Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_100.txt +6 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10002.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10004.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10007.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10028.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10044.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10056.txt +4 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10061.txt +34 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10079.txt +12 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10101.txt +79 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10125.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10137.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10149.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10154.txt +4 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10155.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10180.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10186.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10198.txt +7 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10210.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10220.txt +4 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10233.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10262.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10275.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10284.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10287.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10290.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_103.txt +5 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10300.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10303.txt +3 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_1031.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10310.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10313.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10340.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10367.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10398.txt +29 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10399.txt +29 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10401.txt +29 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10406.txt +4 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10409.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10432.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10447.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10462.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10468.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10486.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10493.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_1052.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10521.txt +46 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10533.txt +2 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_1054.txt +1 -0
- dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10543.txt +3 -0
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_100.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
नॅशनल फुटबॉल लीग (१९७६–सद्य)
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
| 4 |
+
{{{stadium_years}}}
|
| 5 |
+
सिॲटल सीहॉक्स (इंग्लिश: Seattle Seahawks) हा अमेरिकेच्या सिॲटल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पश्चिम विभागातून खेळतो. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचा सह-संस्थापक पॉल ॲलन हा सिॲटल सीहॉक्सचा मालक असून हा संघ इ.स. १९७६ साली स्थापन झाला.
|
| 6 |
+
सिॲटलमधील सेंच्युरीलिंक फील्ड ह्या स्टेडियममधून सामने खेळणाऱ्या ह्या संघाने २०१३-१४ हंगामामधील सुपर बोल जिंकून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10002.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti, हैतीयन क्रियोल:Anpi an Ayiti) हे एक निर्वाचित राजेशाही साम्राज्य होते. हैती सुरुवातीला सेंट डॉमिनिक नावाची एक फ्रेंच वसाहत होती. १ जानेवारी १८०४ रोजी हैतीला स्वातंत्र्य मिळाले. हैतीच्या तत्कालीन गव्हर्नर-जनरलने २२ सप्टेंबर १८०४ रोजी हे साम्राज्य तयार केले.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10004.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
हैतीचे दुसरे साम्राज्य, किंवा हैतीचे साम्राज्य (फ्रेंच:Empire d'Haïti) हे साम्राज्य १८४९-१८५९ या काळात हैती बेटावर वसले होते. या साम्राज्याची निर्मिती हैतीचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फॉस्टीन सोउलोक यांनी केली.
|
| 3 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10007.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैदर हा २०१४ चा भारतीय हिंदी -भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे, ज्याने सिद्धार्थ रॉय कपूर सोबत त्याची सह-निर्मिती केली आहे आणि भारद्वाज आणि बशारत पीर यांनी लिहिले आहे. यात शाहिद कपूर, तब्बू, के.के. मेनन, श्रद्धा कपूर आणि इरफान खान यांच्या भूमिका आहेत .
|
| 2 |
+
१९९५ च्या बंडखोरीग्रस्त काश्मीर संघर्षांच्या दरम्यान ही कथा घडते व हैदर हे विल्यम शेक्सपियरच्या शोकांतिका हॅम्लेटचे आधुनिक काळातील रूपांतर आहे. हे लेखक बशारत पीर यांच्या कर्फ्यूड नाईटच्या कादंबरीवर आधारित आहे.[१] हैदर, एक तरुण विद्यार्थी आणि कवी आहे व त्याच्या वडिलांच्या बेपत्ता झाल्याबद्दल त्यांना शोधण्यासाठी काश्मीरला परततो आणि राजकारणात अडकतो.[२] मकबूल (२००३) आणि ओमकारा (२००६) नंतर हैदर हा भारद्वाजच्या शेक्सपिअर ट्रायॉलॉजीचा तिसरा भाग आहे.[३]
|
| 3 |
+
६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, हैदरने सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट संवाद (दोन्ही भारद्वाज ) यासह ५ पुरस्कार जिंकले. ६० व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये, हैदरला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (भारद्वाज) यासह ९ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता (शाहिद कपूर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (मेनन) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (तब्बू) यासह ५ पुरस्कार मिळाले.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10028.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैदराबाद क्रिकेट संघ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये भारताच्या हैदराबाद शहराचे प्रतिनिधित्व करतो.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10044.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैदराबाद विद्यापीठ हे हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित एक सार्वजनिक केंद्रीय संशोधन विद्यापीठ आहे.
|
| 2 |
+
१९७४ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात मुख्यतः निवासी कॅम्पसमध्ये अनेक विषयांतील ५,००० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि ४०० प्राध्यापक आहेत. [१]
|
| 3 |
+
विद्यापीठ गचिबोवली येथे २,३०० एकरवर आहे.[२][३]
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10056.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारताच्या आर्थिक केंद्र मुंबईला हैद्राबाद शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई-नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग आणि मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्गासह भारतातील दुरागतो रेल्वे जाळ्यांपैकी एक असेल.[१]
|
| 2 |
+
मुंबईचा समावेश असलेला हा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्प ठरला आहे, हा प्रकल्प दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या १५ तासांवरून कमी होऊन केवळ साडेतीन तास असेल. हा मार्ग सध्या निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे. विमानतळाव्यतिरिक्त, ते नवी मुंबईच्या मेट्रोशी आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. [२]
|
| 3 |
+
नियोजित स्थानके- नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, झहीराबाद आणि हैद्राबाद.
|
| 4 |
+
प्राथमिक अभ्यास Archived 2016-03-03 at the Wayback Machine.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10061.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,34 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचा सहभाग :
|
| 3 |
+
हैदराबाद संस्थानात स्त्रियांचे स्थान अतिशय हीन दर्जाचे होते. बालविवाह, बालविधवा, अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता, दारिद्र्य, कुपोषण, राजकीय व सामाजिक जागृतीचा अभाव, पडदा पद्धती अशा अनेक रूढी-परंपरांच्या विळख्यात ती अडकली होती. इस्लामी संस्कृती व परंपरेचा फार मोठा प्रभाव स्त्रियांवर होता. तरीही हैदराबाद मुक्ती लढ्यात महिलांनी मोलाचे योगदान दिले आहे.
|
| 4 |
+
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महिलांच्या सहभागाचे दोन कालखंड करता येतील.
|
| 5 |
+
1) पहिला कालखंड - इ.स १९३८ पर्यंत.
|
| 6 |
+
२) दुसरा कालखंड - १९३८ ते १९४८ पर्यंत .
|
| 7 |
+
पहिल्या कालखंडात स्त्रियांनी ग्रंथालय चालविणे, राजकीय प्रचारातील पत्रके वाटणे, गणपती मेळ्यात भाग घेणे, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणे, चळवळीतील कार्यकर्त्यांना अन्न पुरविणे, चळवळीतील कार्यकर्त्यांची गृहिणी म्हणून घर सांभाळणे इत्यादी कामे केलेली दिसून येतात. पहिल्या कालखंडातील महिलांचा सहभाग हा सामाजिक व संस्कृती स्वरूपाचा होता. पहिल्यापेक्षा दुसरा कालखंडातील महिलांचा सहभाग अधिक निर्णायक ठरला.
|
| 8 |
+
इ.स १९३८ ते १९४९ या दुसऱ्या कालखंडात ज्या महिलांनी सहभाग नोंदवला त्यात आशाताई वाघमारे, सुशीलाताई दिवाण, पानकुंवर कोटेचा, सुलोचनाबाई बोधनकर, कावेरीबाई, गोदावरीबाई, लताबाई, उषा पांगुरीबाई, गिताबाई चारठाणकर ,प्रतिभाताई वैशंपायन, दगडाबाई शेळके, तारा परांजपे, करुणाबेन चौधरी, शकुंतला साले इत्यादी महिलांचा सहभाग होता. त्यांच्या मुक्ती लढ्यातील सहभागाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
|
| 9 |
+
हैदराबाद राज्य ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळेपर्यंत टिकून असलेले भारतातील सर्वांत मोठे स्वायत्त संस्थानिक राज्य होते. सध्याच्या तेलंगणा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, विदर्भाचा काही भाग या भारताच्या दक्षिण-मध्य भागात या संस्थानाची व्याप्ती होती. इ.स. १७२४ पासून इ.स. १९४८ पर्यंत निजाम हैदराबाद राज्याचे संस्थानिक होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ हैदराबाद मुक्ति संग्रामाचा शेवट इ.स. १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध केलेल्या पोलीस कारवाईने झाला आणि हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.
|
| 10 |
+
१९४७ मध्ये बिटिशांनी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला. या कायद्यानुसार १५ ऑगस्�� १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या राजकीय वर्चस्वातून मुक्त झाला. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळाले .वरील कायद्यानुसार देशी राज्ये आणि संस्थानिकांनाही त्यांनी आपले राज्य भारतात की पाकिस्तानात विलीन करावयाचे की, स्वतंत्र राहावयाचे या बाबतीत स्वातंत्र्य दिलेले होते. त्यामुळे देशी राज्ये व संस्थाने भारतीय संघराज्यात कशी विलीन करून घ्यावयाची हा मोठा प्रश्न भारत सरकारपुढे निमाण झाला. शेवटी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बहुतेक संस्थाने भारतात विलीन करून घेतली. परंतु हैदराबाद राज्याचा सत्ताधिश निजाम मीर उस्मान अली खान याने ११जून १९४७ रोजी आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे जाहीर केले.
|
| 11 |
+
निजामाने आपले राज्य स्वतंत्र राहणार असल्याचे घोषित केल्यामुळे भारत सरकार आणि हैदराबाद राज्यातील जनतेपुढे मोठा पेच व प्रश्न निर्माण झाला. हैदराबाद राज्याचा सत्ताधिश मुसलमान होता. परंतु राज्यात ८८ टक्के हिंदू, ११टक्के मुसलमान आणि १ टक्का इतर लोक होते. याशिवाय देशाच्या व दख्खनच्या मध्यभागी असलेले आणि देशात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे असलेले हैदराबाद राज्य स्वतंत्र राहणे राज्यातील जनतेच्याच नव्हे तर देशाच्याही हिताचे तसेच हैदराबाद राज्याच्या भारतातील विलीनीकरणाशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला पूर्ण प्राप्त होणार नव्हते. त्यामुळे राज्यातील जनतेने हैदराबाद राज्याचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करण्यासाठी सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले. शेवटी १३ सप्टेंबर १९४८रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले. हैदराबाद राज्याच्या विलीनीकरणासाठी जनतेने जे सत्याग्रह व सशस्त्र आंदोलन केले, हेच आंदोलन भारतीय इतिहासात 'हैदराबादचा स्वतंत्र -संग्राम ' या नावाने ओळखले जाते. हा स्वातंत्र -संग्राम भारतीय स्वातंत्र आंदोलनाचाच एक भाग होता. या स्वातंत्र लढ्यात दलितांचाही सिंहाचा वाटा आहे.
|
| 12 |
+
ब्रिटिशपूर्व काळात भारतात अनेक महाराजे, बादशाह, असंख्य राजे-राजवाडे, सरदार, अगणित जहागीरदार व जमीनदार होते. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या युरोपियन व्यापारी कंपन्यांनी अल्पावधीत भारतीय राज्ये हडपण्यास सुरुवात केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीन���, व्यापारासाठी तत्कालीन मोगल बादशहा जहांगीरकडून खास परवाने मिळवून डच आणि पोर्तुगीजांवर व्यापारात मात केली, तर फ्रेंचाना युद्धात पछाडले.
|
| 13 |
+
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला फायदेशीर व्यापारामुळे आर्थिक संपन्नता मिळाली व मोठी कुशल फौज बाळगणे त्यांना सोपे होत गेले; दिल्लीच्या बादशहांची वेळोवेळी मर्जीही मिळत गेली. विविध राजवटींचे आपापसातले संघर्ष, स्वतःच्या फायद्यासाठी चातुर्याने वापरून अनेक छोटी मोठी राज्ये कंपनीने गिळंकृत केली. बऱ्याचशा राजांशी तह करून जमेल तेथे प्रत्यक्ष, नाही जमेल तेथे अप्रत्यक्ष वर्चस्व निर्माण केले. तरीसुद्धा इ.स. १९४७पर्यंत ६०० पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थानिक राज्ये भारतात होती. या संस्थानिकांना अंतर्गत प्रशासनासंदर्भात मर्यादित स्वायत्तता होती मात्र सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. या संस्थानिक राज्यांमध्ये सर्वांत मोठे निजामाचे हैदराबाद संस्थान होते।
|
| 14 |
+
हैदराबाद राज्याची स्थापना
|
| 15 |
+
मोगल काळात दख्खनची (दक्षिण भारत) विभागाणी प्रशासनाच्या सोयीसाठी खानदेश, वहाड, औरंगाबाद ,बिदर, विजापूर आणि हैदराबाद या सहा सुभयांत करण्यात आलेले होता. औरंगाबाद हे या सुभयांच्या कारभाराचे मुख्यालय होत. या सहा सुभयांचा कारभार पाहण्यासाठी एका सुभेदाराची नियुक्ती मोगल सम्राटाकडून केली जात असे. त्यालाच दक्षिणेचा सुभेदार असे संबोधिले जाई. मोगल सम्राट फर्रखशियर याने इ. स. १७१३मध्ये मीर कमरुद्धीन निजाम उल मूलक फिरोजजंग खान खानान चिन कुलीखान याची दक्षिणेचा सुभेदार म्हणुन नियुक्ती केली. औरंगजेब या मोगल सम्राटाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मोगल सम्राट दुबल निघाले. तसेच सत्तेसाठी त्यांच्या उत्तराधिकायात संघर्ष सुरू झाले. त्यामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्याचाच फायदा घेऊन दख्खनचा सुभेदार मीर कमरुद्धीन याने ३१जुलै १७२४रोजी दक्षिणेत स्वतंत्र राज्याची स्थापना केली.या राज्याची राजधानी हैदराबाद होती. मीर कमरुद्धीन यास मोगल सम्राट महम्मदशहा याने 'आसिफजाह 'हा किताब दिला होता. त्यामुळे त्याच्या घराण्यात आसिफजाह घराणे असे संबोधण्यात आले.
|
| 16 |
+
मुस्लिमीन संघटनेत मराठवाड्यात सहभाग :
|
| 17 |
+
मराठवाड्यातील ज्या प्रमुख व्यक्ती या संघटनेत त्यामधे उस्मानाबाद जिल्ह्यातील इकरामुलला वकील, कासीम रझवी. नांदेड जिल���ह्यातील मंहमद इब्राहीम अरबी, अखलाख हुसेना ,झुबेरी वकील, हसन मंहमद यावरखान, मीर मोहीयोद्दीन अलीखान. औरंगाबाद सय्यद अहमद नहरी वकील, उमर दराजखान वकील, गाजी महिनोद्दीन, सेठ अकबरभाई ताजिर, ईसाखान वकील, हाफिज महंमद, बीड येथील अनी सुद्दीन, जालना येथील मंहमद कमरुद्धीन, काझी हमीदुद्दीन, परभणी येथील मीरमहल अली कमिल वकील, गनी वकील इत्यादी नेते या संघटनेत सहभागी होते.
|
| 18 |
+
इ.स. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जनमत काँग्रेसला अनुकुल होते. काँग्रेसच्या राजकीय जागृतीच्या कामांना पाठिंबा देणाऱ्यांत डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, मुल्ला अब्दुल कयुम, रामचंद्र पिल्लई, मौलिम ए शफिक पत्राचे संपादक मोहिब हुसेन, हाजार दास्तानचे संपादक सय्यद अखिल यांचा समावेश होता. ते इंग्रजांच्या चुकीच्या आणि अवैध शासकीय धोरणांचा निषेध करीत. अर्थातच सर सय्य्द अहमदच्या प्रभावाखालील निजाम शासनात उंच हुद्द्यांवर बसलेल्या हितसंबधीयांनी काँग्रेसचा विरोध करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे सर सय्य्द अहमदच्या राजकीय व शैक्षणिक व्यापांना प्रोत्साहन आणि काँग्रेसचे पाठीराख्यांचे खच्चीकरण असे निजाम शासनाचे धोरण कायम राहिले. इ.स. १८९१ मध्ये वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. निजाम शासनास न जुमानणाऱ्या शौकत-उल-इस्लाम सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली गेली.
|
| 19 |
+
लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हैदराबादेत शालिबंडा येथे शिवराम शास्त्री गोरे यांनी तर चादरघाट येथे विद्यार्थ्यांनी केली. हळूहळू सार्वजनिक गणेशोत्सव इतर महाराष्ट्रासोबतच संपूर्ण हैदराबाद राज्यात साजरा होऊ लागला. सार्वजनिक गणेशोत्सवाने सामाजिक चेतना निर्माण होण्यास मोठीच मदत झाली. आर्य समाजास डॉ.अघोरनाथ चटोपाध्याय, गुलबर्ग्याचे केशवराव कोरटकर व पंडित श्रीपाद सातवळेकर यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक जागृतीचे कार्य मोठ्या धडाडीने हाती घेतले. मुल्ला अब्दुल कयुम खानांनी इ.स. १८९२मध्ये हैदराबाद मध्यवर्ती वाचनालयाची स्थापना केली. इ.स. १८९१मध्ये, दैरत उल मौरिफ या संशोधनसंस्थेची स्थापना केली व अरेबिक भाषेसंबधांत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. काँग्रेसला फक्त जोरदार पाठिंबाच दिला नाही ,तर इ.स. १९०५च्या स्वदेशी आंदोलनात खानांनी सहभा��ही घेतला; व गणेशोत्सवासही प्रोत्साहन दिले. मौलवी मोहमद अकबर अली, मौलवी मोहमद मजहर, इत्यादी लोकांना प्रोत्साहन देऊन मुल्ला अब्दुल कयुम खानांनी पुरोगामी विचारांची अंजुमन ए मारीफ नावाची संस्था सुरू केली. मौलवी मोहमद अकबर यांनी अली सहिफा नावाचे वृत्तपत्र संपादित केले.
|
| 20 |
+
इ.स. १८९८ मध्ये पुण्याच्या रॅन्ड खून खटल्यातील क्रांतिकारक बाळकृष्ण हरी चाफेकरांना ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ हैदराबाद संस्थानातील लोकांनी लपवून ठेवले. पण निजाम पोलिसांनी त्यांना ब्रिटिशांच्या स्वाधीन केले.
|
| 21 |
+
राष्ट्रीय शाळांचे कार्य
|
| 22 |
+
मराठवाड्यातील खाजगी राष्ट्रीय शाळांनी स्वातंत्र चळवळीस बळ देण्याचे व देशप्रेमाची भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचे फार मोठे कार्य केले. खाजगी शाळांना परवानगी देण्याचे निजामाचे धोरण होते;परंतु उदू माध्यमाची होती. १९१६ते १९३५ या काळात मराठवाड्यात ६-७खाजगी शाळा निघाल्या .१९१६-१७ मध्ये औरंगाबाद येथे सरस्वती भुवन हायस्कूल सुरू झाले. त्याचवषीँ परभणी येथेही प्राथमिक शाळा सुरू झाली. १९२मध्ये तुळजापूर तालुक्यात हिपपरगा येथे राष्ट्रीय शाळा स्थआपन झाली. हैदराबाद मुक्तीलढ्याचे नेते स्वामीजी, बाबासाहेब परांजपे हे याच शाळेत शिक्षक होते. मराठवाड्यात अंबाजोगाई, सेलू, नांदेड, लातूर, उमरगा, बीड उदगीर, गुंजोटी वगैरे ठिकाणी राष्ट्रीय शाळा स्थापन झाल्या होत्या. १९४१मध्ये मराठा व तत्समवगीँय शिक्षण परिषद १९४१मध्ये स्थापन झाली. तिची प्रारंभ वाषिक अधिवेशने पार पाडली होती. या परिषदेच्या वतीने हैदराबाद येथे मराठा वसतिगृह सुरू केले होते. राष्ट्रीय शाळांमुळे मराठवाड्यात राजकीय जागृती निर्माण होण्यास मदत झाली.
|
| 23 |
+
निजामाच्या जहागीरदार, जमीनदार आणि सरंजामशाही व्यवस्थेविरुद्ध १९४६ साली तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यातील चितल्ल्या ऐलम्मा या दलित महिलेने चळवळ सुरू केली. जमीनदाराकडून आपली अनधिकृतपणे बळकावली जाणारी जमीन वाचवण्याकरिता तिने जमीनदारांविरुद्ध आंदोलनाची सुरुवात केली. या आंदोलनास आंध्रमहासभा नावाच्या तत्कालीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मदत होती. १९४६ ते १९५१ या काळात झालेले हे सशस्त्र आंदोलन वेट्टी चेकिरि उद्यमम नावाने ओळखले जाते. .हे आंदोलन जवळच्या बिदर आणि वरंगल मिळून एकूण चार हजार खेड्यांत पसरले. ���वळपास तीन हजार खेड्यांची जमीनदारांपासून मुक्तता करणाऱ्या या आंदोलनास लवकरच निजामाच्या जुलमी रझाकार सेनेशी दोन हात करावयास लागले.
|
| 24 |
+
हैदराबाद राज्यतील दलित चळवळ डॉ बाबासाहेबांच्या विचारानुसार कार्यरत होती. १९३१ मध्येच राज्यातील दलित नेत्यांनी स्वतःला आदी हिंदू म्हणून घोषीत केले होते. याचवर्षी दलितांनी आमची गणना हिंदू धर्मात करण्यात येऊ नये असे एका निवेदनाद्वारे निजाम सरकारला कळविले होते. त्यामुळे निजाम सरकारने यावर्षी दलितांची जनगणना हिंदू धर्मात न करता स्वतंत्रपणे केली. अंजुमन मुसिलम लीग यासंघटनेने तर दलित हे हिंदू नसल्याचे १९१०मध्ये जाहीर केले होते. १९३९ च्या जनगणनेनुसार राज्यतील आदी हिंदूची आचार्य दलितांची लोकसंख्या २४,७३,२३०होती. १९३८मध्ये हीच लोकसंख्या पंचवीस लाख आणि १९४१मध्ये २९,२८,०४०झाली. समाजप्रबोधनानंतर दलित समाज संघटित झाला. त्यांच्या अनेक संघटना उदया. या संघटनांच्या नेतृत्व खाली दलित चळवळ सुरू झाले.
|
| 25 |
+
अघोरनाथ इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले. त्यांचा हैदराबाद संस्थानाच्या सामाजिक, राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता. .डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद संस्थानातील राजकीय नेते, लेखक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना एकत्र आणले. ते इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथून निवृत्त झाले. त्यांचा देहान्त इ.स.१९१५ मध्ये झाला. समाजाला दिलेले त्यांचे योगदान अद्वितीय होते.
|
| 26 |
+
परभणी जिल्ह्यातील वसमतयेथे १८६७ साली कोरटकरांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा येथे झाले. तेथेच त्यांनी वकिली केली. त्यांचा त्या वेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांशी परिचय होता. महाराष्ट्रातील घडामोडींचा त्यांच्या मनावर ठसा होता. पुण्यातील वसंत व्याख्यान माला व इतर कार्यक्रमास ते उपस्थित असत. १८९६ साली ते हैदराबादेस आले. डॉ. अघोरनाथ चटोपाध्यायांप्रमाणेच केशवराव कोरटकर यांनी स्वतःला सामाजिक व राजकीय कार्यात झोकून दिले. हैद्राबाद येथे आर्य समाजाची स्थापना केली.१९०४-२१ या काळात अध्यक्ष होते.
|
| 27 |
+
सन १९२३ साली, औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील जरूळ या गावी श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणापासून त्यांना वंचित र��ावे लागले. तथापि प्रचंड जिज्ञासा व इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मोडी लिपी आणि मराठीभाषेसह तेलुगू, गुजराती, ऊर्दू, इंग्रजी या इतर भाषादेखील स्वपरिश्रमाने आत्मसात केल्या. त्याचबरोबर त्यांनी पौराणिक ग्रंथांचे विश्लेषण करून इतिहास संशोधन केले.
|
| 28 |
+
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाऊराव भिमाजी पाटलांचे तसेच त्यांच्या कुटुबीयांचे योगदान व त्यांनी उचललेले कष्ट विशेष उल्लेखनीय आहेत. आपल्या जरूळ येथील स्वतःच्या घरावर त्यांनी भारताचा तिरंगा फडकावल्यामुळे निजामी राजवटीत रझाकारांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. त्यानंतरही लाठीहल्ल्यात जखमी होऊन बेशुद्ध होईस्तोवर त्यांनी भारतीय ध्वज उतरविला नाही.
|
| 29 |
+
औरंगाबाद येथे केलेल्या सत्याग्रहामुळे श्री. माणिकचंद पहाडे यांच्यावर रझाकार फारूकी यांनी अत्याचार केल्यामुळे तेथे पुन्हा कुणीही सत्याग्रह करण्यास धजावत नव्हते. श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हे आव्हान स्वीकारून तेथील सिटीचौकात सत्याग्रह केला. त्याबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला, तसेच फटक्यांची (टिकटिकीची) सजाही सुनावण्यात आली. परंतु तुरुंगातील सर्व राजकीय कैद्यांनी या सजेविरूद्ध पुकारलेल्या आंदोलनामुळे ही सजा मागे घेण्यात आली.
|
| 30 |
+
हैद्राबाद मुक्तिसंग्राम संघर्षानंतर त्यांनी औरंगाबादेतील सामाजिक व राजकीय कार्यात भाग घेतला. श्री. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी शिक्षण प्रसार आणि सामाजिक सुधारणांच्या कामी स्वतःला वाहून घेतले. याची दखल घेऊन थोर समाज सुधारक श्री. धोंडो केशव कर्वे यांनी त्यांना पारितोषिकही प्रदान केले होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती श्री. वि. वि. गिरी यांनी त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सामाजिक आणि शेतकऱ्य़ांच्या समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली, तसेच तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील भरीव योगदानाबद्दल त्यांना ताम्रपत्र बहाल केले.
|
| 31 |
+
कृषिक्षेत्रातही श्री. भाऊराव भिमाजी मतसागर यांनी आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवून ओसाड शेतजमिनीवर भरघोस उत्पादन घेऊन दाखविले. ह्या कामगिरीबद्दल त्यांना तत्कालीन राज्यपाल अली यावर जंग यांनी १९७० साली शेतीनिष्ठ शेतकरी या सन्मानाने पुरस्कृत केले. ह्या कार्यक्रमानंतरच श्रीलं��ेच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती सिरीमावो भंडारनायके यांनी राजभवनात त्यांची भेट घेऊन कृषिक्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
|
| 32 |
+
त्यांच्या इतर शैक्षणिक आणि सामाजिक कार्यांबद्दल माजी पंतप्रधान राजीव गांधी, तसेच पी. व्ही. नरसिंहराव यांनी त्यांना सोनेरी पदके देऊन गौरविले होते. या थोर व्यक्तीचे सन १९९५ साली वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले.
|
| 33 |
+
[१]
|
| 34 |
+
वर्तमान पत्रांची भूमिका या वेळी महत्त्वाची होती
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10079.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,12 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हैम रेमन ( हिब्रू: חיים רמון) हे एक इस्रायली राजकारणी आहेत. यांचा जन्म १० एप्रिल १९५० रोजी झाला. त्यांनी १९८३ ते २००९ च्या दरम्यान नेसेटचे सदस्य म्हणून आणि राज्य धोरणाची जबाबदारी असलेल्या पंतप्रधान कार्यालयात उपपंतप्रधान आणि मंत्री म्हणून काम केले.
|
| 2 |
+
स.न. १९५० मध्ये जाफा येथे जन्मलेल्या, रेमन यांनी तेल अवीव विद्यापीठात बीए आणि कायद्याचा अभ्यास केला होता.त्याआधी , इस्रायली हवाई दलात सेवा केली होती. तेथे ते कॅप्टन पदापर्यंत पोहोचले. त्यांनी सैन्य सोडल्याबरोबर मजूर पक्षात (तेव्हा संरेखन आघाडीचा भाग) सामील झाले. १९७८ ते 1१९८९ पर्यंत ते त्यांच्या युवा शाखेचे सचिव होते. मे १९८३ मध्ये डॅनियल रोसोलिओच्या जागी त्यांनी नेसेटमध्ये प्रवेश केला आणि जानेवारी २००६ आणि मार्च २००६ च्या निवडणुकांदरम्यानचा कालावधी वगळता, २००९ पर्यंत सदस्य राहिले. १९८८ ते १९९२ या काळात त्यांनी विविध समित्यांचे सदस्य आणि वित्त समितीचे अध्यक्षपद भूषवले होते.
|
| 3 |
+
रेमन यांची १९९२ मध्ये यित्झाक रॅबिनच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तिथे त्यांनी नवीन राष्ट्रीय आरोग्य विमा कायद्याची जाहिरात तयार केली होती. ती फार छान बनवली होती. (हे सुद्धा पहा: इस्रायलमधील युनिव्हर्सल हेल्थ केर ). फेब्रुवारी १९९४ मध्ये, प्रस्तावित आरोग्य कायद्याचे समर्थन करण्यात मजूर पक्षाच्या अपयशामुळे, त्यांनी पदाचा राजीनामा दिला. ज्यासाठी लेबर पार्टी-संलग्न हिस्टाड्रट लेबर फेडरेशन आणि क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस फंड यांच्यातील संबंध तोडणे आवश्यक होते. पक्षाच्या मेळाव्यात नाट्यमय भाषणात त्यांनी पक्षाच्या सदस्यांची तुलना समुद्रकिनारी आलेल्या व्हेलशी केली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला. तथापि, रेमनने राजीनामा दिल्यानंतरही कायद्याची वकिली केली आणि शेवटी १९९४ च्या उन्हाळ्यात नेसेटने तो मंजूर केला.
|
| 4 |
+
स.न. १९९४ मध्ये, रेमनने श्रमिक पक्षातून विभक्त होऊन अमीर पेरेत्झसह "न्यू लाइफ इन द हिस्टाड्रट" नावाची यादी तयार केली. त्यानंतरच्या हिस्टाद्रुट निवडणुकीत त्यांनी मजूर गटाचा पराभव केला ज्याने हिस्टाद्रुटच्या स्थापनेपासून त्याचे नियंत्रण केले होते. त्यांनी हिस्टाड्रटच्या मालकीच्या बहुतेक कंपन्यांचे खाजगीकरण केले. परिणामी, त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय आरोग्य विमा कायदा मंजूर झाला. १९९० पासून शोशना नेतन्याहू आयोगाच्या शिफारशींवर आधारित ज्याने १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात इस्रायलमधील आरोग्य सेवा प्रणालीचा संपूर्ण आढावा घेतला. तो कायदा १ जानेवारी १९९५ रोजी लागू झाला.
|
| 5 |
+
कायदा होण्यापूर्वी आरोग्य विमा ऐच्छिक होता. तरीही ९६% लोकसंख्येचा विमा उतरवण्यात आला होता.[१] देशातील वैद्यकीय सेवांचे व्यवस्थापन, वितरण आणि सार्वजनिक वित्तपुरवठा सुलभ करून आणि सर्व नागरिकांना किमान कव्हरेज पातळीची हमी देऊन कायद्याने इस्रायलमधील आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती.
|
| 6 |
+
राबिन यांच्या हत्येनंतर रेमन परत सरकारमध्ये सामील झाले. त्या वेळेस त्यांनी १९९५ ते १९९६ शिमॉन पेरेझ यांच्या अंतर्गत व्यवहार मंत्री म्हणून काम केले. या दरम्यान श्रमिक पक्षाची शक्ती कमी झाली होती.
|
| 7 |
+
२७ जुलै २००६ रोजी, रेमन यांची लैंगिक अत्याचाराच्या घटनेसाठी सात तास पोलीस चौकशी झाली होती. त्यानंतर ऍटर्नी जनरल मेनाकेम माझुझ यांनी न्यायमंत्र्यांना आदेश दिले. न्यायाधीशांची नियुक्ती आणि मंजूरी देण्यासह कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित कार्यकारी निर्णय घेण्यापासून त्यांना परावृत्त करण्यात आले होते.[२] त्याच दिवशी रेमनने असेही सांगितले की, " दक्षिण लेबनॉनमधील प्रत्येकजण दहशतवादी आहे आणि हिजबुल्लाशी संबंधित आहे."[३] १७ ऑगस्ट रोजी, इस्रायलचे ऍटर्नी जनरल मेनाकेम माझुझ यांनी अशोभनीय हल्ल्यासाठी रेमनवर आरोप लावण्याचा निर्णय घेतला. रेमनने उत्तर दिले: "मला माझ्या निर्दोषतेबद्दल खात्री आहे. न्यायालय ते सिद्ध करेल."[४] आधी आश्वासन दिल्याप्रमाणे, रेमन यांनी १८ ऑगस्ट रोजी राजीनामा जाहीर केला.[५] त्यांना ३१ जानेवारी २००७ रोजी दोषी ठरवण्यात आले.[६] आणि त्याला १०० तासांच्या सामुदायिक सेवेची शिक्षा ठोठावण्यात आली, ज्यात त्याने तेल मॉंडमधील एका उपचारात्मक रायडिंग सेंटरमध्ये अपंग मुलांना मदत केली. न्यायालयाला त्यांच्या कृतीत नैतिक पतन आढळले नाही.
|
| 8 |
+
ते जुलै २००७ मध्ये पंतप्रधान एहुद ओल्मर्ट यांच्या सरकारमध्ये परत आले, उप-प्रीमियर आणि पंतप्रधान कार्यालयात मंत्री म्हणून राज्य धोरण आणि पंतप्रधान ओलमर्ट यांच्या नावावर विशेष मिशनची जबाबदारी त्यांच्याकडे होती. सरकारमध्ये परत येण्याबाबत उच्च न्यायालयात झालेल्या सुना��णीत न्यायाधीश एडना अर्बेलने निर्णय दिला की, रेमनला "लैंगिक गुन्हेगार म्हणून पाहिले जाऊ नये".[७]
|
| 9 |
+
३० जून २००९ रोजी, रेमनने नेसेटमधून राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांनी जाहीर केले की त्यांचा खाजगी व्यापारी बनण्याचा मानस आहे, परंतु पक्षाची सर्वात महत्त्वाची संस्था असलेल्या कदिमा कौन्सिलचे अध्यक्ष राहतील.[८][९]
|
| 10 |
+
जुलै २०२० पर्यंत, रेमनची वैद्यकीय आणि करमणुकीच्या गांजाच्या व्यापारीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कंपनीच्या व्होनेटाईझ मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.[१०]
|
| 11 |
+
रेमन यांचे लग्न व्हेरेड रॅमन रिव्हलिनशी झाले आहे. ती मासिक लेडी ग्लोबची मुख्य संपादक आहे. मागील लग्नापासून त्याला दोन मुले आहेत. तो सॉकर क्लब हापोएल तेल अवीवचा अध्यक्ष आणि सह-मालक होता.
|
| 12 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10101.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,79 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
लिस्ट अ आणि टी२०आ किट
|
| 2 |
+
हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्वात आला.[६] १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.[७]
|
| 3 |
+
ऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड
|
| 4 |
+
बर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड
|
| 5 |
+
आर्जेन्टीना ·
|
| 6 |
+
डेन्मार्क ·
|
| 7 |
+
नामिबियन ·
|
| 8 |
+
युगांडा ·
|
| 9 |
+
बेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया
|
| 10 |
+
ऑस्ट्रीया ·
|
| 11 |
+
बहामास ·
|
| 12 |
+
बहरैन ·
|
| 13 |
+
बेलिझ ·
|
| 14 |
+
भुतान ·
|
| 15 |
+
ब्राझिल ·
|
| 16 |
+
ब्रुनै ·
|
| 17 |
+
चिली ·
|
| 18 |
+
चीन ·
|
| 19 |
+
कूक आयलंड ·
|
| 20 |
+
कोस्टा रिका ·
|
| 21 |
+
क्रोएशिया ·
|
| 22 |
+
क्युबा ·
|
| 23 |
+
सायप्रस ·
|
| 24 |
+
झेक प्रजासत्ताक ·
|
| 25 |
+
फ़िनलंड ·
|
| 26 |
+
गांबिया ·
|
| 27 |
+
घाना ·
|
| 28 |
+
ग्रीस ·
|
| 29 |
+
गुर्नसी ·
|
| 30 |
+
इंडोनेशिया ·
|
| 31 |
+
इराण ·
|
| 32 |
+
आइल ऑफ मान ·
|
| 33 |
+
जर्सी ·
|
| 34 |
+
लेसोथो ·
|
| 35 |
+
लक्झेंबर्ग ·
|
| 36 |
+
मलावी ·
|
| 37 |
+
मालदीव ·
|
| 38 |
+
माली ·
|
| 39 |
+
माल्टा ·
|
| 40 |
+
मेक्सिको ·
|
| 41 |
+
मोरोक्को ·
|
| 42 |
+
मोझांबिक ·
|
| 43 |
+
म्यानमार ·
|
| 44 |
+
नॉर्वे ·
|
| 45 |
+
ओमान ·
|
| 46 |
+
पनामा ·
|
| 47 |
+
फिलिपाईन्स ·
|
| 48 |
+
पोर्तुगाल ·
|
| 49 |
+
र्वांडा ·
|
| 50 |
+
कतार ·
|
| 51 |
+
सामोआ ·
|
| 52 |
+
सौदी अरब ·
|
| 53 |
+
सियेरा लिओन ·
|
| 54 |
+
स्लोव्हेनिया ·
|
| 55 |
+
दक्षिण कोरिया ·
|
| 56 |
+
स्पेन ·
|
| 57 |
+
सेंट हेलन ·
|
| 58 |
+
सुरिनम ·
|
| 59 |
+
स्विडन ·
|
| 60 |
+
स्विझर्लंड ·
|
| 61 |
+
टोंगा ·
|
| 62 |
+
तुर्क आणि कैकोस द्विपे ·
|
| 63 |
+
वनुतु ·
|
| 64 |
+
पूर्व आफ्रिका ·
|
| 65 |
+
पूर्व आणि मध्य आफ्रिका ·
|
| 66 |
+
पश्चिम आफ्रिका
|
| 67 |
+
बेलारूस ·
|
| 68 |
+
बल्गेरिया ·
|
| 69 |
+
एस्टोनिया ·
|
| 70 |
+
आइसलँड ·
|
| 71 |
+
लात्व्हिया ·
|
| 72 |
+
न्यू कॅलिडोनिया ·
|
| 73 |
+
पोलंड ·
|
| 74 |
+
रशिया ·
|
| 75 |
+
स्लोव्हेकिया ·
|
| 76 |
+
तुर्कस्तान ·
|
| 77 |
+
युक्रेन ·
|
| 78 |
+
उरुग्वे
|
| 79 |
+
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10125.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10137.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉट सल्फर स्प्रिंग्ज अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे वस्तीवजा गाव आहे.[१] या गावाची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६६३ होती.[२] या गावाची समुद्रसपाटीपासूनची उंची ७,६८० आहे.
|
| 2 |
+
हॉट सल्फर स्प्रिंग्ज ग्रँड काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. या गावाच्या सीमेलगत गरम पाण्याचे झरे आहेत.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10149.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉथॉर्न अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेले हे शहर लॉस एंजेलस काउंटीमध्ये आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८४,२९३ होती.[१]
|
| 2 |
+
हॉथॉर्न लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ८ किमी अंतरावर आहे.
|
| 3 |
+
येथे स्पेसएक्सचे मुख्यालय आणि मिशन कंट्रोल सेंटर आहे तसेच द बोरिंग कंपनी, टेसला, ओएसआय सिस्टम्स, नॉर्थ्रोप कॉर्पोरेशन सह अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10154.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होन्शू (सहाय्य·माहिती) (本州 (जपानी उच्चार: होन्शूऽ, शब्दशः अर्थ: "मुख्य राज्य"?)) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात मोठे बेट आहे. देशाचा बहुतांश भूभाग या बेटाचा बनलेला आहे. होन्शू हे आकाराने जगातील ७वे सर्वात मोठे बेट आहे आणि लोकसंख्येनुसार जागतिक क्रमवारीत इंडोनेशियातील जावा बेटानंतर होन्शू बेटाचा दुसरा क्रमांक लागतो.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
जपानमधील बहुतांशी औद्योगिक क्षेत्रे होन्शू बेटावर स्थित आहेत. जपानचे ५ भौगोलिक प्रदेश व ३४ प्रांत होन्शू बेटावर वसलेली आहेत.
|
| 4 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10155.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉपकिन्स काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10180.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉलब्रूक अमेरिकेच्या ॲरिझोना शहरातील छोटे शहर आहे. नवाहो काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,०५३ होती. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. १९ जुलै, इ.स. १९१२मध्ये येथे मोठा उल्कापात होउन एका मोठ्या उल्केचे अंदाजे १६,००० तुकडे आकाशातून जमिनीपर्यंत पोचले.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10186.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉलीवूड बरबँक विमानतळ तथा बॉब होप विमानतळ [२] [३] (आहसंवि: BUR, आप्रविको: KBUR, एफ.ए.ए. स्थळसूचक: BUR) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेल्या बरबँक शहरातील विमानतळ आहे. हााविमानतळ बरबँक, हॉलीवूड, आणि उत्तर लॉस एंजेलस महानगरास विमानसेवा देतो. ग्लेनडेल, पासाडेना ही शहरे तसेच सान फर्नांडो खोरे आणि सांता क्लारिता खोरे या प्रदेशांतील लोक याचा वापर करतात. समावेश आहे. हा विमानतळ ग्रिफिथ पार्क, युनिव्हर्सल स्टुडिओ हॉलीवूड आणि लॉस एंजेलस शहराच्या मध्यवर्ती भागापासून लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा (LAX) अधिक जवळ आहे. या विमानतळापासून लॉस एंजेलस शहराच्या मध्यापर्यंत थेट रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
|
| 2 |
+
या विमानतळापासून मुख्यत्वे अमेरिकेच्या पश्चिम भागातील शहरांना थेट सेवा आहे. याशिवाय जेटब्लू न्यू यॉर्कला थेट सेवा पुरवते.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10198.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
अमेरिकेतील चित्रपटउद्योग हॉलीवूड या नावाने ओळखला जातो. अमेरिकेत चित्रपटांची निर्मिती बव्हंशी कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलसजवळील हॉलीवूड या गावात किंवा त्याच्या आसपास होते. त्यामुळे अमेरिकन चित्रपट उद्योगाला हॉलीवूड हे नाव प्रचलित झाले आहे.
|
| 2 |
+
अमेरिकन सिनेमा, ज्याला हॉलीवूड म्हणूनही ओळखले जाते, ही अमेरिकेतील चित्रपटसृष्टी आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून हॉलीवूडचा जागतिक चित्रपट उद्योगावर खूप मोठा प्रभाव आहे. क्लासिकल हॉलीवूड सिनेमा ही अमेरिकन सिनेमाची सर्वात प्रबळ शैली आहे, जी १९१३ ते १९६९ या काळात विकसित झाली. आजही तिथे बनवलेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये ही शैली वापरली जाते.
|
| 3 |
+
आधुनिक सिनेमाच्या जन्माचे श्रेय सामान्यतः फ्रेंच असलेल्या ऑगस्टे आणि लुई ल्युमियर यांना दिले जाते,[१] तरी अमेरिकन सिनेमाने चित्रपट उद्योगात लगेचच सर्वात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. हॉलीवूडने २०१७ पर्यंत दर वर्षी सरासरी ७०० पेक्षा जास्त इंग्रजी चित्रपट प्रदर्शित केले. चीननंतर कोणत्याही एकल-भाषेतील सिनेमाच्या निर्मितीमध्ये हॉलीवूड दुसऱ्या क्रमांकावर आहे.[२] युनायटेड किंग्डम (२९९), कॅनडा (२०६), ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचे राष्ट्रीय चित्रपटगृह देखील इंग्रजी भाषेतच चित्रपट तयार करतात, परंतु ते हॉलीवूड प्रणालीचा भाग मानले जात नाहीत. असे म्हटले आहे की, हॉलीवूडला एक आंतरराष्ट्रीय सिनेमा देखील मानले जाते आणि काही चित्रपटांच्या अनेक भाषिक आवृत्त्या (अनेकदा स्पॅनिश किंवा फ्रेंचमध्ये) तयार केल्या आहेत. समकालीन हॉलीवूड अनेकदा चित्रपट निर्मिती कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडला आउटसोर्स करते.
|
| 4 |
+
हॉलीवूडमध्ये सर्वात जुने चित्रपट स्टुडिओ आणि निर्मिती कंपन्या उदयास आल्या; या अर्थाने हॉलीवूड हा सर्वात जुना चित्रपट उद्योग मानला जातो. हॉलीवूड हे सिनेमाच्या विविध शैलींचे जन्मस्थान देखील आहे - त्यांपैकी कॉमेडी, नाटक, ॲक्शन, संगीत, रोमान्स, भयपट, विज्ञान कथा आणि युद्ध महाकाव्य - आणि याच्यामुळे इतर अनेक राष्ट्रीय चित्रपट उद्योगांना उदाहरण मिळाले.
|
| 5 |
+
१८७८ मध्ये, एडवर्ड म्युब्रिजने मोशन कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफीचा पहिल्यांदा प्रयोग केला. १८९४ मध्ये, थॉमस एडिसनच्या किनेटोस्कोपचा वापर करून न्यू यॉर्क शहरात जगातील पहिले व्यावसायिक मोशन-पिक्चर प्रदर्शन भरवण्यात आले होते. पुढील दशकांमध्ये मूकपटाच्या निर्मितीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला, स्टुडिओ तयार झाले आणि नंतर ते कॅलिफोर्नियामध्ये स्थलांतरित झाले. चित्रपट आणि त्यांच्या कथांचा देखील विस्तार होत गेला. युनायटेड स्टेट्सने १९२७ मध्ये जगातील पहिला सिंक-ध्वनी संगीतमय चित्रपट असलेलाद जॅझ सिंगर तयार केला.[३] त्यानंतरच्या दशकांमध्ये ध्वनी-चित्रपटांच्या विकासात हॉलीवूड आघाडीवर होते. २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून अमेरिकन चित्रपट उद्योग मुख्यत्वे हॉलीवूड, लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथील तीस-मैल क्षेत्र आणि त्याच्या आसपास वसलेला आहे. दिग्दर्शक डीडब्ल्यू ग्रिफिथ हे चित्रपट व्याकरणाच्या विकासासाठी केंद्रस्थानी होते. ऑर्सन वेल्सचा सिटिझन केन (१९४१) हा समीक्षकांच्या सर्वेक्षणात आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून वारंवार उद्धृत केला जातो.[४]
|
| 6 |
+
हॉलीवूडच्या प्रमुख फिल्म स्टुडिओंचे चित्रपट हे जगातील सर्वात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आणि सर्वाधिक तिकीट विक्री करणारे चित्रपट चित्रपट आहेत.[५] [६] शिवाय हॉलीवूडच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या अनेक चित्रपटांनी इतरत्र बनलेल्या चित्रपटांपेक्षा अधिक बॉक्स ऑफिस कमाई आणि अमेरिकेबाहेर तिकीट विक्री केली आहे. २१व्या शतकात, अमेरिकन फिल्म स्टुडिओ एकत्रितपणे दरवर्षी शेकडो चित्रपट तयार करतात, ज्यामुळे युनायटेड स्टेट्स हा जगातील चित्रपटांचा सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक बनला आहे. तसेच मोशन पिक्चर इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानामध्ये देखील हॉलीवूड आघाडीवर आहे.
|
| 7 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10210.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉवर्ड कार्टर (९ मे, इ.स. १८७४ - २२ मार्च, इ.स. १९३९) हा ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ होता. इजिप्तमधील तुतनखामनची कबर याने शोधून काढली.
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10220.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
गुणक: 15°16′12″N 76°23′24″E / 15.27000°N 76.39000°E / 15.27000; 76.39000
|
| 2 |
+
|
| 3 |
+
होस्पेट हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेल्लारी जिल्ह्यातील एक शहर आहे. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेल्या हंपी गावापासून १२ किमी अंतरावर असलेले होस्पेट तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर बंगळूरच्या ३५० किमी उत्तरेस तर हुबळीच्या १५० किमी पूर्वेस स्थित आहे. तुंगभद्रा धरण येथेच बांधले गेले आहे.
|
| 4 |
+
होस्पेटची स्थापना विजयनगरसम्राट कृष्णदेवराय ह्याने इ.स. १५२० मध्ये केली. २०११ साली होस्पेटची लोकसंख्या सुमारे २ लाख होती. होस्पेट रेल्वे स्थानक दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत येते. हरीप्रिया एक्सप्रेस, अमरावती एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10233.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (इंग्रजी: Honda Motorcycle and Scooter India, Private Limited (HMSI)) ही होंडा मोटार कंपनी, जपानची संपूर्ण मालकी असलेली भारतीय उपकंपनी आहे.[१] 1999 मध्ये ही स्थापित झाली. ही कंपनी Kinetic Honda Motor Ltd (1984-1998), Hero Honda (1984-2011) आणि Honda Siel Cars India (1995-2012) नंतरची भारतातील चौथी होंडा ऑटोमोटिव्ह कंपनी होती.[२] होंडाची स्थापना 1999 मध्ये मानेसर, जिल्हा गुरगाव, हरियाणा येथे झाली.
|
| 2 |
+
होंडा ही मोटारसायकलची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. होंडाकडे हरियाणातील मानेसर, राजस्थानमधील टपुकारा, नरसापुरा, कर्नाटकातील कोलार आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील विठ्ठलापूर येथे चार उत्पादन केंद्रे आहेत.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10262.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
† खेळलेले सामने (गोल).
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10275.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होक्काइदो (जपानी: 北海道) हा जपान देशाचे दुसरे सर्वात मोठे बेट व जपानच्या ४७ प्रांतांपैकी सर्वात मोठा प्रांत आहे. सुगारूची सामुद्रधुनी होक्काइदो बेटाला होन्शू बेटापासून वेगळी करते. ही दोन बेटे ५४ किमी लांबीच्या सैकान रेल्वे बोगद्याद्वारे एकमेकांशी जोडण्यात आली आहेत.
|
| 2 |
+
सप्पोरो हे होक्काइदो प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.
|
| 3 |
+
जरी 16 व्या शतकापासून बेटाच्या दक्षिणेकडील टोकावर राज्य करणारे जपानी वसाहती असले तरी, होक्काइडो हा परदेशी प्रदेश मानला जात होता जो बेटावरील स्थानिक लोक राहत होता, ज्यांना ऐनू लोक म्हणून ओळखले जाते . मोगामी टोकुनाई आणि मामिया रिंझो सारख्या भूगोलशास्त्रज्ञांनी इडो काळात बेटाचा शोध लावला , जपानचा शासन 17 व्या शतकापर्यंत ओशिमा द्वीपकल्पापर्यंत मर्यादित होता . जपानी स्थायिकांनी 17 व्या शतकात होक्काइडो येथे स्थलांतर करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम जपानी आणि ऐनू लोकसंख्येमध्ये अनेकदा संघर्ष आणि विद्रोह झाला. 1869 मध्ये, मेइजी रिस्टोरेशननंतर , चालू असलेल्या वसाहती पद्धतींनुसार जपानने इझोला जोडले आणि होक्काइडोचे नाव बदलले. या घटनेनंतर जपानी स्थायिकांनी बेटावर वसाहत करण्यास सुरुवात केली. जपानी स्थायिकांनी बेटावर वसाहत केली असताना, ऐनू लोकांना त्यांच्या जमिनीतून काढून टाकण्यात आले, त्यांना आत्मसात करण्यास भाग पाडले गेले आणि जपानी स्थायिकांनी त्यांच्याशी आक्रमकपणे भेदभाव केला.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10284.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होजे अझ्कोना देल होयो (स्पॅनिश: José Simón Azcona del Hoyo; २६ जानेवारी १९२७ - २४ ऑक्टोबर २००५) हा मध्य अमेरिकेमधील होन्डुरास देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष होता. तो जानेवारी १९८६ ते जानेवारी १९९० दरम्यान ह्या पदावर होता.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10287.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होजे एदुआर्दो दोस सांतोस ( २८ ऑगस्ट, इ.स. १९४२:लुआंडा, अँगोला - ) हे पश्चिम आफ्रिकेतील अँगोला देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण दलांचे व शासनाचे प्रमुख आहेत. ते इ.स. १९७९ सालापासून इ.स. २०१७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते. २०१७ पासून जोआओ लोरेन्सो ॲंगोलाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10290.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होजे नेपोलियन दुआर्ते फुएंतेस (स्पॅनिश: José Napoleón Duarte; २३ नोव्हेंबर १९२५ - २३ फेब्रुवारी १९९०) हा मध्य अमेरिकेच्या एल साल्वाडोर देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. दुआर्तेच्या कार्यकाळादरम्यान एल साल्व्हाडोरमध्ये मानवी हक्कांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन केले गेले तसेच अनेक नागरिकांची कत्तल करण्यात आली. त्याच्या कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे अमेरिकेने त्याला जवळ केले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन ह्यांनी दुआर्तेने चालवलेल्या हुकुमशाहीकडे कानाडोळा केला. १९८४ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये दुआर्तेला निवडून आणण्यासाठी अमेरिकेच्या सी.आय.ए.ने सुमारे २० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम खर्च केली होती.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_103.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सियेरा काउंटी (कॅलिफोर्निया) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डाउनीव्हिल येथे आहे.[१]
|
| 2 |
+
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,२३६ इतकी होती.[२] ही काउंटी कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाची कमीतकमी वस्ती असलेली काउंटी आहे.[३]
|
| 3 |
+
सियेरा काउंटीची रचना १८५२मध्ये झाली.
|
| 4 |
+
येथे जमिनीवर तसेच लगत मोठ्या प्रमाणात सोने सापडले होते. डाउनीव्हिल जवळ १२ किलो सोन्याचा गट्टू डाउनीव्हिलजवळ सापडला होता. तसेच १८५३मध्ये काही फ्रेंच भटक्यांना २३ किलो वजनाचा सोन्याचा गट्टू सापडला. सप्टेंबर१८६९मध्ये सियेरा सिटीजवळ ४९ किलो वजनाचा सो्याचा गट्टू सापडला होता,[४]
|
| 5 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10300.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
होजे मारिया अझनार हा स्पेनचा पंतप्रधान होता.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10303.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मारियो जे. मोलिना (स्पॅनिश: Mario José Molina-Pasquel Henríquez; १९ मार्च १९४३) हे एक मेक्सिकन रसायनशास्त्रज्ञ आहेत. पृथ्वीच्या वातावरणामधील अंटार्क्टिकावर पडलेले मोठे छिद्र शोधुन काढण्यासाठी त्यांना पॉल जे. क्रुट्झन व फ्रॅंक शेरवूड रोलंड ह्या शास्त्रज्ञांच्या समवेत १९९५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले मेक्सिकन व्यक्ती आहेत.
|
| 2 |
+
त्यांच्या कारकिर्दीत, मोलिना यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, इर्विन, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगो आणि स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफी येथे वातावरण विज्ञान केंद्र येथे संशोधन आणि अध्यापन पदे भूषवली. मोलिना मेक्सिको सिटीमधील मारियो मोलिना सेंटर फॉर एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटच्या संचालकही होते. मोलिना मेक्सिकोचे अध्यक्ष एनरिक पेना निएटो यांच्या हवामान धोरण सल्लागार होते.
|
| 3 |
+
७ ऑक्टोबर २०२० रोजी, मेक्सिकोच्या नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीने मोलिनाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घोषणा केली.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_1031.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सुझन ॲबिगेल सॅरेंडन (४ ऑक्टोबर, इ.स. १९४६ - )[१] [२] ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने ऑस्कर पुरस्कार आणि बॅफ्टा पुरस्कार मिळवले आहेत.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10310.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होजे मेंडेस काबेसादास (१९ ऑगस्ट, १८८३ - ११ जून, १९६५:लिस्बाओ, पोर्तुगाल) हे पोर्तुगीज आरमारी अधिकारी आणि २० दिवसांकरता पोर्तुगालचे पंतप्रधान होते.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10313.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होजे मारियो दोस सांतोस मौरिन्हो फेलिक्स (२६ जानेवारी, इ.स. १९६३ - ) हा पोर्तुगालचा फुटबॉल प्रशिक्षक आहे. हा क्लब रोमाचा सद्य प्रशिक्षक आहे.
|
| 2 |
+
याने २००० सालापासून बेनफिका, युनिआव दि लेइरिया, पोर्तो, चेल्सी, इंटर मिलान, रेआल माद्रिद, मँचेस्टर युनायटेड आणि टॉटेनहॅम हॉट्सपर येथे प्रशिक्षण दिलेले आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10340.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होताळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10367.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होन्डुरास फुटबॉल संघ हा मध्य अमेरिकेतील होन्डुरास देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर होन्डुरास १९८२ व २०१० सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने २०१४ साठी पात्रता मिळवली आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10398.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,29 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती आहे असा समज असून, तिची सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील, तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो.
|
| 2 |
+
होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. जे रोग अन्य औषधोपचारपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो. उदा० संधिवात, सांधेदुखी, मधुमेह इत्यादी.
|
| 3 |
+
होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांसाठी वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर उतरू शकलेले नाही आणि आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी हे तत्त्व सुसंगत नाही. समचिकित्सा तत्त्वावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये (ॲलोपथीमध्ये) काही रोगप्रतिबंधक लसी तसेच प्रतिजैवके तयार केली जातात, परंतु ती नेहमीच लागू पडतात असे नाही. (उदा. एड्सचे विषाणू वापरून एड्सची रोगप्रतिबंधक लस तयार करता येत नाही.) आणि रोगप्रतिबंधक लसी अनेक वैज्ञानिक चाचण्या वापरून तपासल्या जातात. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही, त्यामुळे होमिओपॅथी हे एक छद्म विज्ञान मानले जाते आणि होमिओपॅथी औषधोपचारामुळे रोग्यावर दिसणारे परिणाम हे अन्य कारणाने होतात असे ॲलोपॅथिस्ट मानतात.[१][२][३][४][५][६][७]
|
| 4 |
+
होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्���ाप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. होमिओपॅथीमध्ये मूळ औषध जसेच्या तसे न देता ते सौम्य करण्यासाठी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये त्याचे वारंवार विरलन करून दिले जाते. जितके जास्त विरल तेवढे औषध जास्त प्रभावी (पोटेन्ट) अशी होमिओपॅथीमध्ये समजूत आहे. हे विरलन जवळपास नेहमीच इतके प्रचंड असते की मूळच्या औषधाचा एक रेणूदेखील शेवटी तयार झालेल्या औषधात शिल्लक नसतो. "कोणत्याही पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कायम ठेवून त्याचे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विभाजन करता येत नाही" हे आधुनिक विज्ञानात आजकाल सर्वमान्य असलेले तत्त्व हानेमानच्या कालखंडामध्ये पूर्णतः मान्य झालेले नव्हते, त्यामुळे औषधी पदार्थाचे अनंतपटीने विरलन करणे शक्य आहे अशी हानेमानची समजूत असणे शक्य आहे. परंतु भौतिकशास्त्राच्या मूलभूत कसोट्यांवर होमिओपॅथीची ही समजूतदेखील अवैज्ञानिक म्हणून गणली जाते.[८]
|
| 5 |
+
सामुएल हानेमान यांनी त्याकाळातील सर्व वैद्यक ग्रंथ वाचून पाहिले. पण त्यात त्यांच्या मनास समाधानकारक योग्य तत्त्व आणि रीत दिसली नाही त्यामुळे त्या जुन्या विषारी औषधी प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास नाहीसा झाला आणि ते नवीन तत्त्वाच्या शोधास लागले. डॉक्टर कल्लेनच्या (औषधीगुणदर्शन) 'मटिरिआ मेडिका'चे जर्मन भाषांतर करीत असताना सिंकोना झाडाच्या सालीच्या गुणधर्माबद्दल त्यांनी लिहीलेले सामुएल हानेमानच्या लक्षात आले. कल्लेनने तिथे असे लिहिलेले आहे की ‘सिकोनाच्या सालीने हिमज्वर बरा होतो खरा, पण चांगल्या प्रकृतीच्या, ज्वर नसलेल्या माणसाने सिंकोनाची साल फार खाल्ल्यास त्यास हिमज्वरासारखा ताप येतो'. हे पाहुन सामुएल हानेमान यांनी ह्याचा अनुभव घेऊन मनाची खात्री करून घेण्याचे ठरविले. आणि सिंकोनाची साल खाऊन स्वतःवरच अनुभव घेतला. तेंंव्हा त्यास हिमज्वर सारखा ताप आलाच. इतक्यानेही पूर्ण खात्री न होता त्यांनी मागाहून आणखी स्वतःवर आपल्यावर आणि तसेच त्यांच्या मित्रवर्गावर त्याचा अनुभव घेऊन खात्री झाल्यावर ॲकोनिटम्, बेल्लाडोना, नक्सव्होमिका, आर्सेनिकम्, मयुरी, सल्फर इत्यादी द्रव्यांचाही असाच अनुभव घेऊन तीच औषधे सूक्ष्म प्रमाणांत रोग्यास देऊन चांगला गुण आलेला पाहून मनाची खात्री करून १७९० साली होमिओपथिक तत्त्वाची प्रसिद्धी केली.
|
| 6 |
+
हिप���क्रटीज (Hippocrates) याने साधारणत: ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये वेडेपणाच्या झटक्यावर उपचार म्हणून मॅन्ड्रेक या विषारी वनस्पतीच्या मूळाचा छोटासा अंश रूग्णाला दिल्याचा उल्लेख आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास निरोगी माणसाला यामुळे वेडाचे झटके येतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे होमिओपॅथीची सुरुवात हिपोक्रटीज (Hippocrates) याने केली असण्याची शक्यता आहे असे होमिओपॅथीच्या समर्थकांचे मत आहे.[९] सोळाव्या शतकात पॅरासेलस याने असे घोषित केले की "ज्यामुळे माणसाला आजार होतो तीच गोष्ट माणसाला बरे करते".[१०] सामुएल हानेमान याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होमिओपॅथी हे नाव दिले आणि होमिओपॅथीची तत्त्वे निश्चित केली.
|
| 7 |
+
होमिओपॅथी वैद्यकपद्धती प्रमाणे असलेली तिची मूलतत्त्वे प्राणिमात्राचे शरीर रोगग्रस्त झाल्यावेळी त्या रोगाच्या लक्षणासांरखी लक्षणे उत्पन्न करणारे द्रव्य (फार सूक्ष्म प्रमाणाने) देऊन त्या रोगाचे उपशमन करण्याच्या चिकित्सापद्धतीस जर्मनीतील डॉक्टर हानेमान यांनी होमिओस म्हणजे (Homoios) सम, या ग्रीक शब्दावरून होमिओपाथी असे नाव दिले आहे. ते म्हणतात-"पक्षघात झाल्या वेळी स्ट्रिक्निन् देणे; पोटशूलवर कोलोसिंथ देणे, ओकारी येत असता ॲन्टिमनी देणे व दमा झाल्यावेळी इपेकाकुन्हा देणे. समलक्षण चिकित्सानुसार म्हणजे होमिओपाथिक तत्त्वावर आहे. कारण निरोगी माणसात ही औषधे त्या रोग्यांच्या लक्षणासारखी लक्षणे उत्पन्न करतात. तसेच तहान लागत असताना मिठाचे अणु देणे, उचकी किंवा जळजळवर मिर्ची सूक्ष्म प्रमाणात देणे. सर्दीमुळे किंवा इन्फ्लुएन्झामुळे डोळ्यातून अश्रु व नाकातून पातळ स्त्राव येत असल्यास कांद्यापासून तयार केलेला काढ़ा देणे, पित्तप्रकोपामुळे आंबट ढेकर येत असता किंवा तोंडांत आंबट किंवा कडवट चव वाटत असल्यास लिंबाचे सरबत घेणे ही होमिओपाथिक तत्त्वावरच आहे".
|
| 8 |
+
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकात प्रचलित वैद्यकशास्त्र हे शरिरातील काही रक्त काढून टाकून शरीर शुद्ध करण्यासारख्या भयानक पद्धती वापरत असे. त्याचप्रमाणे त्यांमधील औषधे अनेकविध गोष्टींची मिश्रणे असत. उदाहरणार्थ, व्हेनिस ट्रिॲकल या औषधामध्ये अफू, लाख आणि घोणस सापाचे मांस अशा ६४ विविध गोष्टी असत.[११]
|
| 9 |
+
[१२] अशा उपचारांमुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी जास्तच ��िघडत असे आणि बऱ्याचदा यामध्ये रुग्ण दगावत असे.[१३][१४] हानेमनने अशा पूर्वापार चालत आलेल्या [१५] प्रथांचा विरोध केला आणि त्यांना अतार्किक म्हणून संबोधले.[१६] याऐवजी त्याने सर्व रोगांवर एकच औषध कमी प्रमाणात दिले जावे असा सल्ला दिला. रोगांमागे भौतिक कारणांप्रमाणेच आत्मिक कारणे असतात असा त्याचा यामागे विश्वास होता.[१७]
|
| 10 |
+
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते अशी समजूत आहे. त्यामुळे होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तऱ्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते असे मानले जाते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषध रोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.
|
| 11 |
+
होमिओपॅथिक मटेरिया मेडिका या विषयामध्ये होमिओपॅथिक औषधांची माहिती असते. होमिओपॅथीच्या नियमानुसार निरोगी माणसांवर औषधाचा वापर करून मिळवलेले लक्षणे होमिओपॅथिक मटेरियामेडिका मध्ये नोंदविलेल्या असतात . रुग्णांच्या लक्षणानुसार समचिकित्सेच्या नियमावर होमिओ मटेरिया मेडिकाच्या साहाय्याने औषधे दिली जातात.
|
| 12 |
+
होमिओपॅथीचे औषध किती पट विरल आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या औषधाची पोटेन्सी म्हणजे परिणामकारकता म्हणतात. ही परिणामकारकता X, D, C, किंवा M या परिमाणांमध्ये मोजतात. या परिमाणांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत
|
| 13 |
+
या परिमाणांच्या रूपांतरणाची सूत्रे खालील प्रमाणे आहेत,
|
| 14 |
+
१C = २X = २D
|
| 15 |
+
१M = १०००C
|
| 16 |
+
कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्म दाखवणारा लहानात लहान एकक रेणू हा असतो. रेणूंचा आकार हा परिमित असल्यामुळे, मूलद्रव्याचे गुणधर्म कायम ठेवून त्याचे ॲव्होगॅड्रो संख्येनुसार एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरलन करता येत नाही.
|
| 17 |
+
मानवाला आत्तापर्यंत तयार करता आलेले सर्वात शुद्ध पाणी, आय.एस.ओ. ३६९६ या नामांकनाने ओळखले जाते. या पाण्यामध्ये असणाऱ्या अशुद्धतेचे प्रमाण एकास दहा अब्ज म्हणजेच साधारण ४C एवढे असते.
|
| 18 |
+
होमिओपॅथीच्या ३०सी, २००सी यासारख्या औषधांपुढील क्षमतेच्या औषधात मूळ घटक सापडत नाही. त्यामुळे कुठल्याही वैज्ञानिक कसोटीत ही औषधपद्धती कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. होमिओपॅथीसुद्धा रासायनिक प्रयोगांद्वारे आपल्या औषधांमध्ये मूळ औषधी घटकांच्या अस्तित्वाचा अंश असल्याचे सिद्ध करू शकलेली नाही, यामुळे ही औषधे ‘प्लॅसिबो इफेक्ट’ (औषधी तत्त्व नसलेल्या औषधांचा परिणाम) करणारी औषधे आहेत, असा यावर आक्षेप घेतला जातो. होमिओपॅथिक औषधांचे जे सकारात्मक परिणाम झालेले दिसतात ते काही होमिओपॅथिक उपचारांमुळे नसून इतर कारणांमुळे आहेत जसे की नैसर्गिकरित्या आजार बरा होणे आणि मध्यभागाकडे जाण्याची प्रवृत्ती (रिग्रेशन टूवर्डस मीन) (एक संख्याशास्त्रीय संकल्पना).[१८][१९][२०]
|
| 19 |
+
होमिओपॅथीच्या विरलन पद्धतीवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना उत्तरे देण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आत्तापर्यंत झालेले आहेत. असे काही प्रयोग -
|
| 20 |
+
अमेरिकेत विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
|
| 21 |
+
युरोपात -
|
| 22 |
+
स्वित्झर्लँड वगळता = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
|
| 23 |
+
स्वित्झर्लँड = विक्रीपूर्व पडताळणीची शिथील अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
|
| 24 |
+
रशिया =
|
| 25 |
+
आशिया
|
| 26 |
+
भारत = विक्रीपूर्व पडताळणीची अट नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता आहे, विमासंरक्षणाबाबत एकच नियम नाही.
|
| 27 |
+
इतर देश =
|
| 28 |
+
ऑस्ट्रेलिया = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
|
| 29 |
+
होमिओपॅथी उपचार पद्धतीवर प्रतिसाद नावाचा मराठी चित्रपट निघाला आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10399.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,29 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती आहे असा समज असून, तिची सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील, तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो.
|
| 2 |
+
होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. जे रोग अन्य औषधोपचारपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो. उदा० संधिवात, सांधेदुखी, मधुमेह इत्यादी.
|
| 3 |
+
होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांसाठी वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर उतरू शकलेले नाही आणि आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी हे तत्त्व सुसंगत नाही. समचिकित्सा तत्त्वावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये (ॲलोपथीमध्ये) काही रोगप्रतिबंधक लसी तसेच प्रतिजैवके तयार केली जातात, परंतु ती नेहमीच लागू पडतात असे नाही. (उदा. एड्सचे विषाणू वापरून एड्सची रोगप्रतिबंधक लस तयार करता येत नाही.) आणि रोगप्रतिबंधक लसी अनेक वैज्ञानिक चाचण्या वापरून तपासल्या जातात. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही, त्यामुळे होमिओपॅथी हे एक छद्म विज्ञान मानले जाते आणि होमिओपॅथी औषधोपचारामुळे रोग्यावर दिसणारे परिणाम हे अन्य कारणाने होतात असे ॲलोपॅथिस्ट मानतात.[१][२][३][४][५][६][७]
|
| 4 |
+
होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्���ाप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. होमिओपॅथीमध्ये मूळ औषध जसेच्या तसे न देता ते सौम्य करण्यासाठी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये त्याचे वारंवार विरलन करून दिले जाते. जितके जास्त विरल तेवढे औषध जास्त प्रभावी (पोटेन्ट) अशी होमिओपॅथीमध्ये समजूत आहे. हे विरलन जवळपास नेहमीच इतके प्रचंड असते की मूळच्या औषधाचा एक रेणूदेखील शेवटी तयार झालेल्या औषधात शिल्लक नसतो. "कोणत्याही पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कायम ठेवून त्याचे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विभाजन करता येत नाही" हे आधुनिक विज्ञानात आजकाल सर्वमान्य असलेले तत्त्व हानेमानच्या कालखंडामध्ये पूर्णतः मान्य झालेले नव्हते, त्यामुळे औषधी पदार्थाचे अनंतपटीने विरलन करणे शक्य आहे अशी हानेमानची समजूत असणे शक्य आहे. परंतु भौतिकशास्त्राच्या मूलभूत कसोट्यांवर होमिओपॅथीची ही समजूतदेखील अवैज्ञानिक म्हणून गणली जाते.[८]
|
| 5 |
+
सामुएल हानेमान यांनी त्याकाळातील सर्व वैद्यक ग्रंथ वाचून पाहिले. पण त्यात त्यांच्या मनास समाधानकारक योग्य तत्त्व आणि रीत दिसली नाही त्यामुळे त्या जुन्या विषारी औषधी प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास नाहीसा झाला आणि ते नवीन तत्त्वाच्या शोधास लागले. डॉक्टर कल्लेनच्या (औषधीगुणदर्शन) 'मटिरिआ मेडिका'चे जर्मन भाषांतर करीत असताना सिंकोना झाडाच्या सालीच्या गुणधर्माबद्दल त्यांनी लिहीलेले सामुएल हानेमानच्या लक्षात आले. कल्लेनने तिथे असे लिहिलेले आहे की ‘सिकोनाच्या सालीने हिमज्वर बरा होतो खरा, पण चांगल्या प्रकृतीच्या, ज्वर नसलेल्या माणसाने सिंकोनाची साल फार खाल्ल्यास त्यास हिमज्वरासारखा ताप येतो'. हे पाहुन सामुएल हानेमान यांनी ह्याचा अनुभव घेऊन मनाची खात्री करून घेण्याचे ठरविले. आणि सिंकोनाची साल खाऊन स्वतःवरच अनुभव घेतला. तेंंव्हा त्यास हिमज्वर सारखा ताप आलाच. इतक्यानेही पूर्ण खात्री न होता त्यांनी मागाहून आणखी स्वतःवर आपल्यावर आणि तसेच त्यांच्या मित्रवर्गावर त्याचा अनुभव घेऊन खात्री झाल्यावर ॲकोनिटम्, बेल्लाडोना, नक्सव्होमिका, आर्सेनिकम्, मयुरी, सल्फर इत्यादी द्रव्यांचाही असाच अनुभव घेऊन तीच औषधे सूक्ष्म प्रमाणांत रोग्यास देऊन चांगला गुण आलेला पाहून मनाची खात्री करून १७९० साली होमिओपथिक तत्त्वाची प्रसिद्धी केली.
|
| 6 |
+
हिप���क्रटीज (Hippocrates) याने साधारणत: ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये वेडेपणाच्या झटक्यावर उपचार म्हणून मॅन्ड्रेक या विषारी वनस्पतीच्या मूळाचा छोटासा अंश रूग्णाला दिल्याचा उल्लेख आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास निरोगी माणसाला यामुळे वेडाचे झटके येतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे होमिओपॅथीची सुरुवात हिपोक्रटीज (Hippocrates) याने केली असण्याची शक्यता आहे असे होमिओपॅथीच्या समर्थकांचे मत आहे.[९] सोळाव्या शतकात पॅरासेलस याने असे घोषित केले की "ज्यामुळे माणसाला आजार होतो तीच गोष्ट माणसाला बरे करते".[१०] सामुएल हानेमान याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होमिओपॅथी हे नाव दिले आणि होमिओपॅथीची तत्त्वे निश्चित केली.
|
| 7 |
+
होमिओपॅथी वैद्यकपद्धती प्रमाणे असलेली तिची मूलतत्त्वे प्राणिमात्राचे शरीर रोगग्रस्त झाल्यावेळी त्या रोगाच्या लक्षणासांरखी लक्षणे उत्पन्न करणारे द्रव्य (फार सूक्ष्म प्रमाणाने) देऊन त्या रोगाचे उपशमन करण्याच्या चिकित्सापद्धतीस जर्मनीतील डॉक्टर हानेमान यांनी होमिओस म्हणजे (Homoios) सम, या ग्रीक शब्दावरून होमिओपाथी असे नाव दिले आहे. ते म्हणतात-"पक्षघात झाल्या वेळी स्ट्रिक्निन् देणे; पोटशूलवर कोलोसिंथ देणे, ओकारी येत असता ॲन्टिमनी देणे व दमा झाल्यावेळी इपेकाकुन्हा देणे. समलक्षण चिकित्सानुसार म्हणजे होमिओपाथिक तत्त्वावर आहे. कारण निरोगी माणसात ही औषधे त्या रोग्यांच्या लक्षणासारखी लक्षणे उत्पन्न करतात. तसेच तहान लागत असताना मिठाचे अणु देणे, उचकी किंवा जळजळवर मिर्ची सूक्ष्म प्रमाणात देणे. सर्दीमुळे किंवा इन्फ्लुएन्झामुळे डोळ्यातून अश्रु व नाकातून पातळ स्त्राव येत असल्यास कांद्यापासून तयार केलेला काढ़ा देणे, पित्तप्रकोपामुळे आंबट ढेकर येत असता किंवा तोंडांत आंबट किंवा कडवट चव वाटत असल्यास लिंबाचे सरबत घेणे ही होमिओपाथिक तत्त्वावरच आहे".
|
| 8 |
+
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकात प्रचलित वैद्यकशास्त्र हे शरिरातील काही रक्त काढून टाकून शरीर शुद्ध करण्यासारख्या भयानक पद्धती वापरत असे. त्याचप्रमाणे त्यांमधील औषधे अनेकविध गोष्टींची मिश्रणे असत. उदाहरणार्थ, व्हेनिस ट्रिॲकल या औषधामध्ये अफू, लाख आणि घोणस सापाचे मांस अशा ६४ विविध गोष्टी असत.[११]
|
| 9 |
+
[१२] अशा उपचारांमुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी जास्तच ��िघडत असे आणि बऱ्याचदा यामध्ये रुग्ण दगावत असे.[१३][१४] हानेमनने अशा पूर्वापार चालत आलेल्या [१५] प्रथांचा विरोध केला आणि त्यांना अतार्किक म्हणून संबोधले.[१६] याऐवजी त्याने सर्व रोगांवर एकच औषध कमी प्रमाणात दिले जावे असा सल्ला दिला. रोगांमागे भौतिक कारणांप्रमाणेच आत्मिक कारणे असतात असा त्याचा यामागे विश्वास होता.[१७]
|
| 10 |
+
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते अशी समजूत आहे. त्यामुळे होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तऱ्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते असे मानले जाते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषध रोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.
|
| 11 |
+
होमिओपॅथिक मटेरिया मेडिका या विषयामध्ये होमिओपॅथिक औषधांची माहिती असते. होमिओपॅथीच्या नियमानुसार निरोगी माणसांवर औषधाचा वापर करून मिळवलेले लक्षणे होमिओपॅथिक मटेरियामेडिका मध्ये नोंदविलेल्या असतात . रुग्णांच्या लक्षणानुसार समचिकित्सेच्या नियमावर होमिओ मटेरिया मेडिकाच्या साहाय्याने औषधे दिली जातात.
|
| 12 |
+
होमिओपॅथीचे औषध किती पट विरल आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या औषधाची पोटेन्सी म्हणजे परिणामकारकता म्हणतात. ही परिणामकारकता X, D, C, किंवा M या परिमाणांमध्ये मोजतात. या परिमाणांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत
|
| 13 |
+
या परिमाणांच्या रूपांतरणाची सूत्रे खालील प्रमाणे आहेत,
|
| 14 |
+
१C = २X = २D
|
| 15 |
+
१M = १०००C
|
| 16 |
+
कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्म दाखवणारा लहानात लहान एकक रेणू हा असतो. रेणूंचा आकार हा परिमित असल्यामुळे, मूलद्रव्याचे गुणधर्म कायम ठेवून त्याचे ॲव्होगॅड्रो संख्येनुसार एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरलन करता येत नाही.
|
| 17 |
+
मानवाला आत्तापर्यंत तयार करता आलेले सर्वात शुद्ध पाणी, आय.एस.ओ. ३६९६ या नामांकनाने ओळखले जाते. या पाण्यामध्ये असणाऱ्या अशुद्धतेचे प्रमाण एकास दहा अब्ज म्हणजेच साधारण ४C एवढे असते.
|
| 18 |
+
होमिओपॅथीच्या ३०सी, २००सी यासारख्या औषधांपुढील क्षमतेच्या औषधात मूळ घटक सापडत नाही. त्यामुळे कुठल्याही वैज्ञानिक कसोटीत ही औषधपद्धती कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. होमिओपॅथीसुद्धा रासायनिक प्रयोगांद्वारे आपल्या औषधांमध्ये मूळ औषधी घटकांच्या अस्तित्वाचा अंश असल्याचे सिद्ध करू शकलेली नाही, यामुळे ही औषधे ‘प्लॅसिबो इफेक्ट’ (औषधी तत्त्व नसलेल्या औषधांचा परिणाम) करणारी औषधे आहेत, असा यावर आक्षेप घेतला जातो. होमिओपॅथिक औषधांचे जे सकारात्मक परिणाम झालेले दिसतात ते काही होमिओपॅथिक उपचारांमुळे नसून इतर कारणांमुळे आहेत जसे की नैसर्गिकरित्या आजार बरा होणे आणि मध्यभागाकडे जाण्याची प्रवृत्ती (रिग्रेशन टूवर्डस मीन) (एक संख्याशास्त्रीय संकल्पना).[१८][१९][२०]
|
| 19 |
+
होमिओपॅथीच्या विरलन पद्धतीवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना उत्तरे देण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आत्तापर्यंत झालेले आहेत. असे काही प्रयोग -
|
| 20 |
+
अमेरिकेत विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
|
| 21 |
+
युरोपात -
|
| 22 |
+
स्वित्झर्लँड वगळता = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
|
| 23 |
+
स्वित्झर्लँड = विक्रीपूर्व पडताळणीची शिथील अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
|
| 24 |
+
रशिया =
|
| 25 |
+
आशिया
|
| 26 |
+
भारत = विक्रीपूर्व पडताळणीची अट नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता आहे, विमासंरक्षणाबाबत एकच नियम नाही.
|
| 27 |
+
इतर देश =
|
| 28 |
+
ऑस्ट्रेलिया = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
|
| 29 |
+
होमिओपॅथी उपचार पद्धतीवर प्रतिसाद नावाचा मराठी चित्रपट निघाला आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10401.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,29 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती आहे असा समज असून, तिची सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील, तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो.
|
| 2 |
+
होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. जे रोग अन्य औषधोपचारपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो. उदा० संधिवात, सांधेदुखी, मधुमेह इत्यादी.
|
| 3 |
+
होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांसाठी वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर उतरू शकलेले नाही आणि आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी हे तत्त्व सुसंगत नाही. समचिकित्सा तत्त्वावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये (ॲलोपथीमध्ये) काही रोगप्रतिबंधक लसी तसेच प्रतिजैवके तयार केली जातात, परंतु ती नेहमीच लागू पडतात असे नाही. (उदा. एड्सचे विषाणू वापरून एड्सची रोगप्रतिबंधक लस तयार करता येत नाही.) आणि रोगप्रतिबंधक लसी अनेक वैज्ञानिक चाचण्या वापरून तपासल्या जातात. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही, त्यामुळे होमिओपॅथी हे एक छद्म विज्ञान मानले जाते आणि होमिओपॅथी औषधोपचारामुळे रोग्यावर दिसणारे परिणाम हे अन्य कारणाने होतात असे ॲलोपॅथिस्ट मानतात.[१][२][३][४][५][६][७]
|
| 4 |
+
होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्���ाप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. होमिओपॅथीमध्ये मूळ औषध जसेच्या तसे न देता ते सौम्य करण्यासाठी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये त्याचे वारंवार विरलन करून दिले जाते. जितके जास्त विरल तेवढे औषध जास्त प्रभावी (पोटेन्ट) अशी होमिओपॅथीमध्ये समजूत आहे. हे विरलन जवळपास नेहमीच इतके प्रचंड असते की मूळच्या औषधाचा एक रेणूदेखील शेवटी तयार झालेल्या औषधात शिल्लक नसतो. "कोणत्याही पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कायम ठेवून त्याचे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विभाजन करता येत नाही" हे आधुनिक विज्ञानात आजकाल सर्वमान्य असलेले तत्त्व हानेमानच्या कालखंडामध्ये पूर्णतः मान्य झालेले नव्हते, त्यामुळे औषधी पदार्थाचे अनंतपटीने विरलन करणे शक्य आहे अशी हानेमानची समजूत असणे शक्य आहे. परंतु भौतिकशास्त्राच्या मूलभूत कसोट्यांवर होमिओपॅथीची ही समजूतदेखील अवैज्ञानिक म्हणून गणली जाते.[८]
|
| 5 |
+
सामुएल हानेमान यांनी त्याकाळातील सर्व वैद्यक ग्रंथ वाचून पाहिले. पण त्यात त्यांच्या मनास समाधानकारक योग्य तत्त्व आणि रीत दिसली नाही त्यामुळे त्या जुन्या विषारी औषधी प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास नाहीसा झाला आणि ते नवीन तत्त्वाच्या शोधास लागले. डॉक्टर कल्लेनच्या (औषधीगुणदर्शन) 'मटिरिआ मेडिका'चे जर्मन भाषांतर करीत असताना सिंकोना झाडाच्या सालीच्या गुणधर्माबद्दल त्यांनी लिहीलेले सामुएल हानेमानच्या लक्षात आले. कल्लेनने तिथे असे लिहिलेले आहे की ‘सिकोनाच्या सालीने हिमज्वर बरा होतो खरा, पण चांगल्या प्रकृतीच्या, ज्वर नसलेल्या माणसाने सिंकोनाची साल फार खाल्ल्यास त्यास हिमज्वरासारखा ताप येतो'. हे पाहुन सामुएल हानेमान यांनी ह्याचा अनुभव घेऊन मनाची खात्री करून घेण्याचे ठरविले. आणि सिंकोनाची साल खाऊन स्वतःवरच अनुभव घेतला. तेंंव्हा त्यास हिमज्वर सारखा ताप आलाच. इतक्यानेही पूर्ण खात्री न होता त्यांनी मागाहून आणखी स्वतःवर आपल्यावर आणि तसेच त्यांच्या मित्रवर्गावर त्याचा अनुभव घेऊन खात्री झाल्यावर ॲकोनिटम्, बेल्लाडोना, नक्सव्होमिका, आर्सेनिकम्, मयुरी, सल्फर इत्यादी द्रव्यांचाही असाच अनुभव घेऊन तीच औषधे सूक्ष्म प्रमाणांत रोग्यास देऊन चांगला गुण आलेला पाहून मनाची खात्री करून १७९० साली होमिओपथिक तत्त्वाची प्रसिद्धी केली.
|
| 6 |
+
हिप���क्रटीज (Hippocrates) याने साधारणत: ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये वेडेपणाच्या झटक्यावर उपचार म्हणून मॅन्ड्रेक या विषारी वनस्पतीच्या मूळाचा छोटासा अंश रूग्णाला दिल्याचा उल्लेख आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास निरोगी माणसाला यामुळे वेडाचे झटके येतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे होमिओपॅथीची सुरुवात हिपोक्रटीज (Hippocrates) याने केली असण्याची शक्यता आहे असे होमिओपॅथीच्या समर्थकांचे मत आहे.[९] सोळाव्या शतकात पॅरासेलस याने असे घोषित केले की "ज्यामुळे माणसाला आजार होतो तीच गोष्ट माणसाला बरे करते".[१०] सामुएल हानेमान याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होमिओपॅथी हे नाव दिले आणि होमिओपॅथीची तत्त्वे निश्चित केली.
|
| 7 |
+
होमिओपॅथी वैद्यकपद्धती प्रमाणे असलेली तिची मूलतत्त्वे प्राणिमात्राचे शरीर रोगग्रस्त झाल्यावेळी त्या रोगाच्या लक्षणासांरखी लक्षणे उत्पन्न करणारे द्रव्य (फार सूक्ष्म प्रमाणाने) देऊन त्या रोगाचे उपशमन करण्याच्या चिकित्सापद्धतीस जर्मनीतील डॉक्टर हानेमान यांनी होमिओस म्हणजे (Homoios) सम, या ग्रीक शब्दावरून होमिओपाथी असे नाव दिले आहे. ते म्हणतात-"पक्षघात झाल्या वेळी स्ट्रिक्निन् देणे; पोटशूलवर कोलोसिंथ देणे, ओकारी येत असता ॲन्टिमनी देणे व दमा झाल्यावेळी इपेकाकुन्हा देणे. समलक्षण चिकित्सानुसार म्हणजे होमिओपाथिक तत्त्वावर आहे. कारण निरोगी माणसात ही औषधे त्या रोग्यांच्या लक्षणासारखी लक्षणे उत्पन्न करतात. तसेच तहान लागत असताना मिठाचे अणु देणे, उचकी किंवा जळजळवर मिर्ची सूक्ष्म प्रमाणात देणे. सर्दीमुळे किंवा इन्फ्लुएन्झामुळे डोळ्यातून अश्रु व नाकातून पातळ स्त्राव येत असल्यास कांद्यापासून तयार केलेला काढ़ा देणे, पित्तप्रकोपामुळे आंबट ढेकर येत असता किंवा तोंडांत आंबट किंवा कडवट चव वाटत असल्यास लिंबाचे सरबत घेणे ही होमिओपाथिक तत्त्वावरच आहे".
|
| 8 |
+
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकात प्रचलित वैद्यकशास्त्र हे शरिरातील काही रक्त काढून टाकून शरीर शुद्ध करण्यासारख्या भयानक पद्धती वापरत असे. त्याचप्रमाणे त्यांमधील औषधे अनेकविध गोष्टींची मिश्रणे असत. उदाहरणार्थ, व्हेनिस ट्रिॲकल या औषधामध्ये अफू, लाख आणि घोणस सापाचे मांस अशा ६४ विविध गोष्टी असत.[११]
|
| 9 |
+
[१२] अशा उपचारांमुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी जास्तच ��िघडत असे आणि बऱ्याचदा यामध्ये रुग्ण दगावत असे.[१३][१४] हानेमनने अशा पूर्वापार चालत आलेल्या [१५] प्रथांचा विरोध केला आणि त्यांना अतार्किक म्हणून संबोधले.[१६] याऐवजी त्याने सर्व रोगांवर एकच औषध कमी प्रमाणात दिले जावे असा सल्ला दिला. रोगांमागे भौतिक कारणांप्रमाणेच आत्मिक कारणे असतात असा त्याचा यामागे विश्वास होता.[१७]
|
| 10 |
+
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते अशी समजूत आहे. त्यामुळे होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तऱ्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते असे मानले जाते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषध रोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.
|
| 11 |
+
होमिओपॅथिक मटेरिया मेडिका या विषयामध्ये होमिओपॅथिक औषधांची माहिती असते. होमिओपॅथीच्या नियमानुसार निरोगी माणसांवर औषधाचा वापर करून मिळवलेले लक्षणे होमिओपॅथिक मटेरियामेडिका मध्ये नोंदविलेल्या असतात . रुग्णांच्या लक्षणानुसार समचिकित्सेच्या नियमावर होमिओ मटेरिया मेडिकाच्या साहाय्याने औषधे दिली जातात.
|
| 12 |
+
होमिओपॅथीचे औषध किती पट विरल आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या औषधाची पोटेन्सी म्हणजे परिणामकारकता म्हणतात. ही परिणामकारकता X, D, C, किंवा M या परिमाणांमध्ये मोजतात. या परिमाणांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत
|
| 13 |
+
या परिमाणांच्या रूपांतरणाची सूत्रे खालील प्रमाणे आहेत,
|
| 14 |
+
१C = २X = २D
|
| 15 |
+
१M = १०००C
|
| 16 |
+
कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्म दाखवणारा लहानात लहान एकक रेणू हा असतो. रेणूंचा आकार हा परिमित असल्यामुळे, मूलद्रव्याचे गुणधर्म कायम ठेवून त्याचे ॲव्होगॅड्रो संख्येनुसार एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरलन करता येत नाही.
|
| 17 |
+
मानवाला आत्तापर्यंत तयार करता आलेले सर्वात शुद्ध पाणी, आय.एस.ओ. ३६९६ या नामांकनाने ओळखले जाते. या पाण्यामध्ये असणाऱ्या अशुद्धतेचे प्रमाण एकास दहा अब्ज म्हणजेच साधारण ४C एवढे असते.
|
| 18 |
+
होमिओपॅथीच्या ३०सी, २००सी यासारख्या औषधांपुढील क्षमतेच्या औषधात मूळ घटक सापडत नाही. त्यामुळे कुठल्याही वैज्ञानिक कसोटीत ही औषधपद्धती कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. होमिओपॅथीसुद्धा रासायनिक प्रयोगांद्वारे आपल्या औषधांमध्ये मूळ औषधी घटकांच्या अस्तित्वाचा अंश असल्याचे सिद्ध करू शकलेली नाही, यामुळे ही औषधे ‘प्लॅसिबो इफेक्ट’ (औषधी तत्त्व नसलेल्या औषधांचा परिणाम) करणारी औषधे आहेत, असा यावर आक्षेप घेतला जातो. होमिओपॅथिक औषधांचे जे सकारात्मक परिणाम झालेले दिसतात ते काही होमिओपॅथिक उपचारांमुळे नसून इतर कारणांमुळे आहेत जसे की नैसर्गिकरित्या आजार बरा होणे आणि मध्यभागाकडे जाण्याची प्रवृत्ती (रिग्रेशन टूवर्डस मीन) (एक संख्याशास्त्रीय संकल्पना).[१८][१९][२०]
|
| 19 |
+
होमिओपॅथीच्या विरलन पद्धतीवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना उत्तरे देण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आत्तापर्यंत झालेले आहेत. असे काही प्रयोग -
|
| 20 |
+
अमेरिकेत विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
|
| 21 |
+
युरोपात -
|
| 22 |
+
स्वित्झर्लँड वगळता = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
|
| 23 |
+
स्वित्झर्लँड = विक्रीपूर्व पडताळणीची शिथील अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
|
| 24 |
+
रशिया =
|
| 25 |
+
आशिया
|
| 26 |
+
भारत = विक्रीपूर्व पडताळणीची अट नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता आहे, विमासंरक्षणाबाबत एकच नियम नाही.
|
| 27 |
+
इतर देश =
|
| 28 |
+
ऑस्ट्रेलिया = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
|
| 29 |
+
होमिओपॅथी उपचार पद्धतीवर प्रतिसाद नावाचा मराठी चित्रपट निघाला आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10406.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता.[ संदर्भ हवा ] अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते.
|
| 2 |
+
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरिंगची पदवी प्राप्त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापीठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. कॅव्हेंडिश लॅबोरेटरीत न्यूक्लिअर फिजिक्सचा अभ्यास करून इ.स. १९३३ साली त्यांनी डॉक्टरेट मिळवली.[१] त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली. त्यांनी अन्वीकक्षास्त्र निर्माण केले.[ संदर्भ हवा ]
|
| 3 |
+
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा हे टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले.[ संदर्भ हवा ] भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक.[ संदर्भ हवा ] डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण ये���े पहिला अणुस्फोट घडवून आणला.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10409.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होमी मोतीवाला (१८ जून, १९५८ - ) हे नौकानयनातील एक भारतीय खेळाडू आहे. १९९३-९४ मध्ये त्यांना व पुष्पेंद्र कुमार गर्ग यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10432.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होयसळेश्वर मंदिर, ज्याला फक्त हळेबीडु मंदिर असेही संबोधले जाते, हे शिवाला समर्पित १२व्या शतकातील हिंदू मंदिर आहे. हे हळेबीडु मधील सर्वात मोठे स्मारक आहे. हळेबीडु हे कर्नाटक राज्यातील एक शहर आणि होयसळ साम्राज्याची पूर्वीची राजधानी होते. हे मंदिर एका मोठ्या मानवनिर्मित तलावाच्या काठावर बांधले गेले आणि होयसळ साम्राज्याचा राजा विष्णुवर्धन यांनी प्रायोजित केले.[१] त्याचे बांधकाम इ.स. ११२१ च्या आसपास सुरू झाले आणि इ.स. ११६० मध्ये पूर्ण झाले. [२] [३]
|
| 2 |
+
१४ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, उत्तर भारतातील दिल्ली सल्तनतच्या मुस्लिम सैन्याने हळेबीडुवर दोनदा आक्रमण केले आणि लुटले.[४] [५] [६] ह्यात हे मंदिर आणि राजधानी उद्ध्वस्त झाली आणि दुर्लक्षित अवस्थेत पडली. [७] हे हासन शहरापासून ३० किलोमीटर (१९ मैल) आणि बंगळुर पासून सुमारे २१० किलोमीटर (१३० मैल) वर आहे.[८] हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10447.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होरेस ग्रीली (३ फेब्रुवारी, इ.स. १८११:ॲम्हर्स्ट, न्यू हॅम्पशायर, अमेरिका - २९ नोव्हेंबर, इ.स. १८७२:प्लेझंटव्हिल, न्यू यॉर्क, अमेरिका) हा अमेरिकन पत्रकार होता. याने न्यू-यॉर्क ट्रिब्यून या वर्तमानपत्राची स्थापना केली व अनेक वर्षे हा त्याचा संपादक होता. हा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात न्यू यॉर्क राज्यातून तीन महिन्यासाठी निवडून गेला होता. ग्रीली १८७२ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत लिबरल रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होता. यात तो मोठ्या फरकाने युलिसिस एस. ग्रँटकडून पराभूत झाला. निवडणुकीच्या पाच दिवस आधी त्याची पत्नी वारल्यावर ग्रीली अतिशय दुःखित झाला व तीन आठवड्याने स्वतः मृत्यू पावला.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10462.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होर्हे एदुआर्दो सांचेझ रामोस (१२ डिसेंबर, इ.स. १९९७ - ) हा मेक्सिकोचा फुटबॉल खेळाडू आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10468.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होर्हे बॅटले इबान्येझ (ऑक्टोबर २५, इ.स. १९२७:माँटेव्हिडिओ, उरुग्वे - ) हा उरुग्वेचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10486.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हॉली जेड आर्मिटेज (१४ जून, १९९७:हडर्सफील्ड, वेस्ट यॉर्कशायर, इंग्लंड - ) एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या यॉर्कशायर आणि नॉर्दर्न डायमंड्स संघांची नायिका आहे, ही नॉर्दर्न सुपरचार्जर्स आणि सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळते. ही अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करते. ती यापूर्वी यॉर्कशायर डायमंड्स, सिडनी सिक्सर्स आणि तस्मानियाकडून खेळली आहे.[१][२]
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10493.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_1052.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
मुसाशी सुझुकी (११ फेब्रुवारी, इ.स. १९९४ - ) हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10521.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,46 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होळी (इंग्रजी उच्चारण: ['hoːli:]) हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे.[१] हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. याव्यतिरिक्त, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे (देशांतरित जनसमूह)आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे.
|
| 2 |
+
होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतु कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते, हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी (पौर्णिमेचा दिवस) चालू होतो, जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो.
|
| 3 |
+
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगाचा सण आहे.[२] होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत.[३]
|
| 4 |
+
होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात.
|
| 5 |
+
ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात.
|
| 6 |
+
[४]फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.[५]
|
| 7 |
+
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.[६] होळीनंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जात��. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.[७] याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते.[८] एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
|
| 8 |
+
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात.[९] यादिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात.[१०] होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.[११]
|
| 9 |
+
कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.[१५] फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो.
|
| 10 |
+
[१६]कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम‘ असे म्हणतात.[१७]
|
| 11 |
+
फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.
|
| 12 |
+
पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते.
|
| 13 |
+
ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.[१८]
|
| 14 |
+
होल्टा होम-
|
| 15 |
+
कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.[८]
|
| 16 |
+
कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.
|
| 17 |
+
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.
|
| 18 |
+
छोट्या गावाचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.[१९]
|
| 19 |
+
गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवतात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन करतात. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सहाण’ असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.
|
| 20 |
+
नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर होतात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर होतात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.
|
| 21 |
+
कोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण (चौथरा व छप्पर) देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.[२०]
|
| 22 |
+
रत्नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात.
|
| 23 |
+
देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात.
|
| 24 |
+
कुड��ळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यांची वस्ती होती.स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो.धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही पाळतात.[२१]
|
| 25 |
+
भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात.[२२] महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो.[८] सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात.[२३]
|
| 26 |
+
भारताचे विविध प्रांत आणि तेथील होळी उत्सवाची नावे याप्रमाणे[२४]-
|
| 27 |
+
लाठमार होली- बरसाना- उत्तर प्रदेश
|
| 28 |
+
खडी होली- कुमाऊ- उत्तराखंड
|
| 29 |
+
होला मोहल्ला- पंजाब
|
| 30 |
+
बसंत उत्सव आणि दोल जत्रा- बंगाल
|
| 31 |
+
बंगालमध्ये विशेषतः रवींद्रनाथ ठाकूर यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन येथे या उत्सवाची सुरुवात झालेली दिसते. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक येतात. या दिवशी काढली जाणारी विद्यापीठ परिसरातील मिरवणूक हे एक खास आकर्षण असते.[२५]
|
| 32 |
+
शिग्मो- गोवा
|
| 33 |
+
याओसांग- मणिपूर
|
| 34 |
+
मणिपूर येथे सहा दिवस उत्सव साजरा होतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा उत्सव असतो. पौर्णिमेच्या चांदण्यात नृत्याचा आनंद घेणे हे उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. पारंपरिक पोशाख घालून नृत्याचा आनंद घेतला जातो.[२५]
|
| 35 |
+
मंजाल कुल्ली केरळ
|
| 36 |
+
फागुवा- बिहार
|
| 37 |
+
बिहारमध्ये नृत्य, संगीत, रंग खेळणे अशा प्रकारे या सणाचा आनंद घेतला जातो.[२५]
|
| 38 |
+
फाकुवा- आसाम
|
| 39 |
+
उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत.[११] उत्तर भारतातील खेडेगावांत होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटवतात, आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.[२६]
|
| 40 |
+
महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे. होळी हा रंगाचा सण आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात.
|
| 41 |
+
विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्ये यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात.
|
| 42 |
+
बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात "गौरपौर्णिमा" या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.[२७]
|
| 43 |
+
ईशान्य भारतात विशेषकरून मणिपूर मधील विष्णूपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.[२८]
|
| 44 |
+
या प्रदेशात एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात.[२९] राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.[३०]
|
| 45 |
+
गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो.[३१]
|
| 46 |
+
होळी हा सण कवींच्या व गायकांच्या आवडीचा आहे. होळीवर अनेक मराठी-हिंदी गीते/ठुमऱ्या आहेत. त्यांपैकी काही :
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10533.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
होळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_1054.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सुझॅन गोटमॅन (५ फेब्रुवारी, १९४५:केंट, इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ ते १९८२ दरम्यान ३ महिला कसोटी, १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. सुझॅन ने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये यंग इंग्लंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती तर तिने १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकमध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले.
|
dataset/scraper_10/batch_10/wiki_s10_10543.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
नर्मदापुरम विभाग हा मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
|
| 2 |
+
या विभागात हे जिल्हे येतात.
|
| 3 |
+
या विभागाचे मुख्यालय हुशंगाबाद येथे आहे.
|