ्यांनी कला पदवी प्राप्त केली आणि दोन विद्यार्थ्यांनी १८८१ मध्ये विज्ञान पदवी प्राप्त केली, जी देशातील प्रथम क्रमांकाची आहे.[२] +सिनेट हाऊस, १९३२–१९३७: लंडन विद्यापीठाचे मुख्यालय विद्यापीठाच्या लंडन इस्टेटमध्ये रसेल स्क्वेअर ट्यूब स्टेशन जवळ, ब्लूम्सबरी येथे १२ हेक्टर फ्रीहोल्ड जमीन आहे. +लंडन विद्यापीठाने १८४४ पर्यंत शैक्षणिक पोषाखसाठी एक प्राथमिक कोड स्थापित केला होता. विद्यापीठाने प्रथम प्राध्यापकांच्या रंगांवर आधारित शैक्षणिक पोशाखांची एक प्रणाली तयार केली होती, त्यानंतरच्या काळात इतर अनेक विद्यापीठांनी त्याचा पाठपुरावा केला. +त्यांच्या स्वतःच्या पदवी प्रदान करणाऱ्या महाविद्यालयांमध्ये त्या पदवीसाठी स्वतःचा शैक्षणिक पोशाख आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7584.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..788b7f0c315e6d3e7b5b22d93cb79fccb33dfaf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7584.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (अधिकृतपणे: द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, ज्याला एलएसई असेही म्हणले जाते) हे लंडन, इंग्लंडमधील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे आणि संघीय लंडन विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे. +१९०० मध्ये फेबियन सोसायटीचे सदस्य सिडनी वेब, बीट्राइस वेब, ग्रॅहम वाल्य, आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याद्वारे समाज हितासाठी स्थापना करण्यात आली . एलएसईने १९०० मध्ये लंडन विद्यापीठामध्ये प्रवेश केला व १९०१ मध्ये विद्यापीठाच्या तत्त्वावर त्यांचा पहिला पदवी अभ्यासक्रम सुरू केला. एलएसई ने २००८ पासून स्वतःची पदवी दिली आहे, जे त्यापूर्वी लंडन विद्यापीठाची पदवी बहाल केली होती. +लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये शिक्षण घेतलेले भारतीय कमी आहेत. त्यापैकी काहींची नावे पुढिलप्रमाणे आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन, माजी केंद्रीय मंत्री सी. आर पट्टाभिरामन्, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद प्रदीर्घ काळ भूषवलेले कॉ. ज्योती बसू , भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन्, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि जागतिक बँकेचे चीफइकॉनॉमिस्ट आणि उपाध्यक्ष कौशिक बसू. मात्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि तेथे पुतळा असणारे ते एकमेव भारतीय आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7586.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dad73349f8517713e2cabb3d6ad0146f17abff6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7586.txt @@ -0,0 +1,6 @@ +लंडन हीथ्रो विमानतळ (आहसंवि: LHR, आप्रविको: EGLL) हा युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ लंडन शहराच्या हिलिंग्डन ह्या बरोमध्ये स्थित आहे. २०१२ साली ७ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱा हीथ्रो विमानतळ युरोपातील पहिल्या तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. २०२३मध्ये हा जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे असलेला विमानतळ आहे.[१] +सध्या एकूण ९० पेक्षा अधिक हवाई वाहतूक कंपन्या हीथ्रो विमानतळ वापरतात व येथून १७० शहरांना सेवा पुरवली जाते. येथे ५ टर्मिनल्स व २ समांतर धावपट्ट्या आहेत. +सप्टेंबर २०२३मध्ये हीथ्रो वर ये-जा करणारी प्रवासी विमाने चार टर्मिनल वापरतात.[२] + +, दोहा, दुबई, ड्युसेलडॉर्फ, एडिनबरा, एंटेबी, फ्रांकफुर्ट, फ्रीटाउन, जिनिव्हा, ग्लासगो, योहतेबोर्य, केमन द्वीपसमूह, हांबुर्ग, हाँग काँग, ह्युस्टन, हैदराबाद, इबिझा, इस्तंबूल, जेद्दाह, जोहान्सबर्ग, क्यीव, कुवेत, लागोस, लार्नाका, लास व्हेगास, लीड्स, लॉस एंजेल्स, लुआंडा, लुसाका, माद्रिद, मँचेस्टर, माराकेश, मेक्सिको सिटी, मायामी, मिलान, मोन्रोव्हिया, माँत्रियाल, मॉस्को, मुंबई, म्युनिक, मस्कत, नैरोबी, नासाउ, न्यू यॉर्क, न्यूअर्क, न्यूकॅसल अपॉन टाइन, नीस, ओस्लो, पाल्मा दे मायोर्का, पॅरिस, फिलाडेल्फिया, फीनिक्स, पिसा, टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह, रियो दि जानेरो, रियाध, रोम, सेंट पीटर्सबर्ग, सॅन डियेगो, सॅन फ्रान्सिस्को, साओ पाउलो, सिॲटल, सोल, शांघाय, सिंगापूर, सोफिया, स्टावांग्यिर, स्टॉकहोम, श्टुटगार्ट, सिडनी, तोक्यो, टोराँटो, तुलूझ, त्रिपोली, व्हँकूव्हर, व्हेनिस, वॉशिंग्टन, झाग्रेब, झ्युरिक + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7602.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fab62ceadb6114ce90b13c87df5a58c71d3c1dec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7602.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लक बाय चान्स हा २००९ साली प्रदर्शित झालेला बॉलीवूड चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7610.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e5f50d6b3e411610a580b78dd0144ef953e2739 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7610.txt @@ -0,0 +1,2 @@ +लक्कडकोट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_765.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1b8f8cc4d16e10f57ac2f54d2de2616bb0072d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_765.txt @@ -0,0 +1 @@ +रमेश कुमार सेठी (४ सप्टेंबर, १९४१:ब्रिटिश केनियन वसाहत - हयात) हा  पूर्व आफ्रिकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7663.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d8e5e6c46448a40008f7fefcbabebed3fbafae2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7663.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. लक्ष्मण विनायक आगाशे (इ.स. १९१६ - ??) हे भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ होते. भारतातील दख्खनच्या पठारावरच्या डेक्कन ट्रॅप या लाव्हा रसातून बनलेल्या विशाल क्षेत्रावर त्यांनी संशोधन केले. पुणे इंजिनिअरिंग कॉलेजात ते ११ वर्षे भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख होते. +मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा, वैतरणा तलाव, वसई खाडीखालील कशेळीचा बोगदा, कोयनेचा तिसरा टप्पा, मुळानगरचे धरण अशा अनेक प्रकल्पांवर आगाशे यांनी भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून काम केले. +आगाशे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या नावाचा स्मृती पुरस्कार देण्याचे सुरू करण्यात आले आहे. २०१६ साली हा पुरस्कार पहिल्यांदा सेंटर फॉर सिटिझन सायन्स या पुण्यातील संस्थेस प्रदान झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7681.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a2d1c065838def6b0d674fc4b4c3e9663d63119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7681.txt @@ -0,0 +1 @@ +लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठीतील आद्य कादंबरीकार मानले जातात. १८६१ साली त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी मानली जाते. त्यांनी विधवाविवाहावर 'रत्नप्रभा' नामक कादंबरीही लिहिली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7713.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73d305fdd6881bf68eb901cd7fc4141bb9671f6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7713.txt @@ -0,0 +1,6 @@ +लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी (जन्म : २१ सप्टेंबर १९३९) मराठी भाषेतील मनस्वी लेखक आहेत. त्यांच्या लेखनातून कायम सर्जनशीलता जपण्याचा ते प्रयत्न करतात. कथा, कविता, कादंबरी, ललित लेख, समीक्षा अशा बहुविध वाङ्मय प्रकारात त्यांनी लिखाण केले आहे. त्यांचा कवितेतून चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो. +. + + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7738.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f380fe275e3b57cf18cb5c4ee3471c0883aacdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7738.txt @@ -0,0 +1,2 @@ +लक्ष्मीनारायण बोल्ली जन्म : १५ एप्रिल, इ.स. १९४४ - - २३ फेब्रुवारी, इ.स. २०१८[१]) हे एक मराठी लेखक, अनुवादक व संशोधक होते. यांनी तेलुगु आणि मराठी अशा दोन्ही भाषांतून लेखन केले. +हे मूळचे आंध्रप्रदेशातील असून कापड व्यवसायाच्या निमित्ताने सोलापूर येथे आले स्थायिक झाले. त्यांचे एका साळीयाने हे आत्मचरित्र पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनने प्रसिद्ध केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7756.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f75d3dda08406e0bd0c49e9dd1e9d51d8ac83e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7756.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराणी चिमणाबाई (जन्म १८७२ - मृत्यू २३ ऑगस्ट १९५८), यांना चिमणाबाई (द्वितीय) म्हणूनही ओळखले जाते. त्या बडोदा, गुजरात, ब्रिटिश भारतातील संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या द्वितीय पत्नी होत्या. +१८८५ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्याशी विवाह केल्यावर श्रीमंत लक्ष्मीबाई मोहिते या चिमणाबाई [१] झाल्या. +मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या चिमणाबाई यांनी, पर्दा पद्धत आणि बालविवाह पद्धत रद्द करण्यासाठीही काम केले. एक प्रगतिशील महिला म्हणून त्या ओळखल्या जातात.[२] +आणि १९२७ मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या [३] [४] द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ (१९११) या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. [५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7759.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..783c92219e69da41fbafe2a2a07bca57170b97c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7759.txt @@ -0,0 +1,30 @@ +११ ऑक्टोबर, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7768.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f25627e44fb0f293af6ed25b1d792667bd2b150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7768.txt @@ -0,0 +1 @@ +लक्ष्य ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7783.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b175ea4ad3b8b62b461ecd7e8872b8be4d63d934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7783.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 26°48′N 80°54′E / 26.800°N 80.900°E / 26.800; 80.900 + +लखनौ (हिंदी: लखनऊ) ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्याची राजधानी व उत्तर भारतामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ साली ४८ लाख लोकसंख्या असणारे लखनौ भारतामधील दहाव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. नवाबांचे शहर ह्या टोपणनावाने ओळखले जात असलेले लखनौ उत्तर प्रदेशच्या मध्य भागात गोमती नदीच्या काठावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून अवध भूभागाची राजधानी असलेले लखनौ मुघल साम्राज्याच्या दिल्ली सल्तनतीचा भाग होते. सध्या लखनौ उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र असून येथील शिवणकाम, पाककला भारतभर प्रसिद्ध आहेत. हिंदीसोबत अवधी व उर्दू ह्या भाषादेखील लखनौमध्ये वापरात आहेत. +लखनौ येथे केंद्रीय ऊस संशोधन केंद्र आहे. +उत्तर प्रदेश व भारताच्या राजकीय पटलावर लखनौला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथील लखनौ लोकसभा मतदारसंघामधून सलग ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवून लोकसभेवर गेले होते. भारताचे विद्यमान गृहमंत्री राजनाथ सिंह २०१४ सालच्या निवडणुकीत येथूनच निवडून आले. +भारतातील रा.मा. २४, रा.मा. २५, रा.मा. २८ व रा.मा. ५६ हे चार राष्ट्रीय महामार्ग लखनौमधून जातात. आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्ग हा देशामधील सर्वाधिक लांबीचा द्रुतगतीमार्ग असून त्याद्वारे लखनौवरून आग्रा तसेच दिल्लीपर्यंत जलद रस्तावाहतूक शक्य आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये खुला करण्यात आलेला पूर्वांचल द्रुतगतीमार्ग लखनौला पूर्वांचल भागासोबत जोडतो. +लखनौ चारबाग रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक उत्तर रेल्वेच्या लखनौ विभागाचे मुख्यालय व भारतातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नागरी परिवहनासाठी येथे अनेक बसमार्ग उपलब्ध आहेत. लखनौ-कानपूर ही उपनगरी रेल्वेसेवा ह्या दोन शहरांदरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. लखनौ मेट्रो ही जलद परिवहन प्रणाली लखनौमध्ये कार्यरत असून ह्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यामधील बांधकाम प्रगतीपथावर आहे. +चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौमधील प्रमुख विमानतळ असून भारतामधील बहुतेक सर्व प्रमुख शहरे लखनौसोबत थेट जोडली गेली आहेत. ह्याशिवाय मध्य पूर्वेतील दुबई, रियाध, मस्कत इत्यादी शहरांसाठी देखील लखनौहून थेट विमानसेवा उपलब्ध आहे. +लखनौमध्ये उच्च शिक्षणासाठी अनेक नामांकित महाविद्यालये आहेत. भारतीय प्रबंध संस्थान लखनौ ही नामांकित व्यापार प्रशासन शिक्षण संस्था लखनौमध्ये स्थित आहे. ह्याशिवाय भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, केंद्रीय औषधे संशोधन संस्था, भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था इत्यादी अनेक प्रशिक्षण संस्था लखनौमध्ये आहेत. +भारतीय बॅडमिंटन संघटना (बॅडमिंटन असोसिएअशन ऑफ इंडिया) ह्या भारतामधील बॅडमिंटन खेळाच्या सर्वोच्च नियंत्रण संस्थेचे मुख्यालय लखनौमध्ये आहे. के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे लखनौमधील प्रमुख क्रिकेट मैदान असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयोजीत केले जातात. भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये खेळणारा अवध वॉरियर्स व हॉकी इंडिया लीगमध्ये खेळणारा उत्तर प्रदेश विझार्ड्स हे दोन लखनौमधील प्रमुख व्यावसायिक क्लब आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7793.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04482e758de416056609f2833347c35ea4325f86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7793.txt @@ -0,0 +1,2 @@ +लखनौ सुपर जायंट्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत लखनौ शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार लोकेश राहुल असून संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हे आहेत. +या संघाची स्थापना २०२१ साली झाली. २०२२ इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापासून या संघाने आयपीएलमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7821.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f6305fa08b5c8b72b55a986397af667b755e560 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7821.txt @@ -0,0 +1 @@ +लखीशाह बंजारा हे इतिहासातील गौरवशाली परंपरेचे एक वीर पराक्रमी योद्धा, जननायक , महाबलीदानी म्हणून ओळखल्या जातात. आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे.[१] लाखा बंजारा हे लाखो लोकांचे लोककल्याणकारी राजा होते.म्हणून त्यांना 'लखीराय', 'लखीशाह' म्हणून संबोधले जाते. 'शाह' किंवा 'राय' याचा अर्थ राजा म्हणून होतो. त्यामुळेच लाखा बंजारा हे लखीशाह बंजारा या नावानेच इतिहासात प्रचलित आहे. आशिया खंडाचा राजा म्हणून ओळख आहे.त्यांचा जन्म 4 जुलै 1580 मध्ये झाला. दिल्ली स्थित रायसिना नगरीचे ते नायक होते. रायसिना, मालचा, धोलकुंवा, बारखंबा हे क्षेत्र राजा लखीराय बंजारा यांच्या स्वाधिन होते. गौरराजवंशी बंजारा आणि विशेषतः शिख इतिहासात लखीराय बंजारा यांचा राष्ट्रभिमानी पराक्रम, राष्ट्र बांधणीसाठी दिलेले क्रांतिकारी योगदान शिवाय आपल्या संपूर्ण कुटुंबाचे दिलेले बलिदान याचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख आढळून येतो.[२] लाल किल्ला निर्मितीमध्ये त्यांनी योगदान दिले. शिवाय जगातील सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या'लोहगड' किल्ल्याची निर्मिती ही लखीराय बंजारा यांच्या राष्ट्रभक्ती व दानशुरतेचा परिचय करून देतो.[३][४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7831.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da31fc3ea2408d784124f595bb13ee5390e611e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7831.txt @@ -0,0 +1,56 @@ +"लग जा गले" हे हिंदी गीत आहे जे राजा मेहदी अली खान यांनी लिहले होते, तर संगीत मदन मोहन कोहलींनी दिले होते. १९६४ च्या "वो कौन थी?" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले.[१] पडद्यावर हे गाणे चित्रपटाची नायिका असलेल्या साधनाने सादर केले होते, तर लता मंगेशकर यांनी गायले होते.[२] +तमिळ, तेलुगू आणि बंगालीसारख्या अनेक भाषांमध्ये या गाण्याचा आवृत्त्या निघाल्या आहेत.[३][४] तसेच हिंदीमध्ये आजपर्यंत बऱ्याच वेळा विविध चित्रपटांत या गाण्याच्या अनेक आवृत्त्या तयार केल्या गेल्या.[५] +अभिनेत्री साधनाचे निधन झाल्यावर तिला या गाण्याची अभिनेत्री म्हणून संबोधून तिचे अनेकदा स्मरण केले गेले.[६] अभिनेता इरफान खानचे २०२० मध्ये कर्करोगाने निधन झाले. तो त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये हे गाणे ऐकत असे.[७] +राग पहारीमध्ये संगीत दिले आहे. हे गाणे दादरा गाण्याचे उदाहरण आहे. +लता मंगेशकर यांची संगीतक्षेत्रातील कारकीर्द ७० वर्षांहून अधिक काळाची होती. यात त्यांची हजारो गाणी रेकॉर्ड केली गेली. इतर मोजक्या गाण्यांबरोबर या प्रतिष्ठित गाण्यासाठी लता मंगेशकर यांना ओळखले जाते. लता यांनी स्वतः हे गाणे २०१६ मधील त्यांच्या शीर्ष सहा आवडत्या गाण्यांपैकी[८] आणि २०१२ मधील त्यांच्या आवडत्या २० गाण्यांपैकी एक मानले होते.[९] + +२०१४ मध्ये, गाण्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी ट्विट केले:[१०] "Namaskar Is varsh 'Lag ja gale ke phir ye hasee'n raat' is geet ko 50 saal pure ho rahe hain. aisa madhur geet aaj bhi purana nahi lagta"( "या वर्षी 'लग जा गले के फिर ये हसीन रात' ह्या गाण्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पण यासारखी मधुर गाणी कधीच जुनी वाटत नाहीत.") +गायक अमित मिश्रा म्हणतो की, "माझे लताजींचे हे आवडते गाणे 'लग जा गले' आहे आणि मी ते रिपीट मोडवर लाखो वेळा ऐकू शकतो."[११] +या गाण्यात गायिका व्यक्त करते की आज संध्याकाळी ती तिच्या प्रियकराला शेवटची भेट देईल. +"गले लगना" प्रेमाने मिठी मारणे किंवा आलिंगन देणे. हे गाणे येऊ घातलेल्या ताटातूटीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करते, जे कदाचित अखेरचे वेगळे होणे आहे. "होना हो" या हिंदी शब्दाचा अर्थ भविष्यात घडू शकतो किंवा होणार नाही. हिंदू धर्मात, मृत्यू हा या जीवनाचा वियोग आहे. विभक्त होणे, जरी चित्रपटात दोन प्रेमिकांचे विभक्त होणे व्यक्त केले असले तरी, भारतीय संदर्भात मृत्यू देखील होऊ शकतो. +काही व्यक्तींनी हे गाणे मरणासन्न आजींसाठी गायल्याचे आठवते. कर्करोगामुळे मृत्यू ओढवलेल्या जवळच्या माणसाने या गाण्यावर शेवटचा नाच केला असल्याच्या अत्यंत भावुक आठवणी जवळचे नातेवाईक सांगतात. हे गाणे कधीकधी भारतीय अंत्यसंस्कारात गायले जाते. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले एक आयकॉनिक गाणे मानले जाते.[१२] +खाली गाण्याचे देवनागरी (हिंदी), नस्तालिक (उर्दू) आणि इंग्रजीमध्ये शब्द दिले आहेत: +लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो +शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो +हमको मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से +जी भर के देख लीजिये हमको करीब से +फिर आपके नसीब में ये बात हो न हो +पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार +बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार +आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो + +शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न होلگ جا گلے کہ پھر یہ حسیں رات ہو نہ ہو +شاید پھر اس جنم میں ملاقات ہو نہ ہو +ہم کو ملی ہیں آج یہ گھڑیاں نصیب سے +جی بھر کے دیکھ لیجیئے ہم کو قریب سے +پھر آپ کے نصیب میں یہ بات ہو نہ ہو +پاس آئیے کہ ہم نہیں آئیں گے بار بار +باہیں گلے میں ڈال کے ہم رو لیں زار زار +آنکھوں سے پھر یہ پیار کی برسات ہو نہ ہو + +شاید پھر اس جنم میں ملاقات ہو نہ ہوLag jaa gale ke phir yeh haseen raath ho na ho +Shaayad phir is janam mey mulaaqaat ho na ho +Hum ko mile hai aaj yeh ghadiyaan naseeb se +Jee bhar ke dekh leejiye hum ko qareeb se +Phir aap ke naseeb mey yeh baat ho na ho +Paas aayie ke hum nahin aayenge baar baar +Baahein gale mein daal ke hum ro le zaar zaar +Aankon se phir yeh pyaar ki barsaath ho na ho +Lag jaa gale ke phir yeh haseen raath ho na hoEmbrace me, for this beautiful evening may not come again +Perhaps we may never meet again in this life +Fate has given us these few moments +You can look at me from up close, as much as you wish +Your fate may never have this opportunity again +Come closer, I will not return again and again +Let me wrap my arms around your neck and cry for a long time +My eyes may never shed such a shower of love again + +Embrace me, for this beautiful evening may not come again"वो कौन थी" या चित्रपटासाठी हे गाणे सुरुवातीला चित्रपट दिग्दर्शकाने नाकारले होते, असे म्हटले जाते. दुसऱ्यांदा ऐकल्यावर त्याने ते समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी मदन मोहन तयार नव्हते. बऱ्याच विनंत्या आणि प्रयत्न करून हे गाणे चित्रपटात देण्यासाठी मदन मोहन यांना तयार केले गेले.[१३] +2015 मध्ये जेव्हा अभिनेत्री साधनाचे निधन झाले, तेव्हा तिला या गाण्याची अभिनेत्री म्हणून संबोधून तिचे अनेकदा स्मरण केले गेले.[१२] +अभिनेता इरफान खान, 29 एप्रिल 2020 रोजी कर्करोगाशी लढा देऊन मरण पावला. तो त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये हे गाणे ऐकत असे.[७] +1966 मध्ये, दोन चित्रपटांमध्ये हे गाणे वापरले गेले: यार नी? या तामिळ चित्रपटात, ते "पोनमेनी थाझुवामल" असे भाषांतरित केले आहे, आणि तेलुगू चित्रपट आमे एवारू? त्याचे भाषांतर "आंदला ई रे" असे केले होते. +1968 मध्ये शिप्रा बोस यांनी त्याच गाण्याची बंगाली आवृत्ती सादर केली " शोंगी जे के ए मनके अमर आज डोलालो" हे गाणे मिल्टू घोष यांनी बंगालीमध्ये लिहिले होते. +गायिका श्रेया घोषालने 2010च्या दशकात अनेक वेळा मैफिलीत गाणे सादर केले.[१४] +सनम या बँडद्वारे त्याचे सादरीकरण इतके लोकप्रिय झाले आहे की काही तरुणांना असे वाटते की त्यांचेच हे मूळ गाणे आहे.[१५] 14 जून 2020 रोजी मरण पावलेल्या सुशांत सिंग राजपूत अभिनीत केदारनाथ चित्रपटात गायक सनम पुरी यांचे सादरीकरण आहे. +2018च्या साहेब, बीवी और गँगस्टर 3 मध्ये प्रदर्शित झालेल्या जोनिता गांधीने गायलेल्या गाण्याचे सादरीकर आहे.[५] +हे पाकिस्तानमधील अनेक गायकांनी देखील गायले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7853.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60d3c00ef12546efc2e7121baa9e3b972cca8eec --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7853.txt @@ -0,0 +1,3 @@ +लग्न नावाची गोष्ट हा म्हाळसाकांत कौसडीकर करत असलेला एक मराठी एकपात्री नाट्यप्रयोग आहे. +लग्न हा विषय विविध पैलू आणि पदर असणारा एक विषय आहे. लग्नसंबंधातील नात्यांभोवती फिरणारे प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचा वेध घेणारे हे ‘लग्न नावाची गोष्ट’ नावाचे एकपात्री नाटक आहे. नाटकाचे लेखन म्हाळसाकांत कौसडीकरांचे असून ते यात ३६ पात्रांच्या भूमिका करतात. प्रत्येक पात्राची देहबोली, आवाज व हावभाव यांना अंगभूत अभिनयकौशल्याची जोड देत म्हाळसाकांत एक वेगळाच नाट्यानुभव देतात. +लग्नानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात होणारे बदल या नाट्यातून विनोदी पद्धतीने उलगडण्यात येतात. नवरा-बायकोचे नाते, सासू-सुनेच्या नात्यातला कडवटपणा, मुलीचे लग्न झाल्यावर तिला सासरी पाठवताना पाणावणारे डोळे या गोष्टींतला विनोद कौसडीकर सादर करतात. तरुण वयातील अजयची कथा सांगत कौसडीकर मंचावर प्रवेश करतात. त्यानंतर त्याचे आई-वडील, सासू-सासरे, वयस्क शेजारी, ४० वर्षांतंतरचा अजय अशी ३६ पात्रे ते साकारतात diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7858.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2032b755f7ac9f77f7c2a7634567719a3b743601 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7858.txt @@ -0,0 +1,17 @@ + + +"विवाह" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. हिंदू धर्मीयांत हा संस्कार आहे, तर अन्य धर्मीयांत हा कायदेशीर करार असतो. विवाह हा संतती किवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. विवाह संस्था ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतिपत्नींमधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. लग्न हे पवित्र बंधन आहे. +लग्नपत्रिका (निमंत्रणपत्रिका) +लग्नपत्रिका हा लिखीत आमंत्रणासाठी दिलेला विनंतीवजा मजकूर असतो. त्यामध्ये उपस्थितीच्या विनंतीसोबतच वधु-वराच्या, त्यांच्या आई-बापाच्या, आप्तेष्ठांच्या नावांंचा उल्लेख असतो; तसेच विवाह कार्यासमयीच्या इतर विधींचा(जसे हळदी, गुग्गुळ, गोंधळ, पूजा, देवकार्य, वालंग, जागर, वीर, वरात, केळवण, अक्षतारोपन, बिदाई), स्थल-कालाचा उल्लेख असतो. हल्ली आहेर-धार-भेटवस्तू-पुष्पगुच्छ-पुस्तके-अलंकार स्वीकारले जाणार नाहीत असाही सूचनावजा मज़कूर लिहिण्याचा प्रघात सुरू झाला आहे. +व्यक्तिगत दृष्टिकोनातून विवाह हा पति-पत्नींतील मैत्री आणि भागीदारी आहे. वैवाहिक जीवनातून दोघांच्याही सुखासाठी, विकासासाठी आणि पूर्णत्वासाठी आवश्यक सेवा, सहयोगाची, प्रेमाची, निःस्वार्थ त्यागाची व अनेक गुणांची शिकवण मिळते. नर - नारी यांच्या अनेक आकांक्षा विवाहाद्वारे आणि संतती-प्राप्ति द्वारे पूर्ण होतात. ते जरी जगात नसले, तरी त्यांची संतती त्यांचे नाव आणि कुळाची परंपरा अक्षुण्ण राखेल याची त्यांना खात्री असते. आपली संतती आपल्या संपत्तीची उत्तराधिकारी राहील तसेच वृद्धावस्थेत आपल्याला त्यांना आधार देईल याची त्यांना खात्री असते. पत्नी मनुष्याचा निम्मा अंश आहे, असे हिंदू धर्मामध्ये वैदिक युगापासून असा विश्वास प्रचलित आहे. मनुष्य जोपर्यंत तो पत्नी प्राप्त करून संतती उत्पन्न करत नाही तो पर्यंत तो अपूर्ण आहे (शतपथ ब्राह्मण, ५। २। १। १०)। पुरुष प्रकृतीच्या विना आणि शिव पार्वतीच्या विना अपूर्ण आहे, असे .वैदिक वाङ्मयात सांगितले आहे. +विवाह एक धार्मिक संबंध आहे. प्राचीन युनान, रोम, भारत इत्यादी सर्व सुसंस्कृत देशात विवाहाला धार्मिक बंधन तसेच कर्तव्य समजले जाते. वैदिक युगात यज्ञ करणे प्रत्येक व्यक्तीसाठी अनिवार्य होते, परंतु यज्ञ पत्नीशिवाय पूर्ण नाही होत नाही असे समजले जात होते. म्हणून विवाह सगळ्यांना धार्मिक दृष्टीने आवश्यक होता. पत्नी शब्दाचा अर्थच यज्ञात बरोबरीने बसणारी स्त्री आहे(??). श्रीरामाचा अश्वमेध यज्ञ पत्नीविना पूर्ण झाला नाही, म्हणून त्याला सीताची प्रतिमा स्थापित करावी लागली. याज्ञवल्क्य (१। ८९) ने एका पत्नीचा मृत्यू झाल्यावर यज्ञकार्य चालवण्यासाठी लगेच दुसरी पत्नी आणण्याचे आदेश दिले.. पितरांच्या आत्म्याचा उद्धार पुत्राच्या पिंडदानाने आणि तर्पणानेच होते, या धार्मिक विश्वासाने पण विवाहाला हिंदू धर्मामध्ये विवाह हे धार्मिक कर्तव्य सांगितले आहे. +दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय. विवाहसंस्थेचे उद्दिष्ट मानवी समाजातील प्रजनन-प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हे आहे. +वैवाहिक विधी : जवळजवळ सगळ्या समाजात विवाहचे संस्कार काही विशिष्ट एक विधीने संपन्न केले जातात. हे संस्कार नरनारींचेचे पति-पत्नी बनण्यासाठीची घोषणा करते. अन्य व्यक्तींना संस्काराच्या या समारंभात बोलावून त्यांना या नवीन दांपत्य-संबंधांचे साक्षीदार केले जाते आणि धार्मिक विधी द्वारें त्याला कायदेशीर मान्यता आणि सामाजिक सहमती प्रदान करण्यात येते. वैवाहिक विधीचा मुख्य उद्देश नवीन संबंधाची जाहिरात करणे, त्याला सुखमय बनवणे तसेच नानाप्रकाराचे अनिष्टांपासून त्याचे रक्षण करणे आहे. +विवाह संस्कार या विधींमध्ये विस्मयकारक वैविध्य आढळते. ह्या संस्कारात चार पायऱ्या असतात. पहिली पायरी हा वधूच्या स्थितीमध्ये होणाऱ्या परिवर्तंन सूचित करणारी विधि आहे. दुसरी पायरी ही विवाहामध्ये कन्यादान करून कन्येच्या पित्याकडून पतीच्या नियंत्रणात जाण्याची स्थिती घोषित करते. इंग्लंड, पैलेस्टाइन, जावा, चीनमध्ये वधूला नवीन घराच्या प्रवेशाच्या वेळेस उंबरठ्यावरून उचलून आत घेऊन जातात. स्काटलैंडमध्ये वडिलांचा लेकीवर अधिकार राहिला नाही हे सूचित करण्यासाठी वधूच्या मागे जुना जोडा फेकतात.यूरोप आणि अफ्रीका मध्ये विवाहाच्या वेळेस दुष्टात्म्यांना मारून पळवून लावण्यासाठी बाण फेंकले जातात आणि बंदुकांचे बार काढतात. अंधकारपूर्ण स्थाने ही दुष्टात्म्याची निवासस्थाने असतात. त्यासाठी विवाहामध्ये अग्नीच्या प्रयोगाने यांचे निर्दालन करतात. विवाहाच्या वेळेस वर तलवार इत्यादी धारण करतो. इंग्लंडमध्ये वधूने दुष्टात्म्यांना पळवून लावण्यासाठी समर्थ समजली जाणारी घोड्याची नाल घेऊन जाण्याचा विधी आहे. तिसरी पायरी ही उर्वरताची प्रतीक आणि संतानसमृद्धीची कामना सूचित करते. भारत, चीन, मलाया मध्ये वधू वर तांदूळ, धान्य तथा फळे टाकण्याचा विधी प्रचलित आहे. ज्या प्रकारे अन्नाचा एक दाणा अनेक नवीन दाणे पैदा करतो त्या प्रकारे वधूकडून प्रचुर संख्येमध्ये संतती उत्पन्न करणयाची आशा ठेवली जाते. स्लाव देशात वधूच्या मांडीवर याच उद्देश्याने मुलगा बसवला जातो. चौथ्या पायरीवरच्या विधी वधू-वराचे ऐक्य आणि अभिन्नतेला सूचित करते. दक्षिणी सेलीबीजमध्ये वर वधूच्या वस्त्रांना शिवून त्यावर एक कापड टाकतो. भारतात आणि इराणमध्ये प्रचलित असलेल्या वस्त्राची गाठ बांधण्याच्या पद्धतीचा पण हाच उद्देश आहे. +विवाहाचा कालावधी आणि तलाक या विषयावर मानव समाजाच्या विभिन्न भागात मोठा वैविध्य दृष्टिगोचर होतो. वेस्टरमार्कच्या मतानुसार सभ्यताच्या निम्न स्तर मध्ये राहीलेली, आखेट आणि आरंभिक कृषि ने जीवनयापन करणारी श्रीलंकाच्या बेद्दा तथा अंडेमान आदिवासी जाती मधील विवाह नंतर पतिपत्नी मृत्यूपर्यत एकत्र येतात आणि त्यांच्यात घटस्फोट होत नाही. ज्या समाजात विवाहला धार्मिक संस्कार मानले जाते त्यांच्यात विवाह अविच्छेद्य संबंध मानले जाते. हिंदू आणि रोमन कॅथाॅलिक इसाई समाज हे याचे सुंदर उदाहरण आहे. परंतु विवाहविच्छेद किंवा घटस्फोटाच्या नियमांविषयी अत्यधिक भिन्नता असूनही काही मूलभूत सिद्धांतांत समानता आहे. विवाह मुख्य रूपाने संततिप्राप्ती आणि दांपत्य संबंधांसाठी केले जातात. परंतु जर काही विवाहांमध्ये हे प्राप्त नाही झाले तर दांपत्य जीवनाला नरकीय किंवा असफल बनवण्यापेक्षा विवाहविच्छेदाची अनुमति दिली गेली पाहिजे. या व्यवस्थेचा दुरुपयोग होऊ नये या दृष्टीने घटस्फोटाचे अधिकार अनेक प्रतिबंधक नियमानुसार विशेष अवस्थेमध्ये दिले जातात. घटस्फोटचा मुख्य आधार व्यभिचार आहे, कारण हे वैवाहिक जीवनाच्या मूळावरच आघात करणारा आहे. याव्यतिरिक्त काही अन्य कारणेपण आहेत. +विवाहचे भविष्य प्लेटोच्या वेळेपासून विचारक विवाह प्रथाच्या समाप्तिची तथा राज्य द्वारे मुलांच्या पालन पोषणाती कल्पना करत आहेत. वर्तमान काळात औद्योगिक आणि वैज्ञानिक परिवर्तनांनी तथा पश्चिमी देशांमध्ये घटस्फोटची वाढती भयावह संख्येच्या आधारे विवाह संस्थाच्या लोप बाबत भविष्यवाणी करणारे लोकांची कमी नाही आहे. यात काही संदेह नाही की या वेळी विवाहच्या परंपरागत स्वरूपात अनेक कारणांनी मोठे परिवर्तन येत आहे विवाहला धार्मिक बंधनाच्या जागी कानूनी बंधन आणि पति-पत्नीचा वैयक्तिक मसला मानण्याची प्रवृत्ति वाढली आहे. औद्योगिक क्रांति आणि शिक्षाच्या प्रसाराने स्त्रिया आर्थिक दृष्टि ने स्वावलंबी बनत आहे. पहिले त्यांच्या सुखमय जीवनयापनाचा एकमात्र साधन विवाह होता पण आता अशी स्थिति राहिली नाही विवाह आणि घटस्फोटचे नवीन कायदे दांपत्य अधिकारांमध्ये नरनारी यांच्या अधिकरांना समान बनवत आहे. धर्मच्या प्रति आस्था ने शिथिलता आणि गर्भनिरोधक साधनांच्या आविष्काराने विवाह विषयक जुनी मान्यतांना प्राग्वैवाहिक सतीत्व आणि पवित्रताला मोठा धक्का दिला आहे परंतु हे सर्व परिवर्तन होत असून भविष्यात विवाहप्रथा मध्ये टिकून राहण्यासाठीचे प्रबल कारण हे आहे की या द्वारे काही असे प्रयोजन पूर्ण होतात की जे,अन्य साधन किंवा संस्थेने होत नाही.पहिला प्रयोजन वंशवृद्धि आहे जरी विज्ञानाने कृत्रिम गर्भधारणेचा आविष्कार केला तर कृत्रिम रूप से शिशुंचे प्रयोगशाळेत उत्पादन आणि विकास संभव होउ शकत नाही.दूसरा प्रयोजन संतती पालन, राज्य आणि समाज शिशुशाला आणि बालोद्यानांचे कितीही विकास करू दे पण त्यांच्यात यांच्या सर्वांगीण समुचित विकासासाठीची तशी व्यवस्था संभव नाही जशी विवाह आणि कुटुंब संस्थेत असते. तीसरा प्रयोजन खरे दांपत्य प्रेम आणि सुख प्राप्तिचे आहे हे पण विवाहच्या व्यतिरिक्त कोणत्याही अन्य साधना ने संभव नाही. या प्रयोजनांची पूर्ततेसाठी भविष्यात विवाह एक महत्त्वपूर्ण संस्था म्हणून टिकून राहिल, संभव त्यात काही न काही परिवर्तन होत राहतील. +पति किंवा पत्नीच्या संख्येच्या आधारे विवाहचे तीन रूप मानले गेले आहेत: बहुर्भायता, बहुभर्तृता, एकविवाह. +जेव्हा एक पुरुष एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करताे तर याला बहुभार्यता किंवा बहुपत्नीत्व (पोलिजिनी) म्हणतात. एका स्त्रीबरोबर एकापेक्षा जास्त पुरुषांच्या विवाहाला बहुभर्तृता किंवा बहुपतित्व म्हणतात. एका पुरुषाच्या आयुष्यात एका स्त्री बरोबर केलेल्या विवाहाला एक विवाह (?) (मोनोगॅमी) किंवा एकपत्नीव्रत म्हणटले जाते. मानव जातिच्या विभिन्न समाजात यातील पहिले आणि तीसरे रूप जास्त प्रचलित आहे.दूसरे रूप बहुभर्तृताचे प्रचलन खूप कमी आहे. समाजात स्त्रीपुरुषांची संख्या सुमारे समान असल्याचे कारण या अवस्थेत काही पुरुषांद्वारे जास्त स्त्रियांना पत्नी बनवत असल्याने काही पुरुष विवाहापासून वंचित राहून जातात. काही वन्य समाजांत एक मनुष्य द्वारे पत्नी बनवलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रतिबंध लावले जातात आणि प्रथेप्रमाणे याला निश्चित केले जाते. भूतपूर्व ब्रिटिश पूर्वी अफ्रीकेच्या वासानिया जाति मध्ये एका पुरुषाला तीन पेक्षा अधिक स्त्रियां बरोबर लैंडू जातित आणि इस्लाम मध्ये चार पेक्षा अधिक स्त्रियांशी, उत्तरी नाइजीरियाच्या कुगंमा जाति मध्ये सहा पेक्षा अधिक स्त्रियां बरोबर विवाह करण्याची अनुमति नाही दिली जात. राजा आणि सरदारांसाठी ही संख्या जास्त कमी होत. पश्चिमी अफ्रीका मध्ये गोल्डकोस्ट बस्तीच्या अशांति नावाचे राज्या मधील राजांसाठी पत्नींची निश्चित सख्या, ३,३३३ होती. राजा लोक या निश्चित संख्यांचे अतिक्रमण आणि उल्लंघन कशा प्रकारे करतात हे सऊदी अरब राज्याच्या संस्थापक इब्न सऊदच्या उदाहरणाने स्पष्ट आहे. इस्लामात चार पेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह वर्जित आहे अत: इब्न सऊदला जेव्हा कोणत्या नवीन स्त्री बरोबर विवाह करायचे असल्यास तो अापल्या पहिल्या चार पत्नींपैकी कोणत्या एकाला तलाक देत असे. या प्रकारे त्याने चार पत्नीच्या मर्यादाचे पालन करत शंभर पेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह केला. काही वन्य जातीत सरदारांद्वारे अापल्या समाजच्या जास्त स्त्रियांवर अधिकार करून घेत की काही निर्धन युवा पुरुषांना विवाह साठी वधू प्राप्त होत नाही. आस्ट्रेलियाच्या काही जातीत अशा पुरुषांना जास्त स्त्रिया ठेवणारे व्यक्तिला आव्हान देउून त्या पासून पत्नी प्राप्त करण्याचे अधिकार दिले जाते. बहुभार्यताचे एक विशेष रूप श्याली विवाह (सोरोरल sororal पोलिजिनी) अर्थात् एक पुरुष ने अापल्या पत्नीच्या बहिणींशी विवाह करने आहे. यातील मोठे लाभ शक्यताे सौतिया डाह कमी होने आणि बहिणींनी प्रेमपूर्वक मिळून राहणे हे होते. ही प्रथा अमरीकेतील रेड इंडियन्स मधील जास्त प्रमाणात मिळते. +बहुभर्तृता अथवा एका स्त्री शी अनेक पुरुषांचे विवाह होण्याचा सुप्रसिद्ध प्राचीन भारतीय उदाहरण द्रौपदीचे पाच पांडवांबरोबरचे विवाह. ही परिपाटी अजून ही भारतातील अनेक प्रदेशात- लद्दाख मधील, पंजाबच्या काँगड़ा जिल्हेतील स्पीती लाहौल परगनांमध्ये, चंबाकु, कुल्लू आणि मंडीच्या ऊँचप्रदेशात राहाणारे कानेतों मध्ये, देहरादून जिल्हेतील जौनसार बाबर मध्ये, दक्षिण भारत मध्ये मलाबारचे नायर मध्ये, नीलगिरिचे टोडों, कुरुंबों आणि कोटों या जातीत भारताबाहेर हे काही अमेरिकी इंडियंस मध्ये पाहायला मिळते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिले प्रकारात एका स्त्रीचे आपसात सख्खे किंवा सावत्र असतात याला भ्रातृक बहुभर्तृता म्हणतात द्रौपदीचे पाची पति भाऊ होते. आजकल या प्रकारच्या बहुभर्तृता देहरादून जिल्ह्यातील जौनसार बावरच्या खस लोकांमध्ये आणि नीलगिरिच्या टोडों मध्ये आहे. मोठ्या भावाचे लग्न झाल्यावर त्याची पत्नी सगळ्या भावांची पत्नी समझली जाते याच्या दूसऱ्या प्रकारात एका स्त्रीच्या अनेक पतिंमध्ये भावाचे संबंध किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे घनिष्ठ संबंध नाही होत याला अभ्रातृक किंवा मातृसत्ताक बहुभर्तृता म्हणतात. मलावारचे नायर लोकांमध्ये पहिले या प्रकार बहुभर्तृताचे प्रचलन होते. +बहुभर्तृताचे उत्पादक कारणांविषयी समाजशास्त्रज्ञ आणि नृवंशशास्त्रज्ञांमध्ये प्रबल मतभेद आहेत. वैस्टरमार्क ने याचे प्रधान कारण पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असणे हे सांगितले होते. उदाहरणार्थ नीलगिरिच्या टोडोंमध्ये बालिकावधाची कुप्रथा मुळे एका स्त्री मागे दोन पुरुष झाले, म्हणून तेथे बहुभर्तृताचे प्रचलन स्वाभाविक रूपाने झाले परंतु राबर्ट ब्रिफाल्ट ने हे सिद्ध केले की स्त्रियांची कमी या प्रथेचे एक मात्र कारण नाही आहे. तिब्बत, सिक्किम, लद्दाख, लाहौल इत्यादी बहुभर्तृक प्रथांच्या प्रदेशात स्त्री पुरुषांची संख्या मध्ये जास्त मोठा फरक नाही आहे. कनिंगहॅमच्या मतानुसार लडाखमध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे म्हणून सुमनेट, लोर्ड, बेल्यू इत्यादी विद्वान लोकांनी याचे प्रधान कारण निर्धनता हे मानले आहे. सुमनेरने याला तिब्बतच्या उदाहरणाची पुष्टी करत म्हणले आहे की तेथे पैदाइश इतनी कमी होते की एका पुरुषाला कुटुंबाचे पालन संभव होत नाही म्हणून अनेक पुरुष मिळून पत्नी ठेवतात या मुळे संतती पण कमी होते आणि जनसंख्या मर्यादित राहते याचे दोन मुख्य प्रकार आहेत पहले प्रकारात एका स्त्रीचे आपसात सख्खे किंवा सावत्र असतात इसे भ्रातृक बहुभर्तृता म्हणतात द्रौपदीचे पाची पति भाऊ होते. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7908.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11cec8753ce1f9b0fa63601b6db0f1baffa62535 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7908.txt @@ -0,0 +1,4 @@ +---, इ.स. --- +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +लढा रामजी तथा रामजी लढा नकुम (१० फेब्रुवारी, इ.स. १९००:पिधर, गुजरात, भारत - २० डिसेंबर, इ.स. १९४८:राजकोट, गुजरात) हा  भारतचा पहिला कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. रामजी जलदगती गोलंदाज होता. त्याची गणना त्याकाळच्या जगातील सगळ्यात वेगवान गोलंदाजांत होत असे. +१९३१-३२ च्या मोसमात फ्रीलूटर्स संघाकडून निझाम रेल्वे अ संघाविरुद्ध खेळताना रामजीने दोन डावांत मिळून ५६ धावांत १२ बळी मिळवले. त्याचाच लहान भाऊ लढा अमरसिंग याने त्या सामन्यातील उरलेले आठ बळी मिळवले.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7915.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d3a3899d0ca13b3e63dca09fbeb19714d39bbff --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7915.txt @@ -0,0 +1,4 @@ +लता कुरियन राजीव या भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत. त्या चित्रपट निर्माता टीके राजीव कुमार यांच्या पत्नी आहेत. त्यांनी त्यांच्या 'अ ब्लू मरमेड पिक्चर कंपनी' या बॅनरखाली तीन मल्याळम चित्रपटांची निर्मिती केली आहे.[१][२][३] लता एक कला क्युरेटर, व्याख्याता आणि ला गॅलरी ३६० या त्रिवेंद्रममधील कलादालनाच्या मालक आहेत.[४][५] त्यांनी चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून कला इतिहासात मास्टर्स केले आहे. त्या सध्या केरळमध्ये आहेत. +त्यांची पहिली निर्मिती, टीके राजीव कुमार दिग्दर्शित जलमरमरम ही होती. यात केरळच्या मूळ जलजीवनाच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करण्याबद्दल कथा सांगितली आहे. ही लहान मुलांच्या दृष्टिकोनातून सांगितली गेलेली एक दयाळू कथा आहे. याला २००० मध्ये पर्यावरणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९९९ मध्ये या चित्रपटाने द्वितीय सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपट, सर्वोत्कृष्ट संपादक श्रीकर प्रसाद आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी केरळ राज्य चित्रपट पुरस्कार पटकावला. त्यांची दुसरी निर्मिती, शेषम, कुमार यांनी दिग्दर्शित केलेली ही जयराम अभिनीत मानसिक आरोग्य आणि सामाजिक असंवेदनशीलतेची ऑफबीट कथा आहे. यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी केरळ राज्य पुरस्कार, श्रीकर प्रसादचे संपादन, सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण, सर्वोत्कृष्ट कथा आणि मुख्य अभिनेत्या जयरामसाठी विशेष ज्युरी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले. त्यांची तिसरी निर्मिती, एक थ्रिलर जवळजवळ संपूर्णपणे अपार्टमेंट लिफ्टमध्ये सेट, अप आणि डाउन - मुकलिल ओरलुंडू, कुमार अभिनीत इंद्रजित सुकुमारन. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. +२०१३ मध्ये दीप्ती नायर यांनी लिहिलेली मल्याळम शॉर्ट फिल्म कोलोन ही तिची दिग्दर्शनात पदार्पण होती. हा 'अ ब्लू मरमेड पिक्चर्स कंपनी'चा पहिला लघुपट होता. हा चित्रपट एका दिवसाच्या कालावधीत एका महिलेच्या आयुष्य बदलणाऱ्या अनुभवाभोवती फिरतो. +त्यांनी मल्याळममध्ये हू ॲम आय (२०१२) नावाचा प्रायोगिक चित्रपट दिग्दर्शित केला. प्रवीण पी गोपीनाथ यांनी पटकथा आणि अभिनय केला. दैनंदिन जीवनातील अध्यात्माविषयी मार्मिक प्रश्न दर्शकांना विचारण्यासाठी हे सेट करते.[६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_794.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a0d5e62aee32b76a4a5740dece33c06b4386a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_794.txt @@ -0,0 +1,2 @@ +रम्या कृष्णन (तमिळ: ரம்யா கிருஷ்ணன்) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. +परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7942.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..517a4f0311a9b10e0b0bef1713265105ef7c310d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7942.txt @@ -0,0 +1 @@ +लडाखी (ལ་དྭགས་སྐད་) ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये वापरली जाते. लेह येथील बौद्ध धर्मीय रहिवाशांची लडाखी ही प्रमुख भाषा आहे. ही भाषा तिबेटी भाषासमूहामधील असली तरीही ती तिबेटीसोबत मिळतीजुळती नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7957.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef9cf95ca647c29036c1caaa51e5b22d112e3bd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7957.txt @@ -0,0 +1,2 @@ +लमार काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7960.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd24570c635e3bcc9179b5b494bc7dec12a9947c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_7960.txt @@ -0,0 +1,3 @@ +लमार काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र व्हरनॉन येथे आहे.[१] या काउंटीला मिसिसिपीच्या सेनेटर लुसियस क्विंटस सिनसिनाॅटस लमारचे नाव दिले आहे.[२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,९७२ इतकी होती.[३] +लमार काउंटीची रचना जोन्स काउंटी नावाने ४ फेब्रुवारी, १८६७ रोजी झाली. १३ नोव्हेंबर, १८६७ रोजी ही काउंटी विसर्जित करण्यात आली. ८ ऑक्टोबर, १८६८ रोजी याची पुनर्रचना सॅनफर्ड काउंटी नावाने झाली. ८ फेब्रुवारी, १८७७ रोजी या काउंटीला लमार काउंटी नाव दिले गेले.[४] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_799.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e2a7cbdcd3904b5859b74746f9ec0b1ceb2e012 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_799.txt @@ -0,0 +1,2 @@ +१४ ऑक्टोबर, इ.स. २००७ +दुवा: Cricket Archive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_80.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_80.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4031d7429793d085dd59f5a130192ac5ff59e85f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_80.txt @@ -0,0 +1,5 @@ +रंजन सेनेरथ मदुगल्ले (सिंहला: රන්ජන් මඩුගල්ල; २२ एप्रिल, १९५९ - ) हा {{cr}SRI}} कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यावर मदुगल्ले सामनाधिकारी नात्याने काम करतो. + + + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8017.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f191cfca8e0fe22315501902de0335df878a048 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8017.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख ललितपूर जिल्ह्याविषयी आहे. ललितपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +ललितपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र ललितपूर येथे आहे. +== चतुःसीमा == ललितपुर जिल्ह्याच्या केवळ उत्तरेस उत्तर प्रदेशमधील झांशी या एकमेव जिल्ह्याची सीमा लागते तर याव्यतिरिक्त पूर्व, पश्चिम आणि दक्षिण या दिशांना मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8020.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..037c7af4edad36c0810ea9ad129af26e3de4d8bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8020.txt @@ -0,0 +1 @@ +ललिता पिल्ला (१६ डिसेंबर १९३०:तिरुवअनंतपुरम, केरळ, - १९८२) ही एक दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. ही त्रावणकोर भगिनींपैकी सर्वात थोरली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8030.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..037c7af4edad36c0810ea9ad129af26e3de4d8bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8030.txt @@ -0,0 +1 @@ +ललिता पिल्ला (१६ डिसेंबर १९३०:तिरुवअनंतपुरम, केरळ, - १९८२) ही एक दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. ही त्रावणकोर भगिनींपैकी सर्वात थोरली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8050.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dec98fb952191ca92154a583ff441923b89f275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8050.txt @@ -0,0 +1 @@ +कीर्तनाच्या शेवटी लळीत करण्याचा प्रघात संत एकनाथांनी सुरू केला. ह्या लळीतांतून पुढे नाथांच्या भजनी भारुडाचा जन्म झाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8097.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777a7d69040c46a0afdc0c465972d1c1995225ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8097.txt @@ -0,0 +1,5 @@ +लष्कर-ए-तैयबा ही दक्षिण आशियामधील एक मोठी आणि सर्वांत कार्यरत इस्लामी मूलतत्त्ववादी व दहशवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.[ संदर्भ हवा ] +हाफिज सईद आणि झफर इक्बाल. +संपूर्ण दक्षिण आशियावर मुस्लिम राज्य आणणे, काश्मीरमधील मुस्लिमांना मुक्त करणे, दक्षिण आशियातील सर्व मुस्लिमांमध्ये एकी घडवून आणणे.[ संदर्भ हवा ] +मुंबई महानगर + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8114.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50876564570e640be8942c8120a7a10f0e1bfece --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8114.txt @@ -0,0 +1,2 @@ +लसिथ एम्बलडेनिया (२६ ऑक्टोबर, १९९६:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8115.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..018934ece9d0a9fa0bd3a6ef6e786c969bc40040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8115.txt @@ -0,0 +1,40 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8141.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92e6df35d24d6c62d1ee29e5344fd72c4919e3ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8141.txt @@ -0,0 +1,2 @@ +लहानी खरपुडी (शास्त्रीय नाव Ceropegia anjanerica) ही सेरोपेजिया (Ceropegia) गटातील वेलसदृष वनस्पती आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8151.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29fa05edeff1d06b965535e4458c966462e83ed6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8151.txt @@ -0,0 +1,9 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे (१४ नोव्हेंबर १७९४ - १७ फेब्रुवारी १८८१) हे भारतीय क्रांतिकारक होते. काहीवेळा त्यांचा उल्लेख लहुजी वस्ताद नावाने देखील केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या नारायण पेठेमधील पूर्वीच्या मांगवाड्यातील एका हिंदू मांग कुटुंबात झाला.[ संदर्भ हवा ] लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील पुरुषांकडून मिळाले होते.[ संदर्भ हवा ] त्यांचे वडील राघोजी साळवे देखील लढवय्ये होते.[ संदर्भ हवा ] +छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज काम करत.[ संदर्भ हवा ] पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती.[ संदर्भ हवा ] त्यांच्या कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना "राऊत" ही पदवी दिली होती.[ संदर्भ हवा ] +दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते.[ संदर्भ हवा ] देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले.[ संदर्भ हवा ] या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.[ संदर्भ हवा ] +२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांतिपर्वाचा शेवट झाला. क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या समाधी संगमवाडी (पुणे) [ संदर्भ हवा ] येथे आहे.[ संदर्भ हवा ] .[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8154.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84ed7aa12666155bbe92c8dc4dd795ee56f4b1fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8154.txt @@ -0,0 +1,3 @@ +तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, (१६ मे, इ.स. १९३३[१][२] - ७ जुलै, इ.स. २०११; कवलापूर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र) हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलीस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले. +खाड्यांचा जन्म १६ मे, इ.स. १९३३ रोजी झाला. त्यांच्या घरी तीन पिढ्यांपासून तमाशाचा पेशा चालू होता[२]. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश खाडे यांच्यासह ती परंपरा पुढे चालू ठेवली. जहरी प्याला या वगनाट्यामुळे काळू-बाळू या जोडीचे नाव महाराष्ट्रभर झाले. त्यांचा राम नाही राज्यात हा वगही गाजला. +काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी इ.स. १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन गौरवण्यात आले [३]. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8167.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3357ccfd44f8480dd5190fad8f3f8d63378781bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8167.txt @@ -0,0 +1,7 @@ +ला जेटी (फ्रेंच: La jetée ) हा इ.स. १९६२ सालचा फ्रेंच भाषेतील विज्ञानपट गटातील कृष्णधवल लघुचित्रपट आहे. कालप्रवासाच्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रिस मार्करने केले होते. चित्रपटाची लांबी फक्त २८ मिनिटे इतकी आहे. हा लघुचित्रपट असला, तरी हा चलचित्रपट नसून यात स्थिर चित्रांची सलग मालिका आहे. कथेतील पात्रांना थेट संवाद नसून पार्श्वभूमीला निवेदकामार्फत प्रसंगानुरूप निवेदन आहे. टाईम मासिकाने इ.स. २०१० साली कालप्रवासावर आधारित सर्वोत्कृष्ट विज्ञानपटांत याला स्थान दिले होते. +या चित्रपटावरूनच प्रेरित होऊन टेरी जिलिअम या दिग्दर्शकाने इ.स. १९९५मध्ये ट्वेल्व्ह मंकीज हा इंग्रजी चित्रपट बनवला होता. +ज्याला आपल्या लहानपणची एका क्रूर घटनेची आठवण त्रास देत असते, पण त्या घटनेचा अर्थ काही वर्षांनी कळतो, अशा माणसाची ही कथा आहे. तिसरया महायुद्धापूर्वी एका संध्याकाळी एक लहान मुलगा आपल्या आईवडलांबरोबर पॅरीसच्या ऑर्ली विमानतळावर फिरण्यासाठी गेला असतां, त्याला तेथे एक तरुणी दिसते. थोड्याच वेळात तिचा चेहेरा आणि भोवतालच्या जमावातील माणसांचे भेदरलेले चेहरे पाहून त्याला कळते की, तेथे कोणाचातरी मृत्यू झालेला आहे.यानंतर काळ जातो व तिसरे महायुद्ध होते. पॅरीस सकट सर्व जग उद्ध्वस्त होते. सर्वत्र किरणोत्सर्ग पसरल्या मुळे मानव जात जमिनीखाली राहण्यास सुरुवात करते. आता शास्त्रन्यांचे सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधतात. पण प्राप्त परिस्थीत मध्ये काही मार्ग नसतो . तेव्हा ते भूतकाळातून वा भविष्यकालातुन मदत मिळवायचे प्रयत्न करतात. त्यासाठी कालप्रवासाची मदत घेतली. यात प्रयोग म्हणून युद्धात कैदी झालेल्यांना वापरले जाते. सुरुवातीलाच दाखवलेला लहान मुलगा आता अशाच एका जमिनीखालील तळात कैदी आहे. कालप्रवास हे प्रचंड मानसिक तणावाचे काम असते त्यामुळे सर्वच जण त्यास झेलु शकत नाहीत. प्रयोग दरम्यान काही मरतात, काही वेडे होतात तर काही कोमात जातात. म्हणुन शास्त्रज्ञ मानसिक दृष्ट्या कणखर व्यक्ती शोधु लागतात. जे भुतकाळाची आठवण सहजपणे काढु शकतात त्यांची निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. यासाठी कैद्यांच्या स्वप्नांवर पाळत ठेवतात. +कथेच्या नायकाला आपल्या लहानपणाची विमानतळावरील आठवण सतत सतावत असते. पण त्यामुळेच प्रयोगासाठी त्याची निवड होते. शास्त्रज्ञ त्याला प्रयोगाची माहिती देऊन प्रथम भुतकाळात पाठवतात. तिसरया महायुद्धापूर्वीचा काळ. यात नायक फिरतो अन् एका क्षणी त्याला लहानपणी पाहिलेल्या घटनेतली तरुणी पुन्हा दिसते. त्यांची दोघांची नजरानजर होते. काही दिवसांना तो बोलायचा प्रयत्न करतो व ती ही प्रतिसाद होते. काही दिवसांनी त्यांच्यात मैत्री होते व दोघे पॅरिस मध्ये फिरु लागतात. काही दिवसांत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रयोगादरम्यान नायक सतत भुतकाळात नसतो. त्याचे नियंत्रण शास्त्रज्ञ करत असतात. त्याला वारंवार माघारी बोलवतात व पुन्हा भुतकाळात पाठवतात. त्या तरुणीनेही त्याचे हे मध्येच सोडुन जाणे पुन्हा परतने स्वीकारले असते. पण एके दिवशी शास्त्रज्ञ त्याला परत बोलवतात व आता भुतकाळाचे प्रयत्त्न थांबवुन भविष्यकाळात पाठवण्याचे ठरवतात. मुळात भुतकाळातील प्रवास हा प्रशिक्षणा सारखा असतो ज्याजोगे व्यक्तीला कालप्रवासाची सवय व्हावी व त्याचा उपयोग करून त्यांना अनोळखी भविष्यकाळात संचार करण्याची मानसिक तयारी व्हावी. +बरयाच प्रयत्नांनी नायक भविष्यकाळात प्रवेश करु शकतो. तो बघतो की भविष्यकाळ आश्वासक आहे , समृद्ध आहे. मानव जात पुन्हा उभी राहिली आहे. तो भविष्यातील मानवांकडे मदतीची याचना करतो पण ते नकार देतात. तेव्हा नायक म्हणतो त्याप्रकारे तुम्ही मानवजातीचा भविष्यकाळ आहात तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी तुम्हाला मला म्हणजे तुमच्या भुतकाळाला मदत द्यावीच लागेल. भविष्यातील मानव त्याला त्यांच्यात प्रवेश देत नाहीत पण मदत म्हणुन मानवजातीच्या उर्जेच्या मागणी पुरवठा करणारी यंत्रना देतात. +नायक आता परत येतो, संशोधक त्याच्या कडुन यंत्रणा घेतात व त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात होते. नायकाच्या मनात विचार चालु असतात. संशोधकांच्या दृष्टीने त्याचा उपयोग आता संपलेला असतो. लवकरच त्याला मारले जाईल. अशात भविष्यातील मानव त्याला भेटायला येतात. त्यांचे मत परिवर्तन झालेले असते व ते त्याला आपल्यातील एक मानुन त्याला त्यांच्या समवेत भविष्यात न्यायला तयार असतात. पण विचारपुर्वक नायक वेगळीच मागणी करतो. तो भविष्याएवजी भुतकाळा जाण्याची इच्चा व्यत्क करतो. त्याला वाटत असते ती तरुणी अजुन त्याची वाट बघत असेल. भविष्यातील मानव त्याची मागणी पूर्ण करतात आणि त्याला भुतकाळात पाठवतात. +नायक आता पुन्हा त्याच विमानतळावर असतो जे त्याच्या बालपणाच्या आठवणीत दिसत असते. ही गोष्ट नायकाला जाणवते. तो त्याला स्वतःच्या लहाणपणाच्या वयात आपल्या आई वडिलां सोबत पहातो , ती तरुणी तेथेच उभी असते. तिच्या जवळ जाण्यासाठी तो धावतो. त्याचवेळी त्याच्यावर प्रयोग करणारा एक शास्त्रज्ञ तिथे बंदुक धरून दिसतो. बहुतेक त्याचाच माग काढत आल असावा. काही क्षणात तो नायकावर गोळ्या झाडतो आणि नायक खाली कोसळतो. त्याचवेळी आपल्या अखेरच्या क्षणात नायकाला समजते. आपण आपल्या बालपणी स्वतःचाच मृत्यु पाहिला होता!! diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8204.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2836a83a100d366156e891d420139a18b21e812c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8204.txt @@ -0,0 +1 @@ +लाँग बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. हे शहर लॉस एंजेलसपासून २० मैल अंतरावर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,६२,२५७ होती. त्यानिशी हे शहर कॅलिफोर्नियातील सातव्या तर अमेरिकेतील ३६व्या क्रमांकाचे शहर होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_823.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c42f6ecdafe8fa2d4566dcdf2c42469d78cb6e2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_823.txt @@ -0,0 +1 @@ +गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (किंवा किकोरिको ओव्हल) हे रवांडातील किगाली शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. जून २०१९ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8244.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55a10a95ca8a588dd81adf12aa52ccae18d90bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8244.txt @@ -0,0 +1,4 @@ +लान्स क्लुसेनर (जन्म: ४ सप्टेंबर १९७१) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेट खेळाडू आहे. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि त्याच्या वेगवान-मध्यम स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जात असे. तो स्वतःला "फिल-इन बॉलर जो थोडी बॅटिंग करू शकतो" म्हणून ओळखतो. तो त्याच्या उग्र फलंदाजी, डेकवर जोरदार मारा करण्याची क्षमता आणि कठीण परिस्थितीत विकेट घेण्याची क्षमता, भागीदारी तोडण्याची क्षमता यासाठी ओळखला जात असे. + +झुलू भाषेतील त्याच्या अस्खलिततेमुळे त्याला "झुलु" टोपणनाव देण्यात आले आहे . निवृत्तीनंतर त्याने अधूनमधून झुलू आणि झोसा या दोन्ही भाषेत क्रिकेटवर भाष्य केले आहे . +सप्टेंबर 2019 मध्ये, क्लुसेनरची अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली .  diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8256.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c693bd93e8d9ae7257e7cb5a4ebd6e90a42f0d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8256.txt @@ -0,0 +1,2 @@ + +लाइफ इन अ... मेट्रो हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8265.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cb71d2e11a31a31fae6e0ea7b1181884a45630a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8265.txt @@ -0,0 +1,3 @@ +लाइमस्टोन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अॅथेन्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०३,५७० इतकी होती.[२] +लाइमस्टोन काउंटीची रचना ६ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली.[३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8272.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9da98f5ac13f9eaad7222ad20253e87f61efec79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8272.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लाइफ ऑफ पाय (चित्रपट) हा इ.स. २०१२ मधील एक इंग्लिश चित्रपट आहे. +८५व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8287.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f76ad34d74032c49d9221cecb9995de8e25e762 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8287.txt @@ -0,0 +1,2 @@ +लऊळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8289.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..679209e69e15622b861e405cd1d14ab98030448e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8289.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाओझी (नामभेद : लाओ त्से, लाओ तू, लाओ-त्सू, लाओत्झे, लाओसी, लाओशिअस) (जन्म ख्रिस्तपूर्व सहावे शतक) हा प्राचीन चीनमधील एक तत्त्वज्ञ होता. ताओ ते चिंगचा कर्ता म्हणून तो सर्वाधिक प्रसिद्ध आहे. ताओ ते चिंगशी असलेल्या संबंधामुळे परंपरेने तो तात्त्विक ताओ धर्माचा संस्थापक मानला जातो. +लाओझीच्या ऐतिहासिक काळाविषयी आणि अस्तित्वाविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. असे असले तरी लाओझी चिनी संस्कृतीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8306.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14400d62b078871bf9bf799bf437ddbbd2f16718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8306.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिनिव्हा सरोवर (फ्रेंच: Lac Léman, Léman, जर्मन: Genfersee) हे स्वित्झर्लंड व फ्रान्स देशांच्या सीमेवरील आल्प्स पर्वतरांगेतील एक सरोवर आहे. ५८० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेल्या ह्या सरोवराचा ५९.५३ टक्के भाग स्वित्झर्लंडच्या तर उर्वरित भाग फ्रान्सच्या अखत्यारीखाली येतो. जिनिव्हा सरोवराच्या भोवताली स्वित्झर्लंडची व्हो, व्हाले व जिनिव्हा ही राज्ये तर रोन-आल्प हा फ्रान्सचा प्रदेश आहेत. +स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा व लोझान ही मोठी शहरे ह्याच सरोवराच्या काठावर वसलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8345.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81f7b2990b4bd0e7d7f67cc8eb56a9d4504e074b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8345.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाखेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8357.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dcf6cca94bd141616db1420949d24b62001bde1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8357.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 6°27′11″N 3°23′45″E / 6.45306°N 3.39583°E / 6.45306; 3.39583 + +लागोस हे नायजेरिया देशातील सर्वात मोठे शहर आहे. लागोस आफ्रिका खंडातील दुसरे तर जगातील १५ वे सर्वात मोठे शहर आहे. ह्या शहराची लोकसंख्येचा अंदाजे ८० लाख आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8359.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85437eb25b07a5811ee9e99267ef2717d6c047bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8359.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाग्रांज काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8360.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6f5cd0f5bcc0791c73c92eb000acef153ba168 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8360.txt @@ -0,0 +1,7 @@ +  +लाग्वार्डिया लिंक क्यू७० सिलेक्ट सिलेक्ट बस मार्ग तथा क्यू७० बस मार्ग हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील एक सार्वजनिक परिवहन मार्ग आहे. शहराच्या क्वीन्स बोरोमध्ये हा साधारणतः ब्रुकलिन क्वीन्स एक्सप्रेसवेच्या बाजूने धावतो. हा मार्ग सिक्स्टी फर्स्ट स्ट्रीट-वूडसाइड स्थानक आणि लाग्वार्डिया विमानतळ यांच्या दरम्यान धावणारा वर्तुळाकार मार्ग आहे. हा मार्ग विमानतळाला न्यू यॉर्क सिटी सबवे आणि लाँग आयलँड रेल रोडशी जोडतो. या मार्गावर लाग्वार्डिया विमानतळावरील टर्मिनल बी आणि टर्मिनल सी, जॅक्सन हाइट्स-रूझवेल्ट ॲव्हेन्यू स्थानक हे थांबे आहेत. या मार्गावरील सेवा एमटीए बस कंपनी चालवते. +ही सेवा मोफत असून तिकिट काढावे लागत नाही. +हा मार्ग ८ सप्टेंबर, २०१३ रोजी सुरू झाला. २०१८ साली या मार्गावरून १७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. + +या मार्गावरील सेवा २४ तास उपलब्ध आहे. [१] यावरील बसमध्ये सामान ठेवण्यासाठी विशेष कप्पे असतात. [२] [३] [४] +  diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8378.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41592f57d07d0eb3f87655fc2fded58de9d83920 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8378.txt @@ -0,0 +1 @@ +लाटणे (बेलणं) हे उपकरण भारतीय स्वयंपाकघरात पोळी बनवण्यास वापरले जाते. लाटणे बहुदा लाकूड वा धातूचे असते. भारतीय लाटणे आकाराने दंडगोल, लांबीला सुमारे एक फूट व व्यासाने ३ - ४ सेमी असते. यास दोन्ही बाजूस मुठी असतात. पाश्चात्य लाटणे ढकलदंड (रोलर) स्वरूपात असून सामान्यतः एका मुठीचे असते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8379.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ea18d4376a522236f64b4cd2e8de76b5c06eee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8379.txt @@ -0,0 +1,9 @@ + लाटवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_840.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d738903b2979498a22ddf8ef0de445d0e4d89e40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_840.txt @@ -0,0 +1,14 @@ +पंडित रविशंकर (जन्म एप्रिल ७, इ.स. १९२०, मृत्यु- डिसेंबर ११, इ.स. २०१२), हे एक भारतीय संगीतज्ञ व सुप्रसिद्ध सतारवादक होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचे गिनेस रेकॉर्ड (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) त्यांच्या नावावर आहे. +रवीन्द्र शंकर यांचे (घरातील टोपण नाव - रबू) मूळ गाव बांग्लादेशाच्या नडाईल जिल्ह्याच्या कालिया तालुक्यात आहे. त्यांचा जन्म भारतातील काशी शहरात झाला. वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमांगिनी यांनी त्यांचे पालन केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. +रविशंकर यांचे पहिले लग्न त्यांचे संगीत गुरू अलाउद्दीन खान यांची मुलगी अन्नपूर्णा देवी यांच्या सोबत इ.स. १९४१ मध्ये झाले आणि इ.स. मध्ये शुभेन्द्र उर्फ शुभो शंकरचा जन्म झाला. इ.स. १९६२ मध्ये रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी यांच्यात घटस्फोट झाला. इ.स. १९४० साली त्यांचे संबंध एक नर्तकी असलेल्या कमला शास्त्री सोबत होते, ते इथून पुढे सुरू झाले.[१] +न्यू यॉर्क संगीत समारोहच्या निर्माती स्यू जोन्सशी झालेल्या अफेअरमुळे इ.स. १९७९ मध्ये गायिका नोरा जोन्सचा जन्म झाला. यामुळे रविशंकर आणि कमला शास्त्री इ.स. १९८१ मध्ये विभक्त झाले. त्यानंतर इ.स. १९८६ पर्यंत रविशंकर स्यू जोन्स बरोबर राहिले.[१] +इ.स. १९७० पासून परिचित असलेल्या सुकन्या राजन यांच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून त्यांची मुलगी अनुष्का शंकर यांचा जन्म इ.स. १९८१ मध्ये झाला. त्यामुळे इ.स. १९८९ मध्ये त्यांनी हैदराबादच्या चिलकूर मंदिरात सुकन्या राजनशी लग्न केले.[२][१] +१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले. +रविशंकर यांनी १९३९ साली अहमदाबाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच त्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,धरती के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहॉंसे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. +इ.स. १९४९ साली रविशंकर दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. इ.स. १९५० ते इ.स. १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपूर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले. +पंडित रविशंकर यांनी मुंबईत इ.स. १९६२ साली व लॉस ॲन्जेलिस येथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापन केली. +रविशंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत. १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्त्य संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्या सोबत जाझ संगीताचे कार्यक्रम केले. अभिजात पाश्चात्त्य संगीत व भारतीय लोकसंगीत अशा विविध प्रवाहांवर त्यांनी काम केले. +इ.स. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर इ.स. १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत अनेक कार्यक्रम केले. यांत एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. +इ.स. १९६५ साली बीटल्सपैकी एक, जॉर्ज हॅरिसन यांनी सतार शिकण्यास सुरुवात केली. या काळात त्यांचे हॅरिसन यांच्याशी प्रस्थापित झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढण्यास मदतरूप ठरले. जॉर्ज हॅरिसन हे रवि शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. या काळात रविशंकरांनी कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी पॉप फेस्टिव्हल, आणि १९६९ साली वॅडस्टक फेस्टिव्हल यांत भाग घेतला. त्यांना व्याख्याने देण्यासाठीही अनेक महाविद्यालयांतून निमंत्रणे येत. +इ.स. १९७१ सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणाऱ्या जॉर्ज हॅरिसन आयोजित न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध कन्सर्ट फॉर बांग्लादेश या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली. +पाश्चात्त्य संगीतविश्वातील विख्यात असामी व व्हायोलिनवादक यहुदी मेनुहिन यांच्या सोबत केलेले सतार-व्हायोलिन कॉंपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी नेऊन ठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात कॉंपोझिशन म्हणजे जपानी बासरी साकुहाचीचे प्रसिद्ध वादक ज्यॅं पियेरे रामपाल, गुरू होसान यामामाटो व कोटो (पारंपरिक जपानी तंतुवाद्य - कोटो)चे गुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉंपोझिशन. १९९० सालचे विख्यात संगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना पॅसेजेस ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय रचना. २००४ साली पंडित रविशंकर हे फिलिप ग्रासच्या ओरायन रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8414.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e2bf25cf4bd794a862619c708c8659d91fa8c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8414.txt @@ -0,0 +1,2 @@ + लाडीवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8431.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eff58a24fae565ae1f65207ce9bffc192bcf5eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8431.txt @@ -0,0 +1,35 @@ +लातूरची जिल्हा परिषद ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचे प्रशासन करणारी संस्था आहे. जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या एकूण ५८ आहे. परिषदेमध्ये, लातूर जिल्ह्यातील १० गावांसाठी एकेक पंचायत समिती आहे. प्रत्येक समितीवर एक सभापती व एक उपसभापती असून काही सदस्य आहेत. +==मतदार गट==भादा +९६०४५७५८७१ +९०४५८८४००० +८८८८००१०८६ +९९२३१००९२४ +७०५७१६०३३० +९७६५५४७८०३ +९९२३१०३५५५ +९४२१४५१०५१ +९४२०२१२७७२ +९४२३२८३३६२ +९९७०६१६१९५ +९९२३१५०७११ +७०२०४३७४४३ +९६५७४४२९३९ +९६५७९२९८७९ +७३८७७६७६५७ +अ)विभाग अधिकारी +जि.प. +जि.प. +आ)गटविकास अधिकारी +इ)तालुका निहाय साहाय्यक गट विकास अधिकारी +ई)जिल्हा उप-शिक्षणाधिकारी व तालुका निहाय गटशिक्षणाधिकारी +उ)उप कार्यकारी अभियन्ता(बान्धकाम)/उप विभागीय अभियन्ता +ऊ)लघु पाटबंधारे उप विभागीय आभियंता +ए)वित्त विभाग +ऐ)कृषी विभाग +ओ)आरोग्य विभाग +औ)तालुका आरोग्य अधिकारी +अं)पशूधन विकास अधिकारी,पशुसंवर्धन विभाग +अः) बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची माहीती,महिला व बाल विकास विभाग +२०१ +१)http://zplatur.gov.in +२)https://latur.gov.in diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8464.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48fb3f6d55725d8dac192ae90bffd5ff5714a4bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8464.txt @@ -0,0 +1 @@ +लाडनूं विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ नागौर जिल्ह्यात असून नागौर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8493.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f100ead9469ee4a6b68c63b87d4fa6024e84bb14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8493.txt @@ -0,0 +1 @@ +लापका हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8526.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..010c852af5c848e3f7e5f796fbbf21ec4eb5f6d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8526.txt @@ -0,0 +1,2 @@ +लामाज हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8548.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e97ed56b7653e3e005e4d8f9afb85eb74f8822c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8548.txt @@ -0,0 +1,3 @@ +लायमन काउंटी, साउथ डकोटा ही अमेरिकेच्या साउथ डकोटा राज्यातील ६६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लायमन काउंटी, साउथ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8559.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf378bfb77d8e625ee105f9c93c326ca9a0ef46e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8559.txt @@ -0,0 +1,2 @@ +लायोनेल जॉस्पिन (जुलै १२, इ.स. १९३७ - ) हा फ्रांसचा राजकारणी आहे. +जॉस्पिन इ.स. १९९७ ते इ.स. २००२ दरम्यान फ्रांसचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8561.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8f7f60a7304897a77b7943dc231bf9bc519183a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8561.txt @@ -0,0 +1,2 @@ +लायोनेल चार्ल्स हॅमिल्टन पलैरेट (मे २७, इ.स. १८७०:ग्रेंज-ओव्हर-सँड्स, लँकेशायर, इंग्लंड - मार्च २७, इ.स. १९३३:एक्समथ, डेव्हन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8572.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ce489d10aba4b8cb074b2b53b28d9abc40af8fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8572.txt @@ -0,0 +1 @@ +लारा गूडॉल (२६ मे, इ.स. १९९६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8582.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41032616fb4d64d5bae7b87592c5325dfc909d8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8582.txt @@ -0,0 +1 @@ +लारीसा सदरांगणी ही भारतीय वंशाची न्यू झीलँडची बॅडमिंटनपटू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8596.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7ecab591f1dfdd5e63d263c4ca0a6cf21eafa84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8596.txt @@ -0,0 +1,3 @@ +— रंगगुणक — +लाल हा मानवी डोळ्यांना दिसणारा सर्वात कमी वारंवारता असलेला रंग आहे. लाल प्रकाशाची तरंगलांबी ६३० - ७६० नॅनोमीटर (६३०० - ७६०० Å अँग्स्ट्रॉम युनिट) एवढी असते. लाल रंग हा जगभर धोक्याचे प्रतीक म्हणून वापरला जातो. लाल हा रंग प्रेमाचा प्रतिक म्हणून् वापरला जातो. गुलाबी, किरमिजी रंगाचा, वाइन, चेरी, रुबी,तपकिरी. +लाल रंग हा धोक्याचा रंग म्हणून सुधा ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8608.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfffd56521bfa26101e87b1e982788bc6b41524c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8608.txt @@ -0,0 +1,5 @@ + 'लाल-बिली ब्लू मॅग्पी' ( युरोकाइसा एरिथ्रॉरिचा ) ही कावळीची एक प्रजाती आहे पक्षी, हा पक्षी युरेशियन पक्षांसारखा आकाराचा असतो, पण त्यांची शेपटी लांब असते.कोरिव्हिडे. यूरेशियन मॅग्पी. त्यामध्ये एक कोरव्हीद्याची शेपटी सर्वात लांब आहे. त्यांची लांबी ६५-६८ सेमी, तर वजन १९६-२३२ ग्रॅम एवढे आहे. +डोक्यावर निळ्या रंगाचा आकार आणि डोके,मान आणि स्तन काळा आहे. खांदे आणि शेपटीच्या वरचा भाग निळसर रंगाचा आहे, आणि अंडरफेर किंचीत करडा क्रीम आहे . उजळ निळ्या रंगाची लांब शेपटी आहे.डोळ्या भोवती आणि पायाभोवती नारंगी - लाल आहे. (म्हणून पंख primaries आहेत) म्हणून बिल एक उज्ज्वल नारिंगी-लाल आहे. हे लाल काही पक्ष्यांमध्ये जवळजवळ पिवळाला त्याच्या श्रेणीनुसार बदलू शकते. + +लाल चोचीचा निळा मॅगपाय भारतीय उपखंडातील उत्तरेकडील भागांत मोठ्या प्रमाणावर दिसतात. याशिवाय पूर्वेकडे ते पश्चिम हिमालयच्या पूर्वेस म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम मध्ये सदाहरित जंगलातील आणि मुख्यतः डोंगराळ किंवा डोंगराळ प्रदेशात पसरलेले आहे. हे पक्षी मोठ्या झुडुपामध्ये घरटे करतात. हे घरटे तुलनेने उथळ असते. एका विणीत हे पक्षी सहसा ते तीन ते पाच अंडी घालतात. या पक्षाला झाडांवरून आणि जमिनीवरून दोन्हीकडून अन्न मिळते. मॅगपाय सहसा इतर लहान प्राणी, फळे आणि काही बिया खातात. हे पक्षी इतर पक्ष्यांची अंडी आणि घरट्याचे भाग चोरतात. ही प्रजाती इतर प्राण्यांचे आवाज काढू शकतात. +https://en.wikipedia.org/wiki/Red-billed_blue_magpie diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8618.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77253aea5be3ab39982bb9ba93d84fd0fb7e1acd --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8618.txt @@ -0,0 +1,7 @@ +] +लाल पाठीचा खाटिक (इंग्लिश:Lanius schach erythronotus) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने बुलबुलापेक्षा मोठा. डोके राखी. पाठीमागचा भाग तांबूस. खालील भाग तांबूस. ससाण्याप्रमाणे बाकदार चोच. नर-मादी दिसायला सारखे. +भारतभर,पाकिस्तानात, बंगला देशात, श्रीलंका उन्हाळी पाहुणे. +मार्च ते जून या काळात वीण. +विरळ जंगले आणि झुडपांची माळराने. +[[वर्ग:पक्षी] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8625.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e13984f874b1d1241e711172d2aacd68f5d4254c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8625.txt @@ -0,0 +1,6 @@ +लाल बहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हिएत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग झाल्यामुळे मृत्यू झाला. [ संदर्भ हवा ] +त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणसीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे महत्त्व त्यांना समजाविले. +वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची कोनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'वर्मा' हे होते.) 'सर्व्हंटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकर्त्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली. +भारत स्वातंत्र्यानंतर त्यांची संसदीय सदस्य म्हणून त्यांच्या उत्तर प्रदेश राज्यात नियुक्ती झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी गोविंद वल्लभ पंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली पोलीस व परिवहन मंत्री झाले . +नेहरू, शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविंदवल्लभ पंतांचे सेेक्रेटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणूका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी विषप्रयोग झाल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. +शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरुण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणती दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8630.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..322db798095997bfd0d24f27e4f18cc61b671e14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8630.txt @@ -0,0 +1 @@ +लाल बहादूर शास्त्री विमानतळ (आहसंवि: VNS, आप्रविको: VIBN) हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्याच्या वाराणसी शहरामधील विमानतळ आहे. या शहराला काशी किंवा बनारसही म्हणतात. ऑक्टोबर २००५ मध्ये भारत सरकारने ह्या विमानतळाला लाल बहादूर शास्त्री विमानतळ’' हे नाव दिले. २०१२ साली या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_868.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3190a9365c34cb0fb21f589357f8d7c04a0256fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_868.txt @@ -0,0 +1,2 @@ +हावडा ब्रिज (बांग्ला: হাওড়া ব্রিজ; अधिकृत नाव: रवींद्र सेतु) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीवर बांधलेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आहे. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा पूल कोलकाता शहराला हावडा ह्या उपनगरासोबत जोडतो. कोलकात्यामधील सर्वात लोकप्रिय खुणांपैकी एक असलेला हावडा पूल इ.स. १९३७ ते १९४३ दरम्यान बांधला गेला. जगप्रसिद्ध बंगाली कवी रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या आदराप्रिथ्यर्थ १९६५ साली हावडा पूलाचे नाव बदलून रवींद्र सेतु ठेवण्यात आले पण अजुनही हावरा पुल ह्याच नावाने ओळखला जातो. रोज अंदाजे १.५ लाख वाहने व ४० लाख पादचारी ह्या पुलाचा वापर करतात. हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक ह्या पूलाच्या पश्चिम टोकाजवळच स्थित आहे. ह्यामुळे हावडा पूलाला कोलकात्याचे प्रवेशद्वार असेही संबोधतात. हावडा स्थानकाहून कोलकात्याला जाण्यासाठी केवळ हावडा पूलाचाच वापर केला जातो. +हावडा ब्रिज आधारभूत कंसाकृती कमान (कॅन्टिलिव्हर) ह्या रचनेचा असून दोन टोकांवरील टेकू सोडल्यास नदीपात्रात कोणतेही खांब किंवा आधार नाहीत. पूलाची एकूण लांबी ७०५ मीटर्स इतकी असून दोन टेकूंमधील अंतर १५०० फूट आहे. पुलाची रुंदी ७१ फूट असून दोही बाजूस १५ फूट रुंदीचे पदपथ (फुटपाथ) आहेत. हा पूल बांधण्यासाठी सुमारे २५ हजार टन स्टीलचा वापर करण्यात आला ज्याचा पुरवठा टाटा स्टील कंपनीने उपलब्ध करून दिला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8682.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8074c7bcb474f9ec1e6bdf3eb27b5910cf4aec13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8682.txt @@ -0,0 +1,2 @@ +लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : गोवा, २६ डिसेंबर १९४१; - पुणे, ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या. +‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या त्यांच्या घरच्या नाट्यसंस्था होत्या. ह्या संस्थांच्या नाटकांतही लालन सारंग यांनी भूमिका केल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8696.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc4c6994571d875cdbfd22f2bbb3057f21a10b75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8696.txt @@ -0,0 +1,9 @@ + + +लालमोहन गांगुली हे सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या 'फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) कादंबरीमालिकेच्या मुख्य नायकाचे एक सहकारी आहेत. +सत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली. लालमोहन गांगुली उर्फ लालमोहनबाबू या कथा मालिकांत "शोनार केल्ला", मराठीत "सोनेरी किल्ला", कथेत अवतीर्ण होतात. लालमोहनबाबू या कथामालिकांतील एक विनोदी पात्र आहेत. +कथांमधे वर्णल्याप्रमाणे, लालमोहनबाबूंचे मध्यम वयाचे आहेत. त्यांच्या डोक्यावरचे बरेच केस गळलेले आहेत. ते ठेंगणे व काळेसावळे आहेत. स्वभावाला ते फार भिडस्त आहेत. फार चटकन उत्तेजित होतात, मात्र फार भित्रे आहेत. त्याची लगेचच घाबवरगुंडी उडते. लालमोहनबाबूंना कोणीही चटकन प्रभावीत करू शकते. +लालमोहनबाबू "जटायू"या टोपण नावाने लिहीतात. ते स्वतःला फार मोठा लेखक समजतात; त्यांची पुस्तकेही भरपूर खपतात, पण फेलूदाच्या संभाषणांतून कळते की त्या पुस्तकांत खूप चूका आहेत. लालमोहनबाबू थोड्यानी चुकीच्या ज्ञानावर आधारीत पुस्तके लिहीतात. काही काळानंतर ते चारचाकी गाडी घ्यावी इतके श्रीमंत होतात. +"शोनार केल्ला", मराठीत "सोनेरी किल्ला", कथेमधे फेलूदा आणि तोपेश राजस्थानला जात असताना आगगाडीमधे त्यांची लालमोहनबाबूंसोबत भेट होते. सोनेरी किल्ला ही या त्रयीची पहिली साहसकथा आहे. "गणेशाचे गौडबंगाल" (जोय बाबा फेलूनाथ) मधे कथेतील खलनायक, मगनलाल मेघराज, फेलूदाला जरब बसवण्याकरीता लालमोहनबाबूंवर चाकूफेकीचा खेळ करवून घेतो. खेळ संपताच लालमोहनबाबू बेशुद्ध होऊन पडतात. फेलूदा मग संतापून या घटनेचा सूड उगवण्याकरीता जास्त जोरात काम सुरू करतो. +लालमोहनबाबू हे नाव अशोक जैन यांनी केलेल्या फेलूदाच्या मराठीअनुवादांत दिसते. +सत्यजित राय यांच्या फेलूदावरील चित्रपटांत संतोष दत्त या बंगाली अभिनेत्याने लालमोहन गांगुलींची भूमिका बजावली आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8706.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb561190d83147a2e36c777a2c41628efdc7b379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8706.txt @@ -0,0 +1,15 @@ + +लाला लजपतराय (२८ जानेवारी, १८३६:धुंढिके, पंजाब, ब्रिटिश भारत[१] - १७ नोव्हेंबर, १९२८:लाहोर, ब्रिटिश भारत) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.[२] +लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.[३] +लाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पर्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. 1872 मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला.[४] +१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. +सुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.[५] +हिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले. +लहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची १८८८ आणि १८८९मध्ये निवड झाली. १८९२मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले. +१८८६मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले. +१९१४मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. १९१४मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९१७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७मध्ये त्यांनी न्यू यॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.[६] ते १९२७ ते १९३०पर्यंत अमेरिकेत होते. +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली. +१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत. +१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली.[७] भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. "आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते. +निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदयविकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले. +पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलीस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.[८] या दोघांचा पाठलाग करणारा चननसिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.   diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8748.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..958952972ac16268ee3516ac344fd06dfec2ab03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8748.txt @@ -0,0 +1,4 @@ +लावा फटाकडी, बेलनची फटाकडी किंवा बटेर कुकडी (इंग्रजी:Eastern Baillon’s crake) हा एक लहान पक्षी आहे. +या पक्ष्याचा आकार लहान आहे. त्याची चोच आखूड असते, खालचा भाग तपकिरी व त्यावर अरुंद पांढऱ्या आणि काळ्या रेषा असतात. राखी कूस आणि शेपटीखालील भागावरील पट्ट्यांवरून ओळखण असते. चोच हिरवट किंवा पिवळट असते पाय हिरवट असतात. हे पक्षी मुख्यत: कीटक आणि पाण्यातील जीव खातात. +भारत, श्रीलंका आणि अंदमान बेटांवर हिवाळी रहिवासी असतात. काश्मीरमध्ये जून-जुलै या काळात विलीण असतात. +हे पक्षी बोरूची बेटे आणि पाणी असलेल्या भातशेतीच्या ठिकाणी आढळतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8790.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ef86363725569d5cd536b64687e3debef17b5d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8790.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +द लास्ट एंपरर हा १९८७ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी चित्रपट होता. चिनी सम्राट पुयी याच्या जीवनकथेवर बेतलेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या गटांत ऑस्कर पुरस्कार मिळवले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8810.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3dd8bbf917f10bf28c1d76f4e1e9376c22f6e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8810.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +लहिरू थिरिमन्ने (सिंहला: ළහිරු තිරිමාන්න) हा एक श्रीलंकन क्रिकेट खेळाडू आहे. डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा थिरिमन्ने सध्याच्या घडीला श्रीलंका एकदिवसीय संघाचा उप-कर्णधार आहे. +थिरिमन्नेने आजवर ९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४ शतके व १२ अर्धशतकांसह २,१२७ धावा फटकावल्या आहेत व ३ बळी घेतले आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8811.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db424aa506729fb5d9b9b9ff7e96ec18ffd4ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8811.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +लाहिरू दिलशान मधुशंका (१३ फेब्रुवारी, इ.स. १९९७:कँडी, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8823.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89c3a05226f08cab67b99d862c689532c36adf26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8823.txt @@ -0,0 +1 @@ +लाहोर लायन्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, लाहोर शहरातील आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8839.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2df6b7094d58d60c23c9afa7b3922f416c05b1b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8839.txt @@ -0,0 +1 @@ +लिंकन हे न्यू झीलंडच्या दक्षिण बेटाच्या कॅंटरबरी प्रदेशातील सेल्विन जिल्ह्यातील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8850.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f3152e962022807d2e93de187eb4470c0eee176 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8850.txt @@ -0,0 +1,4 @@ + +लिंकन काउंटी, नेव्हाडा ही अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील नेव्हाडामधील काउंट्या१६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लिंकन काउंटी, नेव्हाडा काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला चे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8853.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e422d536cb12c0cfd8a8437ec87ef227e4cb0412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8853.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिंकन काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8889.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67d0062eb13679e5d1cba75a22765722b8611c7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8889.txt @@ -0,0 +1 @@ +लिंगभाव अभ्यास हे एक आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे विद्यापीठीय क्षेत्र आहे, ह्यामध्ये लिंगभावाच्या अस्मितांचा आणि लिंगभावांच्या सादरीकरणाच्या संदर्भातील अभ्यास केले जातात. ह्यामध्ये लिंगभाव हा कोटीक्रम आकलनाच्या आणि विश्लेषणाचा केंद्रबिंदू असतो. ह्यामध्ये स्त्री अभ्यास (ज्याचा संबंध स्त्रिया, स्त्रीवाद, लिंगभाव, राजकारण इत्यादींशी येतो.), पुरुष अभ्यास, आणि लैंगिक अल्पसंख्यांकांचा अभ्यास यांचा अंतर्भावही होतो.[१] काहीवेळा लिंगभाव अभ्यास लैंगिकता अभ्यासाच्या बरोबरीने मांडला जातो. ह्या विद्याशाखांमध्ये लैंगिकता, लिंगभाव ह्या अभ्यास विषयांमध्ये वाङमय, भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, चित्रपट अभ्यास, मानवी विकास, कायदा, अर्थसंकल्प आणि वैद्यकिय शास्त्र ह्या सगळ्याचा विचार अभ्यासला जातो. ह्यामध्ये वांशिकता, वर्ण, प्रदेश, राष्ट्रियता आणि विकलांगता यांचाही विचार केला जातो.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8910.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26240b30963ce85982daac0826799b6a7cb336a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8910.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8913.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..badf37252c947b743771c830c59a3a4356a495f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8913.txt @@ -0,0 +1,106 @@ +लिंगायत हा एक स्वतंत्र परिपूर्ण धर्म आहे. लिंगायात धर्मातील जन्मपासून ते मृत्यू पर्यंत सर्व संस्कार हे हिंदू धर्मातील संस्कारापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत आणि हे लिंगायत धर्म संस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे लिंगायतांचे थोर पुढारी होते. त्यांनी लिंगायत परंपरा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवली.. +(असंबद्ध अर्थशून्य लेखन). विशिष्ट असा सिद्धां, साधना आणि धर्मगुरू एकादशसृत्र असलेला एका गुरूला मूळ पुरूष म्हाणून स्वीकारलेला तो सुधारणा धर्म होय. एका गुरूपासून प्रारंभ न होता नैसर्गिकरित्या वाढत असलेला नैसर्गिक धर्म, नैसर्गिक धर्मात प्रत्येक सिंद्धत असतात. त्यात मरीआई म्हाळ्साईच्या पूजैपासून ते ’अहं ब्रम्हास्मि सारख्या सुक्ष्म सिद्धंतापर्यत त्यात वाव आहे. +सुधरणा धर्मात याला वाव मिळत नाही-त्यात एक प्रकाराचा सिद्धांत, एक प्रकारचे दर्शन आहे. असा सुधारणात्मक धर्म दिलेला महापुरूष म्हणजेच विश्वगुरू बसवेश्वर होत. +स्थावर लिंगपूजा सोडवून, हाताला कंकण बांधून +निर्धाराचे मंगळसूत्र कंटी बांधून वीर हो म्हणून +कृतार्थ केला कूडल चन्नसंगमदेवा तुमचा शरण +संगम बसवण्णांच्या श्री चरणास नमो नमो म्हणत असे (च.ब.व.६५२) +महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला, हा कारणे त्यांना "प्रथमाचार्य तूंच लिंगाचार्य तूंच" असे चन्नबसवण्णांनी गाईले आहे. (च.ब.व. २८) +"प्राणलिंगाचा, भगवे वस्त्र घालण्याचा, प्रसादाचा पूर्वाश्रय काढून टाकण्याकरताच ’महागुरू' होऊन बसवेश्वरांनी अवतार घेताला. (च.ब.व. २७) +म्हाणून विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना (Constitution) जगदगुरू बसवेशांनी निर्माण केली. बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून द्दढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.(असंबद्ध लेखन संपले.) +विश्वगुरू बसवेश्वरांनी लिंगायत धर्माचे मुख्य सत्य जे इष्टलिंग चिन्ह त्याला मूर्त स्वरूप दिले. +लिंगायत धर्म पंचाचार, षट्‌स्थल, अष्टावरण मानतात. हा बसवादि-शरणप्रणीत धर्म आहे. +न जाणत्या मानवाला जाणता शरण बनण्यास हवा असलेला दीक्षा संस्कार व पूजा स्वातंत्र्य सर्वाना समानतेने देतो म्हणून तो धर्म आहे. +धर्मगुरू : विश्वगुरू बसवण्ण (११३४-११९६) +धर्म संहिता (धर्मग्रंथ) : वचन साहित्य +धर्म भाषा : कन्नड +धर्माचे देव नाव : शिव ( देवांचे देव महादेव ) +धर्म चिन्ह : जगव्यापी, जगन्नियंताचा प्रतीक ’इष्टलिंग’ (शिवलिंगम्) +धर्म संस्कार : लिंगधारण/ इष्टलिंग दीक्षा +धर्म सिद्धान्त : शून्य सिद्धान्त +साधना : त्राटक योग (लिंगांगयोग) +दर्शन : षट्‌स्थल दर्शन +समाजशास्त् र: शिवाचार- (सामाजिक समानता) +नीति शास्त्र : गणाचार (धर्म सरंक्षककर्ता) / भृत्याचार (स्वयंसेवक, करसेवक) +अर्थ शास्त्र : सदाचार (कायक- दासोह-प्रसाद) +संस्कृति : अवैदिक शरण संस्कृति +परंपरा : धर्मपित बसवेश्वरानिच आदि पुरुष हेऊन तेव्हापासून आतापर्यत अव्याहत सतत वाहत असलेली शरण परंपरा (Heritage). +धर्म क्षेत्र : गुरू बसवण्णांचे ऐक्यक्षेत्र कूडलसंगम, शरणभूमि बसवकल्याण +धर्म ध्वज : षट्कोन - इष्टलिंगासहित केशर रंगवणे; बसव ध्वज +धर्माचे ध्येय : जाति, वर्ण, वर्ग रहित धर्मासोबत शरण समाज निर्माण (कल्याण राज्य निर्माण) +लिंगायत धर्माचे लोक गळ्यात इष्टलिंग धारण करतात. इष्टलिंग हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि ब्रह्मांडाचे प्रतीक आहे. +१. भक्तिस्थल : श्रद्धाभक्तिस्थल. भक्ती आणि लिंग या दोन्हीचा संगम होऊन लिंगाचे स्वरूप भक्ताला प्राप्त होते. +२. महेश्वरस्थल : निष्ठाभक्तिस्थल. हे हृदय पावित्र्याचे प्रतीक आहे. इष्टलिंग, वचनसाहित्य यावर निष्ठा ठेवणे. +३. प्रसादीस्थल : एकाग्रतास्थल. समर्पणाची भावना दृढ होणे. साधकाने संपूर्ण समर्पण आणि निस्वार्थी बुद्धीने केलेली सेवा. +४. प्राणलिंगीस्थल : व्यक्ती स्वतःचा शोध घेते. स्वतः लिंगमय आहोत, अशी जाणीव होते. बाह्यगोष्टीवरून मन काढून अंतर्गत गोष्टीवर केंद्रित करणे. +५.. शरणस्थल : आनंदीस्थल. या स्थळात शरण सर्व भेद विसरून जातो. आपल्या सर्व विकारांवर आणि षड्रिपूंवर विजय मिळवणे. +६. ऐक्यस्थल : समदर्शन समरसता म्हणजे ऐक्य. जिवंतपणी शरण गुरू, लिंग, जंगम यांच्याशी ऐक्य झालेले असतो त्यामुळे मी- माझे, तू- तुझे, असे भेद असत नाहीत. +१) लिंगाचार : अंगावरील लिंग हे नीतीचे आणि शिलाचे प्रतीक आहे, ते अंगावर धारण करणे. +२) सदाचार : शुद्धता, सरलता, नैतिकतेने आचरण करणे. चोरी, आत्मस्तुती, परनिंदा, राग , घृणा हे सर्व न करणे, खोटे न बोलणे, परस्त्री, परधन यांची अभिलाषा न ठेवणे म्हणजे सदाचार. +३) शिवाचार : सर्वांशी समतेने आणि समानतेने वागणे, सकल जीवांचे कल्याण चिंतणे. +४) गणाचार : स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी लढा देणे, समाजातील दृष्ट आणि अन्यायकारक प्रवृत्तींविरुद्ध उभे राहणे. अधर्मीच्या विरुद्ध संघटित होऊन लढा देणे. +५) भृत्याचार : विश्वबंधुत्वाची शिकवण, दया, क्षमा, करुणा अंगी बाणविणे म्हणजे भृत्याचार. +सर्व लिंगायतांना शाकाहारी असणे आवश्यक आहे. मद्य, मांस, भिक्षेत मिळालेले अन्न निषिद्ध आहे. +बसवकल्याण, उळवी, कर्दळीबन(श्रीशैल) येथे असणारे शरणांच्या गुहा(गवी) आज सुस्थितीत आहेत. कल्याणचा अनुभव मंटप तसेच शिरोबावी आजही पहायला मिळतो. कल्याणच्या बिज्जल राजाचा किल्ला आजही पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. बसवादी शरणांच्या जन्मस्थळे, समाधीस्थळ आणि स्मृतिस्थळांचे पुनःर्जीवन जीर्णोद्धार झाले आहे. महामने बसवकल्याण येथे १०८ फूट उंचीची वरदहस्ती बसवप्रतिमा उभी करण्यात आली आहे. +१. लिंगायत हा कायकावर उदरनिर्वाह करणारा कायकनिष्ठ धर्म आहे. +२. लिंगायत हे श्रमालाच ईश्वर मानतात, घाम येऊ पर्यत कष्ट करत राहणे हीच ईश्वराची पूजा आहे , असे लिंगायत मानतात. +३. स्वेदस्नान हेच लिंगायतांचे तिर्थस्नान आहे. त्यांना तीर्थयात्रा, तीर्थाटन, तिर्थस्नान करण्यासाठी भटकण्याची गरज नाही. +४. लिंगायत घर, संसार, पत्नी,गाव, नातेवाईक सोडून दूर जंगलात जाऊन राहण्याचा, वैराग्य स्वीकारण्याचा, संन्यास ग्रहण करण्याचा निषेध करतात. लिंगायत एकांतवादी नाही, लोकांतवादी आहेत. +५. सतीपतीने एकत्र राहून एकमेकांच्या शारीरिक लैंगिक गरजा भागवून, दोघांनी एकत्र राहून कायक करायला शिकविणारा लिंगायत धर्म आहे. +इष्टलिंग दीक्षा संस्कार +कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार(बीड महाराष्ट्र), बसव कल्याण (कर्नाटक), सोलापूर (महाराष्ट्र), उळवी (उत्तर कर्नाटक), एम.के., हुबळी( विजापूर कर्नाटक.), कारिमनी (बेळगाव), कक्केरी (बेळगाव), गुड्डापूर जत (सांगली महाराष्ट्र), आळते डोगर (हातकणंगले, कोल्हापूर), गदग (कर्नाटक), बसवन बागेवाडी -इंगळेश्वर (कर्नाटक) + +लिंगायत एक स्वतंत्र आणि अवैदिक धर्म आहे. +१) लिंगायत हा परिपूर्ण स्वतंत्र धर्म आहे. +२) लिंगायत हा द्रविडीयन वंश आहे. +३) लिंगायत जैन, बौद्ध, हिंदू, शीख, ख्रिश्चन या प्रमाणे स्वतंत्र धर्म आहे. +४) लिंगायत ही एक वैशिष्टयपूर्ण इष्टलिंग संस्कृती आणि समाज व्यवस्था आहे. +५) लिंगायत ही इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनविणारी एक धर्म प्रकिया आहे. +६) लिंगायत हे लिंगांगसमरस्याचे षडस्थल तत्त्वविज्ञान आहे. +७) लिंगायत हा जीव शिव यांच्यामध्ये एकात्मता साधणारा शिवसंस्कार व शिवयोग आहे. +८) लिंगायत हे अष्टवरणाला भक्तिमार्ग पंचाचराला कर्ममार्ग आणि षडस्थलाला ज्ञानमार्ग मानणारे आचारशास्त्र आहे. +९) लिंगायत हे आचारशास्त्र हिंदुपेक्षा स्वतंत्र, पूर्णतः वेगळे , भिन्न आहे. +१०) लिंगायत हा महाशरणांच्या आणि महाशरणीच्या वचनांद्वारे विश्वचैतन्याच्या निर्धाराचा एक बसवयोग आहे. +११) लिंगायत हे कायकाकवे कैलास या स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे एक अर्थशास्त्र आहे. +१२) लिंगायत हे सदाचाराला स्वर्ग मानणारे एक नीतिशास्त्र आहे. +१३) लिंगायत ही दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती आहे. +१४) लिंगायत ही दयेलाच धर्म मानणारी एक मानवतावादी शिकवण आहे. +१५) लिंगायत हे स्वतंत्र , समता, बंधुता, सामाजिक न्याय व गौरव जोपासणारे एक न्यायशास्त्र आहे. +१६) लिंगायत हे स्त्री गौरवाचे व स्रीजगताच्या उद्धाराचे एक वैशिष्टयपूर्ण सूत्र आहे. +१७) लिंगायत वेदाला नव्हे तर, अनुभवाला प्रमाण मानणारा एक सिद्धांत आहे. +१८) लिंगायत एक विवेकवादी व वास्तववादी जीवनविषयक दृष्टिकोन आहे. +१९) लिंगायत हा संपूर्ण शाकाहारी सात्त्विक आणि समृद्ध जीवनपद्धती आहे. +२०) लिंगायत हा अवघ्या इष्टलिंगालाच आपले सर्वस्व मानणारा धर्म आहे. +२१) लिंगायत हा बसवेश्वरप्रणित इष्टलिंगधारणा स्वरूपातील एकेश्वरवादी शिवपासक धर्म आहे. +२२) लिंगायत निवृत्तीवादी नाही तर आशावादी आणि प्रवृत्तीवादी धर्म आहे. +२३) लिंगायत हस्तरेषेला महत्त्व न देता मनगटाच्या शक्तीला महत्त्व देणारा धर्म आहे. +२४) लिंगायत हा मरणवे महानवमी म्हणजे मृत्यूला मोठा सण मानणारा धर्म आहे. +२५) लिंगायत हा एकूणच सुतकप्रथा मान्य नसणारा विज्ञानवादी धर्म आहे. +https://vachaanjivani1.wordpress.com +https://vachsanjivani.simdif.com[permanent dead link] +http://www.lingyatyuva.com[permanent dead link] +http://www.lingayrelion.com[permanent dead link] +१. लिंगायत एक स्वतंत्र धर्म, डॉ.राजशेखर सोलापुरे. +२. युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर, लेखक: अशोक मेनकुदळे. +३. एकविसाव्या शतकाचे प्रेरणास्रोत जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लेखक प्रा. आनंद बळीराम कर्णे. +४. शरण जीवन दर्शन, लेखक: राजू ब. जुबरे. +५. महात्मा बसवण्णांचा वचनसंदेश, लेखक: प्रा. आनंद बळीराम कर्णे. +६. परिवर्तनाचा महामेरु महात्मा बसवेश्वर (डॉ. सचितानंद बिचेवार). +७. लिंगायत दर्शन, संपादक:डॉ.राजशेखर सोलापुरे, लातूर. +८. पूर्णावतारी बसवण्णा (मराठी), मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. अनुवादकः मल्लिनाथ चं. ऐनापुरे. +९. शरण आंदोलन आणि वचन साहित्य, लेखक: प्रा. भीमराव पाटील आणि डॉ. विजयकुमार करजकर. +१०. परिपूर्ण मानव बसवण्णा, अनुवादिका: प्रा. शालिनी श्रीशैल दोडमनी, मूळ कन्नड लेखिका: पूज्य श्री महाजगद्गुरू माते महादेवी. +११. क्रांतिकारी महात्मा बसवेश्वर आणि १२ वे शतकः महिलांचा सुवर्णकाळ. लेखक: नागप्पा भीमराव शरणार्थी. +१२.महात्मा बसवेश्वर - कार्य आणि कर्तृत्व (मराठी, लेखक - सुभाष देशपांडे) +१३. महात्मा बसवेश्वर  : काळ, व्यक्ती, वचनसाहित्य आणि शरणकार्य (डॉ. अशोक प्रभाकर कामत) +१४.महात्मा बसवेश्वर आणि शिवशरण - सुभाष वैरागकर +१५. महात्मा बसवेश्वर आणि संत तुकाराम - सुभाष वैरागकर +१६. बसवामृत - बालाजी कामजोळगे + +हिंदी पुस्तके : +१. कबीर और बसवेश्वर तुलनात्मक अध्ययन (हिंदी, लेखक - डॉ. शंकरराव कप्पीकेरी) +२. बसवेश्वर - काव्यशक्ति और सामाजिक शक्ति (हिंदी, लेखक - काशीनाथ अंबलगे) + +English reference book : +१. Communal Harmony Lingayat religion and other literature, author: Nagshetty K. Shetkar. +२. Lingayat is an independent religion, Author: sanjay makal. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8932.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ace35f43df9c7ac67db653c332012857c6f3ed4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8932.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर २९, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8943.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c10f6c6b0a0cd6cf0b66a771f5e98754720a204b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_8943.txt @@ -0,0 +1 @@ +गॉर्डन लिंडसे वेइर (२ जून, १९०८:ऑकलंड, न्यू झीलंड - ३१ ऑक्टोबर, २००३:ऑकलंड, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९३० ते १९३७ दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9012.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9012.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9027.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2b2eb866734940e8f08c3d503a6e0d0781ef17e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9027.txt @@ -0,0 +1,13 @@ +लेऑन ट्रॉट्स्की (रशियन: Лeв Давидович Трóцкий) (नोव्हेंबर ७, इ.स. १८७९ - ऑगस्ट २१, इ.स. १९४०) हा युक्रेनमध्ये जन्मलेला मार्क्सवादी तत्त्वज्ञ होता. ट्रॉट्स्की बोल्शेविक क्रांतीतील एक नेता होता. ह्याने 'लाल सेने'ची स्थापना केली. +याचे मूळ नाव लेव्ह डेव्हिडोविच ब्रॉन्स्टाइन असे होते. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9078.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e07d3e813c207756299031175be993cf64cf0b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9078.txt @@ -0,0 +1 @@ +लिओपोल्ड तिसरा (३ नोव्हेंबर १९०१ - २५ जुलै १९८३) हा १९३४ ते १९५१ दरम्यान बेल्जियम देशाचा राजा होता. वडील आल्बर्ट पहिला ह्याच्या मृत्यूनंतर १९३४ साली तिसरा लिओपोल्ड राज्यपदावर आला. दुसऱ्या महायुद्धामध्ये लिओपोल्डने लढाई चालू असताना आपल्या मंत्र्यांचा सल्ला न जुमानता अचानक नाझी जर्मनीपुढे शरणागती पत्कारली. ह्या त्याच्या निर्णयासाठी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तसेच त्याच्या वर्तणुकीमिळे बेल्जियममध्ये प्रक्षोभ उसळला व त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप झाले. १९४४ साली हिमलरने लिओपोल्डला जर्मनीमध्ये स्थलांतर करण्याची सक्ती केली. मे १९४५ मध्ये नाझी जर्मनी पराभूत झाल्यानंतर लिओपोल्डने बेल्जियमला परतणे टाळले व पुढील पाच वर्षे जिनिव्हामध्ये व्यतीत केली. अखेर २२ जुलै १९५० रोजी बेल्जियममध्ये परतून लिओपोल्डने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर लगेचच त्याला सत्ता सोडावी लागली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9080.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5584c49813e9ec68760c59ccabc0280d3de6b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9080.txt @@ -0,0 +1 @@ +लिओपोल्ड दुसरा (९ एप्रिल, इ.स. १८३५:ब्रसेल्स, बेल्जियम - १७ डिसेंबर, इ.स. १९०९:लॅकेन, बेल्जियम) हा बेल्जियमचा राजा होता. याने आफ्रिकेमध्ये काँगो फ्री स्टेट या देशाची स्थापना केली व त्याचा खाजगी मालमत्तेप्रमाणे वापर केला. हा ४४ वर्षे बेल्जियमच्या राजेपदी होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_909.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d48ddc982e46fd03b1e4e4e5f3bd3e11085b3e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_909.txt @@ -0,0 +1,3 @@ +रविश्रीनिवासन साई किशोर (जन्म 6 नोव्हेंबर 1996) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. त्याने 2016-2017 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये १२ मार्च २०१ on मध्ये तमिळनाडूसाठी आपल्या यादीमध्ये प्रवेश केला. त्याने 14 ऑक्टोबर 2017 रोजी 2017-18 रणजी ट्रॉफीमध्ये तामिळनाडूसाठी प्रथम श्रेणीचे पदार्पण केले. त्याने 8 जानेवारी 2018 रोजी 2017-18 झोनल टी -20 लीगमध्ये तामिळनाडूसाठी ट्वेंटी -20 पदार्पण केले.[१] +2018-2019 रणजी करंडक स्पर्धेत तमिळनाडूकडून त्याने सहा सामन्यांत २२ बाद केले. २०२० च्या आयपीएलच्या लिलावात, त्याला २०२० इंडियन प्रीमियर लीगच्या आधी चेन्नई सुपर किंग्जने खरेदी केले होते. +जून २०२१ मध्ये, श्रीलंका दौr्यासाठी भारताच्या पाच निव्वळ गोलंदाजांपैकी एक म्हणून त्याला निवडण्यात आले. भारतीय संघात कोविड-19 साठी सकारात्मक घटना लक्षात घेता किशोरने त्यांच्या अंतिम दोन ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय (टी -२०) सामन्यांसाठी भारताच्या मुख्य संघात समाविष्ट केले. दौऱ्याचा.[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9094.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14fc8cc27ec78fda0e8b4d0130ca48e0945ee884 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9094.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिकुड हा इस्रायल देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. धर्मनिरपेक्ष असलेला लिकुड पक्ष आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे इस्रायली राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो. लिकुडची स्थापना १९७३ साली मिळत्याजुळत्या विचारधारा असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या एकत्रीकरणातून झाली. १९७७ सालच्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये लिकुडला मोठे यश मिळाले व इस्रायलच्या इतिहासात प्रथमच उजव्या विचारांचा पक्ष सत्तेवर आला. +इस्रायलचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेउव्हेन रिव्हलिन व पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू लिकुडचेच सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9099.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57e1bace85cbb1d6962beb5abb7f041c759677d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9099.txt @@ -0,0 +1 @@ +लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र (हिंदी:द्रव नोदन प्रणाली केंद्र) हे भारताच्या इस्रो या अवकाशसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. हे बंगळूर, केरळ मधील नेडुमनगड गावाजवळ तसेच तमिळनाडूमधील महेंद्रगिरी गावाजवळ स्थित आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9105.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4484bfd956b719782b45fdae5366dadb2d5de45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9105.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुरा कोळसा तथा लिग्नाइट हा दगडी कोळशाचा एक प्रकार आहे. हा कोळसा पीट नावाच्या कोळशाइतका सच्छिद्र नसला तरी त्याच्यापेक्षा अधिक घट्ट आणि कठीण असतो, आणि सामान्य दगडी कोळशापेक्षा कमी घट्ट व कमी कठीण असतो. नुसत्या डोळ्यांनी ओळखू येतील अशा वनस्पतिज संंरचना याच्या बऱ्याचशा भागात नसतात, पण काही थोडे वनस्पतींच्या पानांचे किंवा सालींचे तुकडे असल्याचे सहज ओळखता येते. सूक्ष्मदर्शकाने पाहिले असता मात्र याच्यात वनस्पतिज पदार्थांचे कोशिकामय (पेशीमय) संरचना असलेले पुष्कळ तुकडे आढळतात. या कोळशाचा रंग तपकिरी ते काळा असतो. त्याचा कीस तपकिरी रंगाचा असतो. हा कोळसा फोडला तर त्याचे तुकडे वेडेवाकडे होतात. याच्यात बराच जलांश असतो. वाळल्यावर याचा सहज भुगा होतो. +क्रिटेशस (सुमारे १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात व तृतीय कल्पात (सुमारे ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झालेले लिग्नाइटचे मोठे साठे उत्तर अमेरिकेत व तृतीय कल्पात तयार झालेले तसेच साठे युरोपात आहेत. भारतात तमिळनाडू, कच्छ, राजस्थान आणि काश्मीर यांच्यातील काही क्षेत्रांत लिग्नाइटचे साठे आहेत. त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचा साठा म्हणजे तमिळनाडूच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील नेव्हेली येथील होय. तो सुमारे २६० चौ. किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. त्याच्यात लिग्नाइटचे पाच थर असून त्यांपैकी मधल्या थराची अधिकात अधिक जाडी २२.७ मीटर आणि सरासरी जाडी १५.२४ मीटर भरते. खाणकाम करून येथील लिग्नाइट काढले जाते [→ लिग्नाइट]. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9106.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..495153f2b1aea9accb87d713a68b0c348cf61172 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9106.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिगुरियन समुद्र (इटालियन: Mar Ligure; फ्रेंच: Mer Ligurienne) हे भूमध्य समुद्राचे एक अंग आहे. हा समुद्र इटलीच्या (लिगुरिया व तोस्काना प्रदेश) दक्षिणेला, फ्रान्स व मोनॅकोच्या पूर्वेला, तिऱ्हेनियन समुद्राच्या पश्चिमेला व कोर्सिका बेटाच्या उत्तरेला स्थित आहे. +जेनोवा हे लिगुरियन समुद्रकिनाऱ्यावरील सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9114.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43c13aa27da7c5698ccec81ff519a547c8599fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9114.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिंपी (शास्त्रीय नाव:ऑर्थोटोमस सुटोरियस) हा छोटा पक्षी आहे. याला हिंदी मध्ये दर्जी तर इंग्लिशमध्ये कॉमन टेलरबर्ड अशी नावे आहेत. +हा पक्षी साधारण १३ सें. मी. आकाराचा, उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. वरून हिरवा, खालून फिकट पांढरा आणि डोके तांबुस, शेपटीतून दोन अणकुचीदार पिसे निघालेली असतात व हा आपली शेपटी वर ठेवतो. वीण काळात नराची ही पिसे जास्त लांब होतात. शिंपी पक्षी अतिशय सक्रिय आहे. एकट्याने किंवा जोडीने कीटक शोधत आणि पिची, पिची, पिची असा काहीसा आवाज काढत सर्वत्र फिरत राहतो. +शिंपी पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपर्यंतच्या परिसरापर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो तसेच तो पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणीही आढळतो. आकार आणि रंगाच्या थोड्या फरकाने याच्या किमान पाच उपजाती येवढ्या भागात आहेत. +लहान कीटक, त्यांची अंडी आणि अळ्या तसेच विविध फुलातील मध हे शिंपी पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. एप्रिल ते सप्टेंबर हा काळ याचा वीणीचा काळ असून झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले याचे घरटे व्यवस्थित शिवलेले असते. मादी एकावेळी निळसर पांढऱ्या किंवा लालसर पांढऱ्या रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपके असलेली, ३ ते ४ अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते पण घरटे बांधणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9119.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dff8987698af68bec37ebf9492514091758374b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9119.txt @@ -0,0 +1,6 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +लिश्टनस्टाइन हा पश्चिम युरोपातील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया ह्या देशांच्या मधे वसलेला एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. लिश्टनस्टाइन जगातील सहावा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचा बराचसा भाग डोंगराळ आहे. +फाडुट्स (अथवा वाडुझ) ही लिश्टनस्टाइनची राजधानी आहे. +लिश्टनस्टाइनच्या पूर्वेस ऑस्ट्रिया तर पश्चिमेस स्वित्झर्लंड हे देश आहेत. लिश्टनस्टाइनला समुद्रकिनारा नाही, इतकेच नव्हे तर या देशाच्या दोन्ही शेजारी देशांनाही समुद्रकिनारा नाही. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9124.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d65868f405256cbb2518b91af4af4fd91ce57fc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9124.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेरी एलिझाबेथ लिझ ट्रस (२६ जुलै, १९७५ - ) ही ६ सप्टेंबर २०२२ ते २५ ऑक्टोबर २०२२ पर्यंतची युनायटेड किंगडमची पंतप्रधान होती. ही हुजुर पक्षाची नेता आहे. ती २०१० पासून दक्षिण पश्चिम नॉरफोकची संसद सदस्य आहे. ट्रस यांनी डेव्हिड कॅमेरॉन, थेरेसा मे आणि बोरिस जॉन्सन या पंतप्रधानांच्या विविध कॅबिनेट कार्यालयांमध्ये काम केले. +संसदेतील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या कंझर्व्हेटिव्हचे विधिवत निवडून आलेले नेते म्हणून, ट्रसचे राणी एलिझाबेथ II यांनी स्वागत केले, ज्यांनी तिला युनायटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. राणीच्या "एपिसोडिक मोबिलिटी प्रॉब्लेम्स" मुळे, स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे ट्रस सोबत भेट झाली. आत्तापरियंत नेहमी बकिंगहॅम पॅलेसमध्ये नवीन पंतप्रधानांची भेट झाली होती.[१] [२] + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9141.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36d7b90e52bdde91ba4fbff9916c905732508788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9141.txt @@ -0,0 +1,4 @@ +लिटल रिव्हर काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अॅशडाउन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,०२६ इतकी होती.[२] +लिटल रिव्हर काउंटीची रचना ५ मार्च, १८६७रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या लिटल रिव्हर नदीचे नाव दिलेले आहे. +लिटल रिव्हर काउंटी टेक्सार्काना महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9147.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..282b42ea538799dfc50a4bd0aa3e57462ba47f07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9147.txt @@ -0,0 +1,4 @@ +आयर्न काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र पॅरोवान येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५७,२८९ इतकी होती.[२] +आयर्न काउंटीची रचना ३१ जानेवारी, १८५० रोजी लिटल सॉल्ट लेक काउंटी या नावाने झाली. या काउंटीला या भागातील लोखंडाच्या खाणींवरून नाव दिलेले आहे. +आयर्न काउंटी सीडर सिटी नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9175.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..955b39f2d14ff9d41e5740575f71d67dc85d7d34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9175.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) 1972 मध्ये स्थापन झालेल्या UNESCO जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट सार्वत्रिक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते. [१] सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते[२] + +लिथुआनियाने ३१ मार्च १९९२ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्यांची नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट करण्यासाठी पात्र ठरली. सन् २०२२ पर्यंत, लिथुएनियाच्या जागतिक वारसा यादीत ४ स्थाने आहेत व २ स्थाने ही तात्पुरत्या यादीत आहे.[३][४][५] [६] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9177.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c9ee9c6ade98bfad05fa4ecd9c008ef392e1d32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9177.txt @@ -0,0 +1,4 @@ +शिळामुद्रण(Lithography):- +शिळामुद्रणाचा शोध अलॉइस सेनेफेल्डर(Aloys Senefelder) याने १७९६ मध्ये लावला. ओशट पेन्सिलीने संगमरवरी दगडावर लिहिताना त्याच्या लक्षात आले की लिहिलेल्यावर शाई चिकटते, पाणी नाही. त्यामुळे सपाट शिळेवरील ओशट प्रतिमांना शाई व पाणी लावून कागद दाबून काढला की छपाई होते. शाई-पाणी लावणे, कागद दाबून पुढे सरकवणे वगैरे कामे यंत्राच्या साहाय्याने झपाझप होतात. असे छापखाने भारतात आत्ताआत्तापर्यंत होते, अजूनही असतील. +महाराष्ट्रातील काही सुरुवातीचे छापखाने:-"Society for Promoting the Education of the Poor within the Government of Bombay" अशा लांबलचक नावाची संस्था १८१५ मध्ये स्थापन झाली. १८२० मध्ये, म्हणजे पेशवाईच्या अस्तानंतर दोनच वर्षांनी तिचे नांव "नेटिव्ह स्कूल बुक आणि स्कूल सोसायटी" असे झाले. माउंट स्ट्युअर्ट एलफ़िन्स्टन तिचे पहिले अध्यक्ष होते. सोसायटीच्या छापखान्यात शिळाप्रेसवर देवनागरीत मराठी व गुजराती पुस्तके छापत. गव्हर्नरच्या संमतीने इ‌.स. १८२२ मध्ये पंचोपाख्यान, १८२३ मध्ये विदूरनीति आणि १८२४ मध्ये सिंहासनबत्तिशी ही मराठी पुस्तके छापली गेली. +सन १८२४ मध्ये मुंबईत सरकारी छपखाना झाला. त्यात सर्व शिळाप्रेसच होते. १८२९ साली नेटिव्ह सोसायटीमधून छापखान्यावर आलेले त्यांचे माजी सेक्रेटरी कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस यांची १८३० मध्ये पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी येताना एक शिळामुदणयंत्र आणले आणि पुण्यातील पहिला शिळाप्रेस चालू झाला. लिथोग्राफ़ीसाठी शिळा प्रथम परदेशातून येत, पण पुढे सेंट फ़ोर्ट जॉर्ज(मद्रास) येथील मुख्य अभियंते डब्लू. जेराड यांनी मद्रास प्रांतातील कर्नूल येथून उत्कृष्ट प्रकारच्या एक हजार शिळा छापखान्यासाठी उपलब्ध करून दिल्या. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9195.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..237773424baa5ec82d7ffc848dbf10e03fa65a71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9195.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅजिनो लाइन तथा लिन मॅजिनो ही १९३० च्या दशकात फ्रांसने जर्मनीची आगळीक रोखण्यासाठी केलेली तटबंदी होती. त्याकाळच्या फ्रांसच्या युद्धमंत्री आंद्रे मॅजिनोचे नाव दिलेली ही तटबंदी फ्रांसने स्वित्झर्लंड, जर्मनी आणि लक्झेंबर्गच्या सीमांलगत उभारली होती. बेल्जियम हे पहिल्या महायुद्धात तटस्थ राष्ट्र असल्याने ही तटबंदी बेल्जियमच्या सीमेवर उभारलेली नव्हती. ही तटबंदी म्हणजे भिंत नसून पक्के बंकर, सैन्य आणि रणगाड्यांना अवरोधण्यासाठीचे अडथळे आणि शस्त्रास्त्रसाठ्यांच्या आणि ठाण्यांचा समावेश होता. +बलाढ्य अशा या तटबंदीला विमाने, सशस्त्र सैन्य तसेच रणगाड्यांविरुद्ध सहजपणे तग धरण्यास शक्य होते. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस जर्मनीने या तटबंदीला बगल देऊन थेट नेदरलँड्स व बेल्जियमवर हल्ला केला व तेथून फ्रांसवर चढाई केली. असे होणार याचा अंदाज असल्याने फ्रेंच व ब्रिटिश सैन्याने बेल्जियमच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात जमाव केला होता. आर्देनच्या घनदाट जंगलातून वाट काढणे जर्मन सैन्याला अशक्यप्राय वाटून दोस्त राष्ट्रांनी तेथे अधिक कुमक ठेवली नव्हती. जर्मनीने याचा फायदा घेत तेथून मुसंडी मारली व फ्रेंच आणि ब्रिटिश सैन्याची फळी दुभंगली. ब्रिटिश सैन्याने बेल्जियममधून पळ काढत डंकर्कमधून माघार घेतली. दक्षिणेस जर्मनांच्या कचाट्यात सापडलेले फ्रेंच सैन्य अधिक काळ तग धरू शकले नाही व त्यांनी हार पत्करली. +अतोनात खर्च करून बांधलेल्या या तटबंदीचा शेवटी फ्रांसला फारसा उपयोग झाला नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणात खर्च करून उभारलेल्या व उगीचच सुरक्षिततेची खोटी हमी देणाऱ्या गोष्टींना मॅजिनो लाइन असे हिणकस नाव दिले जाते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9213.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc2feb602815d13054e1ad5380d1576f4a12cac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9213.txt @@ -0,0 +1,2 @@ +लीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याचा मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. +तोरवाल्ड्स यांना ॲन्ड्‌ऱ्यू टॅननबॉम यांनी विकसित केलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्‍न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्‍नांतून साकारलेली लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9214.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6614f98a0a1f588c644264cb5c318646383b71e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9214.txt @@ -0,0 +1 @@ +लिना क्रिश्चनसेन (थाई भाषा:ลีน่า คริสเต็นเซ็นต์) ही थायलंडची अभिनेत्री व गायिका आहे. २००८ सालच्या नागेश कुकुनूरने दिग्दर्शित केलेल्या बाँम्बे टू बँकॉक ह्या हिंदी चित्रपटात तिने श्रेयस तळपदेसोबत नायिकेची भूमिका केली होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9234.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ffe99af49be30cc7b72b73cd8e51f1f53e4b5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9234.txt @@ -0,0 +1 @@ +लिफा एनटान्झी (जन्म १३ ऑगस्ट २००१) ही दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9246.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80112c3dab7a6802a398bca82f4cbab7093d165a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9246.txt @@ -0,0 +1,3 @@ +लिबर्टी काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लिबर्टी काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_925.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b35896e569934978fa688734386f1715415eef11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_925.txt @@ -0,0 +1,5 @@ + +रवी दत्त शर्मा, जे आर. डी. शर्मा म्हणून प्रसिद्ध आहेत, हे भारतातील गणित पाठ्यपुस्तक लेखक आहेत.[१] त्यांची गणिताची पुस्तके सर्वाधिक विकली जातात. त्यांची पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच या पुस्तकांनी अनेक विक्रम केले आहेत.[२][३][४] +जयपूरच्या राजस्थान विद्यापीठातून ते विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे दोन्ही वेळा दुहेरी सुवर्णपदक विजेते आहेत. ते सध्या तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत असणाऱ्या विज्ञान आणि मानवता विभागाचे प्रमुख आहेत. तसेच ते आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.[२] +आर.डी. शर्मा यांचा जन्म राजस्थानच्या अल्वरमधील भूपखेरा गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती आणि त्यांनी फक्त गणिताचा अभ्यास केला. त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पदवी पदव्युत्तर पदवी आणि गणितात पीएचडी पूर्ण केली. +ते १९८१ मध्ये आर.आर. कॉलेज, अलवर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सध्या ते आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथील उपप्राचार्य आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9258.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abaa98ce18c7e675560c1e50fd7b10bb0ce65807 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9258.txt @@ -0,0 +1 @@ +लिबोर सिओंको (१ फेब्रुवारी, १९७७:ओस्त्राव्हा, चेकोस्लोव्हाकिया - ) हा  चेक प्रजासत्ताककडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीत खेळत असे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9266.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd4a072ea4d041a9a2bdbc23d586ce64341fc012 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9266.txt @@ -0,0 +1,5 @@ +लिम कोक विंग (中國武術; १९४५ – १ जून २०२१) हा मलेशियन व्यापारी, परोपकारी, शिक्षक आणि चित्रकार होता. लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचा तो संस्थापक होता. +लिमचा जन्म १९४५ मध्ये क्वालालंपूर, मलेशिया येथे झाला. त्याने मेथोडिस्ट बॉईज स्कूल आणि कोचरेन रोड माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले.[१] +स.न १९७५ मध्ये, वयाच्या २९ व्या वर्षी, लिमने विंग्ज क्रिएटिव्ह कन्सल्टंट्स ही जाहिरात फर्म स्थापन केली.[१] स.न १९९२ मध्ये त्यांने सायबरजया येथे लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीची स्थापना केली.[२] त्याने अध्यक्ष म्हणूनही काम केले. जुलै २००७ मध्ये, लिमकोकविंग विद्यापीठ बोत्सवानाच्या स्थापनेनंतर, लिमने देशाच्या संसदेला संबोधित केले. त्याच वर्षी, लिमकोक्विंग विद्यापीठ लंडनची स्थापना झाली.[१] जून २०२० मध्ये, लिमकोकविंग युनिव्हर्सिटी ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीने "आफ्रिकेचा राजा" म्हणून लिमचे चित्रण करणारा एक बिलबोर्ड कार्यान्वित केला. त्या चित्रामध्ये त्याला चित्ताने वेढलेले आणि आफ्रिकन विद्यार्थ्यांनी वेढलेले दाखवले आहे.[३][४] खराब ऑनलाइन रिसेप्शनमुळे ते नंतर काढून टाकण्यात आले.[५] +लिम यांचे १ जून २०२१ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.[६] घरात पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.[७] त्याच्या मृत्यूने मलेशियाचे लोक फार दुःखी झाले. स्थानिक वृत्तपत्र द स्टारने त्यांचे वर्णन "उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वात प्रमुख व्यक्तींपैकी एक" म्हणून केले.[८] तर युनेस्को इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन (आय आय टी ई) ने लिम यांना "शिक्षण आणि परोपकारातील महान व्यक्ती" म्हटले. [९] महाथिर मोहम्मद यांनी टिपणी केली की लिम हे "मलेशियन व्हिजनचे उत्कट समर्थक" होते, तर नजीब रझाक यांनी नमूद केले की त्यांनी "अनेकांचे जीवन बदलले".[१०] +लिम यांना त्यांच्या उद्योजकता आणि परोपकार या दोन्हीसाठी अनेक पुरस्कार मिळाले. स.न २००६ मध्ये, मलेशिया कॅनडा बिझनेस कौन्सिलने त्यांना सीईओ ऑफ द इयर म्हणून निवडले. स.न २००७ मध्ये, त्यांना मॉस्को अकादमी ऑफ द स्टेट आणि म्युनिसिपल मॅनेजमेंटने मानद प्राध्यापकपद बहाल केले.[११] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9279.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7768bac340cb4d92e01d34a560f5548f3d3c59a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9279.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिमाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9282.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da028c72aa330fe0e1a3a60b9c192d19dbd2f824 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9282.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 45°50′7″N 1°15′45″E / 45.83528°N 1.26250°E / 45.83528; 1.26250 + +लिमोज ही फ्रान्स देशातील लिमुझे ह्या प्रदेशाची व ऑत-व्हियेन ह्या विभागाची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9285.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf571860ba7a837e44ca9cce0fcfb24ca01b23c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9285.txt @@ -0,0 +1 @@ +लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स हे गिनेस बुक ऑफ रेकॉर्डप्रमाणेच एखाद्या क्षेत्रात उच्चांक करणाऱ्या भारतातील व्यक्तीची नावे नोंदवणारे प्रकाशन आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9289.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..640937835c1ccb3e65e39af5516ef11a8e0d56e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9289.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिंबडी गुजरात राज्याच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या लिंबडी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहरात मोठे स्वामीनारायण मंदिर आहे. +मार्च १, इ.स. १८५९ रोजी सुरू झालेली येथील लेडी वेलिंग्टन गर्ल्स स्कूल ही भारतातील मुलींसाठीच्या पहिल्या काही शाळांतील एक होती. तिचे नाव आता म्युनिसिपल स्कूल नंबर ३ आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9298.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980aff1d2dc3664c2e51e8ea86ec4f4a23dc5ff3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9298.txt @@ -0,0 +1 @@ +लिरी कॉन्स्टँटिन (२१ सप्टेंबर, १९०१:त्रिनिदाद - १ जुलै, १९७१:लंडन, इंग्लंड) हा  वेस्ट इंडीजकडून १९२८ ते १९३९ दरम्यान १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या वहिल्या कसोटी खेळणाऱ्या संघात होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9319.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c932865fa073fcd8d41fcaebc7fafa6fdece9c20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9319.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 46°03′20″N 14°30′30″E / 46.05556°N 14.50833°E / 46.05556; 14.50833 + +लियुब्लियाना (स्लोव्हेन: Ljubljana उच्चार (सहाय्य·माहिती); जर्मन: Laibach, इटालियन: Lubiana, लॅटिन: Labacum) ही बाल्कनमधील स्लोव्हेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसलेले लियुब्लियाना शहर विसाव्या शतकापासून ह्या प्रदेशाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9355.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7efdb72dae7b93ec69258ce293bda41fe80bc41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9355.txt @@ -0,0 +1,13 @@ +लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता. +ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४ व इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9362.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9362.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65ce3319ab16058020044ff5f82f3fc5ba53661b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9362.txt @@ -0,0 +1 @@ +लिरा हे इटलीचे पूर्वीचे चलन होते. आता युरोने त्याची जागा घेतली आहे जे अनेक युरोपिय राष्ट्रांचे चलन आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9366.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2684c00978d7a9ce6ad811960f01cb701b02abf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9366.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्च ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9374.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b2880ba7a9113196cf0154cb8c51670cd0802e --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9374.txt @@ -0,0 +1,4 @@ +लाफियेट काउंटी ही अमेरिकेच्या मिसूरी राज्यातील ११४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लेक्झिंग्टन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,९८४ इतकी होती.[२] +लाफियेट काउंटीची रचना १६ नोव्हेंबर, १८२० रोजी लिलार्ड काउंटी या नावाने झाली.१८२५मध्ये या काउंटीला लाफियेट काउंटी नाव दिले गेले.[३] हे नाव अमेरिकन क्रांतीमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या मार्क्विस दि ला फियेटचे नाव दिलेले आहे.[४] +लाफियेट काउंटी कॅन्सस सिटी महानगरक्षेत्राचा भाग आहे.[५] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9405.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aad84bbfaa77b03cc7422a4ac09f4b62f5ffa57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9405.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +लिविंग विटनेस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, तेवीसवा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ९१वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9407.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa723ee0062472f523eb1ee2c319717a28fc272a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9407.txt @@ -0,0 +1,2 @@ +लिविंग्स्टन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_946.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f912ae8c8c6c4f259ad98cbfdff65ae437c9ca8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_946.txt @@ -0,0 +1 @@ +रवींद्र कुमार पांडे ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9475.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ac624529ef962482f0fd3089bc0195c9a0784d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9475.txt @@ -0,0 +1,6 @@ + +लिअँडर एड्रीयन पेस ( जून १७, १९७३) एक भारतीय व्यावसायिक टेनिसपटू आहे. लिअँडर सध्या ए.टी.पी. टूरमधील दुहेरी तसेच डेव्हिस करंडक स्पर्धांमध्ये टेनिस खेळतो. आजवर पुरुष दुहेरीमध्ये ८ तर मिश्र दुहेरीमध्ये १० ग्रँड स्लॅम स्पर्धांची अजिंक्यपदे मिळवणारा पेस हा जगातील सर्वोत्तम दुहेरी टेनिस खेळाडूंपैकी एक मानला जातो. सर्वाधिक वयामध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचा मान त्याच्याकडेच जातो. भारतामधील आजतागायतचा सर्वात यशस्वी टेनिस खेळाडू असलेल्या पेसला १९९६-९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न, १९९० मध्ये अर्जुन पुरस्कार तर २००१ साली पद्मश्री हे भारतामधील अनेक उच्च पुरस्कार मिळाले आहेत. +१५ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवण्यासोबतच पेस त्याच्या १९९६ अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेमधील पुरुष एकेरीमध्ये कांस्यपदक मिळवण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. १९९२ ते २०१२ दरम्यान सलग सहा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला पेस हा एकमेव भारतीय खेळाडू तर जगातील एकमेव टेनिस खेळाडू आहे. इतर स्पर्धांमध्ये त्याने भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत. डेव्हिस करंडकासाठीच्या भारतीय संघाचा तो अनेक वर्षे कर्णधार होता. २०१० सालच्या विंबल्डन स्पर्धेमध्ये विजय मिळवून पेस रॉड लेव्हरखालोखाल तीन वेगवेगळ्या दशकांमध्ये विंबल्डन विजेतेपदे मिळवणारा दुसराच टेनिस खेळाडू ठरला. २०१० साली पेसने ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट ह्या गीत सेठी व प्रकाश पडुकोण ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देणे व अधिकाधिक जागतिक दर्जाचे खेळाडू घडवणे हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. +लिअँडरचा जन्म १७ जून १९७३ रोजी गोव्यामध्ये झाला. लिअँडरचे दोघे पालक माजी खेळाडू आहेत. त्याचे वडील व्हेस पेस हे निवृत्त हॉकी खेळाडू असून ते १९७२ म्युनिक ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कांस्यपदक मिळवणाऱ्या भारतीय हॉकी संघामध्ये होते. लिअँडरची आई जेनिफर पेस ही माजी बास्केटबॉल खेळाडू असून १९८२ साली तिने भारतीय बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले होते. १९व्या शतकामधील प्रसिद्ध बंगाली कवी मायकेल मधुसूदन दत्त हे जेनिफर पेसचे आजोबा होते. लिअँडरचे बालपण कलकत्त्यामध्ये गेले. कलकत्त्यामधील ला मार्तिनिये ह्या प्रसिद्ध शाळेमध्ये तसेच कोलकाता विद्यापीठातील सेंट झेव्हियर्स कॉलेज येथे त्याने शिक्षण घेतले. १९८५ साली लिअँडरने मद्रासमधील ब्रिटानिया अमृतराज टेनिस अकॅडमीमध्ये दाखला घेतला जेथे त्याचे टेनिस जीवन घडण्यास सुरुवात झाली. १९९० साली विंबल्डन स्पर्धेमधील ज्युनियर स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवून लिअँडर प्रसिद्धीझोतात आला. +बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत काही काळ व्यतीत केल्यानंतर लिअँडरने मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत विवाह केला. त्याला आयना पेस ही एक मुलगी आहे. +२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून पेसने पुरुष दुहेरीमधील ग्रँड स्लॅम पूर्ण केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9482.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9482.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff283afb77c7ad7987d1e36ce5406186816d2a85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9482.txt @@ -0,0 +1 @@ +ली आयकोका (१५ ऑक्टोबर १९२४ - २ जुलै २०१९ ) हे अमेरीकेतील उद्योगपती होते. ते फोर्ड मोटर कंपनी व क्रायस्लर या दोन वाहन कंपन्यांचे अध्यक्ष होते. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर १९४६ साली ते फोर्ड मोटर कंपनीत विक्री विभागात रुजु झाले. त्या नंतर १९७० सली स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी कंपनितील सवोच्च पदी म्हणजे कंपनीचे अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मस्टॅग व फोर्ड पिंटो या फोर्ड मोटर कंपनीना यशाच्या शिखरावर नेणरया गाड्याची निर्मिती त्यांनी केली. मिस्टर मस्टॅग या नावाने ख्याती लाभलेल्या ली आयकोका यांची फोर्ड कंपनीतून १९७८ साली अगदी अचानक हकालपट्टी करण्यात आली. ते १९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या क्राईस्लर कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. यांनी अमेरीकन सरकारकडुन घेतलेले कर्ज मुदतिच्या बरेच आधी फेडुन एक इतीहास निर्माण केला. यांच्या या प्रयत्नात 'क्रायस्लर' ही जगातील जनरल मोटर्स व फोर्ड नंतरची त्या काळातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वाहन कंपनी बनली.[१] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_95.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_95.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ad337f3b7188d9232438790c0f5e0249af0bd64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_95.txt @@ -0,0 +1 @@ +रंपाट हा रवी जाधव दिग्दर्शित 2019चा मराठी भाषेचा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिजीत चव्हाण यांच्यासमवेत मुख्य भूमिका असलेल्या अबिनय बेर्डे आणि कश्मीरा परदेशी मुख्य भूमिकेत आहेत. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9509.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae9d4c9e9e22fb73e6cf9a74df784883d66f0240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9509.txt @@ -0,0 +1,26 @@ +त्सुंग-दाओ ली ( : २४ नोव्हेंबर, इ.स. १९२६ - ) हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांना इ.स. १९५७ सालच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9512.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f42849ba69f4aa9197a4fd4eddca4e27474e969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9512.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ तथा ली बर्ड फील्ड (आहसंवि: LBF, आप्रविको: KLBF, एफ.ए.ए. स्थळसूचक: LBF) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नॉर्थ प्लॅट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पूर्वेस तीन मैलांवर लिंकन काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ नॉर्थ प्लॅट विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे . येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते. ही सेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे. [३] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9521.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a671f569aa87d389760ca208d4169b4c2a85e9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9521.txt @@ -0,0 +1,3 @@ +ली श्येन लूंग (देवनागरी लेखनभेद: ली स्येन लूंग; सोपी चिनी लिपी: 李显龙 ; पारंपरिक चिनी लिपी: 李顯龍 ; फीन्यिन: Lǐ Xiǎnlóng ; पेवेजी: Li Hian-liong ; रोमन लिपी: Lee Hsien Loong ;) (फेब्रुवारी १०, इ.स. १९५२ - हयात) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील राजकारणी असून इ.स. २००४ सालापासून प्रजासत्ताकाचा तिसरा पंतप्रधान आहे. पंतप्रधानपदाच्या पहिल्या कार्यकाळानंतर २१ मे, इ.स. २०११ रोजी त्याने दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. तो माजी पंतप्रधान ली क्वान यू याचा थोरला पुत्र आहे. + + ली क्वान यू · कोह चोक थोंग · ली श्येन लूंग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9537.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d90f3461e7c6f34308b902620b322764f9fa44bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9537.txt @@ -0,0 +1 @@ +लिस्बेथ वेरनाउट (१९५८:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८८ दरम्यान ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9543.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fb260da355ab38a90ad6089fd73420fa503a29b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9543.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 53°47′59″N 1°32′57″W / 53.79972°N 1.54917°W / 53.79972; -1.54917 + +लीड्स हे इंग्लंडमधील एक प्रमुख शहर आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9559.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0693754d6075014d2945a60e64d6f410ff5163c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9559.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9574.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78cb52916f51e3ca5d9cc1c4832a4cdd05f34b16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9574.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 51°20′N 12°23′E / 51.333°N 12.383°E / 51.333; 12.383 + +लाइपझिश (जर्मन: Leipzig) हे जर्मनी देशाच्या जाक्सन ह्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (ड्रेस्डेन खालोखाल) आहे. हे शहर जर्मनीच्या पूर्व भागात बर्लिनच्या २०० किमी दक्षिणेस वसले आहे. +पवित्र रोमन साम्राज्य काळात एक मोठे व्यापार केंद्र असणारे लाइपझिश दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनीमध्ये सामील केले गेले. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर लाइपझिशमधील ऐतिहासिक इमारती दुरुस्त केल्या गेल्या व येथील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारल्या गेल्या. २०१० साली लाइपझिश हे जगातील ६८वे उत्तम निवासयोग्य शहर होते. + +फुटबॉल हा लाइपझिशमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००६ मधील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी लाइपझिश हे एक यजमान शहर होते. रेड बुल अरेना हे येथील सर्वात मोठे स्टेडियम आहे. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9579.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b8384c27dd2bbb84dfcc13ec996620b3889c12c --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9579.txt @@ -0,0 +1 @@ +लिबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ (फिफा संकेत: LBY) हा आफ्रिकेतील लिबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला लिबिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ९३व्या स्थानावर आहे. आजवर लिबिया एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9580.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57563a966628748e9c08fe46716b0df152dd02f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9580.txt @@ -0,0 +1,2 @@ +लीमडी विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. +सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील या मतदारसंघाची स्थापना २००४मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9586.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d91b70de3ceb790e244336ff5b38cd5a09952f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9586.txt @@ -0,0 +1,11 @@ +  +लीला गांधी (जन्म १९६६) या एक भारतीय वंशाच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक सिद्धांतकार आहेत. त्या उत्तर-वसाहत (पोस्ट कोलोनियल) सिद्धांतातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहे.[१][२] त्या सध्या जॉन हॉक्स मानविकी आणि इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत आणि ब्राउन युनिव्हर्सिटीच्या पेम्ब्रोक सेंटर फॉर टीचिंग अँड रिसर्च ऑन वुमनच्या संचालिका आहेत.[३][४][५] त्या महात्मा गांधींच्या पणतू आहेत. +लीला गांधींनी यापूर्वी शिकागो विद्यापीठ, ला ट्रोब विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठात अध्यापन केले होते. त्या पोस्टकॉलोनिअल स्टडीज या शैक्षणिक जर्नलची संस्थापक सहसंपादीका आहेत. त्या पोस्टकॉलोनिअल टेक्स्ट या इलेक्ट्रॉनिक जर्नलच्या संपादकीय मंडळावर काम करतात. त्या कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ क्रिटिसिझम अँड थिअरीची वरिष्ठ फेलो आहे.[६] +लीला गांधींचा जन्म मुंबईत झाला होता. त्या दिवंगत भारतीय तत्त्वज्ञ रामचंद्र गांधी यांच्या कन्या आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते महात्मा गांधी यांच्या पणती आहेत.[७] महात्मा गांधींचे काही तत्वज्ञान (उदाहरणार्थ, अहिंसा आणि शाकाहार यांवर) आणि धोरणे आंतरराष्ट्रीय तसेच स्वदेशी स्त्रोतांनी प्रभावित होत्या. असे विश्लेषण त्यांनी मांडले आहे.[८] त्यांनी अंडर ग्रॅज्युएट पदवी हिंदू कॉलेज, दिल्लीमधून प्राप्त केली आणि डॉक्टरेट बलिओल कॉलेज, ऑक्सफर्डमधून केली होती.[९] +त्या सी. राजगोपालाचारी यांची पण नात आहेत. त्यांचे आजोबा देवदास गांधी हे महात्मा गांधींचे सर्वात धाकटे पुत्र होते आणि त्यांची आजी लक्ष्मी सी. राजगोपालाचारी यांची मुलगी होती.[संदर्भ हवा ] +१९९८ मध्ये पोस्टकॉलोनिअल थिअरी: अ क्रिटिकल इंट्रोडक्शन या त्यांच्या पहिल्या पुस्तकाची प्रकाशन झाले. त्यानंतर लीला गांधींचे वर्णन "विस्तीर्ण दार्शनिक आणि बौद्धिक संदर्भाच्या दृष्टीने क्षेत्राचे मॅपिंग, उत्तर-वसाहतवादी सिद्धांत आणि पोस्टस्ट्रक्चरलिझम, पोस्टमॉडर्निझम, मार्क्सवाद आणि स्त्रीवाद यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध रेखाटणे" असे करण्यात आले.[१०] +त्यांचे नंतरचे पुस्तक, इफेक्टिव्ह कम्युनिटीज हे "प्रथमच दुर्लक्षित जीवनशैली, उपसंस्कृती आणि परंपरांशी कसे संबंधित आहेत - समलैंगिकता, शाकाहार, प्राणी हक्क, अध्यात्मवाद आणि सौंदर्यवाद - साम्राज्यवादाच्या विरोधात एकत्रित आणि मजबूत बंधने कशी निर्माण झाली हे प्रथमच लिहिले गेले. वसाहतवादी विषय आणि संस्कृतींसह"[११] एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एडवर्ड कारपेंटरला एमके गांधी आणि मिरा अल्फासा आणि श्री अरबिंदो यांच्याशी जोडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोशल नेटवर्क्सचा शोध लीला गांधींनी घेतला. +या कार्याद्वारे, आदरातिथ्य आणि "झेनोफिलिया" च्या नैतिक परिसराच्या सभोवतालचे "उत्तर वसाहती प्रतिबद्धतेचे वैचारिक मॉडेल" प्रस्तावित करण्यासाठी आणि उत्तर-वसाहत सिद्धांताकडे प्रथमच विलक्षण दृष्टीकोन आणण्यासाठी लीला गांधी प्रसिद्ध झाल्या. +लीला गांधींचे तिसरे पुस्तक, "द कॉमन कॉज", विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लोकशाहीचा आंतरराष्ट्रीय इतिहास शिस्तबद्ध स्व-फॅशनिंगच्या व्यापक अर्थाने नीतिशास्त्राच्या लेन्सद्वारे सादर करते.[१२] या पुस्तकाचे वर्णन "लोकशाहीचा एक पर्यायी इतिहास फॉरग्राउंडिंग इरेंट रिलेशन इव्हेंट्स" आणि "पोस्ट कॉलोनियल स्टडीजच्या असीम समावेशकतेच्या मूल्याचा सर्वात सखोल संरक्षण" असे केले गेले आहे.[१२][१३][१४] +लीला गांधी या प्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचा पहिला काव्यसंग्रह, मेजर्स ऑफ होम, २००० मध्ये रवि दयाल यांनी प्रकाशित केला होता आणि त्यानंतरच्या कवितांचा अनेक काव्यसंग्रहांमध्ये समावेश आहे.[१५][१६][१७][१८] +साचा:Gandhi \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9601.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86020ff01f3491c23f54168adc2e138cfc98aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9601.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लीला मजुमदार ( बांग्ला: লীলা মজুমদার; लिला मोजुमदार ), (२६ फेब्रुवारी, १९०८ – ५ एप्रिल, २००७) या बंगाली लेखिका होत्या. +मजुमदार यांनी आपले बालपण शिलाँग येथे घालवले. तेथे त्यांनी लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9603.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c86020ff01f3491c23f54168adc2e138cfc98aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9603.txt @@ -0,0 +1,3 @@ + +लीला मजुमदार ( बांग्ला: লীলা মজুমদার; लिला मोजुमदार ), (२६ फेब्रुवारी, १९०८ – ५ एप्रिल, २००७) या बंगाली लेखिका होत्या. +मजुमदार यांनी आपले बालपण शिलाँग येथे घालवले. तेथे त्यांनी लॉरेटो कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले. [२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9617.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e349334eb17a01dbe5d3a32e7ccf72724b7d933b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9617.txt @@ -0,0 +1,8 @@ +लीलाबाई भालजी पेंढारकर, माहेरच्या लीला चंद्रगिरी, (ऑक्टोबर २४, १९१० - ?) या मराठी चित्रपटअभिनेत्री होत्या. भालजी पेंढारकर हे त्यांचे पती होते. +लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई व मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हलाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लीलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मूकपटात काम करण्यासाठी लीलाबाईंना निमंत्रण दिले; महिलांनी नाटक तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तो काळ नव्हता, पण अगदी अनपेक्षितरीत्या व परिस्थितीमुळे लीलाबाईंना ते धाडस करायला लावले आणि त्यांनी ते केले. अश्या प्रकारे लीला चंद्रगिरींचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले. +१९३० सालच्या प्रभात फिल्म कंपनीच्या “उदयकाल” मूकपटातून लीलाबाई पेंढारकरांनी भूमिका साकारली व त्यानंतर सुरू झालेल्या बोलपट युगातही लीला चंद्रगिरींनी प्रभातच्या “अग्निकंकण”, “सिंहगड”, “माया मच्छिंद्र”मधून भूमिका साकारल्या.बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात काही गाणी देखील लीला चंद्रगिरी यांनी गायली होती. +१९३३ च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील “सैरंध्री” या पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका होण्याचा बहुमान देखील लीलाबाई पेंढारकर यांना मिळाला. त्यानंतर लीलाबाई भालजींच्या चित्रपटांकडे वळल्या. +भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या. +“छत्रपती शिवाजी” मधून राजामाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री लीला पेढारकरांच्या नावाला कलेच्या विश्वात अनोखे वलय प्राप्त झाले. त्यासोबतच सावित्री चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. गरोदर असतानाही चित्रपटासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही; या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या पोटाला, कमरेला बांधलेल्या दोरीचा +परिणाम, पोटातल्या बाळावर झाला. आणि लीलाबाईंच्या मुलगा व्यंग घेऊन जन्माला आला. “गनिमी कावा” हा लीलाबाई पेंढारकर यांच्या रुपेरी कारकिर्दीतला शेवटचा चित्रपट होता. +लीलाबाईंनी 'माझी जीवनयात्रा' हे आत्मचरित्र लिहिले आहे. वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी लिहिलेल्या या आत्मचरित्रात लीलाबाईंनी आपले बालपणापासून ते उतारवयापर्यंतचे जीवनानुभव आणि चित्रसृष्टीतला प्रवास शब्दबद्ध केला आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9651.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7786134190e9007e997f64896ad5a8052c84b5a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9651.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 27°29′2″N 83°16′34″E / 27.48389°N 83.27611°E / 27.48389; 83.27611 + +लुंबिनी हे नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स.पूर्व ५६३ मध्ये राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला होता. लुंबिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ-भारत सीमेजवळ स्थित असून ते भारताच्या गोरखपूर शहरापासून ९५ किमी अंतरावर स्थित आहे. लुंबिनी, बोधगया, कुशीनगर व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत. +इ.स. १९९७ साली लुंबिनीला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान ह्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9662.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37deb5d04a83e3636c1862bb28c2881bbdc3b853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9662.txt @@ -0,0 +1 @@ +लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9664.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37deb5d04a83e3636c1862bb28c2881bbdc3b853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9664.txt @@ -0,0 +1 @@ +लुइगी ग्विदो ग्रांदी (ऑक्टोबर १, इ.स. १६७१:क्रेमोना, इटली - जुलै ४, इ.स. १७४२) हा इटलीचा गणितज्ञ व धर्मगुरू होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9687.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b23c56702a9a75d474b58aecea9f269de54bdbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9687.txt @@ -0,0 +1,5 @@ +लुइस गॉर्डन प्यूग (इंग्लिश: Lewis Gordon Pugh) (५ डिसेंबर, इ.स. १९६९ - हयात) हा ब्रिटिश पर्यावरणविषयक कार्यकर्ता, सामुद्रिकी विषयातील वकील [श १] आणि लांब पल्ल्याचा जलतरणपटू[श २] आहे. +तो सर्व महासागरांमध्ये लांब पल्ल्याचे जलतरण (यामध्ये वेगापेक्षा अंतर अधिक महत्त्वाचे असते.) करणारा पहिला जलरणपटू आहे. +[१] पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक असणाऱ्या ठिकाणी पोहून त्या प्रदेशातील पर्यावरणविषयक समस्यांकडे लक्ष्य वेधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आर्क्टिक प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फाच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष्य वेधण्यासाठी तो इ.स. २००७ मध्ये उत्तर ध्रूवावर १ कि.मी. अंतर पोहून गेला. तसेच इ.स. २०१० मध्ये हिमालयातील वितळणाऱ्या हिमनद्या (glaciers) व त्यातून भविष्यात होणाऱ्या पिण्याचा पाण्याचा तुटवड्यामुळे जागतिक शांततेवर होणारा परिणाम याकडे प्रसारमाध्यमांचे तसेच देशांचे लक्ष्य वेधण्यासाठी तो हिमालयातील हिमनदी वितळून बनलेल्या तळ्यातून पोहून गेला. +इ.स. २०१० मध्ये जागतिक आर्थिक मंचाने यंग ग्लोबल लिडर म्हणून त्याचा गौरव केला. +[२] diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9693.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298049d5059eb5cded63ec11e01bc95fbc84dd9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9693.txt @@ -0,0 +1,26 @@ +लुइस वॉल्टर अल्वारेझ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9704.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7780c359cd5d89d4feebd5fc0831c083706c686 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9704.txt @@ -0,0 +1 @@ +लुइस फिलिपे मदेरा कॅरो फिगो (४ नोव्हेंबर, इ.स. १९७२ - ) हा  पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9709.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298049d5059eb5cded63ec11e01bc95fbc84dd9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9709.txt @@ -0,0 +1,26 @@ +लुइस वॉल्टर अल्वारेझ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9732.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f16c494eb15bb450fc1093b170f7b9baa0f0c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9732.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSY, आप्रविको: KMSY, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSY) अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स शहराचा विमानतळ आहे. याला जॅझ संगीतकार लुई आर्मस्ट्राँगचे नाव देण्यात आलेले आहे. +येथून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच कॅनडा, मेक्सिको व मध्य अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून स्पिरिट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9743.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87110bf48e72b100b9435d84284811c0310f2ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9743.txt @@ -0,0 +1,3 @@ +लुई जोसेफ टँक्रेड (ऑक्टोबर ७, इ.स. १८७६ - जुलै २८, इ.स. १९३४) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९०२ ते १९१३ दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +टँक्रेडने तीन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9750.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eecb6bca498ae805bcd2276f1d8fff943aa4088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9750.txt @@ -0,0 +1 @@ +भक्त लुई तथा लुई द पायस (इ.स. ७७८ - जून २०, इ.स. ८४०) हा ॲक्विटानियाचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9756.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4766e2473f2d7869cfc8241d1dfa7124c733c515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9756.txt @@ -0,0 +1,3 @@ +नववा लुई (एप्रिल २५, इ.स. १२१४ - ऑगस्ट २५, इ.स. १२७०) हा इ.स. १२२६पासून मृत्यूपर्यंत फ्रांसचा राजा होता. +हा लुई आठवा आणि कास्तियाची ब्लांच यांचा मुलगा असुन ह्यू कापेचा आठव्या पिढीतील वंशज होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9766.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f76c604b9c4371458d3028016bd9a2dc0fad838d --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9766.txt @@ -0,0 +1,4 @@ +लुई ब्रेल (जानेवारी ४ १८०९ - जानेवारी ६ १८५२) हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहय्याने वाचनाची पद्धत / लिपी विकसीत केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे एक जिनगर (घोड्याचे खोगीर, इ. कातडी माल तयार करणारे कारागीर) होते. तर आई मोनीक बॅरन ही एका शेतकऱ्याची मुलगी होती. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत. +चालायला लागल्यापासूनच लुई आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात असे आणि वडिलांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असे. वडिलांचे छोट्या लुईकडे सतत लक्ष राहत असे आणि ते त्याला आपल्या हत्यारांपासून दूर ठेवत. लुई तीन वर्षांचा असतांना एक दिवस त्याचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादत त्यांची एक आरी उचलली आणि अनावधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले. काही वेळाने लुईला आराम पडला पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला. +लहानपणापासून लुई स्वावलंबी होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्याने छोटा लुई अनेक वस्तु सहज ओळखत असे आणि स्वतःची कामे स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक पाद्री आले. त्यांच्या मदतीने लुईचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला, तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू झाले. पुढे सुमारे एक वर्षाने लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षे शिकला आणि त्यामुळे लुईला अनेक विषयात आवड निर्माण झाली. +पुढे पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरीस येथील अंध मुलांच्या शाळेत (इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस) लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई या शाळेत सहजपणे शिकला, त्याने अनेक बक्षिसेही मिळविली. सहा वर्षात लुईने शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9767.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d14f09e60a8386eab990af5b45299d53e7f0cdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9767.txt @@ -0,0 +1,2 @@ +ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन (इंग्लिश: Louis Francis Albert Victor Nicholas Mountbatten, 1st Earl Mountbatten of Burma; २५ जून १९८० - २७ ऑगस्ट १९७९) हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9775.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..710d60eefdcb769c3813f4581f5a007352f40bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9775.txt @@ -0,0 +1 @@ +लुई डियरबॉर्न लामूर (मार्च २२, इ.स. १९०८ - जून १०, इ.स. १९८८) हा इंग्लिश लेखक होता. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_979.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39fe361524c71ef2fe54f5cb172bda1436cc8d53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_979.txt @@ -0,0 +1 @@ +रवींद्र विश्वनाथ गायकवाड (इ.स. १९६० - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या उस्मानाबाद मतदारसंघातून निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9792.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4cf503c5750db20bfd19a2637974e14e06b4a1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9792.txt @@ -0,0 +1 @@ +लुईजी पिओ तैस्सितोरी (जन्म : १३ डिसेंबर, इ.स. १८८७ उदेन, इटली मृत्यू : इ.स. १९१९ बिकानेर, राजस्थान) हा एक भाषाशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होता. प्राचीन भारतीय लिपी संशोधनात त्याने काम केले. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9813.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f96343e36a579ef2e3771fbfe4789a8d4e4822b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9813.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुईस कॅरोल तथा चार्ल्स लुटविज डॉजसन (जानेवारी २७, इ.स. १८३२ - जानेवारी १४, इ.स. १८९८) हा इंग्लिश साहित्यिक होता. +ॲलिसेस ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड ही त्याची कृती सगळ्यात प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9836.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b3963e5f36913892ca33af9c0d4b3503fef3f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9836.txt @@ -0,0 +1,39 @@ +२९ जुलै, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +ल्यूक राइट हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9862.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e8d5a879e2f1ab4da11dcba400b171dd31bb730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9862.txt @@ -0,0 +1 @@ +लुकिंग फॉर अलास्का ही इंग्लिश लेखक जॉन ग्रीनची पहिली कादंबरी आहे. ही कादंबरी मार्च २००५ मध्ये डट्टन जुवेनाईलने प्रकाशित केली. इंडियन स्प्रिंग्स स्कूलमधील त्यांच्या वेळेवर आधारित, ग्रीनने अर्थपूर्ण यंग अ‍ॅडल्ट फिक्शन तयार करण्याच्या त्यांच्या इच्छेच्या परिणामी ही कादंबरी लिहिली. कथानकातले पात्र आणि मुख्य मृत्यू ग्रीनच्या जीवनात आधारित आहेत, तर कथा स्वतः काल्पनिक आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9888.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a2229124826f04f28a348aa5cd2ad3eff3e0e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9888.txt @@ -0,0 +1,34 @@ +लुंगाइल एडगर लूट्स बोस्मान (१४ एप्रिल, १९७७ - ) हा दक्षिण आफ्रिकेकडून प्रत्येकी १४ एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9894.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..852a31a352bfb3852821e83c0f59f3fab991dc1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9894.txt @@ -0,0 +1,2 @@ +लुडविग एर्हार्ड (जर्मन: Ludwig Erhard; ४ फेब्रुवारी, इ.स. १८९७ - ५ मे, इ.स. १९७७) हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६६ दरम्यान पश्चिम जर्मनी देशाचा चान्सेलर होता. + diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9926.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3069a619b8d2151a9e74efde05385f763bce2f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9926.txt @@ -0,0 +1,3 @@ +लुना काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +लुना काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9960.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fa1c184d01313823a31729a1508156182866414 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9960.txt @@ -0,0 +1 @@ +लुसियस ॲनेयस सेनेका किंवा फक्त सेनेका (इ.स.पू. ४ - इ.स. ६५ ) हा एक रोमन तितिक्षावादी तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, नाटककार होता. तो सम्राट निरोचा शिक्षक आणि नंतर सल्लागार होता. निरोच्या वधाच्या कटात सामील असल्याच्या आरोपामुळे नंतर त्याला आत्महत्या करायला भाग पाडले गेले असले तरी तो निर्दोष असण्याची शक्यता आहे.[१][२] त्याचे वडील सेनेका थोरले तर भाऊ गॅलियो हे होते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9970.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..632503fda0726111c182ed03372e971fa13f685b --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9970.txt @@ -0,0 +1 @@ +लुसी कॅथेरिन ओ'रायली (९ नोव्हेंबर, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9989.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2544cdf52f93df99038d726d71fcc304d7040682 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9989.txt @@ -0,0 +1,36 @@ +२६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9991.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b3963e5f36913892ca33af9c0d4b3503fef3f70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9991.txt @@ -0,0 +1,39 @@ +२९ जुलै, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +ल्यूक राइट हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9997.txt b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a2229124826f04f28a348aa5cd2ad3eff3e0e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_8/batch_2/wiki_s8_9997.txt @@ -0,0 +1,34 @@ +लुंगाइल एडगर लूट्स बोस्मान (१४ एप्रिल, १९७७ - ) हा दक्षिण आफ्रिकेकडून प्रत्येकी १४ एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टीट्वेंटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग