diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10005.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..724479484a386ff88cc6081f51277b4084ef9c82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10005.txt @@ -0,0 +1,32 @@ +माधव जूलियन (मृत्यू इ.स. १९३९) यांनी १९३७ साली लिहिलेल्या छंदोरचना या ग्रंथाबद्दल त्यांना मुंबई विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली. या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत काव्यलेखन होते. +अभंग, ओवी, घनाक्षरी इत्यादी पद्यप्रकारांत लघुगुरू हा भेद नाही. स्थूलमानाने सर्व अक्षरे सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच उच्चारायची असतात. अर्थात, या पद्यप्रकारात मुख्य नियमन अक्षरसंख्येचे दिसते. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारात अष्टमात्रक(८ मात्रा असलेले)आणि षण्मात्रक अशा दोन आवर्तनांची रचना होऊ शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसंख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून वैदिक पद्यप्रकाराला असणारे छंद हे नाव दिले आहे. कोणत्याही नियमबद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणे छंद वा वृत्त म्हणतात, जसे पृथ्वी छंद, वैतालीय छंद, गीतिवृत्त इत्यादि. परंतु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषिक अर्थ देण्यात आला आहे तसा छंद या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा. +जातिरचनेत लगत्वभेद (लघु-गुरू भेद) आहे. समरचनेतही अक्षरांची संख्या नि लगक्रम ही अभिन्न नसतात. तथापि लघूची एक मात्रा आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची संख्या सारखी भरते. मात्रांची संख्या हे एकच काही या पद्यप्रकाराचे लक्षण नाही. या मात्रासंख्याकजातीत अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक वा पंचमात्रक आवर्तने असतात. या मात्रासंख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राछंद म्हणतात; परंतु वृत्त या शब्दाचा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रासंख्याक रचनेस पूर्वीपासून चालत आलेले जाती हे नाव निश्चित करावे हे योग्य होय. +छंद आणि जाती यांव्यतिरिक्त हा एक प्राचीन काळापासून चालत आलेला पद्यप्रकार आहे. वृत्तात अक्षरांच्या संख्येचे बंधन असते इतकेच नव्हे त्यांचा लगक्रमही निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ वृत्त म्हणावे. +पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असताना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लागतो त्याला यती म्हणतात. हा यती ज्या ठिकाणी घ्यावयाचा त्या "जिह्वेष्टविश्रामस्थानाला"ही यती म्हणतात. यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानी शब्दसमाप्ती, निदान पदसमाप्ती तरी व्हावी. तसे न झाल्यास जो कर्णकटू दोष होतो त्याला यतिभंग म्हणतात. +यती मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असे दिसते. पिङ्गल आणि जयदेव हे यती मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेत यती येऊच शकत नाही असा नव्हे, तर यती हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलंबून असल्यामुळे त्याचे स्थान हे निश्चित माहीत नसते एवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिती चरणान्तर्गत यतीविषयी असली पाहिजे; कारण 'यति: सर्वत्र पादान्ते श्लोकार्धेतु विशेषतः'असे परंपराप्राप्त वचन आहे. चरणान्ती यती हा निरपवादपणे असलाच पाहिजे. कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्या अनुरोधाने पडतात. +लाविला गुलाबी रंग +किती सुंदर अमुच्या बंग- ल्याप्रती! +मोगरी, चमेली, कुंद +लाविली चहुकडे सुंद राकृती +गुंजतात गुंगं भृंग +तो तयांचा गुंग वी मती' +यासारखी हास्योत्पादक पद्ये सोडली तर चरणान्ती शब्दसमाप्ती न होण्याचा प्रश्नच संभवत नाही. परंतु +प्रभूते म्हणे, हे पहा आंग, लीला- +वती मी, वरावे मला चांग लीला +हे हास्योत्पादक नाही, तर हास्यास्पद आहे +अक्षर म्हणजे एकावेळी तोंडातून बाहेर पडणारा ध्वनी होय, मग तो ध्वनी लिहून दाखवायला लिपीतील चिन्ह एक लागो वा अनेक लागोत. अक्षराचे अधिष्ठान स्वरावर असते, मग त्यात आरंभी वा अंती व्यंजनोच्चार मिळो वा न मिळो. राजन् या शब्दाच्या लेखनाकडे पाहून आपण यांत रा ज न् अशी तीन अक्षरे आहेत म्हणून म्हणतो, पण हे चूक आहे. वस्तुतः रा ज न् मध्ये दोन अक्षरे आहेत. शब्दांत जितके स्वर तितकीच अक्षरे होणार. रा हे अक्षर आकारान्त म्हणजे स्वरान्त आहे. तर जन् हे अक्षर व्यंजनान्त आहे. स्वरान्त अक्षराला विवृत्त म्हणतात आणि व्यजनान्त अक्षराला संवृत्त म्हणतात. +स्वराच्या ऱ्हस्वदीर्घतेप्रमाणे स्वाभाविकपणेच विवृत अक्षर उच्चारायला न्यूनाधिक काळ लागतो. दीर्घ स्वर उच्चारायला लागणारा काळ ऱ्हस्व स्वर उच्चारायला लागणाऱ्या काळाच्या दुप्पट गणावा असा स्थूल संकेत आहे. ऱ्हस्व स्वर उच्चारायला एक मात्रेचा वेळ लागतो असे म्हटले तर दीर्घ स्वराच्या दोन मात्र होतात. ऱ्हस्वस्वरान्त अक्षराला लघु आणि दीर्घ स्वरान्त अक्षराला गुरू म्हणतात. आधुनिक मराठीत अ, इ, उ, ऋ हे स्वर ऱ्हस्व आणि आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे सात स्वर दीर्घ मानावेत ही मर्यादा पाळली जात आहे. लघु व गुरूसाठी अनुक्रमे "" ̮ "" आणि "" ̱ "" ही चिन्हे आहेत. +गण म्हणजे चरणाचा स्वाभाविकपणे पडणारा भाग होय. पद्य जर आवर्तनी असेल तर चरणांत ठरावीक कालांत उच्चारल्या जाणाऱ्या अक्षरांचे जे गट पडतात ते स्वाभाविक गण होत. हे वेगवेगळ्या अक्षरसंख्येचे आणि लगक्रमाचे असू शकतात. +उदा.: +"अच्युतं केशवं रामनारायणम् या चरणात " _ ‿ _ " असे चार तीन-अक्षरी गण पडतात, तर "धुनोतु नो मनोमलं कलिन्दनंदिनी सदा" या चरणात "‿ _ ‿ _ " असे चार चतुराक्षरी गण पडतात. +वृत्ताचे लक्षण म्हणजे चरणांतील अक्षरांची संख्या आणि लगक्रम ही सांगण्याच्या ज्या अनेक शास्त्रोक्त पद्धती आहेत त्यापैकी पिङ्गलाच्या पद्धतीत तीन-अक्षरी म्हणजे, त्रिकांची योजना आहे. ही पद्धती अधिक रूढ झाल्यामुळे गण हे त्र्यक्षरीच असले पाहिजेत हा समज रूढ झाला आहे. +'यमाताराजभनसलगम्' या सूत्राने पिङ्गलाने सांगितलेल्या गणांची नावे आणि स्वरूपे बांधून टाकली आहेत. कोणतीही तीन अक्षरे क्रमाने घेतली असता त्या त्या त्र्यक्षरी शब्दाचे जे लगत्वरूप होते ते त्यातील आद्याक्षराने निर्दिष्ट होणाऱ्या गणांचे नाव होय. +यमाचा ( ‿ _ _ ) +मानावा ( _ _ _ ) +ताराप ( _ _ ‿ ) +राधिका ( _ ‿ _ ) +जनास ( ‿ _ ‿ ) +भास्कर ( _ ‿ ‿ ) +नमन ( ‿ ‿ ‿ ) +समरा (‿ ‿ _ ) +ही य, म, त, र, ज, भ, न आणि स ह्या गणांची रूपे आहेत. ल ( ‿ ) हे अक्षर लघुदर्शक असून ग ( _ ) हे अक्षर गुरूदर्शक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10030.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e736aea9fb7fa0711dbb859b4f9a9c63959e6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10030.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्तीसगढमधील आदिवासींची यादी. +वरील ३४ मुख्य जमातींशिवाय भुमिया, सवरा, माझी, सहरिया, कोलाम, मवासी, भील आणि आंध या अन्य जमातीही छत्तीसगढ राज्यात अल्पसंख्येने राहतात. +वरील सर्व आदिवासींच्या भाषा तीन मुख्य भाषा परिवारात मोडतात. (१) मुंडा भाषा परिवार, (२) द्रविड भाषा परिवार आणि (३) आर्य भाषा परिवार diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10059.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5058aa3bb5da03384bc0c7616207ae2287cb1572 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10059.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +दुसरे शिवाजी किंवा शिवाजी राजाराम भोसले (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसऱ्या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतःचा पुत्र दुसऱ्या संभाजीला बसवले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1007.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d68d7556b16f8058df36a00a68c8bde1d71523d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1007.txt @@ -0,0 +1 @@ +बहिरी - गडदचा बहिरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1015.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1015.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10151.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18e44335a88bef68966e2649c9a45c7d1bafff43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10151.txt @@ -0,0 +1 @@ +छत्स्पंद विद्युत लेखा (English: electrocardiogram) ही वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी एक संज्ञा आहे. याद्वारे हृदयाच्या स्पंदनांची आवर्तने तसेच त्याचे गुणधर्म न्याहाळले जातात.याने हृदयाच्या वर्तनाचा आलेख निर्माण करता येतो त्यावरून हृदयाचे कार्य कसे चालू आहे याबाबत अनुमान काढता येते व पुढे त्यानुसार औषधोपचार करण्यात येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10154.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2cc8358239661e62ed77cfe02125072783d54c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10154.txt @@ -0,0 +1,2 @@ +छप्रा भारताच्या बिहार राज्यातील एक शहर आहे. +हे शहर सरन जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10156.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f768c4daf1b68e2c6e3035509a30c17758ee262d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10156.txt @@ -0,0 +1,15 @@ +मुद्रण, अर्थात छपाई, (इंग्लिश: Printing, प्रिंटिंग ;) म्हणजे कागदावर शाई वापरून मजकुराच्या व चित्रांच्या प्रती बनवण्याची क्रिया होय. मुद्रण हा सामान्यतः व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणावर चालवला जाणारा उद्योग असून प्रकाशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असतो. +छपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते. +तत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. छपाईसाठी साचा वापरण्याची पद्धती विकसित केली गेली. या नंतरच्या टप्प्यात छपाई यांत्रिक करण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होऊ लागले. +छपाई करण्यासाठी मजकुराचा एक साचा घडवला जाई. या साच्याला शाई लावली जाई. हा साचा कागदावर दाबून मजकूराची प्रत तयार केली जात असे. याच पद्धतीचे पुढे यांत्रिकीकरण केले गेले. छपाई तंत्रात सुधारणा होत गेल्याने मध्ययुगीन काळात बायबलच्या प्रती मोठ्या प्रमाणात छापल्या गेल्या. +पहिल्या प्रकारात प्रतिमा त्या माध्यमातल्या कोऱ्या भागापेक्षा वर आलेली म्हणजे उंच पातळीवर असते. या छपाई प्रकाराला रिलीफ छपाई म्हणतात. +आज अनेक प्रकारची छपाई यंत्रे उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात छपाई करण्यासाठी दोन प्रकारची छपाई यंत्रे प्रामुख्याने वापरात आहेत. +शीट फेड यंत्रात डेमी आकाराचे किंवा डबल डेमी आकाराचे कागद वापरतात. त्यावरून यंत्राला डेमी, डबल डेमी किंवा क्राऊन साईझ असे संबोधिले जाते. डेमी आकारापेक्षा लहान आकाराची यंत्रेही मिळतात. छपाईचा कागद किती जाड आहे हे त्याच्या वजनावर पाहिले जाते - ग्रॅम्स पर स्क्वेअर मीटर (जीएसएम) हे मापक पाहिले जाते. वर्तमानपत्राचा कागद साधारणपणे पंचेचाळीस ते बावन्न जीएसएम इतका जाड असतो. +वर्तमानपत्राच्या जेथे लाखो प्रती छापायच्या असतात तेथे रोटरी यंत्रे वापरतात. यासाठी रोटरी यंत्रात एका बाजूला कागदाचे मोठे रीळ लावतात आणि दुसऱ्या बाजूला वरील तंत्राने छपाई झालेली आणि घड्या घातलेली वर्तमानपत्रे मिळतात. +यंत्र बनवतांना अनेक तांत्रिक रचना कराव्या लागतात. यामुळे रोटरी यंत्रात रिळावरचा कागद किती उंचीचा हवा आणि छपाईचा वेग किती हवा हे यंत्र विकत घेताना सांगावे लागते. +संगणकीय, अंकीय किंवा डिजिटल छपाई : +छोट्या प्रमाणात छपाई करण्यासाठी डिजिटल छपाईचा उपयोग केला जातो. यासाठी बहुदा ए४ अकारमानाचा कागद वापरात येतो. +यासाठी निरनिराळी तंत्रे वापरली जातात. +धार्मिक ज्ञान पूर्वी बदलत्या समाजानुसार बदलते असे. परंतु छपाईमुळे ते एकाच काळात बंदिस्त झाले. +ज्ञानाची सार्वत्रिक उपलब्धता हा मोठा सामाजिक परिणाम याद्वारे साधला गेला. +छपाईत झाडांच्या खोडापासून बनवलेला कागद वापरला जात असल्याने तो बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतात. तसेच छपाईची शाई शिसे या धातूपासून बनवलेली असल्याने त्याचेही प्रदूषण होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10179.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51097c3129990221dd2d787fe203b63b97d57655 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10179.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छाया कदम ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दिसते.[१] नागराज मंजुळे चित्रपट, फँड्री (२०१३), सैराट (२०१६), आणि झुंड (२०२२), संजय लीला भन्साळीच्या गंगूबाई काठियावाडी (२०२२), रेडू (२०१८), आणि न्यूड (२०१८) या तिच्या सर्वोत्कृष्ट कामे आहेत.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10198.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b08a6b1ab0a7ca2ba64ecfafafdced9aedb6083e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10198.txt @@ -0,0 +1,9 @@ +छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे. +छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे.हे फार पराक्रमी होते. असे म्हणतात की ते एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रूशी मुकाबला करीत. +छत्रपती संभाजी महाराजान वर अनेक लेखकांनी चांगले-वाईट लिखाण केले. या लिखाणांत मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या 'छावा ' या कादंबरीचा समावेश होतो. +१४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता. ते जन्मापासूनच बिकट परिस्थितींत अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितींशी निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनला. +जन्मतःच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ, थोरल्या मांसाहेब जिजाबाई ,सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले,वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्ऱ्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला, संभाजींच्याच सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या 'संभाजीराजांचे निधन ' या खोटया अफवेमुळे त्यांना बराच काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले.इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. +राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले.अण्णाजी दत्तों- महाराजांचे अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड , भ्रष्टाचारी. त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला. +पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. उत्तर दिग्विजय मोहीम छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगझेबचा मुलगा सेहजादा मुअजम याला आपल्या बाजूने करून औरंगझेबला शह द्यायचा या साठी ते दिलेरखानाच्या छावणीत स्वराज्यावर नाराज असल्याचे दाखवून गनिमीकावा खेळला. या त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणू अक्का ही होत्या. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे. +औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली .संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्यांचे व लढायांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करते. +पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू नकळत तरळून जातात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडीमात्रही नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10211.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93c261abdbc7049fab25355b76c544ea6cb1062c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10211.txt @@ -0,0 +1 @@ +छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10214.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4afd29fa4f80dba2e4d3b1797befbda6281623b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10214.txt @@ -0,0 +1,10 @@ +छिछोरे हा एक २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोदी नाटक आहे .नितीश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते साजिद नडियादवाला यांनी केले आहे. सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाने जगभरात ₹२१५ कोटी कमावले.[१][२] +हा चित्रपट ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला ६५ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकने मिळाली - सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट संपादन.[३] +सध्या, अनिरुद्ध "अन्नी" पाठक हा एक घटस्फोटित मध्यमवयीन माणूस आहे, तो किशोरवयीन मुलगा राघव याच्याबरोबर राहत आहे, जो एक महत्त्वाकांक्षी अभियंता आहे, जो भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) प्रवेश घेण्याच्या आशेने प्रवेश परीक्षा परीक्षेच्या प्रतीक्षेत आहे. [४] +निकालाच्या संध्याकाळी अँनी राघवला शॅपेनची बाटली गिफ्ट करते, असे आश्वासन देतात की ते एकत्र त्याचे यश साजरे करतील .अन्नीला त्याचा मुलगा राघव यांच्यावर तीव्र दबाव आहे याची जाणीव नव्हती. दुसऱ्याच दिवशी आपल्या अपार्टमेंटमधील निकाल तपासताना राघव यांना कळले की तो जेईई - प्रगत निकालात आयआयटीसाठी पात्र नाही आणि “पराभूत” म्हटल्याच्या भीतीने त्याने बाल्कनीतून उडी मारली. अंघी रुग्णालयात धाव घेते जेथे तो राघवची आई आपल्या माजी पत्नी मायाला सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो. +राघवची प्रकृती खालावत चालल्यामुळे राघव जगण्याची इच्छा नसल्याने डॉक्टर माया आणि अंनी यांना माहिती देते. हताश अन्नी राघवमध्ये आशा पुन्हा जागृत करण्याच्या प्रयत्नात महाविद्यालयात आपल्या काळाची कहाणी सांगू लागली. कथा सत्य असल्याबद्दल राघव यांना शंका होती. राणीला समजावण्याच्या आन्नीने कॉलेजमधून आपल्या सर्व मित्रांना राघवला भेटायला बोलावले आणि त्यांनी एकत्र त्यांची कहाणी सुरू केली. +१९९२ मध्ये, महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी, अँनीला एच 4 वसतिगृहात एक खोली देण्यात आली होती, जी "अपयशी" असलेल्या गृहनिर्माणसाठी कुप्रसिद्ध आहे. एच 4 ब्लॉकच्या रहिवाशांना हे नाव देण्यात आले कारण त्यांनी वार्षिक स्पोर्ट्स जनरल चॅम्पियनशिपमध्ये वारंवार खराब कामगिरी केली. जीसी). लिपिकाने त्याच्या अर्जाला वेळ लागू शकेल अशी माहिती दिली तरी असमाधानी अँनी आपला वसतिगृह ब्लॉक बदलण्यासाठी अर्ज करतो. या दरम्यान, अँनीने त्याच्या वसतिगृहातील पाच साथीदारांशी मैत्री केली, ज्यांनी त्याच्याशी जवळची मैत्री केली: +दोन महिन्यांत, अन्नी पाच साथीदारांशी घनिष्ट मैत्री करते आणि मायाला डेट करण्यासही सुरुवात करते. प्रेझेंट डे एनी त्याच्या महाविद्यालयीन मित्रांची एक एक करून मुलाशी ओळख करून देते. राघव कथेत रस दाखवतो आणि आपल्या वडिलांच्या कथेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तो उत्साही होतो. "" लूझर्स "चा टॅग काढून टाकण्यासाठी त्याने आणि त्याच्या तळलेल्यांनी किती कठोर परिश्रम केले याबद्दल Anनी सांगते. त्यांनी जीसी चषक जिंकण्यासाठी सर्व योजना आखल्या. अँनीने अंतिम फेरी गमावली पण विजयी संघांनी त्यांना" चॅम्प्स "म्हटले. +आन्नी आणि त्याचे मित्र राघव यांना सांगतात की, स्पर्धा गमावल्यानंतरही, एच 4 वसतिगृहे पुन्हा कधीही "पराभूत" म्हणून ओळखल्या जात नाहीत कारण त्यांनी पराभवाच्या भीतीने स्पर्धेत न झुकता जिंकण्याऐवजी जिंकण्याचा प्रयत्न केला आणि बरेच काही केले प्रयत्न आणि लढा. अँनी आणि त्याचे मित्र राघव यांना एक सैनिक म्हणून, शस्त्रक्रिया आणि आगामी आयुष्याला सामोरे जाण्यास सांगतात. एक वर्षानंतर, पूर्णपणे बरे झालेले राघव कॉलेजच्या पहिल्याच दिवशी हजर होतो आणि प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आयुष्यासाठी जे काही मिळत आहे याबद्दल समाधानी असल्याने आपल्या कॉलेजचे नाव काय आहे किंवा त्याचा क्रमांक काय आहे हे विचारू नका. +आयडीडीबी वर छिचोरे + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10226.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e52e599bc61d0f29cf4490831321a38469cf270f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10226.txt @@ -0,0 +1,19 @@ + +ग्रीक भाषेत skhizein (σχίζειν ,"विभाजित होणे") आणि phrēn, phren -(φρήν, φρεν -; "मन") या पासून स्किझोफ्रेनिया (उच्चारित/ˌskɪtsɵˈfrɛniə/ किंवा IPA: /ˌskɪtsɵˈfriːniə/), या शब्दाची निर्मिती झाली. हा एक मनोविकार आहे. कल्पना व वास्तविकता यांमध्ये गफलत असणे हे या रोगाचे साधारण लक्षण आहे. रोगाची लक्षणे तरुण वयात दिसू लागतात. +लोकसंख्येच्या साधारणतः ०.३ ते ०.७% लोग याचे बळी पडतात (२४ लाख लोग २०११ च्या आकडेवारी नुसार). +हा रोग मुख्याता स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो. +सर्व कारणे जरी ज्ञात नसली तरी काही कारणे सापडली आहेत. +स्किझोफ्रेनिया हा एक आनुवंशिक आजार आहे. +स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबात, मुख्यतः आई वडिलांमध्ये हा रोग असण्याची शक्यता असते. +जरी आनुवंशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसे नाही. +मुख्यतः वयाच्या १३ ते १९ या काळात झालेले मानसिक आघात हेसुद्धा कारण असू शकते. +म्हणजे आनुवंशिकतेमुळे विकार होण्याची शक्यता असते, परंतु जर बाह्य कारण घडले तर रोग जाणवू लागतो. +प्रत्यक्षात नसलेले आवाज ऐकू येणे किंवा भास होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. या रोगात बोलण्याचा व विचाराचा ताळमेळ नसणे इत्यादी गोष्टीही दिसून येतात. या विकारात कल्पना आणि वास्तव यांतील फरक व्यक्तीस करता येत नाही.भास ,भीती, भ्रम , संशय, वाग्ण्याबोलाण्यातली विसंगती,स्वतःची व आपल्या जबाबदारीची जाणीव हळू हळू नष्ट होत जाणे ही लक्षणे ही दिसून येतात +या रोगाचे निदान करणे अतिशय अवघड असून तज्‍ज्ञांमध्ये याबाबत अनेक मतभेद आहेत. +या रोगाची व्याख्या करणेही अतिशय कठीण आहे. +अतिशय साध्या लक्षणांपासून अतिशय गंभीर लक्षणे या रोगात दिसतात. +या रोगाचे वर्गीकरण दोन वर्गात केले जाऊ शकते - सकारात्मक व नकारात्मक. +ही लक्षणे सामान्य माणसात नसतात, पण या रोगाच्या रुग्णात आढळून येतात ( उदा० आवाज, भास, वैचारिक आजार इत्यादी). +शब्द, अभिव्यक्ती (expression), भावना व्यक्त करता न येणं, वा त्यात अडचण येणं, आनंदाची अनुभूती घेता न येन, +ही लक्षणे या प्रकारचा त्रास असलेल्या रुग्णांत आढळून येतात. +लक्षणे लक्षात आल्या बरोबर औषधोपचार चालू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे .ते दीर्घकाळ किंवा कित्येकदा आयुष्यभर चालू ठेवावे लागतात विदुतोपचार पद्धतीची खूप मदत होते.इतरही पूरक उपचार आहेत . diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1025.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e99a32c7cf6b36bc90be2457d20e2530de1bef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1025.txt @@ -0,0 +1,2 @@ +गडहिंग्लज तालुक्यातील मराठी बोली ही कन्नडमिश्रित मराठी बोलीभाषा आहे. +कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत. त्यात गडहिंग्लज हा एक तालुका आहे. गडीहिन्ग्लजच्या पूर्वभागातील जवळपास ३५ ते ४० गावे येतात. ही सर्व गावे लिंगायत बहुसंख्यांक लोकांची बोली ही कन्नडमिश्रित मराठी आहे. या बहुसंख्य समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याकारणाने शेतीशी निगडीत असे बरेचसे शब्द हे कन्नड मधील वापरले जातात. उदारणार्थ- diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10262.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a9315c246ffe9b746d49c7d5e59525212977fc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10262.txt @@ -0,0 +1,2 @@ +छोटी फटाकडी किंवा चिमण फटाकडी (इंग्लिश:little crake) हा लावा या पक्ष्यासारखा दिसणारा पक्षी आहे. +हा पक्षी दलदलीत सापडतो. डोके व डोळे यातील मधला भाग, डोक्याची बाजू आणि मानेवरील रंग गर्द राखी-करडा असतो. डोळे आणि मानेचा मध्यभाग तांबूस झाक असलेला गर्द तपकिरी व इतर भाग तपकिरी असतो. त्यावर अस्पष्ट अशा अरुंद पांढऱ्या रेषा असतात. पाठीवरच्या भागावर काळ्या रेषा, हनुवटीचा खालील भाग, गळा आणि इतर भाग गर्द राखी करडा असतो. पोटाखाली पांढऱ्या पट्ट्या असतात. मादीचे डोके आणि डोळा यांतील मधला भाग आणि तोंड फिकट उदी असते. एवढा अपवाद सोडला तर नर आणि मादी सारखेच असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10270.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52121ac3fabfd69bbfd7079d1b228014236bd710 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10270.txt @@ -0,0 +1,2 @@ +छोटीचिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10274.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..829391220af6844392634f4678fd671783bd5c41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10274.txt @@ -0,0 +1,2 @@ +छोटेउदेपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10332.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4b3da3b29d81629904643af59f08dc40a1aa541 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10332.txt @@ -0,0 +1 @@ +जंटलमन हा १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल तमिळ चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10342.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43840cfd49bab62f82601a0cd3ff07dbdd3a2eea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10342.txt @@ -0,0 +1 @@ +जंबुसर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ भरुच जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1037.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaa060d49ae27c3b0271fbae96b71ace323f0e4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1037.txt @@ -0,0 +1,2 @@ +गद्दम वेंकटस्वामी (तेलुगू: గుడిసెల వెంకటస్వామి ; रोमन लिपी: G. Venkat Swamy / Gaddam Venkat Swamy) (ऑक्टोबर ५, इ.स. १९२९ - डिसेंबर २२, इ.स. २०१४) हे तेलुगू-भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.। +जी. वेंकटस्वामी इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील सिद्दीपेट लोकसभा मतदारसंघातून तेलंगण प्रजा समिती पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते इ.स. १९७७च्या निवडणुकांमध्ये त्याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. पण इ.स. १९७८ मध्ये ते आंध्र प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. इ.स. १९७८ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी आंध्र प्रदेश राज्याचे कामगारमंत्री म्हणून काम बघितले. पुढे ते इ.स. १९९१,इ.स. १९९६ आणि इ.स. २००४च्या निवडणुकांमध्ये ते आंध्र प्रदेश राज्यातील पेदापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. पी.व्ही. नरसिंह राव सरकारमध्ये ते फेब्रुवारी १०, इ.स. १९९५ ते सप्टेंबर १५, इ.स. १९९५ या काळात वस्त्रोद्योगमंत्री आणि सप्टेंबर १५, इ.स. १९९५ ते मे १६,इ.स. १९९६ या काळात कामगारमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10402.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c0631cb9c617c815299c147312c61ebfdd2bdfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10402.txt @@ -0,0 +1,4 @@ +जगदीप (२९ मार्च, १९३९ दतिया-मध्य प्रदेश; - ८ जुलै, २०२०, मुंबई) हे हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी नट होते. जगदीप यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी आहे. त्यांनी ३००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.[ संदर्भ हवा ] +जगदीप यांनी अभिनयास सुरुवात बाल कलाकार म्हणुन बी.आर. चोपरा यांच्या अफसाना या चित्रपटाने केली. बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के. त्यानंतर बिमल रॉय यांच्या दो बीघा जमीन या चित्रपटांद्वारे विनोदी भूमिकांस सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] +ए.व्ही.एम.चित्रपट निर्मिती कंपनीच्या चित्रपटांमध्ये जगदीप नियमित दिसू लागले. त्यांनी त्या कंपनीच्या पाच चित्रपटांत प्रमुख भूमिका असलेले चित्रपट केले. त्यांची विशेष गाजलेला अभिनय म्हणजे शोले चित्रपटातील सुरमा भोपाली.[ संदर्भ हवा ] त्यांनी निर्माण केलेल्या एकमात्र चित्रपटाचे नाव सुरमा भोपाली होते. या चित्रपटानंतर अनेक जण त्यांना सुरमा भोपाली म्हणूनच ओळखू लागले होते.[ संदर्भ हवा ] +अभिनेता जावेद जाफरी व नावेद जाफरी सह त्यांना सहा अपत्ये आहेत. नावेद व जावेद यांनी टी.व्ही.वर प्रसिद्ध नृत्य मालिका बुगी वुगी निर्माण केली आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10406.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2e8eeace6194a56bcf896aaa84625cc04606d97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10406.txt @@ -0,0 +1 @@ +जगदीप सिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या हरिनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10407.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3cd571b9b063c14c35428a8ebcd9453dcf4cdf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10407.txt @@ -0,0 +1,33 @@ +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1041.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..009b3b0176ba61c628d71e99530ca26c51add394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1041.txt @@ -0,0 +1 @@ +गढी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बांसवाडा जिल्ह्यात असून बांसवाडा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10414.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6f7bc0bf3aee9924ac84b9124cd1ff3aef0091d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10414.txt @@ -0,0 +1,10 @@ +जगदीश मुखी हे भारतीय राजकारणी असून ते आसामचे राज्यपाल आहेत.[१][२] ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत.[३] मागील पदांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल, दिल्ली सरकारमधील वित्त, नियोजन, अबकारी आणि कर आणि उच्च शिक्षण मंत्री यांचा समावेश आहे. +जगदीश मुखी यांचा जन्म १ डिसेंबर १९४२ रोजी दाजल येथे सरायकी हिंदू कुटुंबात झाला. वयाच्या ४ थ्या वर्षी, भारताच्या फाळणीच्या वेळी, कुटुंब सोहना येथे स्थलांतरित झाले.[४] +मुखीने १९६५ मध्ये राजस्थानच्या अलवर येथील राज ऋषी महाविद्यालयमधून बीकॉम केले, त्यानंतर १९६७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून एम.कॉम.[४][५] राजकारणात येईपर्यंत ते दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.[४] ऑक्टोबर १९९५ मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून त्यांना वित्त विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.[५] +१९७० मध्ये त्यांनी प्रेम ग्रोवरशी लग्न केले, जे प्रेम मुखी या महिला जागृती संघाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक विकास कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांना एक मुलगा अतुल (बीई, एमबीए) आणि मुलगी लतिका आहे.[४][५] +मुखी १९५८ मध्ये पानिपत येथे शाळेत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले, १९६४ मध्ये अलवर जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सचिव (कार्यवाह) बनले आणि १९७५ मध्ये दिल्ली संघासोबत आणीबाणीच्या विरोधात प्रचार केला. १९७३ मध्ये जनकपुरी, दिल्ली येथे स्थलांतरित झाल्यानंतर, ते सप्टेंबर १९७७ मध्ये जन्मलेल्या जनता पक्षाच्या जनकपुरी शाखेचे सरचिटणीस बनले.[५] +१९८० मध्ये सल्लागार दिल्ली मेट्रोपॉलिटन कौन्सिलच्या पोटनिवडणुकीत त्यांचे पहिले यश मिळाले.[६][५] +त्यांनी ७ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत गुरू गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ सुरू केले तेव्हा त्यांनी उच्च शिक्षण मंत्री म्हणून भूमिका पार पाडली. +तत्कालीन केंद्रीय नियोजन मंत्री प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना देशाचे सर्वोत्कृष्ट नियोजन मंत्री म्हणून सन्मानित करण्यात आले. दोन वेळा त्यांना दिल्ली विधानसभेत सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी जनक पुरी मतदारसंघाचे १९८० पासून सातत्याने प्रतिनिधित्व केले आणि २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते श्री राजेश ऋषी यांच्याकडून २५,००० मतांनी पराभूत होईपर्यंत, त्याच मतदारसंघातून सलग सात विधानसभा निवडणुका जिंकल्या. त्यांनी भाजपमध्ये सर्व स्तरावर काम केले आहे आणि अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी दिली, भाजप मंडळ जनक पुरी; सरचिटणीस, भाजप पश्चिम जिल्हा; अध्यक्ष, भाजप पश्चिम जिल्हा; सरचिटणीस, भाजपा दिल्ली; प्रभारी, भाजपचे कामकाज जम्मू आणि काश्मीर; प्रभारी भाजप कार्यकारणी हरियाणा. +हरियाणाच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या कामगिरीचे सर्वोत्कृष्ट कौतुक करण्यात आले जेथे भाजपने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे निकाल दिले आहेत आणि हरियाणात प्रथमच कोणत्याही समर्थनाशिवाय भाजपच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. +ऑगस्ट २०१६ मध्ये ते अंदमान आणि निकोबार बेटांचे उपराज्यपाल बनले,[७] सप्टेंबर २०१७ मध्ये आसामचे राज्यपाल.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10416.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8213b41306023064250e6f9b4b29784afd6bed57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10416.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगदीश राज खुराना (इ.स. १९२८:सरगोधा, पाकिस्तान - २८ जुलै, इ.स. २०१३:मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे एक अभिनेते होते. दीवार, डॉन, सिलसिलासहित १४४ चित्रपटांत त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. हा एक विक्रम आहे. +यांची मुलगी अनिता राज हीने देखील हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10423.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07129baf62635605f08e0bfc8990d10cc8dc42b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10423.txt @@ -0,0 +1,11 @@ +डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य महान आहे +पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला ऑफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले. +जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसऱ्याची तांबूस असा फरक का पडतो? असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. +डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. +इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते. +.इ.स. 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१} +विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदुःख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे तयार करून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युत, उष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसन, रुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणाऱ्या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून ही प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.[१][२] +वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली +जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट Archived 2006-06-15 at the Wayback Machine. नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले. +डॉ. जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले. +१. लेले य.शं. , इतिहासातील सुवर्णकण diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10425.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61c4f4caf32804af0698ca5284c0aa6dfb9d9a8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10425.txt @@ -0,0 +1 @@ +जगदीशचंद्र माथुर (१६ जुलै, १९१७:खुर्जा, बुलंदशहर जिल्हा, उत्तर प्रदेश - १९७८) हे हिंदी नाटककार व एकांकिका लेखक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10493.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..396b8fc19c865cd6f8cc65a7097705c9e2cc8a92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10493.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगातील देशांची यादी (लोकसंख्या घनतेनुसार) ह्या यादीत जगातील देश त्यांच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार क्रमबद्ध केले आहेत. +Source: Unless otherwise specified (or unless entered in error without specifying the data source) figures for Population and Population Density figures are sourced from year 2005 data in United Nations World Population Prospects (2004 revision) Archived 2010-01-07 at the Wayback Machine.. Area figures given here are taken from various (usually unspecified) sources. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10510.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6b745cb966a2b714dc02bdd5a479a54404d63ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10510.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[१] ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे. +ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10515.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3c0df79fd9ab120d78b54c533d9496158408bfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10515.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जगावेगळी पैज हा १९९२ मध्ये निर्मित एक मराठी चित्रपट आहे.यातील कलाकार अजिंक्य देव, सुकन्या कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवींद्र महाजनी, सुलभा देशपांडे, नंदा शिंदे हे आहेत.ए.व्ही.ए. फिल्म्स या संस्थेतर्फे तो निर्मित करण्यात आलेला आहे.या चित्रपटास विजय वर्गीस यांनी दिग्दर्शित केले आहे व तसेच विजय वर्गीस यांनी याचे कथालेखनही केले आहे.या चित्रपटाचे संवाद अशोक समेळ यांचे आहेत. याचे छायांकन शरद चव्हाण यांनी केले आहे. या चित्रपटातील साहसदृश्ये अशोक पैलवान यांची आहेत. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10529.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a20a195a02e00c1a72177f15006bee55ad8e6f7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10529.txt @@ -0,0 +1,3 @@ +रामायणानुसार, जटायू (संस्कृत: जटायु) हा गृध जातीचा एक पक्षी होता. गरुडाचा भाऊ अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र होता. (दुसरा पुत्र संपाती). हा अयोध्येचा इक्ष्वाकुकुलीन राजा दशरथ याचा जुना मित्र होता. रावण हा सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न त्याने केला; पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. +बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत. रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात. +जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता, असे काही अभ्यासकांनी मांडले आहे [१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10538.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21b39635a6d21edd20ecac5ec0f42f2c69cfc786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10538.txt @@ -0,0 +1,2 @@ +जडाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10545.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f67b53e9c68946379bfc9abb1bac01ca50d7d674 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10545.txt @@ -0,0 +1 @@ +जतिंदर सिंग (५ मार्च, १९८९:लुधियाना, भारत - हयात) हा  ओमानच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10579.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0de24a918a54d2eef367c56954267804ee05f4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10579.txt @@ -0,0 +1,2 @@ +जनकपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10581.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b2780c15c12c9faea99051c6d34eadfee815c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10581.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनकपूर तथा जनकपूरधाम नेपाळमधील एक शहर आहे. साधू-सन्यासी, विद्वान आणि भाटांच्या आख्यायिकावरून असे लक्षात येते की जनकपूरची स्थापना 18 व्या शतकाच्या सुरुवातीस झाली. जनकपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून सर्वात पूर्वीचे वर्णन 1805पर्यंत आहे. प्राचीन शहराच्या अस्तित्वाचे पूर्वीचे पुरावे सापडलेले नाहीत. +राजा जनकांचा वाडा प्राचीन जनकपुरात आहे असे मानले जाते कारण ते विदेहा राज्याची राजधानी होती. रामायणानुसार, त्याला नालीमध्ये एक बालिका सापडली, तिचे नाव सीता आणि त्याने स्वतःची मुलगी म्हणून वाढवली. जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा त्याने स्वयंवरात तिला हजारो वर्षांपूर्वी जनकपूरजवळ ठेवलेले शिव धनुष उचलण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याची अट ठेवली . बऱ्याच राजपुत्रांनी प्रयत्न केले पण फक्त अयोध्याचा राजपुत्र रामच धनुष्य उचलू शकले. एका जुन्या गाण्यानुसार, हा धनुष्य जनकपूरच्या ईशान्य दिशेस आढळला होता. +१९५० च्या दशकापर्यंत जनकपूर हा ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर, पुजारी आणि लेखनिक जे भूमीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मठांसाठी काम करणारे होते. भारतातील स्वातंत्र्य कायद्यानंतर जनकपूरचा विस्तार व्यावसायिक केंद्रात झाला आणि १९६० च्या दशकात धनुसा जिल्ह्याची राजधानी बनली. [१] +राम आणि सीता हिंदू धर्मातील प्रमुख व्यक्ती असल्यामुळे जनकपूर हे हिंदूंचे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इ.स.पू.च्या पहिल्या सहस्र ग्रंथानुसार, शतपथ ब्राह्मण, मैथिल राजा विदेही मथवा याने पुजारी गोतामा राहुगनाच्या नेतृत्वात सद्निरी ( गंडकी नदी ) पार केली आणि जनकपूर येथे राजधानी म्हणून विदेही साम्राज्याची स्थापना केली. गौतमा राहुगाना याने ऋग्वेदच्या अनेक ऋचा लिहिल्या, या घटनांची तारीख ऋग्वेदिक काळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10590.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8bd4cf9a13b165ec5d1d1a65a717578c9206dba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10590.txt @@ -0,0 +1 @@ +लोकसंख्येचा विस्तृत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जनगणनाशास्त्र (Demography) होय. लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर व त्यांचा ऐतिहासिक घटनांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास जनगणनाशास्त्रात केला जातो. या शास्त्रात लोकसंख्या व लोकजीवनाचा तौलनिक अभ्यास केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1060.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e7c1fe5fe58cef8225420a9a0b7cb2c05725df1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1060.txt @@ -0,0 +1,8 @@ + गढीताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10603.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08d32fa83fda381bd38233c7e6949db37320e86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10603.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनता दल (संयुक्त) हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड ह्या राज्यांमध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत तर १५व्या लोकसभेमध्ये जनता दलाचे २० खासदार आहेत. +२००३ साली जनता दल ह्या पक्षाच्या अनेक गटांनी एकत्रित येऊन संयुक्त जनता दलाची स्थापना केली. स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या जे.डी.यू.ने २०१३ साली एन.डी.ए.मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. २०१४ सालातील आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी ह्यांचे नाव पुढे आणण्याची भाजपची घोषणा हे ह्यामागील प्रमुख कारण होते. +आता २०१७ मद्ये पुन्हा भाजपा बरोबर युती केली आहे. आणि बिहार मद्ये सत्तेत आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1061.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..571a1c408b5b0166ade9e3966b3d76fdfa2c7726 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1061.txt @@ -0,0 +1,3 @@ +गण या शब्दाचा संस्कृत आणि पाली भाषेतील अर्थ "कळप, दल, समूह, संख्या, जमात, श्रेणी, मालिका किंवा वर्ग" असा होतो. याचा वापर "परिचरांची संस्था" करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो आणि "एक कंपनी, समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तयार करण्यात आलेली कोणतीही मंडळी किंवा पुरुषांची संघटना" असा पण याचा अर्थ घेता येतो. "गण" हा शब्द धर्माच्या किंवा इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या परिषदा किंवा संमेलनांना देखील संदर्भित करू शकतो. +हिंदू धर्मात, गण हे शिवाचे सेवक आहेत आणि ते कैलास पर्वतावर राहतात. गणेशाला त्यांचा नेता म्हणून शिवाने निवडले होते, म्हणून गणेशाची उपाधी गणेश किंवा गणपती, अर्थात 'गणांचा स्वामी किंवा अधिपती' आहे.[१] +गणांचा नेता कोण असावा यावरून देव आणि देवींमधे एकेकाळी स्पर्धा होती. त्यासाठी सर्वांनी पृथ्वीभोवती एकदा प्रदक्षिणा घालणे आणि देवी पार्वती कडे परत जायाचे, यात जो प्रथम येईल तो प्रमुख असेल असे ठरले. गजानन उर्फ गणेशासह सर्व देवता आपापल्या वाहनातून वेगाने प्रवासासाठी निघाले . तथापि, गजानन जाड आणि एका लहान उंदरावर स्वार असल्याने, त्याचा वेग लक्षणीयरीत्या मंद होता ज्यामुळे त्याला शर्यत जिंकणे अवघड होते. शर्यतीच्या वेळी, जेव्हा गजानन पार्वतीच्या जवळ आला, तेव्हा नारदमुनींनी त्याच्या प्रवासाची चौकशी केली. समुद्रपर्यटनाच्या सुरुवातीला ब्राह्मणाला भेटणे अशुभ मानले जाते तसेच जेव्हा कोणी प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानाच्या मार्गावर असताना तो कोठे जात होता असे विचारले तर ते एक वाईट शगुन म्हणून देखील पाहिले जाते. अशा मान्यतेमुळे गजानन चिडला. परंतु, नारदांनी त्याला शांत केले आणि असा दिलासा दिला की तो लहान असल्याने त्याची आई हेच त्याचे जग आहे. अशा प्रकारे पार्वतीच्या भोवती प्रदक्षिणा घालून गजानन उभा राहिला. पार्वतीने सर्वप्रथम गजाननाला पाहिले, त्यामुळे तिने शर्यत सर्वप्रथम पूर्ण करण्याच्या युक्तीचे रहस्य विचारले. गजाननाणे नारद ऋषी यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल सांगितले. पार्वतीने समाधानी होऊन आपण गणांचा व्यवस्थापक असल्याचा दावा केला. तेव्हा पासून गजननास 'गणेश (गणांचा ईश)' तसेच 'गणपती (गणांचा अधिपती)' असे संबोधल्या जाऊ लागले.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10623.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df78ad808f9e6ae2506c08de4d9a00a26d275bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10623.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुनरुत्पादनासाठी वापरले जाणारे प्राण्याचे अवयव. +प्राण्यात सहसा बाह्य जननेंद्रिया वरूनच नर व मादि असे वर्गीकरण केल्या जाते. मानवात नराला पुरुष व मादिला स्त्रि असे संबोधतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10628.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ab653c5ff55e821f664ff636e1e396087262b0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10628.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जनपथ (पूर्वी क्वीन्सवे म्हणून ओळखला जात असे), हा नवी दिल्लीतील मुख्य रस्त्यांपैकी एक आहे. +हा रस्ता पालिका बाजाराला लागून असलेल्या कॅनॉट प्लेसमधील रेडियल रोड १ म्हणून सुरू होतो आणि राजपथ ("शासकांचा मार्ग") पासून उत्तर-दक्षिण असा पुढे जातो. १९३१ मध्ये भारताच्या नवीन राजधानीच्या उद्घाटनाच्या वेळी, मूळतः क्वीन्स वे म्हणून ओळखला जाणारा हा रस्ता लुटियन्स दिल्लीच्या एडविन लुटियन्सच्या डिझाइनचा हा एक महत्त्वाचा भाग होता. जनपथ मार्केट हे नवी दिल्लीतील पर्यटकांसाठी (भारतीय आणि परदेशी दोन्ही) सर्वात प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक आहे. बाजारपेठ ही मुख्यतः उत्पादने विकणाऱ्या बुटीक स्टोअरची एक लांबलचक रांग आहे जी शहरातील मॉल्स आणि मल्टी-चेन स्टोअरमध्ये शोधणे कठीण आहे. बुटीकची लांबलचक ओळ किफायतशीर प्रवासी आणि खरेदीदार, हस्तकला आणि कपड्यांचे खरेदीदार, क्युरियो आणि असंख्य भारतीय-शैलीच्या फास्ट-फूड ठिकाणांसाठी आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10632.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb6bb8f55933de36bf923ab8f0b7d84f47a75e89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10632.txt @@ -0,0 +1 @@ +जनमेजय हा महाभारतातील अर्जुनाचा नातू, परीक्षित राजाचा मुलगा होता. जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता. पिता परीक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता‌. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10638.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3be9f3278d85f649cf23bdf83ec9848f69f5df9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10638.txt @@ -0,0 +1 @@ +जनरल इलेक्ट्रिक ही जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. १८९२ साली स्थापन झालेली ही कंपनी विमान इंजिनांपासून विजेच्या दिव्यासारखी अनेक उत्पादने बनवून विकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10652.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..351a17ab7097650c179d2ae743ae9ad8062bd9cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10652.txt @@ -0,0 +1,4 @@ +१९९७-२००० या काळातील भारताचे सरसेनापती. या काळात झालेल्या कारगील युद्धाचे त्यांनी नेतृत्व केले.२९ मे १९६८ला त्यानी आर्मी मेडिकल कोर डॉ.रंजना शी लग्न केल +६ जून सिख रेजिमेंट ते १०सिख रेजिमेंटचे कमांडर झाले.नतर ते ८ डिव्हिजनचे कमांडर झाले. ११कोरचे कोर कमांडर झाले सादन कमानचे कमांडर .१९९६थल सेनाप्रमुख होता. +भारत रक्षक वरील संकेतस्थळ[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10658.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04dbe3c97e179e63a3a9fb362cd8981c97a6c776 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10658.txt @@ -0,0 +1,13 @@ +फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ (एप्रिल ३, १९१४ - जून २७, २००८) हे भारताचे लष्करप्रमुख होते. +माणेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते. +माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. यांचे वडील होर्मुजी माणेकशॉ तर आईचे नाव हिराबाई होते. माणेकशॉ कुटुंब मूळचे वलसाड गुजरात येथील होते. माणेकशॉ यांचे शालेय शिक्षण अमृतसर येथे झाल्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नैनिताल येथील शेरवूड कॉलेज मध्ये घेतले. त्याच्या वडिलांची त्यांना स्वता: प्रमाणे डॉक्टर बनवायचे होते परंतु वडिलांच्या विरोधात जाउन त्यांनी देहरादून येथे असलेल्या भारतीय सैनिकी अकादमी मध्ये प्रवेश घेतला. सॅम माणेकशॉ हे भारतीय मिलिटरी ऍकॅडमी मधून बाहेर पडणाऱ्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. १९३४ मध्ये पदवीधर झाल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. +माणेकशॉनी ब्रिटिश लष्करात व भारतीय लष्करात आपली जवळजवळ चाळीस वर्षांची कारकीर्द घडवली. दुसरे महायुद्ध तसेच १९४८, १९६५ व १९७१ या तिन्ही भारत-पाक तसेच १९६२ च्या चीन युद्धात त्यांचा हिररीने सहभाग होता. माणेकशॉ हे असे सरसेनापती आहेत ज्यांना त्यांच्या युद्ध-भूमीवरील शौर्यासाठी पदक मिळाले आहे. जपान बरोबरील बर्मा युद्धात ते प्राणांकित जखमी झाले होते. +माणेक्षा यांचे भारतीय सैन्यातील आयुष्य हे चाळीस वर्षांचे असून, दुसऱ्या महायुद्धापासून ते भारताच्या तीन चीन व पाकिस्तान विरुद्ध युधांपर्यंत होते.दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना, माणेकशॉ बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटिश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटिश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ यांना एल.एम.जी.च्या गोळ्या लागल्या व गंभीर जखमी झाले. मेजर जनरल डेव्हिड कोवाननी माणेकशॉना वाचवले. सैनिकी सूत्रांनुसार माणेकशॉ यांच्या नेतृत्वाने ती मोहिम यशस्वी होण्यास मदत झाली. यात जखमी झालेले असताना रंगूनमध्ये डॉक्टरांनी माणेकशाँची जगण्याची शक्यता कमीच ग्राह्य धरली होती. तुम्हाला काय झाले असे डॉक्टरांनी विचारले असताना माणेकशॉ म्हणाले होते की `मला गाढवाने लाथ मारली' मरणाच्या दारातील या व्यक्तीचे उत्तर पाहून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला व ते यशस्वी झाले. +७ जून १९६९ रोजी त्यांनी जनरल पी.पी. कुमारमंगलम यांच्याकडून सैन्यप्रमुख पदाची सुत्रे हाती घेतली. १९७१ च्या पूर्व पाकिस्तानातील घडामोडींनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्वासितांचा लोंढा येऊ लागल्याने माणेकशॉ यांचे सेनापतीपद कसाला लागले. या घडामोडींची परिणीती १९७१ च्या भारत-पाक युद्धात झाली. या युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. +या युद्धात माणेकशॉ यांचे प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. याच घटनेने माणेकशॉ आज स्वतंत्र भारताचे सर्वोत्तम सेनानी मानले जातात. +१६ डिसेंबर १९७१ रोजी पाकच्या लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्लाखान नियाझी यांनी भारत व बांगलादेशच्या संयुक्त सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा यांच्या समोर शरणागती पत्करली आणि बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. अर्थातच यानंतर युद्धात पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. या छावण्यांमध्ये युद्धकैद्यांची नीट काळजी घेत असली जात असे, युद्धकैद्यांना नियमानुसार मिळणाऱ्या सर्व सवलती दिल्या जात असत, भारतीय जवानांना मिळणाऱ्या रेशन एवढंच रेशन मिळत असे. तर मुस्लिम सणांच्या दिवशी ज्यादा धान्य दिले जात असे. पण तरीही कैद्यांना छावण्यांमध्ये कुठल्याही सोयीसवलती दिल्या जात नाही व अतिशय वाईट वागणूक दिली जाते असा खोटा प्रचार पाकिस्तानतर्फे करण्यात आला. +एकदा पाकचे लष्करप्रमुख जनरल टिकाखान यांच्याशी चर्चा करण्यास माणेकशॉ लाहोरला गेले होते. लाहोरच्या गव्हर्नरने माणेकशॉ यांच्या सन्मानार्थ मेजवानी दिली होती. भोजनानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी माणेकशॉ यांची भेट घेतली. माणेकशॉ प्रत्येकाशी बोलत-हस्तांदोलन करत पुढे जात होते. अचानक त्यांच्यापैकी एका कर्मचाऱ्याने आपल्या डोक्यावरचा फेटा काढून त्यांच्या पायावर ठेवला. माणेकशांनी त्याला तसं करण्याचं कारण विचारलं असता तो म्हणाला- +“ सर, तुम्ही होतात म्हणून आम्ही जिवंत राहिलो. माझी पाचही मुलं सैन्यात आहेत आणि ते सगळे सध्या तुमचे कैदी आहेत. ते नेहमी मला पत्र लिहून तिथली स्थिती कळवत असतात. तुम्ही त्यांना कुराण दिले आहे, आमचे सैनिक बराकीत राहत असताना तुमच्या जवानांना तंबूत राहावं लागत आहे, हे आम्हाला माहीत आहे. हिंदू वाईट आहेत जर कोणी मला सांगितलं तर मी आता त्यावर विश्वास ठेवणार नाही” [१] +माणेकशॉ यांच्या प्रभावी कामगीरीने तत्कालीन भारताचे राष्ट्रपती वराहवेंकट गिरी यांनी माणेकशॉ यांना १९७२ पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित केले. जानेवारी १ १९७३ रोजी माणेकशॉ यांना अतिशय खास असे फिल्ड मार्शलचे पद मिळाले स्वतंत्र भारतात केवळ दोनच व्यक्तींना हे पद मिळाले आहे. या पदावरील व्यक्ती कार्यरत नसली तरी अधिकारीक दृष्ट्या निवृत होत नाही. जानेवारी १५ १९७३ रोजी माणेकशॉ यांनी कार्यालयीन निवृती घेतली. निवृती नंतर ते तामिळनाडूतील वेलिंग्टन या सैनिकी कॅन्टोमेंट जवळील कून्नूर या शहरात रहात होते. या नंतरच्या काळात त्यांनी डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजचे प्रमुख म्हणून काम केले. तसेच काही खाजगी कंपन्यांमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पद भूषवले. +माणेकशॉ यांचा २७ जून २००८ रोजी वेलिंग्टन येथील सैनिकी रुग्णालयात रात्री १२.३० वाजता न्युमोनियाच्या दीर्घ दुखण्याने निधन झाले. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10672.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..235d0ec4253cc5232fb4734b8d313a0928aceb41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10672.txt @@ -0,0 +1 @@ +जनाना म्हणजे बायकांचा समूह होय. जनाना हा शब्द उर्दू भाषेत मराठीतील कुटुंब या शब्दासाठी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1068.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b86d15a3d11794083d707c31b73a006b076057d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1068.txt @@ -0,0 +1,3 @@ +हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातिल एक अग्रगण्य शैशनिक संकुल आहे. +याची स्थापना १९९४ मधे झाली होती.सुरुवातिला हे संकुल जैवतंत्रशास्त्र संकुलामधे कार्यरत होते. १९९५ मधे या संकुलाचे गणित, संख्याशास्त्र आणि गणिकीयशास्त्र संकुल असे नाव होते. कालांतराने या संकुलाचे नाव गणकीयशास्त्र संकुल असे नामांकरन करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10686.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e191c7bb3a40d3b313ebc26b81ad3dbcc3a45ca2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10686.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनार्दन परब (इ.स. १९४५; २ एप्रिल. इ.स. २०१६ :मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते. +परब यांचे बालपण कोकणात गेल्यावर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईला आले. तरुण वयातच ते एकांकिका व प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. यात त्यांना विजया मेहता व इतर नटांनी मदत केली. +त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10690.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a2432857d143cb6354bba7d13bb236616734a1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10690.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. जनार्दन किशनराव मुनेश्वर (जन्म : सिरंजनी-नांदेड जिल्हा, इ.स. १९४३, निधन: २५.१०.२०२० (पुणे, महाराष्ट्र) हे पुण्याजवळील निगडी येथे राहणारे फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आहेत. व्यवसायाने ते डॉक्टर आहेत. निजामशाहीतील सिरंजनी येथे त्यांचा जन्म झाला आणि बालपण गेले. गावात शाळा नव्हती. १९५३साली गाडगे बाबा त्या गावात आले आणि जनार्दनरावांच्या आईला म्हणाले, ’तुहे पोरा लिव्हण शिकीव’; आणि वयाच्या १०व्या वर्षी ज.कि. मुनेश्वर बालवाडीत जाऊ लागले. ही शाळा सिरंजनीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हिमायतनगर या गावी होती. शाळेत पायी जावे लागे. त्या शाळेतून ते वयाच्या १७व्या वर्षी सातवी पास झाले, पुढील शिक्षणासाठी नांदेडला आले, आणि १९६२साली मॅट्रिक होऊन उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले. +मुंबईचे वातावरण न आवडल्याने मुनेश्वर पुण्यात आले, इंटर सायन्स होऊन बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले आणि एम.बी.बी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. कुटुंबनियोजन, माताबालसंगोपन, लसीकरण, पल्सपोलिओ, मलेरिया-क्षयरोग-कुष्ठरोग निवारण, अंधत्व निवारण आदी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. +डॉ. जनार्दन मुनेश्वर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल डॉ. जनार्दन मुनेश्वर यांचा राज्याच्या आरोग्यमंत्र्याकडून तीन वेळा सत्कार झाला. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ’आदर्श वैद्यकीय अधिकारी’ हा पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. मुनेश्वर हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. +शालेय शिक्षण सुरू असतानाच ते आपल्या मामाबरोबर नागपूरला आले. १४ ऑक्टोबर १९५६ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर पाच लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली तेव्हा ते तेथे हजर होते. त्याचा परिणाम होऊन मुनेश्वर त्या वर्षापासूनच सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले. +पुढील आयुष्यात डॉ.जनार्दन मुनेश्वर यांनी, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आदी राज्यांत व्याख्यानांच्या माधमातून पोहोचविण्याचे काम केले. +२०११ सालात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्रीलंकेत ’डलाडा मेलिगवा’ आंतरराष्ट्रीय म्युझियमचे उद्‌घाटन होणार होते. त्या समारंभासाठी जाणारे, पुण्यातील अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक शीलवंत, यांच्याबरोबर डॉ. मुनेश्वरही श्रीलंकेला गेले. त्यांनी त्या प्रवासवर्णनाचे पुस्तक लिहिले आहे. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10706.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7336fc7fdb775e17f45bd6b3160f9a182b23e3cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10706.txt @@ -0,0 +1 @@ +जनिथ लियानागे (१२ जुलै, १९९५:कोलंबो, श्रीलंका - हयात) ही  श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10724.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660dc42f58ce51b3a02858972106c49b950214ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10724.txt @@ -0,0 +1,5 @@ +जन्मठेप ही एखाद्या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा असते. यामध्ये दोषी लोकांना त्यांच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी किंवा माफी, पॅरोल किंवा शिक्षेत सवलत मिळेपर्यंत अनिश्चित काळासाठी तुरुंगात राहावे लागते. काही देशांमध्ये एखाद्या व्यक्तीला ही शिक्षा पुढील गुन्ह्यांसाठी मिळू शकते: खून, छळ, दहशतवाद, बाल शोषण, मृत्यू, बलात्कार, हेरगिरी, देशद्रोह, अंमली पदार्थांची तस्करी, अंमली पदार्थ बाळगणे, मानवी तस्करी, गंभीर फसवणूक आणि आर्थिक गुन्हे, नुकसान, जाळपोळ, अपहरण, घरफोडी, आणि दरोडा, विमान अपहरण आणि नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे, युद्ध गुन्हे. +काही देशांमध्ये वाहतूक गुन्ह्यांमुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्यास देखील जन्मठेप होऊ शकते. [१] जन्मठेपेची शिक्षा सर्वच देशांमध्ये वापरली जात नाही; १८८४ मध्ये जन्मठेप रद्द करणारा पोर्तुगाल हा पहिला देश होता. +जिथे जन्मठेप ही संभाव्य शिक्षा आहे, तिथे तुरुंगाच्या ठराविक कालावधीनंतर पॅरोलची विनंती करण्यासाठी औपचारिक यंत्रणा देखील अस्तित्वात असू शकते. याचा अर्थ असा की दोषीला उर्वरित शिक्षा (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत) तुरुंगाबाहेर घालवण्याचा अधिकार असू शकतो. लवकर मुक्तता ही शक्यतो काही निर्बंध किंवा दायित्वांसह भूतकाळ आणि भविष्यातील आचरणावर सशर्त असते. याउलट, कारावासाची निश्चित मुदत संपली की, दोषी मुक्त होतो. शिक्षेच्या कालावधीची लांबी आणि पॅरोलच्या परिस्थिती बदलत राहतात. पॅरोलसाठी पात्र असला तरीही पॅरोल मंजूर केला जाईलच, याची खात्री नसते. स्वीडनसह काही देशांमध्ये, पॅरोल अस्तित्वात नाही, परंतु जन्मठेपेची शिक्षा – अर्ज केल्यानंतर – निश्चित मुदतीच्या शिक्षेमध्ये बदलली जाऊ शकते, ज्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात आलेली शिक्षा असल्याप्रमाणे मुक्त केले जाते. +जगभरातील अनेक देशांमध्ये, विशेषतः कॉमनवेल्थमध्ये, न्यायालयांना तुरुंगवासाच्या अटी ठरवण्याचा अधिकार असतो, ज्यात वास्तविक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. [२] उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयांनी शतक ओलांडलेल्या किमान दोन शिक्षा सुनावल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या तस्मानिया येथे, १९९६ मध्ये पोर्ट आर्थर हत्याकांडाचा गुन्हेगार मार्टिन ब्रायंट याला ३५ जन्मठेपांची शिक्षा १,०३५ वर्षे पॅरोलशिवाय मिळाली. अमेरिकेत जेम्स होम्स, जो २०१२ च्या कोलोरॅडोमधील अरोरा येथील गोळीबाराचा गुन्हेगार होता, त्याला पॅरोलच्या शक्यतेशिवाय सलग १२ जन्मठेपांची आणि ३,३१८ वर्षे शिक्षा झाली. [३] पॅरोलशिवाय कोणतीही शिक्षा निलंबित केली जाऊ शकत नाही; तथापि अपील, पुनर्विचार किंवा मानवतावादी कारणे,जसे की नजीकच्या मृत्यूसाठी, माफीनंतर कैद्याला सोडले जाऊ शकते. +काही देश अल्पवयीन व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची परवानगी देतात ज्याची अंतिम सुटका करण्याची तरतूद नाही; यामध्ये पुढील देश समाविष्ट आहेत: अँटिग्वा, बारबुडा, अर्जेंटिना (फक्त १६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे), [४] ऑस्ट्रेलिया, बेलीझ, ब्रुनेई, क्युबा, डॉमिनिका, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, सोलोमन बेटे, श्रीलंका आणि अमेरिका, इत्यादी. युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्को स्कूल ऑफ लॉ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, २००८ मध्ये केवळ अमेरिकेत अल्पवयीन मुलांना अशी शिक्षा झाली. [५] २००९ मध्ये ह्यूमन राइट्स वॉच यांच्या अंदाजानुसार, अमेरिकेत पॅरोलची शक्यता नसलेले 2,589 तरुण गुन्हेगार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. [६] [७] युनायटेड स्टेट्स जन्मठेपेच्या (प्रौढ आणि अल्पवयीन दोन्ही) आघाडीवर आहे. प्रति 100,000 लोकांपैकी ५० लोक (2,000 पैकी 1) या दराने जन्मठेपेची शिक्षा अमेरिकेत होत आहेत. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10731.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b93ba9531b2dfd6c23f0515fecb5ac433bf082f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10731.txt @@ -0,0 +1,33 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९४३ असलेले जपतलाई हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ३८२.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १७७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १२१३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४३ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-२. कनिष्ठ माध्यमिक शाळा-३. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10751.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4952f60daaa1fcbd862a3f82c823142ee827a1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10751.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानचा ध्वज पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या मधोमध तांबड्या रंगाचे एक वर्तूळ आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10778.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53956223ace954e987d6bebd176a064133e186e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10778.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिंदू धर्म हा जपानमधील अल्पसंख्याक धर्म आहे. हिंदू धर्माचे पालन प्रामुख्याने भारतीय आणि नेपाळी स्थलांतरित करतात, जरी इतर आहेत. 2016 पर्यंत, जपानमध्ये 30,048 भारतीय आणि 80,038 नेपाळी आहेत. हिंदू देवता अजूनही अनेक जपानी लोकांद्वारे पूज्य आहेत, विशेषतः शिंगोन बौद्ध धर्मात.[१] +2015 मध्ये जपानमध्ये 25,597 हिंदू होते.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1078.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b354a17439112a79cb50408ab2866a0b5fd4847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1078.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणपथ हा विकास बहल दिग्दर्शित आणि गुड कंपनी प्रॉडक्शन आणि पूजा एन्टरटेन्मेंट निर्मित आगामी भारतीय हिंदी-भाषेतील ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे.[१] यात टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन यांच्या भूमिका आहेत हा चित्रपट २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. हीरोपंती (२०१४) या त्यांच्या पहिल्या चित्रपटानंतर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली आहे.[२][३] +या चित्रपटाचे निर्माते वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल आहेत.[४][५] +गणपती आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10783.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01f79f4095ef2ceafeaa0a50571bdb6f7f2029f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10783.txt @@ -0,0 +1,6 @@ +जपानी आत्मसमर्पणाचा करारनामा हा लिखित करार होता ज्याने द्वितीय विश्वयुद्धातील शत्रुत्वाचा अंत झाला. त्यावर जपानचे साम्राज्य आणि मित्र राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी केली होती: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रिपब्लिक ऑफ चायना, [note १] युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंड, सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ, ऑस्ट्रेलियाचे कॉमनवेल्थ, कॅनडाचे अधिराज्य , फ्रेंच प्रजासत्ताकचे तात्पुरते सरकार, नेदरलँडचे राज्य आणि न्यू झीलंडचे अधिराज्य. यू.एस.एस. मिसूरी डेकवर, २ सप्टेंबर १९४५ रोजी टोकियो उपसागरात ह्या स्वाक्षरी झाल्या. +जनरल डग्लस मॅकआर्थर यांच्या नेतृत्वाखाली, आत्मसमर्पणाच्या करारनामाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवण्यात आले होते. युद्धग्रस्त मनिलामध्ये संसाधने मर्यादित असल्याने हे आव्हान होते. तरीही, एका उद्यमशील कर्मचाऱ्याला तळघरात दुर्मिळ चर्मपत्र सापडले आणि ते मॅकआर्थरच्या प्रिंटरला देण्यात आले.[१] +मिसूरीच्या डेकवर हा समारंभ २३ मिनिटे चालला आणि जगभरात प्रसारित झाला. या करारनामावर प्रथम जपानचे परराष्ट्र मंत्री मामोरू शिगेमित्सू यांनी "जपानच्या सम्राटाच्या व जपानी सरकारच्या वतीने आणि आदेशावरून" स्वाक्षरी केली.[२] जनरल योशिजिरो उमेझू, लष्कराचे प्रमुख जनरल स्टाफ यांनी, त्यानंतर "जपानी शाही जनरल मुख्यालयाच्या वतीने आणि आदेशावरून" दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.[२] [३] +अमेरिकन जनरल ऑफ आर्मी डग्लस मॅकआर्थर, दक्षिण-पश्चिम पॅसिफिकमधील कमांडर आणि मित्र शक्तींसाठी सर्वोच्च कमांडर, यांनी मित्र राष्ट्रांच्या वतीने जपानची शरणागती स्वीकारली आणि सर्वोच्च कमांडरच्या क्षमतेनुसार स्वाक्षरी केली. [४] +मॅकआर्थर नंतर, खालील प्रतिनिधींनी प्रत्येक मित्र शक्तीच्या वतीने स्वाक्षरी केली: +चुका उधृत करा: "note" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1079.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..794ce5320dd9dbbc49ad9ccfd5e5e4c8c4820dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1079.txt @@ -0,0 +1 @@ +गणपत काळू गायकवाड मराठी राजकारणी आहेत. हे कल्याण पूर्व मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या बाराव्या आणि तेराव्या तसेच भारतीय जनता पक्षाकडून चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10790.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93ff3beef680fbb20b7351dd7be560c54e2982e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10790.txt @@ -0,0 +1 @@ +जपानी येन (¥) (जपानी:円, चिन्ह: ¥; कोड:JPY; JP¥ असे संक्षिप्त रूप) हे जपानचे अधिकृत चलन आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर परकीय चलन बाजारात हे तिसरे सर्वात जास्त व्यापार केलेले चलन आहे.[4] हे युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर तिसरे राखीव चलन म्हणून देखील वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10804.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ccd3b9349864e0368dc790968d9b9338c9d8f60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10804.txt @@ -0,0 +1,7 @@ + कमाई> +< t d> या चित्र पटाने ₹१.५७ कोटी एवळा गल्ला जमवला.{ पहिला आठवडा - ८ ० लक्ष् ₹} { दुसरा आठवडा - ७ ७ लक्ष ₹} + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. +[[ https://www.oneindia.com › ... +'Zabardast' makes Rs 1 cr collection at box office - Oneindia News]] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10812.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e8db9cdd487e10b5c0a222a7cf07d985b0366e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10812.txt @@ -0,0 +1 @@ +जबलपूर जंक्शन हे मध्य प्रदेशच्या जबलपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय असलेले जबलपूर मध्य प्रदेशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10830.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1c132c90005900bbcb9144824be223fdaee0d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10830.txt @@ -0,0 +1 @@ +जमखंडी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10833.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..477fa9d495180c1281528b16c34b9e50e6badac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10833.txt @@ -0,0 +1,2 @@ +महर्षि जमदग्नी (संस्कृत: जमदग्नि) हे हिंदू हिंदू इतिहास व पौराणिक कथांमध्ये उल्लेखलेल्या सप्तर्षींपैकी एक ऋषी आहेत । विद्यमान मन्वंतरातील सप्तर्षींमध्ये ते सातवे मानले जातात । रेणुका ही त्यांची पत्नी होती. त्यांचा जन्म भृगू ऋषींच्या कुळात झाला । महाराज रेणु ह्यांचे ते जावई होते । रेणुका देवी आणि महर्षि जमदग्नी ह्यांना पाच पुत्र झाले. विष्णुंचे अवतार मानले जाणारे परशुराम हे त्यांचे पुत्र पाच पुत्रांमधील सर्वांत धाकटे होते. +महर्षि जमदग्नि हे थोर तपस्वी या ज्ञानी ऋषि होते। मात्र त्यांचा क्रोध हा सुरुवातीला आत्यंतिक होता । एकदा त्यांनी क्रोधित होऊन रेणुका मातेच्या शिरच्छेद करण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना दिली । ज्येष्ठ पुत्राने हे ऐकताच मातेच्या विषयी असे कृत्य करण्यास नकार देत क्रोधित होऊन त्यांना विरोध केला । त्यास रागाच्या भरात जमदग्नि ऋषींनी भस्म करून टाकले , अश्या प्रकारे पहिले ४ पुत्र नकार दिल्यामुळे भस्मसात झाले । शेवटी त्यांनी परशुरामाला ही आज्ञा दिली । वडिलांच्या योगसामर्थ्याचे बल माहीत असल्याने परशुरामांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन केले। आज्ञाधारी पुत्रामुळे महर्षि जमदग्नि त्यावर प्रसन्न होऊन त्यांचा राग त्वरित शांत झाला । त्यांनी परशुरामाला वर मागितला असता , चतुराईने परशुरामांनी आपल्या आईस या चारही भावांना पुनर्जीवित करण्याची विनंती केली । महर्षि जमदग्नि ह्यांनी त्वरित सर्वांना जीवंत केले या आपल्या हातून पतिव्रता पत्नी वर संशय घेण्याचे व हत्या करण्याचे भीषण पापकृत्य घडले आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते भावनाविवश होऊन शोक करू लागले । त्यांना रेणुका मातेने शांत केले या परशुरामास टपाल जाण्याची अनुमति दिली । आपल्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून महर्षि जमदग्नि ह्यांनी क्रोध कायमचा त्यागण्याची प्रतिज्ञा केली । diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10844.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10844.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a002f6a72071e5d6ebc059f211cb657a14ba0b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10844.txt @@ -0,0 +1,6 @@ + +जमशेदजी जीजीभाय (Jamsetjee Jejeebhoy) (जन्म : मुंबई, १५ जुलै, इ.स. १७८३; - मुंबई, १४ एप्रिल इ.स. १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते.[१]) त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली. चीन सोबत त्यांनी कापूस आणि अफूच्या व्यापारात मोठा पैसा मिळवला.[२][३][४] +माहीम बेट वांद्ऱ्याला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमसेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमसेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीबागेतील ‘डॉ.भाऊ दाजी लाड म्युझियम’ची इमारत जमसेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमसेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे. जमसेटजींच्या मोठमोठ्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक आणि धर्मादाय संस्थांची संख्या १२६हून अधिक आहे. त्यामध्ये सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌स, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्किटेक्चर, सर जे.जे. स्कूल ऑफ कमर्शियल आर्ट यांचाही समावेश होतो. जीजीभायनी सुरत, नवसारी, मुंबई आणि पुण्यात रुग्णालये, शाळा, अग्यारी स्थापन करून विहिरी तसेच तलाव खोदले. त्यांनी पांजरापोळ या संस्थेस गुरांच्या पैदाशीसाठी ८०,००० रुपयांची देणगी दिली. मुंबईतल्या ठाकुरद्वार येथे जमसेटजींनी गुरांच्या मोफत चरणीसाठी २०,००० रुपये देऊन समुद्रकाठाजवळ जमीन घेतली. पुढे याच ठिकाणी ‘चर्नी रोड’ हे रेल्वे स्थानक झाले. +मुंबईमध्ये पारसी नाटकांची सुरुवात जमसेटजी जीजीभाय यांनी केली. त्यासाठी त्यांनी सन १७७६ साली बांधलेले बाॅम्बे थिएटर आणि ग्रॅन्ट रोड थिएटर येथून सुरुवात केली. १८५३ साली बहुधा ऑक्टोबर महिन्यात पहिल्या पारसी नाटकाची निर्मिती झाली. सुरुवातीला नवशिक्यांनी सुरू केलेली ही नाट्य चळवळ थोड्याच काळात व्यावसायिक झाली. +जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.[ संदर्भ हवा ] +जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभाॅय यांचा भव्य पुतळा उभारला आहे. तो पुतळा आजही वंद्य मानला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10852.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4fca4310c6d3291710a203ba6dc9364cd2f12a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10852.txt @@ -0,0 +1,20 @@ +जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. +त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते. उद्योगजगतात त्यांचा इतका प्रभाव होता की जवाहरलाल नेहरूंनी टाटा यांना वन-मॅन प्लॅनिंग कमिशन म्हणून संबोधले. +"जेव्हा तुम्हाला कृतीत, कल्पनांमध्ये आघाडी द्यायची असते - अशी आघाडी जी मताच्या वातावरणाशी जुळत नाही - ते खरे धैर्य, शारीरिक किंवा मानसिक किंवा आध्यात्मिक, तुम्हाला जे आवडते ते म्हणा आणि हा प्रकार जमशेदजी टाटा यांनी दाखवलेले धैर्य आणि दूरदृष्टी आहे. आपण त्यांच्या स्मृतीचा सन्मान केला पाहिजे आणि आधुनिक भारताचे एक मोठे संस्थापक म्हणून त्यांचे स्मरण केले पाहिजे हे योग्य आहे." - जवाहरलाल नेहरूजमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. +जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला. +१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला. +१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली. +त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते. +टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली. +टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले. +१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. +झारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे. +प्रकाशन-राजहंस प्रकाशन. +"स्वातंत्र्याचे समर्थन करण्याची ताकद नसणे आणि आवश्यक असल्यास त्याचे रक्षण करणे, हा एक क्रूर भ्रम असेल आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची ताकद केवळ व्यापक औद्योगिकीकरण आणि देशाच्या आर्थिक जीवनात आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ओतणेतूनच येऊ शकते." +"मुक्त उपक्रमात, समुदाय हा केवळ व्यवसायातील दुसरा भागधारक नसून, खरे तर त्याच्या अस्तित्वाचा उद्देश आहे." +"आमच्यात एक प्रकारचा दानधर्म पुरेसा आहे... तो म्हणजे गोधडी परोपकार जी चिंध्या झालेल्यांना कपडे घालते, गरिबांना खायला घालते आणि आजारी लोकांना बरे करते. मी गरीब किंवा दुःखी माणसाला मदत करू पाहणाऱ्या उदात्त भावनेचा निषेध करण्यापासून दूर आहे. असणं... एखाद्या राष्ट्राची किंवा समाजाची प्रगती ही त्याच्या सर्वात कमकुवत आणि असहाय्य सदस्यांना मदत करण्याइतकी नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात प्रतिभावान व्यक्तींना उंचावणे, जेणेकरून त्यांना देशाची सर्वात मोठी सेवा करता येईल. ." +"झटपट वाढणारी विविध प्रकारची सावली असलेली झाडे लावलेले रुंद रस्ते निश्चित करा. लॉन आणि बागांसाठी भरपूर जागा आहे याची खात्री करा. फुटबॉल, हॉकी आणि उद्यानांसाठी मोठी जागा राखून ठेवा. हिंदू मंदिरांसाठी जागा निश्चित करा, मोहम्मद मशिदी आणि ख्रिश्चन चर्च." -टाटा यांनी मुलगा दोराबला लिहिलेल्या पत्रात त्यांच्या टाउनशिपबद्दलच्या त्यांच्या दृष्टीबद्दल सांगितले जे कालांतराने जमशेदपूर होईल. +"तो लोकांच्या नजरेत डोकावणारा माणूस नव्हता. त्याला सार्वजनिक मेळावे आवडत नव्हते, भाषणे करायची त्याची पर्वा नव्हती, त्याच्या चारित्र्याच्या बळकटपणाने कोणत्याही माणसावर कितीही मोठेपणा येण्यापासून रोखले, कारण तो स्वतः महान होता. स्वतःच्या मार्गाने, बहुतेक लोकांपेक्षा मोठे. त्याने सन्मान मागितला नाही आणि त्याने कोणत्याही विशेषाधिकाराचा दावा केला नाही, परंतु भारताची आणि तिच्या असंख्य लोकांची प्रगती ही त्याच्याबरोबर कायमची उत्कट इच्छा होती." टाटा यांच्या निधनाबद्दल टाइम्स ऑफ इंडिया +"जरी इतर अनेकांनी गुलामगिरीच्या साखळ्या सोडवण्यावर आणि स्वातंत्र्याच्या पहाटेच्या दिशेने वाटचाल झपाट्याने करण्याचे काम केले, तर टाटांनी स्वप्न पाहिले आणि ते मुक्तीनंतर जसे घडले पाहिजे तसे जीवनासाठी काम केले. इतर बहुतेकांनी गुलामगिरीच्या वाईट जीवनातून मुक्तीसाठी काम केले. टाटांनी आर्थिक स्वातंत्र्याचे चांगले जीवन जगण्यासाठी स्वातंत्र्यासाठी काम केले." -डॉ झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती +"तो नशिबाचा माणूस होता हे स्पष्ट आहे. खरंच, जणू काही त्याच्या जन्माची वेळ, त्याचे जीवन, त्याची प्रतिभा, त्याची कृती, त्याने ज्या घटना घडवल्या किंवा प्रभावित केल्या त्या घटनांची साखळी आणि त्याने केलेल्या सेवा. आपल्या देशाला आणि त्याच्या लोकांसाठी प्रदान केलेले, हे सर्व भारताच्या महान नशिबाचा भाग म्हणून पूर्व-नियत होते." - जे. आर. डी. टाटा +"आजच्या पिढीतील कोणत्याही भारतीयाने भारताच्या वाणिज्य आणि उद्योगासाठी यापेक्षा जास्त काम केले नव्हते." —लॉर्ड कर्झन, टाटा यांच्या निधनानंतर भारताचे व्हाईसरॉय diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10858.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05beedfe4c9ba100c2de987350164ae3cee3a829 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10858.txt @@ -0,0 +1 @@ +जमशेदपूर हा झारखंडमधील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10915.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fbbda940c79131611ff8e56749e3c9ef738d060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10915.txt @@ -0,0 +1 @@ +जम्मू काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना २३ मार्च, १९८२ रोजी प्रा. भीम सिंग यांनी केली. राज्यातील भ्रष्टाचार, जातीयवाद आणि व्यसनांचा नाश करणे हा या पक्षाचा मुख्य उद्देश आहे. या पक्षाने कलम ३७० रद्द व्हावे ही मागणी केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10926.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..525124d8ff4dfb10674657e4376008e0bc4d879b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10926.txt @@ -0,0 +1,75 @@ +साचा:जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग +जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्ग (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जात असलेला रेल्वेमार्ग प्रकल्प आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून ह्याद्वारे काश्मीर खोरे उर्वरित भारतासोबत रेल्वेमार्गाने जोडले जाईल. +भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला शहरामध्ये सुरू होणारा हा मार्ग श्रीनगर, अनंतनाग, उधमपूर इत्यादी शहरांमधून वाट काढत जम्मू येथे संपतो. जम्मूमधील जम्मू तावी स्थानकापर्यंत उत्तर रेल्वेचे जाळे विकसित असल्यामुळे काश्मीर रेल्वेमार्गामुळे काश्मीरसाठी भारताच्या सर्व भागांमधून रेल्वे प्रवास सुलभ होईल. +एकूण ३४५ किमी लांबीच्या ह्या मार्गावरील बारामुल्ला ते बनिहाल हा १३० किमी लांबीचा व जम्मू ते कटरा हा ७८ किमी लांबीचा अशा दोन स्वतंत्र पट्ट्यांचे काम पूर्ण झाले असून ह्या मार्गांवर वाहतूक सुरू आहे. बनिहाल ते कटरा ह्या १३० किमी लांबीच्या सर्वात दुर्गम पट्ट्याचे बांधकाम सुरू असून ते २०२० मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. ह्या मार्गावरील काम अत्यंत कठीण असून येथे एकूण ६२ पूल व अनेक बोगदे अपेक्षित आहेत. +भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ४ जुलै २०१४ रोजी कटरा ते नवी दिल्ली श्री शक्ती एक्सप्रेस ह्या गाडीचे उद्घाटन केले. कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी कटरा रेल्वे स्थानक ह्या स्थानकामुळे वैष्णोदेवीला भेट देणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे. +जम्मू-बारामुल्ला मार्ग साधारण ४ पट्ट्यांत विभागला गेला आहे. + + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10943.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fc7b9345e11651b42c1daa5df224396921e9f30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10943.txt @@ -0,0 +1 @@ +जम्मू आणि काश्मीर बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेची स्थापना १९३८ मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10945.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd367879900ab5176d622874dc42a5f5b8e41a06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10945.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीर विधानसभा ही जम्मू आणि काश्मीरच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाची विधानसभा आहे. +२०१९ पूर्वी, जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये विधानसभा (कनिष्ठ सभागृह) आणि विधान परिषद (वरचे सभागृह) असलेली द्विसदनी विधानसभा होती. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, ऑगस्ट २०१९ मध्ये भारताच्या संसदेने पारित केला, व एकसदनी विधानमंडळ झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10956.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b556a910fa5f8bc0d414bea71c9d4ed021cd4ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10956.txt @@ -0,0 +1,4 @@ +जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10962.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12a676106a32f96c0af21d3420b1e0823a347269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10962.txt @@ -0,0 +1,5 @@ +३४° ०५′ २८″ N, ७४° ४८′ २२″ E +जम्मू आणि काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. हा २०१९ पर्यंत भारताचे एक राज्य होता. भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे. त्याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळे केले गेले आहे आणि लडाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आले आहे. + +केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातील वेगळी राज्यघटना आणि वेगळा झेंडा यांच्यासह अनेक गोष्टी राज्यात लागू होणार नाहीत. परंतू, अजूनही राज्यातील सरकारी कार्यालयावर असणाऱ्या राज्याच्या झेंड्याविषयी आता सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्‍मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.[१]२० जिल्हे असलेला जम्मू व काश्मीर, आणि २ जिल्हे असलेला लडाख असे दोन संघराज्यीय प्रदेश निर्माण करण्यात आले. कलम ३७०, ३५अ रद्द केल्याने देशात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश लडाख ठरला आहे. +जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पंजाब या भारतीय राज्यांच्या उत्तरेस आणि लडाखच्या पश्चिमेस आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि उपराजधानी जम्मू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10969.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a15b7578b413597610cccd9c00ba97b42075496 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10969.txt @@ -0,0 +1 @@ +जयहा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10974.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f18f087261085664bce5b023bc532bb0855e62f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10974.txt @@ -0,0 +1 @@ +जयंत जंबुलिंगम जय चंद्रशेखर हा एक भारतीय-अमेरिकन अभिनेता आहे. याने सुपर ट्रूपर्स आणि सुपर ट्रूपर्स २ या चित्रपटांतून प्रमुख भूमिका केली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10977.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c61d1bb40e4dfab252ca5654f28d8b071febff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10977.txt @@ -0,0 +1 @@ +जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. ही मालिका २८ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाली होती. हे उमेश नामजोशी दिग्दर्शित आणि कॅमस्क्लब स्टुडिओच्या बॅनरखाली शिरीष लाटकर यांनी लिहिलेले आहे. अक्षय मुदावडकर स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10978.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c61d1bb40e4dfab252ca5654f28d8b071febff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10978.txt @@ -0,0 +1 @@ +जय जय स्वामी समर्थ ही कलर्स मराठीवर प्रसारित होणारी मालिका आहे. ही मालिका २८ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाली होती. हे उमेश नामजोशी दिग्दर्शित आणि कॅमस्क्लब स्टुडिओच्या बॅनरखाली शिरीष लाटकर यांनी लिहिलेले आहे. अक्षय मुदावडकर स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10992.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2589a9c399ffccc7a53138e8e383d3c513135e38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_10992.txt @@ -0,0 +1 @@ +'जय भारत जननीय तनुजाते जय हे कर्नाटक माते' (कन्नडः ಜಯ ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ) ही एक कन्नड कविता आहे. ती ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड कवी कुवेंपू यांनी लिहिली. ६ जानेवारी २००४ रोजी कर्नाटक राज्य शासनाने ती कर्नाटक राज्याचे राज्यगीत म्हणून घोषीत केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11009.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf8f2f9b74c1403ba537f7ff000bc7d46c92249 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11009.txt @@ -0,0 +1 @@ +जय हेरंब हा गणपतीच्या भक्तीगीतांचा संग्रह आहे. अजय जोगळेकर यांचे संगीतदिग्दर्शन असलेल्या या संग्रहात नऊ गाणी असून ती पंडित रघुनंदन पणशीकर, राहुल देशपांडे, माधुरी करमरकर व प्रिती ताम्हणकर यांनी गायली आहेत. एक दंत भालचंद्र, हेरंब गिरीजातनय जय, नमन तुझसी श्री गौरी सुता, जय देवा गणेशा ही त्यातील काही गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11012.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0fc7c086aef40560909d62712da63d824d02c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11012.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. जयंत करंदीकर ( - डिसेंबर २०१७) हे अहमदनगरमधील एक वैद्यक व्यावसायिक होते. हे ओंकार रुगणोपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखले जात. +डॉ. करंदीकर यांच्या आजी म्हणजे आईची आई- जानकीबाई आपटे यांनी १९४३ मध्ये दलित मुलींच्या शिक्षणासाठी अहमदनगरला बालिकाश्रम वसतिगृह सुरू केले. पुढे त्यांच्या कन्या म्हणजे डॉक्टरांच्या आई- स्वातंत्र्यसैनिक माणिकताई करंदीकर यांनी या वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर तब्बल ३०-३२ वर्षे डॉक्टर जयंत करंदीकर या संस्थेचे विश्वस्त होते. आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेले त्यांचे वडील म्हणजे- करंदीकर गुरुजींनी आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहून घेतले होते. तेही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या स्मृति जपण्यासाठी डॉक्टरांनी १९७९ मध्ये कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी बालसदन उभारले. ते २०१७ सालीही चालू होते. +संगीत विशारद व पुणे आकाशवाणीचा ‘अ’ श्रेणीचा गायक असा लौकिक मिळवलेल्या डॉ. करंदीकरांचे विश्व वयाच्या पन्नाशीपर्यंत हॉस्पिटल व गायन यातच व्यग्र होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांना संगीत देण्याच्या इच्छेतून ‘ज्ञानेश्वरी अमृतगंगा’ कार्यक्रमाची रचना त्यांनी केली. ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या निरूपणासह ते सादर करीत. पुढे ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन असणाऱ्या संत नामदेवांच्या १४४ अभंगांतील १६ अभंगांवर आधारित ‘संजीवन समाधी ज्ञानेशाची’ हा नवा कार्यक्रम निरूपणासह त्यांनी सुरू केला. त्याला रसिकांकडून दाद मिळाल्यावर व कॅसेट करण्याचा आग्रह झाल्य़ावर त्यांनी रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ गाठला. पण दुर्दैवाने त्यांना गळा साथ देईना. गायकाच्यादृष्टीने आभाळ कोसळण्याचीच ही घटना. स्वतः डॉक्टर असून घसा खराब होण्याचा अंतर्मुख होऊन विचार करतानाच त्यांना ज्ञानेश्वरीतील ‘कष्टले संसार शीणे। जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ नावे देणे। तो संकेतु...’ हा श्लोक आठवला. त्याचा अर्थ म्हणजे- ‘या विश्वात जे दुःखी, कष्टी, पीडित आहेत, त्यांच्या हाकेला जो ओ देतो तो ओंकार...’ असे लक्षात आल्यावर त्यांनी ओंकाराचा शोध सुरू केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11022.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..422c329998701745b8849cceaa0049aca7c25f0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11022.txt @@ -0,0 +1,6 @@ +जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ - ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. +जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. +राज्याचा सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते ग्रामविकासाचे कॅबिनेट मंत्री होते. 2008 साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी सांगली जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांमार्फत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. ते 1990 पासून विधानसभेत इस्लामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील स्व.राजारामबापू पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते होते. जयंत पाटील यांनी आपल्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहे. जयंत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदामंत्री आहेत. +जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे झाला. राजारामबापू पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे शिक्षण भारतात झाले सिविल इंजिनीअर आहेत. वडिलांच्या आकस्मित निधनानंतर त्यांना पुढील शिक्षण जे परदेशात घ्यायचे होते ते घ्यायला जाता आले नाही, नंतर ते शेकाप मधून राजकारणात रूजु झाले यानंतर त्यांनी शरद पवारांसोबत काँग्रेस मध्ये प्रवेश केला व नंतर राष्ट्रवादी असा प्रवास त्यांचा झाला. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत +महाराष्ट्रातील् 1 प्रमुख आणि महत्त्वाचं राजकारणी नेता म्हणून ओळख आहे. +राजकारणातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला उभारी आणि प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11023.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bef00f52d5a5bda903be265c466248c4ec919546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11023.txt @@ -0,0 +1,4 @@ +जयंत खरे (??-मे १, २००७) हे लघुचित्रांकरिता ओळखले जाणारे मराठी चित्रकार होते. पुण्यातील पर्वती टेकडीवरील पेशवे स्मृतिसंग्रहालयातील लघुचित्रे खऱ्यांनी रंगवली आहेत. +खऱ्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले. पदविका अभ्यासक्रमानंतर ते अध्यापनाकरता तेथेच रुजू झाले. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधील अध्यापनाखेरीज ते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील संग्रहालयाचे क्युरेटर म्हणून काम पाहत होते. +मे १, २००७ रोजी पुण्यात खऱ्यांचे निधन झाले. +खऱ्यांनी पेशवेकालीन ऐतिहासिक घटनांबद्दल ’पेशवाईतील आठवणी’ नावाचे एक रंजक पुस्तक लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11026.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c76d8160a3e6dd2349580554d846abf38d53587 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11026.txt @@ -0,0 +1,5 @@ +जयंत भालचंद्र बापट (इ.स. १९३७?? - ) हे मराठी लेखक आहेत. हे मूळचे वाईचे आहेत. +त्यांचे गॉडेसेस ऑफ इंडिया, नेपाल ॲन्ड तिबेट हे पहिले पुस्तक मोनाश आशिया इन्स्टिट्यूटच्या मदतीने प्रकाशित झाले. +इ.स. १९६५ साली ते अमेरिकेतील युटा विद्यापीठाचे आमंत्रण नाकारून ऑस्ट्रेलियातील मेलबोर्नच्या मोनाश विद्यापीठात पीएच.डी.साठी दाखल झाले. त्यानंतर ते तेथेच ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे प्राध्यापक झाले. इ.स. १९९७ साली निवृत्त झाल्यानंतर तयांनी संशोधनात्मक पुस्तके लिहायला सुरुवात केली. +१९८०मध्ये बापटांच्या मित्राची पत्नी कॅन्सरने वारल्यावर मरणोपरान्त करावयाच्या धार्मिक विधी करण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या दातार नावाच्या गृहस्थांकडून हिंदू पौरोहित्याचे प्राथमिक धडे घेतले आणि यथोचित क्रियाकर्म केले. तेव्हापासून पुढे बापटांनी ऑस्ट्रेलियात हिंदू पौरोहित्याची ७००पेक्षा अधिक कामे केली आहेत. +बापट हे मेलबोर्नमधील ऑस्ट्रेलियन इंडियन सोसायटी ऑफ व्हिक्टोरिया (AISV)चे संस्थापक सदस्य आहेत. ही संस्था भारतीय आणि अन्य स्थानिक लोकांमधीला एक दुवा आहे. भारतातून पगारी पुरोहित येईपर्यंत सोसायटीने आयोजित केलेल्या सर्व प्रकारच्या पूजा बापट करीत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11057.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca9bca99cc5d5c118f14d57270413688af7afa68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11057.txt @@ -0,0 +1,6 @@ +जयकर ग्रंथालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे केंद्रीय ग्रंथालय आहे. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले आहे. जयकर ग्रंथालयाची स्थापना जानेवारी १९५० मधे झाली. ग्रंथालयात पुस्तकांचा दुर्मिळ साठा उपलब्ध आहे. या ग्रंथालयात ४,५०,०००हून अधिक पुस्तके व आहेत. +संगणक विभागाची सुरुवात अमुक साली झाली. जयकर ग्रंथालय हे एक डिजिटल ग्रंथलयाचा एक भाग आहे. आणि जयकर ग्रंथालयाने डिजिटल ग्रंथालयाचि सुरुवात २००२ पासून केली. जयकर ग्रंथालय हे विद्यापिठाबाहेरील लोकांना मेंबरशिप देते. +‎पुणे विद्यापीठा अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाची सुरुवात १९५८ रोजी झाली. +१) वाचन विभाग +२) संगणक विभाग +३) संगीत विभाग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11059.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca9bca99cc5d5c118f14d57270413688af7afa68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11059.txt @@ -0,0 +1,6 @@ +जयकर ग्रंथालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे केंद्रीय ग्रंथालय आहे. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर यांचे नाव या ग्रंथालयास देण्यात आले आहे. जयकर ग्रंथालयाची स्थापना जानेवारी १९५० मधे झाली. ग्रंथालयात पुस्तकांचा दुर्मिळ साठा उपलब्ध आहे. या ग्रंथालयात ४,५०,०००हून अधिक पुस्तके व आहेत. +संगणक विभागाची सुरुवात अमुक साली झाली. जयकर ग्रंथालय हे एक डिजिटल ग्रंथलयाचा एक भाग आहे. आणि जयकर ग्रंथालयाने डिजिटल ग्रंथालयाचि सुरुवात २००२ पासून केली. जयकर ग्रंथालय हे विद्यापिठाबाहेरील लोकांना मेंबरशिप देते. +‎पुणे विद्यापीठा अंतर्गत ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाची सुरुवात १९५८ रोजी झाली. +१) वाचन विभाग +२) संगणक विभाग +३) संगीत विभाग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11083.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37a2dde43e0d4bdfd211acf6eee0e3088caadf65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11083.txt @@ -0,0 +1 @@ +महाराजा जयचमराजेन्द्र वाडियार (१८ जुलै १९१९ - २३ सप्टेंबर १९७४) हे म्हैसूरचे राजतंत्राचे पंचवीसावे महाराज होते. त्यांचा राज्यकाळ १९४० ते १९७१ होता; जेव्हा १९५० मध्ये राजेशाही पद्धत संपुष्टात आली आणि १९७१ मध्ये महाराजा पदवी संपुष्टात आली. त्याच्या मृत्यूपर्यंत त्यांनी महाराजाची अनौपचारिक पदवी सांभाळली व तत्कालीन राजघराण्याचे प्रमुख राहिले. ते प्रख्यात तत्त्ववेत्ता, संगीतशास्त्रज्ञ आणि राजकीय विचारवंत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11087.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c497d57f09778cc87953e41fbe38e540479b670a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11087.txt @@ -0,0 +1,5 @@ +जयती घोष या सेंटर फोर इकोनॉमिक स्टडीज ऐण्ड प्लानिंग, स्कूल ऑफ सोशल सायन्स, जवाहलरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली या ठिकाणी अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.[१] जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, विकसनशील राष्ट्रांमध्ये रोजगाराचे / कामाचे स्वरूप, सुक्ष्मअर्थशास्त्रीय धोरणे आणि लिंगभाव आणि विकास या क्षेत्राशी सम्बंधित त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्याचप्रमाणे त्या भारतीय वर्तमानपत्रे आणि स्तंभलेखन करतात. घोष या 'इंटरनॅशनल डेव्हेपल्पमेंट इकोनॉमिक असोसिएटच्या कार्यकारी सचिव आहेत.[२] +१९८४ साली जयती घोष यांनी केंब्रिज विदयापीठामधून श्री. टी बायरेस यांच्या मार्गदर्शनाखाली नॉन कपिटॅलिस्ट लॅंड रेंट: थेरिज ॲण्ड द केस ऑफ नोर्थ इंडिया हा प्रबंध सादर केला.[३] + +१९९० नंतर भारतीय अर्थव्यवथेने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ही धोरणे राबविली. मात्र या धोरणांचा भारतीय अर्थवस्थेवर विरोधाभासात्मक परिणाम झालेला दिसून येतो. जसे की, जयती घोष हया त्यांच्या नेव्हर डन ॲण्ड पुअरली पेड: वुमेन्स वर्क इन ग्लोबलायझिंग इंडिया[६] या पुस्तकाच्या प्रस्तावने मध्ये दिसते की, नवीन आर्थिक धोरण राबवून उत्पादक रोजगाराची पूर्तता झाली नाही. त्यातून मोठ्या प्रमाणात स्त्री कामगारांचे शोषण होऊ लागले. यामध्ये विरोधाभासात्मक बाब म्हणजे कामाचा सहभागी दर वाढला मात्र एकाचवेळी विनावेतन श्रम, रोजगाराच्या निम्मित्ताने स्थलांतर आणि खुली बेरोजगारीही वाढली. एकूणचा जागतिकीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि कामाच्या स्वरूपामध्ये कशाप्रकारचे बदल झाले याविषयी हे पुस्तक भाष्य करते.[८] जर भारतातील समकालीन तसेच जागतिकीकरणाचे स्त्रियांच्या कामावर तसेच कामाच्या स्वरूपामध्ये झालेल्या बदलाचा आढावा घ्यायचा असल्यास हे पुस्तक उपयुक्त आहे.[९] +घोष, जयती (२००९). नेव्हर डन ॲण्ड पुअरली पेड: वुमेन्स वर्क इन् ग्लोबलाजयझिंग इंडिया. न्यु दिल्ली: वुमेन अनलिमिटेड. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11161.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff4249f473b49489c13cb64de84a5b350deae5fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11161.txt @@ -0,0 +1,3 @@ +जयप्रकाश नारायण (जन्म : ११ ऑक्टोबर १९०२; - ८ ऑक्टोबर १९७९) हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी पुढारी आणि सर्वोदय चळवळीचे प्रमुख नेते होते.भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. [ संदर्भ हवा ] +जयप्रकाश नारायण यांच्यावरील मराठी पुस्तके + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11183.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64562a4783917ddb85571f56e9f7ef1a49ff4718 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11183.txt @@ -0,0 +1,4 @@ +जयराम रमेश (९ एप्रिल, इ.स. १९५४, चिकमगलूर - हयात) हे भारतीय अर्थतज्ज्ञ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. जून, इ.स. २००४ पासून ते राज्यसभेचे सदस्य असून आंध्र प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात भारताचे पर्यावरणमंत्री होते. +जयराम रमेश यांनी आयआयटी मधून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुढे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सार्वजनिक व्यवस्थापनशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. १९९१ साली आर्थिक पुनर्रचनेची नवी धोरणे आखताना डॉ. मनमोहनसिंग यांच्या चमूमध्ये असणारे जयराम रमेश हे एक लेखकही आहेत.. +ब्रिटिशांनी १८५७ साली केलेल्या वन कायद्यानुसार बांबू ही वन खात्याची मालमत्ता होती. लाकूड, बांबू असो वा तेंदूची पाने, शतकानुशतके वास्तव्य असणारे आदिवासी हे केवळ तोडण्यापुरतेच निमित्तमात्र होते. बाकी सगळा मलिद्याचा हक्क राजरोसपणे वनाधिकारी व लाकडाचे ठेकेदार यांच्याकडेच होता. प्रशासनाच्या वन व्यवस्थापनामुळे जंगल व आदिवासी दोघांचीही आयुष्ये उद्ध्वस्त झाली. त्यामुळे स्थानिक जनतेनेच वन व्यवस्थापन करावे, असा कायदा असूनही त्याची पायमल्ली सर्रास होत असते. स्वतंत्र भारतातही पहिली ६३ वर्षे हाच खाक्या चालू होता. २०११ साली गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावाने व्यापाऱ्यांना बाजूला हटवून बांबूची विक्री स्वतहून करत ९३ लाख रुपयांची कमाई केली. त्यापकी निम्मी रक्कम गावाच्या विकासाकरिता, तर काही रक्कम बांबू लागवडीसाठी देऊन उर्वरित सर्व गावकऱ्यांमध्ये वाटून घेतली. बांबूवर उपजीविका असणाऱ्या जनतेच्या अंधकारमय जीवनात आशा पल्लवित करणाऱ्या या ऐतिहासिक प्रसंगी पर्यावरणमंत्री रमेश हे जातीने हजर होते. 'सहा नक्षलग्रस्त राज्यांनी मेंढालेखाचा कित्ता गिरवल्यास अशांत क्षेत्राचा कायापालट होईल.' अशी अपेक्षा त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. +२०१० साली रमेश यांनी जनुकीय बदल केलेल्या बीटी (बॅसेलिसथुरिन्जेन्सिस) वांग्याला बाजारपेठेत आणण्यावर पाच वर्षे अधिस्थगन (मोरॅटोरियम) आदेश दिल्यामुळे देशभर खळबळ उडाली. राज्य सरकार, समाजिक संस्था व नामवंत वैज्ञानिकांशी अनेक वेळा सल्लामसलत करून, 'जगातील कोणत्याही देशाने बीटी वांग्याला परवानगी दिलेली नसल्यामुळे बहुसंख्य जनतेच्या मनामध्ये त्याविषयी धास्ती आहे. तटस्थ व निरपेक्ष संशोधन संस्थेने हे तंत्रज्ञान मानवी आरोग्य, इतर प्राणिमात्र व एकंदरीत पर्यावरणास बाधा पोहोचवणारे नसल्याची ग्वाही दिल्यानंतरच बीटी वांगे खुले करण्यात येईल. हा आदेश, शेतीसाठी अमोघ हत्यार होऊ घातलेल्या जैवतंत्रज्ञानास नाकारण्यासाठी अजिबात नाही. उलट संपूर्ण पडताळणी करून घेण्यासाठी अवधी घेतला जात आहे.' असे निवेदन जयराम रमेश यांनी केले होते. जैवतंत्रज्ञानाबाबत वैज्ञानिक मंडळीच नाही तर समस्त जग हे कडाडून नकार, विनाशर्त पाठिंबा आणि विवेकी वापर या तीन गटांत विभागले आहे. रमेश यांनी तिसरा मार्ग निवडला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11186.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..080748d1a3467cf3915baf746ac82a874d74c371 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11186.txt @@ -0,0 +1,9 @@ + +लता, +जयराम शिलेदार (६ डिसेंबर, इ.स. १९१६ - नोव्हेंबर ६, १९९२) हे मराठी गायक, नाट्य-चित्रपट अभिनेते होते. जयराम शिलेदारांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथे श्रीराम मंदिरात १९५० साली गायिका-अभिनेत्री प्रमिला जाधव जयमाला यांच्याशी झाला. कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार (दीप्ती भोगले) या त्यांच्या कन्या होत. अभिनेता किरण भोगले हा जावई. +अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या. संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली होती. जयराम शिलेदार यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. परिणामी त्यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत नाटकांच्यामुळेच, संगीत रसिकांची पावले पुन्हा नाट्यगृहाकडे वळली. नव्या पिढीलाही त्यांनी संगीत नाटकांचे वेड लावले. ते वाढवले आणि युवा पिढीनेही संगीत नाटकाची ही परंपरा पुढे चालवायसाठी प्रयत्‍नही केले. ’मराठी रंगभूमी’ (स्थापना १० ऑक्टोबर १९४९) ही त्यांची संस्था रसिक मान्य झाली ती, या कुटुंबाने पैसा, प्रसिद्धी, संपत्ती, या कशाचाही मोह न ठेवता फक्त मराठी रंगभूमीवर संगीत नाटकेच अखंडपणे सुरू ठेवल्याने. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, पणजी या मोठ्या शहरांसह ’मराठी रंगभूमी'ने इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, बंगलोर, कलकत्ता, या शहरातही संगीत नाटकांचे महोत्सव करून मराठी संगीत रसिकांची अभिरुची जपली. संगीताच्याच नव्हे तर रंगभूमीच्या क्षेत्रातही मराठी संगीत नाटकांनी जी नवी परंपरा निर्माण झाली, ती संगीत नाटकातल्या कथानक आणि संगीताच्या संगमानेच होय. +जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी ’मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले. +वि.भा. देशपांडे यांनी दीड तासात आटोपेल इतके संक्षिप्‍त करून दिलेल्या संगीत सौभद्र आणि संगीत रामराज्य वियोग या नाटकांचे यशस्वी प्रयोग जयराम शिलेदारांनी दिल्ली आकाशवाणीवरून सादर केले. + + +जयराम शिलेदारांनी 'सूरसंगत' या नावाचे आपले आत्मकथन लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11208.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11208.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11213.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..780519fd6d73584c0e00d038987596a0409fe862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11213.txt @@ -0,0 +1 @@ +जयशंकर (१२ जुलै, १९३८ - ३ जून, २०००) हा एक तमिळ अभिनेत होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1123.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b4172484ccb582d12cfffe8de6bc9529f2aae94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1123.txt @@ -0,0 +1,60 @@ +मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे (पॅटर्न) शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रतिमाने शोधता येतात. आलेख कॅल्क्युलेटर चा वापर गणिताचा अभ्यास करतना होत.यात एचपी प्राइम चा वापर खुप केला जातो +नवीन संकल्पना(थिअरी) मांडून तिला, तिच्यातील तथ्ये, मूळवाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात. +इतिहास +अमूर्तता आणि तर्क यांच्या वापराने मोजणी, आकडेमोड, मापन यांपासून भौतिक जगतातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ्यासातून गणितशास्त्र विकसित पावले. गणिताचे ज्ञान व वापर हा नेहेमीच व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळींवर जीवनाचा अविभाज्य भाग होता. मूळ कल्पनांचा विकास होतांना प्राचीन भारत, प्राचीन ग्रीस, इजिप्त, मेसोपोटॅमिया, प्राचीन चीन, इत्यादी संस्कृतींमध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथांत दिसून येतो. पाश्चात्य इतिहासलेखकांना गणिताची कठोर तर्कट चालवण्याची पद्धत लिखित स्वरूपात युक्लिडच्या एलिमेंट्स या ग्रंथात सर्वप्रथम मिळाली. सोळाव्या शतकाच्या रेनैसन्स चळवळीच्या काळापर्यंत गणिताचा विकास कमी-अधिक मगदुराने झालेला दिसतो. रेनैसन्स ही एक बौद्धिक चळवळ होती. तिच्यात गणित आणि विज्ञानातील नवीन शोधांची सुयोग्य सांगड यशस्वीरीत्या घालण्यात आली होती. अशा चळवळीमुळे संशोधनाचा वेग वाढण्याचा घटनाक्रम आजवरही अबाधित राहिला आहे. +आज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते आणि त्यांचा वापर करते. त्यामुळे ज्ञानाच्या सर्वस्वी नवीन शाखाही उदयास येतांत. कलेसाठी कला या न्यायाने केवळ गणितासाठी गणित अशा ध्येयाने शुद्ध गणिताचा अभ्यास करणारे गणितीही आहेत. अशा शुद्ध गणितातील शोधांचा कालांतराने उपयोजित गणितात वापर कसा करावा त्या पद्धतींचा शोध बहुधा लागतोच. +गणित या शब्दाची व्युत्पत्ती "गण्" या संस्कृत धातूपासून झाली आहे; गण् म्हणजे मोजणे[१]. +गणिताविषयी एक संस्कृत श्लोक असा आहे : +यथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा | +तथा वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् || +अर्थ: ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात वर(उच्च) आहे. हा श्लोक वेदाङ्गज्योतिषामधील ३५व्या श्लोकामधे बदल करून हा बनवला आहे[२]. +गणिताचा सध्याचा विकास अमूर्त संकल्पनांच्या चढत्या भाजणीतून किंवा विषयाच्या विस्तारातून झाला असे मानता येईल [ संदर्भ हवा ]. संख्या ही अमूर्ततेची पहिली पायरी होय[ संदर्भ हवा ]. भौतिक वस्तूंची मोजदाद करण्याशिवाय प्राचीन लोकांना काळासारख्या अमूर्त कल्पना (जसे दिवस, महिने वर्ष) कसे मोजावे याचेही ज्ञान होते [ संदर्भ हवा ]. अर्थातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत अंकगणिती क्रिया येणे क्रमप्राप्तच होते. प्राचीन काळातील भव्य वास्तू पूर्वजांच्या [ संदर्भ हवा ] ज्ञानाची साक्ष देतात. +गणिताच्या अधिक प्रगतीसाठी लेखनाची किंवा संख्यांची नोंद करण्याची पद्धतीची गरज पडली. पडताळ्याच्या रेघा किंवा इंका साम्राज्यातील क्विपू नावाच्या गाठ मारलेल्या दोऱ्या वापरून संख्यात्मक माहितीची नोंदी ठेवल्या जात होत्या[ संदर्भ हवा ]. जगभर विविध संख्यापद्धती प्रचलित होत्या. +लिखित इतिहासाच्या प्रारंभापासूनच कर आणि वाणिज्याशी संबंधित व्यवहारांची आकडेमोड करण्यासाठी, संख्यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी आणि खगोलीय घटनांचा वेध घेण्यासाठी गणिताची निकड भासली. यावरूनच मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्या अभ्यासांचा गणिताच्या शाखांशी स्थूलरूपाने संबंध जोडता येतो. +विज्ञान आणि गणित यांचा एकमेकांशी परस्परपोषक असा संबंध असल्याने असून हल्लीचे गणित अतिशय विकसित आहे. ऐतिहासिक काळापासूनच गणितात विविध शोध लागले आणि हे चक्र सुरूच आहे. +अमेरिकी गणिती संघटनेच्या (American Mathematical Society जानेवारी २००६ च्या वार्तापत्रातील मिखाईल बी. सेव्हरिक यांच्या लेखानुसार, संघटनेच्या मॅथॅमॅटिकल रिव्ह्यू या विदागारात, त्याच्या प्रथम वर्षापासून म्हणजेच इसवी सन १९४० पासून १९ लाख पुस्तके आणि प्रबंध होते. दरवर्षी त्यांत ७५ हजार नवीन रचना जोडल्या जातात [ संदर्भ हवा ]. यातील बहुतांश कृती या नवीन प्रमेये आणि त्यांच्या सिद्धान्तांशी संबंधित आहेत. +जेव्हा मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्याशी संबंधित क्लिष्ट समस्या उभ्या ठाकतात तेव्हा गणित प्रगटते. प्राचीन काळी जमिनीची मोजणी, कर, खगोलशास्त्र इत्यादींमध्ये या समस्यांची सुरुवात झाली. आज विज्ञानातील सर्व शाखांत निर्माण होणाऱ्या समस्या गणिताच्या वापराने सुटू शकतात. तसेच, खुद्द गणितातही अनेक मनोरंजक समस्या प्रगटतात. अनंताश्रयी कलनाचा शोध लावणाऱ्यांपैकी न्यूटन हा एक मानला जातो. फेनमन पथ कलनाचा शोध फेनमनने भौतिकशास्त्रातील अंतर्दृष्टी आणि तर्काच्या साहाय्याने लावला. सांप्रत काळी भौतिकशास्त्रात, ब्रह्मांडशास्त्राशी संबंधित तंतुसिद्धान्तामुळे गणितात नवनिर्मिती होत आहे. गणिताचा काही भाग हा एखाद्या विशिष्ट शाखेशीच निगडित असतो आणि तेथेच त्याचा वापर होतो. परंतु, बहुतेक वेळा ज्ञानाच्या एखाद्या शाखेतील प्रेरणेने विकसित झालेले गणित इतर शाखांमध्येही उपयोगी पडते आणि गणितातील विविधोपयोगी भव्य कोठाराचा भाग बनते. अगदी शुद्धतम गणिताचासुद्धा उपयोजित शाखांमध्ये कुठेना कुठे उपयोग होतोच. या अद्भुत सत्याला स्तिमित होऊन यूजिन विगनर या भौतिकीतील शास्त्रज्ञाने गणिताची अतर्क्य कार्यक्षमता (| इंग्रजी दुवा) असे संबोधले आहे. +ज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणेच गणिताच्या देदीप्यमान विकासामुळे त्यांतही वैशेषीकरण झाले आहे. मुळात शुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन प्रमुख शाखा होत्या. आता मात्र, गणिताच्या नाना उपयोजित शाखांचा गणिताबाहेरील परंपरांशी संगम होऊन सांख्यिकी, क्रियन संशोधन आणि संगणन विज्ञानासारख्या अनेक नवीन विषयांची निर्मिती झाली आहे. +अनेक गणिती, गणिताच्या नेटकेपणाबद्दल म्हणजेच त्याच्या कलात्मक आणि उस्फूर्त सौंदर्याबद्दल बोलतात. गणिताच्या साधेपणाला आणि व्यापकत्वाला विशेष महत्त्व दिले जाते. चतुरपणे मांडलेली सिद्धता (उदाहरणार्थ, जसे मूळ संख्या अनंत असल्याची युक्लिडची सिद्धता) किंवा आकडेमोड सोपी करण्याच्या पद्धती (जसे चपळ फोरियर रूपांतर) यांतही सौंदर्य आहे. जी. एच. हार्डीने "एका गणितीचे वक्तव्य" या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की सौंदर्याचे हे निकषच शुद्धगणिताचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे आहेत. नेटक्या प्रमेयांच्या सिद्धता शोधण्यासाठी गणिती विशेष प्रयत्न करतात. पॉल इरडॉजने या प्रकारास "देवांच्या गणितविषयावरील आवडत्या पुस्तकातील प्रमेयांचा शोध" असे म्हटले आहे. बऱ्याच लोकांना गणिती समस्या उकलण्यास आवडते. अशानेच गणिताचे रंजकत्व आणि लोकप्रियता समजते कि ज्यामुळे गणिताची भीती कमी होण्यास मदत होईल. +इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आयआयटी बॉम्बे)चे एस जी. त्यांचा असा विश्वास आहे की याने गणिताच्या शिक्षणाच्या अध्यापनशास्त्राला कोणत्याही वैचारिक कठोरतेशिवाय युक्त्यांचा गुच्छ म्हणून सादर केले आणि इतिहासशास्त्रातील संशयास्पद मानदंडांचे पालन करून भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासाला (एसटीएस) या दोहोंचा उच्छेद केला. [२] [ अ] तीर्थ यांची प्रणाली शिकवण्याच्या सहाय्याने वापरली जाऊ शकते असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले की “पब्लिक”चा वापर रोखण्याची गरज होती +गणितात हल्ली वापरल्या जाणाऱ्या नोटशनपैकी काहीच सोळाव्या शतकापर्यंत शोधले गेले होते. त्या आधी गणित हे केवळ शब्दांत व्यक्त केले जात असे. शब्दांच्या बोजडपणामुळे गणिताचा फारसा विकास होऊ शकलेला नव्हता. आधुनिक नोटेशनमुळे तज्ज्ञांसाठी गणित सोयीचे, परंतु, नवशिक्यासाठी अधिक क्लिष्ट झाले आहे. आधुनिक नोटेशन अतिशय संक्षिप्त आहे. मोजक्याच मुळाक्षरांमध्ये प्रचंड माहिती देता येते. पाश्चात्य संगीताच्या नोटेशनप्रमाणेच गणिताच्या नोटेशनचे कडक नियम असून ते नोटेशन ज्या प्रकारची माहिती लिखित रूपात सांगते, ती इतर कोणत्याही पद्धतीने व्यक्त करणे जवळजवळ अशक्यच आहे. +नवशिक्यांसाठी गणिताची भाषासुद्धा अंमळ क्लिष्टच आहे. अगदी, किंवा-केवळ सारख्या साध्यासुध्या शब्दांनाही गणितात दैनंदिन व्यवहारापेक्षा अधिक नेमका अर्थ असतो. तसेच ‘उघड’ आणि १क्षेत्र’, सारख्या कित्येक शब्दांना गणितात विशेष अर्थ असतो. गणितात सारणिक आणि कलनीय अशा तांत्रिक संज्ञाही आहेत. या विशेष नोटेशन आणि तांत्रिक संज्ञांमागे एक मोठेच कारण आहे. ते म्हणजे, गणिताला दैनंदिन व्यवहारातील बोलीपेक्षा अधिक नेमकेपणा लागतो. भाषेच्या आणि तर्काच्या या नेमकेपणास गणिती "काटेकोरपणा" म्हणतात. +मूलतः काटेकोरपणा हे गणितातील सिद्धतांसाठी आवश्यक आहे. शिस्तबद्ध कार्यकारणभाव लावून मूळ वाक्यांपासून प्रमेये सिद्ध करण्याची गणितींची इच्छा असते. अंतःप्रेरणा आयत्या वेळेस दगा देऊ शकते. त्यामुळे चुकीचे सिद्धान्तही मांडले जाऊ शकतात. गणिताच्या इतिहासात असे अनेक वेळा झालेही आहे. हे टाळण्यासाठी काटेकोरपणा पाळावाच लागतो. हा काटेकोरपणा काळानुसार कमी-अधिक झालेला आहे. +ग्रीकांच्या काळी सिद्धतांचे मुद्दे विस्तृत रितीने मांडण्यावर भर होता. न्यूटनच्या काळी काटकोरपणा त्या मानाने कमी होता. न्यूटनने वापरलेल्या व्याख्यांमधील कच्च्या दुव्यांमुळे १९ व्या शतकात काळजीपूर्वक विश्लेषण आणि औपचारिक सिद्धतांचा पुन्हा उदय झाला. संगणकाच्या मदतीने लिहिलेल्या सिद्धता वापरल्या जाव्यात अथवा नाही यावर आजच्या गणितींमध्ये मतभेद आहेत. अतिभव्य आकडेमोडींचा पडताळा करणे अत्यंत अवघड असल्याने अशा प्रकारच्या सिद्धान्तांमध्ये अपेक्षित काटेकोरपणाचा अभाव असू शकतो. परंपरेच्या दृष्टीने मूलवाक्ये ही स्वयंप्रकाशित तथ्ये होती. परंतु, पुढेपुढे ती तथ्ये जशीच्या तशी मानण्यात बऱ्याच व्यावहारिक अडचणी असल्याचे लक्षात आले. औपचारिक दृष्टीने पाहता, ज्याचा मूळ अर्थ त्या-त्या मूळवाक्याच्या विधिविधानातील सूत्रांच्या संदर्भातच असतो असे मूलवाक्य म्हणजे चिन्हांनी बनलेले केवळ एक नाम असते, +सगळ्याच गणितास मूलवाक्याच्या आधाराने सिद्ध करणे हे हिलबर्टच्या आज्ञावलीचे उद्दिष्ट होते. परंतु गोडेलच्या अपूर्णतेच्या सिद्धान्तानुसार कुठल्याही यथोचित मूळ वाक्यांच्या विधिविधानात सिद्ध न करता येण्याजोगी सूत्रे असतातच. त्यामुळे गणिताचे संपूर्ण मूलवाक्यायन अशक्य आहे. इतके असले तरी गणित हे कुठल्यातरी संच सिद्धांतातील (संचप्रवादातील) मूळवाक्यायन आहे असे समजले जाते. या दृष्टीने पहाता प्रत्येक गणिती वाक्य किंवा सिद्धान्त हा संचसिद्धान्तातील सूत्रांच्या रूपात मांडला जाऊ शकतो. +याबद्दलचा विस्तृत लेख येथे आहे. +ग्रीक भाषेतले अक्षर "पाय" "पाय x व्यासाची लांबी = परीघाची लांबी" ह्या वर्तुळासंबंधित समीकरणात रूढीने वापरण्यात येते आणि त्यात +पायची किंमत जवळ जवळ ३.१४१५९ आहे. वर्तुळातील परिघाची लांबी व व्यासाची लांबी यांचे गुणोत्तर म्हणजेच पाय हे स्थिरांक म्हणून मानले जाते. +पिएर फर्मा (इ.स. १६०१ -१६६५) हे एक बुद्धिमान फ्रेंच गणिती होते. वास्तविक कायदेशास्त्राच्या शिक्षणानंतर ते सरकारी नोकरीत वकिलीचा व्यवसाय करत असत, पण गणितशास्त्राचा अभ्यास हा त्यांचा आवडता छंद होता[३]. +"जर +ह्या समीकरणात, 'न'ही २हून मोठी नैसर्गिक संख्या असेल, तर +या समीकरणाचे समाधान करणारे 'क', 'ख' आणि 'ग' असे तीन पूर्णांकात अस्तित्वात नाहीत" असे एक विधान फर्माने आपल्या एका शोधनिबंधात मांडले. शिवाय "या विधानाची एक खास सिद्धता मी शोधून काढली आहे, पण ह्या पानावरची (छापील मजकुराभोवतीची) समासाची जागा ही सिद्धता लिहायला अपुरी आहे" असेही त्याने या शोधनिबंधात लिहिलेसंदर्भ?. मात्र फर्माने आपल्या हयातीत ही सिद्धता कुठेही लिहिली नाही. त्याच्या पश्चात जेव्हा हे विधान सिद्ध करण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा गणितज्ञांच्या ध्यानात आले की हे विधान सिद्ध करणे सोपे नाही[४]. +फर्मा ह्यांच्या निधनानंतर हे विधान "फर्माचे शेवटचे प्रमेय" ह्या नावाने गणितशास्त्रात प्रसिद्धीला आले --- सिद्ध केले नसले तरी या विधानाले प्रमेय म्हटले जात होते. सुमारे ३३० वर्षे ते प्रमेय सिद्ध करण्याचे किंवा ते चूक असल्याचे सिद्ध करायचे जंगी प्रयत्‍न अनेक बुद्धिमान गणितज्ञांनी केले, पण त्या प्रदीर्घ काळात कोणालाही त्यात यश मिळाले नव्हते. सरतेशेवटी आंड्र्यू वाइल्स ह्या ब्रिटिश गणितज्ञाने अनेक वर्षांच्या प्रयत्‍नाने १९९४ साली ते प्रमेय सिद्ध केले[५]! +पिएर फर्मा, रेने देकार्त, आणि ब्लेस पास्कॅल हे तीन श्रेष्ठ फ्रेंच गणिती समकालीन होते. +इंटरॲक्टिव्ह मराठी गणित (खेळ) (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) +अंकगणित · +बीजगणित (प्राथमिक – रेषीय – अमूर्त) · +भूमिती (विविक्त – बैजिक – भैदिक) · +कलन (भैदिक – सांधक – सदिश – बहुचल) · +विश्लेषण (वास्तव – क्लिष्ट – भौमितिक – फलीयक) · +संच सिद्धान्त · +गणिती तर्कशास्त्र · +वर्ग सिद्धान्त · +संख्या सिद्धान्त · +अगणन · +आलेख सिद्धान्त · +संस्थितिशास्त्र · +ली सिद्धान्त · +भैदिक समीकरणे/गतिशील पद्धती · +सांख्यिक विश्लेषण · +संगणन · +माहिती सिद्धान्त · +संभाव्यता · +सांख्यिकी · +इष्टतमीकरण · +नियंत्रण सिद्धान्त · +खेळ सिद्धान्त +शुद्ध गणित · +व्यावहारिक गणित(गणिती भौतिकशास्त्र) · +विविक्त गणित · +सांगणिक गणित diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11233.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fe824c6d6ab578fa4df0fd7141db97e1e0b77e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11233.txt @@ -0,0 +1,4 @@ +जयश्री काळे या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत.[ संदर्भ हवा ] +जयश्री काळे यांनी मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्येही त्यांनी अधिकारी पदावर काम केले. सामाजिक काम करण्यासाठी त्यांनी १९९८ मध्ये बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. लहान मुले आणि होतकरू महिलांमधील कौशल्ये विकसित करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि महिलांना स्वावलंबी करण्याचे काम काळे तेव्हापासून करत आहेत. या कामासाठी त्यांनी जागृती सेवा संस्थेची स्थापना केली. छोटय़ा महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी, त्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी संस्थेतर्फे प्रदर्शनांचे व विक्री मेळाव्यांचेही आयोजन केले जाते. गरीब घरातील गरजू मुलींना अभ्यासासाठी निवांत जागा व पोषक वातावरण मिळावे यासाठी मुलींच्या राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था संस्थेतर्फे विनामूल्य केली जाते. +गरीब घरातील मुलींचे शाळागळतीचे प्रमाण कमी होऊन त्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी संस्थेतर्फे गेली २००५ सालापासून वर्षे अभ्यासवर्गाचे आयोजन केले जाते. या उपक्रमात जयश्री काळे बारावीपर्यंतच्या मुलींना स्वतः गणित विषय शिकवतात. तसेच सायंकाळी वस्त्यांमध्ये जाऊन मुलींना विनामूल्य मार्गदर्शन करतात. भगिनी निवेदिता बँकेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी सात वर्षे काम केले आहे. +जागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम करत असलेल्या जयश्री विश्वास काळे यांना महर्षी कर्वे शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा बाया कर्वे पुरस्कार प्रदान झाला आहे.. कर्वे शिक्षण संस्थेतर्फे १९९६ पासून हा पुरस्कार दिला जात आहे. सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलेची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. जयश्री काळे यांना मिळालेला हा पुरस्कार २०१५ सालचा आहे. याशिवाय, जयश्री काळे यांना २-१-२०१८ रोजी उषा अकोलकर स्मृती पुरस्कार प्रदान झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11255.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91ec3d19ff9045436f63e37f4165fbdec18cbce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11255.txt @@ -0,0 +1,2 @@ +जया पूरणप्रकाश शर्मा (१७ सप्टेंबर, १९८०:गाझियाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २००२-०८ दरम्यान १ कसोटी, ७७ एकदिवसीय आणि १ एक टीट्वेंटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यगती गोलंदाजी करी असे. शर्मा भारताच्या २००५ विश्वचषक संघात होती. ही दिल्ली, रेल्वे आणि राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. +हिला २००७मध्ये बीसीसीआयने आपला पहिला प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार दिला. [२] २००५-६ महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धची तिची १३८* धावांची खेळी ही भारतासाठी महिला एकदिवसीय सामन्यांमधील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. [३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11278.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..385581d13445605998fc28e787c1169047de458c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11278.txt @@ -0,0 +1 @@ +कापडावर धातूमिश्रित किंवा धातूच्या धाग्याने केलेल्या भरतकामास जरीकाम म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1128.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38c664911b1be6c3964a3bf8a033c3457a887da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1128.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणितामध्ये, ठराविक प्रकारचे चुकीचे पुरावे अनेकदा दर्शविले जातात, आणि काहीवेळा ते गणितीय चुकीच्या संकल्पनेचे उदाहरण म्हणून गोळा केले जातात। पुराव्यातील साधी चूक आणि गणिती चूक यांच्यात फरक आहे, कारण पुराव्यातील चूक ही स्वतः अवैध पुरावा ठरते , तर गणितीय तर्कत्रुटींमध्ये काही दडवून ठेवण्याचे किंवा फसवणुकीचे घटक असतात। +विभागणी-बाय-शून्य चुकीची अनेक रूपे आहेत. खालील उदाहरण 2 ते "सिद्ध" करण्यासाठी शून्याने प्रच्छन्न भागाकार वापरते = 1, परंतु कोणतीही संख्या इतर कोणत्याही संख्येच्या बरोबरीची आहे हे सिद्ध करण्यासाठी सुधारित केले जाऊ शकते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11287.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e97f37e433bb14e014dcd892d99514c5fe3533d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11287.txt @@ -0,0 +1,32 @@ +रोजकीर्द हे व्यापारातील व्यवहारांच्या मूळ नोंदीचे किंवा प्राथमिक नोंदीचे पुस्तक आहे. रोजकीर्दीसाठी असणारा इंग्लिश शब्द Journal हा फ्रेंच Jour म्हणजे दिवस या शब्दावरून आलेला आहे. व्यवसायातील सर्व व्यवहारांच्या नोंदी रोजकीर्दीमध्ये तारीखवार आणि द्विनोंदी पद्धतीने ठेवल्या जातात. +खातेवहीत नोंद करणे सहजसुलभ व्हावे असे वर्गीकरण करणारे पुस्तक म्हणजे रोजकीर्द होय - एल सी क्रॉपर +या वरून असे लक्षात येते की रोजकीर्द ही खातेवहीत नोंद होण्यापूर्वी वापरली जाते. तसेच रोजकीर्दीमध्ये व्यवहारांचे वर्गीकरण केले जाते. +१) रोजकीर्द हे पुस्तक सर्व लहान मोठे व्यावसायिक पुस्तलेखनासाठी वापरतात +२) व्यवहारांची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध होते +३) रोजकीर्दीमधील व्यवहारांच्या तपशीलवार वर्णनाने व्यवहार समजण्यास मदत होते. +४) खातेवहीत होणारे व्यवहार बरोबर नोंदवले गेले की नाही हे बघण्यासाठी रोजकीर्द उपयोगी पडते. +५) रोजकीर्दीमध्ये जमा आणि नावे रकमा नोंदवल्या जात असल्याने दोन्ही बाजूंच्या रकमांची खात्री करता येते. +६) रोजकीर्दीमधील नोंदी प्रमाणकांवर आधारित असल्याने न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतात. +७) वर्षांच्या शेवटी आर्थिक स्थिती समजून घेताना अंतिम खाती बनवावी लागतात त्यावेळी रोजकीर्दीमधील नोंदी उपयोगी पडतात. + +व्यवहारांची नोंद रोज्कीर्दीमध्ये करणे म्हणजे रोजकीर्दयन (इंग्लिश : Journalising). लेखांकनाच्या द्विनोंदी पद्धतीप्रमाणे प्रत्येक व्यवहाराचे जमा आणि नावे असे दोन परिणाम होतात. रोजकीर्दीमध्ये नोंद करताना खालील प्रकारे केली जाते.[१] +१) नोंद केल्या जाणाऱ्या व्यवहारात कुठली खाती सहभागी आहेत याची ओळख पटवणे.उदा. श्री अबक यांनी रोखीने खरेदी केली या व्यवहारात श्री अबक यांचे खाते येणार नाही पण रोख खाते आणि विक्री खाते या वर नक्कीच परिणाम होईल. +२) ही खाती कोणत्या प्रकारची आहेत हे निश्चित करणे. +३) या प्रकारच्या खात्यांना लागू होणारे द्विनोंदी लेखांकनाचे नियम लक्षात घेऊन त्या प्रमाणे कुठले खाते नावे होईल व कुठले खाते जमा होईल ते ठरवणे. +४) तपशील रकान्यात नावे होणारे खाते प्रथम लिहिले जाते. त्या खालच्या ओळीवर काही अंतर सोडून जमा होणाऱ्या खात्याचे नाव लिहितात. +५) नावे खात्याचे नाव लिहून शेवटी 'नावे' असे लिहिले जाते. जमा खात्याच्या मागे -ला हा प्रत्यय जोडून या खात्याला रक्कम जमा झाली असे दर्शवतात. +६) अशा प्रकारे नोंद करून कंसात व्यवहाराचे संक्षिप्त वर्णन केले जाते. वर्णनात शेवटी बद्दल असे लिहून ही नोंद का केली हे सांगितले जाते +७) प्रत्येक नोंदी नंतर एक सरळ रेघ ओढून दोन व्यवहारातील स्पष्टपणे दर्शविला जातो. +८) खातेवही मध्ये ज्या पानावर संबंधित खाते उघडले जाते त्या खात्याचा पान क्रमांक त्वरित संदर्भासाठी लिहिला जातो. + +रोजकीर्दीची आखणी[२] खालीलप्रमाणे असते +......जमा करावयाच्या खात्याचे नाव +पान क्र. +००.०० +XX +विक्री खात्याला +(मालाच्या रोख विक्री बद्दल ) +३५ +००.०० +५५०० +प्रत्येक व्यवहाराचे जमा आणि नावे परिणाम समान रकमेचे असल्याने जमा स्तंभाची एकूण रक्कम ही नावे स्तंभाच्या एकूण रकमेइतकिच यायला हवी. रोजकीर्दीच्या प्रत्येक पानाच्या शेवटी रकमेच्या रकान्याची बेरीज करून तपशीलात "बेरीज पुढे नेली ' असे लिहिण्यात येते. पुढील पानावर सर्वप्रथम तपशिलाच्या रकान्यात 'रक्कम पुढे आणली ' असे लिहून मागील पानावरील बेरीज लिहिली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11291.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d874300a330e60f375c62b016f9cdcd8c4e2d47c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11291.txt @@ -0,0 +1,6 @@ + इंडो-जर्मेनिक +    पश्चिम विभाग +    जर्मन +जर्मन भाषा (जर्मन: Deutsch; उच्चार: डॉइच) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील भाषा असून ती जर्मनीची प्रमुख भाषा आहे. +जगभरात ९.५ - १२ कोटी लोक 'प्रथम भाषा' म्हणून व २ कोटी लोक 'द्वितीय भाषा' म्हणून जर्मनचा वापर करतात. भाषिक लोकसंख्येनुसार जर्मन भाषेचा जगभरातील भाषांमध्ये १०वा क्रमांक आहे. जर्मनला अधिकृत राजभाषेचा दर्जा ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, युरोपियन युनियन, जर्मनी, इटली, लाइश्टेनस्टाइन, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड व नामिबिया या देशात/संस्थात आहे. +बल्गेरियन •  क्रोएशियन •  चेक •  डॅनिश •  डच •  इंग्लिश •  एस्टोनियन •  फिनिश •  फ्रेंच •  जर्मन •  ग्रीक •  हंगेरियनआयरिश •  इटालियन •  लात्व्हियन •  लिथुएनियन •  माल्टी •  पोलिश •  पोर्तुगीज •  रोमेनियन •  स्लोव्हाक •  स्लोव्हेन •  स्पॅनिश •  स्वीडिश diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11314.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26b8c72d9e402a12c004cd0d60a442984b9d0c3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11314.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्वेर्नसे विरुद्ध जर्मनी क्रिकेट संघाने १४ ते १५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. ग्वेर्नसेने मालिका २-१ अशी जिंकली. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1133.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44e23a2ee8fe0f0319c721201e20cc6971be4fac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1133.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11331.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b40f8ae8f7039d96eb9244982916b0d9d83dddd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11331.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मनी महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये जर्मनीचे प्रतिनिधित्व करतो. +या संघाने २००४ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये  नेदरलँड्सला हरवून सुवर्णपदक जिंकले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11363.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffbe8a5d006e1c9c387ae3fc4d747bd798ab03eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11363.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जर्मानिया इन्फरियर (लॅटिन: Germania Inferior) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. ऱ्हाइन नदीच्या पश्चिम काठावर वसलेल्या या प्रांतात आजच्या लक्झेंबर्ग, दक्षिण हॉलंड, बेल्जियमचा काही भूभाग व जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन प्रांताचा काही भाग हे प्रदेश समाविष्ट होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11365.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..498d4dc585dfbfba971dfa6e7a6d6c9cb33e53bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11365.txt @@ -0,0 +1 @@ +जर्वेस याव कूआसी तथा जर्विन्हो (मे २७, इ.स. १९८७ - ) हा  कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. कूआसी ए.एस. रोमाकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11373.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0801e97cd8c766d311ff253158ba8337de0ce826 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11373.txt @@ -0,0 +1,3 @@ +वनडे आणि टी२०आ किट +जर्सी पुरुष क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बेलीविक ऑफ जर्सीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे, एक मुकुट अवलंबित्व आहे. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11375.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a80401fa76471e9b5f2b1d029d78194e44a3b066 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11375.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्सी क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१९ मध्ये तीन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कतारचा दौरा केला.[१] जर्सीने या मालिकेचा २०१९ आयसीसी टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेची तयारी म्हणून वापर केला.[२] हे सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[३] +चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11387.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b57960c928a9051f9039827595149dc1481578b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11387.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्सीकडून ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू जर्सी संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे. +ही यादी २० जून २०१९ रोजी सेंट पीटर पोर्टवर झालेल्या जर्सी-जर्मनी सामन्यापर्यंत अद्ययावत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11390.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c9cfa51412b6f60ecfd3fbb621084989f96669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11390.txt @@ -0,0 +1,6 @@ +जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय. जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. +"हवा,पाणी आणि अन्न" या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला माणसे जबाबदार आहेत. +जलप्रदूषण ही संपूर्ण जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व इतर सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. +नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते. या वर उपाय योजना करणे अतिशय महत्वाचे आहे. +जल प्रदूषण रोखण्‍यासाठी त्याची कारणे माहीत करून योग्य ती उपाययोजना योजली पाहीजे व यासंबंधी कडक कायदे तयार करावे लागतील. १९७४ मधील Water Act या कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. +जगभरातील साधारणतः २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही.[ संदर्भ हवा ] पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11397.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55498c4149ab591008681d031f671d230e0a3b45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11397.txt @@ -0,0 +1 @@ +जालंधर हा पंजाब राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11413.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a489ac0d65e4f3a2c4ad3e7b8ce0a42f673d437e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11413.txt @@ -0,0 +1,23 @@ +जलद परिवहन किंवा जलद वाहतूक ही भूयारी,सब-वे ,उन्नत रेल्वे,मेट्रो या सर्व प्रवाश्यांसाठी शहरी भागातील जास्त क्षमतेच्या,अधिक वारंवारिता असणाऱ्या व ईतर वाहतूकींपासून वेगळ्या असलेल्या,वीजेवर चालणाऱ्या प्रणाली आहेत.[१][२] +ह्या प्रणाल्या एकतर भूमिगत असतात किंवा रस्त्याच्या उंचीपेक्षा उंच रुळांवर असतात. शहरी भागाबाहेर, जलद परिवहन ही इतर रेल्वे रुळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने जमिनीवर असलेल्या रुळांवरून असते. +जरी काही प्रणाली पथनिर्धारित रबरी धाव(गायडेड रबर टायर्स) किंवा चुंबकिय ख-भ्रमण(मॅग्नेटिक लेव्हीटेशन) किंवा मोनोरेल द्वारे चालविल्या जातात,तरी बहुतांश रेल्वे मार्गांवर असलेल्या दोन जलद वाहतूक स्थानकांचे दरम्यान विद्युत बहुआयामी एककाद्वारे सेवा पूरविण्यात येते.या सेवा दुसऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांशी एकात्मिक केल्या जातात व त्याच सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणातर्फे चालविल्या जातात. जलद परिवहन ही ट्राम सेवेपेक्षा जलद आहे.थोड्या अंतरासाठी,कमीत कमी जागेचा उपयोग करून, जास्त प्रमाणात प्रवासी वाहून नेण्याची त्याची क्षमता निर्विवाद आहे. +लंडन भूयारी रेल्वे सेवा ही या प्रकारची प्रथम सेवा होती जी १८६३ मध्ये सुरू झाली. हे तंत्रज्ञान युरोपच्या इतर शहरात लवकरच पोचले.त्यानंतर अमेरिकेत जेथे अनेक उन्नत रेल्वेसेवा सुरू झाल्या.प्रथम, यात बाष्पचलित इंजिन वापरल्या गेले, नंतर या प्रणालीत विद्युत इंजिनांची भर पडली. नुकतीच, आशियात, विनाचालक प्रणालीही सुरू झाली. जगातील १६० पेक्षा जास्त शहरात जलद वाहतूक प्रणाली स्थापण्यात आली आहे व ८००० किमी रेल्वे मार्गांचे जाळे आहे.त्याजी जवळपास ७००० स्थानके आहेत. २५ शहरांत ही प्रणाली स्थापण्यात येत आहे. +न्यू यॉर्क सिटी सबवे ही मार्गांची लांबी(अनुत्पादक मार्गिकांसह) व स्थानकांचे आकडे लक्षात घेता, सर्वात मोठी मेट्रो प्रणाली आहे तर शांघाय मेट्रो व लंडन भूयारी रेल्वे ही प्रवासी मार्गांची लांबी लक्षात घेता, मोठ्या आहेत.[३] +दररोजची व वार्षिक वहन क्षमता बघता, जगातील सर्वात व्यस्त मेट्रो प्रणाली टोकियो सबवे,मॉस्को मेट्रो व सोल मेटोपॉलिटन सबवे ह्या आहेत. +मेट्रो हा शब्द सामान्यतः जमीनीखालील जलद वाहतूक प्रणाल्यांसाठी वापरला जातो. तो शहराच्या सर्वात व्यस्त भागातुन, कोणत्या माध्यमाद्वारे जातो त्यावरून शक्यतोवर याचे नाव ठरवितात.बोगदा असेल तर सबवे,[४] भूयारी अथवा भूमिगत,[५] स्काय टेन, मेट्रो इत्यादी. +इंग्रजीमध्ये सब-वे हा शब्द पादचाऱ्यांच्या भूमीखालून जाणाऱ्या रस्त्यांसाठी वापरला जातो.त्याप्रमाणेच भूयारी अथवा नलिका हा शब्द निवडण्यात येतो. स्कॉटलंड मध्ये ग्लासगोच्या जलद वाहतूक सेवेस ग्लासगो सबवे म्हणतात. तसेच पॅरिस शहरामधील भुयारी जलद वाहतूक सेवेचे पॅरिस मेट्रो हेच नाव आहे. +वाफेच्या इंजिनपासून जलद वाहतूकीचा उद्भव १९ व्या शतकाच्या शेवटी झाला. या तंत्रज्ञानाचा प्रसार हळूहळू सर्व शहरांत होत गेला. +१९४० मध्ये अशा प्रकारच्या १९ प्रणाल्या अस्तित्वात होत्या. अद्ययावत तंत्रज्ञानाने मानव रहित प्रणालीही विकसित केली आहे. +जलद वाहतूक ही शहरांच्या, समूहांच्या,महानगर क्षेत्रात, उच्च वारंवारितेवर प्रवासी वाहतूकीसाठी वापरतात.वाहतूकीच्या अनेक व्युहरचनेनुसार याची पोच क्षमता बदलते. मोठ्या महानगरात याचा आवाका फक्त आतील शहरी भागांसाठीच किंवा एका विशिष्ट घेऱ्यातील उपनगरांसाठीच असू शकतो.त्यापुढे, मग इतर वाहतूकीच्या साधनांनी जाता येऊ शकते. यात अनेक वाहतूक रेल्वेंची सरमिसळही असू शकते. + +जलद वाहतूकीच्या मर्यादा लक्षात घेता, त्यास अनेक पुरवणी वाहतूक व्यवस्था असू शकतात. अनेक शहरांनी , त्यांच्या मुख्य गाभ्यात ट्रामच पसंत केली आहे. त्यानंतर, मेट्रो.दुसरी पर्यायी व्यवस्था अशी आहे की, जलद वाहतूकीच्या थांब्यांपर्यंत बस किंवा ट्राम सेवा पुरविणे. याने शहराच्या अत्यंत व्यस्त असलेल्या मध्यभागात वाहन चालवित जाण्याचा त्रास वाचतो. +टोरांटो मध्ये जवळपास ५० %च्या वर स्थानके ही बस व ट्रामने जोडलेली आहेत. जलद वाहतूक प्रणाल्यांमध्ये उच्च स्थिर आकार राहतो. बहुतांश प्रणाल्या ह्या स्थानिक/राज्य शासनाच्या, वाहतूक प्राधिकरणाच्या किंवा राष्ट्रीय मालकिच्या असतात.त्याचे मालकी हक्क हे खाजगी किंवा खाजगी कंपन्यांकडे राहू शकतात. यांच्या मालकांच्या निगडित बस सेवा किंवा संलग्न खाजगी सेवाही असू शकतात. याचे प्रवास भाडे प्रत्यक्ष लागणाऱ्या खर्चापेक्षा नक्कीच कमी राहते.त्याची तुट,जाहिराती वा शासनातर्फे सुट देऊन करण्यात येते. तिकिटांपासूनचे उत्पन्न व चालविण्याचा खर्च याचा अनुपात हा लाभ दर्शवितो. तो अनेक प्रणालीत १०० %च्या वर आहे.[६] व ताईपेई[७] +प्रत्येक जलद परिवहन प्रणालीत एक वा अनेक वाहिन्या असतात.त्यापैकी एका मार्गावरील प्रत्येक वाहीनीच्या किमान काही वा अनेक स्थानकावर गाडी थांबते.बहुतेक प्रणालीत अनेकविध मार्ग असतात.त्यातील फरक रंगांनी, नावांनी, आकड्यांनी वा या सर्वांच्या मिश्रणाने दाखविण्यात येतात.यातील काही वाहिन्या एकदुसऱ्यांच्या मार्गावर चालू शकतात.काही वाहिन्या एकाच स्थानकावर केंद्रित होऊ शकतात. +एखाद्या वाहिनीची क्षमता ही त्याच्या डब्यांची आसनक्षमता,गाडीची लांबी व गाड्यांची वारंवारिता यांना एकत्रित गुणुन प्राप्त केल्या जाते.जास्त मोठ्या जलद वाहतूकीच्या गाड्यांना ६ ते १२ डबे राहू शकतात. त्यापेकी काहींना ४ किंवा त्यापेक्षाही कमी डबे राहू शकतात.प्रत्येक डब्याची प्रवासी वहन क्षमता १०० ते १५० असते. ती प्रवाश्यांच्या आसनक्षमता व उभे प्रवास करण्याच्या अनुपातात असते. ज्यात उभ्या-उभ्याच प्रवास करण्याची सोय असते ते डबे जास्त प्रवासी वाहू शकतात. प्रवासी वहन क्षमता ही प्रत्येक गाडीत सुमारे १२०० प्रवासी म्हणजे ३६००० प्रवासी प्रती तास. +मार्गाचा नकाशा हा सार्वजनिक वाहतूकीत एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, मार्ग व स्थानकांचे ज्ञान होते. त्यात वेगवेगळे मार्ग दाखविणारे वेगवेगळे रंग व संकेत वापरण्यात येतात.ते नकाशे डब्यात,प्लॅटफॉर्मव व स्थानकांवर सहजगत्या दिसेल अशा ठिकाणी लावण्यात येतात .वेळापत्रक हे छापिल स्वरूपात असते. त्याचा उद्देश हा प्रवाश्यांना सेवेची माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.त्यात अनेक मुद्यांचा अंतर्भाव असतो.[८] +जलद परिवहन हे सार्वजनिक जागेत होते म्हणून सुरक्षेचे प्रश्न उद्भवू शकतात.त्यात छोटे गुन्हे जसे:पाकिटमारी, सामानाची चोरी व जास्त दखलपात्र म्हणजे: हिंसा इत्यादी होतात. सुरक्षेचे उपाय म्हणजे व्हिडियोने देखरेख,सुरक्षा रक्षक तैनात करणे, वाहक नेमणे इत्यादी.काही शहरात, त्यासाठी गाडीत पोलिसही असतात. या तैनातीने विनातिकिट प्रवाशांवरही आळा बसतो व महसूलाचे नुकसानही टळते. अनेक वेळेस, ही वाहतूक दहशतवादाचेही मुख्य लक्ष्य असते.[९] +वाहतूकीच्या इतर साधनांशी तुलना केली तर,जलद वाहतूकीचा दर्जा सुरक्षेचे दृष्टीने चांगला आहे,कारण यात अत्यंत कमी अपघात होतात.रेल्वेचे वाहतूक विनियम हे सुरक्षा लक्षात घेता, कडक आहेत. त्यात चांगल्या पद्धती आहेत व त्याचे सुचालन हे जोखिम कमीतकमी ठेवते. दोन वाहिन्यांमुळे समोरासमोर टक्करी अपवादात्मक असतात.कमी गतीने चालण्यामुळे मागुन धडकीची व रुळावरून घसरण्याची शक्यता व तीव्रता कमी करतात.भूयारी रेल्वेत आगीचा धोका बळावतो पण सर्व प्रणालीत गाडी तातडीने रिकामी करण्याबाबत सोय करण्यात आली असते.[१०][११] +बहुतांश जलद वाहतूकीच्या गाड्या ह्या इलेक्ट्रिक बहुआयामी एककांवर(इलेक्ट्रिक मल्टिपल यूनिट्स) वर चालतात.त्यात ३ ते १० डवे असू शकतात.[१२] तिसऱ्या वाहिनीद्वारे किंवा उंच बांधलेल्या तारांद्वारे विद्युत पुरवठा केल्या जातो.लंडन भूयारी रेल्वेचे जाळे हे 'चौथी वाहिनी' वापरते.इतर लिनीयर मोटरचा वापर गती पकडण्यास करतात.[१३] यापैकी अनेक परंपरागत रुळांवरून चालतात, तर काही रबराची धाव असलेली चाके वापरतात जसे-मॉंट्रियल मेट्रो व मेक्सिको सिटी मेट्रो.रबरी धावेमुळे जरी अधिक उतारावर व विनागचके प्रवास होत असला तरी त्याच्या देखरेखीचा खर्च जास्त असतो.त्यास जास्त उर्जा लागते.बर्फाळ व दमट वातावरणात त्याचे घर्षण कमी होते[१४] +गाडीतील कर्मचाऱ्यांचा खर्च बराच कमी झाला आहे व सध्या अनेक गाड्या स्वयंचलित पद्धतीने विना कर्मचारी धावतात. +[१५] + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11414.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18b0f8e23066a7ff0e4675d905ce50444be222d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11414.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्यू आर संकेतावली (इंग्रजी: QR code, Quick Response code, क्विक रिस्पॉन्स कोड; अर्थ: जलद प्रतिक्रिया संकेतावली) हा एका प्रकारच्या मॅट्रिक्स बारकोडासाठी (म्हणजे द्वि-आयामी संकेतावलीसाठी) असलेला ट्रेडमार्क आहे. क्यू आर संकेतावली सुरुवातीला मोटर वाहन उद्योगांसाठी विकसित करण्यात आली होती. पण तिच्या जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता ह्या गुणांमुळे, नंतरच्या काळात हे तंत्रज्ञान मोटर वाहन उद्योगांच्या बाहेरसुद्धा लोकप्रिय झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11428.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9102f08e41fee7e5e84e1b99f6c1f2604fc6d72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11428.txt @@ -0,0 +1 @@ +जलपाइगुडी हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11453.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd1c65d7e68f52cef59e6887505b45402a814fdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11453.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन होय. जलसंधारणाची गरज ओळखून जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी पहिल्यांदाच जलसंधारण विभागाची निर्मिती केली. पृथ्वीच्या पृष्ठाचा ७१ टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि आधुनिक संस्कृती यांत पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली (पर्जन्यधारित) म्हणजेच कोरडवाहू आहे. महाराष्ट्र राज्यात जलसंधारण क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाबद्दल जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या स्मरणार्थ १० मे रोजी जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलसंधारणाची अनेक विधायक धोरण आखली.जलसंधारणाचे स्वतंत्र खाते निर्माण केले. हे देशात पहिलेच खाते मानले जाते. दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेऊन त्यांची प्रखर अमलबजावणी देखील केली होती. त्यांच्या जलसंधारण विषयक अभ्यास, परिश्रम आणि धोरणाचे आजही विषेशत्वाने उल्लेख केला जातो. +शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. महाराष्ट्रात 'पाणी अडवा पाणी जिरवा' या दूरदर्शी मुलमंत्रावर आधारित जलयुक्त शिवार सारखे अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत देखील जलसंधारण समिती असते. पावसाचे पाणी बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य संवर्धन करून भूजलातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी निर्णायक पाऊले आखण्याची गरज निर्माण झाली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11483.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eae97c749a7c3c75d1209e7c7f649b8465ba8758 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11483.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलावरण अथवा जलमंडल (प्राचीन ग्रीक ὕδωρ ) [१] [२] हे ग्रह, किरकोळ ग्रह किंवा नैसर्गिक उपग्रहाच्या पृष्ठभागावर, पृष्ठभागाखाली पाताळात आणि वर आढळणारे पाण्याचे एकत्रित वस्तुमान आहे । पृथ्वीचे जलमंडल सुमारे 4 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे, [३] [४] हे जलावरण आकारात बदलत असते । हे समुद्रतळ पसरणे आणि महाद्वीपीय प्रवाहामुळे होते, ज्यामुळे खंडांवरील भूमी व महासागरा खालील भूमी सरकून भू-सागर पुनर्रचना हट राहते । [५] +असे अनुमान आहे की पृथ्वीवर 1.386 अब्ज घन किलोमीटर (333 दशलक्ष घन मैल) पाणी आहे। [६] [७] [८] यामध्ये जमिनीतील ओलावा, भूजल आणि पृथ्वीच्या कवचातील पर्माफ्रॉस्ट (2 किमी खोलीपर्यंत) वायू, द्रव आणि गोठलेल्या स्वरूपात पाणी समाविष्ट आहे; महासागर आणि समुद्र, सरोवरे, नद्या आणि नाले, आर्द्र प्रदेश, हिमनदी, पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फ आणि बर्फाचे आवरण; हवेतील बाष्प, थेंब आणि क्रिस्टल्स; आणि जीवमंडलातील जिवंत वनस्पती, प्राणी आणि एककोशिकीय जीवांचा भाग हे सर्व हयात मोडतात । या रकमेपैकी 97.5% क्षारयुक्त पाण्याचा वाटा आहे, तर गोड्या पाण्याचा वाटा फक्त 2.5% आहे. या गोड्या पाण्यापैकी 68.9% पाणी हे आर्क्टिक, अंटार्क्टिक आणि पर्वतीय हिमनद्यामध्ये कायमस्वरूपी हिमावरणाच्या स्वरूपात आहे; 30.8% ताजे भूजल स्वरूपात आहे; आणि पृथ्वीवरील ताजे पाण्यापैकी फक्त 0.3% सहज उपलब्ध तलाव, जलाशय आणि नदी प्रणालींमध्ये आहे। [९] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11485.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..003f09d09416fc3f3be29f33a49a93530fe1ac4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11485.txt @@ -0,0 +1,6 @@ +एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे 400 लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,०००हून अधिक आहे. +अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बँक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरिकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. +ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरिक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. +योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता. +भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले. +शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11486.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adfece0b1b04fc0be44535b8ae5306dc62a50b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11486.txt @@ -0,0 +1,2 @@ +जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. एप्रिल १३, इ.स. १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. +कवयित्री सुभद्राकुमारी चौहान रचित शोकगीत - जालियानवाला बाग में वसंत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11506.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5809ed8ed7aa178dc977c2486ed28eb9e3c9493 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11506.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11512.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4bc1329d45ab54e619ede2adc9ada92d9734178 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11512.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11544.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e8b132e97f09696292a251c8e4b3be59bf2494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11544.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11554.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d07d984945b62c96518317456c23a6135ab8c93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11554.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जळगाव विधानसभा मतदारसंघ हे नाव महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघांना लागू पडू शकते -- + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11557.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa68b58bb4a6de350b85e8a31485d1e3c448b67d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11557.txt @@ -0,0 +1,3 @@ +जळगाव सुपे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. +श्री जवळेश्वर मंदिर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11587.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3646136f401e9fa433b9e3729d93ab4176be0319 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11587.txt @@ -0,0 +1,4 @@ +जवळाजिवाजी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +जवळा जिवाजी या गावात प्रवेश करताच समोर एक विशाल वटवृक्ष पहायला मिळतो .गावात येताच डाव्या बाजूला श्री जिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे पुरातन मंदिर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार भव्य स्वरूपाचे आहे. जिवाजी महाराज हे श्री मार्तंड भैरव खंडोबाराय यांचे परम भक्त आहेत. जिवाजी महाराजांचे मंदिर हे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. +तळतुंबा, पाटोदा (बोराडे), लिंबेवडगाव, नागठणा, कुंभारी, शंकरनगर, चिकलठाणा, diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11605.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3f7267df7b334c6aac900bcab547f6d77f2d00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11605.txt @@ -0,0 +1,10 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (इंग्लिश: Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission ; रोमन लिपीतील लघुरूप: JNNURM) ही योजना भारतीय केंद्रशासनाची नगरसुधारणेची राष्ट्रीय योजना आहे. देशातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत नागरी सुविधांचा विकास करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बीएसयूपी, आयएचएसडीपी, भागीदारीतून राबविण्यात येणारी परवडणाऱ्या घरांची योजना, आयएसएचयूपी या सर्व योजना राजीव आवास योजनेत विसर्जित करून घेण्यात येणार आहेत. बीएसयूपी (बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर) योजना असलेल्या शहरांसाठी भारतीय केंद्र सरकारकडून ५० टक्‍के, तर आयएचएसडीपीकरिता ८० टक्‍के निधी देण्यात येईल. तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही केंद्र ८० टक्‍के अर्थसाह्य पुरविणार आहे. आयएचएसयूपीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा ५३ टक्‍के खर्च हा केंद्रशासन उचलणार आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरही पाच टक्‍के व्याजाची सवलत देण्यात येणार आहे. +जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेमध्ये काही प्रकल्पांसाठी भारतीय केंद्रशासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते, राज्य शासनाकडून ३० टक्के, ८ टक्के महापालिकेकडून आणि १२ टक्के लाभार्थींनी भरणे अपेक्षित असते. अशा प्रकारे प्रकल्पाचा निधी उभा राहतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11641.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9bda51b1a946febb7e86da0461933e7e9805873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11641.txt @@ -0,0 +1,24 @@ +जशोदाबेन मोदी (जशोदाबेन चिमणलाल मोदी; जन्म १९५१) या निवृत्त भारतीय शाळा शिक्षिका आहेत. त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आहेत.[ संदर्भ हवा ] या जोडप्याचा विवाह १९६८ मध्ये झाला होता जेव्हा ती १७ वर्षांची होती आणि मोदी १८ वर्षांचे होते.[ संदर्भ हवा ] लग्नाच्या काही काळातच तिच्या पतीने तिला सोडून दिले.[ संदर्भ हवा ] २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कायदेशीररित्या असे करणे आवश्यक होईपर्यंत मोदी यांनी सार्वजनिकरित्या या लग्नाची कबुली दिली नाही.[ संदर्भ हवा ] अध्यापनातून निवृत्त झाल्यानंतर, जशोदाबेन प्रार्थनापूर्वक साधे जीवन जगतात असे म्हटले जाते.[ संदर्भ हवा ] +जशोदाबेन यांचा जन्म १९५१ मध्ये जशोदाबेन चिमणलाल मोदी म्हणून झाला होता. ती दोन वर्षांची असताना तिची आई वारली. +नरेंद्र मोदी आणि जशोदाबेन यांनी वडनगरच्या जातीच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले होते, ज्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच कौटुंबिक पद्धतीने लग्न करून झाली होती. नरेंद्र मोदींच्या भावाच्या मते, या जोडप्याने विवाह केला होता, नरेंद्र मोदी १८ वर्षांचे होते आणि जशोदाबेन सुमारे १७ वर्षांचे होते तेव्हा विवाहाचा धार्मिक सोहळा पार पडला [१] . +जेव्हा ती १७ वर्षांची होती आणि तो १८ वर्षांचा होता तेव्हा त्यांचे विवाहित जीवन एकत्र सुरू करण्यासाठी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. मोदींनी लग्नानंतर लगेचच जशोदाबेनचा त्याग केला. [२] [३] [४] [५] +जवळपास दोन वर्षे त्यांना ओळखणाऱ्या सर्वांशी संपर्क नसल्यानंतर मोदी वडनगरला परतले आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्याने अहमदाबादला त्याच्या काकांच्या कॅन्टीनमध्ये काम करण्यासाठी जाण्याची योजना आखली होती. त्यांच्या आईच्या आग्रहास्तव, जशोदाबेन त्यांचे लग्न टिकवून ठेवण्यासाठी कुटुंबात आल्या, परंतु त्यांच्या पतीने या व्यवस्थेवर आक्षेप घेतला, स्वतःच्या अटींवर जीवन चालू ठेवण्याचा आग्रह धरला आणि तिला तिच्या अभ्यासात पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. [६] [१] [७] +जशोदाबेन म्हणाल्या की, शेवटच्या विभक्त होण्यापूर्वी तीन वर्षांच्या कालावधीत तिने तिच्या पतीसोबत एकूण तीन महिने घालवले. [६] +१९७२ [७] [८] किंवा १९७४ मध्ये माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र प्राप्त करून जशोदाबेन यांनी त्यांचे व्यावसायिक जीवन चालू ठेवले, [६] [८] १९७६ मध्ये शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण केले [६] [८] आणि १९७८ मध्ये शिक्षिका झाल्या. [७] [६] [८] 1978 ते १९९० पर्यंत तिने बनासकांठा जिल्ह्यात शिकवले. [७] 1991 मध्ये ती राजोसना गावात गेली आणि तिथेच राहिली. [७] ती निवृत्त झाली आहे आणि तिची पेन्शन ₹ १४,००० आहे. [६] एका समालोचकाने सांगितले की तिच्या कमी पगारामुळे तिच्यासाठी बरेच जीवन कठीण झाले असते. मोदींसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना जशोदाबेन एका मुलाखतीत म्हणाल्या, “आम्ही कधीही संपर्कात नव्हतो. त्याच्या शेवटापासून आजपर्यंत कोणताही संवाद झालेला नाही." [६] नंतरच्या एका मुलाखतीत जशोदाबेन म्हणाल्या की 1987 पर्यंत त्या आणि मोदी "सामान्यपणे" बोलत होते. [९] जशोदाबेन तिचा भाऊ अशोक आणि त्याच्या पत्नीसोबत उंझा येथे राहतात. +मोदींचे लग्न झाल्याची अफवा फार पूर्वीपासून पसरत होती. 1992 मध्ये जशोदाबेन यांनी अभियान या वृत्तपत्राने मुलाखत घेण्यास नकार दिला जेव्हा त्या प्रकाशनाने त्यांच्या आणि मोदींच्या लग्नाची कथा सादर केली. [१०] द इंडियन एक्स्प्रेसचे रिपोर्टर दर्शन देसाई यांनी मे २००२ मध्ये जशोदाबेनचा शोध घेतला, परंतु तिने आणि तिच्या गावातील इतरांनी त्याच्याशी बोलण्यास नकार दिला आणि त्याला शहर सोडण्यास सांगण्यात आले. [१] २००९ मध्ये, अशी बातमी आली होती की मोदींच्या राजकीय शत्रूंनी ती एका शाळेत शिकवली होती आणि एका खोलीच्या सदनिकेत राहत होती. खुद्द मोदींनी ती आपली पत्नी असल्याचे स्पष्टपणे नाकारले नाही, जरी त्यांनी ते स्पष्टपणे कबूल केले नाही. [७] मोदींशी तिचा विवाह तिच्या गावातील सर्वसामान्यांना माहीत होता. [७] ती मेहनती होती आणि शिक्षिका म्हणून तिला आवडली होती, विशेषतः तिच्या विद्यार्थ्यांमध्ये. [७] जेव्हा एका रिपोर्टरला सापडले तेव्हा ती काळजीत आणि घाबरली आणि फक्त म्हणाली, "मी माझ्या पतीविरुद्ध काहीही बोलणार नाही. तो खूप शक्तिशाली आहे. हे काम मला जगण्यासाठी आहे. मला परिणामांची भीती वाटते." [७] +जेव्हा फॉर्म भरणे आवश्यक होते ज्यावर त्याच्या जोडीदाराची ओळख पटवण्याची विनंती केली गेली होती, तेव्हा मोदी वारंवार पती-पत्नी माहिती विभाग रिक्त ठेवत होते किंवा फक्त डॅशने चिन्हांकित करत होते. – 2001, 2002, 2007 आणि 2012 मधील राज्य विधानसभा निवडणुकांचा समावेश आहे. [११] राजकीय मेळाव्यात त्यांनी आपण अविवाहित असल्याचे सांगितले होते. [१०] [१२] [१३] +2014 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, मोदींनी लोकसभेत वडोदरा जागा लढवली, भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह . [१४] लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत आणि संपूर्ण प्रतिसाद अनिवार्य असल्याचे सांगून अलीकडील निर्णयांनुसार, मोदींना पूर्वीचे कोणतेही लग्न घोषित करणे आवश्यक होते. [१३] या मुद्द्याबद्दल "स्वच्छ होण्यासाठी" कायदेशीर सल्ल्यानंतर, सार्वजनिक आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रथमच, मोदींनी कबूल केले की त्यांना पत्नी आहे. [१४] +नरेंद्र मोदी यांचे बंधू सोमभाई मोदी यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांच्या कुटुंबाने मोदींवर बळजबरी विवाह लावला होता. [१०] ते म्हणाले की लग्न कधीच पूर्ण झाले नाही आणि मोदींनी ते समारंभानंतर लगेचच सोडले, अशा प्रकारे लग्न प्रत्यक्षात कधीच झाले नाही याची पुष्टी केली. [१०] त्यांचे भाऊ पुढे म्हणाले की, मोदींना स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीने राष्ट्र आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली होती. [१०] +मोदींनी अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची कबुली देण्यापूर्वी, कार्यकर्त्यांचा एक गट आणि सुरक्षा व्यावसायिकांनी जशोदाबेन यांना त्यांच्या घरी भेट दिली. त्यांनी तिला चार धाम यात्रेला घेऊन जाण्याची ऑफर दिली, ही एक यात्रा होती जी तिला खूप दिवसांपासून जायची होती. प्रवासादरम्यान ते तिला उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील स्वामी रामदेव यांच्या आश्रमात घेऊन गेले. या लग्नाच्या बातमीवर पत्रकारांनी जशोदाबेन यांची प्रतिक्रिया मागितली, पण त्या लवकरच घरी परतणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. +निवडणूक लढवण्यासाठी, मोदींच्या राजकीय विरोधकांनी अधिकृत कागदपत्रांवरील त्यांच्या लग्नाबद्दल तथ्ये चुकवल्याबद्दल टीका केली. अहमदाबादचे नागरिक निशांत वर्मा यांनी लोकप्रतिनिधी कायद्याच्या विहित नियमांनुसार आपल्या कायदेशीर पत्नीची कबुली देण्यास आणि पूर्वीच्या निवडणुकीची कागदपत्रे खोटी केल्याबद्दल मोदींविरुद्ध फौजदारी आरोपांची मागणी केली. हे प्रकरण भारताच्या सर्वोच्च न्यायालयात पुनरावृत्तीच्या अधीन आहे. कनिष्ठ न्यायालयाने मोदींना या कायद्यांतर्गत कोणत्याही गुन्हेगारी गुन्ह्यासाठी दोषी ठरवले नाही. [१५] +जून २०१४ मध्ये, "तिचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम" म्हणून वर्णन केलेल्या, जशोदाबेन राजकारणी गोपीनाथ मुंडे यांच्या सार्वजनिक अंत्यविधीला उपस्थित होत्या. [१६] +जशोदाबेन म्हणाल्या की , नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मला निमंत्रित करण्यात आले नव्हते, पण जर त्यांना निमंत्रित केले असते तर त्या गेल्या असत्या. [९] "मला त्याच्यासोबत राहायचे आहे. जर त्याने मला फोन केला तर मी त्याच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करण्यास उत्सुक आहे. पण कॉल करणारा तोच असला पाहिजे," ती २०१४ मध्ये म्हणाली. [१७] +नोव्हेंबर २०१४ मध्ये, तिने मुंबईची पहिली सहल केली, जिथे तिने महालक्ष्मी मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिरात आपल्या पतीसाठी प्रार्थना केली. [१८] + +फेब्रुवारी २०१५ मध्ये, जशोदाबेनने काही ख्रिश्चन मिशनऱ्यांचे आयोजन केले होते ज्यांनी त्यांना गीता आणि रामायण शिकवून अनेक निराधार आणि असहाय हिंदूंना मदत करण्यासाठी त्यांच्या मिशनमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. [१९]  जून २०१५ मध्ये, जशोदाबेन मोदी समर्थकांनी आयोजित केलेल्या राजकारणावरील परिषदेत बोलणार होत्या. [२०] भाजप नेते अमित शहा आणि इतरांच्या सूचनेवरून आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ही परिषद बंद करण्यात आल्याचे कार्यक्रम आयोजकांनी सांगितले. [२०] परिषद रद्द करण्यामागे कोणतेही कारण देण्यात आले नाही, परंतु उपस्थित लोकांनी जशोदाबेन यांची उपस्थिती कारणीभूत असल्याचा दावा केला. [२०] +नोव्हेंबर २०१५ मध्ये जशोदाबेन यांनी नातेवाईक आणि मित्रांना परदेशात जाण्यासाठी पासपोर्टसाठी अर्ज केला. तिला तिच्या पतीकडून विवाह प्रमाणपत्र किंवा संयुक्त प्रतिज्ञापत्र सादर करता येत नसल्याने, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने अर्ज "अपूर्ण" म्हणून नाकारला. कायदेशीर पर्यायाचा विचार केला जात असल्याचे तिचे भाऊ अशोक यांनी सांगितले. [२१] +जशोदाबेन आणि मोदी यांच्या विभक्त होण्याची चर्चा भारतातील एका व्यापक प्रवृत्तीच्या संदर्भात केली गेली आहे की राजकारणी जोडीदाराशी संबंध नसल्यामुळे त्यांना अधिक यश मिळू शकते. [२२] मोदींना राजकीय पाठबळ देणारे आरएसएस, त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वात ब्रह्मचर्याला महत्त्व देते [२२] परंतु विरोधाभासी सूर नोंदवले गेले आहेत. [२३] +मे 2014 पासून, मेहसाणा जिल्ह्यातील पोलिसांनी जशोदाबेन यांना सतत पोलिस संरक्षण देण्यास सुरुवात केली. [२४] भारताच्या पंतप्रधानांच्या जोडीदाराला पोलिस संरक्षण मिळावे असे सांगणाऱ्या विशेष संरक्षण गट कायद्याला प्रतिसाद म्हणून तिच्या पाठोपाठ सुरक्षा दलाची नियुक्ती करण्यात आली होती. [२५] मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते कायद्यात इतर फायदे वर्णन केले आहेत जे सामान्यत: पंतप्रधानांच्या जोडीदारांना दिले जातात. [२५] +नोव्हेंबर 2014 मध्ये, जशोदाबेन यांनी माहिती अधिकार कायदा (आरटीआय) याचिका दाखल करून पंतप्रधानांची पत्नी या नात्याने तिच्या सुरक्षिततेबद्दल आणि अधिकारांबद्दल तपशील मागितला. [२६] [२७] जशोदाबेनची भीती, तिच्या तक्रारीचे आर्थिक परिणाम, पाहुण्यांप्रमाणे वागण्याची सुरक्षारक्षकांची मागणी किंवा स्त्री स्वातंत्र्याचे उदाहरण म्हणून भारतातील विविध माध्यम संस्थांनी आरटीआय वेगवेगळ्या प्रकारे नोंदवले. जशोदाबेन यांनी म्हटले आहे की तिच्या सुरक्षा रक्षकांनी कोणतीही ओळख दाखवण्यास किंवा कोणाच्या आदेशानुसार त्यांना नियुक्त करण्यात आले आहे हे सांगण्यास नकार दिला आहे आणि त्यांनी मीडियाशी बोलणे टाळण्याचे सुचवले आहे. [२८] [१७] गल्फ न्यूजने वृत्त दिले आहे की तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी तिचे सुरक्षा रक्षक प्रामुख्याने तिच्यासोबत आहेत. [१७] जशोदाबेन यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे की त्यांचे रक्षक कोणतेही ओळखपत्र घेऊन जात नाहीत, स्वतःची ओळख पटवण्यास नकार देतात आणि त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या व्यक्तीचे किंवा कार्यालयाचे नाव सांगण्यास नकार देतात. [२८] +डिसेंबरमध्ये, इंटेलिजन्स ब्युरोने आदेशांबद्दल माहिती देण्याची तिची विनंती नाकारली, कारण या प्रकरणात कायद्याला सूट आहे. [२७] जशोदाबेन "जशोदाबेन नरेंद्रभाई मोदी" हे नाव वापरतात, जे त्यांचे विवाहित नाव आहे. [२८] हे पत्र "जशोदाबेन, चिमणलाल मोदींची मुलगी" (तिच्या वडिलांचे नाव) यांना उद्देशून होते. [२९] डिसेंबर 2014 च्या अखेरीस, जशोदाबेन यांनी नकारासाठी अपील दाखल केले. [३०] अपील व्यतिरिक्त, जशोदाबेन यांनी तक्रार केली की सरकारी अधिकाऱ्यांनी तिचे नाव "जशोदाबेन नरेंद्रभाई मोदी" वरून बदलून तिचे पहिले नाव "जशोदाबेन चिमणलाल मोदी" केले. [३०] दूरदर्शन, भारताचे सार्वजनिक दूरदर्शन प्रसारक, 1 जानेवारी 2015 रोजी दूरदर्शनवर जशोदाबेनच्या या विषयावरील टिप्पण्या ऐकण्यासाठी सादर केल्या. [३१] [३२] या प्रसारणाचा परिणाम म्हणून , माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरदर्शनच्या कर्मचाऱ्यांना शिक्षा केली आणि प्रसारण संचालकांची अहमदाबादहून पोर्ट ब्लेअरला 2,500 मध्ये बदली केली. किमी दूर. [३१] [३२] 6 फेब्रुवारी रोजी जशोदाबेनची विनंती पुन्हा फेटाळण्यात आली आणि पुन्हा "जशोदाबेन, चिमणलाल मोदी यांची मुलगी" यांना संबोधित केले. [३३] +मे 2015 मध्ये, जशोदाबेन यांनी सुरक्षा तपशील आणि त्यांच्या आदेशांबद्दल माहितीसाठी तिसरी विनंती दाखल केली. [३४] तिने तक्रार केली की तिने तिचे कायदेशीर नाव "जशोदाबेन नरेंद्रभाई मोदी" वापरून फॉर्म भरले होते, परंतु सरकारी कार्यालयाने तिला तिचे पहिले नाव वापरून उत्तर दिले. [२८] फाइलिंगला उत्तर देताना, एका सरकारी प्रतिनिधीने सांगितले, "जर ते अद्याप पहिल्या अपील प्राधिकरणाने दिलेल्या माहितीवर समाधानी नसतील तर ते गुजरात माहिती आयोगाकडे दुसरे अपील दाखल करू शकतात." [२८] आरटीआय विनंतीला उत्तर देताना, महिलांच्या समस्यांवरील भाष्यकार शोभा डे यांनी जशोदाबेन यांना "सुपरहिरो" आणि "प्लकी" असे संबोधले आणि त्यांच्या कृती "धाडसी, बोथट आणि मुद्देसूद" असल्याचे सांगितले. [३५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11705.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..419cf03dc0f4987ead2848681a52052ed284fbf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11705.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ सप्टेंबर, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11721.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..419cf03dc0f4987ead2848681a52052ed284fbf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11721.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ सप्टेंबर, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11723.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228c0043f793c36f5a3263c17e457fa8c97c2f85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11723.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जस्टिन हेनिन (फ्रेंच: Justine Henin; २००१-२००५ दरम्यानचे नावः जस्टिन हेनिन-हार्देन) ही बेल्जियम देशाची एक माजी टेनिसपटू आहे. हेनिनने आपल्या कारकिर्दीत सात ग्रॅंडस्लॅम व एकूण ४३ महिला एकेरी टेनिस स्पर्धा जिंकल्या. तसेच तिने २००४ अथेन्स ऑलिंपिकमध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक मिळवले. हेनिन डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये एकूण ११७ आठवडे अव्वल क्रमांकावर होती. +आपल्या मानसिक व शारिरिक क्षमता, चपळाई व खेळामधील वैविध्यामुळे हेनिन आजवरच्या सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडूंपैकी एक मानली जाते. तिचा एकहाती बॅकहॅंड महिला व पुरुष टेनिसमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याचे मत जॉन मॅकएन्रोने व्यक्त केले आहे तर आपल्या पिढीमधील सर्वात प्रतिभाशाली टेनिस खेळाडू ह्या शब्दांत बिली जीन किंग, आंद्रे अगासी व मार्टिना नवरातिलोव्हा ह्या माजी टेनिस खेळाडूंनी हेनिनचे कौतुक केले आहे. आपल्या यशासाठी हेनिनचा २००७ साली बेल्जियममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू तर २००८ साली लॉरियस वार्षिक महिला क्रीडापटू हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11737.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2baf448dc3e0de6bdc5f694c2f806503da86f5ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11737.txt @@ -0,0 +1 @@ +पुणे, भारत diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11756.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c1d1fb1d1e5195fbb1e0dfbe0d8f29e976f5e35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11756.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पट्टाभि सीतारामय्या यांनी आपल्या “दि हिस्ट्री ऑफ दि इंडियन काँग्रेस ” या ग्रंथात मवाळपंथीय व जहालपंथीय यांच्यातील फरक दाखवताना दोघांच्या मतवादांचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, “गोखल्यांना आहे त्या शासनसंस्थेत सुधारणा पाहिजे होत्या तर टिळकांना शासनाची पुनर्बांधणी करावयाची होती....ब्रिटिश नोकरशाहीशी सहकाय करणे गोखल्यांना आवश्यकच वाटत होते, तर या नोकरशाहीशी दोन हात करणे आवश्यक अशी टिळकांची धारणा होती.... शक्य असेल तेथे ब्रिटिशांना सहकार्य द्यावे व आवश्यक असेल तेथे फक्त विरोध करावा असे गोखल्यांना वाटे तर टिळक प्रत्येक ठिकाणी ब्रिटिशाची वाट अडवायला अस्तन्या सावरून बसलेले ! .... परकीय पाहुण्यांची मने जिंकण्यात गुंतलेले, तर त्यांना हाकलून लावण्याची टिळकांना घाई झाली होती.... काही बुद्धिमान मोजकी मंडळी हा गोखल्यांचा आधार तर, लाखोंचा अफाट जनसागर हे टिळकांचे बळ.” +सामान्यतः इ.स. १९०५ ते १९२० हा जहालमतवादी विचारांचा कालखंड मानला जातो. मात्र, या काळात काँग्रेसवर केवळ जहालमतवादी विचारांच्या नेत्यांचे पूर्ण नियंत्रण होते, असे म्हणता येत नाही. याउलट यातील काही वर्षे काँग्रेस संघटना मवाळमतवादी नेत्यांच्या प्रभावाखाली होती. इ.स. १९०७ मध्ये सुरत येथे जहालमतवादी व मवाळमतवादी यांच्यात फूट पडल्यावर मवाळमतवादी नेत्यांनी लोकमान्य टिळक व अन्य जहाल नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली; तरीही हा कालखंड ' जहालमतवादी कालखंड ' म्हणूनच ओळखला जातो. कारण या काळात देशाच्या सर्व भागात जहालमतवादी विचारांचा प्रभाव होता. लोकमानसात या नेत्यांना अत्यंत आदराचे स्थान होते. राष्ट्रीय चळवळीची सूत्रे या काळात जहालमतवादी नेत्यांच्या हाती होती, ही गोष्ट बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत या नेत्यांनी बजाविलेल्या मोलाच्या भूमिकेतून स्पष्ट होते. जहालमतवादी नेत्यांनी राष्ट्रीय चळवळीला परिस्थितीनुसार नवा आशय व नवी दिशा देण्याचे मौलिक कार्य केले. भारतीय समाजातील वाढता असंतोष कृतीतून व्यक्त करण्याचे, किंबहुना, शब्दांना कृतीची जोड देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. +जहालमतवादी चळवळीचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे भारतीय जनतेत या चळवळीने नवा आत्मविश्वास निर्माण केला. इंग्रजी सत्तेचे खरे स्वरूप जनतेपुढे स्पष्ट करून इंग्रजी सत्ता भारतीय जनतेच्या शोषणावरच आधारलेली आहे; आपली साम्राज्यवादी उद्दिष्टे साध्य करण्यापुरताच इंग्रजांना भारताच्या राज्यकारभारात रस असल्याने या राज्यकर्त्याकडून भारतीयांना कदापिही न्याय मिळणार नाही, ही बाब या नेत्यांनी जनतेपुढे स्पष्टपणे मांडली. जहालमतवादी नेत्यांच्या या चळवळीमुळे भारतीय जनता साम्राज्यसत्तेविरोधी लढ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहाने पुढे आली. राजकीय हक्क मागून मिळत नसतात, त्यासाठी संघर्षच करावा लागतो; म्हणूनच जनतेने आत्मनिर्भर राहून स्वराज्यप्राप्तीसाठी निर्णायक संघर्ष करण्यास सिद्ध झाले पाहिजे, अशी शिकवण या नेत्यांनी भारतीय जनतेला दिली. स्वतःच्या उदाहरणाने मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च त्याग करण्याचा व वाटेल ते कष्ट सोसण्याचा आदर्श त्यांनी जनतेला घालून दिला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11780.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f4688b501f79f16fadc5ea71c615467943f3488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11780.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11796.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd9a3b3155f7ab33fbc5fcf14b3e132d1924bd8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11796.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांब खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11805.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b9f2fea1393d63314ab5ac1b93430ff4b65085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11805.txt @@ -0,0 +1,3 @@ +जामरुंग रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. +हे स्थानक बोर घाटातील मुख्य मार्गिकांवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात. +येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11808.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b5350c1639007623d3b0e584ae10d3a6c43fe31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11808.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांबविहीर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11809.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cc58ae3571b8204cffe1828fee485781ca85a80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11809.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांबावडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1183.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9391efb2d197b320325e3869407c7510064ef8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1183.txt @@ -0,0 +1,4 @@ +गणेश शंकर विद्यार्थी (२६ ऑक्टोबर १८९० - २५ मार्च १९३१) हे एक भारतीय पत्रकार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते. असहकार चळवळ आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी व्हिक्टर ह्यूगोच्या नाइन्टी-थ्री या कादंबरीचा अनुवाद केला होता आणि मुख्यतः त्यांना प्रताप या हिंदी भाषेतील वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक म्हणून ओळखले जाते. +गणेश शंकर यांचा जन्म फतेहपूर जिल्ह्यातील हातगाव/हथगाम येथे एका हिंदू कायस्थ कुटुंबात झाला, असे म्हटले जाते, हे संत पराशर यांनी वसवले होते. त्यांचे वडील जय नारायण, ज्यांचे स्पेलिंग जैननारायण असे आहे, ते मुंगोली येथील अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल या मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्याचे तहसील असलेल्या माध्यमिक शाळेत शिक्षक होते. तो गरीब होता पण अत्यंत धार्मिक हिंदू आणि उच्च आदर्शांना समर्पित होता. त्यांच्याच हाताखाली गणेश शंकर यांनी प्राथमिक शालेय शिक्षण घेतले आणि मुंगोली आणि विदिशा येथे शिक्षण घेतल्यानंतर 1907 मध्ये खाजगीरित्या हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्याचे प्रवेशपत्र या शाळेत उपलब्ध आहे. गरिबीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही आणि ते चलन कार्यालयात कारकून आणि नंतर कानपूरच्या हायस्कूलमध्ये शिक्षक झाले. वयाच्या 16 व्या वर्षी, त्यांनी त्यांचे पहिले पुस्तक 'हमारी आत्मगसर्गार्ट' लिहिले आणि 4 जून 1909 रोजी त्यांची पत्नी चंद्रप्रकाशवती विद्यार्थी यांच्याशी लग्न केले. तथापि, त्यांची खरी आवड पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवनात होती आणि देशात सुरू असलेल्या राष्ट्रवादी उठावाच्या प्रभावाखाली ते लवकर आले. कर्मयोगी आणि स्वराज्य या सुप्रसिद्ध क्रांतिकारी हिंदी आणि उर्दू नियतकालिकांचे ते एजंट बनले आणि त्यांना योगदान देऊ लागले. त्यांनी 'विद्यार्थी' हे टोपण नाव धारण केले - ज्ञानाचा साधक. त्यांनी पं. हिंदी पत्रकारितेतील महाबीर प्रसाद द्विवेदी, ज्यांनी त्यांना 1911 मध्ये त्यांच्या प्रसिद्ध साहित्यिक मासिक "द सरस्वती" मध्ये उपसंपादक म्हणून नोकरीची ऑफर दिली. गणेश शंकर यांना मात्र चालू घडामोडी आणि राजकारणात जास्त रस होता आणि म्हणून ते पत्रकारितेत सामील झाले. हिंदी साप्ताहिक "अभ्युदय" हे त्या काळातील राजकीय जर्नल. अशा प्रकारे त्यांनी हिंदी साहित्य आणि पत्रकारितेतील त्या काळातील दोन महान व्यक्तींच्या हाताखाली शिक्षण घेतले. 1913 मध्ये गणेश शंकर कानपूरला परत आले आणि त्यांनी धर्मयुद्ध पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली, जी 18 वर्षांनंतर त्यांच्या मृत्यूने संपली. त्यांनी 'प्रताप' हे त्यांचे प्रसिद्ध क्रांतिकारी साप्ताहिक स्थापन केले, ज्याने अत्याचारित लोक कुठेही असले तरी त्यांची ओळख करून दिली आणि प्रताप व्यापक असल्याचे सिद्ध होईल कारण 1913 मधील पाचशेवरून 1916 मध्ये सहाशेपर्यंत पोहोचले. या पेपरच्या माध्यमातून त्यांनी रायबरेलीतील अत्याचारित शेतकरी, कानपूरच्या गिरणीतील कामगार आणि भारतीय राज्यातील दलित लोकांसाठी प्रसिद्ध लढा उभारला. या मारामारी दरम्यान, त्याला अनेक खटल्यांचा सामना करावा लागला, मोठा दंड भरावा लागला आणि पाच तुरुंगवास भोगावा लागला. +महात्मा गांधींनी त्यांना 'यंग इंडिया'च्या पानांमध्ये पुढीलप्रमाणे आदरांजली वाहिली: "गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन आम्हा सर्वांना हेवा वाटेल असे होते. त्यांचे रक्त हे सिमेंट आहे जे शेवटी दोन समुदायांना बांधेल. कोणताही करार आमच्याशी बांधील होणार नाही. ह्रदये. पण गणेश शंकर विद्यार्थ्यासारखी वीरता शेवटी दगडी ह्रदये वितळवून एकात वितळवणारी आहे. विष मात्र इतके खोल गेले आहे की, एवढ्या महान, एवढ्या आत्मत्यागी आणि इतक्‍या निःसंदिग्ध माणसाचेही रक्त सांडले आहे. गणेश शंकर विध्यार्थी सारखे धाडसी आज आपल्याला ते धुण्यास पुरेसे नसतील. हे उदात्त उदाहरण आपल्या सर्वांना अशाच प्रयत्नासाठी प्रवृत्त करू दे. लेखक सियारामशरण गुप्ता यांनीही विद्यार्थी आत्मसर्ग पठेया आणि मृण्मयी आत्मसर्ग या ग्रंथांचा विषय बनविला. +2006 मध्ये, INC चे खासदार, ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी विद्यार्थ्याचा सन्मान करणाऱ्या मध्य प्रदेशातील मुंगवली येथे एका पुतळ्याचे अनधिकृत अनावरण केल्याचा वाद झाला होता. स्थानिक काँग्रेसजन आणि पत्रकारांनी पुतळा पुनर्संचयित करण्याचा आग्रह धरूनही पोलीस आणि राज्य सरकारने तो अनधिकृत असल्याचा दावा केला आणि पुतळा जप्त केला. 2007 मध्ये पत्रकार आलोक मेहता यांना माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशनतर्फे गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11834.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf8c76d91c85e9b21df370f85c5cb9b89d0db25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11834.txt @@ -0,0 +1,16 @@ +जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. प्राचीन साहित्यामधील वर्णनाप्रमाणे भारतात हा वृक्ष सहज दिसे,म्हणुनच भारताला जंबुद्विप असेे नाव आहें.याला उन्हाळ्यात फळे जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात. या वनस्पतीला संस्कृतमध्ये फलेन्द्रा, सुरभीपत्रा व जम्बु अशी नावे आहेेत .शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी(syzygium cumini) असे आहे. +जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे [१]. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर औषध आहे, परंतु ते तज्ज्ञांचे सल्ल्यानेच घ्यावे[२]. जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहऱ्यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते. जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते. +याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे. +सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे (हिंदुस्थानचे) नाव नाव जम्बू द्वीप असे पडले'. रामायणात, बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. कालीदासांना मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा पोपट वैशंपायन कोकिळाच्या डोळ्यासारखे लालबुंद असणाऱ्या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभिपत्र या नावासही पात्र आहे. लवंगाची व निलगिरीची झाडे याची कुलबंधू असल्याने हे कूल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते. +मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सापाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते. माफक तापमान, उत्तम निचरा होणारी जमीन, ३०० इंचापर्यंत वार्षिक पर्जन्यमान या झाडास चालते. +नैसर्गिक लागवड बियांपासून होते. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसऱ्या प्रकारात मोडते. मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंतसुद्धा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथियुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे व टी शीर या कुलांतील वनस्पतीचे ‘कुलभूषण’ ठरली आहे. जांभळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते. +फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदुफळांत’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते. +जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते. फळमाशा व खोड अळी हे झाडांचे शत्रू आहेत. त्यापासून झाडाचे संरक्षण करावे लागते. +हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे. घरगुती औषधात जांभूळ बी गळवांच्या त्रासावर उगाळून लावतात. या वृक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या झाडात ठोकलेला लोखंडी खिळा वर्षभरात विरून जातो. तसेच पाने ठेचून लोखंडाच्या भुशाबरोबर एकत्र करून ६ महिने ठेवल्यास उत्तम लोहक्षार मिळतो. +जांभळाच्या सुक्या बियांतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांत रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्याचे तत्त्व सापडले आहे. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी सौंदर्य प्रसाधनांसाठी केला असल्यास नवल नाही. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी, पोटात घेण्यास जांभूळ फळ तर बाहेरून केसाला लावण्यास अर्क, याविषयी जुन्या ग्रंथातून उल्लेख आहे. जांभूळ हा वृक्ष हिंदू व बौद्ध धर्मीय लोकांनी एक पवित्र वृक्ष म्हणून मानलेला आहे. त्यामुळे हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्ऱ्याशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायांतून लावलेला आहे. गणेश ,शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे. ढगांचा राजा ‘वरून’ पृथ्वीवर जांभूळ वृक्षाच्या स्वरूपात अवतरला आणि म्हणूनच त्याच्या फळांचा रंग गडद मेघासारखा झाला असाही लोकसमज आहे. सुसर आणि जांभूळ वृक्षावरील माकडाचे काळीज ही एक लोकप्रिय नीतिकथा आहे. जांभूळ व माकडे यांचे अतूट नाते दिसते, ते या पूर्वापार चालत आलेल्या कथेचे बीज असावे. तिरूचिरापल्ली शहरानजीकच्या महादेव मंदिरात एक अजस्र डेरेदार जांभूळ वृक्ष आहे. हा महादेव ‘जम्बुकेश्वर महादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. +जांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, वासोटा, कोयना परिसर, सावंतवाडी-आंबोली परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन या गोष्टी बहुधा त्यांच्यामुळेच होतात. जंगलातील मसण्या उद व कोल्हे हे प्राणी जांभळे खातात. पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांना हे फळ फार आवडते. या झाडाचा फुलोरा मधमाश्या, फुलपाखरे, पतंग, मोठ्या निळ्या माशा यांना आकर्षित करतो. या वृक्षाच्या पानावर रेशमाचे किडे (टसर सिल्क वर्म) उत्तमरीत्या पोसले जातात. +तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठालगतच्या ओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणाऱ्यांच्या पायाखाली येऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे. वांद्त्‍याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. राणीचा बाग, हॅंगिंग गार्डन, बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचे उद्यान ही अनेक छोटी उद्याने जांभूळ वृक्षाचे संवर्धन करीत आहेत. +जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो.  +जांभूळ हा अत्यंत पाचक आहे. शौचास साफ होत नसेल तर त्यावर जांभळीची साल देतात. ही साल चांगली तीन तोळे ठेवून पाण्यात एक अष्टमांश काढा करतात व त्यात अर्धा तोळे तूप, ३ मासे दूध व पैसाभर खडीसाखर घालून घेतात. दिवसातून दोन वेळा असा घेतल्यास पाच-सात दिवसांत अतिसार व आव थांबते. स्त्रियांच्या अंगावर जाणारे पाणीदेखील वरील काढ्याने थांबते. चांगल्या पिकलेल्या जांभळाचा रस काढून बरणीत भरून ठेवून एक वर्ष जाऊ देतात. अशा रसाला जांभळाचा शिरका, जांभळाची आंब, खाटी किंवा जांभळाचे आसव असे म्हणतात. जांभळाचे आसव एका वेळेस अर्धा तोळा पण चौपट पाणी घालून घ्यावे, त्याने मोडशी व पोटदुखी बरी होते. जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. जांभळाच्या सालीच्या काढ्याच्या गुळण्य केल्यास आलेले तोंड बंद होते. तोंडावर उठणाऱ्या मुरमाच्या पुटकुळ्या जांभळाया बिया उगाळून लेप केल्याने जातात. जांभूळ रक्त शुद्ध करते.जम्भूलामुळे दात घट्ट होतात +कृष्णगिरी ही जांभळाची जात कोइंबतूर भागात प्रसिद्ध आहे. +जांभूळ रोहिणी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11838.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f429dd152790462438ca3afe0852ff8a4369ebbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11838.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभळसावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11848.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3e24d3f63f530ccf537d9697c6424fb75ebb76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11848.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11860.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6f1b973683773db6d7e7a175dcc23eec0b092f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11860.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभा तथा लॅटेराइट (इंग्रजी: laterite) हा एक प्रकारचा खडक आहे. हा सहसा उष्ण आणि ओल्या विषुववृत्तीय प्रदेशांत सापडतो. भारतात जांभा दगड कोकणात आढळून येतो. हा खडक लाल रंगाचा असतो. यात लोह आणि बॉक्साइट खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. हा अतिशय खडबडीत असतो आणि कातळापेक्षा वजनाने हलका असतो. तसेच सच्छिद्र असतो. +भारतातील खाणीतून काढल्यावर खडकापासून त्याचे तुकडे करतात त्याला चिरा म्हणतात. या चिरा बांधकामासाठी वापरतात. कोकणातील घरे या दगडापासून घरे बांधली जातात. हा १४ इंच लांब ९ इच रुंद ७ इंच उंच अशा आकारात साधारणतः वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11866.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12a25eeda773c81efcf9fe0464d3a49692d7b506 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11866.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांभिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11867.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0266a904e6e20cc1d108ecfba3d9e761245b6d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11867.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांभिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1187.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b5845bb3d14e2fd627faa12f6623d594dc7afe7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1187.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गणेश सदाशिव आळतेकर (जन्म : १७ एप्रिल १८९५; मृत्यू १९८७ ) यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाकवे या गावी झाला. त्यांचे शिक्षण सातारा, डेक्कन कॉलेज पुणेव गव्हर्नमेम्ंट लाॅ स्कूल मुंबई येथे झाले. ते भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11886.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15a853538cf060b04375b7de2eaf2d00f1a453e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11886.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुळणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11911.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0291e9cb396d5db6704e19350adcd143e45708b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11911.txt @@ -0,0 +1,3 @@ +जाइल्स काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जाइल्स काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11912.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f4f1c9de52560aeef3d107b6fe3221bb4ed6075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11912.txt @@ -0,0 +1,3 @@ +जाइल्स काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जाइल्स काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11913.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93b4dfe716f3ed37a278beb6f3c83e09e792e906 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11913.txt @@ -0,0 +1 @@ +जाइव्ह एसबीएस हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते जावा या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11968.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f380232e6183fcc82096eca7412496f3b06ee1a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11968.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे हा दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11992.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68367f8d52a4b74d193fec21af4225bcc59b4d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_11992.txt @@ -0,0 +1,46 @@ +' +पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे [[हरितगृह वायू परिणाम|हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे. +पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो. +गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. +सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. +सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे. +तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहेत. आय.पी.सी.सी. ने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहेत. अनेक तज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालील अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. +हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते[१]. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली. असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात ऊन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात[२]. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे या उर्जालहरी परावर्तित करू शकतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो, त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी. पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात पुन्हा सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली. +तक्ता संदर्भ [३] +वरील तक्त्यात पाहिल्याप्रमाणे वाफ, कार्बन डायॉक्साईड हे प्रमुख वायु आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्ग निर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बऱ्यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायु म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही[३]. +ह‍रितगृह परिणामात दुसरा महत्त्वाचा वायु म्हणजे कर्ब वायू (कार्बन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या युगात जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसा व खनिज तेलावर आधारित उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सूरु झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डायॉक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरू झाले. इ.स. १९७०च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाउल टाकून उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सूरू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये इ.स. १७६०च्या सुमारास झाली[४] त्यावेळेस वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण २६० पीपीएम इतके होते. इ.स. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएमच्या जवळ पोहोचले आहे[५]. हे प्रमाण वाढण्यास दुसरे तिसरे कोणीही नसून केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्षाच्या प्रकाशसंश्लेषणा नंतर तयार झालेला कोळसा व खनिज तेल गेल्या शंभर वर्षात अव्याहतपणें जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मुख्यत्वे वाहनांच्या पेट्रोल व डिझेल साठी किंवा कोळसा वीजनिर्मितीसाठी व इतर अनेक कारणांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खनिज पदार्थ वापरत आहोत व त्याचा धूर करून कार्बन डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील कार्बन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएमच्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणार हे स्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. शेजारील आकृतीत पाहिल्याप्रमाणे जशी कार्बन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासून वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पृथ्वीचे सरासरी तापमान देखिल वाढले आहे. म्हणूनच हरितवायूंनीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढवले या विधानाला ही आकृति जोरदार पुरावा आहे. +केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नांमुळे मिथेनचेही वाताव‍रणातील प्रमाण वाढत आहे. इ.स. १८६० मधील मिथेनचे प्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होते व आज २ पीपीएम [३] इतके आहे. मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे.[६] त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. +क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू आहे. हे वायू मानवनिमिर्त असून ते इ.स. १९४०च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू फ्रीजमध्ये, एरोसोल कॅनमधे आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्यानं शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. आता सीएफसी वापरावर बंदी आहे, पण बंदी नसताना भरपूर नुकसान झालेले आहे. हे वायू पृथ्वीजवळ असताना नुकसान न करता ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात, तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या (O3) या रूपाचं ऑक्सिजनच्या सामान्य रूपात ( O2 ) रूपांतर करतात. हा ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रारणे वातावरण तापवतातच आणि त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. तिसरा हरितगृह वायू म्हणजे मिथेन. पाणथळजागी कुजणाऱ्या वनस्पती, कुजणारे इतर कार्बनी पदार्थ यातून मिथेन बाहेर पडून हवेत मिसळतो. टुंड्रा प्रदेशात जी कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्मा फ्रॉस्ट) आहे , त्यात पृथ्वीवरचा १४ टक्के मिथेन गाडलेल्या वनस्पतींच्या अवशेष स्वरूपात आहे. पृथ्वीचं तापमान वाढतंय तसतशी गोठणभूमी वितळू लागली असून त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर सुटणारा मिथेन वातावरणात मिसळू लागला आहे. सागरतळी जे कार्बनी पदार्थ साठलेले आहेत त्यांचा साठा पृथ्वीवरील दगडी कोळशांच्या सर्व साठ्यांपेक्षा काही पटीनं मोठा आहे. बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा किंवा सागरतळाची भूभौतिक कारणांनी हालचाल होते तेव्हा या मिथेनचे (आणि इतर कार्बनी वायूंचे) मोठमोठे बुडबुडे एकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बृहतबुदबुदांनी (प्लूम्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे मिथेनचे बुडबुडे ओखोत्स्क सागरात रशियन शास्त्रज्ञांनी आणि कॅरिबियन सागरात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नांेदले आहेत. हे बुडबुडे काहीवेळा एखाद्या शहराच्या लांबी-रुंदीचेदेखील असू शकतात. सागरपृष्ठावर येईपर्यंत ते मोठे होत होत फुटतात. त्यामुळं सागरात अचानक खळबळ माजते. +जगाची वाढती लोकसंख्या - वाढत्या जगाच्या लोकसंख्येमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. +प्राण्यांची वाढती संख्या - कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढण्याकरिता आणखी एक कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्यांची प्रचंड संख्या. अमेरिकेतील कडक कायदे टाळण्याकरिता तिथले वराहपालक मेक्सिकोत वराहपालन केंद्रे काढतात. तिथे एकेका केंद्रावर काही लाख प्राणी असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यू झीलंडमध्ये लोकसंख्येचा अनेकपट मेंढ्या आहेत. जगातील कोंबड्यांची तर गणतीच करता येणार नाही. हे सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. शिवाय मलमार्गावाटे मिथेन हा घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. हा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. +सूर्याकिरणांची दाहकता- सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही,त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे. +ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखिल जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखिल होऊ शकतो. कारण वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोषून घेण्यात कार्यक्षम असतात. ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने तापमान एखाद दुसरे वर्षच कमी जास्त होउ शकते. त्यामुळे ज्वालामुखीचा तापमानावर परिणाम तात्कालिन असतो. +एल्-निनो परिणाम- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणामामूळे मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो. एल्-निनो परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता. +"'औद्योगिक क्रांती"' - औद्योगिक क्रांती घडल्यानंतर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडाय ऑक्साईडची निमिर्ती होते. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्साईड वायूबरोबर काही कोळशामध्ये असलेल्या गंधक आणि त्याची संयुगे यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत मिसळू लागला. विसाव्या शतकात कोळसा याच्या बरोबर खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. नैसर्गिक तेल आणि वायू आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये भरपूर भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला. +सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. पुर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अश्याच प्रकारचे महाकाय बदल घडून आले होते. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे. +इ.स. १९६०च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला[७] परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड होते. इ.स. १९९०च्या दशकात ओझोनच्या प्रश्नाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील काय झाले आहेत याचा मागोवा घेणे चालू झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. कारण सोपे आहे, तापमान वाढीने पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळाणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले व हिमनद्या मागे हटू लागल्या. इ.स. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे[८].[९]हिमालय, आल्प्स, आन्देस व रॉकि या महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. +हिमनद्यांच्या वितळण्याबरोबर आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलॅंडमधील या ध्रुवीय प्रदेशात प्रचंड मोठे हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे[१०]. खरेतर जागतिक तापमानवाढी आगोदरही वितळण्याची प्रक्रिया चालू होती. परंतु जागतिक तापमानवाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले व वितळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलॅंडमध्ये असे प्रचंड् हिमनग आहे. येथील हिमनग दोन प्रकारात विभागता येतील. पाण्यावरील हिमनग, व जमीनीवरील हिमनग. आर्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलॅंड व अंटार्टिकामधील हिमनग हे मुख्यत्वे जमीनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा साधारणपणे बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा आपणास पाण्यावरती दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलॅंडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल. व अंटार्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल [३] व असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात रहाणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयोर्क लॉस ॲंजेलिस व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बांग्लादेश व नेदरलॅंड सारखे देश ज्यांची बहुतांश देशाची समुद्रासपाटीपासून ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशांमधील बहुतेक भाग पाण्याखालीच असेल. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार आहे. +हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्टपणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले आहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हेदेखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. युरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्षी जुलै २६ रोजी मुंबईत व महाराष्ट्रात न: भूतो अश्या प्रकारचा पाउस पडला होता[११]. युरोप व अमेरिकेत देखिल पावसाचे प्रमाण वाढलेले आहे परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे व पूर्वीप्रमाणे थंडी अनुभवायास मिळत नाही हा तेथिल लोकांचा अनुभव आहे[३]. पावसाचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले नाही. तर काही ठिकाणी लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे जगातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन त्या भागात दुष्काळांचे प्रमाण वाढेल. अफ्रिकेचा पश्चिम किनाऱ्यावर असे परिणाम दिसत आहे तर इशान्य भारतात देखिल पावसाचे प्रमाण कमी होण्याचे भाकित आहे तर थारच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकित आहे. थोडक्यात हवामानात बदल आपेक्षित आहेत. +हवामानातील बदल युरोप व अमेरिकेसारख्या देशात स्पष्टपणे दिसून् येतील. इटली मध्ये मूमध्य समुद्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमुळे फ्रान्स व जर्मनीमध्ये पश्चिम युरोपीय हवामान प्रकारच्या देशात अनुभवणे शक्य आहे तर. टुंड्रा प्रकारच्या अतिथंड प्रदेशात पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान अनुभवणे शक्य आहे.वाळवटांचीही व्याप्ति वाढणे हवामानातील बदलांमुळे आपेक्षित आहे. +महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचंड प्रवाहांच्या दिशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहांची दिशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे आत्ताच भाकित करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पृथ्वीवर पूर्वीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज्ञ नेहेमी विचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्ट्रिम प्रवाह व उत्तर अटलांटिक प्रवाह. या प्रवाहांमध्ये बदल झाल्यास युरोप व अमेरिकेचे तापमानात अचानक बदल घडून तेथे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यतेवर हॉलिवूडमध्ये द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. +१९९७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद देशांनी क्योटो प्रोटोकॉल हा करार केला. या प्रोटोकॉलमध्ये त्यावेळी औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांनी मान्य केले की ते इ.स. २००५ ते २०१२ पर्यंत आपापल्या देशातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा पाच टक्के कमी आणतील. या कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न केले, पण कोणताच देश हे उद्दिष्ट गाठू शकला नाही. जर्मनी मध्ये या कराराच्या निमित्ताने नवीकरणीय ऊर्जेबाबत बरीच प्रगती झाली, हा एक अनुकूल परिणाम झाला[१२]. हरितगृह वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे देश जबाबदार आहेत. याचे मुख्य कारण त्यांचा मोठ्या प्रमाणावरील खनिज इंधनांचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितगृह वायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व हा देश शेवटपर्यंत क्योटो करारात सहभागी झाला नाही. त्यामुळेही या करार कमकुवत झाला होता. +२०१५ साली सर्व देशांनी मिळून जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी पॅरिस करार हा नवा करार केला आहे. +जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लॅंस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात. +सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१३] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्न आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीयरित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की आत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरूपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरून मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे. +(English : CO2 capture and storage) उर्जा निर्मिती साठी मग ती कारखान्यातील कामांसाठी असो, की घरगुती विजेसाठी असो की वाहने चालवणाऱ्यासाठी असोत. यासाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. (अपवाद म्हणजे वीजनिर्मिती ही जलविद्युत अथवा पवनचक्यांमधील असली तर). या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डायॉक्साईड वातावरणात जाण्यापासून रोखणाऱ्या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळश्याच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डायॉक्साईड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डायॉक्साईड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डायॉक्साईड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत.[१४] +वरील प्रक्रिया आज औद्योगिक स्तरावर प्रचलित आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर नाहीत. त्यामुळे अजून स्वस्त प्रक्रियांचा शोध लावणे चालू आहे. +कार्बन डायॉक्साईडची साठवण- पहा: सी.ओ.२ स्टोरेज हा प्रकार विज्ञानाला अतिशय नवीन् आहे. वरील प्रक्रियेतून वेगळ्या केलेल्या कार्बन डायॉक्साईडला जमीनीखाली पुरणे अथवा खोल समुद्रात सोडणे हा पर्याय आहे. सध्या शास्त्रज्ञ याला कश्या प्रकारे जमीनीत पुरता येईल. पुरणे सुरक्षित असेल का? त्याला सीलबंद कसे करता येईल. इत्यादी प्रश्णांची उत्तरे शोधण्याचे काम चालू आहे. कार्बन डायॉक्साईडला, पेट्रोल अथवा नैसर्गिक वायूंच्या रिकाम्या खाणींमध्ये पुरणे सर्वात रास्त मार्ग आहे. या प्रकारे अश्या रिकाम्या खाणींचा पुन्हा वापर होईल. +कार्बन डायॉक्साईडला रोखून साठवण करायची असल्यास सध्या कार्यरत असणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. भविष्यात तयार होणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये हा मुद्दा लक्षात घेउनच त्याचे नियोजन करावे लागेल. +कार्बन् डायॉक्साईडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के) प्रदूषकांची निर्मिती होते[३][१७]. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात. अभ्यासातील पहाणी नुसार ३३- ३७ टक्के कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन हे वाहनांमुळे होत आहे[१७]. परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील कार्बन डायॉक्साईड रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इंधने शोधणे जेणेकरून या इंधनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन् होणारच नाही. +हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन् आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते.[१८] पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. सध्या हायड्रोजनचे नियोजन कसे करायचे याचे उत्तर शास्त्रज्ञ शोधत आहेत.[१९] हायड्रोजन हा हलका वायु असल्याने त्याला केवळ दाबाखाली (Pressurised) साठवता येते. अतिशय ज्वालाग्राही असल्याने याचे इंधन म्हणून वापरण्यावर बंधने आहेत. +जैविक इंधने- शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांतून निर्माण होणाऱ्या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने मुख्यत्वे सूर्य प्रकाशापासून होणाऱ्या प्रकाश संश्लेशणातून तयार होता. या इंधनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती अटळ असले तरी आपणास खनिज तेलांपासून अथवा कोळश्यापासून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळता येते. अशी इंधने सी.ओ.२ न्यूट्रल मानण्यात येतात[२०]. भाताचे तूस, उसाचे चिपाड ही काही जैविक इंधनांची उदाहरणे आहेत. +अपारंपारिक उर्जास्रोत- पहा अपारंपरिक ऊर्जास्रोतसध्या अपारंपारिक उर्जास्रोताच्या निर्मितीवर बहुतांशी देशांचा भर आहे. अपारंपारिक स्रोत म्हणजे ज्यात खनिज संपत्तीचा वापर केला जात नाही असे स्रोत. जलविद्युत, पवनचक्क्या, सौरउर्जेचा विविध प्रकारे वापर, बायोगॅस निर्मिती, शेतीमालाचे वायूकरण (Gasification), भरती ओहोटीपासून जलविद्युत, हे काही अपारंपरिक उर्जास्रोत आहेत. +अणूउर्जा अणूशक्तीपासून मिळवलेली उर्जा म्हणजे अणूउर्जा. अणूउर्जेत हरितवायूंचे उत्सर्जन होत नाही. परंतु किरणोत्सर्गांचा त्रास, अणुभट्ट्यांची सुरक्षितता तसेच अणूउर्जेच्या नावाखाली अण्वस्त्रांचा होणारा विकास अणूउर्जेसाठी लागणारे इंधन व हे इंधन बनवताना होणारे हरितवायूंचे उत्सर्जन यामुळे हा विषय नेहेमीच वादात रहातो व सध्या अणूउर्जा हा जागतिक तापमानवाढीवर पर्याय नकोच असा सुर आहे.[२१] +उत्सर्जनावर कर- हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा उत्तम आहे. हा कर सरळपणे इंधनावर लावला जाऊ शकतो. किंवा इंधनाच्या वापरानंतर एखाद्या उद्योगाने किती हरितवायूंचे उत्सर्जन केले याचे गणित मांडून केला जाऊ शकतो. ज्यादा कराने इंधनाच्या वापरावर बंधने येतील असा अंदाज आहे व उद्योगधंदे नवीन प्रकारच्या हरितवायूरहित इंधनामध्ये जास्त गुंतवणूक करतील असा अंदाज आहे. ज्यादा कराने अर्थव्यवस्था संथ होण्याची शक्यता आहे असे दुसऱ्या बाजून सुर आहे. +निर्बंध लादणे- हरितवायूंचे उत्सर्जनांची पर्वा न करणारे देश अथवा उद्योग धंदे यांच्यावर आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरून त्यांना हरितवायूंची पर्वा करणे भाग पडेल असे काहीसे करणे. +कार्बन क्रेडिट - विकसित देशांमध्ये क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत हरित वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करावे लागले असते. विकासाची भूक प्रचंड असताना असे बदल काही देशांसाठी दिवाळखोरीचे कारण बनू शकते. तसेच सामाजिक प्रश्नही उदभवण्याची शक्यता आहे. यासाठी क्योटो प्रोटोकॉलमध्ये क्लिन डेव्हलपमेंट मेकॅनिसम (सी.डी.एम्) अंतर्गत कार्बन क्रेडिटची सोय केली गेली होती.[२२][२३] या कलमानुसार विकसित देशांनी अविकसित देशात हरितगृह वायूंचे उत्सर्जन टाळून विकास केल्यास त्याचा फायदा त्यांना मिळतो. उदाहरणार्थ अफ्रिकेतील एखाद्या देशात फ्रान्सने पवनचक्क्यांची निर्मिती केली व त्या देशाच्या विकासात हातभार लावला तर पवनचक्क्यांनी जेवढे हरितवायूंचे उत्सर्जन वाचवले ते फ्रान्स या देशाच्या खात्यात जमा होते[२४]. अथवा एखादा आजारी उद्योग समूह जर कारखाने बंद करत असेल तर त्या कारखान्याकडून होणारे उत्सर्जनाचे प्रमाणपत्र इतर देश अथवा इतर कंपनी विकत घेउ शकते. पूर्व युरोपात असे बरेच उद्योगसमूह होते ते १९९० च्या सुमारास चांगली कामगीरी करत होते व सोविएत संघाच्या पतना नंतर हे उद्योग समूह ढेपाळले. परिणामतः रशियामधील व पूर्व युरोपातील अश्या बऱ्याच कंपन्यांनी आपले उत्सर्जनाचे प्रमाणपत्र श्रीमंत कंपन्यांना विकणे चालू केले आहे[२५]. याला कार्बन क्रेडिट असे म्हणतात. काही टिकाकारांच्या मते ही पद्धत जवाबदारीतून पळवाट आहे व गंभीर विषयाचे बाजारीकरण केले आहे[२६]. +कविता +अरे माणसा माणसा, +कधी होशील तू माणूस? +ज्यावरी तू निर्भर, +त्यावरी झालास तू क्रूर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12008.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9db9a700cdf69891b9568210f720b94e3cf7fded --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12008.txt @@ -0,0 +1,4 @@ +जागतिक पर्यटन मानांकने ही वर्षातून तीनदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे प्रसिद्ध केली जातात. ही मानांकने देशांना भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या, पर्यटकांनी पर्यटनावर केलेला खर्च व पर्यटनातून स्थानिक देशाच्या उत्पनात झालेली वाढ यावर ठरतात. +२०११ साली ९८३ दशलक्ष आंतराष्ट्रीय पर्यटकांनी विविध देशांना भेटी दिल्या. + +२०११ साली ५०.१७ दशलक्ष आंतराष्ट्रीय पर्यटकांनी आफ्रिकेतील देशांना भेटी दिल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12029.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37f4fc70cb19a91ee8e0ca229b96fba16dcf1c2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12029.txt @@ -0,0 +1 @@ +१९०८ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्कर व सेगबर्ट तराश यांत झाली. यात १० १/२ - ५ १/२ असा विजय मिळवून इमॅन्युएल लास्करने आपले विश्वविजेतेपद कायर राखले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12031.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4d64477cf1f0d4496e92fa8226c7c7a19ed6fb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12031.txt @@ -0,0 +1 @@ +१९१० विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही इमॅन्युएल लास्कर व डेव्हिड जानोवस्की यांत झाली. यात लास्कर ९.५-१.५ अशा गुणफरकाने विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12034.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed27cb4c71ade831012be6467509c0449c9dda16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12034.txt @@ -0,0 +1 @@ +१९२९ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिन व एफिम बोगोलजुबॉव यांच्या झाली. तीत अलेखिन विजयी झाला. ही स्पर्धा जर्मनीच्या वीसबाडेन, हायडेलबर्ग आणि बर्लिन तसेच नेदरलॅंड्सच्या हेग आणि ॲम्स्टरडॅम शहरांत खेळण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12046.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29ebee3007287bbae5d6a769ea4d7abe38d7ba46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12046.txt @@ -0,0 +1 @@ +१९६६ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही टिग्रन पेट्रोस्यान व बोरीस स्पास्की यांच्यात झाली. तीत पेट्रोस्यान विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12076.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e318b88b7cf33d7889853137ebc6ed5fa8873b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12076.txt @@ -0,0 +1,11 @@ +आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. [१] [२] सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला. [३] [४] [५] +२८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यू यॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला "महिला दिन" हा सर्वात पहिला दिवस होता. यामुळे १९१० च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना "एक विशेष महिला दिन" दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले, पण यावेळी कोणतीही निश्चित तारीख ठरली नाही; [६] पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाल. १९१७ मध्ये रशियन क्रांतीनंतर ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली; [७] त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्या तारखेला तो दिवस साजरा केला. १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात जागतिक स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी डाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती. +१९७७ मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या जाहिरातीनंतर जागतिक महिला दिन ही मुख्य प्रवाहातील जागतिक सुट्टी बनली. [८] +संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. +त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. +यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.[९] +भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, +कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. .[१०] +१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.[११] +काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात. +इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12183.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e47a087fdd382cd1e2929c0eb559d586f919334d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12183.txt @@ -0,0 +1,2 @@ +जातेगांव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12184.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e47a087fdd382cd1e2929c0eb559d586f919334d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12184.txt @@ -0,0 +1,2 @@ +जातेगांव बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1219.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d6645381907e25e5d2df95ebc8f6dcf5dbdb78c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1219.txt @@ -0,0 +1,2 @@ +२१° ०९′ ४४.२८″ N, ७९° ३८′ ५९.२८″ E +गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गांव आहे. हे गांव वैनगंगा नदीपासून अगदी जवळ आहे. येथली ग्रामपंचायत संपूर्ण गणेशपूरचा कारभार पहाते. हा भाग भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट व्हावा असा प्रस्ताव आहे. या गावात बोलली जाणारी मुख्य भाषा मराठी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12195.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..880a94acaa97e5afee2b1e92e5fbc5cb61b59c76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12195.txt @@ -0,0 +1,9 @@ +जादू म्हणजे विश्वास, विधी किंवा कृतींचा वापर असतो, ज्यामध्ये नैसर्गिक किंवा अलौकिक प्राणी व शक्ती हाताळल्या जातात. शही एक अशी श्रेणी आहे ज्यामध्ये धर्म आणि विज्ञान या दोन्हीपेक्षा वेगळ्या समजल्या जाणाऱ्या विविध समजुती आणि प्रथा आहेत. +जादूची आजही अनेक संस्कृतींमध्ये महत्त्वाची धार्मिक आणि औषधी भूमिका आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, पाश्चात्य विचारवंतांना जादूचा सराव आदिम मानसिकतेचे लक्षण समजले आणि सामान्यतः लोकांच्या उपेक्षित गटांना त्याचे श्रेय दिले. +आधुनिक जादूटोणा आणि निओपागन धर्मांमध्ये, अनेक स्वयं-वर्णित जादूगार आणि चेटकीण नियमितपणे विधी जादू करतात; एखाद्याच्या इच्छेच्या बळावर भौतिक जगामध्ये बदल घडवून आणण्याचे तंत्र म्हणून जादूची व्याख्या करतात. ही व्याख्या अलेस्टर क्रॉली (1875-1947) या प्रभावशाली ब्रिटिश जादूगाराने लोकप्रिय केली आणि तेव्हापासून इतर धर्मांनी (उदा. विक्का आणि लावेयन सैतानिझम) आणि जादुई प्रणाली (उदा. अराजक जादू) यांनी ती स्वीकारली. +इतिहासकार रोनाल्ड हटन यांनी इंग्लिश भाषेतील जादूटोणा या शब्दाच्या चार वेगळ्या अर्थांची उपस्थिती नोंदवली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, हा शब्द प्रामुख्याने अलौकिक किंवा जादुई माध्यमांद्वारे इतरांना हानी पोहोचवण्याच्या प्रथेला संदर्भित करतो. हे हटनच्या मते, या शब्दाची "सर्वात व्यापक आणि वारंवार" समज आहे. शिवाय, हटनने सध्याच्या वापरातील इतर तीन व्याख्या देखील लक्षात ठेवल्या आहेत; परोपकारी किंवा द्वेषपूर्ण हेतूसाठी, जादुई कृत्ये करणाऱ्या कोणालाही संदर्भ देण्यासाठी; विक्काच्या आधुनिक मूर्तिपूजक धर्माच्या अभ्यासकांसाठी; किंवा पुरुष अधिकाराचा प्रतिकार करणाऱ्या आणि स्वतंत्र महिला अधिकाराचा दावा करणाऱ्या स्त्रियांचे प्रतीक म्हणून. जादूटोण्यावरील विश्वास बहुधा समाज आणि समूहांमध्ये असतो ज्यांच्या सांस्कृतिक चौकटीत जादुई जगाचे दृश्य समाविष्ट असते. +जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांना त्यांच्या समाजातील इतर सदस्यांकडून अनेकदा संशयाचा सामना करावा लागला आहे.[230] हे विशेषतः असे घडते जर हे जाणलेले जादूगार एखाद्या विशिष्ट समाजात, जसे की परदेशी, स्त्रिया किंवा खालच्या वर्गात आधीच नैतिकदृष्ट्या संशयित समजल्या जाणाऱ्या सामाजिक गटांशी संबंधित असतील. या नकारात्मक संगतींच्या विपरीत, जादुई असे लेबल लावलेल्या क्रियाकलापांच्या अनेक अभ्यासकांनी त्यांच्या कृती परोपकारी आणि फायदेशीर असल्यावर जोर दिला आहे.[232] हे सामान्य ख्रिश्चन मताशी विरोधाभास करते की जादूचे प्रकार म्हणून वर्गीकृत केलेल्या सर्व क्रियाकलाप जादूगाराच्या हेतूकडे दुर्लक्ष करून आंतरिकरित्या वाईट आहेत, कारण सर्व जादुई क्रिया राक्षसांच्या मदतीवर अवलंबून असतात.[१] +जादूगाराच्या पद्धतींबाबत परस्परविरोधी वृत्ती असू शकते; युरोपियन इतिहासात, अधिका-यांचा असा विश्वास होता की धूर्त लोक आणि पारंपारिक उपचार करणारे हानीकारक आहेत कारण त्यांच्या पद्धती जादुई मानल्या जात होत्या आणि अशा प्रकारे राक्षसांच्या संपर्कातून उद्भवतात, तर स्थानिक समुदाय या व्यक्तींना महत्त्व देऊ शकतो आणि त्यांचा आदर करू शकतो कारण त्यांची कौशल्ये आणि सेवा फायदेशीर मानल्या जातात. +पाश्चात्य समाजांमध्ये, जादूची प्रथा, विशेषतः हानीकारक असताना, सहसा स्त्रियांशी संबंधित होती. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या आधुनिक काळातील जादूटोणा चाचण्यांदरम्यान, चेटकीण म्हणून मृत्युदंड देण्यात आलेल्यांपैकी तीन चतुर्थांश महिला होत्या, फक्त एक चतुर्थांश पुरुष होत्या. या काळात महिलांना जादूटोणा केल्याबद्दल आरोपी आणि दोषी ठरवले जाण्याची शक्यता जास्त होती कारण त्यांची स्थिती कायदेशीरदृष्ट्या अधिक असुरक्षित होती, ज्या स्त्रियांना त्यांच्या पुरुष नातेवाईकांपेक्षा कमी किंवा कोणतेही कायदेशीर स्थान नव्हते. पाश्चिमात्य संस्कृतीत स्त्री आणि जादू यांच्यातील वैचारिक दुवा असा असू शकतो कारण जादुई मानल्या जाणाऱ्या अनेक क्रिया - प्रजननक्षमतेला प्रोत्साहन देण्यापासून ते गर्भपातासाठी औषधोपचारापर्यंत - स्त्री क्षेत्राशी संबंधित होत्या. अनेक संस्कृतींनी स्त्रियांना बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक आणि शारीरिक स्तरावर पुरुषांपेक्षा कनिष्ठ असल्याचे चित्रित केले या वस्तुस्थितीशी देखील हे जोडलेले असू शकते.[२] +जादूचे लेबल लावलेल्या अनेक प्रथा कोणीही करू शकतात. उदाहरणार्थ, काही विशेष ज्ञान नसलेल्या व्यक्तींद्वारे किंवा विशिष्ट सामर्थ्याचा दावा नसलेल्या व्यक्तींद्वारे काही जादूचे पठण केले जाऊ शकते. इतरांना ते पार पाडण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अधूनमधून जादुई कृत्ये करणाऱ्या काही व्यक्तींना जादूगार म्हणून ओळखले जाते, किंवा जादूगार/चेटूक, चेटकीण किंवा धूर्त लोक यासारख्या संकल्पनांसह ओळखले जाते. जादूगार म्हणून ओळख एखाद्या व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या स्वतःच्या दाव्यांमुळे उद्भवू शकते किंवा इतरांनी त्यांच्यावर लावलेले लेबल असू शकते. नंतरच्या प्रकरणात, एखादी व्यक्ती असे लेबल स्वीकारू शकते, किंवा ते ते नाकारू शकते, कधीकधी तीव्रतेने. +आर्थिक प्रोत्साहने असू शकतात ज्याने व्यक्तींना जादूगार म्हणून ओळखण्यास प्रोत्साहित केले. पारंपारिक उपचार करणाऱ्यांच्या विविध प्रकारांच्या बाबतीत, तसेच नंतरच्या टप्प्यातील जादूगार किंवा भ्रमवादी, जादूगाराचे लेबल नोकरीचे वर्णन बनू शकते. इतर लोक अशा ओळखीचा दावा करतात की त्यांच्याकडे विशिष्ट असामान्य शक्ती किंवा प्रतिभा आहे. अशी भूमिका कोण घेऊ शकते यासंबंधी वेगवेगळ्या समाजांचे वेगवेगळे सामाजिक नियम आहेत; उदाहरणार्थ, हा कौटुंबिक आनुवंशिकतेचा प्रश्न असू शकतो, किंवा अशा पद्धतींमध्ये गुंतण्याची परवानगी कोणाला आहे यावर लिंग बंधने असू शकतात. जादुई शक्ती देण्याचे श्रेय विविध प्रकारच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांना दिले जाऊ शकते आणि बऱ्याचदा ते जगात असामान्य जन्माशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, हंगेरीमध्ये असे मानले जात होते की टाल्टो दात किंवा अतिरिक्त बोटाने जन्माला येईल. युरोपच्या विविध भागांमध्ये, असे मानले जात होते की एक कौल घेऊन जन्माला आल्याने मुलाला अलौकिक क्षमतांशी जोडले जाते. काही प्रकरणांमध्ये, अशा पद्धतींमध्ये तज्ञ म्हणून भूमिका घेण्यापूर्वी विधी दीक्षा आवश्यक असते, आणि इतरांमध्ये अशी अपेक्षा असते की एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या तज्ञाकडून मार्गदर्शन मिळेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12208.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff0676c5cc5ff79cb5e126694e804a42db2d6247 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12208.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12220.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06f40933db61d8688444037db544960e6abd24f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12220.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12221.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b1897b8ce5195d568c51d7f3011e7aa50dfc707 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12221.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाधववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12225.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba3caa9a7666c557f36e52ed4d34c823815b05d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12225.txt @@ -0,0 +1,2 @@ +जान हथेली पे हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12231.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64716d6f157c2e6db432e06b5157f15a5ded7a77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12231.txt @@ -0,0 +1,10 @@ +वैकोम नारायणी जानकी, जानकी रामचंद्रन तथा जानकी एम.जी.आर. (३० नोव्हेंबर, १९२३:वैकोम, त्रावणकोर संस्थान, ब्रिटिश भारत  – १९ मे, १९९६:चेन्नई,तमिळनाडू, भारत )[२] या एकभारतीय अभिनेत्री आणि राजकारणी होत्या. यांनी मुख्यत्वे मलयालम आणि तमिळ चित्रपटातून काम केले. आपले पती एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर जानकी २३ दिवस तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. भारताच्या इतिहासात मुख्यमंत्री झालेल्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या. +जानकी यांचा जन्म त्रावणकोरच्या [३] कोट्टायम जिल्ह्यातील वैकोम गावात झाला. त्यांच्या कुटुंबाचे मूळ तामिळनाडू आणि केरळ या दोन्ही प्रदेशांत होते. यांचे वडील, राजगोपाल अय्यर, तामिळनाडूतील तंजावर येथील तमिळ ब्राह्मण होते. हे संगीतकार पापनासम शिवन यांचे भाऊ होते. [४] यांची आई नारायणी अम्मा वैकोमची होती. जानकी यांच्या आईवडीलांचे लग्न नव्हते झाले तर त्यांच्यात संबंधम नाते होते. त्यामुळे जानकी (''वैकोम नारायणी जानकी'') आणि त्यांची भावंडे आईच्या नावाने ओळखली जायची. +जानकीनेही वयाच्या १७व्या वर्षी अभिनेते गणपति भट (१९१५-७२) या ब्राह्मण गृहस्थांशी तिच्या आई-वडिलांप्रमाणेच संबंधम लग्न केले. जानकी आणि गणपती भट यांना सुरेंद्रन नावाचा मुलगा होता. [५] +जानकी यांनी मन्मथा विजयम (१९३९) [३] आणि सावित्री (१९४१) हे होते. १९४८मधील चंद्रलेखाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. [४] +जानकीने एम.जी. रामचंद्रन यांच्यासोबत राजा मुक्ती आणि मोहिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी १९६० पर्यंत आपली चित्रपट कारकीर्द थांबवली होते. रामचंद्रनच्या दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर जानकी त्यांच्यासोबत रहायला लागली. [३] त्यांनी १९६२ मध्ये कायदेशीर विवाह केला. रामचंद्रन आणि जानकी यांनी जानकीच्या पहिल्या लग्नापासूनच्या मुलाला सांभाळले. [६] +जानकी सुरुवातीस राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हत्या. [२] रामचंद्रन यांनी अभिनेत्री जयललिता यांचासह त्यांच्या पक्षातील इतर तरुण नेत्यांना राजकीय जबाबदारीसाठी तयार केले होते. +१९८४मध्ये रामचंद्रन यांना पक्षाघाताचा झटका आल्यावर जानकी रामंचंद्रन आणि पक्षात मध्यस्थ झाल्या. १९८७मध्ये रामचंद्रनच्या निधनानंतर पक्षाच्या सदस्यांनी जानकी यांना त्यांची जागा घेण्यास सांगितले. [२] +मुख्यमंत्रीपद घेतल्यावर जानकी यांनी जानेवारी १९८८ मध्ये तामिळनाडूच्या आठव्या विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यावेळी १९४ आमदारांची एआयडीएमके ३ गटात विभागली गेली होती. ३० आमदारांचा एक गट जयललिता यांना पाठिंबा देत होता तर १०१ आमदारांचा दुसरा गट जानकीला पाठिंबा देत होता. काँग्रेस पक्षाने आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्देशानुसार तटस्थ मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. विरोधकांनी विधानसभेत मतदानाच्या दिवशी गुप्त मतदानाची मागणी केली. मात्र जानकीला पाठिंबा देणाऱ्या सभापतींने ती फेटाळून लावले. त्यांनी आदल्याच दिवशी जयललिता गटाच्या ३० आणि द्रमुकच्या १५ आमदारांना अपात्र ठरवले होते. मतदानाच्या वेळी विधानसभेत उपस्थित असलेल्या आमदारांचा पाठिंबा पुरेसा असल्याचेही त्यांनी फर्मान काढले होते. त्यामुळे २३४ आमदारांतून बहुमत न घेता जानकी यांच्या सरकारला फक्त १९८ आमदारांकडून बहुमत घ्यायचे होते. त्यांना १०१ मते पडली. सभापतींनी मतदान सुरू केल्यावर द्रमुक आणि अण्णाद्रमुकच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या सभागृहातच हाणामारी झाली आणि सभापतींसह अनेक जण जखमी झाले. सभापतींच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर सभापतींनी जानकी यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे एकतर्फी जाहीर केले. [७] +राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये त्यांचे सरकार बरखास्त करण्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम ३५६ चा वापर केला. त्यानंतर १९८९ मध्ये झालेल्या पुढील निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. एआयएडीएमकेच्या दोन गटांच्या एकत्रीकरणानंतर तिने राजकारण सोडले. [८] जानकी या काही मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत ज्यांनी विधानसभेची कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही. [९] +१९ मे १९९६ रोजी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . रामापुरम, चेन्नई, तामिळनाडू येथील एमजीआर थोट्टम येथे तिच्या राहत्या घराशेजारी तिला दफन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12237.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53858fb52702c538d3eb9e3dd065065a42437afa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12237.txt @@ -0,0 +1,3 @@ +जानकी अम्मल रामानुजन (२१ मार्च, १८९९ - १३ एप्रिल, १९९४), किंवा जानकी या भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या पत्नी होत्या. जानकीचा जन्म २१ मार्च १८९९ रोजी रंगास्वामी अय्यंगार आणि मारुदुर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या राजेंद्रम येथील रंगनायकी अम्मल यांच्या सहा मुलांपैकी चौथी मुलगी म्हणून झाला. रामानुजन आणि जानकी यांचा विवाह हा रामानुजनची आई कोमलथम्मल यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. हा विवाह १४ जुलै १९०९ रोजी झाला, त्यावेळी जानकी केवळ दहा वर्षांच्या होत्या. रामानुजन यांचे वडील समारंभात सहभागी झाले नाहीत.[१][२] +लग्नानंतर लगेचच जानकीला कुंभकोणम येथे आणण्यात आले आणि ती तेथे काही काळ राहिली. लवकरच ती तिच्या पालकांच्या घरी परतली. इ.स. १९१२ मध्ये, वयाच्या तेराव्या वर्षी जानकी सासरी नांदायला गेल्या.[३] त्यावेळेस रामानुजन 'मद्रास पोर्ट ट्रस्ट' येथे नोकरी करत होते आणि ते मद्रासमधील जॉर्ज टाऊनमध्ये राहत होते. १९१३ मध्ये, रामानुजन मद्रास विद्यापीठात संशोधन अभ्यासक म्हणून रुजू झाले आणि तरुण जोडप्याने त्यांचे निवासस्थान मद्रास मध्ये ट्रिपलिकेन येथे हलवले. १९१४ मध्ये रामानुजन इंग्लंडला रवाना होईपर्यंत ते एकत्र राहिले. रामानुजन इंग्लंडमध्ये असताना पाच वर्षांच्या काळात जानकी कुंभकोणम मध्ये रामानुजनच्या आई-वडिलांसोबत राहत होती. १९१९ मध्ये रामानुजन भारतात परतल्यावर जानकी पुन्हा एकदा मद्रास येथे त्यांच्या सोबत आल्या आणि १९२० मध्ये रामानुजन यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांच्यासोबत राहिल्या.[४][५][६][७] +इस १९२० मध्ये रामानुजन यांच्या अकाली मृत्यूनंतर, जानकी आयकर आपल्या भावाकडे एसआर अय्यंगार यांच्याकडे राहण्यासाठी मुंबईला गेली. अय्यंगार हे तेव्हा आयुक्त असलेल्या होते. मुंबईतील वास्तव्यादरम्यान जानकीने घरी टेलरिंग आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्या १९३१ मध्ये मद्रासला परत आल्या आणि स्वतःच्या बहिणीसोबत एक वर्ष आणि एक मैत्रिणींसोबत एक वर्ष राहिल्या. नंतर जानकी यांनी हनुमंथरायन कोइल गल्लीतील एका छोट्या घरात स्वतंत्रपणे राहण्याचा निर्णय घेतला. कपडे शिलाई करून आणि टेलरिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवला. रामानुजन यांच्या मृत्यूच्या वर्षी म्हणजे १९२० साला पासून त्यांना मद्रास विद्यापीठाकडून पेन्शनही मिळत होती. पुढील पाच दशके त्या याच घरात राहिल्या. १९५० मध्ये, त्यांची एक मैत्रीण, सौंदर्यवल्ली अचानक मरण पावली. जानकीने सौंदर्यवल्लीचा सात वर्षांचा मुलगा नारायणन यांना पुत्र म्हणून दत्तक घेतले. १३ एप्रिल १९९४ रोजी जानकी यांचे निधन झाले.[४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12239.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d02f6f1efe326de926ecaeec89c370192313e0ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12239.txt @@ -0,0 +1,4 @@ +जानकी देवी बजाज (७ जानेवारी १८९३ - २१ मे १९७९) या भारतीय एक स्वातंत्र्य सेनानी होत्या, ज्यांना १९३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. +जानकी देवीचा जन्म ७ जानेवारी १८९३ रोजी मध्य प्रदेशातील जाओरा येथील अग्रवाल कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचा विवाह बारा वर्षाच्या जमनालाल बजाज सोबत झाला.[१] विवाह पूर्णपणे सुसंवादी आणि पारंपारिक होता, आणि जानकीदेवी एक समर्पित पत्नी आणि आई होत्या. त्यांच्या लग्नाच्या वेळी, बजाज कुटुंब अत्यंत मध्यमवर्गीय व्यापारी लोकांपैकी एक होते. काही वर्षांमध्ये, जमनालालने एक मोठे व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले आणि ते भारतातील सुरुवातीच्या उद्योगपतींपैकी एक बनले.[२] +जमनालाल यांनी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतला आणि जानकीदेवी यांनी चरख्यावर खादी कातणे, गौसेवेसाठी आणि हरिजनांचे जीवन सुधारणे आणि १९२८ मध्ये त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी काम केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भूदान चळवळीत काम केले.[३] त्यांनी १९४२ पासून अनेक वर्षे अखिल भारतीय गोसेवा संघाच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[१] स्वातंत्र्या नंतर इ.स. १९५६ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[४] १९६५ मध्ये त्यांचे 'मेरी जीवन यात्रा' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. +इस १९७९ मध्ये त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 'जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज', 'जानकी देवी बजाज गव्हर्नमेंट पीजी गर्ल्स कॉलेज, कोटा' आणि बजाज इलेक्ट्रिकल्सने स्थापित 'जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था' यासह अनेक शैक्षणिक संस्था आणि पुरस्कार त्यांच्या स्मरणार्थ स्थापन केल्या गेल्या.[५] इंडियन मर्चंट्स चेंबरच्या लेडीज विंगने 1992-93 मध्ये ग्रामीण उद्योजकांसाठी IMC-लेडीज विंग जानकीदेवी बजाज पुरस्काराची स्थापना केली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12241.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d02f6f1efe326de926ecaeec89c370192313e0ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12241.txt @@ -0,0 +1,4 @@ +जानकी देवी बजाज (७ जानेवारी १८९३ - २१ मे १९७९) या भारतीय एक स्वातंत्र्य सेनानी होत्या, ज्यांना १९३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता. +जानकी देवीचा जन्म ७ जानेवारी १८९३ रोजी मध्य प्रदेशातील जाओरा येथील अग्रवाल कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचा विवाह बारा वर्षाच्या जमनालाल बजाज सोबत झाला.[१] विवाह पूर्णपणे सुसंवादी आणि पारंपारिक होता, आणि जानकीदेवी एक समर्पित पत्नी आणि आई होत्या. त्यांच्या लग्नाच्या वेळी, बजाज कुटुंब अत्यंत मध्यमवर्गीय व्यापारी लोकांपैकी एक होते. काही वर्षांमध्ये, जमनालालने एक मोठे व्यावसायिक साम्राज्य निर्माण केले आणि ते भारतातील सुरुवातीच्या उद्योगपतींपैकी एक बनले.[२] +जमनालाल यांनी स्वातंत्र्य संग्राम चळवळीत भाग घेतला आणि जानकीदेवी यांनी चरख्यावर खादी कातणे, गौसेवेसाठी आणि हरिजनांचे जीवन सुधारणे आणि १९२८ मध्ये त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी काम केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विनोबा भावे यांच्यासोबत भूदान चळवळीत काम केले.[३] त्यांनी १९४२ पासून अनेक वर्षे अखिल भारतीय गोसेवा संघाच्या अध्यक्षा म्हणून काम केले.[१] स्वातंत्र्या नंतर इ.स. १९५६ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.[४] १९६५ मध्ये त्यांचे 'मेरी जीवन यात्रा' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले. +इस १९७९ मध्ये त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 'जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज', 'जानकी देवी बजाज गव्हर्नमेंट पीजी गर्ल्स कॉलेज, कोटा' आणि बजाज इलेक्ट्रिकल्सने स्थापित 'जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था' यासह अनेक शैक्षणिक संस्था आणि पुरस्कार त्यांच्या स्मरणार्थ स्थापन केल्या गेल्या.[५] इंडियन मर्चंट्स चेंबरच्या लेडीज विंगने 1992-93 मध्ये ग्रामीण उद्योजकांसाठी IMC-लेडीज विंग जानकीदेवी बजाज पुरस्काराची स्थापना केली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12308.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d14c69732f362b58ba369c7329700f4e4b017e26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12308.txt @@ -0,0 +1,2 @@ +जानोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12330.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a542197bcdcbb3baef295ae7c89919d3803361ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12330.txt @@ -0,0 +1 @@ +जाबाल उपनिषद् शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. यात एकूण सहा खंड आहेत. पहिल्या खंडात भगवान बृहस्पती आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे ज्यात प्राणविद्येचे विवेचन केलेले आहे. याज्ञवल्क्य यांनी प्राणाचे स्थान, ब्रह्मस्थान आणि देवयजनाचे एकमात्र स्थान ‘अविमुक्त’ (ब्रह्मरंध्र-काशी) असे म्हटले आहे. तिथेच रूद्रदेव विद्यमान असतात आणि अंतिम क्षणी तारक ब्रह्माचा उपदेश देऊन जिवांना विमुक्त करतात. दुसऱ्या खंडात अत्रि मुनी आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे ज्यात ‘अविमुक्त’ क्षेत्रास दोन्ही भुवयांमध्ये सांगितलेले आहे. त्याच्या उपासनेमुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारे इतरांना आत्मज्ञानाचा उपदेश देणे शक्य होते. तिसऱ्या खंडात याज्ञवल्क्य यांनी अमृतप्राप्तीच्या उपाय सांगितलेला आहे आणि तो आहे शतरुद्रीय जपाचा. साधक त्यामुळे मृत्यूवर विजय प्राप्त करू शकतो. चौथ्या खंडात विदेहराजाने संन्यासासंबंधी विचारलेल्या प्रश्नांवर याज्ञवल्क्य ऋषींनी संन्यास ग्रहण करण्याचा क्रम, त्याची विधी-व्यवस्था, करणीय कृत्ये इत्यादींचे वर्णन केलेले आहे. पाचव्या खंडात पुन्हा अत्रि मुनींनी संन्याशाचे यज्ञोपवीत, वस्त्र, मुंडन, भिक्षा इत्यादी विषयांवर याज्ञवल्क्यांकडून मार्गदर्शन मिळविलेले आहे. याचा निष्कर्ष असा आहे की संन्याशाने मन-वाणीला पूर्णपणे विषय-विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. सहाव्या खंडात प्रसिद्ध संन्याशांच्या - जसे संवर्तक, आरुणी, श्वेतकेतू, दुर्वासा, ऋभू यांच्या आचरणाची समीक्षा केलेली आहे आणि शेवटी दिगंबर परमहंसाची लक्षणे सांगितलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12351.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a725504748ea2346d341601548ebe2623febf22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12351.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12358.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c9da09d3270d80c0f5bd9409a039ac06ea252c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12358.txt @@ -0,0 +1,18 @@ +जामघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे कोणसाई मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ९.५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५१ कुटुंबे राहतात. एकूण ११३६ लोकसंख्येपैकी ५८५ पुरुष तर ५५१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६६.२५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.९५ आहे तर स्त्री साक्षरता ५८.०९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १६७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.७० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +विळकोसतर्फेवाडा, सरसओहोळ, आलमाण, शिळ, कोणसाई, नेहरोळी, लखमापूर, खुपारी, चिंचघर, विजयगड, डोंगस्ते ही जवळपासची गावे आहेत.जामघर ग्रामपंचायतीमध्ये जामघर आणि लखमापूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12359.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6248029732cfa35b51ef73888ce47f57a912635 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12359.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12379.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b8070069cfa11011c162cabfaa6fe37079cb796 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12379.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जामताडा हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. २६ एप्रिल २००१ रोजी डुमका जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून जामताडा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या ईशान्य भागात स्थित आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी जामताडा एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12381.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45d06fbc1bdeda5af21258dbf96998973e763e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12381.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12384.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4546bf7e26bf35e049504e55144e922306d3c2da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12384.txt @@ -0,0 +1 @@ +जामदा हे महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12392.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cae157e0558dccd93091f60d5dd6fb58f1ed972 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12392.txt @@ -0,0 +1 @@ +जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ जामनगर जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12408.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02677b3b2f5ba9028d634fb8c9da609617aabd54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12408.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामनेर विधानसभा मतदारसंघ - १९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जामनेर मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुका आणि पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. जामनेर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +भारतीय जनता पक्ष पक्षाचे गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12438.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..727a8640ce680822e21fa5c578911f89f07ca299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12438.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद (अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू.) येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. . +जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या रेडिओ लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्ट्‌झ ते १४२० मेगाहर्ट्‌झ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12448.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6500e857455ad09c4deb83f23f0c1ea8675fa9b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12448.txt @@ -0,0 +1,2 @@ +जायदरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1246.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..398081ab6232e946d565bcc8c77dbee05c84bdd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1246.txt @@ -0,0 +1,18 @@ +गणेशबाग हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२६ कुटुंबे राहतात. एकूण १३६५ लोकसंख्येपैकी ६७३ पुरुष तर ६९२ महिला आहेत. गावाची साक्षरता ३३.७३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४८.८९ आहे तर स्त्री साक्षरता १८.५२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २८३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.७३ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी-सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कोबड्यापालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. येथे येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून ठरावीक वेळी मिळतात. डहाणूवरून रिक्षासुद्धा उपलब्ध असतात. +चारीतर्फेजामशेत, धरमपूर, मणिपूर, देवगाव, सोमनाथ,दहीगाव, देऊर, धानिवरी, ओसरविरा, कांदरवाडी, डाह्याळे ही जवळपासची गावे आहेत.गंजाड समूह ग्रामपंचायतीमध्ये देवगाव, गणेशबाग, गंजाड, मणिपूर, नवनाथ, आणि सोमनाथ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12469.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c01526387af57e70fec52b26a68abe156ded7aaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12469.txt @@ -0,0 +1,15 @@ + +ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्‍नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिना काळात येत असल्याने =याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे [ संदर्भ हवा ]. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात. +कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो. +लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे. +लॅगस्ट्रोमिया (Lagerstroemia) हे नाव स्वीडिश बॉटॅनिस्ट मॅगलॅगस्टोम यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. रेजिनी (raginae) म्हणजे राणीचा. स्पेसिओसा (speciosa) म्हणजे अतिशय सुंदर. +मराठी - मोठा बोंडारा +इंग्रजी - क्वीन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप +हिंदी - जरूल, अर्जुन +बंगाली - जारूल, अजहार +लॅटिन - लॅगस्ट्रोमिया रेजिनी/फ्लॉस रेजिनी +बियांपासून सहज रोपे तयार करता येतात. झाडाची वाढ लवकर आणि जोमाने होते. +पानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फूल दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प हा मान मिळाला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फूल सर्वांचे लक्ष वेधून घेते. +हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (कॉंट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्‍चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते +खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांचा बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात. +झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. झाडाचे साल औषधी असते. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12503.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd7653c92ab400dabcda3e4881b80538127c1ac2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12503.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +जालन्स हेल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12510.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3c4918cc7b67152bb67942efdaf6af2cbcb877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12510.txt @@ -0,0 +1,3 @@ +जालिंदरनाथ देवस्थान +नवनाथ ग्रंथांमध्ये र्शी कानिफनाथांचे गुरू जालिंदरनाथ असल्याचा उल्लेख आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रायमोह गावापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर येवलवाडी येथे जालिंदरनाथांचे पुरातन मंदिर आहे. तीन वेशींपैकी मुख्य वेशीतून 50 पायऱ्या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरास तीन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर पशु-पक्षी, गणपतीचे शिल्प साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. मंदिर गाभाऱ्यातील दगडी खांबावर नऊ कमानी आहेत. परिसरात विठ्ठल मंदिर, दत्त मंदिर, हनुमान मंदिर आहे. या शेजारीच अग्निकुंड आहे. माघ पौर्णिमा, गुढीपाडवा, हरिनाम सप्ताह, महाशिवरात्री, रंगपंचमी, ऋषिपंचमी आदी सण-उत्सवांना मंदिरात भाविकांची गर्दी असते. औरंगाबाद येथून बीडमार्गे रायमोह 165 किलोमीटरवर, तर पुण्यावरून येणाऱ्या पर्यटकांसाठी पाथर्डीमार्गे रायमोह 220 किलोमीटर अंतरावर आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12517.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1737270b44aac05d6666e95ee415f3ce15d4fb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12517.txt @@ -0,0 +1 @@ +जालोर हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12522.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05c2f100e0c41443e1c792871d99867263e5befb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12522.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलौन जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र ओराई येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12549.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2029a061b6254440cf4e271fa71337c830f8cf7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12549.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावडे तर्फे हवेली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12564.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6454c529a2ef73921e771567ea235d25b463bcef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12564.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12569.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0aba167db7e7e489f542482ffb75199bef493f3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12569.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12577.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21437bc8f341f3b397e9e3a0d88f2b49c186f91b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12577.txt @@ -0,0 +1 @@ +जावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12622.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3319e8b744e82aa4a3b4f82f538069af4e2907b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12622.txt @@ -0,0 +1,2 @@ + जावेळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1264.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba99afd0b0a82bd1bc8fc04697fa0ac1a3d1fb73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1264.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणोर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12649.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf2e7d096c3eedf9753a3a8fdf602b202dc2ba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12649.txt @@ -0,0 +1,3 @@ +जि. डी. बिर्ला पुरस्कार हा एक लाख रुपये रोख रकमेचा समावेश असलेला हा पुरस्कार पन्नास वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञयानि शास्त्रीय संशोधनात बजाविलेल्या विशेष कामगिरीबद्दल के. के. बिर्ला फाऊडेशनच्या वतीने दिला जातो. + +. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1265.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..091900e1437d1fce0527555fc7ea26c91ba7f904 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1265.txt @@ -0,0 +1,2 @@ +गणोरवाडीगणेशगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12663.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd5945b45e02441286b249fb6b738f6ced40583e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12663.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिंती हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्य़ाच्या करमाळा तालुक्यातील एक गाव आहे. +या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे मोठे बंधु म्हणजेच थोरले संभाजीराजे भोसले यांचे वंशज या गावी वास्तव्यास आहेत , तसेच थोरले संभाजीराजे यांच्या पत्नी मकाऊ मांसाहेब यांचीही समाधी याच गावात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12691.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aeb4e34a7edffb8f4519280d909e99d3c9dfb05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12691.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिगळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_127.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_127.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12729.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69de29bb2d1d6434b8b29ae775ad8c2e48c5391 diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12738.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69de29bb2d1d6434b8b29ae775ad8c2e48c5391 diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1277.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5bd66a04f1d066a6d4f6210ff6fc0c41d7e2ce1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1277.txt @@ -0,0 +1,70 @@ +गतिमान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अतिजलद प्रवासी सेवा आहे. अर्ध-द्रुतगती प्रकारची ही रेल्वेगाडी सध्याच्या घडीला भारतामधील सर्वात वेगवान सेवा असून ती दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन व आग्र्याच्या आग्रा छावणी ह्या दोन स्थानकांदरम्यानचे १८८ किमी अंतर १०० मिनिटांमध्ये पार करते. ह्या गाडीचा कमाल वेग १६० किमी/तास तर सरासरी वेग ११२ किमी/तास इतका आहे व ती दिल्ली व आग्र्यादरम्यान विनाथांबा धावते. +५ एप्रिल २०१६ रोजी गतिमान एक्सप्रेसचे भारताचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. वाय-फाय इंटरनेट, जीपीएस माहिती, स्वयंचलित दरवाजे इत्यादी अद्ययावत सोयी सुविधा असणाऱ्या गतिमान एक्सप्रेसच्या एक्झेक्युटीव्ह क्लासचे भाडे ₹१,५०० तर एसी चेअर कारचे भाडे ₹७५० इतके आहे. प्रवासभाड्यात शाकाहारी व मांसाहारी अल्पोपहार समाविष्ट आहे. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12772.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ddbe6bba2a34a26596759554ce9dea6f067b266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12772.txt @@ -0,0 +1 @@ +जिनी विजली हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. ती हॅरीचा मित्र रॉन विजलीची धाकटी बहीण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12809.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ee3c52f70197d477b9f6ac3162ef4091fa97a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12809.txt @@ -0,0 +1 @@ +जिब्राल्टर क्रिकेट बोर्ड ही जिब्राल्टरमधील क्रिकेट खेळाची अधिकृत राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1281.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1920a12694399947bf50e5a50c4f04f59e0883d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1281.txt @@ -0,0 +1,18 @@ +गाटेसबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर गाटेसबुद्रुक रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ५.४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५९ कुटुंबे राहतात. एकूण ११३४ लोकसंख्येपैकी ६५१ पुरुष तर ४८३ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.२७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.१८ आहे तर स्त्री साक्षरता ७७.८६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.८८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +आबितघर, सावरखांड, विजापूर, कोणे, मालोंदा, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर, बावळी, तिळगाव, देवगाव ही जवळपासची गावे आहेत.गाटेसबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गाटेसबुद्रुक आणि गाटेसखुर्द गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12810.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6ee3c52f70197d477b9f6ac3162ef4091fa97a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12810.txt @@ -0,0 +1 @@ +जिब्राल्टर क्रिकेट बोर्ड ही जिब्राल्टरमधील क्रिकेट खेळाची अधिकृत राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12818.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..931e192bd24503dc28588be09a4b7966a6e54f6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12818.txt @@ -0,0 +1 @@ +स्पेन व मोरोक्को या देशांमधील चिंचोळ्या सामुद्रधुनीला जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्या ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक त्याच्या नावावरून पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आधी ग्रीक व रोमन नोंदींनुसार हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण जेबेल ए तारिक ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1282.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..371870b893af494aa447bec920bbee438c944caa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1282.txt @@ -0,0 +1,2 @@ +गथ्री काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12850.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5cd2fd9a6b2c4ca1ed4b4ebad45bdd528282ae6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12850.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै ११, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12863.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12863.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12868.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56fcf239839c56651e47f2ee75f4c5f1798a0889 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12868.txt @@ -0,0 +1 @@ +जिमी पॉवेल ओव्हल हे केमन द्वीपसमूहच्या जॉर्जटाउन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12899.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..795da8bce29af65e3cec13477e686c13ebcd3519 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12899.txt @@ -0,0 +1 @@ +जियॉर्जी मार्गवेलाश्विली (जॉर्जियन: გიორგი მარგველაშვილი; ४ सप्टेंबर १९६९) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मार्गवेलाश्विली ६२ टक्के मताधिक्याने निवडून आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12913.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10d73f0a8b0316ec9b84d2da7baefa51f573de54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12913.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोप क्लेमेंट अकरावा (जुलै २३, इ.स. १६४८:उर्बिनो, इटली - मार्च १९, इ.स. १७२१:रोम) हा अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पोप होता. +याचे मूळ नाव जियोव्हानी फ्रांसेस्को अल्बानी होते. अल्बानी पूर्वज आल्बेनियामधून १५व्या शतकात इटलीत आले व त्यांनी तेथे जम बसवला.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12947.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8c76a2088f716bfdc06240751e70fb236ea2fb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12947.txt @@ -0,0 +1,104 @@ +जिरोंद (फ्रेंच: Gironde; ऑक्सितान: Gironda) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. जिरोंद फ्रान्सच्या आग्नेय भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. बोर्दू हे फ्रान्समधील सहावे मोठे शहर जिरोंद विभागाची राजधानी आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12948.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b93ff3fa7a8654354bf1412188a11fa199e28fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12948.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिरोणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९४० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12987.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5c83dcd743ef5d9401e822af4e194706a73a6ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12987.txt @@ -0,0 +1,5 @@ +जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेची पण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारीही असतात. जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये Collector असे म्हणतात.हा शब्द District म्हणजे जिल्हा आणि Collector म्हणजे गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. +१७७२मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वारेन हेस्टिंग्स यांने जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. जमीन महसूल वसुलीच्या उद्देशाने हे पद निर्माण करण्यात आले. या पदाचे महत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने न्यायदान आणि नागरी प्रशासनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवली. स्वातंत्र्योत्तर काळात जिल्हाधिकारी पदाच्या अधिकार व जबाबदारीत बदल करण्यात आला.जनकल्याणाची संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आली. +जिल्हाधिकारी हा गट अचा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. जिल्हाधिकाऱ्यांची निवड दोन मार्गाने केले जाते. पहिला मार्ग म्हणजे सरळ सेवा भरती होय. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासन नेमणूक करते. संघ लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती, वेतन, बढती, सेवा-निवृत्ती बाबत केंद्र सरकारचे नियम लागू होतात. राज्य सेवेत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीस बढती देऊन जिल्हाधिकारी पदावर नेमले जाते. भारत प्रशासन सेवेतून आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्ष तर बढती मिळून जिल्हाधिकारी बनलेल्या ५८ व्या राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त होतात. +केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखत्यारित काम करतो. उपजिल्हाधिकारी हे पद राज्यातील लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते. +उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते. जिल्हाधिकारी यांचे प्रशिक्षण लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी, मसूरी येथे होते. अंतर्गत क्षेत्राचा विकास करणे व नवे कायदे जिल्ह्यात लागू करणे ही जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य कर्तव्य होय त्याचबरोबर विविध योजनांचे प्रतिनिधित्व देखील ते करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12990.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c789b3497911612f1e18342bf6c5e534f0b9d64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_12990.txt @@ -0,0 +1,5 @@ +बेळंब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. +जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लमाण तांडा, बेळंब ही उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील एक प्रयोगशील शाळा आहे. +शाळेत मुखत्वे कन्नड मिश्रीत लमाणी बोलीभाषिक विद्यार्थी येतात. २००८ नंतर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा सराव करून विद्यार्थ्यांशी मराठी सोबतच त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न केला, शाळेत शिकविले गेलेले घटक, विद्यार्थी गट बनवून लमाणी भाषेतून एकमेकांना समजावून सांगतात. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढून २००८-०९ मध्य शाळेचा तालुक्यात गुणवत्तेत पहिला क्रमांक आला व २००९-१० मध्ये शाळेला जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार मिळाला. +लोकांनी लोकवाटा जमवून सन २०१४-१५ मध्ये शाळा ई-लर्निंग व डिजिटल केली आहे. गतवर्षी शाळा नवोपक्रम शील शाळा म्हणून निवड झाली होती. सध्या शाळा ई-लर्निंग झाल्यापासून लमाणी भाषेतच इंग्रजी व मराठी भाषेशी सलंग्न असे व्हिडीओ बनवले आहेत. यामुळे मुलांना शाळेत अजून रुची निर्माण झाली व विद्यार्थ्यांचे पालक उसतोडणीच्या काळात रोजंदारीसाठी स्थलांतर करणारे असून सुद्धा शाळेने १००% विद्यार्थी उपस्थिती निश्चीत करण्यात यश मिळवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13027.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e3ae145327b1556e439d8ed6e503c7fc86e56bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13027.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिव्हेश्वर या देवतेचा जन्म भगवान शंकर यांच्या जिव्हेपासून (जिभेपासून) झाला आहे, अशी श्रद्धा आहे. जिव्हेश्वर हे साळी (महाराष्ट्रातील विणकर) समाजाचे कुलदैवत असते. +आद्यवस्त्र निर्माण करता म्हणून वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांना ओळखले जाते. भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्म भगवानशिव (महादेव) यांच्या जिव्हा/जीभेतून झाला. भगवान जिव्हेश्वर अंखंड साळी समाजाचे (भारत) दैवत आहे. भगवान जिव्हेश्वर हे भगवान शंकराचे (महादेव) चे अवतार आहे. सर्व देवांनी भगवान जिव्हेश्वर यांना पृथ्वी तलावर वस्त्र (कापड) निर्माण करण्यासाठी भगवान जिव्हेश्वर यांना जन्माला घातले, त्यामुळे यांना आद्यवस्त्र निर्माण करता म्हणुन ओळखतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13028.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0f8301b05ed9c57cd9220af19c18f546b6bc093 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13028.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतीय विद्या भवन +जिष्णू राघवन अलिंगकिल (२३ एप्रिल १९७९ - २५ मार्च २०१६), जिष्णू या नावाने ओळखला जाणारा , एक भारतीय अभिनेता होता जो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये दिसला . तो अभिनेता राघवनचा मुलगा होता . नम्मल (2002) या त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी ते प्रसिद्ध आहेत , ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी केरळ फिल्म क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पणासाठी मातृभूमी चित्रपट पुरस्कार मिळाला. त्याचा शेवटचा चित्रपट ट्रॅफिक (2016) होता.[१][२][३][४] +जिष्णू हा चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक राघवन आणि शोभा यांचा मुलगा आहे . त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई आणि नंतर तिरुवनंतपुरम येथील भारतीय विद्या भवन येथे झाले . त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कालिकत येथे यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.टेक .[५][६][७][८] +जिष्णू पहिल्यांदा बालकलाकार म्हणून 1987 मध्ये त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या किलीपट्टू  चित्रपटात दिसला आणि त्याची इंडियन पॅनोरमासाठी निवड झाली. त्याने 2002 मध्ये नवोदित सिद्धार्थ भारतन, भावना आणि रेणुका मेनन  दिग्दर्शित कमल दिग्दर्शित नम्मल  या चित्रपटात मुख्य भूमिकेत मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले जे त्याला ओळख मिळवून देणारे व्यावसायिक यश ठरले. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना केरळ चित्रपट समीक्षक पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरुषासाठी मातृभूमी चित्रपट पुरस्कार मिळाला. वलथोट्टू थिरिंजल नलमथे वीडू , चूंडा , फ्रीडम , परायम , टू व्हीलर आणि नजान या चित्रपटांमध्ये त्याच्या कारकिर्दीत मुख्य भूमिका होत्या . त्यानंतर त्यांनी दिलीपसह नेरारियन सीबीआय , पौरण, युगपुरुषन आणि चक्करा मुथू  मध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या .[९][१०][११] +काही अप्रमाणित चित्रपटांसह, ग्रामीण भागात माहिती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांनी चित्रपट उद्योगातून ब्रेक घेतला . नंतर तो चित्रपट उद्योगात परतला आणि निद्रा , सामान्य , बँकिंग अवर्स १० ते ४  आणि उस्ताद हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या भूमिका केल्या .  त्याला प्रभुविंते मक्कलमध्ये अभिनय करण्याची ऑफर देण्यात आली होती . 2013 मध्ये, त्याने एनम इनम एननम  आणि रेबेका उथुप किझक्केमाला या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या .त्यांनी मुंबईतील बॅरी जॉन थिएटर स्टुडिओमध्ये अभिनयाचा प्रयोगही केला त्याच वर्षी, त्याने त्याचे वडील राघवन आणि विनीत यांच्यासोबत सिद्धार्थ शिवा , इंडियन कॉफी हाऊस  आणि आयफोन  सोबत मिसफिट हे आगामी चित्रपट साइन केले , परंतु हे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकले नाहीत, त्यावेळी त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले. 2014.[१२][१३][१४][१५] +कॅन्सरशी झालेल्या पहिल्या लढाईत त्याच्या मित्रांनी स्पीचलेस नावाची शॉर्ट फिल्म बनवली.  हे एका महाविद्यालयीन लेक्चररबद्दल आहे ज्यांचे जीवन कर्करोगाने पूर्णपणे बदलले आहे. लघुपटात चित्रपट निर्माता शफिर सैथ , जो जिष्णूचा मित्र आहे, मुख्य भूमिकेत आहे. उपचार सुरू ठेवण्यापूर्वी, लक्ष्मी प्रिया चंद्रमौली यांच्या विरुद्ध 2015 मध्ये कल्लाप्पाडम  चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून त्यांनी तमिळ पदार्पण पूर्ण केले आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ट्रॅफिक  मधील नकारात्मक भूमिकेतून पदार्पण केले, जो २०१६ मध्ये प्रदर्शित झाला आणि हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. त्याने आदर्श बालकृष्णासोबत कर्मा गेम्स  या लघुपटातही काम केले आहे , जे २०१३ मध्ये चित्रीत झाले होते आणि २०१७ मध्ये प्रदर्शित झाले होते. हे त्याचे दिग्दर्शनातील पदार्पण होते. आदर्श बालकृष्ण यांनी या लघुपटाचे प्रकाशन करून जिष्णूला आदरांजली वाहिली.[१६][१७][१८] +त्याने 2007 मध्ये त्याची दीर्घकाळची मैत्रीण धन्या राजनशी लग्न केले होते, जी त्याची कॉलेजमध्ये कनिष्ठ होती आणि आर्किटेक्ट आहे.[१९][२०][२१][२२][२३] +2014 मध्ये जिष्णूला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. कर्करोग बरा झाल्याचे सुरुवातीस वाटले परंतु २०१५ मध्ये पुन्हा बळावला. २५ मार्च, २०१६ रोजी वयाच्या ३६व्या वर्षी कोची येथील अमृता रुग्णालयात त्यांचे निधन झाले .[२४][२५][२६][२७][२८][२९] + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13038.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf043874ce0176577feb6b6fde80ba912b063bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13038.txt @@ -0,0 +1,2 @@ +जी४ देश हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीवर नकाराधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे चार देश आहेत. हे देश एकमेकांना या उद्देशासाठी पाठिंबा देतात. +जि ४ चे सदस्य देश: diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13050.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fd660e53a11fa9649323d41a2d972b6549d68cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13050.txt @@ -0,0 +1 @@ +जी. रणजित रेड्डी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13062.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2974966f24b8ea9e47e8bc0da5c1f098b4216311 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13062.txt @@ -0,0 +1 @@ +गोविंदराय तथा जी.एच. नायक (१८ सप्टेंबर, इ.स. १९३५:अंकोला, कर्नाटक - ) हे कन्नड भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या उत्तरार्द्ध या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13072.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..727a8640ce680822e21fa5c578911f89f07ca299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13072.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद (अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू.) येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. . +जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या रेडिओ लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्ट्‌झ ते १४२० मेगाहर्ट्‌झ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13076.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4122965ed4fa237e60c53b404b8dcc4c4932888f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13076.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंटी मोहनचंद्र बालयोगी (रोमन: Ganti Mohana Chandra Balayogi) (ऑक्टोबर १, इ.स. १९४५ - मार्च ३, इ.स. २००२) हे भारतीय राजकारणी व वकील होते. बालयोगी लोकसभेचे तेरावे अध्यक्ष होते. +त्यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते इ.स. १९९१ मध्ये तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून अमलापुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.इ.स. १९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले. इ.स. १९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले. भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. एप्रिल १७, इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान ओरीसाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गामांग यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि ऑक्टोबर २२, इ.स. १९९९ रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मार्च ३, इ.स. २००२ रोजी त्यांचे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काईकालूर या ठिकाणी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1308.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fafc936b94b47dca27239326a547be7e72e855ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1308.txt @@ -0,0 +1,6 @@ +मुअम्मर अबू मियां अल-गद्दाफी (अरबी: معمر القذافي (सहाय्य·माहिती), ७ जून १९४२ - २० ऑक्टोबर २०११) हा लिबिया देशाचा लष्करी अधिकारी, हुकुमशहा व सर्वोच्च नेता होता. १ सप्टेंबर १९६९ रोजी घडलेल्या लष्करी बंडानंतर त्याने लिबियाची सत्ता हाती घेतली. ४२ वर्षे सलग सत्ता उपभोगणाऱ्या गद्दाफीचा ह्या बाबतीत अरब जगतात अव्वल क्रमांक लागतो. +सत्ता हाती घेतल्यानंतर गद्दाफीने आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत केले व लिबियाचे संविधान बरखास्त करून आपल्या विचारधारेचे व पसंतीचे कायदे लागू केले. लिबियाच्या अर्थव्यवस्थेवर गद्दाफी कुटुंबीयांनी संपूर्ण ताबा मिळवला. लिबियन जनतेचे आयुष्य गद्दाफीच्या कारकिर्दीत अवघड व हलाखीचे होऊन बसले. गद्दाफीने लिबियातील प्रचंड खनिज तेल साठ्यांमधून मिळणारा पैसा अण्वस्त्रे मिळवण्यासाठी वापरला व अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना पाठिंबा दिला. ह्या कारणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने तसेच जगातील अनेक देशांनी लिबियावर बहिष्कार टाकला होता. +अमेरिकेने सद्दाम हुसेनला पकडल्यानंतर गद्दाफीने आपले धोरण पूर्णपणे बदलले व लिबियाचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करत असल्याची घोषणा केली. अचानकपणे लिबिया इतर देशांसोबत अनेक बाबतीत संपूर्ण सहकार्य करू लागला. २००६ साली अमेरिकेने लिबियासोबत राजकीय संबंध पुनःप्रस्थापित केले व इतर दहशतवादी राष्ट्रांना लिबियाचे उदाहरण अंमलात आणण्यास सुचवले. +२०११ च्या सुरुवातीस अरब जगतातील लोकशाहीवादी चळवळ लिबियामध्ये दाखल झाली व बंडखोरांनी लिबियामधील गद्दाफीची सत्ता झुगारून देण्यास आरंभ केला. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सहकार्यातून व लिबियन जनतेच्या पाठिंब्यामुळे लिबियातील पूर्व भागातील बेनगाझीमध्ये सुरू झालेली ही चळवळ देशभर पसरली व ऑगस्ट २०११मध्ये बंडखोर सेना त्रिपोलीमध्ये दाखल झाली. बंडखोरांनी त्रिपोली शहरावर पूर्णपणे कब्जा केला व गद्दाफी परागंदा झाला. तो सिरते ह्या आपल्या जन्मस्थळी लपून बसला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. बंडखोर सैन्याने लिबियाचा उर्वरित भाग ताब्यात घेतला व २० ऑक्टोबर २०११ रोजी सिरते येथे घडलेल्या एका चकमकीदरम्यान गद्दाफीला ठार मारण्यात यश मिळवले. त्याच वेळी गद्दाफीचा मुलगा मुतस्सिम हाही मारला गेल्याचे समजते.[१] +गद्दाफी हा कट्टर मुस्लिम होआ आणि त्याचा सर्वधर्मसमभावावर विश्वास नव्हता. त्याच्या विक्षिप्त स्वभावाचे अनेक किस्से सांगितले जातात. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गद्दाफीवर मानवी हक्कांच्या पायमल्लीसाठी खटला भरला आहे. तसेच गद्दाफीची जगभर विखुरलेली अब्जावधी रुपयांची संपत्तीदेखील अनेक देशांनी जप्त केली आहे. +मुअम्मर गद्दाफीच्या कुटुंबातली माणसे : diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13087.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..367327373af56f97e07edae493b994b0fff5c216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13087.txt @@ -0,0 +1,3 @@ +जी. जी. परीख (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे गुजराती-भारतीय डॉक्टर व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले कार्यकर्ते आहेत. +परीख यांचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजात झाले. त्यावेळेस भारताची स्वातंत्र्यचळवळ जोर घेत होती. तत्कालीन अनेक सधन गुजराती कुटुंबांप्रमाणेच परीख घराण्यावरही महात्मा गांधींजींचा प्रभाव होता. परीख यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत अनेकदा ब्रिटिशविरोधी हरताळांत सहभाग घेतला. यामुळे त्यांना वरळी तुरुंगात कारावास भोगावा लागला. इ.स. १९४२ च्या चले जाव चळवळीत ते युसुफ मेहेरअलींच्या संपर्कात आले. मेहेरअलींच्या वक्तृत्वाने आणि वैचारिक प्रभावाने ते [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस] पक्षांतर्गत समाजवादी गटाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. +परीख पेशाने डॉक्टर आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13089.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf2e7d096c3eedf9753a3a8fdf602b202dc2ba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13089.txt @@ -0,0 +1,3 @@ +जि. डी. बिर्ला पुरस्कार हा एक लाख रुपये रोख रकमेचा समावेश असलेला हा पुरस्कार पन्नास वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या शास्त्रज्ञयानि शास्त्रीय संशोधनात बजाविलेल्या विशेष कामगिरीबद्दल के. के. बिर्ला फाऊडेशनच्या वतीने दिला जातो. + +. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13099.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce8a3da8738e2eb2e765af9c9db9d149dc5448ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13099.txt @@ -0,0 +1 @@ +जी.व्ही.हर्ष कुमार (जून ९, इ.स. १९५९-हयात) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील अमलापुरम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_131.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d966579a048c2ec1c4e6d84f4832e6f70f45246f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_131.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुशबू हा १९७५ चा हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, जो तिरुपती पिक्चर्स बॅनरखाली प्रसन्न कपूर निर्मित, जितेंद्र प्रस्तुत आणि गुलजार दिग्दर्शित आहे. यात जितेंद्र, हेमा मालिनी आहे आणि राहुल देव बर्मन यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या पंडितमशाई या बंगाली कादंबरीवर आधारित आहे,[१] ज्याचे पूर्वी नरेश मित्रा यांनी १९५१ मध्ये बंगालीमध्ये चित्रीकरण केले होते.[२] +चित्रपटाचे संगीत आर.डी. बर्मन यांचे होते आणि गीत गुलजार यांचे होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13107.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667d41d7f79eb0918f267de7de514be36f82baa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13107.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोविंद शंकर कुरूप (३ जून, इ.स. १९०१ - २ फेब्रुवारी, इ.स. १९७८)[१] मलयाळम भाषेतील प्रसिद्ध कवि होते. त्यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नायतोट या गावामधे झाला. +वडिलांच्या अकाली निधनाने गोविंद शंकर यांचे बालपण खडतरच गेले. मग मामाच्या देखरेखीखाली त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे मामा प्रसिद्ध ज्योतिषी होते. व्यासंगी पंडित असल्याने त्यांच्या सहवासात सहजपणे त्यांना संस्कृतची आवड निर्माण झाली. गोविंद शंकर कुरूप यांनी वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत ‘अमरकोश’, ‘सिद्धरूपम्’, ‘श्रीरामोदन्तम्’ इत्यादी ग्रंथ मुखोद्गत केले होते. ‘रघुवंशा’सारख्या महाकाव्याचे श्लोकही त्यांनी वाचले होते. इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या अध्ययनामुळे त्यांना काव्य आवडू लागले. त्यातही केरळच्या निसर्गसंपन्न भूमीच्या आकर्षणामुळे ते वयाच्या ९व्या वर्षी कवी बनले. पुढे १९१८ मध्ये श्री. कुरूप मल्याळी साहित्यातील ‘पंडित’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९२६ मध्ये मद्रास विश्वविद्यालयाच्या विद्वान परीक्षेत्ही ते उत्तीर्ण झाले. +१९३६मध्ये एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमध्ये मल्याळी आणि संस्कृत या विषयांचे लेक्चरर म्हणून गोविंद शंकर कुरूप यांची नेमणूक झाली. कुरूप पदवीधर नसताना कॉलेजमध्ये शिकवतात हे काहीजणांना आवडले नाही. त्यांनी ‘कुरूप हे पक्के कम्युनिस्ट असून, इंग्रज सरकार व महाराज यांच्याविरुद्ध लोकांना भडकवण्याकरिता, क्रांतिकारी कविताद्वारे प्रेरणा देतात’ अशी कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांची ‘नाल’ (भविष्यकाळ) ही कविता या तक्रारीचे कारण झाली होती. या कवितेत शोषणाविरुद्ध क्रांतिकारक संदेश होता व क्रांतिकारी तरुणांनी या कवितेची खूप प्रशंसा केली होती. +वयाच्या नवव्या वर्षी गोविंद शंकर कुरूप यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आणि १९२३ ते २९ मध्ये ‘साहित्यकौतुकम्’चे चार खंड प्रकाशित झाले. एकूण २५ काव्यसंग्रह प्रकाशित झाले. ‘सूर्यक्रान्ति’, ‘निमिषम्’, ‘अन्तर्दाहं’, ‘विश्वदर्शनम्’, ‘पाथेयम्’ इ. त्यांच्या निवडक कवितांचे संग्रह आहेत. १९७२ मध्ये ते प्रकाशित झाले. त्यांचे ‘मधुरम् सौम्यम् दीप्तम्’, ‘वेळिच्चतिष्टे दूतम्’ आणि ‘सान्ध्यरागम्’ हे तीन काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत. +काव्य, निबंधसंग्रह, नाटक, बालसाहित्य, आत्मकथा आणि अनुवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ‘सान्ध्य’, ‘ऑगस्ट १५’ इ. तीन नाटके त्यांनी लिहिली आहेत. ‘ओम्र्मयुटे ओलंगलिल’ हे दोन खंडांतील त्यांचे आत्मकथन १९७८ मध्ये प्रसिद्ध झाले. १९४८ मध्ये त्यांनी ‘निर्मला’ या चित्रपटासाठी गीतलेखनही केले आहे. +बंगाली, संस्कृत, फ्रेंच, फारसी इ. भाषांतील काही साहित्याचे अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच कुरूपजींच्या रचनांचे हिंदी, इंग्रजी इ. अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. धारवाड येथील प्रसिद्ध हिंदी भाषाप्रेमी मट्टतिरिजी यांनी कुरूपजींच्या अनेक कवितांचे हिंदी पद्यानुवाद केले आहेत. +केरळ साहित्य परिषदेच्या ‘परिषद’ या मुखपत्राचे ते संपादक होते. मल्याळी साहित्य परिषदेचेही ते बरीच वर्षे अध्यक्ष होते, तसेच १९६८-७२ या काळात राज्यसभा सदस्य होते +साहित्य कौतुकम् - चार खंड (१९२३-१९२९), सूर्यकांति (१९३२), नवातिथि (१९३५), पूजा पुष्पमा (१९४४), निमिषम् (१९४५), चेंकतिरुकल् मुत्तुकल् (१९४५), वनगायकन् (१९४७), इतलुकल् (१९४८), ओटक्कुणल (१९५०), पथिकंटे पाट्टु (१९५१), अंतर्दाह (१९५५), वेल्लिल्प्परवकल् (१९५५), विश्वदर्शनम् (१९६०), जीवन संगीतम् (१९६४), मून्नरुवियुम् ओरु पुष़युम् (१९६४), पाथेयम् (१९६१), जीयुहे तेरंजेटुत्त कवितकल् (१९७२), मधुरम् सौम्यम् दीप्तम्, वेलिच्चत्तिंटे दूतम्, सान्ध्यरागम्, वगैरे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13151.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f7a505bb81509de7bdcc273b605307641703503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13151.txt @@ -0,0 +1,3 @@ +जीन-जोसेफ सॅनफोर्चे, जे फक्त सॅनफोर्चे म्हणून ओळखले जातात, एक फ्रेंच चित्रकार, कवी, डिझाइनर आणि शिल्पकार आहेत, त्यांचा जन्म 25 जून 1929 मध्ये बोर्डेक्स येथे झाला आणि १ March मार्च, २०१० मध्ये सेंट-लियोनार्ड-डी-नोबलाटमध्ये त्यांचे निधन झाले. त्याने आर्ट बूरचा सराव केला आणि गॅस्टन चैसाॅक, जीन ड्युबफेट, रॉबर्ट डोइस्नोचा मित्र होता ज्यांच्याशी त्याने पत्रव्यवहार केला [१][२][३]. + +=== बाह्य दुवे === diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13167.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d629f5042d717f14cbe4e21629801dcfd46b304f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13167.txt @@ -0,0 +1,32 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13168.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23a7e75ef80486b3e2f92d71b5e0fe02fffffaad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13168.txt @@ -0,0 +1 @@ +जीन मॅकनॉटन (१० एप्रिल, १९३६:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९६१ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13188.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49e91c16d5bcfab856ba73c4474fdcc303656e31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13188.txt @@ -0,0 +1,9 @@ + +जिम कॉर्बेट (इ.स. १८७५-इ.स. १९५५) हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली. +एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म जुलै २५, इ.स. १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले. +जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली. +मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली. +जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून अभायारण्ये घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले. +भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय हजर होती. ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले. +जिम कॉर्बेट यांचा मृत्यू एप्रिल १९, इ.स. १९५५ला केन्या मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett's Tiger) देण्यात आले + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13199.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2267bd0c0a32d0cfa0d1c067372264ed948a421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13199.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जीवंथ कुलतुंगा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13216.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90c058a886f97317ba26839687d59ceded9d95b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13216.txt @@ -0,0 +1,3 @@ +जीवन मृत्यु हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13223.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88f7913f3ea7462831437e664610220332c78c06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13223.txt @@ -0,0 +1,11 @@ +[१] +आयुष्यात मला भावलेलं एल गुज सांगतो. +उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या +विषयाचं शिक्षण जरूर घ्या. +पोटापाण्याचा उद्योग जिद्दीन करा. +पण एवढ्यावरच थांबू नका. +साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ +ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा +पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जागविल +पण कलेशी जमलेली मैत्री +तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13226.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..639a6172a34c07a146e15648d3da5a8deae47389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13226.txt @@ -0,0 +1,2 @@ +लाइफलाईन एक्सप्रेस तथा जीवनरेखा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेवरील विशेष गाडी पोचण्यास कठीण अशा अनागरी वस्त्यांमध्ये स्वास्थ्यसेवा पुरवते. फिरता दवाखाना या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या गाडीचा एक डबा शल्यचिकित्सा खोलीच असतो. याशिवाय दोन डब्यांतून रुग्णांना राहण्याची सोय असते. एका स्थानकात दीड-दोन महिने थांबत ही गाडी देशभर प्रवास करीत राहते. +1991 पासून सुरुवात झाली diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13247.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2ae96f9647a073e51d688ae0ef733acfd36be28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13247.txt @@ -0,0 +1,4 @@ +जीवाश्म इंधन म्हणजे,पृथ्वी पोटात सापडणारे कार्बनचे संयुग होय. यात बहुदा कार्बन, हायड्रोजन आणि मिथेन यांचे मिश्रण असते. कोळसा हे जीवाष्म इंधनाचे उदाहरण आहे. +पुरातन काली समुद्राखाली गाडल्या गेलेल्या प्राण्यांच्या अवषेशातून तसेच वनस्पती या मुळे जीवाष्म इंधनाची निर्मीती होते. या अवषेशांवर जलाशयांच्या पाण्याचा अतीव दाब येऊन रासायनिक प्रक्रिया घडते. व जीवाष्म इंधन बनण्याची प्रक्रिया सुरू होते. +जीवाष्म इंधने अतिशय महत्त्वाची आहेत कारण मानव त्यापासून लागणारी उर्जा हवी तशी व हवी तेंव्हा निर्माण करून घेतो. +Debate diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13257.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c16219be8f7a4f92f02712a76fd9d8b83ad833df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13257.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जीसॅट-१६ हा ११ वा दळणवळन उपग्रह आहे ज्यामुळे दूरध्वनी, टी. व्ही. आणि व्हीसॅट सुविधांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1326.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ae8caa99046f611716d9f815ad438963e9379b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1326.txt @@ -0,0 +1,7 @@ +सल्फर किंवा गंधक (S) (अणुक्रमांक १६) अधातु रासायनिक पदार्थ आहे. रसायनशास्त्रात गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास दरवळतो आणि ज्वलनाने घाण वास येतो. +गंधक पाण्यामध्ये विरघळत नाही. हवेत जाळला असता निळ्या ज्योतीने जळतो. गंधक ज्वालामुखीच्या प्रदेशात सापडतो. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्येही गंधकाचा अंश असतो. अशा झऱ्याच्या आसपास निरनिराळ्या धातूंबरोबर संयोग पावलेल्या स्वरूपातही गंधक सापडतो. भारतात बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान वगैरे ठिकाणी गंधक सापडतो. हा गंधक त्या त्या धातूच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वेगळा केला जातो. +दूध, अंडी वगैरे प्राणिज अन्न-द्रव्यांमध्ये तसेच लसूण, मोहरी, कांदा वगैरे वनस्पतीं मध्येही गंधक असतो. + +बहुउपयोगित्वामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांत त्याचा वापर केला जातो. +आयुर्वेदात उल्लेखलेली सुवर्णमाक्षिक, हिराकस, मोरचूद, मनःशीळ, हरताळ वगैरे द्रव्ये गंधकसंयोगाने बनलेली असतात. +गंधकाचा वापर करण्याआधी वेगवेगळ्या प्रकारे त्याची शुद्धी केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13264.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a90d2577219a8eeabedae0f83b9e910b505fcaba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13264.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जीसॅट-६ हा इन्सॅट उपग्रहांच्या मालिकेतील उपग्रह आहे याला इन्सॅट-४ई नावाने पण ओळखल्या जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13272.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1369b15ea1887b330492f2626e43cac2deb2507a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13272.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जुंको मियाशिता ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13274.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21d56fc83eef7d92c0bbf3dcbaeebc913c34e841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13274.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +ली जुंग-सू हा दक्षिण कोरीयाचा एक फुटबाॅल खेळाडू आहे. तो मुख्यत्वे डिफेंडर म्हणून खेळतो. ली जुंग-सू सध्या जपानच्या काशिमा ॲथलॅटर्स या क्लब कडून खेळत आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13276.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f213e360e5d64703e7f23c30f95537e12b8c3c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13276.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुंगती हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1328.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bf35face042a362ce2a65c147eda32567659e9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1328.txt @@ -0,0 +1,6 @@ +गप्पी मासे हे उष्णकटिबंधीय जलचर प्राणी असून त्यांना मिलिअन फिश किंवा रेनबो फिश असे सुद्धा म्हटले जाते. हे गोड्यापाण्यातील मासे असून यांची उत्पत्ती ईशान्य दक्षिण अमेरिकन उपखंडात झालेली आहे. आजमितीस हे मासे विविध उप-प्रजाती सहित जगभर आढळतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, भिन्न पर्यावरण स्थितीत, विविध तापमानात हे मासे सहज जिवंत राहू शकतात.[१][२] +विविध प्रकारचे शैवाल आणि डासांचे डिंबक हे यांचे मुख्य अन्न आहे. आणि यामुळेच भारतात हिवताप निर्मूलन विभागातर्फे हे मासे खुल्या पाण्यात, डबक्यात आणि नाल्यात सोडली जातात.[३][४] +गपी मासे गोड्या किंवा मचूळ पाण्यात, तळ्यांमध्ये व संथ नद्यांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आढळतात. गपी नराची लांबी २-३ सेंमी., तर मादीची ४-६ सेंमी. असते. नराचे पक्ष आकाराने मोठे असून त्यावर काळे, निळे, हिरवे, पिवळे अथवा विविध रंगांचे ठिपके असतात. नर त्याच्या खास गुदपक्षाचा वापर मादीच्या शरीरात शुक्राणू ठेवण्यासाठी करतो. प्रियाराधनात नर पुढाकार घेतो व सहचारिणीची निवड करतो. अंडांचे फलन मादीच्या शरीरात होते. सु. चार आठवड्याच्या गर्भावधीनंतर मादी एका वेळेस ३०-५० पिलांना जन्म देते. या माशांचे प्रजनन वैशिष्ट्यपू्र्ण आहे. मादीच्या शरीरात शुक्राणू अनेक महिने सक्षम राहू शकतात, त्यामुळे पुन्हा समागम न करता तिची अनेकदा वीण होते. पिले जन्मानंतर तीन महिन्यांनी प्रौढ होतात. +गपी मासा मुख्यतः कीटकभक्षी असून तो डास व कायरोनोमासच्या अळ्या, ट्युबीफेक्स जातीचे वलयांकित प्राणी व डॅफ्नीया-कवचधारी संधिपाद प्राणी यांवर उपजिविका करतो. प्रौढ गपी मासे कधीकधी नवजात गपींचे भक्षण करतात. डासांच्या अळ्या खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, असे एक मत आहे. मात्र काही राष्ट्रांमध्ये हे मासे ज्या ठिकाणी सोडले गेले तेथील परिसंस्थांतील अन्य माशांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत. +छोटे आकारमान, आकर्षक रंग, बहुप्रसवता आणि कणखरपणा या गुणधर्मांमुळे गपी माशाला घरगुती जलजीवालयात महत्त्वाचे स्थान आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13292.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..196cd014b284e51af29ec1ff96116930b6cc60a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13292.txt @@ -0,0 +1,8 @@ + जुई बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13294.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ab86e5a39867c4735692632fc17020de61e094d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13294.txt @@ -0,0 +1,2 @@ + जुई हब्बास खाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13299.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b313d41f2ee8c54276324d76e9565d532e1bb663 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13299.txt @@ -0,0 +1,2 @@ + जुईपुनाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13304.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..166d14449818d954f07a92940364044ba1907146 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13304.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुगनू हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13329.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c50add173faf91659c7bbff32e53f534365d58b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13329.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युडी एसमंड (२७ जानेवारी, १९६०:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13334.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5e31c9a2383f1fd467c42415070d0a3bfad470 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13334.txt @@ -0,0 +1 @@ +जुडीथ लँग (२७ मे, १९५७:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13336.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d21494c7d95df611ba22dd61e08ee0aad16652d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13336.txt @@ -0,0 +1 @@ +जुडिथ हर्बिसन (२६ डिसेंबर, १९७१:उत्तर आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० ते १९९७ दरम्यान २५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13345.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d061f3c0f0ac93da8baa1ebe07771f3dae249931 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13345.txt @@ -0,0 +1,5 @@ +जुन अल्मेडा : कोरोना विषाणूचा शोध लावणारी महिला संशोधक (५ ऑक्टोबर १९३०- १ डिसेंबर २००७) +सध्या जगभरात कोरोना याचं नावाची  चर्चा सुरू आहे, त्यावर संशोधन देखील सुरू आहे, पण मुळात कोरोना  साठी कारणीभूत विषाणूचा शोध  ५० वर्षांपुर्वी डॉ. जून अल्मेडा ह्या स्कॉटलंड मधील एका बस ड्रायव्हरच्या मुलीने मानवी शरीरातुन त्याचे अस्तित्व शोधून काढले. घरातील परिस्थिती मुळे त्यांनी वयाच्या १६  वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकावा लागला. आपल्या नावाची नोंद विषाणु संशोधनात व्हावी अशी त्यांची इच्छा होती. आज कोविड १९ च्या साथीच्या आजारात पुन्हा एकदा जून यांच्या नावाची चर्चा होत आहे आणि त्यांचे संशोधन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इलेक्ट्रॉन मेक्रोस्कोप तज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.        +सुप्रसिद्ध विषाणु तज्ञ जून अल्मेडा यांचा जन्म १९३० सालि स्कॉटलंड येथील ग्लासगोव्ह शहराच्या ईशान्येकडील एका वस्तीत अत्यंत सामान्य कुटुबात झाला होता. घरातील अतिशय हलाखीच्या परिस्थतीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांनतर त्यांनी ग्लासगोव्ह शहरातील एका  लब मध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि त्या कामात त्यांना आनंद मिळू लागल्याने त्यांनी तेच आपले कार्यक्षेत्र म्हणून निश्चित केले. येथे त्यांनी वेगवेगळ्या विषाणूंचा अभ्यास करून त्यांची ओळख जगाला करून दिली तसेच त्या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर देखील  अभ्यास केला.            +ह्या संशोधनाच्या पुढील अभ्यासासाठी नंतर त्या १९५४ मध्ये लंडन येथे गेल्या. तेथेच त्यांनी व्हेनेझुएला येथिल कलाकार एनरिक अल्मेडा यांच्याशी विवाह केला. विवाहानंतर ते दोघे पुढे कॅनडा येथे गेले आणि तेथील टोरांटो मधील ओंटेरिया येथिल कर्करोग संस्थेत इलेक्ट्रॉन मायक्रो स्कोप तंत्रज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन १९६४ मध्ये सेंट थॉमस मेडिकल स्कूल मध्ये काम करायची संधी प्राप्त झाली.  कॅनडा हुंन परतल्यानंतर अल्मेडा यांनी ब्रिटन येथील विल्टशायर  येथील सलीसबरी भागात सर्दी व सर्दिविषयक संशोधन करणाऱ्या डॉ. डेव्हिड टायरल यांच्यासोबत काम सुरू केले. सर्दी चया काळात नाकातील द्रव्यांचे नमुने तपासून सर्दिस कारणीभूत विषाणूंचा अभ्यास असे त्यांच्या अग्यासाचे स्वरूप होते. स्वयंसेवकांनी दिलेल्या वेगवेल्या नमुनमधी विषाणूंचा अभ्यास करताना त्यामधील एक नमुना जो B-८१४ म्हणून ओळखला जातो तो एका शाळकरी विद्यार्थ्यांकडून  १९६० मध्ये मिळाला होता. सदरील नमुण्याचा अभ्यास करतांना थंडी, तापाची लक्षणे तर नेहमीसारखीच दिसून आली पण त्या साठी कारणीभुत विषाणू हा प्रयोगशाळेमध्ये नेहमीच्या पद्धतीने वाढू शकत नाही असे लक्षात आले पण जर का त्यांना पेशींवर वाढवले तर ते वाढीस लागल्याचे दिसून आले म्हणून डॉ. टायारेल यांनी सदरील विषणुंचे उत्सुकतेपोटी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप द्वारे निरीक्षण करायचे ठरवले. त्यांनी ते नमुने जुने अल्मेडा यांच्याकडे पाठवले सदरील नमुण्यांमध्ये जुने अल्मेडा यांनी इन्फ्लुअँझा सदृश विषाणु आढळून आले पण ते थोडे वेगळे होते. ह्या विषाणूंना त्यांनी हुमन कोरोना विषाणु असे नाव दिले. अश्याच प्रकारचे विषाणु त्यांना उंदरामधील  हेपाटायटीस (hepatitis) आणि चिकन मध्ये आढळून येणाऱ्या ब्राँचकायटीस सदृश वाटले. सदरील  निरीक्षणावर आधारित संशोधनावर त्यांनी त्या वेळी केलेला रिसर्च पेपर त्यावेळी स्वीकारण्यात आला नाही आणि त्यामध्ये घेतलेले फ्ल्यू विषाणूचे फोटो योग्य रीतीने घेतले गेले नाहीत असे सांगण्यात आले.            +त्यानंतर १९६५ सली पुन्हा डॉ टायरल्ल ,  अल्मेडा आणि डॉ टोनी वॉटरसन यांनी सदरील विषाणूस कोरोना हे नाव देऊन तो पेपर जर्नल ऑफ जनरल विरोलो जी (virology) madhye prakashit kela. त्यानंतर अल्मेडा यांनी पोस्टग्रज्युएट स्कूल ऑफ लंडन येथे काम केले जेथे त्यांना पी. एच डी ही पदवी प्राप्त झाली. त्यांच्या कार्याच्या शेवटी त्या वेलकम संस्थेत होत्या जेथे त्यांच्या नावे कित्येक पेटंट आहेत जे विषाणू आणि त्यांच्या रचनेवर आहेत. वेलकम संस्था सोडल्यावर  त्यांनी योगा क्षिक्षक म्हणून काम केले. तसेच विषाणू विषयक सल्लागार म्हणून देखील त्या काम पाहत होत्या ज्यामध्ये एड्स साठी कारणीभूत विषाणूंचा देखील समावेश होतो. ज्याचे त्यानी फोटो स्कॅन केलेले आहेत. जून आल्मेडा यांचे वयाचा ७७ व्या वर्षी २००७ मध्याये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर १३ वर्षांनी कोरोना चां प्रादुर्भाव झाल्याने पुनः लोकांचे लक्ष त्यांच्या संशोधनाकडे वेधले गेले आणि त्याला जगभर मान्यता मिळत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13354.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83024dbd278f52f3466ebec3a11222ffb904c6d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13354.txt @@ -0,0 +1,23 @@ +जुना करार(इंग्रजी:OLD TESTAMENT) म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी जुन्या, पहिल्या भागातील ग्रंथांचा संच होय. थोड्याफार फरकाने +हे ग्रंथ ज्याला हिब्रू बायबल म्हटले जाते, त्या वाङ्मयात गणले जातात. +यहुदी समाज आणि हिब्रू बायबल (जुना करार) : ख्रिस्ती धर्माचा उदय झाला तेव्हा यहुदी समाजात मोशेचे धर्मशास्त्र (तोराह - ग्रंथपंचक), संदेष्ट्यांचे लेखन ( नबीईम ), व अन्य धार्मिक साहित्य (खतुविम), प्रचलित होते. आरंभीच्या यहुदी ख्रिस्ती लोकांसाठीसुद्धा हे पवित्र ग्रंथ होते. कारण येशू स्वतः आणि त्याचे अनुयायी धर्माने यहुदी होते. मात्र ते याला जुना करार असे संबोधित नव्हते. कारण तेव्हा नव्या कराराचे लेखन, संपादन व संकलन पूर्ण झाले नव्हते. अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या कराराचे लेखन पूर्ण झाले. इसवी सन चवथ्या शतकापर्यंत नव्या कराराची अधिकृत संहिता तयार झाली होती. त्यानंतर यहुद्यांची धार्मिक पुस्तके जुना करार म्हणून ओळखली जाऊ लागली. या जुन्या कराराला नव्या करारातील २७ पुस्तकांची जोड देण्यात आली. अशा रीतीने ख्रिस्ती लोकांचा बायबल हा धर्मग्रंथ अस्तित्वात आला. ख्रिस्ती लोकांनी आपल्या धर्मग्रंथात यहुद्यांच्या धर्मग्रंथाचा (जुना करार) समावेश केला. मात्र यहुद्यानी आपल्या धर्मग्रंथात ख्रिस्ती पुस्तकांचा स्वीकार केला नाही. कारण त्यांच्या मते नवा करार अधिकृत नाही. येशू हा ख्रिस्त किवा मसीहा आहे. हे त्यांनी स्वीकारले नाही. यहुद्यांच्या धार्मिक पुस्तकाला आता जुना करार असे संबोधित नाहीत तर आधुनिक पंडित त्याला "हिब्रू बायबल" असे म्हणतात. +यहुदी धर्मशास्त्राचे प्रमाणीकरण : इसवी सन ९० साली इस्राएल देशातील यामनीया या ठिकाणी यहुदी धर्मपंडितांनी एक धर्मसभा आयोजित केली. या धर्मसभेत हिब्रु बायबल (जुना करार) मधील ३९ पुस्तकांना मान्यता देण्यात आली. +हिब्रु बायबलच्या प्रमाणीकरणाचे निकष : ख्रिस्ताच्या जन्माच्या अनेक शतके आधी पालेस्तिनमधील यहुद्यांनी (परूशी लोकांनी) जुन्या करारातील पुस्तकांच्या प्रमाणीकरणासाठी पुढीलप्रमाणे निकष तयार केले. +ग्रंथपंचकाच्या (मोशेचे नियमशास्त्र) कसोटीवर ही पुस्तके उतरावयास हवी. +ही पुस्तके संदेष्टा एज्रा याच्या कालावधीच्या आधी लिहिली गेलेली असावीत. +ही पुस्तके हिब्रु भाषेत लिहिलेली असावीत. +ही पुस्तके पालेस्तिन देशात लिहिली गेली असावीत. +यहुदी धर्मशास्त्राचे स्वरूप (हिब्रू बायबल)  : यहुदी लोकांचे धर्मशास्त्र म्हणजे जुना करार, यात ३९ पुस्तके असली तरी, एकूण २४ गुंडाळ्या होत्या. खालील तक्ता पहा : +१. नियमशास्त्र - तोराह (Torah - Law) - उत्पती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद एकूण ५ गुंडाळ्या +२. संदेष्टे - नाबिईम (Nabiim - Prophets) +(अ.). अगोदरचे - यहोशवा, शास्ते, शमुवेल, राजे एकूण ४ गुंडाळ्या +(ब.) नंतरचे - यशया, यिर्मया, यहेज्केल, होशेय ते मलाखी, १२ संदेष्ट्यांची एक गुंडाळी एकूण ४ गुंडाळ्या +३. धार्मिक पवित्र लेख - खतुविम (Kethubim - Hagiographha) +(अ.) काव्य - स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, इयोब - एकूण ३ गुंडाळ्या +(ब. ) सणाच्या गुंडाळ्या - गीतरत्न, रुथ, विलापगीत, उपदेशक, एस्तेर - एकूण ५ गुंडाळ्या +(क.) ग्रंथ - दानीएल, एज्रा, नहेम्या, इतिहास, - एकूण ३ गुंडाळ्या +तानक असा शब्द हिब्रू बायबलसाठी वापरला जातो. हिब्रू बायबलचे तीन मुख्य विभाग आहेत. ग्रंथपंचक (तोराह – TORAH), संदेष्ट्यांचे ग्रंथ (नबीईम – NEBIIM), आणि पवित्र लेख (खतुविम – KETHUBIM). वरील तीनही ग्रंथांची आद्याक्षरे मिळून तानक हा शब्द हिब्रू बायबलसाठी प्रचलित झाला. +वरील तक्त्यात वर्णन केल्याप्रमाणे यहुदी धर्मशास्त्राचे १. नियमशास्त्र, २. संदेष्ट्यांची पुस्तके व ३. धार्मिक लेख असे तीन विभाग होते. ख्रिस्ताने या तीन विभागांचा नव्या करारात उल्लेख केला आहे. (पहा, नवा करार, लुककृत शुभवर्तमान २४:४४, मत्तय ५:१७). शमुवेल, राजे, इतिहास यांची दोन दोन पुस्तके असली तरी प्रत्येकी एक एक गुंडाळी होती. जुन्या कराराच्या अनुक्रमणिकेत असलेले होशेय ते मलाखी या बारा संदेष्ट्यांची एकच गुंडाळी होती. एज्रा व नहेम्या ही दोन पुस्तके मिळून एक गुंडाळी होती. +अनधिकृत पुस्तके : ख्रिस्तपूर्व २०० ते इसवी सन २०० या चारशे वर्षाच्या कालावधीत यहुदी व ख्रिस्ती लेखकांनी धार्मिक विषयावर बरेच लेखन केले. त्यापैकी काही लेखनाला अपोक्रिफल (गुप्त) लेखन म्हणजे अनधिकृत साहित्य असे म्हटले जाते. या लेखनाचा यहुदी, कॅथोलिक किवा प्रोटेसटट बायबलमध्ये समावेश नाही. या लिखाणात दृष्टान्त व साक्षात्कार यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. जगाचा अंत व इतिहासाचे शेवटचे पर्व असा यातील लेखनविषय आहे. परमेश्वर व दुष्ट शक्ती (सैतान) यांचा अखेरचा संग्राम या लिखाणात वर्णिला आहे. त्यांतील काही अनधिकृत पुस्तके खालीलप्रमाणे : +यहुदी अनधिकृत पुस्तके : १. एसद्रासचे पुस्तक, २. मक्काबीचे तिसरे पुस्तक, ३. आदम आणि एवेचे पुस्तक, ४. यशयाचे हौताम्य, ५. हनोखाचे पुस्तक, ६. बारा कुलपतींचे (पेत्रीआर्क) इच्छापत्र, ७. संदेष्टी सिबलची संदेशवाणी, ८. मोशेचे स्वर्गारोहण, ९. बारुखाची पुस्तके, इत्यादी. यहुदी लोकांना ही पुस्तके वंदनीय नसली तरी एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्यांकडे पाहिले जाते. +हिब्रु बायबलच्या मूळ भाषा : हिब्रु बायबल मुळात हिब्रु व अरेमाईक भाषात लिहिण्यात आले. याचा बराचसा भाग हिब्रु भाषेत तर काही भाग अरेमाईक भाषेत लिहिला गेला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13391.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5457ce96a85b26de9e635e4d447c93321ba0652b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13391.txt @@ -0,0 +1,15 @@ +1 जानेवारी 2004 पासून रद्द करण्यात आलेली ही एक पेन्शन योजना आहे. अर्थतज्ञांच्या मते या योजनेमुळे गरीबांकडून संपत्ती जाऊन आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वितरित होते.[१] ही योजना संपत्ती वितरणाच्या सिद्धांताविरुद्ध म्हणजेच संपत्ती श्रीमंतांकडून गरिबांमध्ये वाटली जायला हवी या मूळ कल्याणकारी कल्पनेच्या विरुद्ध आहे. भारतीय रिझर्व बँकेसहीत बहुतेक सर्वच अर्थतज्ञांनी या योजनेच्या पुनरुज्जीवनास विरोध केला आहे.[२][३] यूकेच्या एसेक्स विद्यापीठातील प्राध्यापक आदित्य व्ही कुवळेकर यांनी ही योजना म्हणजे "खराब अर्थशास्त्र आणि करदात्यांच्या विश्वासाचा भंग आहे" असे म्हटले आहे.[४] अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी ही योजना राज्यांनी पुन्हा अमलात आणू नये असे सांगत ही योजना राज्यांना कर्जबाजारी बनवू शकते असा इशारा दिला आहे.[५] ही एक अनफंडेड पेन्शन योजना होती म्हणजेच सरकारच्या महसुलातून निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ मिळायचा. पेन्शन सुधारणांचा एक भाग म्हणून 2004 मध्ये ही योजना केंद्र सरकारने रद्द केली. +रिझर्व बँकेच्या २०२२-२३ मधील सर्वेक्षणानुसार बहुतेक सर्वच राज्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि पेन्शन वर अवाढव्य खर्च करतात. आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, पायाभूत सुविधा अशा उत्पादक गोष्टींवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ही रक्कम मोठी आहे.[६] +RBI ने 2003 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की पगार, पेन्शन आणि कर्ज घेतलेल्या पैशावरील देय असलेले व्याज यावरील खर्च त्यांच्या एकूण महसूल प्राप्ती पेक्षा अधिक आहे.[७] +अनेक राज्यांमध्ये सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारवर दबाव टाकत आहेत. यावर विविध अर्थतज्ञ, आर्थिक नियोजक आणि विषय तज्ञांनी टीका केली आहे. + +माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF), दावोस येथे एका मुलाखतीत इशारा दिला आहे की OPS स्वीकारल्यास भविष्यात प्रचंड मोठ्या दायित्वे संकट निर्माण होईल. [२] त्यांनी राज्यांना सेवानिवृत्तांना लाभ देण्यासाठी "कमी खर्चिक मार्ग" शोधण्याची सूचना केली आहे. [५] + +सौगता भट्टाचार्य, एक्झिक्युटिव्ह VP आणि ऍक्सिस बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ, यांनी OPS परत आणण्याच्या आपत्तीला एक 'टिकिंग फिस्कल टाइम बॉम्ब' म्हटले आहे. ते म्हणाले, " ओपीएसची समस्या ही आहे की त्याचा फायदा उच्च पदावर असलेल्या लोकांना होत आहे. सर्व खर्चाची गणना केल्यास, तुमच्याकडे विकासासाठी खर्चाच्या 10-15 टक्के पैसे उरतात. OPS विकास वचनबद्धतेवर परिणाम करणार आहे. हे दीर्घकाळ टिकणारे नाही. " [८] +क्रिसिलचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ डीके जोशी यांनी निदर्शनास आणून दिले, " ओपीएस ही एक विनाअनुदानित पेन्शन आहे आणि त्यामुळे दबाव बिंदू आहे. जागतिक स्तरावर अशी भरपूर उदाहरणे जी सिद्ध करतात की, अशा पेन्शन योजनांमुळे मोठा आर्थिक ताण येऊ शकतो. याऐवजीनवीन पेन्शन योजना अधिक चांगली आहे. " [८] +वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी राज्यांना OPS नं लागू करण्याची सूचना केली आहे. ते म्हणतात " ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे, ज्याला योग्यरित्या संबोधित न केल्यास, बदल करत असलेल्या राज्यांच्या आर्थिक स्थितीवर खूप प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भविष्यातील पिढ्यांसाठी आणि भविष्यातील सरकारांसाठी ही योजना पुढे मोठी समस्या उभी करू शकते." [९] +वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी राज्यांना OPS नं लागू करण्याची सूचना केली आहे. ते म्हणतात " ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे, ज्याला योग्यरित्या संबोधित न केल्यास, बदल करत असलेल्या राज्यांच्या आर्थिक स्थितीवर खूप प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भविष्यातील पिढ्यांसाठी आणि भविष्यातील सरकारांसाठी ही योजना पुढे मोठी समस्या उभी करू शकते." [१०] +रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने 2022 च्या रिस्क अनालिसिस ऑफ स्टेट फायनान्सेसच्या बुलेटिनमध्ये विशेषतः मध्यम-मुदतीच्या वित्तीय शाश्वततेच्या दृष्टीने आणि भावी पिढ्यांवर पडणार असलेल्या कराचा उल्लेख करत या योजनेचे तोटे नमूद केले आहेत. राज्यांनी OPS पुनर्स्थापित केल्यास अर्थसंकल्पावर तात्काळ आर्थिक ताण येणार नाही, परंतु जेव्हा 2004-05 पासून भरती झालेले कर्मचारी 2034 पासून निवृत्त होण्यास सुरुवात होतील, तेव्हा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. केरळ, पंजाब, हरियाणा इत्यादी राज्यांमधील एकूण महसुली खर्चाचा ३५% पेक्षा जास्त भाग म्हणून पैशांवरील व्याज आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि सेवानिवृत्तांसाठी निवृत्तीवेतन यांवर जातो. [११] +RBI ने 2023 मध्ये 'स्टेट फायनान्स: अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2022-23' या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये काही राज्य सरकारांच्या OPS पुनर्संचयित करण्याच्या निर्णयामुळे "सबनॅशनल फिस्कल होरिझन" वर मोठा धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केली आहे. त्यात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यासाठी एकूण राज्यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. [१] +RBI ने 2023 मध्ये 'स्टेट फायनान्स: अ स्टडी ऑफ बजेट्स ऑफ 2022-23' या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये काही राज्य सरकारांच्या OPS पुनर्संचयित करण्याच्या निर्णयामुळे "सबनॅशनल फिस्कल होरिझन" वर मोठा धोका निर्माण होईल अशी टिप्पणी केली आहे. त्यात वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्यासाठी एकूण राज्यांच्या अर्थसंकल्पातील तरतुदींमध्ये घट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. [१] +यूकेच्या एसेक्स विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक आदित्य व्ही कुवळेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित केलेल्या स्तंभात भारतातील OPS चे पुनरुज्जीवन हे " खराब अर्थशास्त्र आणि करदात्यांच्या विश्वासाचा भंग आहे" असे लिहिले आहे. सरकारी वित्ताचा मोठा हिस्सा काही सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या रूपात जाईल कारण बहुसंख्य लोकसंख्येतील बरेच लोक मूलभूत आरोग्य, शिक्षण आणि इतर सामाजिक कल्याण उपायांपासून वंचित राहतील जेव्हा आर्थिक अडचणी वाढतात. त्यांनी नमूद केले की OPS अंमलबजावणी ही राजकीय मुक्तता आहे आणि यामुळे गरीबांकडून संपत्ती घेतली जाईल आणि आर्थिकदृष्ट्या चांगल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वितरित केली जाईल. त्यांच्या मते, श्रीमंतांकडून आलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटली जावी या मूळ कल्पनेच्या विरुद्ध आहे. [४] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13427.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d74c589265866a0d57857c65a0a49ed829994d3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13427.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13429.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e66ad07fea85d78e234a2c78385acee5f55ddec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13429.txt @@ -0,0 +1,2 @@ + जुनोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13440.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1369b15ea1887b330492f2626e43cac2deb2507a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13440.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जुंको मियाशिता ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13443.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40bf4aad21e3235232559e391edbd30f010a5882 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13443.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुन्नर विधानसभा मतदारसंघ - १९५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जुन्नर मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचा समावेश होतो. जुन्नर हा विधानसभा मतदारसंघ शिरुर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अतुल वल्लभ बेनके हे जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13444.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81bee6294a796f266275973d284441187e5a9870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13444.txt @@ -0,0 +1,18 @@ +जुनाडपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे कैनाड रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ११ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६७९ कुटुंबे राहतात. एकूण ३२४५ लोकसंख्येपैकी १५५३ पुरुष तर १६९२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४३.२० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५२.३२ आहे तर स्त्री साक्षरता ३५.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५५३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.०४ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +नांदरे, कासारा,लष्करी, कंकराडी, रायपाडा, पाटीलपाडा, पारसवाडी, वसंतवाडी, गौरवाडी, आसावे, आशागड ही जवळपासची गावे आहेत.सरावळी ग्रामपंचायतीमध्ये जुनाडपाडा, पाटीलपाडा आणि सरावळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1345.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c60bdd8b4f078effc513f74314e97c4666c3ba11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1345.txt @@ -0,0 +1,2 @@ +गमाल आब्देल नासेर (अरबी: جمال عبد الناصر, १५ जानेवारी १९१८ - २८ सप्टेंबर १९७०) हा इजिप्त देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९५७ ते १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला नासेर त्यापूर्वी देशाचा उपपंतप्रधान होता. १९३८ ते १९५२ दरम्यान इजिप्तच्या लष्करामध्ये राहिल्यानंतर नासेरने १९५२ सालच्या इजिप्तमधील क्रांतीमध्ये पुढाकार घेतला होता. +शीत युद्ध काळादरम्यान नासेरने तटस्थ राहणे पसंद केले तसेच सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ह्या कारणांस्तव नासेर इजिप्त व अरब जगतात लोकप्रिय होता. त्याला विसाव्या शतकामधील मध्य पूर्व भागातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाते. १९६४ ते १९७० दरम्यान तो अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरचिटणीस होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13452.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f95b162543ae84ab7f1a3fcb38cfd1868f04955 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13452.txt @@ -0,0 +1,36 @@ + + +जुमानजी हा १९९५ साली जो जॉन्स्टन दिग्दर्शित अमेरिकन काल्पनिक साहसी चित्रपट आहे. क्रिस व्हॅन ऑल्सबर्ग यांच्या १९८१मधील मुलांच्या पुस्तकावर आणि जुमानजी फ्रँचायझीच्या पहिल्या हप्त्यावर हा साधारणतः आधारित आहे. हा चित्रपट व्हॅन ऑल्सबर्ग, ग्रेग टेलर, जोनाथन हेन्स्लीघ, आणि जिम स्ट्रॅन यांनी लिहिला होता आणि रॉबिन विल्यम्स, कर्स्टन डन्स्ट, बॉनी हंट, ब्रॅडली पियर्स, जोनाथन हाइड आणि बेबे न्यूवर्थ यांनी काम केले होते . +कथा एका अलौकिक बोर्ड गेमवर केंद्रित आहे ज्यात भाग घेणाऱ्या खेळाडूंनी घेत असलेल्या प्रत्येक वळणावर जंगल-आधारित धोके उद्भवतात. १969 मध्ये अलन पॅरिश नावाचा लहान मुलगा त्याची मैत्रीण सारा व्हिटलसोबत खेळत असतानाच गेमच्या आतच अडकला. तब्बल सव्वीस वर्षानंतर जुडी आणि पीटर शेफर्ड या भावंडांना हा खेळ सापडला, त्यांनी खेळायला सुरुवात केल्यावर नकळतच प्रौढ अ‍ॅलनला गेमच्या बाहेर काढले. साराचा मागोवा घेतल्यानंतर, गेममुळे झालेला सर्वनाश आणि सामान्य स्थितीत परत परत येण्याचा हे चौघे निश्चय करतात. +हा चित्रपट १५ डिसेंबर १९९५ रोजी संमिश्र प्रतिसादात प्रदर्शित झाला होता पण बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी झाला आणि अंदाजे ६५$ दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये जगभरात २६३ दशलक्ष डॉलर्सची कमाई झाली. 1995चा हा दहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता . +या चित्रपटामुळे १९९६ ते १९९९ दरम्यान प्रसारित झालेल्या अ‍ॅनिमेटेड टेलिव्हिजन मालिकेची निर्मिती झाली आणि त्यानंतर झथुरा: अ स्पेस अ‍ॅडव्हेंचर (२००५) आणि जुमांजी: वेलकम टू द जंगल (२०१७) आणि जुमानजी: दि संबंधित पुढील स्तरावर (2019), कोलंबिया पिक्चर्सने त्यानंतरच्या सर्व चित्रपटांचे वितरण घेतले. +१८६९मध्ये, न्यू हॅम्पशायरच्या ब्रेंटफोर्डजवळ, कॅलेब आणि बेंजामिन नावाच्या दोन मुलांनी एका संदुकीचे दफन केले. +एका शतकानंतर १९६९ मध्ये, अ‍ॅलन पॅरिश त्याला धमकावणाऱ्या लोकांच्या समूहातून बाहेर पडला आणि त्याचे वडील सॅमच्या मालकीच्या एका बूट कंपनीत आला. तो कार्ल बेंटली नावाच्या एका कर्मचाऱ्याला भेटला, ज्याने स्वतः साठी बनवलेल्या नवीन बुटाचा नमुना दाखवला. अ‍ॅलनने बूट हरवला आणि मशीन खराब केली, परंतु कार्लने सगळी जबाबदारी घेतली आणि नोकरी गमावली. त्याची सायकलही चोरी करणाऱ्यानी हल्ला केल्यानंतर, अ‍ॅलनला एका बांधकामाच्या ठिकाणी आदिवासींच्या ढोलाचा आवाज आला. त्याला जुमानजी नावाचा बोर्ड गेम असलेली संदुक सापडली आणि ती त्याने घरी आणली. +घरी, क्लिफसाइड नावाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याविषयी आणि कौटुंबिक परंपरा पुढे जाण्याची इच्छा असल्याबद्दल वडिलांशी वाद झाल्यानंतर, अ‍ॅलनने पळून जाण्याचा विचार केला. सारा व्हिटल, त्याची मैत्रीण सायकल परत देण्यासाठी आल्यावर अ‍ॅलनने तिला जुमानजी दाखवला आणि तिला खेळायला आमंत्रित केले. फाशांच्या प्रत्येक डावासह गेमचा तुकडा स्वतःच फिरला आणि फाशांच्या निकालाचे वर्णन करणारा एक गुप्त संदेश मध्यभागी क्रिस्टल बॉलमध्ये दिसून आला. साराने बोर्डवरचा पहिला संदेश वाचला आणि एक भयानक आवाज ऐकला. घड्याळाच्या आवाजाने चकित झाल्यानंतर अ‍ॅलन अनावधानाने फासे फिरविले; एक संदेश त्याला सांगतले की कोणीतरी 5 किंवा 8 रोल करेपर्यंत जंगलात थांबा आणि तो गेममध्ये अंतर्धान पावला. त्यानंतर, वटवाघळांचा एक चमू दिसला आणि त्याने साराला घराच्या बाहेर काढले. +२६ वर्षांनंतर १९९५ मध्ये, गेल्या हिवाळ्यात कॅनडामध्ये स्कीच्या प्रवासात पालकान्चे अपघातात मरण पावल्यावर, जुडी व पीटर शेफर्ड त्यांच्या काकू नोरासमवेत रिक्त असलेल्या पॅरिश हवेलीमध्ये गेले. . दुसऱ्या दिवशी जुडी आणि पीटर जुमानजी अडगळीच्या खोलीत सापडले आणि ते खेळायला सुरुवात केली. त्यांच्या फाशांनी मोठ्या डासांना आणि माकडांच्या झुंडांना बोलावले. खेळाचा नियम नमूद करतो की खेळ संपल्यावर सर्व काही पुनर्संचयित होईल, म्हणून त्यांनी खेळणे सुरू ठेवले. पीटरचा पुढचा फासा, 5, एक सिंह आणि एक प्रौढ अ‍ॅलन सोडले. अ‍ॅलना आपला मार्ग सोडत असताना, तो कार्लला भेटला, जो आता 1974 पासून पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होता. अ‍ॅलन, ज्युडी आणि पीटर आता वापरात नसलेल्या बुटाच्या कारखान्यात गेले, जिथे बेघर झालेल्या एकाने एलनला सांगितले की सॅमने 1991 मध्ये आपल्या पत्नीसह त्याच्या मृत्यूपर्यंत बेपत्ता झाल्यावर अ‍ॅलनचा शोध घेण्यासाठी व्यवसाय सोडून दिला. अखेरीस, कारखाना बंद झाला ज्यामुळे ब्रॅंटफोर्डची आर्थिक घसरण झाली. +खेळ संपवण्यासाठी साराची गरज आहे हे ओळखून तिघांनीही जुमानजी आणि अ‍ॅलनचा बेपत्ता होणे याचा मानसिक आघात सहन केलेल्या साराला शोधुन राजी केले. साराच्या पहिल्या फाशांनी वेगाने वाढणारी मांसाहारी वेली सोडल्या आणि अ‍ॅलनच्या पुढच्या चालीत वॅन पेल्ट नावाच्या मोठ्या शिकाऱ्याची सुटका झाली, ज्यांना अ‍ॅलन प्रथम जंगलात भेटला होता. जुडीच्या चालीने वेगवेगळ्या प्राण्यांच्या कळपला सोडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि पेलेकनने गेम चोरला. पीटरने ते परत मिळवला, परंतु अ‍ॅलनला कार्लने अटक केली. परत शहरात, चेंगराचेंगरीमुळे विनाश झाला आणि व्हॅन पेल्टने गेम चोरला. पीटर, सारा आणि ज्युडी वॅन पिल्टला डिपार्टमेंट स्टोअरमध्ये पोहोचले, जिथे त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला आणि खेळ परत मिळविला, तर अ‍ॅलनने कार्लला आपली ओळख उघडकीस आणल्यानंतर मुक्त केले. जेव्हा हे चार हवेलीवर परत आले, तेव्हा हवेली आता जंगलातील वन्यजीवांनी पूर्णपणे व्यापली होती. व्हॅन पेल्ट येईपर्यंत ते एकामागून एक आपत्ती सोडतात. जेव्हा अ‍ॅलन फासे फेकतो तेव्हा तो विजयी होतो, ज्यामुळे खेळाच्या परिणामी सर्व काही उलट होते. +अ‍ॅलन आणि सारा १९६९ मध्ये मुलं म्हणून परत गेले पण घडलेल्या घटनांच्या आठवणी त्यांच्याजवळ होत्या. अ‍ॅलन सॅमशी समेट केला, आनि आपल्या मुलाला सांगितले की त्याला नको असल्यास बोर्डिंग शाळेत जावे लागनार नाही. जाण्यापूर्वी सॅमला अ‍ॅलनने सांगितले की कारखान्याच्या यंत्राला खराब झालेल्या पादत्रानासाठी तोच जबाबदार होता. जुडी आणि पीटरचा अजून जन्म झाला नाही हे समजल्यावर अ‍ॅलन आणि सारा जुमानजीला नदीत फेकतात. +पर्यायी 1995 मध्ये, अ‍ॅलन आणि साराचे लग्न झाले आहे आणि त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा आहे. अ‍ॅलनचे पालक अजूनही जिवंत आहेत आणि कौटुंबिक व्यवसाय यशस्वीरित्या चालवित आहेत. तो आणि सारा ज्युडी आणि पीटरला पाहतात आणि ख्रिसमसच्या पार्टीत प्रथमच त्यांचे पालक जिम व मार्था यांना भेटतात. अ‍ॅलन जिमला नोकरीची ऑफर देते आणि त्यांची आगामी स्की ट्रिप रद्द करण्यासाठी त्यांना पटवून देऊन त्यांचा मृत्यू टाळतो. +दुसरीकडे, दोन तरुण फ्रेंच भाषिक मुली समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना ढोल-ताशा ऐकू येतात, कारण जुमानजी वाळूमध्ये अर्धवट दडलेला आहे. +जेव्हा पीटर गुबर , बोस्टनला भेट देऊन आले, तेव्हा प्रॉविडेन्स, र्होड आयलंड राहनारे लेखक ख्रिस व्हॅन Allsburg, याना आमंत्रित केले. व्हॅन ऑल्स्बर्ग यांनी पटकथेचा एक मसुदा लिहिला, ज्याने वर्णन केले की "रहस्यमय आणि अस्वाभाविकतेच्या गुणवत्तेसह कथेला अनुकूल करण्याचा प्रयत्न करणे".[१] व्हॅन ऑल्सबर्ग यांनी जोडले की, चित्रपटाच्या उपचारांसाठी नसल्यास स्टुडिओने हा प्रकल्प जवळजवळ सोडला, ज्यामुळे त्याला एक कथा श्रेय मिळाला आणि त्यातून पुस्तकातील नसलेली कथा सामग्री जोडली गेली.[२] +ट्रायस्टार पिक्चर्सने रॉबिन विल्यम्स मुख्य भूमिका साकारण्याच्या अटीवर चित्रपटाला अर्थसहाय देण्यास मान्य केले. तथापि, विल्यम्सने त्यांना दिलेल्या पहिल्या स्क्रिप्टवर आधारित भूमिका नाकारली. दिग्दर्शक जो जॉनस्टन आणि पटकथा लेखक जोनाथन हेन्स्लीघ, ग्रेग टेलर आणि जिम स्ट्रॅन यांनी पुन्हा पुनर्लेखन केले तेव्हाच विल्यम्सनी पटकथा स्वीकारली .[३] ट्रेन्ट जॉन्स्टोन विल्यम्सना भूमिका देण्यास कचरत होते कारण त्यांना भीती होती कि विलियम पटकथेला चिकटून राहणार नाहीत आणि विलियम यांची कुठलीही भूमिका सुधारण्याची प्रवृत्ती त्यांना माहिती होती.तथापि, विल्यम्सला समजले की ही एक "घट्ट रचना असलेली कथा" आहे आणि कथेमध्ये वर्णन केल्यानुसार दृष्य चित्रीकरण केले आणि बऱ्याचदा नंतर डुप्लिकेट दृश्यांचे चित्रीकरण केले त्यानंतर ज्या ठिकाणी त्याला बोनी हंटबरोबर काम करण्याची परवानगी दिली गेली. +न्यू इंग्लंडच्या वेगवेगळ्या जागा, मुख्यत: कीन, न्यू हॅम्पशायर, येथे ब्रेंटफोर्डचे प्रतिनिधित्व करणारे पॅरीश शू फॅक्टरीसाठी ओल्ड वूलन मिलच्या कल्पित कथेचे प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळे जागेमध्ये शूटिंग घडले.[४] ब्रिटिश कोलंबियामधील व्हँकुव्हरमध्ये अतिरिक्त चित्रीकरण झाले जेथे पॅरीश घराचा एक मॉक-अप बांधला गेला.[३] +अभिनेता ब्रॅडली पियर्स (पीटर)चे वानर रूपांतर झालेले दृष्य चित्रित करण्यासाठी दररोज अडीच ते तीन महिने कृत्रिम मेकअपसाठी अर्ज केला गेला.[३] +हा चित्रपट व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर स्टीफन एल. प्राइसला समर्पित होता, जो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मरण पावला. +चित्रीकरण ऑक्टोबर 1994 मध्ये सुरू झाले आणि जानेवारी 1995 मध्ये संपले. +जुमानजी 15 डिसेंबर 1995 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. +जुमानजी पहिल्यांदा 14 मे, 1996 रोजी व्हीएचएस वर रिलीज झाला [५] आणि 25 जानेवारी 2000 रोजी कलेक्टर सीरिज डीव्हीडी म्हणून पुन्हा प्रसिद्ध झाला.[६] यूके मध्ये, हा चित्रपट डीव्हीडी वर ज्युमानजी बोर्डाच्या खेळाशी जोडल्या जाणाऱ्या खास आवृत्तीच्या रूपात प्रदर्शित झाला होता.. हा चित्रपट प्रथम ब्लू-रे वर २ June जून, २०११ रोजी प्रदर्शित झाला होता,[७] आणि १ September सप्टेंबर २०१ 2015 रोजी २० व्या वर्धापन दिन म्हणून पुन्हा प्रदर्शित झाला.[८] जुमनजी: वेलकम टू जंगलच्या सिक्वेलच्या प्रीमियरच्या अनुरुप, 5 डिसेंबर 2017 रोजी ब्लू-रे आणि 4 के यूएचडी वर एक पुनर्संचयित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.[९][१०] +चित्रपटातील व्यावसायिक गाणी, परंतु साउंडट्रॅकवर नाहीत +जुमानजीने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करून अमेरिका आणि कॅनडामध्ये १००.5 दशलक्ष आणि परदेशात अतिरिक्त १2२.2 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आणि जगभरातील कमाई २$२..8 दशलक्ष डॉलर्सवर आणली.[११] +रोटेन टोमॅटोवर, चित्रपटाचे सरासरी 7-10 रेटिंगसह 37 पुनरावलोकनांमधून 54%चे रेटिंग आहे. साइटचे एकमत असे लिहिले आहे: "डोळ्यांसाठी थोडासा प्लॉट असलेल्या मेजवानी, जुमानजी हे एक चांगले साहस आहे जे अद्याप संपूर्ण कुटुंबासाठी सभ्य प्रमाणात मजा देते".[१२] मेटाक्रिटिकवर 18 समीक्षकांवर आधारित चित्रपटाचे वजन 100च्या 39 सरासरी सरासरी आहे, जे "सामान्यत: प्रतिकूल पुनरावलोकने" दर्शवितात.[१३] सिनेमास्कोरने सर्वेक्षण केलेल्या प्रेक्षकांनी या चित्रपटाला ए + टू एफ प्रमाणात "ए−"चे सरासरी श्रेणी दिली.[१४] +रॉजर एबर्टने 4 पैकी 1.5 तारे चित्रपटाला रेट केले आणि कथा व्यक्त करण्यासाठी विशेष प्रभाव यावर अवलंबून असल्याची टीका केली. पीजी -१३ ऐवजी पीजी या चित्रपटाला रेट करण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले कारण त्यांना असे वाटते की चित्रपटाच्या बरीच प्रतिमांमुळे लहान मुले मानसिक आघात करतील, ज्याच्या म्हणण्यानुसार “लहान मुलांसाठी, जा ” या चित्रपटामुळे ते योग्य ठरले आहेत." +पुस्तकात बदल असूनही व्हॅन ऑल्स्बर्गने चित्रपटास मान्यता दिली आणि हा चित्रपट "जंगलातील प्राणी असण्याबरोबर येणा the्या अराजक पातळीचे पुनरुत्पादन करण्यास विश्वासू आहे" असे घोषित करत "आयडिओसिंक्रॅटिक आणि विचित्र" म्हणून नाही. तो एक चांगला चित्रपट आहे. " [१] +जथुरा: ए स्पेस अ‍ॅडव्हेंचर, ज्युमानजी फ्रँचायझीच्या त्याच सातत्याने म्हणून विकले गेलेले आध्यात्मिक उत्तराधिकारी २००५ मध्ये प्रदर्शित झाले. जथुरा या पुस्तकापेक्षा हा चित्रपट विपणनाच्या वक्तव्याच्या बाहेरच्या चित्रपटाचा संदर्भ घेत नाही. दोन्ही चित्रपट ख्रिस व्हॅन ऑल्सबर्गने लिहिलेल्या पुस्तकांवर आधारित आहेत. त्याच मालिकांमधील चित्रपटांवर चित्रपट आधारित असल्याने चित्रपट कादंबls्यांमधून अशीच संकल्पना व थीम्स घेऊन अस्पष्टपणे त्या संकल्पनेचा संदर्भ देतात. +जुमानजी: वेलकम टू द जंगल हा एक नवीन चित्रपट म्हणजे 1995च्या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात मूळ कलाकारांशिवाय आहे. २०१६ मध्ये चार किशोरवयीन् ज्यूमानजी व्हिडिओ गेममध्ये अडकलेल्या या सिनेमात पाहायला मिळत आहे, जिथे गेम संपवून जुमानजीला वाचवायला हवे. १९९० च्या उत्तरार्धात सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या सिक्वेलची योजना सुरू झाली आणि मूळ चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर मूळ दिग्दर्शक केन रॅलस्टन यांनी ख्रिसमस २००० च्या रिलीज तारखेसह चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी घेतले होते, परंतु राॅलस्टन यांनी पद सोडले आणि त्याचा सिक्वेल होता रद्द झाला[१५][१६][१७] २०१० च्या दशकात सिक्वलचा विकास पुन्हा झाला ज्यानंतर कोलंबिया पिक्चर्सचे तत्कालीन अध्यक्ष डग बेल्ग्राड यांनी जुलै २०१२ मध्ये या प्रकल्पाची शक्यता वर्तविली होती; तीन वर्षांनंतर ऑगस्टमध्ये या प्रकल्पाची पुष्टी झाली, नवीन दिग्दर्शक जेक कसदान यांनी दिग्दर्शन केले आणि ड्वेन जॉन्सन यांनी अभिनय केला. रॉबिन विल्यम्सच्या मुख्य भूमिकेत श्रद्धांजली म्हणून हा चित्रपट 20 डिसेंबर 2017 मध्ये रिलीज झाला होता आणि त्याच्या भूमिकेचा चित्रपटात उल्लेख आहे.[१८][१९][२०][२१][२२][२३][२४][२५][२६][२७][२८][२९][३०][३१][३२][३३][३४][३५][३६] +जुमानजीः द नेक्स्ट लेव्हल या फ्रेंचायझी मधील चौथा चित्रपट , वेलकम टू द जंगलचा सिक्वल १३ डिसेंबर, २०१९ रोजी प्रदर्शित झाला.[३७] +एनिमेटेड टेलिव्हिजन मालिका 1996 ते 1999 दरम्यान तयार केली गेली. विविध पात्र, स्थाने आणि प्रॉप्सचा समावेश करणे आणि lanलनचे घर आणि बोर्ड गेम मॉडेलिंग करणे ज्यात ते चित्रपटात दिसले. मालिका आवृत्तीत, प्रत्येक वळणावर, खेळाडूंना "गेम क्लू" दिला जातो आणि निराकरण होईपर्यंत जंगलात खेचले जाते. Clलन जुमानजीमध्ये अडकला आहे कारण त्याने त्याचा सुगावा लागलेला नाही. ज्युडी आणि पीटरने मालिका दरम्यान प्रेरणा देताना गेम सोडण्यात मदत करण्याचा प्रयत्न केला, तर सारा मालिकापासून अनुपस्थित आहे. +या चित्रपटावर आधारित पार्टी व्हिडीओ गेम 2006 मध्ये प्लेस्टेशन 2 साठी युरोपमध्ये प्रदर्शित झाला होता.[३८] +2007 मध्ये, फुजी शोजीने एक पचिनको गेम रिलीज केला, ज्यातून चित्रपटाच्या क्लिपचा वापर केला गेला आणि स्क्रीनवरील संवादाचा भाग म्हणून 3 डी रेडर्ड सीजीआय कॅरेक्टर डिझाइनचा उपयोग केला.[३९] +२००५ मध्ये, डंबो, स्पायडर मॅन आणि जेसन अँड द अर्गोनॉट्सच्या अगदी मागे चॅनल 4च्या माहितीपट 100 ग्रेटेस्ट फॅमिली फिल्म्समध्ये जुमानजीला ४८ व्या स्थानावर सूचीबद्ध केले गेले. +२०११ मध्ये रॉबिन विल्यम्सने व्हॅन ऑल्स्बर्गच्या पुस्तकाच्या रिलीजच्या 30 व्या आवृत्तीसाठी ऑडिओबुक रेकॉर्ड केला.[४०] +२०१४ In मध्ये, चित्रपटाचा गेम बोर्ड प्रोप eBay वर लिलाव झाला आणि $ 60,800 अमेरिकन डॉलर्सला विकला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1346.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c60bdd8b4f078effc513f74314e97c4666c3ba11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1346.txt @@ -0,0 +1,2 @@ +गमाल आब्देल नासेर (अरबी: جمال عبد الناصر, १५ जानेवारी १९१८ - २८ सप्टेंबर १९७०) हा इजिप्त देशाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. १९५७ ते १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर राहिलेला नासेर त्यापूर्वी देशाचा उपपंतप्रधान होता. १९३८ ते १९५२ दरम्यान इजिप्तच्या लष्करामध्ये राहिल्यानंतर नासेरने १९५२ सालच्या इजिप्तमधील क्रांतीमध्ये पुढाकार घेतला होता. +शीत युद्ध काळादरम्यान नासेरने तटस्थ राहणे पसंद केले तसेच सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ह्या कारणांस्तव नासेर इजिप्त व अरब जगतात लोकप्रिय होता. त्याला विसाव्या शतकामधील मध्य पूर्व भागातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जाते. १९६४ ते १९७० दरम्यान तो अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा सरचिटणीस होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13509.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebb9c17bf034b51a57eb5d6e846c413b16c46165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13509.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेम ज्यूली अँँड्र्यूज डीबीई (जुलिया एलिझाबेथ वेल्स; १ ऑक्टोबर, १९३५ - ) या एक ब्रिटिश अभिनेत्री, गायिका, नृत्यांगना आणि लेखिका आहेत.त्या कला ह्या क्षेत्रामध्ये आठ दशके काम करत आहेत. त्यांना एक ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार, एक अकादमी पुरस्कार, दोन एमी पुरस्कार आणि तीन ग्रामी पुरस्कार मिळाले आहेत. अँँड्र्यूज ह्यांना डीज्नी लेजेंड म्हणून १९९१ साली किताब मिळाला. त्या व्यातीरीक्त त्यांना ऑनररी गोल्डन लायन आणि एएफआय लाईफ टाईम अचीव्मेंट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २००० साली, राणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांच्याकडून अँँड्र्यूज ह्यांच्या कला क्षेत्रातील कामासाठी त्यांना डेम ही पदवी देण्यात आली.[१] +अँँड्र्यूज ह्यांनी लहान वयात गायला आणि अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. त्या १९४८ साली वेस्ट एंड ह्या नाट्यगृहामध्ये सादर करायला सुरुवात केली. त्यांनी १९५४ साली, द बॉय फ्रेंड ह्या नाटकातून ब्रोड्वेवरती पदार्पण केले.आणि त्यांनी १९५२ साली द सिंगिंग प्रिन्सेस ह्या इटालियन चित्रपटासाठी आपला आवाज दिला.[२] +१९५६ मध्ये सादर झालेल्या माय फेर लेडी ह्या नाटकामध्ये एलायझा डूलिटील ह्या भूमिकेसाठी आणि १९६० साली कॅमलॉट ह्या नाटकातील राणी जेनेवियर ह्या भूमिकेसाठी त्यांचा खूप कौतुक झाले. अँँड्र्यूज ह्यांनी १९६४ साली, मेरी पॉपिन्स ह्या चित्रपटातून चित्रपट अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांना द साऊंड ऑफ म्युझिक मधील मारिया व्हॉन ट्रॅप ह्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13514.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64aa9974badc6962001f544dbcc2de61484dca62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13514.txt @@ -0,0 +1 @@ +जुली कॅलव्हर्ट (२३ सप्टेंबर, १९६४:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९४ दरम्यान ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13531.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89d8aabf14e5fc36c4e1cd0eaa8f2889823070db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13531.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८२ वा किंवा लीप वर्षात १८३ वा दिवस असतो. + + +जून २९ - जून ३० - जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - (जुलै महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13549.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a03dd9c9bf78f3b46b32ee2532af36a416222eb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13549.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०६ वा किंवा लीप वर्षात २०७ वा दिवस असतो. + + +जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै महिना diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13567.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..188261602f5aa5a5a0ca4bb24e2cffa4d174a35a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13567.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज़ुल्म की अदालत हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13571.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7018d9f304ffaaf283e42e1315013983480f4207 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13571.txt @@ -0,0 +1 @@ +जुल्सबर्ग, कॉलोराडो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. सेजविक काउंटीचे प्रशासकीय केंद्र अलेलेल्या या गावाची लोकसंख्या १,४६७ (२०००ची जनगणना) आहे. जुल्सबर्ग कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून फक्त एक मैल (१.६ किमी) दक्षिणेस आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13573.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..442c395a47ad96d0970270508461405b58252628 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13573.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुळावाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13652.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a054527f0b0306a98e06cc5df7649580aed779e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13652.txt @@ -0,0 +1,7 @@ +जूल गाब्रिए वेर्न (मराठी लेखनभेद: ज्युल्स गॅब्रियल व्हर्न ; फ्रेंच: Jules Gabriel Verne ;) (फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ - मार्च २४ इ.स. १९०५) हे फ्रेंच लेखक होते. एच.जी. वेल्स यांच्याप्रमाणेच त्यांनाही विज्ञान कथेचे जनक मानले जाते. २० व्या शतकातील अनेकानेक शोधांची कल्पना त्यांच्या कथांमध्ये त्यांनी केली होती. त्यात टी. व्ही., ए. सी., इंटरनेट, हेलिकॉप्टर, पाणबुडी, प्रोजेक्टर, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी यान, ज्युक बॉक्स, इ. कल्पनांचा मोह न आवरल्याने त्या त्या वस्तु प्रत्यक्षात आणल्या गेल्या. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींच्या कार्य करण्याचे नेमके कारण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व प्रश्नांची जूल वेर्न यांनी दिलेली उत्तरे विज्ञानाच्या कसोटीवर खरी उतरणारी होती. +ज्युल्स यांचा जन्म पश्चिम फ्रान्स मधील लॉयर नदी किनारी असलेल्या नान्ते या गावी फेब्रुवारी ८ इ.स. १८२८ रोजी झाला. त्यांचे वडील पेरी आणि आई सोफी यांच्या पाच मुलांमधील ते ज्येष्ठ. शिक्षणाची सुरुवात नान्ते गावातील शाळेतच झाली. लहानपणापासूनच ज्युल्स यांना प्रवासाची, साहसाची आवड होती. नदीतून जाणाऱ्या लहानमोठ्या नावा पाहून त्यांनाही त्यातून प्रवास करून जग पाहावे असे वाटत होते. या त्यांच्या वेडापायी वयाच्या बाराव्या वर्षी ते एका नावेत लपूनछपून चढले, पण वडिलांना सुगावा लागला आणि ज्युल्स पकडले गेले, शिक्षा म्हणून वडिलांनी खूप मारले. त्यावेळीच लहान ज्युल्स यांनी ठरविले की, "यापुढे मी केवळ माझ्या कल्पनेतच जगाची सफर करेन." या घटनेनंतर ज्युल्सची रवानगी एका निवासी शाळेत करण्यात आली. या शाळेत ज्युल्स मुख्यत्वे लॅटिन भाषा शिकले. प्रतिभावान ज्युल्सने थोड्याच दिवसात लॅटिन भाषेत लेख लिहिणे सुरू केले. त्यांचे लेख लोकांच्या पसंतीस उतरू लागले. +शालेय शिक्षणानंतर वडिलांच्या आग्रहाखातर ज्युल्सने पॅरिस येथे कायद्याचा अभ्यास सुरू केला, पण लेख लिहिणेही सुरूच ठेवले. या कामामुळे मुलाचे अभ्यासातील लक्ष उडेल या समजुतीने वडिलांनी त्यांची आर्थिक मदत कमी केली. पैसे कमी पडू लागताच ज्युल्सने आणखी लेख लिहून ते मासिकांना पाठविणे सुरू केले, त्यामुळे चार पैसेही मिळविता येऊ लागले. तसेच त्यांनी समभाग विक्रीची दलाली करण्याचा व्यवसायही सुरू केला. हा व्यवसाय त्यांना मुळीच आवडत नसे पण यश मात्र मिळत गेले. नियमित प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमुळे अलेक्सांद्र(अलेक्झांडर) ड्यूमा) आणि व्हिक्टर ह्यूगो सारख्या मोठ्या लेखकांशी परिचय झाला. ड्युमाशी तर कायमची मैत्री जडली. या दोन्ही लेखकांमुळे ज्युल्स आपल्या लेख्नन कामाकडे आणखी गांभीर्याने पाहू लागले. +१० जानेवारी, इ.स. १८५७ रोजी ज्युल्सने दोन मुले असलेल्या एका विधवा बाईशी विवाह केला. लेख लिहून मिळणारे उत्पन्न पुरेसे होऊ लागले पण मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्युल्सने प्रवास वर्णनाची पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. प्रवासाची आवड असल्याने इ.स. १८६७ साली ज्युल्सने एक छोटी नाव (सेन्ट मिशेल) खरेदी केली. पुढे ती नाव विकून त्यांनी दुसरी नाव(सेन्ट मिशेल २) खरेदी केली. पुढे तीही नाव विकून (सेन्ट मिशेल ३) आणखी मोठी नाव खरेदी केली. या नावेतून ते युरोपच्या सफरीवर जात असत. इ.स. १८७० साली उमराव पदावर ज्युल्सची नियुक्ती करण्यात आली. +९ मार्च, इ.स. १८८६ रोजी त्यांच्या एका पुतण्याने ज्युल्स यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या चालविल्या. सुदैवाने एक गोळी अन्यत्र गेली पण दुसरी गोळी मात्र ज्युल्स यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली लागली आणि ते एका पायाने कायम लंगडत चालू लागले. +इ.स. १८८८ साली ज्युल्स यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ते एमिन्स शहराचे नगरसेवक म्हणून निवडूनही आले. इ.स. १९०५ पर्यंत त्यांनी अविरतपणे नगरसेवक म्हणून काम केले. मार्च २४ इ.स. १९०५ रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी ज्युल्सचे मधुमेहाच्या दीर्घ आजाराने एमिन्स गावी निधन झाले. +ज्युल्स व्हर्न यांनी प्रवास, साहस विषयावर विपुल प्रमाणात लिखाण केले. त्यांनी लिहिलेल्या ५४ पुस्तकांना एकत्रितरित्या अद्वितीय सफरी म्हणून ओळखतात. जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ (इ.स. १८६४), फ्रॉम द अर्थ टू द मून (इ.स. १८८५), २०,००० लीग्ज अंडर द सी (इ.स. १८६९-७०), पॅरिस इन द ट्वेंटिएथ सेंच्युरी, फाइव्ह वीक्स इन अ बलून, अराउंड द मून, अ फ्लोटिंग सिटी, अराउंड द वर्ल्ड इन एटी डेझ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. याशिवाय ज्युल्स यांनी इतर अनेक गोष्टी, निबंध, नाटके आणि कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर अगदी २० व्या शतकातही त्यांच्या हस्तलि्खितांवरून त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13653.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3a64ac3e3f511fc41407c19c1f1896f2f98461e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13653.txt @@ -0,0 +1,27 @@ +ज्युलियन सीमूर श्वाईंगर ( : न्यू यॉर्क शहर, अमेरिका, १२ फेब्रुवारी १९१८; मृत्यू : लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया-अमेरिका, १६ जुलै १९९४) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना १९६५ चे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13658.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2ec15d33470121dbe8ac2e589cd744f491bf407 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13658.txt @@ -0,0 +1 @@ +जॅक अलेक्झांडर जार्विस (जन्म २९ मे २००३) हा इंग्रजीत जन्मलेला स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जो मध्यम वेगवान गोलंदाज म्हणून खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13694.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b71b084eb65318f1d02192688e013a18fef453fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13694.txt @@ -0,0 +1 @@ +जॅक मॉलिन्सन नोरीगा (१५ एप्रिल, १९३६:जमैका - ८ ऑगस्ट, २००३:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९७१ मध्ये ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13704.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..749bc5909044863218641a739ec8a0a39437aa08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13704.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन हेन्री जॅक बोर्ड (२३ फेब्रुवारी, इ.स. १८६७ - १५ एप्रिल, इ.स. १९२४) हा  इंग्लंडकडून १८९९ ते १९०६ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13719.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3d0d681c75b505f7ea66ca34ab0011ff6641b22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13719.txt @@ -0,0 +1 @@ +जॅक येलेन (६ जुलै, १८९२ - १७ एप्रिल, १९९१) हे अमेरिकेतील गीतकार् होते. त्यांनी रचलेले हॅपी डेज आर हिअर अगेन या गाण्याचा वापर फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने प्रचारगीत म्हणून वापर केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13738.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c41e7b75934d3becfcec31d2bdee1a512413022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13738.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाक शिराक (फ्रेंच: Jacques Chirac; २९ नोव्हेंबर, इ.स. १९३२) हा इ.स. १९९५ ते २००७ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्यापूर्वी तो इ.स. १९७४-७६ व १९८६-८८ दरम्यान दोन वेळा फ्रान्सचा पंतप्रधान तर इ.स. १९७७ ते १९९५ दरम्यान पॅरिस शहराचा महापौर होता. ह्याचबरोबर राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी फ्रेंच सरकारात त्याने अनेक मंत्रीपदे भुषविली होती. +पॅरिसचा महपौर असताना चिराकने केलेल्या भ्रष्टाचारांच्या अनेक आरोपांवरून त्याला फ्रेंच कोर्टाने २ वर्षांची स्थगित शिक्षा सुनावली. परंतु त्याच्या वयाचा विचार करता तुरूंगवास भोगण्यापासून त्याची मुक्तता केली गेली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13762.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7891ef08ee02b3122c4ab8f4ca8e3c734af33076 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13762.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅकेलिन ली केनेडी-ओनासिस (२८ जुलै, १९२९:साउथहॅम्पटन, न्यू यॉर्क, अमेरिका - १९ मे, १९९४:मॅनहॅटन, न्यू यॉर्क, अमेरिका) ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची पत्नी होती. +ही वॉल स्ट्रीटवरील शेरदलाल जॉन व्हर्नू बुव्हिए तिसरा आणि जॅनेट ली बुव्हिएची मोठी मुलगी होती. हीने जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून फ्रेंच साहित्यात पदवी मिळवली आणि नंतर वॉशिंग्टन टाइम्स-हॅराल्डमध्ये छायाचित्रकाराची नोकरी केली. १९५२मध्ये ती जॉन एफ. केनेडीला पहिल्यांदा भेटली. पुढच्या वर्षी केनेडी मॅसेच्युसेट्समधून अमेरिकेच्या सेनेटवर निवडून गेल्यानंतर त्यांनी लग्न केले. केनेडींना चार मुले झाली. त्यांपैकी दोन लहानपणीच वारली. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जॅकेलिन अमेरिकेची प्रथम महिला झाली. तेव्हा तिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाउसचे पुनर्नवीकरण केले. १९६३मध्ये केनेडी टेक्सासच्या डॅलस शहरातून जात असताना जॉन केनेडीची हत्या झाली त्यावेळी जॅकेलिन त्यांच्याबरोबरच होती. त्यांच्या अंतिम संस्कारानंतर जॅकेलिन आपल्या मुलांसह खाजगी जीवन जगली. १९६८मध्ये तिने जगातील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या ॲरिस्टोटल ओनासिसशी लग्न केले. १९७५ ते मृत्यूपर्यंत जॅकलिन केनेडीने पुस्तके संपादन करण्याचे काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13776.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8221b0c99b057097b20c939325328c527e470837 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13776.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन जॅकी लॉर्ड (१९४८:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९८२ दरम्यान १५ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13797.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3a1dfb9cb78c7eb5654244602d674fd4ac3ab7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13797.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकी भगनानी (जन्म 25 डिसेंबर 1984) एक भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता (पूजा एंटरटेनमेंट) आणि एक उद्योजक आहे.[१] तो बॉलीवूड निर्माता वाशु भगनानी यांचा मुलगा आहे. त्याने 2009 मध्ये कल किसने देखा या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले, 2011 मध्ये माफक प्रमाणात यशस्वी F.A.L.T.U मध्ये दिसला आणि अलीकडेच मित्रॉन या चित्रपटात मुख्य भूमिका केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13804.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27aad351d9fb8090cfb0031db58af0fc871b860a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13804.txt @@ -0,0 +1,71 @@ +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13813.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ddc765921803c27237b7c057b11aee75bbea582 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13813.txt @@ -0,0 +1,52 @@ +जॅकसन हे अमेरिका देशातील मिसिसिपी राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13822.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75276e9ee2fd7e5d425a5612c2af8be5e39efb68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13822.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, ओहायो ही अमेरिकेच्या ओहायो राज्यातील ८८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, ओहायोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13825.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ea1f3322ddb0d18719d9bc8232ed931203f54ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13825.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी वायोमिंगच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,३९४ होती.[१] वॉल्डन या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे.[२] +जॅक्सन काउंटीची रचना १९०९मध्ये लारिमर आणि ग्रँड काउंट्यांमधून करण्यात आली. +नॉर्थ प्लॅट नदीचे उगमस्थान या काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13827.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..817e34adcaecb2cc04787297dd04036f3d1120a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13827.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13833.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..661050a3c85aefef6a032b3507c2caff61956658 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13833.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅक्सन काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅक्सन काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13866.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e70e90fafa6962cfc99089af508711355d6a384b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13866.txt @@ -0,0 +1 @@ +जॅन इसॅक-डी व्हिलियर्स (६ मे, २००१:नामिबिया - ) हा  नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13887.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d105463f46109184283f7b8d2ec214272dd2fac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13887.txt @@ -0,0 +1 @@ +जॅनेट मिचेल (जन्म दिनांक अज्ञात:बार्बाडोस - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. या सामन्याच्या एका डावात तिने ४ धावा काढल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13904.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c0fb90c9e7f5157b0dd4369eafaa0f204d332d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13904.txt @@ -0,0 +1 @@ +जॅसवीक ऑसी टेलर (३ जानेवारी, १९३२:गयाना - १३ नोव्हेंबर, १९९९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९५९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13905.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c0fb90c9e7f5157b0dd4369eafaa0f204d332d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13905.txt @@ -0,0 +1 @@ +जॅसवीक ऑसी टेलर (३ जानेवारी, १९३२:गयाना - १३ नोव्हेंबर, १९९९:गयाना) हा  वेस्ट इंडीजकडून १९५८ ते १९५९ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1391.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e83da93bd85673326f1e19cd4412d119766a082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1391.txt @@ -0,0 +1,2 @@ +गराडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13914.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f9d7bbf23712ec37259163cb297d2a70e78876 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13914.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॅस्पर काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जॅस्पर काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13915.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ff5cb6fa41b0ac3dce769fbe0d02ee45928823c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13915.txt @@ -0,0 +1 @@ +जॅस्मिन सॅमी (जन्म दिनांक अज्ञात:त्रिनिदाद - हयात) ही  त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ६ महिला कसोटी, १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13927.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..203da55052f71dfb86d6357372edf5eac6fb1bd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13927.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच. पटेल (कानडी:ಜಯದೇವಪ್ಪ ಹಾಲಪ್ಪ ಪಟೇಲ್: १ ऑक्टोबर, १९३०:करीगानुर, मैसूर संस्थान, भारत - १२ डिसेंबर, २०००:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे भारतातील राजकारणी होते. हे कर्नाटक राज्याचे १५वे मुख्यमंत्री होते. यांचा कार्यकाल ३१ मे, १९९६ ते ७ ऑक्टोबर, १९९९ होता. याआधी ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते. +पटेल १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिमोगा मतदारसंघातून निवडून गेले. पटेल लोकसभेत कानडीतून भाषण देणारे पहिले खासदार होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1393.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ed4de050b71a1b01de0fe5a5ce6eab2fd10be8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1393.txt @@ -0,0 +1,2 @@ +गराळेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13931.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c282d9c938e44cf4c430f8cb0094faa3d081ce40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13931.txt @@ -0,0 +1,41 @@ +जिद्दू कृष्णमूर्ती (११ मे, इ. स. १८९५ - १७ फेब्रुवारी, इ. स. १९८६) हे तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. विश्वगुरू म्हणून ते ओळखले जात असले तरी हे बिरूद त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होता : मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, अभिप्सा, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये क्रांती घडवून आणण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी सतत भर दिला आणि अशी क्रांती कोणत्याही बाह्य सत्तेद्वारा - मग ती धार्मिक, राजकीय वा सामाजिक असो - घडवून आणली जाऊ शकत नाही, हेही त्यांनी ठासून सांगितले. +पौगंडावस्थेत असतानाच तत्कालीन मद्रासमधील अड्यार इथे असलेल्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या मुख्यालयात विख्यात गूढवादी व उच्च कोटीचे ईश्वरविद (थिऑसफिस्ट) चार्ल्स वेब्स्टर लेडबीटर यांच्याशी कृष्णमूर्तींची भेट झाली. त्यानंतर अ‍ॅनी बेझंट व लेडबीटर या सोसायटीच्या तत्कालीन नेत्यांच्या देखरेखीखाली कृष्णमूर्ती वाढले. विश्वगुरू पदासाठी कृष्णमूर्ती लायक उमेदवार आहेत, अशी या नेत्यांची खात्री होती. नवयुवक कृष्णमूर्तींनी मात्र ही संकल्पना नाकारली आणि या संकल्पनेच्या समर्थनासाठी उभारलेल्या जागतिक संस्थेचे (दी ऑर्डर ऑफ द स्टार) त्यांनी विसर्जन केले. कोणतेही राष्ट्रीयत्व, जात, धर्म वा तत्त्वज्ञान कृष्णमूर्तींनी आपले मानले नाही आणि उरलेले आयुष्य जगभर प्रवास करीत व्यक्तींशी, छोट्या-मोठ्या गटांशी चर्चा करण्यात व्यतीत केले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये द फर्स्ट अँड लास्ट फ्रीडम, दी ओन्ली रेवल्युशन आणि कृष्णमूर्तीज्‌ नोटबुक यांचा समावेश होतो. त्यांची अनेक भाषणे आणि चर्चा प्रकाशित झाल्या आहेत. जानेवारी १९८६ मध्ये मद्रासमध्ये त्यांनी शेवटचे सार्वजनिक भाषण केले. त्यानंतर महिनाभरात ओहाय (कॅलिफोर्निया) येथे त्यांचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ] +कृष्णमूर्तींचे अनुयायी ना-नफा तत्त्वावर भारत, इंग्लंड आणि अमेरिकेत त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनावर आधारित अनेक स्वतंत्र शाळा चालवीत आहेत. विविध भाषांमध्ये विविध माध्यमांच्या वापरातून कृष्णमूर्तींचे विचार, भाषणे व साहित्य प्रसारित करण्याचा प्रयत्‍नही त्यांचे समर्थक करीत आहेत.[ संदर्भ हवा ] +कृष्णमूर्तींचा जन्म ११ मे १८९५ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील (आताच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्हा) मदनपल्ले या छोट्या नगरात तेलुगूभाषिक कुटुंबात झाला. आठवा मुलगा झाला तर कृष्णाचे नाव त्याला द्यायचे या हिंदू प्रथेनुसार कृष्णमूर्ती हे नाव ठेवण्यात आले. जिद्दू हे कुलनाम.[१] कृष्णमूर्तींचे वडील जिद्दू नारायणैय्या हे वासाहतिक ब्रिटिश प्रशासनाच्या सेवेत होते. संजीवम्मा या आपल्या आईचा कृष्णमूर्तींना लळा होता पण ते दहा वर्षांचे असताना संजीवम्मांचा मृत्यू झाला. नारायणैया-संजीवम्मा या दांपत्याला एकूण अकरा अपत्ये झाली, त्यांपैकी पाच जणांचा बालपणातच मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९०३ मध्ये जिद्दू कुटुंब कडप्पा इथे स्थिर झाले. त्याआधीच कृष्णमूर्तींना हिवताप जडलेला होता. अनेक वर्षांपर्यंत त्यांना हिवतापाच्या उद्रेकाचा सामना करावा लागला. संवेदनशील, आजारी, स्वप्नांच्या दुनियेत असणारे हे बालक मतिमंद आहे असे सर्वांना वाटे आणि त्यामुळे शाळेत शिक्षकांचा तर घरी वडिलांचा मार कृष्णमूर्तींना नियमितपणे खावा लागे.[२] अठरा वर्षांचे असताना लिहिलेल्या आपल्या आठवणींमध्ये त्यांनी १९०४ मध्ये मृत्यू पावलेली आपली बहीण व १९०५ मध्ये मृत्यू पावलेली आपली आई "दिसली" अशा परामानसी अनुभवांचे वर्णन केलेले आहे.[३] बालपणातच निसर्गाशी त्यांचे भक्कम बंध जुळले आणि हे बंध आयुष्यभर टिकले. +१९०७ मध्ये ब्रिटिशांच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जिद्दू नारायणैय्या यांनी अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीत नोकरी धरली. रूढीप्रिय ब्राह्मण असण्याबरोबरच नारायणैया १८८२ पासून थिऑसॉफिस्टही होते. जानेवारी १९०९ मध्ये जिद्दू कुटुंब अड्यारला आले. थिऑसॉफिकल कुंपणाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छ झोपडीत नारायणैय्या व त्यांचे पुत्र राहू लागले. सभोवतालच्या खराब परिस्थितीमुळे हे पुत्र कुपोषित बनले, त्यांना उवांचाही त्रास होऊ लागला.[ संदर्भ हवा ] +एप्रिल १९०९ मध्ये लेडबीटर व कृष्णमूर्तींची पहिली भेट झाली. लेडबीटर हे आपल्याला अतींद्रिय दृष्टी असल्याचा दावा करणारे गृहस्थ होते. अड्यार नदीच्या किनारी हे दोघेही नेहमी जात. लेडबीटरच्या म्हणण्यानुसार कृष्णमूर्तींचे प्रभामंडल (ऑरा) त्यांनी पाहिलेल्या सर्वोत्तम प्रभामंडलांपैकी एक होते आणि त्यात स्वार्थाचा लेशही नव्हता. लेडबीटरच्या मते कृष्णमूर्तींमध्ये आध्यात्मिक गुरू व उत्कृष्ट वक्ता बनण्याची पात्रता होती. थिऑसॉफीतील एका सिद्धान्तानुसार मानवजातीच्या उत्क्रांतीला दिशा देण्यासाठी एक प्रगत आध्यात्मिक शक्ती नियतकालाने पृथ्वीवर येते आणि विश्वगुरू म्हणून कार्य करते.[४] हे सामर्थ्यही कृष्णमूर्तींमध्ये लेडबीटरला दिसले. +या "शोधा"नंतर अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटीच्या सदस्यांनी कृष्णमूर्तींना विशेष वागणूक देण्यास आरंभ केला. अपेक्षित विश्वगुरुपदासाठी "माध्यम" म्हणून कृष्णमूर्तींच्या शिक्षणाची, संरक्षणाची आणि तयारीची जबाबदारी लेडबीटर व त्याच्या काही विश्वासू सहकाऱ्यांनी घेतली. कृष्णमूर्ती (यांना नंतर कृष्णाजी असेही म्हटले जाई) आणि त्यांचा धाकटा भाऊ नित्यानंद (नित्या) यांना खाजगी शिकवणी देण्यात आली व नंतर परदेशातील शिक्षणादरम्यान युरोपीय उच्चभ्रू समाजाशी त्यांचा परिचय करवून देण्यात आला. शाळेतील गृहपाठ पूर्ण न करू शकणारे आणि क्षमतांबद्दल व आरोग्याबद्दल अनेक अडचणी असणारे कृष्णाजी सहा महिन्यातच इंग्रजी बोलू आणि लिहू लागले. कृष्णाजींच्या मते लेडबीटरला लागलेला त्यांचा "शोध" ही त्यांच्या आयुष्यातील क्रांतिकारक घटना होती; अन्यथा लवकरच त्यांचा मृत्यू ओढवला असता. +या काळात कृष्णाजी अ‍ॅनी बेझंट यांच्याकडे आई म्हणून पाहू लागले होते. कृष्णाजींच्या वडिलांनी कृष्णाजींचे कायदेशीर पालकत्व बेझंटबाईंना दिले होते. कृष्णाजींना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे त्यांचे वडील झाकोळले गेले. इ.स. १९१२ मध्ये कायदेशीर पालकत्व रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला. प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर अ‍ॅनी बेझंटला कृष्णाजी व नित्याचा कायदेशीर "ताबा" मिळाला. कुटुंब व घरापासून दूर गेलेल्या कृष्णाजी व नित्यामधील संबंध यामुळे अधिक मजबूत झाले आणि नंतरच्या काळात या दोघांनी सोबतच प्रवास केला.[ संदर्भ हवा ] +१९११ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटीने आगामी विश्वगुरूच्या स्वागतास जगाला तयार करण्यासाठी ऑर्डर ऑफ द स्टार इन दी इस्ट (ओएसई) या संस्थेची स्थापना केली. कृष्णमूर्तींना मुख्याधिकारी बनविण्यात आले. विश्वगुरूच्या आगमनाच्या तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या कुणालाही सदस्यत्व उपलब्ध होते. लवकरच सोसायटीच्या आत आणि बाहेर हिंदू वर्तुळात, भारतीय प्रसारमाध्यमांत वादविवाद सुरू झाले.[ संदर्भ हवा ] +मेरी ल्युटेन्स या कृष्णाजींच्या मैत्रिणीच्या व चरित्रकर्तीच्या म्हणण्यानुसार आपल्याला विश्वगुरू बनायचे आहे यावर एके काळी कृष्णमूर्तींचा विश्वास होता. एप्रिल १९११ मध्ये कृष्णाजी व नित्या इंग्लंडला गेले. तिकडे कृष्णमूर्तींनी आपले पहिले सार्वजनिक भाषण दिले आणि लिखाणास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धाच्या आरंभापूर्वी या बंधूंनी अनेक युरोपीय देशांना भेटी दिल्या. युद्धसमाप्तीनंतरही कृष्णमूर्तींची भाषणे आणि लेखन सुरू राहिले. इ.स. १९२१ मध्ये ते हेलेन नॉद या सतरावर्षीय अमेरिकन युवतीच्या प्रेमात पडले; पण हे संबंध फार काळ टिकले नाहीत.[ संदर्भ हवा ] +१९२२ मध्ये कृष्णा व नित्या कॅलिफोर्नियाहून सिडनीला गेले. कॅलिफोर्नियात असताना क्षयरोगी नित्यानंदाच्या प्रकृतीला उतार पडावा म्हणून ओहायो खोऱ्यातील एका कुटिरात ते राहत होते. ओहायोमध्ये या बंधूंना रोझलिंड विल्यम्स या अमेरिकन युवतीची मदत मिळाली. ओहायोमधील काळात प्रथमच जिद्दू बंधू थिऑसॉफिकल सोसायटीच्या सभासदांच्या निरीक्षणाखाली नव्हते. हे ठिकाण जिद्दूंना आवडले. अखेर त्यांच्या अनुयायांनी एक विश्वस्त संस्था स्थापन करून हे कुटीर व सभोवतालची जागा विकत घेतली. मग हे स्थान कृष्णमूर्तींचे अधिकृत निवासस्थान झाले.[ संदर्भ हवा ] +ओहायोमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर १९२२ मध्ये कृष्णमूर्तींना काही आयुष्य बदलविणारे अनुभव आले. या अनुभवांना आध्यात्मिक जागृती, मानसिक परिवर्तन अशी विविध संबोधने दिलेली आहेत. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार १७ ऑगस्टला कृष्णाजींना मानेत तीव्र वेदना जाणवू लागल्या. पुढच्या दोन दिवसांमध्ये वेदना बळावल्या, त्यांना भूक लागेनाशी झाली आणि अधूनमधून असंबद्धपणे ते बरळू लागले. ते बेशुद्ध पडल्यासारखे दिसत असले तरी नंतर त्यांनीच सांगितल्यानुसार त्यांना भोवताल दिसत होता आणि त्या अवस्थेत गूढ ऐक्याचा अनुभवही त्यांना येत होता. पुढच्या दिवशी लक्षणांची व अनुभवांची तीव्रता वाढली आणि "असीम शांती"चा अनुभव त्यांना आला. यानंतर त्यांना जवळपास रोज रात्री 'प्रक्रिया' या नावाने ओळखले जाणारे अनुभव येऊ लागले. या अनुभवांमध्ये वेदना, शारीरिक कष्ट आणि संवेदनशीलता, बालकासारख्या अवस्थेत जाणे आणि काही वेळा त्यांचे शरीर वेदनांना शरण जाणे किंवा ते स्वतःच "निघून जाणे" अशा बाबींचा समावेश होता.[ संदर्भ हवा ] +प्रक्रियेपासून वेगळे व "आशीर्वाद", "अमर्यादता", "पावित्र्य", "अनंतता" आणि सर्वाधिक वेळा "अन्यता" किंवा "अन्य" या संबोधनाने उल्लेखिले जाणारे काही अनुभव या काळात व नंतर कृष्णाजींना आले. ल्युटेन्सच्‍या म्हणण्यानुसार हा "अन्यते"चा अनुभव जवळपास आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिला आणि त्यांना संरक्षित असल्याची भावना देत राहिला.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९२२ पासून या गूढ अनुभवांची अनेक स्पष्टीकरणे मांडण्याचा प्रयत्‍न केला गेलेला आहे. लेडबीटर व इतर थिऑसॉफिस्टांनी आपल्या 'माध्यमा'ला काही परामानसिक अनुभव येतील हे गृहीत धरले होते पण या अनुभवांनी तेही अचंबित झाले. नंतर कृष्णाजींनी केलेल्या चर्चांमधून या अनुभवांवर थोडासा प्रकाश पडला पण अंतिमतः शोधक दृष्टीने हाती काहीही लागले नाही. रोलंड व्हर्‌नॉन या चरित्रकाराच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया आणि लेडबीटरकडे नसलेल्या उत्तरांमुळे मोठा परिणाम घडून आला. कृष्णमूर्तींनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून काही पावले टाकली. भविष्यातील गुरू या भूमिकेसाठी ही प्रक्रिया हा आधारस्तंभ होता. +१९२५ मध्ये थिऑसॉफिकल सोसायटी स्थापनेनंतरची पन्नास वर्षे पूर्ण करणार होती. या काळात कृष्णमूर्तींच्या मसिहासदृश व्यक्तिमत्त्वाबद्दलच्या चर्चांना ऊत आला. थिऑसोफिकल सोसायटीत राजकारण सुरू झाले. अनेक सभासद आपली आध्यात्मिक प्रगती झाल्याचे बोलू लागले आणि इतर अनेक त्यावर शंका घेऊ लागले. अशा घटनांमुळे खुद्द कृष्णमूर्ती मात्र मनाने सोसायटीपासून दूर गेले. +१३ नोव्हेंबर १९२५ रोजी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नित्यानंदांचे शीतज्वर व क्षयाच्या प्रादुर्भावांमुळे निधन झाले. नित्यानंद आजारग्रस्त असले तरी त्यांचा मृत्यू अनपेक्षित होता. या घटनेमुळे कृष्णाजींचा थिऑसॉफीवरील व सोसायटीच्या नेत्यांवरील विश्वास उडाला. नित्यानंदांच्या तब्येतीबद्दल कृष्णाजींना वारंवार आश्वस्त केले जात होते. आपल्या जीवितकार्यासाठी नित्यानंदाची आवश्यकता आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू होणार नाही असे अ‍ॅनीबाईंसह कृष्णाजींना वाटत होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार या बातमीने कृष्णमूर्ती जवळपास कोसळले. नित्यानंदांच्या मृत्यूनंतर बारा दिवसांनी मात्र ते "अतिशय शांत, तेजस्वी आणि सर्व भावनांमधून मुक्त" झाल्यासारखे वाटले. +नित्यानंदांच्या मृत्यूमुळे "विश्वगुरूचे आगमन" वगैरे चर्चा बंद झाल्या.[ संदर्भ हवा ] +३ ऑगस्ट १९२९ रोजी कृष्णमूर्तींनी ऑर्डर ऑफ दी स्टारचे विसर्जन केले. मागील दोन वर्षांदरम्यान केलेल्या गंभीर विचारमंथनानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच त्यांनी नमूद केले की, +सत्य ही मार्गरहित भूमी आहे आणि तुम्ही कोणत्याही मार्गाने, कोणत्याही धर्माने, कोणत्याही पंथाने त्याच्या जवळ जाऊ शकत नाही ह्या म्हणण्यावर मी ठाम आहे. हा माझा दृष्टिकोन आहे आणि त्याच्याशी मी विनाशर्त पूर्णपणे बांधिल आहे. सत्य अमर्याद, अशर्त व कोणत्याही मार्गाने मिळण्यासारखे नसल्याने संघटित केले जाऊ शकत नाही; लोकांना दिशा देण्यासाठी किंवा विशिष्ट मार्गावर चालविण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणतीही संस्था बनविली जाऊ नये. ... हे महान कृत्य नाही, कारण मला अनुयायी नको आहेत आणि खरेच नको आहेत. एखाद्याचा अनुनय सुरू झाला की सत्याचा अनुनय समाप्त होतो. मी म्हणतो त्याकडे तुम्ही लक्ष देता की नाही याचीही मला चिंता नाही. जगात मला एक गोष्ट करावयाची आहे आणि अढळ अवधानाने मी ती करणार आहे. मी एकाच आवश्यक गोष्टीचा विचार करतो : मानवास मुक्त करणे. मी मानवाला सर्व पिंजऱ्यापासून, सर्व भयांपासून मुक्त करण्याची अभिलाषा धरतो; धर्म किंवा पंथ स्थापण्याची, नवे सिद्धान्त किंवा नवे तत्त्वज्ञान मांडण्याची नाही.[ संदर्भ हवा ]विसर्जनानंतर अनेक विख्यात थिऑसॉफिस्ट्स, अगदी लेडबीटरही कृष्णमूर्तींच्या विरोधात गेले. आपण विश्वगुरू आहोत याचा कृष्णमूर्तींनी साफ इन्कार केल्याचा पुरावा उपलब्ध नाही पण जेव्हा जेव्हा त्यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली तेव्हा तेव्हा त्यांनी एकतर ही बाब असंबद्ध आहे असे म्हटले किंवा त्यांच्याच शब्दांमध्ये "जाणूनबुजून संदिग्ध" उत्तरे दिली. विसर्जनानंतर लवकरच त्यांनी थिऑसॉफिकल सोसायटी, तिचे उपदेश किंवा प्रथा-पद्धती यांच्यापासून फारकत घेतली. +आपल्या उपदेशाला कृष्णमूर्तींनी कधीही माझा उपदेश म्हटले नाही. ते नेहमी उपदेशाबद्दल दक्ष असत, उपदेशकाबद्दल नाही. शिक्षकाला महत्त्व नव्हते आणि सर्व प्रकारच्या सत्तांचा, विशेषतः मानसिक सत्तांचा त्याग त्यांना अभिप्रेत होता : +कोणत्याही प्रकारची सत्ता, विशेषतः चिंतन व आकलनाच्या क्षेत्रातील सत्ता ही सर्वाधिक विनाशकारी, वाईट गोष्ट आहे. नेते अनुयायांचा नाश करतात व अनुयायी नेत्यांचा नाश करतात. तुम्हाला स्वतःच स्वतःचा शिक्षक व विद्यार्थी बनावे लागते. माणसाने मूल्यवान, आवश्यक म्हणून स्वीकारलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही सवाल करावयास हवेत. सोसायटीशी फारकतीनंतर संबंधित सर्व पदांचा कृष्णमूर्तींनी त्याग केला, दान म्हणून मिळालेल्या वस्तू व मालमत्ता ज्याच्या त्याला परत केल्या. उरलेले आयुष्य त्यांनी जगभरातील लोकांशी विश्वास, सत्य, दुःख, स्वातंत्र्य, मृत्यू यांच्या स्वरूपाबाबत व अध्यात्मसंपन्न आयुष्याबाबत चर्चा करण्यात व्यतीत केले. अनुयायी किंवा पूजकांचा त्यांनी स्वीकार केला नाही. गुरू आणि शिष्य या नात्यात अवलंबित्व व शोषण येते असे त्यांचे मत होते. आपल्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांकडून भेटवस्तू व आर्थिक मदतीचा त्यांनी स्वीकार केला आणि व्याख्यानमाला, लेखन या गोष्टी पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू ठेवल्या. त्यांनी लोकांना सतत स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त केले आणि विवक्षित विषयांबाबत चर्चेसाठी लोकांना आमंत्रित केले.[ संदर्भ हवा ] +कृष्णाजींचे मध्यायुष्य व्याख्यानदौऱ्यांमध्ये आणि प्रकाशनामध्ये गेले. ऑर्डर ऑफ द स्टारमधील एक मित्र आणि सहकारी असलेल्या देसिकाचार्य राजगोपाल (डी. राजगोपाल) याच्यासोबत त्यांनी स्टार पब्लिशिंग ट्रस्ट (एसपीटी) ही प्रकाशनसंस्था स्थापन केली. ओहायमध्ये आर्य विहार नावाच्या भवनात या काळी कृष्णमूर्ती, राजगोपाल आणि १९२७ मध्ये राजगोपालशी विवाहबद्ध झालेली रोझलिंड विल्यम्स हे राहत होते. 'एसपीटी'ची व्यावसायिक व संस्थात्मक बाजू डी. राजगोपाल सांभाळीत. कृष्णाजींचा वेळ भाषणे व ध्यान यांमध्ये जाई. राजगोपालचे वैवाहिक आयुष्य सुखमय नव्हते. १९३१ मध्ये राधा नावाच्या मुलीच्या जन्मानंतर राजगोपाल व रोझलिंड भौतिकदृष्ट्या विभक्त झाले. आर्य विहाराच्या सापेक्ष एकांतात कृष्णमूर्ती व रोझलिंड यांच्या दरम्यान असलेल्या निकट मैत्रीचे रूपांतर प्रेमप्रकरणात झाले. इ.स. १९९१ पर्यंत या संबंधांची जाहीर वाच्यता झाली नाही. +१९३० च्या दशकात यूरोप, लॅटिन अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचे दौरे कृष्णमूर्तींनी केले. १९३८ मध्ये हक्स्ले घराण्यातील आल्डस हक्स्ले या प्रसिद्ध लेखकाशी त्यांचा परिचय झाला. या दोघांमधील मैत्री अनेक वर्षे टिकली. युरोपात तेव्हा येऊ घातलेल्या संकटाबाबत दोघांनाही चिंता होती. राष्ट्रवादाच्या अपायकारक परिणामामुळे हे संकट उभे राहिले, असे या दोघांचेही मत होते. इ.स. १९४०-१९४४ या काळात कृष्णमूर्तींनी सार्वजनिक वक्तव्ये केली नाहीत. आर्य विहारात या काळात त्यांनी काम केले. बव्हंशी स्वयंपूर्ण असलेल्या आर्य विहाराने या काळात शिल्लक माल युरोपातील संकटग्रस्तांसाठी दिला. +मे १९४४ मध्ये ओहायो येथे भाषणमाला सुरू करून कृष्णमूर्तींनी सार्वजनिक मौन सोडले. 'एसपीटी'ची जागा घेतलेल्या कृष्णमूर्ती राइटिंग्ज इंकॉर्पोरेशनने (केडब्ल्यूआयएनसी) ही भाषणे व इतर साहित्य प्रकाशित केले. 'केडब्ल्यूआयएनसी'चे एकमेव उद्दिष्ट कृष्णमूर्तींच्या उपदेशाचा प्रसार करणे हे होते. भारतातील काही सहकाऱ्याच्या संपर्कात कृष्णमूर्ती होतेच. १९४७ च्या शिशिरात ते भारतात आले. अनेक तरुण बुद्धिवाद्यांना त्यांनी आकर्षित केले. या दौऱ्यातच पुपुल (जयकर) आणि नंदिनी या मेहता भगिनींचा कृष्णाजींशी संपर्क आला आणि त्या कृष्णमूर्तींच्या विश्वासू सहकारी बनल्या. ऊटकमंड इथे असताना कृष्णमूर्तींना पुन्हा 'प्रक्रिये'चा अनुभव आला तेव्हा मेहता भगिनी तिथे हजर होत्या. +या दौऱ्यात कृष्णमूर्तींना भेटावयास आलेल्या लोकांमध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा समावेश होता. भेटींदरम्यान कृष्णमूर्तींनी विस्तारपूर्वक आपला उपदेश नेहरूंला दिला. एका भेटीत कृष्णमूर्ती म्हणाले होते : "स्वचे आकलन संबंधांमधूनच होते. ... स्व ज्याच्यात उघड होतो असा आरसा म्हणजे संबंध. आत्मज्ञानाशिवाय सम्यक विचार आणि कृतीसाठी अधिष्ठानच नाही." यावर नेहरूंनी "सुरुवात कशी करावी?" असा प्रश्न केला होता. यावर कृष्णमूर्तींनी "जिथे आहात तिथून सुरुवात करा. मनाचा प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्दसमूह, प्रत्येक परिच्छेद वाचा, कारण मन विचारांच्या माध्यमातून कार्य करते." +जगभरात सार्वजनिक भाषणे, गटचर्चा हे कृष्णमूर्तींचे नेहमीचे कार्यक्रम उत्तरायुष्यातही सुरू राहिले. १९६० च्या दशकाच्या प्रारंभी डेव्हिड बॉम या भौतिकविद्वानाशी कृष्णमूर्तींचा परिचय झाला. भौतिक विश्वाचे सार, मनुष्यजातीची मानसिक व सामाजिक अवस्था याबाबत बॉमच्या तात्त्विक व शास्त्रीय मतांना जुळणारी स्थळे कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानामध्ये होती. हे दोघे लवकरच घनिष्ट मित्र बनले. वैयक्तिक संवाद, गटचर्चा या माध्यमांमधून विचारांचे आदानप्रदान या दोघांमध्ये सुमारे दोन दशके सुरू राहिले. ह्या चर्चा पुस्तकरूपांत प्रसिद्ध झाल्याने कृष्णमूर्तींच्या विचारांचा शास्त्रीय वर्तुळात शिरकाव झाला. कृष्णमूर्तींचे तत्त्वज्ञान धार्मिक अभ्यास, शिक्षण, मानसशास्त्र, भौतिकी, चेतनेचा अभ्यास अशा विविध विषयांवरील असले तरी विद्यापिठीय वर्तुळात त्यांची आजवर चर्चा झाली नव्हती. फ्रिजॉफ काप्रा, जॉर्ज सुदर्शन हे भौतिकविद्, जीवशास्त्रज्ञ रुपर्ट शेल्ड्रेक, मानसशास्त्रज्ञ डेव्हिड शेनबर्ट यांच्यासोबत अनेक मानसोपचारतज्ज्ञांशी कृष्णमूर्तींनी चर्चा केल्या. नंतरच्या काळात कृष्णमूर्ती-बॉम यांच्या मैत्रीत कटू प्रसंग आले आणि आधीसारखी घनिष्ट नसली तरी या दोघांमधील मैत्री कृष्णमूर्तींच्या निधनापर्यंत टिकून राहिली. +अनेक विषयांमध्ये कृष्णमूर्तींच्या प्रतिभेने विहार केला असला तरी त्यांची मूलभूत शिकवण टिकून राहिली. १९२९ मध्ये ज्या गोष्टींशी असलेली बांधिलकी त्यांनी बोलून दाखविली होती, त्याबद्दल १९८० च्या दशकात कोअर ऑफ द टीचिंग या लिखित वक्तव्यात ते पुन्हा 'बोलले' : +"'सत्य ही मार्गरहित भूमी आहे.' कोणत्याही संस्थेतून, विश्वासातून, तत्त्वातून, यागातून, तात्त्विक ज्ञानातून किंवा मानसशास्त्रीय पद्धतीने माणूस तिथे पोहचू शकत नाही. बौद्धिक विश्लेषण आणि अंतर्मुखीय विच्छेदनातून नव्हे तर संबंधांच्या आरशातून, स्वतःच्या मनाच्या विषयघटकांच्या आकलनातून, निरीक्षणातून त्याला ते शोधावे लागेल. सुरक्षिततेच्या भावनेपोटी मानवाने स्वतःमध्ये धार्मिक, राजकीय, वैयक्तिक प्रतिमा उभ्या केल्या आहेत. त्या प्रतिमा चिन्हे, आदर्श, श्रद्धा या माध्यमांतून आविष्कृत होतात. यांच्या ओझ्याचा माणसाच्या विचारांवर, संबंधांवर व दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतो. प्रत्येक संबंधात माणसाला माणसापासून वेगळ्या करीत असल्याने त्या [प्रतिमा] आपल्या समस्यांचे मूळ आहेत." १९७० च्या दशकात अनेक वेळा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कृष्णमूर्तींची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ व काही वेळा गंभीर चर्चा झाल्या असल्या तरी कृष्णमूर्तींचा भारतीय राजकारणावरील प्रभाव अजून अज्ञातच आहे. +दरम्यानच्या काळात राजगोपाल व कृष्णमूर्तीं यांच्यामधील संबंध न्यायालयीन लढाईपर्यंत ताणले गेले होते. १९७१ मध्ये सुरू झालेले प्रताधिकारासंबंधीच्या आरोप-प्रत्यारोपांचे प्रकरण अनेक वर्षे चालले. कृष्णमूर्तींच्या आयुष्यकाळातच राजगोपालांकडे असलेली कृष्णमूर्तींची पत्रे, हस्तलिखिते, दानस्वरूपात मिळालेली मालमत्ता, देणग्यांचे पैसे वगैरे बरीचशी सामग्री परत करण्यात आली. १९८६ मध्ये कृष्णमूर्तींच्या मृत्यूनंतर प्रतिस्पर्धी पक्षांनी हा प्रश्न निकालात काढला. +१९८४ व १९८५ मध्ये न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये भाषणासाठी कृष्णमूर्तींना आमंत्रित करण्यात आले. नोव्हेंबर १९८५ मध्ये ते भारतात आले. जानेवारी १९८६ पर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी "निरोपाची" भाषणे दिली. कृष्णमूर्तींना नेहमी विचारण्यात आलेल्या प्रश्नांसोबतच यावेळी त्यांना विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीचा मानववंशावर काय परिणाम होईल याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. मृत्यूला मी आमंत्रित करू इच्छित नाही असे त्यांनी मित्रांना सांगितले होते पण शरीर किती काळ टिकेल (त्यांचे वजन खूप कमी झाले होते) याबाबत ते साशंक होते. बोलणे बंद झाल्यावर जगण्यास उद्देश उरणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. चार जानेवारी १९८६ रोजी मद्रासमध्ये त्यांनी दिलेले भाषण अखेरचे ठरले. +आपल्या वारशाबाबत कृष्णमूर्ती सजग होते. आपल्या शिकवणीचा अर्थबोधक कुणीही बनू नये अशी त्यांची इच्छा होती. मृत्यूपश्चात आपल्या सहकाऱ्यांनी कृष्णमूर्तींचे प्रवक्ते किंवा वारसदार असल्यासारखे वागू नये असे त्यांनी कित्येकदा बजावून ठेवले होते. +मृत्यूच्या काही दिवस आधी केलेल्या वक्तव्यात त्यांनी आपल्याला काय झाले होते ते कुणालाही समजलेले नाही आणि आपली शिकवणही कुणाला कळालेली नाही असे म्हटले होते. आपल्या आयुष्यकाळात कार्यरत असलेली अफाट ऊर्जा आपल्यासोबत जाईल असेही त्यांनी म्हटले होते. "...शिकवण जगल्यास" लोक त्या ऊर्जेकडे जाऊ शकतील आणि आकलन करवून घेऊ शकतील असा आशावादही त्यांनी मांडला होता. चर्चांदरम्यान कृष्णमूर्तींनी आपल्या भूमिकेची तुलना टॉमस एडिसन व कोलंबस यांच्याशी केली होती. नव्या जगाच्या शोधासाठी कोलंबसाला कष्टमय प्रवास करावा लागला, त्याच जगात आज जेटने सहज जाता येते असे कृष्णमूर्ती म्हणाले होते. याचा अर्थ काही प्रमाणात कृष्णमूर्ती "खास" असले तरी त्यांच्या आकलनाच्या स्तरापर्यंत पोहचण्यासाठी इतरांना खास असण्याची गरज नाही असा लावता येतो. +स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या एक्क्याण्णवाव्या वर्षी १७ फेब्रुवारी १९८६ रोजी जे.कृष्णमूर्तींचे निधन झाले. +दैनंदिन आयुष्यात विचारांच्या समुचित स्थानास कृष्णमूर्तींनी महत्त्व दिले. भूतकाळातील ज्ञानाचे शिलीभूत प्रक्षेपण म्हणून विचारांचा असलेला धोकाही त्यांनी दाखवून दिला. कृष्णमूर्तींच्या मते, अशा क्रियेने आपण राहत असलेल्या जगाबाबतचे आपले बोधन, समग्र आकलन आणि विशेषतः जगाला व्याख्यित करणारे संबंधांचे आकलन विकृत होते. ज्ञानाकडे त्यांनी मनाचे आवश्यक पण यांत्रिक कार्य म्हणून पाहिले. नोंद घेण्याच्या मनाच्या क्षमतेमुळे अडथळेही उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, दुखावणारे शब्द क्रियेला प्रभावित करणाऱ्या स्मृती ठरू शकतात. म्हणून ज्ञान संबंधांमध्ये भेद आणून विनाशक ठरू शकते. +सॅन दिएगो येथे १९७० मध्ये दिलेल्या वक्तव्यात कृष्णमूर्ती म्हणतात : +"भय कशाशी तरी संबंधित असते; ते स्वतःहून असत नाही. ... काल मला वेदना झाल्या, मला त्या उद्या नको आहेत. कालच्या वेदनांच्या स्मृतीचा समावेश असणारा विचार उद्या वेदना असण्याचे भय प्रक्षेपित करतो. म्हणून विचार भय आणतात. विचार भयाला जन्म देतात; विचार आनंदाचीही लागवड करतात. भय समजण्यासाठी आनंद समजणे आवश्यक आहे. ... भय आणि आनंद ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत." +ध्यानाकडे कृष्णमूर्तींनी महान कला म्हणून पाहिले. तंत्राशिवाय सराव करून ही कला शिकावी असे त्यांचे मत होते. खरे ध्यान म्हणजे "विचारांचा अंत" जो "काळापलीकडे...वेगळ्या मितीत" घेऊन जातो असे कृष्णमूर्तींचे मत होते. "ज्ञात गोष्टी काढून टाकून मन रिकामे करणे" म्हणजे ध्यान असेही त्यांनी म्हटलेले आहे. +कृष्णमूर्तींनी जगभर अनेक शाळा काढल्या. शैक्षणिक लक्ष्ये म्हणून त्यांनी पुढील बाबी सांगितल्या होत्या : +१९२८ मध्ये कृष्णमूर्ती व अ‍ॅनी बेझंट यांनी स्थापन केलेले कृष्णमूर्ती फाऊंडेशन अनेक शाळा चालविते. १९३४ साली वाराणसीत स्थापन झालेले राजघाट बेझंट स्कूल हे आरंभीच्या शाळांपैकी एक आहे. +कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्ऱ्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. स्वकेंद्रित क्रिया बाह्य दिशेने राष्ट्रवाद व धार्मिक असहिष्णुता म्हणून आविष्कृत होतात, विभाजित जग निर्माण करतात, अशा जगात विश्वासापोटी आपण एखाद्याला मारण्यास तयार होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13942.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afc24576ed5e98e364f8450a9141aea4d7e5773b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13942.txt @@ -0,0 +1,2 @@ +जे. लॅकलान फर्ग्युसन (२३ मे, १९६८:दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. +फर्ग्युसन १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्र्रेलियातर्फे खेळला.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13945.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f414fcb145380553c5bae9a54a3c7b75b8a722b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13945.txt @@ -0,0 +1,6 @@ +जे सी कुमारप्पा (४ जानेवारी १८९२-३० जानेवारी १९६०) एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते आणि ते महात्मा गांधींचे निकटचे सहकारी होते.त्यांचे मूळ नाव 'जोसेफ चेलादुरई कॉर्नेलिअस'असे होते.[१] +जोसेफ चेल्लादुराई कुमारप्पा यांचा जन्म ४ जानेवारी १८९२ रोजी तमिळनाडूमधील तंजार येथील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला.शलमोन दोरिस्मामीचे ते सहावे अपत्य होते.शलमोन हे सार्वजनिक बांधकाम संस्थेचे ऑफिसर होते.[२]त्यांचे लहान भाऊ भरतन कुमारप्पा (१८९६ ते १९९५) हे देखील गांधी आणि सर्वोदय चळवळीशी जुळलेले होते. त्यांनी १९१९ साली ब्रिटनमधील अर्थशास्त्र आणि चार्टर्ड अकाऊंटेंट या विषयांचा अभ्यास केल्यानंतर आपले नाव बदलले. १९२८ मध्ये कुमारप्पा यांनी अमेरिकेला सायराकस विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठात पदवी मिळविण्यासाठी एडविन रॉबर्ट अँडरसन सेलिगमन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.[३] +भारतात परतल्यावर कुमारप्पा यांनी 'ब्रिटिश कर धोरण आणि त्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण' या विषयावर एक लेख प्रकाशित केला. त्यांनी १९२९ मध्ये गांधी यांची भेट घेतली. [४]गांधीजींच्या विनंतीनुसार त्यांनी गुजरातच्या ग्रामीण भागाचे आर्थिक सर्वेक्षण केले. +१९३० आणि १९३१ फेब्रुवारीच्या दरम्यान मिठाचा सत्याग्रह दरम्यान यंग इंडियाचे संपादक म्हणून काम करताना कुमारप्पा यांनी अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयातील प्राध्यापक म्हणून काम केले. +१९३५ मध्ये ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रिज एसोसिएशनची स्थापना करण्यात आणि त्यांना संघटित करण्यास कुमारप्पा मदत केली.[५] +१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर,कुमारप्पा यांनी भारतीय नियोजन आयोग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी कार्य केले.जे शेती आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय धोरणे राबविण्याचे काम करीत होते.त्यांनी चीन,पूर्व युरोप आणि जपानमध्ये राजनैतिक नेमणुकांवर जाऊन त्यांच्या ग्रामीण आर्थिक प्रणालीचा अभ्यास केला.त्यांनी श्रीलंकेत काही काळ घालवला,जिथे त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळाले.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13976.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4853c3c6cfb96c8023aecfece7287a4e050dbd96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_13976.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोआन रोलिंग (लेखननाम: जे.के. रोलिंग ; इंग्लिश: J. K. Rowling ;) (जुलै ३१, इ.स. १९६५; येट, ग्लॉस्टरशायर, इंग्लंड - हयात) ही एक ब्रिटिश लेखिका आहे. तिने निर्मिलेली हॅरी पॉटर या काल्पनिक व्यक्तिरेखेशी निगडित कादंब‍र्यांची मालिका इंग्लिश साहित्यक्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे. इ.स. १९९० साली मॅंचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना स्फुरल्याचे म्हटले जाते. हॅरी पॉटर पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या जवळपास ४० कोटी प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत, तसेच त्यावर आधारित चित्रपटदेखील लोकप्रिय ठरले आहेत. +रोलिंग हिच्या पुस्तकांइतकीच तिची जीवनकहाणीदेखील लोकांना रोमांचकारक वाटते. हॅरी पॉटर पुस्तकांच्या तडाखेबंद खपामुळे अवघ्या पाच वर्षांत ती लखपती बनली. मार्च इ.स. २०१० सालातल्या फोर्बसच्या कोट्यधीशांच्या यादीत जे.के. रोलिंगला स्थान देताना त्यांनी तिची संपत्ती १ अब्ज अमेरिकन डॉलरांइतकी असल्याचे नमूद केले आहे. इ.स. २००७ साली फोर्ब्स प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या नामावळीत रोलिंग ही अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर होती. इ.स. २००७ सालच्या टाइम नियतकालिकाच्या 'पर्सन ऑफ द इयर' नामांकनात जे.के. रोलिंग दुसऱ्या स्थानी होती. ऑक्टोबर इ.स. २०१०मध्ये, ब्रिटनातील काही प्रमुख नियतकालिकांच्या संपादकांनी रोलिंग हिला 'ब्रिटनातील सर्वांत प्रभावशाली महिला' म्हणून गौरवले. एकच पालक असलेल्या कुटुंबांसाठी कार्य करणाऱ्या संस्था, मल्टिपल स्क्लेरॉसिस सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अशा अनेक समाजसेवी संस्थांसाठी तिने योगदान दिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1399.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14c490bda63d283cccfe3d48a86dc5f92fc0a196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1399.txt @@ -0,0 +1,6 @@ +गरिमा चौधरी (जन्म २ एप्रिल १९९०) एक भारतीय जुडोका आहे . २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ६३ मध्ये किलो श्रेणी महिलांमध्ये ती भारताची एकमेव ज्युडोका होती.[१][२] +मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांकडे जन्मलेल्या चौधरी यांची लहानपणी खेळांशी ओळख झाली. ती कबड्डी, ॲथलेटिक्स आणि क्रिकेटसारख्या खेळांमध्ये चांगली होती. चौधरीचे वडील तिच्या शिक्षणाबद्दल चिंतेत राहिले, तर आईने तिला खेळांमध्ये आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. तिने सुरुवातीला तिच्या मूळ प्रदेश उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. राज्याच्या क्रीडा संघटनेकडून योग्य पाठिंबा नसल्यामुळे तिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली.[३] +२००४ पासून चौधरी जीवन शर्मा आणि दिव्या शर्मा यांच्यासोबत पटियालास्थित राष्ट्रीय खेळ संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत. योग्य सुविधांच्या अभावामुळे तिला मुलांसोबत सराव करावा लागला. चौधरींना प्रशिक्षणासाठी हा एक चांगला मार्ग वाटला. शर्मा म्हणतात की आत्मविश्वास, मेहनत आणि विजयी वृत्ती हे गुणधर्म चौधरींची ताकद आहेत. +२०११ च्या उन्हाळी ऑलिम्पिकसाठी तिच्या पात्रतेचा एक भाग म्हणून तिने पॅरिसमध्ये आयोजित २०११ च्या जागतिक ज्युडो चॅम्पियनशिप आणि विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. २०१२ मध्ये ताशकंद येथे झालेल्या आशियाई ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये ती ६३ किलो गटात सातव्या स्थानावर होती.[४] तिच्या कामगिरीचा परिणाम म्हणून तिने ३४ गुण मिळवले आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची पात्रता झाली. +ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी चौधरी यांनी जर्मनी आणि फ्रान्समध्ये प्रशिक्षण घेतले. तिने अधिक स्पर्धा-केंद्रित प्रशिक्षण घेतले, तिच्या विरोधकांचा अभ्यास केला आणि विशिष्ट फिटनेस पैलूंवर लक्ष केंद्रित केले. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या (६३ किलो) गटातील पहिल्या एलिमिनेशन फेरीत चौधरीला योशी उएनोने ८१ सेकंदात इप्पॉनने पराभूत केले. जरी यामुळे तिचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले, तरी भारताच्या क्रीडा प्रशासकांना असे वाटले की ती ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत - २०१४ मध्ये दोन्ही. +२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत चौधरीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14000.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d629f5042d717f14cbe4e21629801dcfd46b304f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14000.txt @@ -0,0 +1,32 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14010.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2d89595cea06701bdff6e709347de445df706d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14010.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलगम वेंगळा राव (मे १९२१ – १२ जून १९९९) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते आणि १९७३ ते १९७८ पर्यंत आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.[१][२] +ते दोन वेळा, १९८४ आणि १९८९ मध्ये, खम्मम जिल्हा मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून लोकसभेवर निवडूनही गेले होते.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14011.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f414fcb145380553c5bae9a54a3c7b75b8a722b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14011.txt @@ -0,0 +1,6 @@ +जे सी कुमारप्पा (४ जानेवारी १८९२-३० जानेवारी १९६०) एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते आणि ते महात्मा गांधींचे निकटचे सहकारी होते.त्यांचे मूळ नाव 'जोसेफ चेलादुरई कॉर्नेलिअस'असे होते.[१] +जोसेफ चेल्लादुराई कुमारप्पा यांचा जन्म ४ जानेवारी १८९२ रोजी तमिळनाडूमधील तंजार येथील एका ख्रिश्चन कुटुंबात झाला.शलमोन दोरिस्मामीचे ते सहावे अपत्य होते.शलमोन हे सार्वजनिक बांधकाम संस्थेचे ऑफिसर होते.[२]त्यांचे लहान भाऊ भरतन कुमारप्पा (१८९६ ते १९९५) हे देखील गांधी आणि सर्वोदय चळवळीशी जुळलेले होते. त्यांनी १९१९ साली ब्रिटनमधील अर्थशास्त्र आणि चार्टर्ड अकाऊंटेंट या विषयांचा अभ्यास केल्यानंतर आपले नाव बदलले. १९२८ मध्ये कुमारप्पा यांनी अमेरिकेला सायराकस विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठात पदवी मिळविण्यासाठी एडविन रॉबर्ट अँडरसन सेलिगमन यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.[३] +भारतात परतल्यावर कुमारप्पा यांनी 'ब्रिटिश कर धोरण आणि त्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण' या विषयावर एक लेख प्रकाशित केला. त्यांनी १९२९ मध्ये गांधी यांची भेट घेतली. [४]गांधीजींच्या विनंतीनुसार त्यांनी गुजरातच्या ग्रामीण भागाचे आर्थिक सर्वेक्षण केले. +१९३० आणि १९३१ फेब्रुवारीच्या दरम्यान मिठाचा सत्याग्रह दरम्यान यंग इंडियाचे संपादक म्हणून काम करताना कुमारप्पा यांनी अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठातील अर्थशास्त्र विषयातील प्राध्यापक म्हणून काम केले. +१९३५ मध्ये ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रिज एसोसिएशनची स्थापना करण्यात आणि त्यांना संघटित करण्यास कुमारप्पा मदत केली.[५] +१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर,कुमारप्पा यांनी भारतीय नियोजन आयोग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी कार्य केले.जे शेती आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय धोरणे राबविण्याचे काम करीत होते.त्यांनी चीन,पूर्व युरोप आणि जपानमध्ये राजनैतिक नेमणुकांवर जाऊन त्यांच्या ग्रामीण आर्थिक प्रणालीचा अभ्यास केला.त्यांनी श्रीलंकेत काही काळ घालवला,जिथे त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळाले.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14020.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8984f493c3fbffae79915dffbff2f2ef28750a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14020.txt @@ -0,0 +1,2 @@ +जे मायकेल डिमेरिट (४ डिसेंबर, १९७९:ग्रीन बे, विस्कॉन्सिन, अमेरिका - ) हा  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. +डिमेरिटने इंग्लंडमध्ये नवव्या स्तरावर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. तेथून त्याने प्रीमियर लीग आणि फिफा विश्वचषकांपर्यंत प्रगती केली. या प्रवासाचे वर्णन राइझ अँड शाइन: द जे डिमेरिट स्टोरी या चित्रपटात केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14035.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d001fe793039feb22b4ea5f2f03bfbdbba6e0644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14035.txt @@ -0,0 +1,12 @@ +'जेंडर जस्टीस सिटीझनशीप डेव्हलपमेंट[१]' हे मैत्रेयी मुखोपाध्याय आणि नवशरण सिंग संपादित पुस्तक जुबान, नवी दिल्ली यांनी २००७ मध्ये प्रकाशित केले आहे. प्रस्तुत पुस्तकातून लेखिकेने लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका, सब सहारन आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका येथील अभ्यासातून सद्य काळातील लिंगभाव न्यायविषयक विचार ते नागरिकत्व, अधिकार, कायदा आणि विकास यावरील चर्चा यांच्यातील दुवा दर्शविला आहे. +प्रस्तुत पुस्तकामध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि विधी अभ्यास या ज्ञानशाखेतील स्त्रीवादी अभ्यासकांचे आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन एकत्र आणले आहेत. त्यामुळे या विषयावरील पुढील संशोधनास आपणास नवी सूक्ष्म दृष्टी मिळते. +प्रस्तुत पुस्तकामध्ये लिंगभाव न्याय आणि विशिष्ट इतिहास, संस्कृती आणि संघर्ष यातून घडविलेले नागरिकत्वाचे व्यवहार यांवर सखोल मांडणी केलेली आहे. पुस्तक तीन विभागांमध्ये विभागलेले आहे. पहिल्या भागामध्ये समकालीन लिंगभाव न्यायविषयक विचार ते नागरिकत्व, अधिकार, कायदा आणि विकास याविषयक चर्चा यांतील दुवा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या भागामध्ये लिंगभाव न्याय आणि नागरिकत्व यांवरील चार प्रादेशिक दृष्टीकोनाविषयक मांडणी केलेली आहे. तिसऱ्या विभागामध्ये लिंगभाव न्याय, नागरिकत्व आणि अधिकार यांवर आधारित विकास कार्यक्रमाकरिता कृतीयोजना दिलेल्या आहेत. +दुसऱ्या प्रकरणांमध्ये लिंगभाव न्याय या संकल्पनेविषयक सखोल मांडणी केलेली आहे. गोएटझ यांच्या मते, लिंगभाव समानता किंवा लिंगभाव प्रमुखप्रवाहीकरण लिंगभावाधारित अन्याय याविषयक मांडणी करण्यात अपयशी ठरल्या. परंतु लिंगभाव न्याय स्त्री आणि पुरुषांमधील असमानता यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळते हे दाखवून देते. लिंगभाव न्याय काय मिळवले आहे आणि ते कसे मिळवले आहे यातील भेद दर्शविण्यात मदत करते. +तिसऱ्या प्रकरणामध्ये मॉलिनक्स लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन येथील नागरिकत्वाचे सामाजिक चळवळींच्या विशेषतः ज्या न्यायासाठी स्त्रियांच्या चळवळी झाल्या त्यांतील दृष्टीकोनातून परिक्षण करतात. लेखिका या लेखामधून संपूर्ण प्रदेशामध्ये समान नागरिकत्वासाठी झालेल्या स्त्रियांच्या लढ्यातून आलेली तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये दाखवून देतात. +सहाव्या प्रकरणामध्ये सब सहारन आफ्रिकेमधील लिंगभाव न्याय, नागरिकत्व आणि अधिकार याविषयक साहित्यातील मुख्य प्रश्नांचा आढावा लेखिकेने घेतला आहे. +रत्ना कपूर यांनी कायद्यामधील संकल्पनेची वंशावळ रेखाटली आहे आणि त्याचबरोबर लिंगभाव न्याय विषयक कायदेशीर समज कशाप्रकारे स्त्रियांचे हक्क, त्यांचा सक्षमीकरणासाठीचा संघर्ष यावर परिणाम करते हे दाखवून दिले आहे. त्यांच्या मते कायद्यामध्ये लिंगभाव न्याय समजून घेण्यामध्ये उदारमतवाद हा केंद्रस्थानी असलेला दिसतो. +त्यांच्या मते, कायद्यामध्ये लिंगभाव न्यायविषयक अभ्यास करताना तीन महत्त्वाचे प्रश्नांचे वर्चस्व असलेले दिसते. १. दक्षिण आशियामधील स्त्री चळवळींमध्ये समानतेचा प्रश्न केंद्रस्थानी असलेला दिसतो आणि लिंगभाव न्याय संघर्षासाठी महत्त्वाची गुंतवणूक. २. दूसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्त्रियांविरुद्ध होणारा हिंसाचार. समकालीन काळामधील स्त्रियांच्या हक्काविषयक असलेल्या कायदा सुधारणा मोहिमांमध्ये लैंगिक हिंसाचारावर लक्ष केंद्रित केलेले आहे. ३. तिसरा प्रश्न म्हणजे राज्याची ओळख म्हणून धार्मिक ओळख आणि स्त्रियांच्या स्थानासाठी त्याची गुंतवणूक विशेषतः भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश मधील स्त्री चळवळींमध्ये अल्पसंख्यांक समुदायातील स्त्रिया केंद्रस्थानी असलेल्या दिसतात. +लिंगभाव न्याय आणि नागरिकत्व यासंदर्भात प्रादेशिक दृष्टिकोनावर आधारित सर्वच प्रकरणे ज्ञानामधील दरी दर्शवितात आणि त्याचबरोबर नवीन संशोधनासाठी क्षेत्र खुले करतात. तिसऱ्या विभागामध्ये लिंगभाव न्याय, नागरिकत्व आणि अधिकार यावरील चर्चा सद्य परिस्थितीतील दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक वर्जितता यावरील विकासविषयक चर्चा यासंदर्भात केली आहे. +थोडक्यात हे पुस्तक संशोधनासाठी संशोधन आराखडा आणि पद्धतीशास्त्र निर्माण करते जेणेकरून सार्वजनिक धोरणांमध्ये बदल घडवून आणता येतील. +जमीन विषयक धोरणे, नागरिकत्व आणि लोकशाही या विषया संदर्भात लिहिलेल्या पुस्तकांमध्ये सदर पुस्तकाचा संदर्भ घेतलेला आहे.[२][३] +लिंगभाव, नागरिकत्व, सामाजिक वर्जितता, उदारमतवाद diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14056.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..251e691979dc1459508c79786419369b77953dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14056.txt @@ -0,0 +1,13 @@ +जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: JFK, आप्रविको: KJFK) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासीवाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीचा आहे.[ संदर्भ हवा ] +या विमानतळाचे जुने नाव आयडलवाइल्ड विमानतळ होते. +^a लंडन-सिटी ते जेएफकेला जाणारी विमाने शॅनन येथे इंधन भरण्यासाठी थांबतात. या विमानांतून लंडन-शॅनन प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा नाही. परतीची विमाने थेट लंडन-सिटीला जातात. +^b Somes flights from JFK to Kuwait have a stop in लंडन-हीथ्रो, and all flights from Kuwait to JFK have a stop in लंडन-हीथ्रो or शॅनन. However, Kuwait Airways does not transport passengers solely between JFK and London/शॅनन due to legal issues with transporting Israeli passport holders. Beginning October 29, the service will be non-stop to/from Kuwait.[११][१२][१३] +^c Pakistan International's flight from JFK to Lahore is nonstop, however the flight from Lahore to JFK makes a stopover in Manchester (UK), where the airline has fifth freedom rights to board passengers to JFK. +^d Qantas serves JFK to/from Los Angeles, where passengers can connect with flights to/from other Australian cities, but Qantas cannot transport passengers solely between JFK and Los Angeles. +^e Qatar Airways' morning flight to Doha departs from Terminal 7. The evening flight to Doha departs from Terminal 8. +^f Interjet morning flight to/from कान्कुन operates from Terminal 7. The evening flight to/from Mexico City remains at Terminal 1. +सामानाच्या किमतीच्या दृष्टीने जेएफके विमानतळ अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. अमेरिकेतून वायुमार्गाने आयात-निर्यात होणाऱ्या सामानापैकी वजनाने ९.६% तर किमतीने २१% सामान येथून आले व गेले.[१४] +येथील सामानवाहतूकतळ अमेरिकेच्या कस्टम्सविभागाच्या अखत्यारीत नाही.[१५] JFK is a major hub for air cargo between the United States and Europe. London, Brussels and Frankfurt are JFK's three top trade routes.[१६] The European airports are mostly a link in a global supply chain, however. The top destination markets for cargo flying out of JFK in 2003 were Tokyo, Seoul and London. Similarly, the top origin markets for imports at JFK were Seoul, हाँग काँग, Taipei and London.[१६] +येथे शंबरपेक्षा जास्त सामानवाहतूक कंपन्या सामानाची ने-आण करतात,[१६]: +एर चायना कारगो, एबीएक्स एर, एशियाना, ॲटलास एर, कॅल कारगो एर लाइन्स, कार्गोलक्स, कॅथे पॅसिफिक कारगो, चायना एरलाइन्स, एव्हा एर, एमरेट्स स्कायकारगो, निप्पॉन कारगो एरलाइन्स, फेडेक्स एक्सप्रेस, डीएचएल एर यूके, कलिट्टा एर, कोरियन एर, लुफ्तांसा कार्गो, यूपीएस एरलाइन्स, सदर्न एर, वर्ल्ड एरवेझ. Top 5 carriers together transported 33.1% of all "revenue" freight in 2005: अमेरिकन एरलाइन्स (10.9% of the total), फेडेक्स एक्सप्रेस (8.8%), लुफ्तांसा कारगो (5.2%), कोरियन एर कार्गो (4.9%), चायना एरलाइन्स (3.8%).[१७] +सामानवाहतूक आणि विमानदुरुस्तीची सेवा केंद्रे मुख्य विमानतळाच्या उत्तर आणि पश्चिमेस आहेत.DHL, FedEx Express, Japan Airlines, Lufthansa, Nippon Cargo Airlines and United Airlines have cargo facilities at JFK.[१६][१८] In 2000, Korean Air Cargo opened a new $102 million cargo terminal at JFK with total floor area of ८१,१२४ चौरस फूट (७,५३६.७ मी२) and capability of handling 200,000 tons annually. In 2007, American Airlines opened a new priority parcel service facility at their Terminal 8, featuring 30-minute drop-offs and pick-ups for priority parcel shipments within the US.[१९] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14061.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb8fb75c950bd4ff0685dc47fbe802fc2f2e6bf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14061.txt @@ -0,0 +1 @@ +जेएसपीविकी हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते जावा या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14089.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..492c42c4cd70a93afef211e7c26edd26c6c8a756 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14089.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर १६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14109.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..058631e98656a696aa11423cfeba7062e951dca0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14109.txt @@ -0,0 +1 @@ +अरुण कोलटकर यांनी लिहलेला इंग्रजी कवितांचा प्रसिद्ध संग्रह. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1411.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b46160092593ff5e58fe1248dd2d526e7e1c572e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1411.txt @@ -0,0 +1,16 @@ +बुसेरोस होमराईडायकोसेरोस बिकॉर्निसबुसेरोस कॅव्हॅटसहोमरायस बिकॉर्निस +महाधनेश (शास्त्रीय नावःBuceros bicornis ; इंग्लिश: Great Hornbill / Pied Hornbill, ग्रेट हॉर्नबिल / पाईड हॉर्नबिल) हा भारतीय उपखंड, मुख्यभू आग्नेय आशिया, व द्वीपीय आग्नेय आशियातले सुमात्रा बेट या भूप्रदेशांत आढळणारा धनेश पक्षिकुळातील एक पक्षी आहे. याला मराठीमध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राज धनेश या नावांनीही ओळखले जाते. अतिशय सुंदर रंगांनी हा पक्षी लक्ष वेधून घेतो. विविध प्रकारची फळे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. झाडाच्या ढोलीत तो घरटे बांधतो व चिखलाने झाकून टाकतो व पिल्लांसाठी केवळ अन्न देता येईल एवढी एकच लहान उभी फट ठेवतो. या फटीतून पिल्लांना चारा पुरवला जातो. +हा पक्षी भारतातील केरळ आणि अरुणाचल प्रदेश आणि म्यानमार मधील चिन राज्याचा राज्य पक्षी आहे. तसेच भारतात पक्ष्यांवर संशोधन करणाऱ्या अग्रणी संस्था बी. एन. एच. एस या संस्थेचे मानचिन्ह आहे. +या पक्ष्यांची चोच फार मोठी व सिंगासारखी असल्यामुळे यांना इंग्रजी भाषेत हॉर्नबिल हे नाव दिलेले आहे. या पक्ष्यांचे एकंदर स्वरूप असामान्य असते. ब्यूसेरॉटिड़ि या पक्षिकुलात यांचा समावेश केलेला आहे. आफ्रिकेत सहाराच्या दक्षिणेस व दक्षिण आशियात भारतापासून फिलिपाईन्स बेटांपर्यंत ते आढळतात. पण ऑस्ट्रेलियात मात्र ते नाहीत यांच्या एकूण सु. ४५ उपजाती आहेत. +भारतात धनेशाच्या पाचसहा जाती आहेत. यांपैकी मोठा धनेश (ग्रेट हॉर्नबिल) सगळ्यात मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ब्यूसेरॉस बायकॉर्निस असे आहे. ही जाती पश्चिम घाटात मुंबईपासून कन्याकुमारीच्या भूशिरापर्यंत आणि हिमालयाच्या खालच्या रांगांमध्ये १,५२५ मी. उंचीपर्यंत आढळते. बाकीच्या जातींपैकी करडा धनेश वा सामान्य धनेश ही जाती फक्त भारतातच आढळणारी असून तिचे शास्त्रीय नाव टॉकस बायरोस्ट्रीस असे आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून खाली सगळीकडे (मलबार किनारा, थोडा राजस्थान व आसाम वगळून) ती आढळते. बाकीच्या जाती वेगळ्या भागांत आढळतात. +मोठ्या धनेशाची लांबी सुमारे १३० सेंमी. असते. डोके, पाठ छाती वा पंख काळे असून पंखांवर आडवा पांढरा पट्टा असतो. मान व पोट पांडरे असते, शेपटी लांब व पांढरी असून तिच्या टोकाजवळ काळाआडवा पट्टा असतो. नराचे डोळे तांबडे व मादीचे पांढरे असतात. चोच मोठी मजबूत बाकदार व पिवळी असते, डोके आणि चोचीचे बूड यांवर एक मोठे शिरस्त्राण असते, त्याचा रंग पिवळा असून वरचे पृष्ठ खोलगट असते, पायांचा रंग काळपट असतो. +हा अरण्यात राहणारा पक्षी असून फार मोठ्या व उंच झाडांवर लहान थवे करून ते राहतात.याच्या असामान्य स्वरूपामुळे तो सहसा नजरेतून सुटत नाही. उडत असताना याच्या पंखांचा होणारा आवाज दीड किमी. वर तरी ऐकू जातो. झाडावर स्वस्थ न बसता हे ओरडून गोंगाट करीत असतात. +फायकस कुलातील वड,पिंपळ अशी फळे हा जरी यांचा मुख्य आहार असला, तर ते किडे, सरडे किंवा इतर अन्न खात असल्यामुळे त्यांना सर्वभक्षी म्हणता येईल. फळे किंवा इतर खाद्यपदार्थ खाण्याची यांची रीत मोठी विलक्षण आहे. ते पदार्थ चोचीने वर उडवून आ वासतात व तो घशात पडला म्हणजे गिळतात. +याच्या विचित्र शिरस्त्राणाच्या उपयोगाविषयी काहीही माहिती नाही. ते भरीव नसून त्याचा आतला भाग स्पंजसारखा असल्यामुळे ते हलके असते. +मोठ्या धनेशाच्या प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासुन एप्रिलपर्यंत असतो. या काळातले याचे एकंदर वर्तन करड्या धनेशासारखेच असते. +करडा धनेश घारीएवढा असून त्याची लांबी सु. ६० सेंमी. असते. दिसायला हा बेढब असतो. वरचा भाग तपकिरी करड्या रंगाचा असतो. शेपटी लांब, निमुळती व तपकिरी रंगाची असते. शेपटीतील प्रत्येक पिसाच्या टोकाजवळ काळा पट्टा असतो. व टोक पांढरे असते, छाती करड्या रंगाची व पोट पांढरे असते. चोच मोठी बाजूंनी चपटी, वाकडी व काळी असते आणि तिच्यावर टोकदार नळकांड्यासारखे शिरस्त्राण असते. +हा पूर्णपणे वृक्षवासी असून विशेष दाट झाडी नसलेल्या प्रदेशातील मोठ्या जुनाट झाडांवर राहतो. कधीकधी बागांत किंवा झाडीतही तो दिसतो. यांचे लहान थवे असतात. निरनिराळ्या प्रकारची फळे, कोवळे कोंब, किडे, सरडे, उंदराची पिल्ले ते खातात. यांना फार जोराने उडता येत नाही. यांचा आवाज किंचाळल्यासारखा असून घारीच्या आवाजाची आठवण करून देतो. यांच्या विणीचा हंगाम एप्रिल ते जून असतो. मादी २-३ पांढरी अंडी घालते. या हंगामातले यांचे आणि बाकीच्या बहुतेक धनेशांचे वर्तन असामान्य असते. खाली दिलेली माहिती सर्वांना सारखीच लागू पडणारी आहे. +प्रियाराधनानंतर नर मादीचा जोडा जमतो. अंडी घालण्याच्या सुमारास मादी एखाद्या उंच झाडाच्या खोडातल्या तीन मी. पेक्षा जास्त उंचीवर असलेल्या ढोलीत जाते. ही ढोली यांचे घरटे होय. स्वतःची विष्ठा आणि नराने आणलेला चिखल यांच्चया मिश्रणाने ती ढोलीच्या कडा लिंपते.चोच आतबाहेर करता येईल एवढीच उभी फट त्यात ठेवते. मादी या वेळी खरीखुरी बंदिवान होते. नर वरचेवर खाद्यपदार्थ आपल्या चोचीतून आणतो आणि ती फटीतून चोच बाहेर काढून ते खाते. पिल्ले सुरक्षित बाहेर पडेपर्यंत श +ध्यास तिला भरवावे लागत असल्यामुळे नर या जास्त श्रमांमुळे रोडावतो, पण मादी चांगली गुबगुबीत होते. बंदीवासात असताना मोठ्या धनेशाच्या मादीची पिसे गळून पडतात व नवी उगवतात. +पिल्ले १५ दिवसांची झाल्यावर मादी ढोलीवरील लिंपण चोचीने फोडून बाहेर पडते, पण पिल्ले आतच असतात. सामान्यतः बाहेर पडल्यावर मादी दार पुन्हा लिंपून टाकते. त्यानंतर पिल्ले मोठी होऊन बाहेर येईपर्यंत नर आणि मादी दोघे त्यांना भरवतात. + Fuck you ☺️ \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14114.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2aafe4d551e5e78847ba022b97e85ebbc6072c3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14114.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेजू (कोरियन: 제주특별자치도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक स्वायत्त प्रांत आहे. हा प्रांत जेजू ह्याच नावाच्या बेटावर वसला असून जेजू बेट कोरियन द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशेला प्रशांत महासागराच्या कोरिया सामुद्रधुनीमध्ये स्थित आहे. जेजू ह्याच नावाचे शहर जेजू प्रांतची राजधानी तर सिओग्विपू हे ह्या बेटावरील दुसरे शहर आहे. +जेजू बेट ज्वालामुखीपासून निर्माण झाले असून ह्यासाठी जेजूची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत निवड झाली आहे. जेजूची अर्थव्यवस्था मासेमारी, शेती व पर्यटनावर आधारित असून दरवर्षी येथे ६० लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14119.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..333f4e60535b72ada016d0b5f580553e85717620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14119.txt @@ -0,0 +1,14 @@ +जेट इंजिन किंवा झोत यंत्र हे अतिशय वेगवान इंजिन आहे. आधुनिक जेट विमानांमध्ये याचा उपयोग केला जातो. तसेच लढाऊ विमानातही यांचा उपयोग होतो. सामान्य पणे, झोत इंजिन हे अंतर्गत ज्वलन इंजिन संदर्भित अर्थाने घेतले जाते. ही इंजिने सर्वसाधारणपणे एक फिरता दट्ट्या वापरून कामे करतात. हे इंजिन उच्च गति आणि लांब अंतरावरच्या वापरात आणि पंखा असलेल्या इंजिनापेक्षा पेक्षा जास्त इंधन कार्यक्षमता देतात. जेट इंजिनांमध्ये इंजिनची फिरणारी पाती हवा आत खेचून घेतात. +कोणत्याही क्रियेची तत्काळ प्रतिक्रिया देणे, या न्यूटनच्या तिसरा नियमावर हे इंजिन चालते. +या इंजिनाचे अनेक भाग असतात. यातील एका भागामध्ये विमानातल्या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूची हवा पंख्याने आत ओढून घेतली जात असते. त्यासाठी पुढील भागात एक अत्यंत शक्ती शाली पंखा बसवलेला असतो. हा पंखा हवा आत घेतो. आत घेतलेल्या हवेवर जेट इंधनाची नियंत्रित फवारणी होते व ते पेटवले जाते. इंधनाचे ज्वलन होऊन वायू तयार होतात. आत आलेली हवा आणि इंधनाच्या ज्वलनाने तयार झालेले वायू यांचा दाब खूप वाढतो. हा दाबलेला वायूचा झोत एका नळीतून मागे सोडला जातो. हा झोत सदैव मागच्या दिशेने वेगाने व दाबाने बाहेर सोडला जात असतो. याचा जोराने विमान पुढे पुढे जाते. +जेट इंजिन हे तत्त्व पहिल्या शतकापासून वापरात आहे. त्या काळी इंधन म्हणून वाफ वापरली जात असे. वाफेच्या आधाराने एक चक्र सतत फिरते ठेवून त्याचा शेतीच्या कामासाठी उपयोग केला जात असे. परंतु याचा मोठ्या प्रमाणात उपयोग मात्र झाला नाही. ते एक कुतूहल म्हणून पाहिले आले. जेट इंजिनांची मूळ प्रेरणा ही फटाक्यांच्या एक प्रकार म्हणून १३ व्या शतकात चीनी संस्कृती द्वारे अस्तित्वात आली असे मानले जाते. दुसरे महायुद्ध सुरू करण्यापूर्वी, अभियंते पंखे असलेल्या इंजिन पेक्षा जास्त वेग मिळवणारे आणि कमाल कार्यक्षमता असणारे तंत्रज्ञान शोधत होते. पंखा असलेली इंजिने पंख्याचे टोक आवाजाच्या वेगा पर्यंत पोहोचल्यावर तेव्हढे कार्यक्षम राहत नव्हते. ही अडचण जेट इंजिनाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वाची प्रेरणा ठरली. या इंजिनात महत्त्वाचा भाग असा की ते चालवण्यासाठी स्वतःचीच उर्जा वापरते. अशा स्थिर झोत यंत्राची कल्पना जॉन बार्बर याने १७९१ मध्ये प्रथम मांडली. तसे पेटंट त्याला देण्यात आले होते. परंतु पूर्णत्वाने स्वयंचलित असे झोत यंत्र १९०३ मध्ये नॉर्वेजियन अभियंता एलिंग याने प्रत्यक्षात आणली. परंतु हे यंत्र सतत चालत नसे. अवजडपणा, कधीही बंद पडण्याची भीती आणि रचनेतल्या चुका यामुळे हे यंत्र प्रमुख प्रवाहात आले नाही. +झोत यंत्र वापरून विमानाला शक्तिशाली बनविण्यासाठी पहिले पेटंट फ्रेंच असलेला मॅक्सिम गिलौम (Maxime Guillaume) कडून १९२१ मध्ये दाखल करण्यात आले. त्या नंतर व्हिटल याने एक यंत्र बनवले. + याचवेळी जर्मनीच्या हान्स यानेही याच धर्तीवर काम सुरू केले पण त्याला व्हिटलच्या कामाची माहिती नव्हती. त्याचे यंत्र यशस्वीपणे चाअलत होते. हान्स नंतर जर्मन उदोगपती अर्न्स्ट हेंकेलच्या (Ernst Heinkel) संपर्कात आला. त्याला यंत्राची महती लक्षात आली आणि त्याने ते विमानात वापरायचा निर्णय घेतला. +ऑस्ट्रियाच्या अंन्सेम फ्रंझ (Anselm Franz) याने अक्ष प्रवाह नियंत्रक (axial-flow compressor) वापरून नव्या रीतीने झोप यंत्राची रचना केली. यात काही फेरफार करून Jumo 004 हे इंजिन तयार झाले. +इतर दोष निवारण झाल्यावर १९४४ मध्ये याचे उत्पादन सुरू झाले. हे झोत यंत्र मेसरश्मिट एम ए २६२ (Messerschmitt Me 262) या विमानांना जोडले गेले. या नंतर ते जगातले पहिले लढाऊ जेट विमान अराडो ए आर २३४ (Arado Ar 234) या विमानात वापरले गेले. परंतु अनेक कारणांमुळे ही विमाने युद्धात यायला उशीर झाला आणि जर्मनीला त्याचा फायदा घेता आला नाही. याच वेळी इंग्लंडच्या ग्लोस्टर इ२८/३९ (Gloster E28/39) ने यशस्वी रीतीने वायूदलात प्रवेश केला. +जर्मनीवरील विजया नंतर दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. याच अभ्यासाच्या बळावर रशिया व अमेरिकेने आपली जेट यंत्रे तयार केली. या यंत्रात सुधारणा करत ती प्रवासी विमानांना जोडली गेली. +जेट इंजिन अनेक प्रकारे वापरले जाते. जसे विमानात, समुद्रपर्यटन, क्षेपणास्त्रे, निर्मनुष्य असे स्वयंचलीत यानांसाठी त्यांचा उपयोग होतो. तसेच अग्निबाण इंजिने ते वीज बनवणे, फटाक्यांचे काही प्रकार, अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाश प्रक्षेपणात मदत, अवकाश यान आणि लष्करी क्षेपणास्त्रे या अनेक स्वरूपात त्याचा वापर होत आहे. +जेट इंजिनने वेगवान कार चालविली आहे, विशेषतः ड्रॅग रेसर्स, रॉकेट कारने कायमचे नोंदवले आहेत. थर्स्टएसएससी ही टर्बोफन चालणारी कार सध्या लॅंड स्पीड रेकॉर्डमध्ये आहे. +जेट इंजिन डिझाईन्स विना-विमान अनुप्रयोगांसाठी वारंवार औद्योगिक गॅस टर्बाइन किंवा सागरी पॉवरप्लांट्स म्हणून सुधारित केल्या जातात. हे विद्युत, वीजनिर्मिती, पाणी, नैसर्गिक वायू किंवा तेल पंपसाठी आणि जहाजे व इंजिन चालविण्याकरिता वापरतात. औद्योगिक गॅस टर्बाइन्स 50,000 शाफ्ट अश्वशक्ती तयार करू शकतात. +झोत यंत्रांचे विविध प्रकार तयार केले गेले आहेत. मात्र हे सर्व झोताचा वापर करून वेग मिळवणे या एकाच तत्त्वावर चालतात. +नेहमीच्या जेट इंजिनास सतत हवेचा पुरवठा आवश्यक असल्याने ते पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाण्यासाठी उपयोगी पडत नाही. परंतु अंतराळात चालतील अशी निराळी जेट यंत्रे बनवून हवेच्या पुरवठ्यासह अंतराळयानांना बसवली जातात. यामुळे यानांची हालचाल शक्य होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14146.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93af345201a2e081958bb594702e4f79adbaf898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14146.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे.[३] ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरुवात केली.[४] +सहारा इंडिया परिवार समूहाच्या सहारा एरलाईन्सकडून २० सप्टेंबर १९९१ रोजी या विमानकंपनीची स्थापना झाली असून ३ डिसेंबर १९९३ पासून २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या मदतीने विमान वाहतूकीस सुरुवात झाली. या कंपनीने दिल्ली हे मुख्यालय मानून भारतातल्या उत्तर प्रांतामध्ये सुरुवात करून नंतर सर्व देशामध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. २ ऑक्टोबर २००० रेाजी सहारा एरलाईन्सचे एर सहारा असे नामकरण झाले. २२ मार्च २००४ रोजी चेन्नई ते कोलंबो आणि नंतर लंडन,[५] सिंगापूर, मालदीव [६] आणि काठमांडू पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस सुरुवात झाली. २००६ च्या हिवाळयामध्ये भारतीय विमानसेवा चीन मधील गॉंगझू पर्यंत नेउुन अशा प्रकारची सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी होण्याचा या कंपनीचा मानस होता [७] परंतु तो अदयापपर्यंत प्रत्यक्षात येउु शकला नाही. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये मंदी आल्यामुळे कंपनीचा बाजारभाव सरासरी जानेवारी २००६ मध्ये ११ टक्कयावरून एप्रिल २००७ मध्ये ८.५ टक्के इतका घसरणीला लागला हेाता. +१९ जानेवारी २००६ रोजी जेट एरवेझ ने ५० कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत रोख देऊन एर सहारा ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार जेट एरवेझला खूप महागात पडला असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत होते. भारतीय नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु किंमतीवरून आणि एर सहाराच्या मंडळावर जेटचे सचिव नरेश गोयल यांच्या नियुक्ती करण्याच्या मुददयावरून मतभेद झाल्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही व दोघांनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.[८] +१२ एप्रिल २००७ रोजी दोन्ही पक्षांमध्ये समेट होवून जेट एरवेझने दुसरा यशस्वी प्रयत्न करून एर सहाराला १४ अब्ज ५० कोटी रुपये देण्याचे कबूल केले. या करारामुळे जेटला स्थानिक बाजारपेठेमधला ३२ टक्के वाटा काबीज करता आला. +१६ एप्रिलला जेट एरवेझने एर सहाराचे नामकरण जेटलाईट असे केले.[३] २० एप्रिलला जेट एरवेझ ने रु.४०० करोड इतकी रक्कम अदा केल्यानंतर कंपनी ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली. +ऑक्टोबर २०१३ रोजी जेटकनेक्ट खालील स्थानाकांपर्यंत सेवा देत होती.[९] +जेट कनेक्टच्या वेगवानते मध्ये, ऑक्टोबर २०१३ च्या बातमीनुसार खालील विमाने ज्यातील काही जेट आणि जेट कनेक्टच्या आवरणच्या रूपात चालवल्या जातात.[१०] +विमानातील प्रवाशांना जेटकॅफेमधून खादयपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ९ डब्लयू सांकेतांक असलेल्या आणि २०००-२९९९ अशा क्रमांकाच्या विमानांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे.[११] +८ मार्च, इ.स. १९९४ रोजी सहारा एरलाइन्सचे (जी नंतर जेटकनेक्ट झाली) बोइंग ७३७-२आर४सी (नोंदणीकृत व्हीटी-एसआयए) या विमानामध्ये ३ वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना शिकाऊ वैमानिकाच्या चुकीमुळे विमान एरोफ्लोत इल्युशिन ८६ विमानावर आदळले. या अपघातामध्ये एरोफ्लोतचे दोन कर्मचारी, एक रशियन अभियंता आणि विमानतळावरील एक कामगार जागीच ठार झाले.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14155.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e172c44d36423c82490043078dcc191f656ee498 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14155.txt @@ -0,0 +1 @@ +जोंगंग टोंगयांग ब्रॉडकास्टिंग कंपनी (Joongang Tongyang Broadcasting Company) किंवा जेटीबीसी (JTBC) द2011 मध्ये स्थापन केलेले दक्षिण कोरियन केबल टेलिव्हिजन नेटवर्क आहे.[१] ते प्रामुख्याने केबीएस, एमबीसी आणि एसबीएस शी स्पर्धा करत आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14160.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..379487f35df491cc01f0b2f3b51bb57b795e7270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14160.txt @@ -0,0 +1 @@ +जेडन नायजेल ट्रिस्टेन सील्स (१० सप्टेंबर, २००१:त्रिनिदाद - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14184.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f6071e6b4b659ef93721459157a4137329614d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14184.txt @@ -0,0 +1,7 @@ +जेन सीमूर फोंडा (२१ डिसेंबर १९३७) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. चित्रपट जगतात एक प्रतीक म्हणून ओळखली जाणाऱ्या फोंडाचे कार्य अनेक शैलींमध्ये आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन मध्ये सहा दशकांहून अधिक काळ पसरलेले आहे.[१] दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट (बाफ्टा) पुरस्कार, सात गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, एफआय लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार, मानद पाल्म डी'ओर आणि सेसिल बी. डेमिल पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांची ती प्राप्तकर्ता आहे.[२] +सोशलाइट फ्रान्सिस फोर्ड सेमोर आणि अभिनेता हेन्री फोंडा यांच्या पोटी जन्मलेल्या, फोंडाने १९६० च्या ब्रॉडवे नाटक देअर वॉज अ लिटल गर्ल मधून अभिनयाची सुरुवात केली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी नंतर रोमँटिक कॉमेडी टॉल स्टोरी मधून तिने स्क्रीनवर पदार्पण केले. १९६० च्या दशकात तिला ऑस्कर नामांकन मिळण्यापूर्वी पीरियड ऑफ ॲडजस्टमेंट (१९६२), संडे इन न्यू यॉर्क (१९६३), कॅट बॉलू (१९६५), बेअरफूट इन द पार्क (१९६७) आणि बारबरेला (१९६८) या चित्रपटांमुळे ती प्रसिद्ध झाली. दे शूट हॉर्सेस, डोंट दे? (१९६९) चित्रपटातील कामगिरीसाथी तिला ऑस्कर नामांकन मिळले.[३] त्यानंतर फोंडाने १९७० च्या दशकात क्लूट (१९७१)[४] आणि कमिंग होम (१९७८)[५] साठी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकून, तिच्या पिढीतील सर्वात प्रशंसित अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ज्युलिया (१९७७),[६] द चायना सिंड्रोम (१९७९),[७] ऑन गोल्डन पॉन्ड (१९८१),[८] आणि द मॉर्निंग आफ्टर (१९८६)[९] साठी तिचे इतर नामांकन आहेत. फन विथ डिक अँड जेन (१९७७), कॅलिफोर्निया सूट (१९७८), द इलेक्ट्रिक हॉर्समन (१९७९), आणि ९ टू ५ (१९८०) या सलग हिट चित्रपटांनी फोंडाचा बॉक्स ऑफिसवरील जम कायम ठेवला. दूरदर्शन चित्रपट द डॉलमेकर (१९८४) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[१०] +१९८२ मध्ये, फोंडाने तिचा पहिला व्यायामाचा व्हिडिओ, "जेन फोंडाज वर्कआउट" प्रकाशित केला, जो त्याच्या काळातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिडिओ टेप बनला. पुढील १३ वर्षांतील अशा २२ व्हिडिओंपैकी हा पहिला होता, ज्याच्या एकत्रितपणे १७ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या.[११] स्टॅन्ली ॲन्ड आयरीस (१९९०) मध्ये अभिनय केल्यानंतर, फोंडाने अभिनयातून एक विराम घेतला आणि कॉमेडी मॉन्स्टर-इन-लॉ (२००५) सह अभिनयाकडे परतली. ३३ व्हेरिएशन्स (२००९) या नाटकातही ती ब्रॉडवेवर परतली, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्काराचे नामांकना मिळवले. त्यानंतर तिने युथ (२०१५) आणि अवर सोल्स ॲट नाईट (२०१७) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये आणि नेटफ्लिक्सच्या ग्रेस अँड फ्रँकी (२०१५-२०२२) या कॉमेडी मालिकेत काम केले आहे. ह्या मालिकेसाठी तिने उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले आहे. +व्हियेतनाम युद्धादरम्यान काउंटरकल्चर युगात फोंडा ही राजकीय कार्यकर्ता होती. १९७२ च्या हनोईच्या भेटीवर उत्तर व्हिएतनामी विमानविरोधी तोफेवर बसलेले तिचे छायाचित्र काढण्यात आले होते, ज्या दरम्यान तिला "हनोई जेन" हे टोपणनाव मिळाले. या काळात तिला हॉलिवूडमध्ये प्रभावीपणे बहिष्कृत यादीत टाकण्यात आले. तिने इराक युद्ध आणि स्त्रियांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि स्वतःचे स्त्रीवादी आणि पर्यावरण कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.[१२] २००५ मध्ये, रॉबिन मॉर्गन आणि ग्लोरिया स्टाइनम यांच्यासमवेत, तिने वुमेन्स मीडिया सेंटरची सह-स्थापना केली. ही संस्था वकिली, मीडिया आणि नेतृत्व प्रशिक्षण आणि मूळ सामग्रीच्या निर्मितीद्वारे मीडियामधील महिलांचा आवाज वाढवण्याचे काम करते. फोंडा संस्थेच्या संचालक मंडळावर काम करते. लॉस एंजेलिसमध्ये आधारित, ती फ्रान्समध्ये सहा वर्षे आणि अटलांटामध्ये २० वर्षांसह जगभरात राहिली आहे. +फोंडाने १४ ऑगस्ट १९६५ रोजी तिचा पहिला पती, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रॉजर व्हादिम याच्याशी विवाह केला.[१३] या जोडप्याला एक मुलगी होती, व्हेनेसा वॅडिम, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९६८ रोजी झाला आणि तिचे नाव अभिनेत्री आणि कार्यकर्त्या व्हेनेसा रेडग्रेव्ह यांच्या नावावर ठेवण्यात आले.[१४][१५] +१९ जानेवारी १९७३ रोजी, वदिमपासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन दिवसांनी, फोंडाने कार्यकर्ता टॉम हेडनशी लग्न केले.[१६][१७] आधिच्या उन्हाळ्यात ती हेडनसोबत गुंतली होती आणि लग्न होतेवेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती.[१८] त्यांचा मुलगा, ट्रॉय ओ'डोनोव्हन गॅरिटीचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी झाला. फोंडा आणि हेडन यांनी अनधिकृतपणे एक आफ्रिकन-अमेरिकन किशोरी मेरी लुआना विल्यम्सला दत्तक घेतली.[१९] फोंडा आणि हेडनने १० जून १९९० रोजी घटस्फोट घेतला.[२०] फोंडाने तिचे तिसरे पती, केबल टेलिव्हिजन टायकून आणि सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांच्याशी २१ डिसेंबर १९९१ रोजी लग्न केले. हे जोडपे २००० मध्ये वेगळे झाले आणि २२ मे २००१ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१][२२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14186.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4a911da5f7d4024f89b649ff6bd68f09bace9a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14186.txt @@ -0,0 +1 @@ +जेन फ्रान्सिस कॅझमारेक( जन्म २१ डिसेंबर १९५५) [१] [२] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. फॉक्स टेलिव्हिजन सिटकॉम माल्कम इन द मिडल (२०००-०६) वरील लोइस या भूमिकेसाठी तिला अधिक ओळखले जाते, ज्याने तिला तीन गोल्डन ग्लोब नामांकन आणि सात प्राइमटाइम एमी नामांकन मिळवले.[३] इक्वल जस्टिस (१९९०-९१) मध्ये लिंडा, रेझिंग द बार (२००८-०९) मध्ये न्यायाधीश ट्रुडी केसलर, फॉलिंग इन लव्ह (१९८४), द हेवनली किड (१९८५) मधील एमिली आणि ६ बलूनमध्ये गेलच्या भूमिकेतही ती दिसली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14187.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb5f6f96f06ac56010fe51ff531f4f44b3b02b1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14187.txt @@ -0,0 +1 @@ +जेन मॅग्वायर (जन्म दिनांक अज्ञात:आयर्लंड - ) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1419.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..246bd70a5fde3d6f29f9bde615c8ceaf33db2668 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1419.txt @@ -0,0 +1,6 @@ +बिडिगनविले कृष्णस्वामी अय्यंगार गरुडाचार (१३ जानेवारी, इ.स. १९१७:चिकमंगळूर, कर्नाटक - २७ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे म्हैसूरच्या संघातून आणि संयुक्त प्रांताच्या क्रिकेट संघातून रणजी करंडक सामने खेळणारे एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू होते. ९९व्या वर्षी निधन पावलेले हे आधुनिक काळातले सर्वात वयोवृद्ध क्रिकेट खेळाडू होते. +गरुडाचार यांनी बनारस विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. इ.स. १९३५-३६ ते १९५०-५१ या कालावधीत त्यांची क्रिकेट कारकीर्द बहरात होती. २७ प्रथमश्रेणी सामन्यांत त्यांनी एका शतकासह एकूण ११२६ धावा केल्या होत्या. त्यांची सरासरी २९.६३ होती. +गरुडाचार उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग-ब्रेक गोलंदाजी करायचे. गोलंदाजीत त्यांने १००हून अधिक बळी घेतले होते. एकाच सामन्यात पाच गडी बाद करण्याची कामगिरी सात वेळा, आणि दहा बळी घेण्याची कामगिरी त्यांनी तीन वेळा केली होती. +१९३९-४० च्या मोसमात अंतिम रणजी करंडक सामना पूना क्लबच्या मैदानावर २४ फेब्रुवारी १९४० रोजी झाला. त्यावेळी संयुक्त प्रांताने प्रथम फलंदाजी केली होती.गरुडाचार यांनी आठव्या क्रमांकावर येऊन ६३ धावांची नाबाद फलंदाजी केली. संयुक्त प्रांताचा डाव २३७ धावांत संपला होता.महाराष्ट्राने ५८१ धावा करून आघाडी घेतली होती. गरुडाचार यांनी खंडू रांगणेकर यांना ४५ धावांवर बाद केले. त्या सामन्यात त्यांना ही एकच विकेट मिळाली होती. +१९४१-४२ मध्ये गरुडाचार यांनी उत्तम खेळ करून म्हैसूर संघाला रणजी ट्रॉफी मिळवून दिली. +इ.स. १९४६च्या सुमारास क्रिकेट खेळाडू गरुडाचार यांनी सी.के. नायडू कर्णधार असलेल्या होळकर संघाविरुद्ध १६४ धावांची खेळी केली. या सामन्यात ते म्हैसूर संघाचे कर्णधार होते.याच सामन्याने गरुडाचार यांनी त्यांच्या प्रथम वर्गीय क्रिकेट कारकिर्दीची समाप्ती केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14208.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f51d6f5cdda2a95f87fda6ccfaa65c89c08eaa15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14208.txt @@ -0,0 +1 @@ +जेनीफर ॲन टर्नर (५ सप्टेंबर, १९६९:लिंकन, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९४ दरम्यान ६ महिला कसोटी आणि ३० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14227.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9be37ce78c0c595d6767bfcb3e2d2483a280a70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14227.txt @@ -0,0 +1 @@ +जेनिफर अॅन गोव्ह (२८ ऑगस्ट, १९४०:दक्षिण आफ्रिका - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९७२ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14234.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65e3cadae1e7b488b8b1294aab81694003bb417d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14234.txt @@ -0,0 +1 @@ +जॅनिस वॉल्श (१७ डिसेंबर, १९६१:डब्लिन, आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९३ दरम्यान १४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1425.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f46db47581431592342dd18a7bdfcbc2b0a9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1425.txt @@ -0,0 +1,8 @@ +सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म या दरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय. +नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंतची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतरची वाढ व विकास या अवस्थेत होतो. +तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरुवात होते. +चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते. +पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते. +सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते. +सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटीचे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. +आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशया बाहेरच्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14264.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..768387ff01f88269a39c297f1afcfeefbc12437a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14264.txt @@ -0,0 +1,2 @@ +येन्स स्टोल्टेनबर्ग (नॉर्वेजियन: Jens Stoltenberg; १६ मार्च १९५९ - ) हा स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाचा माजी पंतप्रधान आहे. तो २०००-२००१ व २००५-२०१३ दरम्यान ह्या पदावर होता. +मार्च २०१४ मध्ये स्टोल्टेनबर्गची नाटोच्या सरचिटणीसपदावर निवड करण्यात आली. तो ह्या पदाचा भार १ ऑक्टोबर २०१४ पासून सांभाळेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14268.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..636da2a2c211bc711b777e56e0a0491544eba6dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14268.txt @@ -0,0 +1 @@ +जेन्सन अलेक्झांडर लायोंस बटन (जन्म १९ जानेवारी १९८० - हयात) हा ब्रिटिश फॉर्म्युला वन चालक आहे. सध्या तो व्होडाफोन मॅकलारेन मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. जेन्सन ने २००९ च्या मोसमात फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद जिंकले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14275.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce9ce4ec194b6b874f26c829cd392e9a1e9a5f73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14275.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफ्री जॉन क्रोव (सप्टेंबर १४, इ.स. १९५८ - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आङे. +याचा भाऊ मार्टिन क्रोवही न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळला. हे दोघे इंग्लिश चित्रपट अभिनेता रसेल क्रोवचे चुलतभाऊ आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14306.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..759a751c74dab64afc86a25549e322bde1677ef6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14306.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यामधील एक काउंटी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,३४,५४३[१] आहे. या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र गोल्डन येथे आहे.[२] लेकवूड या काउंटीतील सगळ्यात मोठे शहर आहे. +जेफरसन काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14318.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6837cfa43a27a64c9bb88ad6bfddb1d284696afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14318.txt @@ -0,0 +1 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील एक काउंटी आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14332.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f276142d0c32e92d38d57acdb4596f2b375e5477 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14332.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ डिसेंबर, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14365.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a25a76aa8f8aad52dee821af9721c624590486d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14365.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जेम काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14379.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47b5ba67d6769d463ab7b10530aab36a7a16b598 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14379.txt @@ -0,0 +1 @@ +जेमी मरे (इंग्लिश: Jamie Murray; १३ फेब्रुवारी १९८६) हा एक व्यावसायिक ब्रिटिश टेनिसपटू आहे. सर्वोत्तम ब्रिटिश टेनिस खेळाडू अँडी मरे ह्याचा मोठा भाऊ असणाऱ्या जेमीने आजवर एक मिश्र दुहेरीचे ग्रॅंड स्लॅम अजिंक्यपद जिंकले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14397.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67522230df08482f4eb0580ea090bac7070d5d07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14397.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स अलेक्झांडर रसेल हॅरिस (इंग्लिश: James Harris ;) (मे १६, इ.स. १९९०; स्वान्सी, वेल्स - हयात) हा इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे. काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये त्याने ग्लॅमॉर्गन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. तो उजव्या हाताने स्विंग गोलंदाजी, तसेच उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_144.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61e10a3fa09932d2f23e40839049ad1322de894a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_144.txt @@ -0,0 +1 @@ +खुसरो फरामुर्झ रुस्तमजी (किवा के.एफ. रुस्तमजी) हे आतापर्यंत भारतातील एकमेव पोलीस अधिकारी आहेत ज्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.[१] जनहित याचिका (पीआयएल) यासह त्यांच्या विविधांगी कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14418.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbc77a4915b5e12efa41ba96ec4720bf7146f61e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14418.txt @@ -0,0 +1,5 @@ +जेम्स क्रिस्चियन जिमी किमेल (१३ नोव्हेंबर, १९६७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क - ) हा एक अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट, विनोदकार, लेखक आणि निर्माता आहे.[१] +२६ जानेवारी २००३ रोजी हॉलिवूड, कॅलिफोर्निया येथील हॉलीवूड मेसोनिक टेंपल येथे एबीसि  वर प्रीमियर झालेल्या जिमी किमेल लाइव्ह! या कार्यक्रमाचे ते होस्ट आणि कार्यकारी निर्माता आहेत. किमेलने २०१२, २०१६ आणि २०२० मध्ये प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स आणि २०१७ आणि २०१८ मध्ये अकादमी अवॉर्ड्सचे आयोजन केले होते.[२] +डेव्हिड लेटरमनच्या रेडिओच्या सुरुवातीपासून प्रेरित होऊन, किमेलने हायस्कूलमध्ये असताना रेडिओवर काम करण्यास सुरुवात केली, यूएनएलवि  च्या कॉलेज स्टेशन, के येऊएनवि वर रविवारच्या रात्रीच्या मुलाखतीचे कार्यक्रम आयोजित केले. ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना, तो फिनिक्स, ऍरिझोना येथे रेडिओ व्यक्तिमत्त्व माईक इलियट आणि केंट वॉस यांनी होस्ट केलेल्या केझेडझेडपी एफएम   दुपारच्या कार्यक्रमासाठी एक लोकप्रिय कॉलर बनला. १९८९ मध्ये, किमेलने व्हॉस सोबत वॉशिंग्टनमधील सिएटल येथील केझोक  येथे मॉर्निंग ड्राईव्ह सह-होस्ट म्हणून पहिली पगाराची नोकरी मिळवली. पुढील 10 महिन्यांत, यजमानांनी अनेक स्टंट्स ऑन एर केले, ज्यात जाहिरातींमध्ये $८००० चे नुकसान झाले.[३] +१९९० मध्ये, केझोक द्वारे किमेल आणि वॉस यांना काढून टाकण्यात आले आणि एक वर्षानंतर फ्लोरिडा येथील टाम्पा येथे  येथे पुन्हा गोळीबार करण्यात आला. किमेलने कॅलिफोर्नियाच्या पाम स्प्रिंग्स येथे येथे स्वतःचा शो होस्ट केला, जिथे त्याने कार्सन डेली, जो लहानपणापासून एक कौटुंबिक मित्र होता, त्याची इंटर्न म्हणून भरती केली. -लॉस एंजेलिसमध्ये एफएम. केविन आणि बीन मॉर्निंग शोसाठी त्याने "जिमी द स्पोर्ट्स गाय" म्हणून पाच वर्षे घालवली. यादरम्यान तो कॉमेडियन अॅडम कॅरोलाला भेटला आणि त्याच्याशी मैत्री केली.[४] +जेम्स किमेल आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14447.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..779e409e341a86d60ad90560b1898f7efbc42ca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14447.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स क्लेटन जिम डॉब्सन (एप्रिल २१, इ.स. १९३६:श्रीव्हपोर्ट, लुईझियाना - ) हा अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मप्रसारक आहे. +याने कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे फोकस ऑन द फॅमिली ही संस्था स्थापन केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1445.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c7117b9ec1937f775110b6f24687e5b55a7793a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1445.txt @@ -0,0 +1,2 @@ +खालील यादी गर्न्सी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गर्न्सीने ३१ मे २०१९ रोजी जर्सी विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14466.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..779e409e341a86d60ad90560b1898f7efbc42ca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14466.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स क्लेटन जिम डॉब्सन (एप्रिल २१, इ.स. १९३६:श्रीव्हपोर्ट, लुईझियाना - ) हा अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मप्रसारक आहे. +याने कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे फोकस ऑन द फॅमिली ही संस्था स्थापन केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14487.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59a32f38761bdd4ec49cadba207e8bdc7c8d8e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14487.txt @@ -0,0 +1,29 @@ +जेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो. + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1450.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..726dcc620e4f6ccd12d4b315b13578a979ed2878 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1450.txt @@ -0,0 +1,33 @@ +[१] +।। श्री ।। +बृहत् संहिता +गर्भ पुष्टी लक्षणः – + वराह मिहिर यांनी बृहत संहितत मेघगर्भ लक्षण या अध्यायात मेघगर्भ धारणा, शुभ गर्भसंभव, अशुभ गर्भ धारणा गर्भमोक्ष इत्यादी बाबत सविस्तर सांगितले आहे. आपला भारत देश कृषि प्रधान असल्याने शेती व अन्नधान्याचा उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टिने पावसाचा अंदाज आधीच लावता येण्यासाठी ही मेघगर्भ लक्षणे पाहून आगामी वर्षाऋतुत वर्षा कशी होईल हे भाकीत करण्यासाठी हा अध्याय उपयुक्त आहे. + आचार्य वराह मिहिर यांच्या मताप्रमाणे मार्गशीर्ष शुक्लपक्षात पूर्वाषाढा नक्षत्रात चंद्र जेव्हा जाईल तेव्हा मेघधर्म लक्षणाची सुरुवात समजावि. + गर्भपुष्टी दायक असता (गर्भलक्षणावरून) १९५ दिवसांनी ज्या नक्षत्रात चंद्र असता गर्भधारणा संभव आहे त्या नक्षत्रापासुन १९५ दिवसांनी पुन्हा चंद्र त्याच नश्रत्रात जाईल तर खूप पाऊस पडतो. ही गणना सावनमानाने घ्यायची आहे चंद्रतिथीनुसार नाही. +मेघगर्भपुष्ठी दायक आहे हे समजण्यासाठी खालील लक्षणे आवश्यक आहेत जेव्हा गर्भधारणा होईल त्यावेळी. +१. गर्भधारणेच्यावेळी मध्यम व कोमल गतिने हळुवार हवा वाहेल, जी शरीराला प्रसन्नता देईल. व ती प्रदक्षिणा क्रमाने उतरेकडुन → ईशान्य → पूर्व → दक्षिण याप्रमाणे वाहेल तर. +२. आभाळ स्वच्छ निरभ्र असेल तर. +३. सूर्य व चंद्र यांची चमक अधिक असेल, सूर्य-चंद्राच्या भोवती ढंगाचे वेरोळे जमा झाले तर हया सर्व लक्षणावरून मेघगर्भ धारणेची सूचना मिळते. +४. मेघगर्भधारणा समयी मेघ विशाल व घने होतात. +५. सुईप्रमाणे टोकदार, खुरपे, वस्तारे/फावडयाच्या आकाराचे ढग बनतात. +६. चंद्र तारे खूप चमकतात. +७. संध्याकालात इंद्रधनुष्य दिसते. +८. मधूर मेघगर्जना, वीज चमकणे, प्रतिसुर्य दिसणे ही सर्व मेघगर्भ धारण लक्षणे आहेत. +९. पशु पक्षी उतर/ईशान्य/पूर्वेकडे तोंड करून उभे रहातात. किंवा पळु लागतात. पशु पक्षांचा आवाज मंजुळ असतो. पण ते सूर्यबिंबाकडे पहात नाहीत. +१०. ग्रहांचे बिंब आकाराने मोठे, नक्षत्रामध्ये उत्तरेकडून गमन करणारे, किरणे कोमल, उत्पात रहित असतात. +११. झाडे झुडपे यांमध्ये अंकुरण होते. +१२. पशु प्राणी तसेच मनुष्य प्रसन्न चित्त असतात. +अशाप्रकारे शुभलक्षणयुक्त मेघ मार्गशीर्ष शुक्लपासून वैशाख अंतापर्यंत दिसायला पाहिजे ही सर्व लक्षणे मेघगर्भ पुष्टीदायक आहेत. +१. मेघगर्भ धारणेच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्यावर जर शुभग्रह गुरू, बुध, शुक्र यांपैकी शुभग्रहांची दृष्टी/युती असेल तर असे मेघगर्भ पुष्टीदायक असून वर्षाऋतुत खूप बरसतात. +२. रविचंद्र युति असून शुभग्रह दृष्ट/युत असता गर्भ पुष्टीदायक असते. +३. रवि व चंद्र एकाच नक्षत्रात असतील तरी गर्भपुष्टी दायक असते. +४. गर्भधारणा नक्षत्र जर अधिक वर्षा देणारे नक्षत्र जर अधिक वर्षा देणारे नक्षत्र असतील जसे पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, रोहिणी या नक्षत्रात मेघगर्भ धारणा असेल तर वर्षा ऋतुत खूप पाऊस पडतो. +५. जर शततारका, आद्रा स्वाति, मघा, आश्लेषा या नक्षत्रात मेघगर्भ धारणा झाली असता खूप दिवसा पर्यंत पाऊस पडतो. +६. मेघगर्भ धारणाच्या वेळी उत्पति झाले नाहित जसे रवि/उपकेतु, मंगळ द्वारा नक्षत्र भेदन, चंद्र पापयुक्त/इष्ट, वीजपडणे, धुलीने भरलेली हवा सुटने, लाल ढंगानी दिशा चमकणे, भूकंप होणे, गंधर्व नगर, तामस कीलक दिसणे, ग्रहयुद्ध असणे इत्यादी गोष्टी झाल्या नाहित तर गर्भ पुष्टीदायक असतो. +७. मेघगर्भ लक्षणांतर दिव्य, अंतरिक्ष वा भूतलिय उचात असता गर्भनष्ट होते. अशावेळी अशाप्रकारचे उत्पात व्हायला नका तर गर्भपुष्टीदायक असते. +८. मेघगर्भ लक्षणादरम्यान खूप जोराचा पाऊस पडला तर मेघगर्भ नाश होतो, म्हणून त्यावेळी खूप जोराचा पाऊस पडायला नको. +९. अयन बदल २२ डिसेंबर मार्गशीर्ष मास सायन रविचे उत्तरायण सुरू होते. हया दिवशी गर्भधारणा संभव असता खूप पाऊस पडला तर गर्भनाश, म्हणून पाउस मामूली पडायला हवा तर पुष्टीदायक ठरते. +१०. ज्येष्ठा मासात खूप गर्मी असेल तर उत्तम वर्षा कारक असते. ज्येष्ठा शुक्लपक्षात आर्द्र ते स्वाति हया दहा नक्षत्रात पावसाच्या नक्षत्रात पाऊस पडला तर आषाढ, श्रावण मासात पाऊस पडत नाही. म्हणून ज्येष्ठात पाऊस न पडले म्हणजे उत्तर गर्भपुष्टी असुन वर्षाऋतुत चांगली वर्षा होते. +११. तिथीनुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षात अष्टमी, नवमी, दशमी एकादशमी या चारी तिथिंना एकसामान हवामान असेल तर कल्याणकारक असते. +याप्रमाणे गर्भपुष्टी लक्षणे सांगितली आहेत व त्यावरून पावसाचा अंदाज वर्षा ऋतुच्या आधीच लावण्यात येतो हे वरील अभ्यासाकडुन समजते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14506.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48dd649df9dc3412c526a18801cbc367d746d7b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14506.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेम्स फोर्ब्स (इंग्लिश: James Forbes) (इ.स. १७४९; लंडन, इंग्लंड - इ.स. १८१९) हा ब्रिटिश चित्रकार व इंग्लिश भाषेतील लेखक होता. +जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स १७६४ मध्ये, ईस्ट इंडिया कंपनी शासनाच्या मुंबई किल्ल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स १७८४ साली जेम्स इंग्लंडला परत गेला. तो कायम मुलकी पेशात राहिला. +त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बऱ्याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, त्याला मराठी सैन्य जवळून बघता आले. या काळातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा यांबद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे. +जेम्स फोर्ब्स इ.स. १७८० साली भारत सोडून ब्रिटनमधे राहायला गेले. मात्र त्यानंतर तब्बल ३७ वर्षांनी त्यांच्या ओरिएण्टल मेमरीज ग्रंथाचे खंड इ.स. १८१३ मध्ये प्रसिद्ध झाले. अठराव्या शतकातील जीवन चितारणारे हे ग्रंथ बहुमोल ठरतात. या खंडामधे त्या वेळच्या माणूस आणि वन्यप्राण्यात यांच्यात झालेल्या चकमकी यांचं वर्णन आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1451.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3435a342d12fd3ac426b4c32776c7ddb77bd25f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1451.txt @@ -0,0 +1,7 @@ +गर्भकला, भ्रूणाची (विकासाच्या पूर्व अवस्थांत असणाऱ्या अपक्व जीवाची) वाढ होत असताना त्याच्या ऊतकांपासून (समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहांपासून) त्याच्याभोवती उत्पन्न होणाऱ्या पातळ वेष्टणांना गर्भकला म्हणतात. या वेष्टणांना भ्रूणकलाही म्हणतात. शिवाय या संरचना भ्रूणाच्या शरीराबाहेर असल्यामुळे त्यांना भ्रूणबाह्य कला असेही नाव दिलेले आहे. गर्भकला सर्व उल्बी [ज्या प्राण्यांच्या भ्रूणांत उल्ब ही गर्भकला असते असे प्राणी] प्राण्यांच्या– सरीसृप (सरपटणारे), पक्षी आणि स्तनी (सस्तन)– भ्रूणावस्थेत असतात. शार्क मासे व अस्थिमत्स्य (शरीरात हाडांचा सांगाडा असलेले मासे) यांच्या भ्रूणावस्थांत ज्यांची गर्भकलांशी तुलना करता येईलअशा काही प्रकारच्या कला उत्पन्न होतात. इतर प्राण्यांमध्येही (अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेले आणि खालच्या दर्जाचे पृष्ठवंशी प्राणी) कला उत्पन्न होतात, पण त्या अंडाशयाच्या पुटक-कोशिकांपासून (ज्यात अंडे वाढते त्या पिशवीसारख्या भागाच्या पेशींपासून) अथवा स्त्री-जननमार्गाच्या विशिष्ट कोशिकांच्या (पेशींच्या) स्रावापासून उत्पन्न होत असल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या असतात. +सरीसृप, पक्षी आणि स्तनी यांच्या भ्रूणांच्या वृद्धीच्या काळात भ्रूणाभोवती चार वेगवेगळ्या कला उत्पन्न होतात. पीतक कोश (भ्रूणाला चिकटलेली व आत पीतक म्हणजे पोषणद्रव्य असलेली अतिशय पातळ पिशवी), उल्ब, जरायू (उल्बाच्या बाहेर असणारी व त्याला वेढणारी कला) व अपरापोषिका (भ्रूणाच्या आहारनालाच्या मागच्या भागापासून निघणारा व एका टोकाशी बंद असणारा पिशवीसारखा भाग) या त्या चार कला होत. या कला भ्रूणाचे शुष्कन (वाळणे) आणि आघात यांच्यापासून रक्षण करतात आणि श्वसन, उत्सर्जन (निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणे) आणि पोषण ही भ्रूणाच्या जीवनातील महत्त्वाची कार्येही पार पाडतात. पण प्राण्यांच्या काही गटांमध्ये एखाद्या विशिष्ट कलेचे खास कार्य असते, तर इतर गटांमध्ये त्या कलेला फारसे महत्त्व नसते. सरीसृप आणि पक्षी या दोन वर्गात पीतक कोश महत्त्वाचा असतो, पण स्तनिवर्गात त्याला एक अवशेषी (लहान, ऱ्हास पावलेले व अपूर्ण वाढ झालेले) अंग यापेक्षा जास्त महत्त्व नसते. +भ्रूण पीतकापासून अलग होत असताना त्याचे शीर्ष, पुच्छ व दोन्ही बाजूंकडील आद्य-कायस्तराला (बाह्य देहभित्तीच्या उत्पत्तीत मदत करणाऱ्या पूर्व-मध्यस्तराच्या बाहेरच्या स्तराला) स्पष्टपणे घड्या पडतात. या घड्या अथवा दुमडी एकमेकींकडे वाढत जाऊन भ्रूणाच्या वर त्यांचे पूर्णपणे सायुज्यन (एकीकरण) होते. अशा प्रकारे भ्रूण दोन निरनिराळ्या कलांनी वेढला जातो.प्रत्येक कला बाह्यस्तर आणि मध्यस्तर यांच्या सायुज्यनाने बनलेली असते. भ्रूणाच्या जवळ असणारी आणि त्याला पूर्णपणे वेढणारी कला उल्ब आणि त्याच्या बाहेर असणारी जरायू होय. भ्रूण आणि उल्ब यांच्यामधील जागा पाण्यासारख्या द्रवाने भरलेली असते. यामुळे भ्रूण जलीय माध्यमात राहतो. भ्रूण ओला ठेवणे, आघातापासून त्याचे रक्षण करणे, तो कशालाही चिकटू न देणे आणि त्याच्या पृष्ठीय स्तरांचे पोषण करणे ही या द्रवाची कार्ये होत. +भ्रूणाच्या पचनमार्गाच्या पश्च (मागच्या) टोकाजवळून आंत्रापासून (आतड्यापासून) एक पिशवीसारखा अंधवर्ध (एका टोकाशी बंद असणारी पिशवी) उत्पन्न होतो. याला अपरापोषिका म्हणतात. हिची झपाट्याने वाढ होऊन ती जरायूला लागून त्याच्या खाली पसरते. अपरापोषिका दोन स्तरांची बनलेली असते. आतला अंतःस्तर आणि याच्या बाहेरचा आंतरांग-मध्यस्तर. अपरापोषिकेचा विस्तार झाल्यानंतर पुढे तिच्या पृष्ठावर रुधिरवाहिका (रक्तवाहिन्या) उत्पन्न होतात व त्यामुळे ती भ्रूणाचे श्वसनांग आणि उत्सर्जनांग बनते. +सरीसृप आणि पक्षी यांच्या अंड्यांत पीतक पुष्कळच असते पण स्तनींमध्ये ते थोडे असते. सरीसृपांत आणि पक्ष्यांत सबंध भ्रूण सक्रिय ध्रुवाजवळ (अंड्यातील वरच्या अर्धगोलातील अल्प वा मुळीच पीतक नसलेल्या भागाजवळ) तयार होतो. भ्रूणाचा अंतःस्तर आणि आंतरांग-मध्यस्तर यांची वाढ होऊन पीतकाचा सगळा गठ्ठा त्यांनी वेढला जातो आणि अशा प्रकारे पीतक कोश तयार होतो. भ्रूणाच्या पोषणाकरिता पीतक कोशातून पीतक पचनमार्गात जात असते. पीतक कोशातील सर्व पीतक संपल्यावर अखेरीस या कोशापासून पिल्लाच्या शरीराचा अधर (खालचा) भाग बनतो. सस्तन प्राण्यांत पीतक जरी थोडे असले, तरी वरील दोन वर्गांतील प्राण्यांप्रमाणेच त्यांतही मोठा पीतक कोश तयार होतो. +पक्ष्यांमध्ये जरायू आणि अपरापोषिका या सुरुवातीला वेगळ्या असणाऱ्या कला एक होऊन जरायु-अपरापोषिका ही संयुक्त कला बनते. उच्च दर्जाच्या सस्तन प्राण्यांमध्ये जरायू आणि अपरापोषिका अथवा अपरापोषिका-वाहिका मातेच्या गर्भाशयाच्या श्लेष्मकलेशी (बुळबुळीत पदार्थ स्रवणाऱ्या अस्तराशी) अथवा अस्तराशी संयुक्त होऊन अपरा (वार) तयार होते. उल्ब, अपरापोषिका आणि पीतक कोश यांच्या सायुज्यनाने नाभिरज्‍जू (नाळ) बनते. +सरीसृप आणि पक्षी यांची अंडी फुटून पिल्ले बाहेर पडण्याच्या वेळी अथवा त्याच्या थोड्या आधी या कलांचे अभिशोषण होते. सस्तन प्राण्यांमध्ये जन्माच्या वेळी या कला स्वाभाविक रीत्या फाटून अलग होतात. अलग होणाऱ्या कला बहुधा उल्ब, जरायू आणि अपरा या असतात आणि या सगळ्यांना नाळ-वार असे एकवट नाव देतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14514.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe142acdcd976e6d47d24be47636ea36f5285031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14514.txt @@ -0,0 +1,5 @@ +जेम्स बॉंड (इंग्लिश: James Bond) हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बॉंड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयान फ्लेमिंगने बॉंडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इ.स. १९६४ मधील फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर ६ लेखकांनी बॉंडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या. +जेम्स बॉंड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बॉंडपट म्हणून ओळखले जातात. ह्यांमधील सर्वप्रथम चित्रपट इ.स. १९६२ सालचा डॉ. नो तर सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बॉंडच्या पात्राची स्टाईल, रुबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये जेम्स बॉंडची व्यक्तिरेखा साकारली आहे. +आजवर जेम्स बॉंड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत. +ह्यांव्यतिरिक्त इतर तीन चित्रपटांमध्ये जेम्स बॉंड हे पात्र नायकाच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु हे चित्रपट इऑन प्रॉडक्शन्सने बनवलेले नसल्यामुळे ते अधिकृत बॉंडपट मानले जात नाहीत. +जेम्सचे सर्व चित्रपट हे खूप चागले आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14527.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95a19256964037b39103c2a5589df6514d81b086 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14527.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेम्स ब्रेड टेलर (एप्रिल २१, १८९१ - फेब्रुवारी १७, १९४३) हे भारतीय रिझर्व बँकेचे दुसरे गव्हर्नर होते. जरी सर ओस्बॉर्न स्मिथ हे भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते तरी भारतीय नोटांवर स्वाक्षरी करण्याचा पहिला मान जेम्स ब्रेड टेलर यांना मिळाला. +जेम्स ब्रेड टेलर हे सनदी अधिकारी होते. त्यांच्या योगदानाबद्दल १९३५ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते अर्थ मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. +दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चांदीची टंचाई जाणवू लागल्याने टेलर यांच्या काळात वापरात असलेली चांदीची नाणी बंद करण्यात आली आणि त्याऐवजी इतर हलक्या धातुंची नाणी चलनात आली. +जेम्स ब्रेड टेलर गव्हर्नर पदावर असतांनाच दि. फेब्रुवारी १७, इ.स. १९४३ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14528.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53ece3e3ec730c6293cc39f2e27d632da93f56db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14528.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स रॉबर्ट ब्रेसी (३ मे, १९९७:ब्रिस्टल, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. +जेम्स ने न्यू झीलंडविरुद्ध २ जून २०२१ रोजी कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14540.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f229597034cfdc45ce6d2d43f9db929c015659ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14540.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स बॉनर मिडलटन (३० सप्टेंबर, १८६५:चेस्टर-ली-स्ट्रीट, इंग्लंड - २३ डिसेंबर, १९१३:केपटाउन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८९६ ते १९०२ दरम्यान सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14543.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f0b0fabd0bc1cf8930fd4de4697de488ebd938a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14543.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेम्स आल्बर्ट मिशनर (फेब्रुवारी ३, इ.स. १९०७ - ऑक्टोबर १६, इ.स. १९९७) हा अमेरिकन लेखक होता. +मिशनरने ४०पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. +कादंबऱ्या, लघुकथा आणि अकाल्पनिक कथांच्या लेखनाशिवाय मिशनर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका तसेच रेडियो कार्यक्रमांच्या निर्मितीतही सहभागी होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14576.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30e74ddc7892dc39fe9f2960a68484f7ca649789 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14576.txt @@ -0,0 +1,36 @@ + +वॉट (जन्म : ग्रिनक-स्कॉटलंड, १९ जानेवारी १७३६; - २५ ऑगस्ट १८१९) हे एक स्कॉटिश संशोधक व उपकरणनिर्माते होते. त्‍यांच्या वडिलांचा जहाजबांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्याचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले. त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या; तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविलेले वाफेचे इंजिन हे शक्तिनिर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे साधन ठरले.[ संदर्भ हवा ] +वॉट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक (गणितीय) उपकरणांच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्गनिर्देशन यांकरिता लागणारी उपकरणे बनवीत असत. १७५७ साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरणनिर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशी परिचय झाला. पैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला.[ संदर्भ हवा ] + +वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता, असे त्याच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्याबरोबर बसलेला असताना, विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो, याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले, की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले, की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलिंडराच्या घनफळाच्या ३-४ पट वाफ असली, तरच तिच्यामार्फत दट्ट्या सिलिंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल, असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते, हे त्यांच्या लक्षात आले. न्यूमनच्या इंजिनमधील खाली-वर होणारा दांडा (दट्ट्या) जेव्हा खाली ओढला जाई, तेव्हा त्या सिलिंडरमधील पंपरॉड (दांडा) वर उचलला जाई. जेम्सने एका सिलिंडरमधील वाफ पंपाने दुसऱ्या सिलिंडरमध्ये नेऊन त्या सिलिंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून, पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. दोन सिलिंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या.[ संदर्भ हवा ] +न्यूमनच्या इंजिनातील दोषांवर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संघनक (वाफेचे द्रवात-पाण्यात-रूपांतर करणारे साधन) जोडण्याची कल्पना सुचली व हा त्यांचा पहिला व सर्वांत महत्त्वाचा शोध ठरला. सिलिंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वांत मोठा दोष असल्याचे त्यांच्या ध्यानी आले होते. म्हणून वाफेच्या संघननाचे काम सिलिंडराऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले. सिलिंडरातून बाहेर पडणारी वाफ सिलिंडरात नेऊन तेथे तिचे संघनन होते. यामुळे सिलिंडरात पाण्याच्या फवाऱ्याने संघनन करताना सिलिंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता लागते असे. संघनकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलिंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलिंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले. अशा रीतीने त्यांनी वाफ एंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. मात्र वाफ एंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय (प्रचलित) समज चुकीचा आहे. कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ एंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती. वॉट यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले; ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने, भट्‌ट्या, पाणीपुरवठा इ. असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली.[ संदर्भ हवा ] +वॉट यांनी जॉन रोबक यांच्याबरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला (१७६८) आणि १७६९ साली त्यांनी या एंजिनाचे एकस्व (पेटंट) घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. दरम्यान अर्थार्जनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाऱ्याकडील नोकरी, कालव्यांचे सर्वेक्षण व खोदकाम, बंदरांतील सुधारणा वगैरे कामे केली. या कामांना कंटाळून ते १७७४ साली बर्मिगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ एंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची ही भागीदारी २५ वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. १७७६ साली त्यांनी दोन वाफ एंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ एंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. +पुढील पाच वर्षे म्हणजे १७८१ सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ एंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. खाणव्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते. तसेच अन्य क्षेत्रांतूनही या एंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती. म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना एंजिनातील दट्ट्याच्या पश्चाग्र (पुढे-मागे होणाऱ्या) गतीचे भुजादंडाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली. वॉट यांनी हे काम १७८१ साली यशस्वीपणे साध्य केले. त्याकरिता त्यांनी तथाकथित ‘सूर्य व ग्रह दंतचक्र’ ही योजना केली. त्यामुळे एंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे दोन फेरे होतात. १७८२ साली त्यांनी द्विक्रिय एंजिनाचे एकस्व घेतले. या एंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते. ही समस्या त्यांनी १७८४ साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोगदांड्यांची मांडणी केली होती. बोल्टन यांच्या सूचनेवरून १७८८ साली वॉट यांनी एंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व १७९० साली त्यांनी दाबमापक शोधला. यामुळे वॉट एंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते. [ संदर्भ हवा ] +एंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीशी तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर (अश्वशक्ती) ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे १ मिनिटात ३३,००० पाउंड वजन १ फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने एंजिनाची अश्वशक्ती मोजीत व अश्वशक्तीनुसार एंजिनाची किंमत ठरवीत. +वाफ एंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयांतही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यांतही रस होता. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधन पुढीलप्रमाणे आहे:आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर केला होता (१७८४). इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपी शाई, शिल्पाची (पुतळ्याची) पुनःनिर्मिती करणारे यंत्र, अम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन (रंग घालविण्याची क्रिया) करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयुग आहे, असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते. ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. विज्ञान व कला यांचा प्रसार करणाऱ्या लूनर सोसायटीचे ते सदस्य होते.[ संदर्भ हवा ] +वॉट यांना त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते : एडिंबरो व लंडन (१७८५) येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी (१८०६), फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व वगैरे. त्यांना जहागिरी देऊ करण्यात आली होती; पण ती त्यांनी स्वीकारली नाही. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॉट (वॅट) हे नाव देण्यात आले असून वेस्ट मिन्स्टर ॲबे येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांचा एक मुलगा (जेम्स) सागरी अभियंता होता व त्याने जहाजाकरिता वाफ एंजिनाचा वापर केला होता. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14581.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c17f6c61c8e0af90a9e7cea1c58a623a90a53998 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14581.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जेम्स वेल्स या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14612.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5443de9d374b6b29b57bf6711781ab300f9cc8d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14612.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ डिसेंबर, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14644.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47a624f2b1a05aceee258ec940690f8f71405273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14644.txt @@ -0,0 +1 @@ +जेराल्ड बाँड (५ एप्रिल, १९०९:दक्षिण आफ्रिका - २७ ऑगस्ट, १९६५:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३८ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1465.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f46db47581431592342dd18a7bdfcbc2b0a9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1465.txt @@ -0,0 +1,8 @@ +सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म या दरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय. +नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंतची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतरची वाढ व विकास या अवस्थेत होतो. +तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरुवात होते. +चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते. +पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते. +सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते. +सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटीचे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. +आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशया बाहेरच्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14654.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a4de8b37420437a3ff2f87c4252b940a1e7ffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14654.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +जेरी एथ्रिज गोमेझ (ऑक्टोबर १०, इ.स. १९१९ - ऑगस्ट ६, इ.स. १९९६) हा  वेस्ट इंडीजकडून २९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +१९३९ आणि १९५४ दरम्यान गोमेझने वेस्ट इंडीजसाठी १,२४३ धावा काढल्या आणि ५८ बळी मिळवले. गोमेझने १९४७-४८ च्या इंग्लंड दौऱ्यात एका सामन्यात संघाचे नेतृत्वही केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14659.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51ccfa4e1418adedea194ce08b3685fe3794dcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14659.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ (इंग्लिश: Gerald Rudolph Ford, Jr., जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, ज्यूनियर) (जुलै १४, इ.स. १९१३ - डिसेंबर २६, इ.स. २००६) हा अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान रिचर्ड निक्सन याच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीत हा अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचा उपराष्ट्राध्यक्ष स्पिरो ऍग्न्यू याने राजीनामा दिल्यानंतर अमेरिकी राज्यघटनेतल्या २५व्या घटनादुरुस्तीनुसार याची उपराष्ट्राध्यक्षपदी थेट नेमणूक झाली. वॉटरगेट प्रकरणामुळे ९ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी रिचर्ड निक्सन याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकींस सामोरे न जाता नेमणुकीच्या प्रक्रियेने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदांवर आरूढ झालेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे. +उपराष्ट्राध्यक्षपदावर नेमणूक मिळण्याअगोदर फोर्ड इ.स. १९४९ ते इ.स. १९७३ या काळात अमेरिकी प्रतिनिधिगृहात मिशिगन संस्थानाचा प्रतिनिधी होता. +अध्यक्ष बनल्यावर त्याने रिचर्ड निक्सन याला अध्यक्षीय माफीनामा दिला. त्यावरून पुष्कळ वादंग उठले. शीतयुद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या हेलसिंकी जाहीरनाम्यावर त्याने सही केली. देशांतर्गत आघाडीवर निक्सन प्रशासनास मंदी व चलनवाढ इत्यादी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार जिमी कार्टर याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14676.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14676.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1474.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc18dd88e1561b19602ff6db98b9f832a420fd3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1474.txt @@ -0,0 +1 @@ +गर्लफ्रेंड २०१९ मधील मराठी भाषेचा चित्रपट उपेंद्र सिधाये दिग्दर्शित पदार्पण आहे. अमेय वाघ आणि सई ताम्हणकर प्रारंभ करीत आहेत आणि यामध्ये ईशा केसकर, उदय नेने, यतीन कारेकर आणि कविता लाड यांची भूमिका आहे. [१] [२] अनीश जोग, रणजित गुगले, कौस्तुभ धामणे, अमेया पाटील, सलील मिलिंद दातार आणि अफिफा नाडियाडवाला ह्यू प्रॉडक्शन, प्रतिष्ठाद प्रॉडक्शन आणि ट्रिपल ऐस प्रॉडक्शन या बॅनरखाली तयार करत आहेत. [३] हा चित्रपट 26 जुलै 2019 रोजी प्रदर्शित झाला. [४] [५] [६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14777.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e437149c94c45628625c27e01a6ad77786ed9d0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14777.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जेसिका पेग्युला (२४ फेब्रुवारी, १९९४:बफेलो, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14782.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a26cef34c70bcdfd0e7ad29608245f04930cf27b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14782.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेसिका मॅकेन्झी जेस केर (१८ जानेवारी, १९९८:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही  न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14799.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c890665425a52d82d98e24c0e33a9986fb9d78e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14799.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जेसी अँड्र्यूस (२२ मार्च, इ.स. १९९२ - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_148.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd60947f59b58f531c040bda93f4679308e66fc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_148.txt @@ -0,0 +1,15 @@ +खून पसीना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + +हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बाबू मेहरा यांनी केली असून दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा राकेश कुमार व के. के. शुक्ला यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, कादर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. +        या चित्रपटातील गाणी आशा भोसले, किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील 'खून पसीनेकी जो मिलेगी तो खायेंगे' हे गाणे प्रचंड गाजले. +दोन चांगले मित्र (अमिताभ व विनोद खन्ना) वेगळे होतात व कादर खान या दोघांच्या परिवाराला संपवून टाकतो. हे दोन मित्र मोठे होतात व दोघे स्वतंत्रपणे गुन्हेगारीशी लढतात. शिवा/टायगर (अमिताभ बच्चन) हा स्वभावाने चांगला असून समाजामध्ये प्रिय असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. शिवाचे रेखावर प्रेम असते व तिचेही शिवावर प्रेम असते. दोघेही लग्न करतात. +         शेरा/अस्लम (विनोद खन्ना) हा देखील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी लढा देत असतो पण तो एकाकी व निश्चल जीवन जगत असतो. +        एके दिवशी एका निरपराध शेतकऱ्याची (असराणीची) हत्या होते. या हत्येसाठी शिवाला दोषी ठरवले जाते. त्याच्या आईच्या व पत्नीच्या सांगण्यावरून शिवा गाव सोडतो व दुसऱ्या गावात जाऊन प्रामाणिक व अहिंसक जीवन जगू लागतो. +        असराणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची जबाबदारी शेरावर सोपवली जाते. शेरा शिवाचा तपास लावतो. दोघांना कळते कि आपण हरवलेले मित्र आहोत. तसेच शिवा निर्दोष असल्याचेही शेराला कळते. मग दोघे एकत्र येऊन खलनायकाशी हाणामारी करतात व शेतकऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतात. +अमिताभचे डायलॉग -- +१) आज के बाद आप का कोई भी आदमी यहां नजर नही आना चाहिए; वरना ऐसी धुलाई कारुंगा कि +   सात पुश्तोन तक आपकी औलाद गंजी पैदा होगी. +२) जिस दिन गरीब बगावत पर उतरता है; तो धनवान तो क्या उससे भगवान भी नहीं रोक सकता. +३) तेरा हुस्न मेरी ताकत, तेरी तेज मेरी हिम्मत; संगम से जो औलाद पैदा होगी, यूं समज औलाद नही +  फौलाद होगी.  diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14868.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..977a78c50d46c78b2b7dd2b2b2ac8b5c1634793c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14868.txt @@ -0,0 +1,4 @@ +जैविक घड्याळ हे प्रत्येक सजीवाच्या शरीरात असणारी व पृथ्वीच्या गतीनुसार, म्हणजेच सूर्योदय व सूर्यास्तानुसार शरीराचे तापमान, झोप, हार्मोन पातळी आणि पचनक्रिया याचे नियंत्रण करणारी यंत्रणा होय. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर प्राण्यांचे शरीर दिवस व रात्रींसाठी अनुकूल झाले. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर कामाच्या पाळ्यांमुळे व रात्रीच्या अधिक तासांच्या प्रवासांमुळे या घड्याळात थोडेफार बदल झाले.[१] +शरीरातील जैविक घड्याळ दैनंदिन गतीवर कसे चालते, त्यासाठी पेशीत दिवसा आणि रात्री कसे बदल होतात यावर १९६० च्या दशकापासून संशोधन चालू होते. झाडे, प्राणी आणि माणसे पृथ्वीच्या गतीप्रमाणे आपल्या शरीरातील जैविक घड्याळात (बायोलॉजिकल क्लॉक) कसे बदल करतात, मानवी शरीरातील जैविक घड्याळाची काय कार्यपद्धती आहे याचा शोध १९८०पासून संशोधन करणाऱ्या जेफ्री हॉल (७२), मायकेल रोसबॅश (७३) आणि मायकेल यंग (६८) या तीन अमेरिकन शास्त्रज्ञांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना २०१७ सालचा नोबेल पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर झाला.[२] +त्यांनी फळांवर बसणाऱ्या माश्यांच्या शरीरातून जैविक घड्याळ नियंत्रित करणारे जनुक वेगळे केले. हे जनुक पेशींमधील एक प्रकारचे प्रथिन तयार करण्यास कारणीभूत असते. हे प्रथिन रात्री पेशींमध्ये साठून राहते व दिवसा लोप पावते. आणि त्यामुळे जैविक घड्याळ नियंत्रित राहते. +निद्रानाश, वैफल्य व हृदयविकारांसारख्या अनेक व्याधींवरील उपाय शोधण्यास या शोधाची मदत मिळू शकते. तसेच कोणती औषधे दिवसाच्या नेमक्या कोणत्या वेळी घेतली म्हणजे अधिक परिणामकारक ठरू शकतात, याच्या अभ्यासासाठीही हे संशोधन उपयुक्त आहे. अनेक दिवस अनियमित झोप घेतल्याचे परिणाम अभ्यासण्यासाठी व रात्री उशिरापर्यंत जगणाऱ्या तरुणांवर इलाज करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14903.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..931333f29190eed301e4a8f922aa0f71b2defc90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14903.txt @@ -0,0 +1 @@ +जॉइस बॉनविक तथा जॉइस ब्रुअर (२२ मार्च, १९१५:क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया - २६ जून, २०११:ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14906.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b4621d3a2f065d9c9bee75edc0fbfc773516c61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14906.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉक कार्तिये (फ्रेंच: Jacques Cartier; ३१ डिसेंबर १४९१ - १ सप्टेंबर १५५७) हा एक फ्रेंच खलाशी व शोधक होता. उत्तर अमेरिकेतील कॅनडापर्यंत पोहोचलेला पहिला युरोपियन शोधक हा मान त्याला जातो. इ.स. १५३४ साली कार्तिये सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापाशी पोचला व तेथून त्याने आजच्या क्वेबेक सिटी व मॉंत्रियाल येथील स्थानिक इरुक्वाय लोकांच्या वसाहती शोधून काढल्या. +कार्तियेने त्यानंतर कॅनडाच्या दोन वाऱ्या केल्या ज्यांदरम्यान फ्रेंचांनी स्थानिक लोकांसोबत संबंध प्रस्थापित केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14925.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aac06b5c2d7c37b13168067b2a44eb6460dd697 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14925.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन अँड्र्यू टर्नर (१० एप्रिल, २००१ - ) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] टर्नरने हिल्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, जिथे तो २०१९ मध्ये हेड बॉय होता आणि हॅम्पशायरचे माजी प्रशिक्षक डेल बेनकेनस्टाइन मुख्य प्रशिक्षक होते.[३] एप्रिल २०२० मध्ये, तो गौतेंगच्या अकादमीचा भाग होता.[४] पुढच्या महिन्यात, तो इंग्लंडमधील सदर्न प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये खेळणार होता, परंतु तो कोविड-१९ महामारीमुळे प्रवास करू शकला नाही.[५] त्याने २२ जुलै २०२१ रोजी इंग्लंडमधील रॉयल लंडन वन-डे कप २०२१ मध्ये हॅम्पशायरसाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[६] ॲलिस्टर कुकची विकेट ही त्याची पहिली व्यावसायिक बळी होता.[७] त्याने १३ मे २०२२ रोजी हॅम्पशायरकडून श्रीलंका क्रिकेट डेव्हलपमेंट इलेव्हन संघाविरुद्ध त्यांच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या डावात ५/३१ अशी गोलंदाजी करत प्रथम श्रेणीत पदार्पण केले.[८] जुलै २०२३ मध्ये, त्याला ट्रेंट रॉकेट्स द्वारे द हंड्रेड मध्ये ड्राफ्ट करण्यात आले.[९] +ऑगस्ट २०२३ मध्ये, त्याचे टी-२० पदार्पण केल्यानंतर अवघ्या ७० दिवसांनी, त्याला न्यू झीलंडचा सामना करण्यासाठी इंग्लंड संघात पाचारण करण्यात आले, परंतु अखेरीस दुखापतीमुळे त्याला मालिकेपूर्वी माघार घ्यावी लागली.[१०][११] ऑक्टोबर २०२३ मध्ये, त्याला इंग्लंड लायन्स क्रिकेट संघात बोलावण्यात आले.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1495.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70e8cbdfe488bcfce38b8fe0d379145dd875930b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1495.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०४:०० ही यूटीसीच्या ४ तास पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही प्रमाणवेळ मुख्यत: रशिया, जॉर्जिया, संयुक्त अरब अमिराती, आर्मेनिया, सेशेल्स व मॉरिशस ह्या देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14959.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f45022860c18708dd9f160e8e4db768dd20c9a29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14959.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन एम्बुरी (२० ऑगस्ट, १९५२:लंडन, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९७८ ते १९९५ दरम्यान ६४ कसोटी आणि ६१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +हा मिडलसेक्स, नॉर्थहॅम्प्टनशायर, वेस्टर्न प्रॉव्हिन्स आणि बर्कशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14977.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14977.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14997.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..380242fdbe19253b178e7efbb618281e865fd363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_14997.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन केनेथ गालब्रेथ (जन्म: १५ ऑक्टोबर इ.स. १९०८, मृत्यू: २९ एप्रिल इ.स. २००६) हे एक ख्यातनाम अमेरिकन अर्थतज्ञ होते. त्यांनी १९३४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया अ‍ॅट बर्केले येथून अर्थशास्त्रात पी.एच.डी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि प्रिन्सटन युनिव्हर्सिटी यासारख्या ख्यातनाम विद्यापीठांमध्ये अध्यापन केले. ते एप्रिल १९६१ ते जुलै १९६३ या काळात अमेरिकेचे भारतातील राजदूत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15040.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8b686cca50c75d77b94e826598613dd352edaa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15040.txt @@ -0,0 +1,10 @@ +जॉन मायकेल ग्रीन (जन्म 24 ऑगस्ट 1977) एक अमेरिकन लेखक आणि यूट्यूब सामग्री निर्माता आहे.2006 मध्ये प्रिंट्ज पुरस्कार हा त्याच्या पहिल्या कादंबरीसाठी मिळाला, लुकिंग फोर अलास्का आणि त्याच्या चौथ्या एकल कादंबरी, द फॉल्ट इन अवर स्टार्स यांनी जानेवारी २०१२ मध्ये द न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर पदार्पण केले.2014 मधील चित्रपटाचे रूपांतर नंबरवर उघडले. बॉक्स ऑफिसवर एक.2014 मध्ये, ग्रीनला टाइम मासिकाच्या जगातील सर्वात प्रभावशाली १०० लोकांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले. पेपर टाउन्स या ग्रीन कादंबरीवर आधारित आणखी एक चित्रपट 24 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला. +कादंबरीकार असण्याव्यतिरिक्त, ग्रीन देखील त्याच्या यूट्यूब उद्यमांसाठी प्रसिद्ध आहे. 2007 मध्ये, त्याने आपला भाऊ, हंक ग्रीन यांच्यासमवेत व्लॉगब्रदर्स चॅनेल सुरू केले. तेव्हापासून, जॉन आणि हॅंक ग्रीन यांनी प्रोजेक्ट फॉर अवेसोमे आणि विदकं सारख्या कार्यक्रमांची सुरुवात केली आणि साहित्य, इतिहास आणि विज्ञान शिकवणया क्रॅश कोर्स या शैक्षणिक वाहिनीसह एकूण 11 ऑनलाइन मालिका तयार केल्या, त्यानंतर पुढे इतर चौदा अभ्यासक्रम 2018 by पर्यंत सामील झाले. +ग्रीनचा जन्म 24 ऑगस्ट 1977 रोजी इंडियानापोलिस, इंडियाना येथे माइक आणि सिडनी ग्रीन येथे झाला (जन्म 1952). त्याचा जन्म झाल्यानंतर तीन आठवड्यांनंतर त्यांचे कुटुंब मिशिगन, नंतर बर्मिंघम, अलाबामा, आणि शेवटी ऑरलॅंडो, फ्लोरिडा येथे गेले. त्यांनी ग्लेन्रिज मिडल स्कूल आणि ऑरलॅंडोमधील लेक हाईलॅंड प्रीपरेटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी 1995 मध्ये बर्मिंघॅम, अलाबामाबाहेर इंडियन स्प्रिंग्स स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी इंडियन स्प्रिंग्जचा वापर त्यांच्या पहिल्या पुस्तक "लुकिंग फॉर अलास्का"च्या मुख्य सेटिंगसाठी प्रेरणा म्हणून केला. ग्रिनने केनियन कॉलेजमधून 2000 मध्ये इंग्रजीमध्ये पदवी प्राप्त केली आणि धार्मिक अभ्यास. त्याने गुंडगिरी केल्याचे आणि किशोरवयीन आयुष्य त्याच्यासाठी दुः खी कसे केले याबद्दल बोलले आहे. +कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, ग्रीन यांनी कोलंबस, ओहायोमधील नॅशनवाइड चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये विद्यार्थी पादचारी म्हणून पाच महिने काम केले, जेव्हा त्यांनी शिकागो डिव्हिनिटी स्कूलमध्ये प्रवेश घेतला (जरी तो प्रत्यक्षात शाळेत कधीच नव्हता). एपिस्कोपल याजक होण्याचा त्यांचा हेतू होता, परंतु जीवघेणा आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांसमवेत रूग्णालयात काम करण्याच्या त्यांच्या अनुभवांमुळे त्यांना लेखक बनण्याची प्रेरणा मिळाली आणि नंतर द फॉल्ट इन अवर स्टार्स लिहिण्याची प्रेरणा मिळाली. +ग्रीन शिकागो येथे बऱ्याच वर्षांपासून वास्तवात होते, जेथे त्यांनी प्रकाशन सहाय्यक आणि प्रॉडक्शन संपादक म्हणून पुस्तक समीक्षा जर्नल बुकलिस्टसाठी काम केले. अलास्का शोधत लिहिताना त्यांनी तेथे शेकडो पुस्तके, विशेषतः साहित्यिक कल्पित कथा आणि इस्लाम किंवा जोड्या जुळ्या जुळलेल्या पुस्तकांचा आढावा घेतला. त्यांनी न्यू यॉर्क टाइम्स बुक रिव्ह्यू या पुस्तकांवरही टीका केली आणि शिकागोच्या सार्वजनिक रेडिओ स्टेशन एनपीआरच्या ऑल थिंग्ज कंसीडर्ड आणि डब्ल्यूबीईझेडसाठी मूळ रेडिओ निबंध तयार केले. नंतर ग्रीन दोन वर्षे न्यू यॉर्क शहरात राहिली, तर त्याची पत्नी पदवीधर शाळेत गेली. +ग्रीनची पहिली कादंबरी, लुकिंग फॉर अलास्का, २०० novel मध्ये डट्टन चिल्ड्रन्स बुक्सने प्रकाशित केलेली, ही एक शालेय कथा आहे आणि किशोर स्प्रिंग्स मधील त्यांच्या अनुभवांनी प्रेरित केलेली प्रणयरम्य कथा आहे, ज्याला कल्व्हर क्रिक प्रीपेरेटरी हायस्कूल म्हणून काल्पनिक केले गेले आहे. अमेरिकन लायब्ररी असोसिएशनने या कादंबरीला वार्षिक मायकल एल. प्रिंटझ पुरस्कार देऊन सन्मानित केले, या वर्षाच्या “किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेले सर्वोत्कृष्ट पुस्तक, संपूर्णपणे त्यांच्या साहित्याच्या गुणवत्तेवर आधारित.” हे ए.एल.ए.च्या वार्षिक यादीमध्येदेखील आले, "टॉप 10 बेस्ट बुक्स फॉर फॉर फॉर." तरुण प्रौढ." 2005 मध्ये पॅरामाउंटने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते, ज्यांनी जोश श्वार्ट्जला लेखक आणि दिग्दर्शक म्हणून नियुक्त केले होते, परंतु पाच वर्षांनंतर या प्रकल्पावर कोणतीही प्रगती न झाल्याने ग्रीनने चाहत्यांना सांगितले की, पटकथा त्यांना "असाध्य" आवडत असतानाही ते फारसे कमी दिसत नव्हते. पॅरामाउंटवर व्याज. २०११ मध्ये शोधत अलास्काची विक्री जसजशी वाढत गेली तसतसे ग्रीनने एका चित्रपटाबद्दल संमिश्र भावना दर्शविल्या ज्यामुळे त्यांना वाचकांच्या कथेला "धोक्याचा व खाजगी संबंध धोक्यात येईल" असे वाटले. "२०१२ मध्ये हे पुस्तक द न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीमध्ये पोहोचले. मुलांच्या पेपरबॅकसाठी. ग्रीनची दुसरी कादंबरी, अ‍ॅन अ‍ॅबौंडन्स ऑफ कॅथरिन (डटन, 2006) प्रिंटझ अवॉर्डसाठी धावपटू आणि लॉस एंजेलस टाइम्स बुक प्राइजसाठी अंतिम पात्र ठरली. मे 2018 मध्ये अशी घोषणा केली गेली की शोधात अलास्का श्वार्ट्ज आणि इतरांसह बोर्डात हळू मालिका बनविला जाईल. ऑक्टोबर 2018 मध्ये कास्टिंगची घोषणा केली गेली. अलास्काच्या शोधात 18 ऑक्टोबर 2019 रोजी हुलूला सोडण्यात आले. +मॉरेन जॉनसन आणि लॉरेन मायराकल सह सहकारी तरुणांनी, ग्रीनने लेट इट स्नो: थ्री हॉलिडे रोमान्स (स्पीक, 2008)) वर एकत्र काम केले, ज्यात ग्रीनच्या "अ चेर्टेस्टीक ख्रिसमस मिरॅकल" या तीन सेटसह तीन परस्पर जोडल्या गेलेल्या कथा आहेत. ख्रिसमसच्या पूर्वेस शहर, एक प्रचंड हिमवादळाच्या दरम्यान. नोव्हेंबर 2009 मध्ये ते पुस्तक पेपरबॅक मुलांच्या पुस्तकांसाठी द न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीतील १० व्या क्रमांकावर पोचले. नेटफ्लिक्सच्या एका चित्रपटात ते रूपांतरित केले जाईल जे 2019च्या सुरुवातीच्या काळात पूर्व-निर्मितीत जाईल. +2008 मध्ये, मुलांच्या पुस्तकांसाठी न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीमध्ये ग्रीनची तिसरी कादंबरी, पेपर टाऊन्सने पाचव्या क्रमांकावर पदार्पण केले आणि या कादंबरीला 2015 मध्ये आलेल्या पेपर टाऊनस् या चित्रपटाची स्थापना करण्यात आली.2009 मध्ये पेपर टाऊनस यांना 2009च्या एडगर पुरस्काराने गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट तरुण वयस्क कादंबरी +आणि २०१० चे कोरीन साहित्य पुरस्कार. +यानंतर, ग्रीन आणि त्याचा मित्र, वयस्क लेखक डेव्हिड लेविथन यांनी डिल्टन यांनी २०१० मध्ये प्रकाशित केलेल्या विल ग्रेसन, विल ग्रेसन या कादंबरीवर सहकार्य केले. हे वार्षिक दोन एएलए पुरस्कारांसाठी उपविजेते (ऑनर बुक) होते. , स्टोनवॉल बुक पुरस्कार (एलजीबीटी मुलांसाठी आणि तरुण प्रौढांच्या साहित्यात उत्कृष्टतेसाठी), आणि ऑडिओबुक प्रॉडक्शनमध्ये उत्कृष्टतेसाठी ओडिसी पुरस्कार. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15061.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461a818c20cf4f5a1ece4135952494e2f46f73e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15061.txt @@ -0,0 +1 @@ +सर जॉन जॉर्ज मेल्व्हिन कॉम्प्टन (इंग्लिश: Sir John George Melvin Compton; २९ एप्रिल १९२५ - ७ सप्टेंबर २००७) हा सेंट लुसिया देशामधील एक राजकारणी व तीन वेळा पंतप्रधान होता. १९६४ ते १९७९ दरम्यान ब्रिटिश अधिपत्याखाली असताना त्याने सेंट लुसियाचे नेतृत्व केले व १९७९ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो देशाचा पहिला पंतप्रधान बनला. त्यानंतर १९८२ ते १९९६ व २००६ ते २००७ दरम्यान तो पुन्हा पंतप्रधानपदावर होता. पदावर असतानाच कॉम्प्टन ७ सप्टेंबर २००७ रोजी आजारपणामुळे मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर स्टीफनसन किंग देशाचा नवा पंतप्रधान बनला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15070.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fc86143d20ddbc07c8cd4d4f1b982b40b0dba41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15070.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉन टाऊनर विल्यम्स (८ फेब्रुवारी १९३२) [१] [२] [३] हे एक अमेरिकन संगीतकार, संगीत संयोजक आणि पियानोवादक आहेत. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी चित्रपट इतिहासातील काही सर्वात लोकप्रिय, सुप्रसिद्ध आणि समीक्षकांनी प्रशंसित केलेले चित्रपट स्कोअर तयार केले आहेत. विल्यम्स यांनी २५ ग्रॅमी पुरस्कार, ७ ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार, पाच अकादमी पुरस्कार आणि चार गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकले आहेत. तब्बल ५२ अकादमी पुरस्कारांच्या नामांकनांसह ते वॉल्ट डिझ्नी यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक नामांकित व्यक्ती आहेत. त्यांच्या रचनांना चित्रपट संगीताचे प्रतीक मानले जाते आणि त्यांची गणना चित्रपट इतिहासातील सर्वात महान संगीतकारांमध्ये केली जाते. [४] +विल्यम्स यांनी समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले आहे, ज्यात स्टार वॉर्स, जॉज, क्लोज एन्काउंटर्स ऑफ द थर्ड काइंड, सुपरमॅन, ईटी द एक्स्ट्रा-टेरेस्ट्रियल, पहिले दोन होम अलोन चित्रपट, इंडियाना जोन्स, पहिले दोन ज्युरासिक, पार्क चित्रपट, शिंडलर्स लिस्ट, सेव्हिंग प्रायव्हेट रायन, कॅच मी इफ यू कॅन, सेव्हन इयर्स इन तिबेट, आणि पहिले तीन हॅरी पॉटर चित्रपट यांचा समावेश आहे.[५] विल्यम्स यांनी अनेक शास्त्रीय मैफिली आणि ऑर्केस्ट्रल एसेम्बल्स तसेच एकल वादनासाठी इतर कामे देखील तयार केली आहेत. त्यांनी १९८० ते १९९३ पर्यंत बोस्टन पॉप्सचे प्रमुख कंडक्टर म्हणून काम केले आणि ते सन्माननीय कंडक्टर (लॉरेट) आहेत. [६] ते १९७४ पासून दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गशी जोडले गेले आहेत, त्यांनी त्यांच्या सर्व पाच वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी संगीत दिले आहे आणि जॉर्ज लुकाससोबत त्यांनी त्यांच्या दोन्ही मुख्य फ्रेंचायझींवर काम केले आहे. विल्यम्स यांच्या इतर कामांमध्ये १९८४ च्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळांसाठी थीम संगीत, एनबीसी संडे नाईट फुटबॉल, एनबीसी न्यूझ आणि सेव्हन न्यूझ द्वारे ऑस्ट्रेलियातील " द मिशन " थीम, लॉस्ट इन स्पेस अँड लँड ऑफ द जायंट्स या दूरदर्शन मालिका आणि प्रासंगिक संगीत यांचा समावेश आहे. [७] विल्यम्स यांनी २०२३ मध्ये इंडियाना जोन्स अँड डायल ऑफ डेस्टिनीच्या प्रदर्शनानंतथ स्वतंत्र ऑर्केस्ट्रल आणि सिम्फोनिक कामांसाठी अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपट स्कोअर निर्मितीमधून निवृत्त होण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. +२००५ मध्ये, अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूटने १९७७ मधील स्टार वॉर्सचा विल्यम्स यांचा संगीत स्कोअर आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट स्कोअर म्हणून निवडला. लायब्ररी ऑफ काँग्रेसने "सांस्कृतिक, ऐतिहासिक किंवा सौंदर्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण" असल्याबद्दल नॅशनल रेकॉर्डिंग रजिस्ट्रीमध्ये स्टार वॉर्स साउंडट्रॅक दाखल केला. [८] विल्यम्स यांचा २००० मध्ये हॉलीवूड बाउलच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आणि २००४ मध्ये त्यांना केनेडी सेंटर ऑनर मिळाला. २०१६ मध्ये त्यांचा AFI लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड हा अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्राबाहेरील पहिला पुरस्कार होता. अमेरिकन तिकीट खिडकीवरील (आकडे समायोजित करून) शीर्ष २५ सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी ९ चित्रपटांसाठी जॉन विल्यम्स यांनी स्कोअर तयार केले आहेत. [९] +विल्यम्स यांच्या कार्याने चित्रपट, लोकप्रिय संगीत आणि समकालीन शास्त्रीय संगीतातील इतर संगीतकारांना प्रभावित केले आहे; [१०] नॉर्वेजियन संगीतकार मार्कस पॉस यांनी असा युक्तिवाद केला आहे की विल्यम्सचा "मोठ्या टोनल फ्रेमवर्कमध्ये असंतोष आणि अवंत-गार्डे तंत्रांना मूर्त रूप देण्याचा समाधानकारक मार्ग" त्यांना "कोणत्याही शतकातील महान संगीतकारांपैकी एक" बनवतो. [११] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15075.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e02aebbe23faaa8a0e2ccef01319f956203dbacc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15075.txt @@ -0,0 +1 @@ +सर जॉन टेनिल (१४ फेब्रुवारी, १८२० - २५ फेब्रुवारी, १९१४) हे १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील इंग्लिश चित्रकार, ग्राफिक कॉमेडियन[मराठी शब्द सुचवा] आणि राजकीय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कलात्मक कामगिरीबद्दल त्यांना १७९३मध्ये नाइटची पदवी देण्यात आली. टेनिल हे विशेषतः 50 वर्षांहून अधिक काळ पंच या मासिकाचे प्रमुख राजकीय व्यंगचित्रकार होते. तसेच ते लुई कॅरोलच्या अ‍ॅलिस अ‍ॅडव्हेंचर इन वंडरलॅंड ( 1865 ) आणि थ्रू द लुकिंग ग्लास, अँड व्हॉट ॲलिस फाऊंड देर (१८७१) यात काढलेल्या चित्रांबद्दल प्रसिद्ध आहेत. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15078.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df069dcf21ab141186ac2bd618ab12335bbdba06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15078.txt @@ -0,0 +1,2 @@ +---, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15079.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df069dcf21ab141186ac2bd618ab12335bbdba06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15079.txt @@ -0,0 +1,2 @@ +---, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15081.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..950b0265d98b071b632ad41c8e127e447c82ec30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15081.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ट्रिम (जानेवारी २५, इ.स. १९१५:स्केल्डन, बर्बिस, ब्रिटिश गयाना - नोव्हेंबर १२, इ.स. १९६०:न्यू ॲम्स्टरडॅम, बर्बिस, ब्रिटिश गयाना) हा १९४८-१९५२ दरम्यान  वेस्ट इंडीजकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15085.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..199660f90570ab57022d5beffce8c3911b68f0ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15085.txt @@ -0,0 +1,4 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) +जॉन डायसन (जून ११, इ.स. १९५४ - कोगाराह, न्यू साउथ वेल्स - ) हा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +डायसन सध्या वेस्ट इंडीज क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15100.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aefa2cdb679d95db99be9f886198cb8a5da490de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15100.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डेम्प्सी (२८ सप्टेंबर, १९६५:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यू झीलंडच्या क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15110.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa2de42a02f4b491da10ea90602327c7037705e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15110.txt @@ -0,0 +1 @@ +सर जॉन डेव्हीस (? - डिसेंबर ८, इ.स. १६२६) हा एक इंग्लिश कवी, वकील आणि राजकारणी होता. हा इ.स. १५९७ आणि इ.स. १६२१ दरम्यान अनेक वेळा हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य होता तसेच आयर्लंडचा ॲटर्नी जनरल होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15132.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ead7cf55aec9d816e74f2bfa629ab74db8690e48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15132.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जॉन डेव्हिड न्यूकोम्ब (२३ मे, १९४४, सिडनी, ऑस्ट्रेलिया) हा ऑस्ट्रेलियाचा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. न्यूकोम्बने आपल्या कारकिर्दीत ७ एकेरी, १७ पुरुष दुहेरी व २ मिश्र दुहेरी ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1515.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9730613c9f234b82c32b05a5b6d8efc906b4324b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1515.txt @@ -0,0 +1,2 @@ +गवत्या हा आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत Green Keelback किंवा Lead Keelback असे म्हणतात. हा साप महाराष्ट्रात ग्रामीण भागात गोखाड्या नावाने ओळखला जातो. +कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव मॅक्रॉपिस्थोडॉन प्लॅंबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून ७०० ते २,००० मी. उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यतः डोंगराळ भागात राहणारा असला, तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत व झुडपांमध्ये असतो, पण घरातही येतो. गवत्या सापाच्या नराची लांबी सु. ६० सेंमी., तर मादीची सु. ९० सेंमी. असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा ( उंचवटा ) असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र, तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही. बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मिलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात. गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो, क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15176.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..147ba1872adb46e96ef7e0594da6baef49832292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15176.txt @@ -0,0 +1 @@ +योहान बर्नोली (ऊर्फ ज्यॉं बर्नोली किंवा जॉन बर्नोली) (जुलै २७, १६६७ - जानेवारी १, १७४८) स्विस गणितज्ञ होता. तो जेकब बर्नोलीचा भाऊ, तसेच डानिएल बर्नोली (ज्यावरून 'बर्नोलीचे तत्त्व' ही संज्ञा तयार झाली) व दुसरा निकोलाउस बर्नोली यांचा वडील होता. योहान बर्नोलीकडेच प्रसिद्ध गणितज्ञ लेओनार्ड ऑयलर याने गणिताचे प्राथमिक धडे घेतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15221.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f6d6c03a46f62423a3f80b339eab7f02973e3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15221.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल २४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15232.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edaea737ffa3c1adf4cfd40dddc472b94f262ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15232.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15257.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8c187274ea5ccdc6e33a0165394fe208f29e606 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15257.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन ग्लोव्हर रॉबर्ट्‌स, ज्युनियर (John Glover Roberts Jr.; २७ जानेवारी १९५५, बफेलो, न्यू यॉर्क) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा १७वा व विद्यमान सरन्यायधीश आहे. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुशने नियुक्ती केलेला रॉबर्ट्स २ सप्टेंबर २००५ पासून ह्या पदावर आहे. १६वा सरन्यायाधीश विल्यम रेह्नक्विस्ट ह्याच्या निधनामुळे रिकाम्या झालेल्या सरन्यायाधीशपदावर रॉबर्ट्सची सेनेटने ७८-२२ अशा बहुमताने ह्या पदावर नेमणूक केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15287.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15287.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15288.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9cf8e665b6650d5f00cc7276a543d04fe1a6580 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15288.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन विल्यम डार्सी (२३ एप्रिल, १९३६:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९५८ मध्ये ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15308.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5e96849c180dea366f31eb03947f61a181fa0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15308.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन जेम्स वॉर (१६ जुलै, १९२७:इंग्लंड - ९ मे, २०१६:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1531.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49f5370a45c55213a54fe7bc8b77c54244712f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1531.txt @@ -0,0 +1,8 @@ + गवळीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15317.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7c3605b59a243e593c2bef3d88549f710d198c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15317.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन चालोनर अलाबास्टर (जन्म 11 जुलै 1930) हा एक माजी क्रिकेट खेळाडू आहे ज्याने 1955 ते 1972 दरम्यान न्यू झीलंडसाठी 21 कसोटी सामने खेळले. एक लेग-स्पिन गोलंदाज, देशाच्या पहिल्या चार कसोटी विजयांपैकी प्रत्येकामध्ये खेळणारा तो एकमेव न्यू झीलंडचा खेळाडू होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा त्याचा धाकटा भाऊ ग्रेन, जो ऑफ-स्पिन गोलंदाजी करत होता, त्याच्या प्रांतीय बाजूच्या ओटागोसाठी क्रीजवर भागीदारी करत असे. एक शालेय शिक्षक, त्यांनी नंतर इन्व्हरकार्गिलमधील साउथलँड बॉईज हायस्कूलचे रेक्टर म्हणून काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15336.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d80c80b701052a1f6c28a06fdb96c04b6dd81ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15336.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन सेसिल बोमाँट वॉन (८ जून, १९४५:बार्बाडोस - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15347.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c31b1122dab10f15a872b6f39d16f124400722 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15347.txt @@ -0,0 +1,9 @@ +जॉन स्ट्युअर्ट मिल हा ब्रिटिश तत्त्वज्ञ, राजकीय अर्थशास्त्रज्ञ आणि प्रशासकीय सेवक होता. सामाजिक सिद्धांत, राजकीय सिद्धांत आणि राजकीय अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्याने मोलाची भर घातली. नकारात्मक स्वातंत्र्याचा उद्गाता, नाखूश लोकशाहीवादी आणि उपयुक्ततावादाचा पुनर्विचारक म्हणून तो ओळखला जातो. +जॉन मिलने उपयुक्ततावादात सुधारणा करताना सुखाच्या गुणालाही महत्त्व दिले. ‘समाधानी डुक्कर असण्यापेक्षा असमाधानी माणूस असणे चांगले; मूर्ख बनून समाधानी असण्यापेक्षा सॉक्रेटिस बनून असमाधानी असलेले चांगले.’ या मिलच्या उद्गारात पुढील गोष्टी गर्भित आहेत : सुखाच्या गुणामध्ये फरक असतो; माणूस पशूंहून वेगळा आहे आणि माणसा-माणसांमध्येही गुणात्मक फरक आहेत. +बेंथमने स्वातंत्र्यापेक्षा उपयुक्ततेला महत्त्व दिले होते. मिल मात्र स्वातंत्र्यालाच एक स्वयमेव साध्य मानतो. स्वातंत्र्याचे महत्त्व तो अधोरेखित करतो. जॉन मिल हा ‘पोकळ स्वातंत्र्याचा भाष्यकार’ आणि ‘अमूर्त व्यक्तिवादाचा दूत’ मानला जातो. (एडमंड बार्कर) अन्यनिष्ठ कृत्ये आणि स्वयंलक्ष्यी कृत्ये असा फरक करून मिल अन्यनिष्ठ कृत्ये शासकीय कायद्यांच्या कचाट्यात आणतो आणि स्वातंत्र्याचे वर्तुळ मर्यादित करतो म्हणून बार्करने त्याला ‘पोकळ स्वातंत्र्याचा भाष्यकार’ म्हटले आहे. स्वयंनिष्ठ कृत्यांमध्येही मिलने शासनाच्या चंचुप्रवेशाला जागा ठेवली आहे – एखादा माणूस स्वतःचेच नुकसान करून घेत असेल तर शासन त्याला तशा कृत्यापासून रोखू शकते असे मिल म्हणतो. +‘दुसऱ्या व्यक्तीचे मत दाबून ठेवण्यात काहीही लाभ नसतो.’ ‘स्वतःपुरता, स्वतःच्या शरीर आणि मनासंदर्भात माणूस सार्वभौम आहे.’ : स्वयंनिष्ठ कृत्यांच्या बाबत माणूस पूर्ण स्वतंत्र आहे असे मिलला सुचवायचे आहे. +जॉन मिल हा ‘नाखूश लोकशाहीवादी’ म्हणून ओळखला जातो. लोकशाही यशस्वी होण्यासाठी खास वातावरण असणे आवश्यक असते. ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये तसे वातावरण नसल्याने तिथे लोकशाही असू नये असे मिलचे मत होते. सर्वांनाच समानतेने वागविणारी लोकशाही ही मिलच्या मते फसवी लोकशाही ठरते. शिक्षितांच्या मताला जास्त वजन असावे आणि विद्वानांना लोकशाहीत खास जागा असावी तरच ती अर्थपूर्ण ठरते असे मिलचे मत होते. प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व आणि बहु-मतपद्धतीने (एका व्यक्तीला एकाहून अधिक मते) लोकशाहीचे संरक्षण केले जावे असे मिलचे म्हणणे होते. दुसरा कोणताही शासनप्रकार स्वातंत्र्याचे रक्षण करू शकत नसल्याने मिलचा प्रत्यक्ष लोकशाहीला (आणि ती आता शक्य नसल्याने) प्रातिनिधिक लोकशाहीला पाठिंबा आहे. +कोणत्या प्रकारच्या समाजांमध्ये ती उपयुक्त ठरेल अशासारखे निकष घालून दिलेले असल्याने सी. एल. वायपर मिलला ‘नाखूश लोकशाहीवादी’ म्हणतो. लोकशाही ही शतकानुशतके चाललेल्या संघर्षातून जन्माला आलेली आहे. फुकट वाटण्याजोगे ते बक्षीस नाही असे मिल म्हणतो. शिक्षितांच्या मताचे मूल्य जास्त, द्विहृही कायदेमंडळे, निर्णयकर्त्यांवर मतदारांची बंधने नसावीत असा आग्रह इ. गोष्टींमुळेही त्याची ‘नाखुशी’ स्पष्ट होते. +प्लेटोनंतर स्त्रियांच्या अधिकारांविषयी बोलणारा जॉन मिल पहिलाच. १८६७ मध्ये त्याने कायदेमंडळात महिलांना मताधिकार देण्यासाठीचे विधेयक मांडले होते पण ते फेटाळले गेले. +नागरिकांमध्ये पुढील गुण असावेत : लोकशाहीप्रती निष्ठा; तो शासनप्रकार स्वीकारण्याची तयारी आणि राजकीय व्यवस्थेप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी. अखंड सावधनता ही लोकशाहीची किंमत आहे असे मिल म्हणतो. +राजकीय अर्थव्यवस्थेसंबंधीचे त्याचे विचार तो ‘संक्रमणकाळाचा विचारवंत’ असल्याचे स्पष्ट करतात. तो भांडवलदारांचा विरोधक नाही. भूमी मर्यादित आहे. भूस्वामी भाडे वाढवितात त्यामुळे भांडवलदारांचा नफा कमी होतो आणि म्हणून ते मजुरीचे दर कमी करतात असे मिलचे म्हणणे होते. जॉन मिलच्या आयुष्यकाळात समाजवादी आंदोलने जोर धरू लागलेली होती. त्यांचा प्रभाव मिलच्या विचारांवर दिसतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15350.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0ca26922a9ab057721479d6393ec1bb86f85fe7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15350.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन ऑगस्टिन स्नो (ऑक्टोबर १३, इ.स. १९४१:पीपलटन, वूस्टरशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +स्नो इंग्लिशमध्ये कविताही लिहितो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15352.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a20aeaadf1df3b9ecbfa44f3b66c9eae42945cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15352.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन स्पॅरो डेव्हिड थॉम्पसन कॅनडाचे चौथे पंतप्रधान होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15358.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c8cf2313897a83a316159f7cd5aabaa604aa679 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15358.txt @@ -0,0 +1 @@ +जॅान हस (जन्म - इ.स. १३६९, मृत्यु - इ.स. १४१५) या जर्मनीतील प्राग विद्यापीठातील प्राध्यापकाने जॅान विक्लिफ पासून स्फूर्ती घेऊन धर्मसंस्थेवर जोरदार टीका केली. धर्मसंस्थेत सुधारणा घडवून आणणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन त्याने केले. या धर्मसुधारकाने बायबलचा खरा अर्थ लोकांच्यापुढे मांडला. त्याने ख्रिश्चन धर्मगुरूंचे दांभिक स्वरूप उजेडात आणले. त्याच्या प्रयत्नानेच धर्मसुधारणा चळवळ बोहेमिया प्रांतात पसरली. ख्रिश्चन धर्मगुरूंनी त्याच्या धर्माविरोधी विचारांबद्दल त्याला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा दिली. इ.स. १४१५ मध्ये त्याला जिवंत जाळण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15371.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fe7566e1553285874fae2e48878b61e78992c59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15371.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन लेस्ली हेंड्रीक्स (२१ डिसेंबर, १९३३:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६२ ते १९६९ दरम्यान २० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ स्पिन तसेच लेग स्पिन गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15378.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acb30779a097f5376965f111ce0ee96ba763bb47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15378.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन हेस्टिंग्स (मराठी लेखनभेद: जॉन हेस्टिंग्ज ; इंग्लिश: John Hastings ;) (नोव्हेंबर ४, इ.स. १९८५; पेनरिथ, न्यू साउथ वेल्स - हयात) हा ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी व तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याने व्हिक्टोरिया बुशरेंजर्स संघाकडून प्रतिनिधित्व केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15383.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edaea737ffa3c1adf4cfd40dddc472b94f262ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15383.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15390.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8214f36b8317bd2c3ecdffd48565a426ef131e87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15390.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन केनेथ कॉन्स्टन्टाइन होल्ट तथा जे.के. होल्ट जुनियर (१२ ऑगस्ट, १९२३:जमैका - ३ जून, १९९७:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९५४ ते १९५९ दरम्यान १७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15394.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2212ad9d66634fe8603160db304094b6ab874157 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15394.txt @@ -0,0 +1,6 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जॉन अँडरसन (६ ऑक्टोबर, इ.स. १९८२:दर्बान, दक्षिण आफ्रिका - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15404.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a60e526b1234ab6a76d712763f85ed0ba18d5394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_15404.txt @@ -0,0 +1 @@ +जॉनाथन रे बोर्नस्टाइन (७ नोव्हेंबर, १९८४:टोरान्स, कॅलिफोर्निया, अमेरिका - )  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1557.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84738175f84740af48cee7a18efcafd758005623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1557.txt @@ -0,0 +1,2 @@ +गव्हा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1563.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5525e092bf1f7c51b78c00b7f6217d17811d515d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1563.txt @@ -0,0 +1,2 @@ +गव्हाणखेडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1570.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d90b60f3744a04822f726bd838f3d6fcf984971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1570.txt @@ -0,0 +1,3 @@ +ऑगस्टिन लॉरेन्स लोगी (सप्टेंबर २६, इ.स. १९६०:सोबो, त्रिनिदाद आणि टोबॅगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +लोगी सध्या क्रिकेट मार्गदर्शक म्हणून काम करतो. +आपल्या कारकिर्दीदरम्यान लोगी फलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रसिद्ध होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1579.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37f9b3222f649751255a23c332fadcc939988215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1579.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गहरी चाल हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1581.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f9a827fef0717988fb4c9a21340e9ed33cd024e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1581.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुहिलोत घराणे हे प्रमुख राजपूत घराण्यांपैकी एक घराणे होते. या घराण्यातील काही राजकर्त्यांनी राजस्थानच्या मेवाड प्रांतावर राज्य केले. +इ.स. ७१२ मध्ये अरबांनी हिंदुस्थानात स्वाऱ्यांना सुरुवात केली. सिंधच्या दाहीर राजांनी या स्वाऱ्यांना तोंड दिले पण फितुरीमुळे त्याचा घात होऊन सिंध प्रांत अरबांच्या ताब्यात गेला. इ.स. ७३९ मध्ये अरब राजस्थानकडे चाल करून येऊ लागले त्यावेळी चितोड येथील बाप्पा रावळ नावाच्या एका सेनापतीने अरबांचा एका मोठ्या युद्धात प्रचंड पराभव केला. या विजयामुळे बाप्पाला चितोडचे सार्वभौमपद मिळाले. बाप्पा रावळ हा गुहिलोत घराण्याचा पहिला प्रसिद्ध पुरूष होय. +बाप्पा रावळाने अरबांना हिंदुस्थानच्या बाहेर हाकलून लावले आणि सिंधचा अमीर सेलिम याचा पाडाव करून त्याच्या मुलीशी लग्न केले. इ.स. ७६३ मध्ये अधिकारत्याग करून त्याने सन्यास घेतला. +बाप्पानंतर चितोडच्या गादीवर गुहिल हा राजा आला. गुहिलाने बाप्पा रावळापासून निघालेल्या शाखेस आपले नाव दिले त्यामुळे या घराण्याला गुहिलोत हे नाव पडले. +या घराण्यात गुहिलानंतर खुमान, अल्लट, नरवाहन, शक्तिकुमार, भीम, हमीर, सं, प्रताप हे राज्यकर्ते होऊन गेले. भोवताली मुसलमानी राज्य पसरत असतानाही आठशे वर्षे सातत्याने लढत राहून आपले स्वातंत्र्य कायम राखण्यात गुहिलोत घराण्यातील या राज्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1583.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fcdebc3b0a77f24bc2e9342fd5dfa3b243da00f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1583.txt @@ -0,0 +1,2 @@ +गहळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1585.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a410bfe9936f1d112d618c20677ae8678fe7bba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1585.txt @@ -0,0 +1 @@ +गहाणवट म्हणजे एखाद्या माणूस किंवा संस्थेकडे वस्तू, घर, जमीन इ. ठेवून त्याच्या बदल्यात पैसे घेउन ठरावीक वेळेत पैसे परत करून आपली वस्तू परत घेणे होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1596.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3fe0daef344adca2e04872cadcdd95d5734af32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1596.txt @@ -0,0 +1,18 @@ +गांगणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरीनाका बसथांब्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५६१ कुटुंबे राहतात. एकूण ३२२४ लोकसंख्येपैकी १५३८ पुरुष तर १६८६ महिला आहेत. गावाची साक्षरता ४६.२० टक्के आहे.पुरुष साक्षरता ५७.८६ आहे तर स्त्री साक्षरता ३५.८१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५२५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.२८ टक्के आहे. आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +पारडी, ब्राह्मणवाडी, बहारे,घाडणे, जिनगाव, बोडगाव,नागझरी, तालोठे, पुंजावे, सासवंद, चिंचाळे ही जवळपासची गावे आहेत.गांगणगाव ग्रामपंचायतीमध्ये गांगणगाव आणि जिनगाव ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1603.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e6791fbbc22acfdd82259aa646281eb45c06f8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1603.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांजगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1618.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..311ccbd6729a3ee580193d110e89ae2f79fd8eae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1618.txt @@ -0,0 +1,17 @@ +रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिबदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. +देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे. +शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. +गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे. +गांडूळांच्या 300हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते. +गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेऊन त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांडूळखत तयार करतात.[ संदर्भ हवा ] +गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे - उपलब्ध होणारे शेणखत व छपरासाठी लागणारे साहित्य यानुसार- ५ ते २५ मीटर पर्यंत असावी. छपरामध्ये १ मीटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत. +चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.त्याच प्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी, तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो. +शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुद्धा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगॅस प्लॅंन्टमधून निघालेली स्लरीसुद्धा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या आधी गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. या व्यतिरिक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रिया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल. +गांडूळना ग्लिसरडियाचा पाला गांडूळ बेड वर टाकून त्यावर ४ इंच जाडीचा शेणाचा लेप दिल्यास १० पटीने गांडूळ संख्या वाढते. +गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छपरासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी. +ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत. +साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी. +या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा.[१] +गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो. +खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे.गांडुळखत आणि गांडुळे वेगळी करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल.ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत.अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतिरीक्त दुसऱ्या पद्धतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे. +१४. ह्या खतामुळे जमिन सुपीक राहते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_162.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365c3aee764eb25fdaba81d711659a414748a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_162.txt @@ -0,0 +1,11 @@ + +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील  खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... +भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत. +शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे. +भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. +खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा +पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. +खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत. +खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.   +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी ) +मो. ९९२२४५७४७५ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1641.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f2a69e25c69dc6f453158267d68c2321e1c0266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1641.txt @@ -0,0 +1,5 @@ +गांधारी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +गांधारी नदी ही महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील एक नदी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1662.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..634799c5331e4d18364f5dfe9c2d126d9ccd5ef4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1662.txt @@ -0,0 +1,6 @@ +गांधी फेल्लोशीप हा पिरामल स्कुल ऑफ लीडर आणि कैवल्य एज्युकेशन फौंडेशन या सामाजिक संस्थांनी सुरू केलेला दोन वर्षांचा निवासी शैक्षणिक नेतृत्व कार्यक्रम आहे.गांधी फेलोशिपची सुरुवात युवकांमध्ये सामाजिक बदलांबद्दल जागरूकता आणण्यासाठी आणि सामाजिक कार्यासाठी नेतृत्व क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे.तरुणांना समाजातील सकारात्मक बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग बनवणे हा त्याचा उद्देश आहे. या अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापकांसोबत काम करणे आणि त्यांना अध्यापन प्रक्रियेत मदत करणे ही जबाबदारी तरुणांना देण्यात येते. गांधी फेल्लोशीप मध्ये आरोग्य व जल , कृषी ,हे विषय समाविष्ट करण्यात आले आहेत.फेल्लोशीप जिल्हा,राज्य ,तालुका , गाव या पातळीवर काम करते.यामध्ये नीती आयोगासोबत तसेच पंचायत राज , शासन ,शासकीय खासगी सामाजिक संस्था ,विद्यार्थी संस्था इत्यादी यांच्या सोबत मिळून सकारात्मक बदल घडविण्यासाठी , समाजाच्या विकासासाठी काम केले जाते या कार्यक्रमाला आकांक्षी जिल्हा सहयोग कार्यक्रम हे नाव दिले गेले आहे. +फेल्लोशीपची सुरुवात 2008 या वर्षी संस्थापक आदित्य नटराज यांनी राज्यस्थान मध्ये झुंझुण जिल्ह्यात अकरा फेल्लो सोबत घेऊन केली होती.राज्यस्थान येथे बगर मुख्य ऑफिस आहे. सध्या देशात 112 पेक्षा अधिक जिल्ह्यात फेल्लोशीप कार्यरत आहे.आणि सातशेच्या आसपास फेलो सहभागी आहेत. +या फेल्लोशीप मध्ये तरुणांना सामाजिक बद्दलबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली जाते तसेच. विश्लेषणात्मक विचार आणि नेतृत्व क्षमता विकसीत केली जाते.ज्यांची फेल्लोशीप मध्ये निवड झाली त्यांच्या रहाणे , खाणे लागणारया खर्चासाठी +स्टाइपेंड दिला जातो. यामधे प्रवास , फोन बिल , यांचा सुद्धा समावेश आहे. +गांधी फेल्लोशीप मध्ये सहभागी होण्यासाठी पदवी उत्तीर्ण युवक असणे आवश्यक आहे तसेच समाजबदलासाठी कार्य करण्याची असणे आवश्यक आहे.. +अधिक माहितीसाठी http://www.gandhifellowship.org Archived 2022-01-12 at the Wayback Machine. फेल्लोशीपच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1670.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..796711b0777093f72fe373a23b6b20cdfc68ca17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1670.txt @@ -0,0 +1,8 @@ +गांधी मैदान (पंजाबी: ਗਾਂਧੀ ਸਟੇਡਿਯਮ) किंवा बर्ल्टन पार्क किंवा बी.एस. बेदी स्टेडियम हे जलंधर, पंजाब येथील एक मैदान आहे आणि ते क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.[१] +मैदानाचे बांधकाम १९५५ मध्ये झाले आणि ते पंजाब व उत्तर विभाग ह्या क्रिकेट संघांचे होम ग्राऊंड होते. मैदानावर भारताचा एकमेव कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध झाला, त्याशिवाय येथे ३ एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. +चंदिगढबाहेर तयार केल्या गेलेल्या मोहाली क्रिकेट मैदानामुळे पंजाबमधील इतर कोणत्या मैदानाला आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळण्याची शक्यता अगदी दुरापस्त आहे. +ह्या मैदानावर सर्वात मोठी कसोटी धावसंख्या ३७४ ही भारताने पाकिस्तान विरुद्ध येथे झालेल्या एकमेव कसोटीमध्ये उभारली, आणि सर्वाधिक धावा करण्याचे श्रेय अंशुमन गायकवाड (२०१ धावा) कडे आहे. मैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी वसिम राजा आणि कपिल देव (४ बळी) यांच्या नावावर आहेत. +एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी धावसंख्या २२६, उभारली ती वेस्ट इंडीजने पाकिस्तानविरुद्ध. सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकरच्या (८८ धावा) नावे आहे, तर सर्वाधिक ३ बळी वेंकटपती राजूने घेतले आहेत. +सध्या, जलंधर शहरात क्रीडा संकुल बांधण्याची योजना आहे. सध्याच्या मैदानाचा पुनर्विकास करून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान तयार करण्याची योजना सुद्धा प्रकल्पात समाविष्ट आहे. मात्र सध्याचे सर्वच्या सर्व स्टॅंड पाडले जातील. परंतु कायदेशीर अडथळ्यांमुळे काही काळ प्रकल्पाचे काम थांबले होते. काही महिन्यांनंतर थोडेफार पुनर्बांधकाम दिसू लागले होते. खेळपट्टीचे सुद्धा नव्याने बांधकाम होत असल्याने सध्या मैदानावर कोणतेही सामने खेळवले जात नाहीत, तरीही उदयोन्मुख खेळाडूंचा सराव मात्र थांबवला गेला नाही. +आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[२]: +आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३]: diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1687.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69e0264d0ae91270c31bedf8c7f04e3cdca6917 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1687.txt @@ -0,0 +1,2 @@ + गांधीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1693.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7db5cc2b9f56873cd15e7f14d8eb370f5f343b28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1693.txt @@ -0,0 +1,8 @@ + गांधीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1696.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701ab88cd203ad84e38ebafcaeba29d4d5ca4565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1696.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गांधीनगर जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. गांधीनगर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +गांधीनगर जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_170.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365c3aee764eb25fdaba81d711659a414748a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_170.txt @@ -0,0 +1,11 @@ + +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील  खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... +भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत. +शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे. +भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. +खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा +पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. +खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत. +खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.   +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी ) +मो. ९९२२४५७४७५ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1714.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7fec1373129a04a7d18f57b7b7e919c76b8d8ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1714.txt @@ -0,0 +1 @@ +गॅम्बिया क्रिकेट असोसिएशन ही गॅम्बियामधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे आणि ती गॅम्बिया राष्ट्रीय क्रिकेट संघ चालवते. त्याचे सध्याचे मुख्यालय बांजुल, गांबिया येथे आहे. गॅम्बिया क्रिकेट असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत गॅम्बियाची प्रतिनिधी आहे आणि ती सहयोगी सदस्य आहे[१] आणि २००२ पासून त्या संस्थेची सदस्य आहे. तो आफ्रिकन क्रिकेट असोसिएशनचाही सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1720.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96469d16ec02ce5344491bdf8c8823d7a6eaa941 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1720.txt @@ -0,0 +1 @@ +गांबिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गांबियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. ते २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) संलग्न सदस्य[६] आणि २०१७ मध्ये सहयोगी सदस्य बनले.[१] एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने त्याच्या सर्व सदस्यांना पूर्ण ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, १ जानेवारी २०१९ नंतर गॅम्बिया आणि इतर आयसीसी सदस्यांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण टी२०आ असतील.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1744.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c153009bf1bccd4252d806788342bec467e3d08f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1744.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाजरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1755.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff1cc521bb1b056ece5eba719385c76082fac0cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1755.txt @@ -0,0 +1 @@ +गाझियान्तेप (तुर्की: Gaziantep ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या दक्षिण भागात सिरिया देशाच्या सीमेवर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १७ लाख आहे. गाझियान्तेप ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1782.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53ec588be2a75f35573f1eac44108ad33dcf9079 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1782.txt @@ -0,0 +1,5 @@ +गाडगा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +गाडगा नदी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1807.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77da211950ba1c9d6ec288cebd3e93405dc9ebea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1807.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंबई-पुण्याजवळ असलेल्या माथेरानच्या पॅनोरमा व सनसेट या लोकप्रिय पॉईंटस् वरून बाजूच्या खोल दरीत जो दिसतो तो, गाडेश्वर तलाव किंवा पनवेल तलाव. +माथेरानला जाण्यासाठी सर्वात सोयीची आणि नेहमी वापरली जाणारी वाट म्हणजे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील नेरळ गावातून जाते ती. पण त्याच बरोबर काही कमी रूळलेल्या पण निसर्गप्रेमींसाठी आणि खास करून ट्रेकर्ससाठी पर्वणी असणाऱ्या वाटा चौक पॉईंट, सनसेट पॉईंट, मंकी पॉईंटसारख्या पॉईंटस् वरून माथेरान मध्ये येतात. यापैकी सनसेट, मंकी पॉईंटवरून चढणाऱ्या वाटेला लागण्याआधी वाघाची वाडी किंवा उधाणे या पायथ्याच्या गावी यावे लागते. पनवेलकडून या गावांकडे येणाऱ्या रस्त्यावर हा गाडेश्वर तलाव आहे. मुंबईहून पनवेलला जाताना, पनवेल एस्. टी. स्टॅंडच्या थोड्या अलिकडे डावीकडे एक रस्ता नेरे या गावाकडे वळतो. नेऱ्यापर्यंत ७ कि.मी. चांगला डांबरी रस्ता आहे. पुढे कच्चा रस्ता आहे. साधारण २ ते ३ कि. मी. वर ह्या रस्त्याला डावीकडे फुटणारा फाटा शांतिवन या कुष्ठरोग्यांनी केलेल्या नंदनवनाकडे घेऊन जातो. त्यासाठी गाढी नदी पार करावी लागते. मुद्दाम भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे. डावीकडे न वळता सरळ पुढे गेल्यास हा रस्ता आपल्याला थेट गाडेश्वर तलावाकडे आणतो. नेऱ्यापासून अंतर अंदाजे ९ कि.मी. उन्हाळ्यात जीप किंवा मोटारसायकल इथवर येऊ शकते. पण पावसाळ्यात पायी येणेच उत्तम. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1812.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a661961198e7a241f0fe7d50bb24e79958f33bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1812.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाढवधरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_192.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ce31aa1f4b47254630472b2aef42c01079dbbbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_192.txt @@ -0,0 +1,4 @@ +खेड, रत्‍नागिरी +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच नावाचे गाव या तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे जुन्या पांडवकालीन लेण्या सुद्धा आहेत. +खेड नावाचा तालुका पुणे जिल्ह्यातही आहे; त्याचे मुख्यालय राजगुरुनगर (जुने नाव खेड) येथे आहे. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1929.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8b1e31daa0017971517f0302421123d7cb4c32f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1929.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारअकोले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1940.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f29bbe75746a51775e6cd1d9529cefc13c0c1a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1940.txt @@ -0,0 +1 @@ +गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आणि तालुक्याचे ठिकाण आहे.गारगोटी शहराची लोकसंख्या १५ हाजार इतकी आहे. हे शहर कोल्हापूरपासुन ५५ किमी तर किल्ले भूदरगडपासून १० कि.मी अंतरावर आहे . रांगणा किल्ला येथून जवळ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1952.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8cd3231cc7e48cbeb22b4ec8f40cdd8875b6e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1952.txt @@ -0,0 +1,2 @@ +१३ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1966.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9e81906b53732f889ec7c38f3c46f2ae68dcc88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1966.txt @@ -0,0 +1,2 @@ +गारमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1967.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7122390af90814bee12204ef65b2bdc760e6fcb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1967.txt @@ -0,0 +1,3 @@ +गारलँड काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र हॉट स्प्रिंग्ज येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,००,१८० इतकी होती.[२] +गारलँड काउंटीची रचना ५ एप्रिल, १८७३ रोजी झाली.[३] या काउंटीला आर्कान्साच्या अकराव्या गव्हर्नर ऑगस्टस हिल गारलँडचे नाव दिले आहे.[४][५] गारलँड काउंटी हॉट स्प्रिंग्ज महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1973.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06778ada12b3ed4023cd8c06cdfcd3e7dfb79a02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_1973.txt @@ -0,0 +1,2 @@ +गरियाबंद हे भारताच्या छत्तीसगड राज्यातील गरियाबंद जिल्ह्यातील एक शहर आणि नगर पालिका आहे. हे शहर गरियाबंद जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय आहे. +गरियाबंद  महासमुंदपासून ८० किमी तर छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून ९० किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2012.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b49fa924840d988d657d2b0c9d865b028ee7466d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2012.txt @@ -0,0 +1 @@ +गालातसराय हा तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2015.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2015.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73edcdf066cb8166443a7f311c01e84458f3499e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2015.txt @@ -0,0 +1,2 @@ + +इ.स. २६० मध्ये रोमन साम्राज्याच्या तिसऱ्या शतकातील संकटपर्वामध्ये गालिया व ब्रिटन हे रोमच्या शासनापासून स्वतंत्र झाले. या साम्राज्याचा भूभाग रोमन गॉल (फ्रान्स), ब्रिटन, जर्मानिया व आयबेरिया (काही काळापुरता) इतका मोठा होता. पुढे इ.स. २७४ मध्ये रोमन सम्राट ऑरेलियन याने गालियाचा पराभव करून हे भूप्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2048.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..427d4af7052fb5e978346726fac75cf6bea9b6bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2048.txt @@ -0,0 +1,3 @@ +गाळदेव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +गाळदेव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गाव आहे. या गावची लोकसंख्या १७० च्या आसपास आहे. हे गाव सातारा-कास-महाबळेश्वर मार्गावर साताऱ्यापासून ४१ किलोमीटर व महाबळेश्वर पासून २३ किलोमीटर दूर आहे. गाळदेव समुद्रसपाटीपासून महाबळेश्वरच्या समान उंचीवर स्थित आहे. शेती या गावातील उपजीविकेचे मुख्य साधन आहे. या गावात बव्हंश जंगम लोक रहात असून ते शुद्ध शाकाहारी आहेत. या लोकांना महादेवाचे पुजारी म्हणून ओळखले जाते. या गावामध्ये महादेवाचे मंदिर आहे. ४ थी पर्यंत शाळा असून पुढील शिक्षणासाठी ५ किलोमीटरचा डोंगर उतरून म्हाते बुद्रुक येथे शिक्षणासाठी जावे लागते. या गावातील सर्व लोक शेती करत असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण या गावात खूप आहे. ५०% जनता बेरोजगारीमुळे मुंबई मध्ये स्थलांतर झाली आहे. शेतीमध्ये प्रमुख पीक भात शेती केली जाते. उंच डोंगरावर असल्यामुळे पाण्याची कमतरता असते. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2053.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98added7fd97c9c849e8af0110bf128a6e3d0b89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2053.txt @@ -0,0 +1,2 @@ + गाळवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2068.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abc429ea9165b4e6daefe0b529b4a0834b894c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2068.txt @@ -0,0 +1,2 @@ + गावंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2071.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7376f31af9f34a726d4dd30b9ed995c6cf5994b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2071.txt @@ -0,0 +1,2 @@ +गावंढपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2073.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eb0aa71cbdad4a9a6fac0986bdcde41d6bbb90a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2073.txt @@ -0,0 +1,8 @@ + गावकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2119.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1482a3a9f08b2435539dab4db874888f7462d85c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2119.txt @@ -0,0 +1,9 @@ +गाबीत हा समाज कोकणात सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आढळतो. कोळी जमात ही वेगळी जमात आहे. त्यांची संस्कृती वेगळी आहे. गाबीत ही स्वतंत्र जात आहे. राजपूत मराठा जातीपासून तुटून पडलेली अनेक घराणी गाबीत या जातीच्या नावाने ओळखली जातात. मराठ्यांचे आरमार नष्ट होईपर्यंत गाबीत शब्दाला विलक्षण प्रतिष्ठा होती. त्यानंतर त्याचे राहणीमान घसरत गेले. +गाबीत या क्षत्रिय आरमार घराण्याची वस्ती प्रामुख्याने किल्ला, समुद्र आणि खाडीच्या आसऱ्याने झालेली आढळते. रत्‍नागिरीचा किल्ला, जुवे जैतापूर, विजयदुर्ग, देवगड किल्ला, तारामुंबरी, मीठ मुंबरी, आचरे, सर्जेकोट, वेंगुर्ले, उभादांडा, शिरोडा, आरोंदा, केरा, तेरेखोल या ठिकाणी गाबीत लोकांच्या वस्त्या आहेत. +उकड्या तांदळाचा भात, माशाची कढी (आमटी-निस्त्याक), जोंधळ्याची वा तांदळाची भाकरी हे मुख्य अन्न, सकाळचा चहा क्वचित, परंतु उकड्या तांदळाची पेज असते. शेवग्याच्या शेंगाची भाजी, चवळी, कुळीथ, पावटे असली कडधान्ये अधूनमधून वापरतात. नाचणीच्या शेवया, तांदळाच्या पिठाचे घावणे, सणासुदीला कोंबड्याचे सागुती वडे किंवा आंबोळया यांव्यतिरिक्त पाहुणे सोयऱ्यासाठी खास स्वयंपाक असतो. दारू पिण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणात आढळते. व्यसनाधीनतेचे प्रमाण बरेच कमी आढळते. +पुरुष पंचा धोतर नेसतात. अंगात बऱ्याच वेळा काही नसते. खांद्याला-डोक्याला टॉवेल बाहेर वा शहरात जाताना सदरा, शर्ट, टोपी घालतात. केसाला तेल चोपून भांग पाडण्याची सवय. +स्त्रिया नऊवारी लुगडे, चोळी मुली परकर-पोलकी घालतात. अलीकडे पाचवारी साडी, स्कर्ट व पंजाबी ड्रेसही घातला जातो. कपाळाला ठळक कुंकू असते. जुन्या बायका रेखीव चिरी अजूनही काढतात. गाबीत स्त्रियांना शृंगाराचे वळेसर व अबोलीचे सैल आंगडाभर घालण्याची हौस असते. पायात चांदीची जोडणी वेढणी घालतात. सोन्याच्या दागदागिन्यांचीही आवड असते.. +गाबीत पुरुष काटक मजबूत बांध्याचा, असेल त्या परिस्थितीत समाधान मानणारा आहे. सतत कष्ट करणारा, पराक्रमी, स्वाभिमानी व एकमेकांवर विश्वास ठेवणारा, अडीअडचणींना धावून जाण्याची वृत्ती त्यांच्यात आहे. +स्त्रिया सौजन्यशील, कुळवंत, वर्णाने गोऱ्या सावळ्या, अंगाने मजबूत थोड्याशा भांडखोर, घराचा सारा राबता पहाणाऱ्या, श्रद्धाळू व देवधर्म पाळणाऱ्या असतात. अलीकडे शिक्षणात आघाडीवर असतात. +सगोत्र विवाह काही घराण्यात वर्ज्य मानला जातो. एकाच कुळात लग्न संस्कार केला जात नाही. देवघरात देवक ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न कार्यात देवकाची पूजा होते. मामाच्या मुलीशी लग्न होते. पण आतेबहिणीशी लग्न वर्ज्य मानले जाते. लग्नाची मागणी वरपक्षाकडून किंवा वधू पक्षाकडूनही करण्यात येते. वधू पक्षाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास लग्न खर्चासाठी काही रक्कम वधूपक्षाला देज देण्याची प्रथा पूर्वी होती. साखरपुडा व लग्नाचे विधी सर्व कामे ब्राह्मणाकशून केली जातात. लग्नाच्या दिवशी संस्कारगाणी म्हटली जातात. विधवा पुनर्विवाहाची प्रथा अल्प प्रमाणात आहे. प्रेत दहन करण्याची प्रथा आहे. +गाबीत जात हिंदू धर्माचे पालन करतात. अनेकजण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत. पंढरीची आषाढी, कार्तिकी वारी होते. काही घराण्यात रामदासी पंथाची उपासना चालते. गुरू घेण्याची पद्धत आहे. कोकणात जाऊन (गुरू जोगी नाथ पंथांची) गुरू दीक्षा घेण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2157.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..419087c7a3649e7855b2f0242d8319a04c6d71a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2157.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिधाड घार, गुरूवाई घार किंवा चामर कोंबडी (इंग्लिश: Indian Seavenger Velture; हिंदी:काला मुर्घ, गोबर गीद्ध) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी मातकट पांढऱ्या रंगाचा असतो. घारीसारख्या दिसणाऱ्या गिधाड घारीची पिसे काळी असतात.शेपटीचा आकर पाचरीसारखा असतो.नर-मादी दिसायला सारखे असतात.ते गावाच्या शिवारात एकटे-दुकटे किंवा तिकटे दिसतात.गिधाड घार भारत द्विकल्प,नेपाळ ते पश्चिम बंगाल,श्रीलंकेत क्वचित आढळतात.मार्च व एप्रिल या महिन्यात ते येतात.गिधाड घार हे उजाड माळरानावर मोठ्या प्रमाणात दिसून येतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_218.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6e934b97920565988178568ea25ed69eaebbbb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_218.txt @@ -0,0 +1 @@ +खेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2181.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12d7321f7ab9afc696f2601108e1f2a40ab02982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2181.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स (अन्य उच्चार गिनिज बुक...) हा विक्रीचा जागतिक उच्चांक नोंदविणारा एक संदर्भ ग्रंथ आहे. +'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' हे दरवर्षी प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील सर्व कीर्तिमान व्यक्तींच्या विश्वविक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते. हे पुस्तक 'सर्वाधिक विक्री होणारे कॉपीराईट पुस्तक' म्हणून स्वतःच एक रेकॉर्डधारी पुस्तक आहे. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌स' या पुस्तकामधील विश्वविक्रमांची माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच संग्रहालयांतूनही दिली जाते. 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची इ.स. २०१५ साली प्रकाशित झालेली आवृत्ती ही या पुस्तकाची एकसष्टावी आवृत्ती आहे. +इंग्लंडमधील गिनेस ब्रुअरीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या सर ह्यूग कॅम्पवेल बीव्हर यांना ते शिकार करीत असलेल्या सुवर्ण प्लोव्हर आणि लाल ग्राऊस या पक्ष्यांपैकी अधिक चपळ कोण असा विचार मनात आला. मित्रमंडळीत चर्चा करूनही त्यांना या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळाले नाही. घरी येऊन्बीव्हर यांनी अनेक पुस्तके धुंडाळली, पण तरीही त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. अखेर १९५४ सालीबीव्हर यांना ही माहिती एका पुस्तकात सापडली.पण ही माहिती अधिकृत असेल याबद्दल बीव्हर यांना शंका होती. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कंपनीचे कर्मचारी ख्रिस्तोफर यांना बोलून दाखवली. ख्रिस्तोफर यांनी बीव्हर यांची गाठ नॉरिस आणि रॉस मॅक्विटर या तरुणांशी घालून दिली. हे दोघे तरुण, लंडनमध्ये एक सत्यशोधक मंडळ चालवत होते. या तिघांच्या प्रयत्‍नांतून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सची निर्मिती झाली. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९५५मध्ये प्रसिद्ध झाली. +गिनेस बुकमध्ये प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते; त्यामुळे गिनेस बुक हा माहितीचा विश्वसनीय स्रोत समजला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2183.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb87d5a75794658773ef7787081d05177cb37ea5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2183.txt @@ -0,0 +1,3 @@ +जिनी वेड्स सनी हा २०२०चा भारतीय हिंदी रोमँटिक विनोदी चित्रपट आहे हा सिनेमा पुनीत खन्ना दिग्दर्शित असून विनोद बच्चन निर्मित आहे. यामी गौतम आणि विक्रांत मस्से या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत[१]. हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२० रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. +चित्रपटात हेडस्ट्राँग गिन्नी आहे जो सनीला व्यवस्थित लग्नासाठी भेटतो, पण त्याला खाली वळवतो आणि त्यानंतर सनी जिनीच्या आईबरोबर तिचे प्रेम कसे मिळवायचे हे दर्शवितो[२]. +जिनी वेड्स सनी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2184.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea7354adeb3aaaab4617c02dd81cd3a29cf23afd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2184.txt @@ -0,0 +1 @@ +हेन्री गिफिन गिफ व्हिवयन (४ नोव्हेंबर, १९१२:ऑकलंड, न्यू झीलंड - १२ ऑगस्ट, १९८३:ऑकलंड, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९३० ते १९३७ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_221.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b2e14fe5d023d1787014b6493c50224bd23905e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_221.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४१४ असलेले खेडी बु. प्र. डांगरी हे गाव,जळगाव जिल्ह्यातील ३४६.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ६५ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३६० आहे. या गावाच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ८५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा मखद येथे आहे. माध्यमिक शाळा मखद येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा मखद येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा धुळे येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धुळे येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2228.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0542c67853c797f65cd00ffef5e6a735898a3660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2228.txt @@ -0,0 +1,10 @@ +गिरणा धरण हे भारतातल्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातले एक धरण आहे. १९५५ मध्ये धरण बांधकामासाठी कुदळ मारली गेली. १४ वर्ष सलग काम झाल्यावर १९६९ मध्ये धरणाचे लोकार्पण झाले. चाळीसगाव शहराच्या पश्चिमेला ४० कि.मी.वर नांदगाव तालुक्यात हे महाकाय गिरणा धरण आहे. गिरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असला तरी सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी सर्वाधिक फायदा जळगाव जिल्ह्याला होतो. +गिरणा धरण हे २१५० कोटी घनफूट साठवण क्षमतेचे आहे. प्रकल्पांसाठी १३ कोटी रुपये खर्ची पडले आहेत. १ हजार ४०० फूट दगडी तर १ हजार ७६० मातीचे बांधकाम आहे. धरणाची नदीपातळीपासूनची उंची १३३ इंच तर समुद्रसपाटीपासून १३१८ इंच असून १८५० कोटी घनफूट उपयुक्त तर ३०० कोटी घनफूट मृतसाठा निर्धारित केला आहे. १३ हजार ५५० एकर बुडीत क्षेत्रात धरणाचा विस्तार व्यापला असून १ लाख ४१ हजार ३६४ एकर सिंचन क्षेत्राला धरणाने हिरवळ प्रदान केली आहे. कालव्यामुळे २ लाख ६३ हजार ३७७ एकर क्षेत्र ओलिताखाली येते.धरणाची ऐकून पाणी साठवन क्षमता 22 टी.एम.सी आहे. +गिरणा धरणापासून निघालेला डावा पांझण कालवा ५३ कि.मी. लांबीचा, उजवा जामदा २० कि.मी.चा, डावा जामदा ४०चा तर निम्न गिरणा काठ कालवा ६० कि.मी. लांबीचा आहे. या कालव्यांमुळे गिरणा खोऱ्याला सुपीकता व समृद्धता लाभली आहे. तथापि कालव्यांपासून होणारी गळती, पाटचा‍ऱ्यां दुरुस्तीची गरज हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. याबाबत गिरणा पाटबंधारे विभागाचे सतत दुर्लक्ष होत आहे. मालेगाव शहर, चाळीसगाव शहर, नांदगावसह ५६ खेडी अशा एकूण १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी गिरणा धरण हा एकमेव जिवंत पाण्याचा स्रोत आहे. मात्र याच योजनांद्वारे जळगाव जिल्ह्याच्या जवळपास पाऊण भागातील लोकसंख्येची तहान भागते. बिगर सिंचनासाठी धरणाचे पाणी दहीगाव बंधाऱ्यापर्यंत प्रवास करते. पिण्यासाठी २ महिन्यांतून एकदा पाणी सोडले जाते. +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +गिरणा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +कालव्यातून होणारी गळती मुळे जी माती कालाव्यासाठी लोकांची जमिनीमधील घेतली आहे त्यामुळे तेथे फार पाणी साचते व शेतात जाण्यास त्रास होतो व त्या जमिनीचा मोबदला पण भेटला नाही आहे. व तेथून पाण्याचा निचरा कसा होईल याकडे पण प्रशासनाचे दु्लक्ष आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2273.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4793797f71a4fb1a59ae48699b02daaecae5a0f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2273.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख गिरिडीह जिल्ह्याविषयी आहे. गिरिडीह शहराबद्दलचा लेख गिरिडीह आहे. +गिरिडीह हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र गिरिडीह येथे आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,४५,४७४ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2276.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1280e09a0f152a165bd2e56293c60865c331589d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2276.txt @@ -0,0 +1,9 @@ +गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला दुर्ग. +शिवनेरी +रायगड +राजगड +पन्हाळगड +लोहगड +पुरंदर +सिंहगड +सुधागड diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2285.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4bee495c599f5c2812db8724f620d1719c70a69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2285.txt @@ -0,0 +1,5 @@ +मराठी माणसाला नाटकाचे जेवढे वेड आहे, तेवढेच डोंगरदऱ्यांतून भटकण्याचे आहे. गिरिभ्रमण आणि गडारोहण करणारे अनेक हौशी गट महाराष्ट्रात आहेत. +पुढे दिलेल्या (अपूर्ण) यादीत अशा काही गटांची नावे दिली आहेत. ही माहिती दैनिक लोकसत्ताच्या ट्रेक इट या साप्ताहिक पुरवणीत वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित आहे. +(अपूर्ण यादी) +गिर्यारोहणाच्या प्रांतात ‘अल्पाईन’ म्हणजे कुणाचीही मदत न घेता शिखर सर करण्याचा प्रकार. हिमालयातली विविध शिखरे अशा देशोदेशीच्या विविध गिर्यारोहकांनी स्वबळावर काबीज केली आहेत. यात काहींना मृत्यू पत्करावा लागला. मात्र, त्यांचे धाडस इतरांना प्रेरणादायी ठरले. उषःप्रभा पागे यांनी अशाच काही गिर्यारोहकांचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे. +पहा: गिर्यारोहण diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2288.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..711306f652bacb7a7f4799cee50fe7c6db5331e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2288.txt @@ -0,0 +1,9 @@ +गिरिमित्र संमेलन हे महाराष्ट्रातील तमाम डोंगरभटक्यांचे एक सामायिक व्यासपीठ. चार भिंतीबाहेर डोंगरदऱ्यात भटकणारे, कडे-सुळके आरोहण करणारे आणि इतिहासाचा मागोवा घेत सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकणाऱ्या सर्व भटक्यांना एकत्र आणणारे ठिकाण. दरवर्षी एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत संमेलन जुलैच्या दुसऱ्या शनिवार-रविवारी महाराष्ट्र सेवा संघ, मुंलुंड (प.) मुंबई येथे होत असते. आत्तापर्यंत 19 संमेलने संपन्न झाली आहेत. +गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो. चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्त्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणाऱ्या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणेही तितकेच गरजेचे होते. पूर्वी असे काही प्रयत्न झाले होते, पण त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते. +महाराष्ट्रात गिर्यारोहकांच्या जवळपास दीड दोनशे संस्था आहेत आणि हजारो गिर्यारोहक गिर्यारोहणाचा छंद जोपासत आहेत. या सर्वाना एकत्र आणणे तसे कठीण काम होते. पण त्या बाबतीत पुढाकार घेतला मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने आणि गिर्यारोहाकांशी झालेल्या संवादातून गिरिमित्र संमेलनाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले ते सेवा संघाचे श्री. चंद्रशेखर वझे, श्री. रवींद्र लाड, श्री. डी व्ही कुलकर्णी, श्री.अरुण भंडारे आणि श्री. प्रदीप नाटेकर आदी प्रभूतीनी. एकत्र येण्याची संकल्पना जरी पटली असली तरी एकत्र येऊन काय करावे याचा आराखडा नव्हता. तेव्हा धनंजय मदन, प्रदीप केळकर, प्रशांत ठोसर, गिरीश जाधव, समीर परांजपे आदी मंडळी वारंवार भेटू लागली. डोंगरात विविध कारणांनी भटकंती करणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त ठरतील असे सर्वसमावेशक कार्यक्रम करायचे ठरले. या सर्व संकल्पनांना आणि भटक्यांना एकत्र आणून संमेलनास मूर्त स्वरूप देण्यात हृषीकेश यादव यांची भूमिका महत्त्वाची ठरली. दिशा ठरली पण नाव ठरले नव्हते, महाडच्या डॉ राहुल वारंगे यांनी "गिरिमित्र संमेलन" हे नाव सुचविले आणि पहिल्या संमेलनाची तारीख ठरली. +दिनांक १४ जुलै २००२ रोजी डोंगरवेड्यांचे अनोखे संमेलन मूर्त स्वरूपात साकार झाले. सुरुवातीस संमिश्र प्रतिसाद मिळाला. संमेलनाची संकल्पना, आखणी, आयोजन सर्वांनी मिळून केले होते. परिसंवाद, दृकश्राव्य सादरीकरण, मुलाखत असे याचे स्वरूप होते. दुसऱ्या संमेलनापासून ठराविक एक संस्था जबाबदारी घेऊन संमेलनाचे आयोजन करू लागली. संमेलनासाठी दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्याआधारे कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले. +www.girimitra.org + +पहिले गिरिमित्र संमेलन २००२ साली झाले. त्यानंतची संमेलने कोणत्यातरी मध्यवर्ती संकल्पने(थीम)वर भरवली गेली. (१) गिर्यारोहणातील नवीन वाटा, (२) महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची ५० वर्षे, (३) गिर्यारोहणातून अभ्यास, (४) सह्याद्री, (५) गिर्यारोहणातून संवर्धन, (६) गिर्यारोहण आणि सामाजिक बांधिलकी अशा काही मध्यवर्ती संकल्पना या संमेलनांमागे होत्या. +२०१६ साली ९-१० जुलै या कालावधीत मुलुंड-मुंबई येथील ‘महाराष्ट्र सेवा संघा’त झालेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘महिला आणि गिर्यारोहण’ अशी होती. देशातील महिला गिर्यारोहकांच्या अर्ध्वयू अशा गिर्यारोहक चंद्रप्रभा ऐतवाल या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. ज्येष्ठ महिला गिर्यारोहक संतोष यादव संमेलनाच्या उद्घाटक होत्या. +त्याचबरोबर अंशू जामसेनपा, सुमन कुटियाल, मालवध पूर्णा या महिला गिर्यारोहक ह्या १५व्या गिरि मित्र संमेलनाच्या विशेष अतिथी होत्या. महाराष्ट्रातील अनेक डोंगर भटक्या महिला या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अयोजनाची बहुतांशी जबाबदारी महिला गिर्यारोहकांच्याच खांद्यावर होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2298.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1974c469a677a98fe85f52f73f4799e187744dea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2298.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ.गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओकचा विवाह सुहृद गोडबोले बरोबर झाला आहे. +१५ वर्षांची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळं मडगुळं' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' ही झी मराठी वरील मालिका तिची पहिली मालिका होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2299.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1974c469a677a98fe85f52f73f4799e187744dea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2299.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरिजा ओक ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत. प्रसिद्ध अभिनेते डॉ.गिरीश ओक हे त्यांचे वडील. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओकचा विवाह सुहृद गोडबोले बरोबर झाला आहे. +१५ वर्षांची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळं मडगुळं' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' ही झी मराठी वरील मालिका तिची पहिली मालिका होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2304.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1280e09a0f152a165bd2e56293c60865c331589d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2304.txt @@ -0,0 +1,9 @@ +गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेला दुर्ग. +शिवनेरी +रायगड +राजगड +पन्हाळगड +लोहगड +पुरंदर +सिंहगड +सुधागड diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2308.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b80fb09d5c917847948825a9e136e22f7322dcb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2308.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरीम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2316.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e31fd58ed5a3002e86dbadab1f470638f5f5931 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2316.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरीश कासारवल्ली (कन्नड:ಗಿರೀಶ್ ಕಾಸರವಳ್ಳಿ - गिरिश् कासारवळ्ळी) (इ.स. १९५० - हयात) हे एक कन्नड चित्रपटदिग्दर्शक आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2318.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5db574deea0a3e26212b66ba92dfe2b889cdb01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2318.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिरीश कुलकर्णी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा मराठी चित्रपटांतील अभिनेता, पटकथाकार, निर्माता आहे. याने अभिनय केलेले वळू, देऊळ इत्यादी चित्रपट विशेष गाजले आहेत. +गिरीश कुलकर्णी याने लातूरहून यंत्र अभियांत्रिकीचा डिप्लोमा अभ्यासक्रम केला [१]. लातूरमध्ये शिकत असताना तो नाटकस्पर्धांत भाग घेत असे. डिप्लोमा झाल्यानंतर त्याने एका खासगी कंपनीत नोकरी पत्करली. मात्र काही काळानंतर नोकरी सोडून त्याने लेखनात कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला [१]. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2343.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bce14150276a2d0bead63c739a764581f910e73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2343.txt @@ -0,0 +1,10 @@ +गिरोलँडो हा एक ब्राझील मधील दुधारू गोवंश असून हा भारतातील गीर आणि मूळचा नेदरलँड्सच्या होल्स्टीन गोवांशाचा संकर आहे. हा गोवंश उष्ण तापमान आणि उष्णकटिबंधीय रोगांना उत्तम प्रतिरोधक आहे.[१] या गोवंशाचा रंग काळा किंवा काळसर पांढरा असतो. ब्राझील मधील सुमारे ८०% दूध उत्पादन गिरोलँडो गायीपासून प्राप्त होते. गिरोलँडो ही ३/८ गीर आणि ५/८ होल्स्टीन आहे. +ब्राझील मध्ये पहिल्या गिरोलँडोची उत्पत्ती १९४० साली झाली. १९४० च्या सुमारास ब्राझिलियन शेतकऱ्यांनी डच पशुंसोबत गीर गायीचे संकर करण्यास सुरुवात केली. यातून 'प्रोग्राम गिरोलँडो' नावाच्या सरकारी प्रकल्पाच्या सुधारणेच्या प्रयत्नांमुळे या जातीचे उत्पादन आणि लोकप्रियता वाढली. १९८९ मध्ये ब्राझीलच्या कृषी मंत्रालयाने काही संघटनांच्या सहकार्याने गिरोलँडोच्या प्रजननासाठी ५/८ होल्स्टीन आणि ३/८ गीर असे मानक तयार केले.[२] +गिरोलँडो प्रजातीला होलस्टिन आणि गीर दोन्हीच्या संकर मधुन विशिष्ट रंग आणि गुणधर्म प्राप्त झालेत. हा गोवंश काळ्या किंवा काळसर पांढऱ्या रंगाचा असून संकरातील दोन्हीच्या टक्केवारीनुसार रंगात विविधता आढळते. या गोवंशाचे कान गीरसारखे मोठे असतात.[२] +गिरोलँडो गायीमध्ये उष्ण कटिबंधातील उत्पादनासाठी योग्य शारीरिक आणि आकारशास्त्रीय वैशिष्ट्ये निर्माण झाली आहेत. जसेकी कासेची क्षमता आणि आधार, स्तनाग्रांचा आकार, दुधातील घटक, रंगद्रव्य, थर्मो-रेग्युलेटरी क्षमता, मजबूत पाय आणि खुर, चाऱ्याची विविधता, पुनरुत्पादक कार्यक्षमता इत्यादी. गिरोलँडो जातीची वासरे ३० महिन्यांपासून प्रजोत्पादन करण्यास सुरुवात करतात. दुग्धोत्पादनाचे आयुर्मान १० वर्षांपर्यंत असून ते सुमारे १५ वर्षांपर्यंत चालू रहाते. दोन वेतातील अंतर सुमारे ४१० दिवस असते. +३०५ दिवसात प्रति दुग्धोत्पादन सरासरी ३,६०० किलो (दोन वेळचे मिळून) प्राप्त होते. यातील स्निग्धांश ४% असून, २०,००० किलोपेक्षा जास्त दुधाचे उत्पादन एका जनावरापासून मिळते.[२] +या गोवंशाच्या बैलात पुढील गुणधर्म दिसून येतात - कार्यक्षम चारा, रोग आणि कीटकांचा प्रतिकार, वजन वाढण्याची गती, प्रजननामध्ये समान परिस्थितीत ठेवल्यास मांसासाठी कोणत्याही विशिष्ट औद्योगिक क्रॉसिंगशी तुलना करता येते. चाचण्यांमध्ये असे दिसून आले आहे की प्रतिदिन सरासरी १ किलो पर्यंत वजनात वाढ दिसून येते.[२] +युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन मधील प्राणी शास्त्रज्ञांची एक टीम टांझानियामधील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी तेथील स्थानिक गायी पेक्षा २० पट जास्त दूध देणाऱ्या या गायीचे तेथे वितरण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या तयारीत आहे. टांझानियामधील मूळ गोवंश अर्धा लिटर दूध देतो. याउलट हा संकर झाल्यास दुध देण्याचे प्रमाण १० लिटर पर्यंत +वाढू शकते. त्यासाठी टांझानियाला ५०% संकर असलेल्या होल्स्टीन-गिर किंवा जर्सी-गियर गोवंशाचे भ्रूण तेथील १०० देशी गुरांमध्ये रोपण करण्यास सुरुवात झाली आहे.[३] +भारतातील आनंद डेअरी गिरोलँडो या ब्राझिलियन गिरचे भ्रूण खरेदी करत आहे. ब्राझिलियन वळू द्वारे संकर घडवून राज्यातील शेतकऱ्यांना अधिक आणि चांगल्या दर्जाच्या दुधाचे उत्पादन करता येईल असा त्यामागील हेतू आहे. ब्राझिलियन संकरित गिर १ स्तनपानामध्ये १०,००० लिटर दूध देते. याउलट भारतीय गीर केवळ २,००० लिटर दूध देते. गीर ही केवळ भारतातच नाही तर यूएसए, मेक्सिको आणि व्हेनेझुएला सारख्या देशांसह परदेशातही लोकप्रिय आहे. यूपीने देखील एक योजना सुरू केली आहे ज्यामध्ये ते राज्याच्या सीमा ओलांडून देशी वाणांच्या आयातीवर सबसिडी देते.[४] +पंजाब मधील पटियाला येथील "सेंटर फॉर एक्सलंस ॲनिमल ब्रीडिंग" येथे २०१८-१९ पासून भारतीय गीर आणि ब्राझील मधील गिरोलँडो गायीचे यशस्वी संकर करून नवीन गोवंश करण्यात आला आहे. याद्वारे पुढील दहा वर्षात पंजाबचे दुग्धोत्पदान दुप्पट करण्याचे ध्येय आखण्यात आले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2364.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f157df2933d6f5a150d0cd42f7681399d05421c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2364.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिलपिन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर-मध्य कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५४,४१ होती.[१] सेंट्रल सिटी या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२] +गिलपिन काउंटीची रचना १८६१मध्ये झाली. या काउंटीला कॉलोराडो प्रांताच्या पहिल्या गव्हर्नरचे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डचे नाव देण्यात आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2374.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6f21c85d911bde8db8a99986859f63b06584ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2374.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर १४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2392.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2518f0b31631d9a3887c6648279e4a0c41f3efce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2392.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिल्मर काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गिल्मर काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2411.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8744ebb4b378e092f089b0eac2eb705de2ceebcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2411.txt @@ -0,0 +1,14 @@ +गीतयात्री गदिमा हे मधू पोतदार यांनी लिहिलेले एक छोटे साठ पानी पुस्तक आहे. ह्या पुस्तकात ग.दि. माडगूळकरांच्या चरित्राचा आलेख आहे. यात गाण्यांच्या आठवणी, प्रेमगीते, लावण्या, बालगीते, गीतरामायण, गीतगोपाल, कथा, पटकथा व संवादही आहेत. माडगूळकरांनी वास्तव्य केलेल्या माडगूळ, औंध, कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि तेथील पंचवटी बंगला येथील घटनांचा या पुस्तकात उल्लेख आहे. +बुगडी माझी सांडली गं, मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, दिवसामागुनी दिवस चालले ही गीते या पुस्तकात आहेतच, पण गदिमांच्या जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास आहे,. ह्या पुस्तकात त्यांची पहिली कविता आहे आणि शेवटचे शब्दही (मला दिसला तो कालपुरुष. ठार काळा. त्या अंधाराला कसलाही अवयव नव्हता. माझा मीच त्याला ओळखून ओरडलो, 'हॅलो मि. डेथ’) आहेत. +बिनभिंतीची उघडी शाळा +लाखो येथले गुरू +झाडे, वेली, पशू, पाखरे +यांसी गोष्टी करू +पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या +या जीवनात काव्ये, काव्यात जीवनी या +गंधात धुंद वारा, वाऱ्यात गंध नाचे +डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे... +देववाणीतले ओज, शीतळले माझ्या ओठी +वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी... +मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड... + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2417.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff63a64dbe0f8815ebb18d0b3f00fdedf32aa18c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2417.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गीता हे एक भारतीय स्त्रियांचे नाव आहे. बऱ्याचदा भगवद्गीतेचा उल्लेख गीता असा केला जातो. गीता हे सामान्यनाम म्हणूनही वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_242.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dc40ee3b123caddef9d2a48ee142930c85b1cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_242.txt @@ -0,0 +1,2 @@ + खेमकुंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2428.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dc83f424f5df48bd53648631e88a02d6de015e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2428.txt @@ -0,0 +1,4 @@ +गीता चंद्रन (१४ जानेवारी,१९६२: कोची, केरळ, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. राष्ट्रीय सेवेसाठी भारत सरकारकडून २००७ सालचा प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कार आणि नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती गीता यांना २०१६ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[१] +श्रीमती गीता यांचा जन्म १४ जानेवारी १९६२ रोजी केरळ मधील कोची येथे झालं. श्रीमती गीता यांनी त्यांचे सुरुवातीचे प्रशिक्षण श्रीमती स्वर्ण सरस्वती, गुरू श्री के.एन. दक्षिणामूर्ती, श्रीमती जमुना कृष्णन आणि श्रीमती कलानिधी नारायणन यांच्याकडे घेतले आहे.[२] +१९८४ मध्ये IIMC मधून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर, NAMEDIA फाऊंडेशनमध्ये जाण्यापूर्वी तिने एक वर्षासाठी IIMC येथे कोर्स कोऑर्डिनेटर म्हणून काम केले होते, जिथे तिने प्रसिद्ध माध्यम दिग्गज निखिल चक्रवर्ती आणि एन.एल.चावला, माजी आयआयएमसी संचालक यांच्यासोबत काम केले होते. नंतर, भरतनाट्यमसाठी पूर्णवेळ काम करण्यापूर्वी तिने एनटीपीसीच्या जनसंपर्क विभागात काम केले, वयाच्या पाचव्या वर्षापासूनची तिची आवड. ती एक प्रशिक्षित कर्नाटक गायिका देखील आहे. श्रीमती गीता चंद्रन यांनी संगीत नाटक अकादमी,[३] भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि सांस्कृतिक मंत्रालय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी आयोजित केलेल्या देशभरात आणि परदेशातील प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सवांमध्ये सादरीकरण केले आहे. २००७ मध्ये, तिला न्यू यॉर्कमधील जागतिक हिंदी परिषदेत सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा न्यू यॉर्कमधील लिंकन सेंटर येथे भारत-६० समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिला आमंत्रित करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताकच्या ६० व्या वर्षाच्या उत्सवाचा भाग म्हणून तिला संपूर्ण यूकेमध्ये प्रवास करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.[४] श्रीमती गीता चंद्रन या भरतनाट्यमच्या प्रचारासाठी वाहिलेल्या नाट्यवृक्ष या संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष आहेत. ती नाट्यवृक्ष डान्स कंपनीची कलात्मक संचालक देखील आहे जी तिच्या समूह नृत्यदिग्दर्शनांचे प्रदर्शन करते जे जगभरातील प्रमुख नृत्य कार्यक्रमांमध्ये सादर केले गेले आहे आणि त्यांना खूप प्रशंसा मिळाली आहे. श्रीमती गीता यांनी 'सो मेनी जर्नीज' नावाचे एक पुस्तक आणि नियतकालिकांसाठी अनेक लेख लिहिले आहेत.भरतनाट्यममधील तिच्या गुंतवणुकीचे वर्णन करणारा तिच्या लेखनाचा एक गहन वैयक्तिक संग्रह एप्रिल २००९ मध्ये, डायनॅमिक वुमन डान्सर्स (Women’s Hall of Fame फेम मालिका) नावाच्या तिच्या पुस्तकात, कॅनेडियन लेखिका ॲन डब्लिन यांनी गीता चंद्रन यांना दहा जागतिक 'सर्वकालीन महान नर्तकांपैकी एक' म्हणून सूचीबद्ध केले.[५] सध्या ती दिल्लीतील तिच्या संस्थेत तरुण नर्तकांना प्रशिक्षण देत आहे.[६] +भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल तिच्या असामान्य क्षमतेसाठी, श्रीमती गीता यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. श्रीमती गीता यांना २००१ मध्ये भरतनाट्यमसाठी दंडयुधपानी पिल्लई पुरस्कार आणि मिलेनियम पुरस्कार. २००७ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार[७] आणि भरतनाट्यममधील योगदानाबद्दल श्रीमती गीता यांना २०१६ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[८] तसेच लेडी श्री राम कॉलेज प्रख्यात माजी विद्यार्थी पुरस्कार, भारत निर्माण पुरस्कार, नाट्य इलावरसी, इंदिरा प्रियदर्शिनी पुरस्कार, मीडिया इंडिया पुरस्कार, राष्ट्रीय समीक्षक पुरस्कार, शृंगार मणी आणि नाट्यरत्न यासह इतर अनेक उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2432.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db14c936f459cb350bce96d3a94c315070d3fb70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2432.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) (नोव्हेंबर २३, इ.स. १९३० - जुलै २०, इ.स. १९७२) हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका होती. तिने अनेक बंगाली गीतेही गायली आहेत. +गीता दत्तचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. तिचे वडील देवेंद्रनाथ घोष रायचौधरी आणि आई अमियादेवी होते. गीता दत्तने १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी तिने विवाह केला. या दांपत्याला तीन मुले झाली. +आपल्या कारकिर्दीत गीता दत्त हिने सुमारे बाराशे गीते गायली. संगीतकार एस.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, हेमंतकुमार यांच्याकडे तिने पार्श्वगायन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2450.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3927239bb6a5601d37d333a11b1553026a55ad1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2450.txt @@ -0,0 +1,6 @@ +गीतांजली एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. भारत देशाचे पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता ( हावडा रेल्वे स्थानक) आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) या दोन शहरादरम्यान धावणारी पूर्व-पच्छिम भारताला जोडणारी दैनंदिन धावणारी अती वेगवान (सुपर फास्ट) ही ट्रेन आहे. या ट्रेनचा पूर्ण प्रवास १९६८ किमीव सरासरी वेळ ३० तास ३० मिनिटे आहे. या ट्रेन मध्ये वातानुकूलित, शयनयान, सामान्य, बैठक व्यवस्था असणाऱ्या बोगी आहेत. खर्च करून खानपान व्यवस्था होऊ शकते. रुळाचे गेज १६७६ मिमी आहे. +भारत देशाचे अतिशय प्रशिद्द कवी रविद्रनाथ टागोर यांनी “गीतांजली” हे पुस्तक लिहिले होते.[१] ही ट्रेन पच्छिम बंगाल मधून सुरू झाली व तेव्हाच तिला या पुस्तकाचेच नाव दिले. लोक जेवढे पुस्तकावर प्रेम करतात तेवढेच या ट्रेन वर ही करतात. २२ डिसेंबर १९७७ रोजी त्यावेळचे भारत देशाचे रेल्वे मंत्री प्रो. मधु दंडवते यांनी देशातील ही “विना प्रथम वर्ग” ट्रेन चालू केली.[२] +गितांजली एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे, मुंबई मुंबई वरून निघाल्यानंतर दादर, कल्याण, नाशिकरोड , जळगाव, भुसावळ, मलकापुर, शेगाव , अकोला, बडनेरा, वर्धा, नागपुर, भंडारा रोड गोंदिया दुर्ग, रायपुर, बिलासपुर, रायगढ , झारसुगुडारूरकेला, चक्रधरपुर, टाटानगर, खरगपूर, आणि संतरागाची नंतर हावडा जंक्शन येथे पोहचते आणि याच मार्गाने परत येते. +या ट्रेनच्या खालील तपशीलातील जाण्या येण्याच्या वेळा आहेत.[३] +ही ट्रेन पूर्व समुद्रकिनारा विभागाची आहे. पुरी येथे हाच विभाग (ECoR) या ट्रेनचे बोगींचे व्यवस्थापण पाहातो. संतरागाची (SRC) येथील WAP-4 या इंजिनचे मदतीने ही ट्रेन मुंबई सीएसटी (CSTM) ते हावडा जंक्शन(HWH) दरम्यान धावते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2453.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88e113c48721687ce1e8086e7ed9cf5ddc915a34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2453.txt @@ -0,0 +1,4 @@ + +गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७ सालापर्यंत २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.[१] आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले. +या शब्दात विनोबा यांनी गीताईचे महत्त्व वर्णन केले आहे. +गीता प्रवचने (पुस्तक) - विनोबा, परंधाम प्रकाशन, पवनार, आवृत्ती ५९ वी, २०१९ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2454.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3e848cf521b825a74917454e51f2d441ea162d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2454.txt @@ -0,0 +1,2 @@ +गीताकुंज हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2458.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11623d1a7148a897e6e2dcfcb8e8ad29ff50c119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2458.txt @@ -0,0 +1,11 @@ +श्रीमदभगवद्गीतारहस्य ग्रंथाचे बाह्यपृष्ठ +श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोग हा लेखक बाळ गंगाधर टिळक यांचा १९१५ साली प्रकाशित झालेला, भगवद्‌गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे. या ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण केले आहे. ह्या ग्रंथाच्या रूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले. +मूळ गीता निवृत्तिपर नसून कर्मयोगपर आहे, हा श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. श्रीमद्भवद्गीतारहस्य ग्रंथात गीतेचा महाभारताशी असलेला सहसंबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहे. त्याशिवाय अंतरंग परीक्षण म्हणजे गीतेचे अंतरंग काय सांगते त्याचे परीक्षण, तर बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, सध्या उपलब्ध असलेल्या गीतेचा काळ, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य मतांची तुलना ह्या आणि संबंधित इतरही विषयांवर विवेचन केले आहे. +१ विषयप्रवेश, २ कर्मजिज्ञासा, ३ कर्मयोगशास्त्र, ४ आधिभौतिक सुखवाद, ५ सुखदुःखविवेक, ६ आधिदैवत व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, ७ कापिल्य सांख्यशास्त्र किंवा क्षराक्षरविचार, ८ विश्वाची उभारणी व संहार, ९ अध्यात्म, १० कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य, ११ संन्यास व कर्मयोग, १२ सिद्धावस्था व व्यवहार, १३ भक्तिमार्ग, १४ गीताध्यायसंगति, १५ उपसंहार, १६ परिशिष्टप्रकरण - गीतेचे बहिरंगपरिक्षण इत्यादी प्रकरणे १९१५ च्या आवृत्तीत आहेत. +ग्रंथाची १९१५ची प्रथमावृत्ती ८५४ पानांची होती. ग्रंथ आणि परिशिष्टे मिळून साधारण १००० च्या वर पाने आहेत. +लिहिण्यापूर्वी लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते. सरतेशेवटी ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात कैदेत असताना टिळकांना विपुल समय आणि पुरेसे लेखनसाहित्य प्राप्त झाले, तेव्हाच हा ग्रंथ सिद्ध झाला. +सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ हा काळ बाळ गंगाधर टिळक मंडाले येथील तुरुंगात होते. टिळकांनी १९१० या वर्षाच्या शेवटीशेवटी ‘गीतारहस्य’ लिहायला सुरुवात केली. श्लोकार्थविरहित ग्रंथ चार महिन्यांत लिहून झाला. २ मार्च १९१२१ च्या पत्रात तसा उल्लेख आहे. त्यांनी एप्रिलमध्ये श्लोकार्थही लिहून संपवला. ‘गीतारहस्य’चे लिखाण अशा प्रकारे १९११ मध्येच पूर्ण झाले असले, तरी त्याचे प्रत्यक्ष प्रकाशन मात्र टिळक तुरुंगातून सुटून आल्यानंतरच म्हणजे १९१५ मध्ये झाले. +श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हे ह्या ग्रंथाचे संपूर्ण नाव आहे; तथापि गीतारहस्य ह्या नावानेच हा ग्रंथ सामान्यत: ओळखला जातो. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९१५ साली निघाली. केसरी प्रकाशनातर्फे ‘समग्र लोकमान्य टिळक’ ह्या योजनेतील एक ग्रंथ म्हणूनही गीतारहस्य हे १९७४ साली प्रसिद्ध झालेले आहे. ते ‘ब्रह्मविद्यामूलक भक्तिसहचरी नीतिशास्त्र’ होय. ह्या ग्रंथाची पूर्वपीठिका थोडक्यात अशी : १९०८ साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून कारावासाची शिक्षा होऊन ती भोगण्यासाठी त्यांना ब्रह्मदेशातील (म्यानमार) मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या वेळी हा ग्रंथ लिहिण्यासाठी आवश्यक ती पुस्तकादी साधने पुण्याहून मंडाले येथे नेण्याची परवानगी तत्कालीन ब्रिटिश सरकारतर्फे मिळाल्याने ह्या ग्रंथाचा पहिला खर्डा टिळकांनी (१९१०-११ च्या हिवाळ्यात) तुरुंगात लिहून काढला. पुढे वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणे त्यात सुधारणा केल्या. त्यांतील काही सुधारणा तुरुंगातून मुक्त झाल्यानंतरही केल्या. ह्या ग्रंथाचा पहिला खर्डा शिसपेन्सिलीने केलेला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा पहिल्यांदा संपर्क आल्यापासून टिळकांनी अनेक वर्षे केलेल्या गीताचिंतनाचे आणि त्याच्याशी संबंधित अशा अनेक ग्रंथांच्या त्यांनी केलेल्या अभ्यासाचे फळ म्हणजे गीतारहस्य हा ग्रंथ होय. गीतेवर जी भाष्ये झाली त्यांत आद्य शंकराचार्यांचे गीता भाष्य हे सर्वांत प्राचीन होय. ह्या भाष्यात शंकराचार्यांनी गीतेचा अर्थ निवृत्तिपर लावलेला आहे; तथापि शंकराचार्यांपूर्वीही गीतेवर भाष्ये व टीका झाल्या होत्या व गीतेवरील शांकरभाष्यातच ह्या टीकाकारांच्या मतांचा निर्देश आलेला आहे. ह्या टीकाकारांनी गीतेचा अर्थ प्रवृत्तिपर लावलेला होता. ज्ञानी माणसाने आमरणान्त स्वधर्मोक्त कर्म केले पाहिजे, अशी ह्या टीकाकारांची भूमिका होती. हा अर्थ शंकराचार्यांना मान्य नसल्यामुळे तो खोडून काढून आपला निवृत्तिपर असा गीतार्थ प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले भाष्य लिहिले, असा त्यांच्या भाष्याच्या उपोद्‌घातात स्पष्ट निर्देश आहे. वैदिक काळात प्रवृत्तिवाद प्रभावी होता; तथापि गौतम बुद्धांच्या उदयापासून आणि पुढे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतरही शंकराचार्यांच्या निवृत्तिपर गीता भाष्याच्या प्रभावामुळे निवृत्तिवाद, येथे बहुमान्य ठरला. ब्रह्म हीच सत्य वस्तू असून ऐहिक जग व जीवन हे मिथ्या, मायामय आहे. त्यामुळे चित्त शुद्ध होऊन ब्रह्म व आत्मा ह्यांच्या ऐक्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची पात्रता अंगी येण्यासाठी स्मृतिग्रंथप्रणीत गृहस्थाश्रमाची कर्मे केली, तरी अखेरीस ती सर्व सोडून देऊन संन्यास घेतला पाहिजे अन्यथा मोक्षप्राप्ती नाही, असा निवृत्तिमार्गी विचार आहे. टिळकांनी ह्या निवृत्तिवादाचे खंडन करून प्रवृत्तिमार्गाचा पुरस्कार केला. निवृत्तिपर मोक्षमार्गाचे गीतेत मुळीच विवेचन नाही, असे टिळकांचे म्हणणे नाही, परंतु गीतेमधला हा मुख्य मुद्दा नाही. युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला, तरी युद्धात कुलक्षयादी भयंकर पापे घडत असल्यामुळे हे युद्ध माझ्या आत्मकल्याणाचा नाश करील अशा परिस्थितीत युद्ध करू का नको, अशा कर्तव्यमोहात पडलेल्या अर्जुनाला मोहमुक्त करण्यासाठी गीता सांगितली गेली. कर्मे ही कधीच सुटत नाहीत आणि ती सोडूही नयेत. ज्ञानमूलक व भक्तिप्रधान असा कर्मयोग आचरिल्यास, म्हणजे त्यानुसार कर्मे केल्यास कोणतेच पाप लागत नाही आणि मोक्षही मिळतो. ह्या कर्मयोगाचेच गीतेत प्रतिपादन आहे, असा टिळकांचा अभिप्राय आहे. मीमांसकांनी सांगितलेल्या उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फळ, अर्थवाद, उपपत्ती ह्या सात कसोट्या लावून गीता कसा कर्मयोगच शिकवते, ह्याचे विवेचन टिळकांनी केले आहे. आपल्या म्हणण्यापुष्ट्यर्थ त्यांनी ‘कर्मयोगो विशिष्यते’, ‘कर्म ज्यायो ह्यकर्मण:’ यांसारखे श्लोक उद्धृत केले आहेत. टिळकांच्या गीतारहस्याची एकूण पंधरा प्रकरणे असून गीतेचे बहिरंग परीक्षण ह्या नावाने एक परिशिष्ट-प्रकरणही ह्या ग्रंथात अंतर्भूत केलेले आहे. गीतारहस्यातील पंधरा प्रकरणे अशी : +गीता व महाभारत ह्यांचे कर्तृत्व, गीता व उपनिषदे ह्यांचा काळ, गीता व बह्मसूत्रे ह्यांची पूर्वापरता, भागवत धर्माचा उदय व गीता, आपल्यासमोर आज असलेल्या गीतेचा काळ, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व ख्रिस्ती बायबल असे विषय गीतेच्या बहिरंग परीक्षणात आलेले आहेत. +ज्या अनेक वादांच्या व प्रमेयांच्या आधारे गीतेत कर्मयोगाचे प्रतिपादन केलेले आहे व ज्यांचा निर्देश कधी कधी फारच संक्षिप्त रीत्या केलेला असतो, त्या सिद्धान्तांची आधी माहिती असल्याखेरीज गीतेतील विवेचनाचे पूर्ण मर्म लक्षात येत नाही. म्हणून गीतेत जे जे विषय किंवा सिद्धान्त आले आहेत, त्यांचे प्रकरणश: विभाग पाडून त्यांतील प्रमुख युक्तिवादांसह गीतारहस्यात त्यांचे थोडक्यात निरूपण करण्याचा हेतू उपर्युक्त प्रकरणे पाडण्यामागे असल्याचे टिळकांनी ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच स्पष्ट केलेले आहे. शिवाय गीतेच्या प्रमुख सिद्धान्तांची इतर धर्मांतील व तत्त्वज्ञानातील सिद्धान्तांशी आवश्यक तेथे थोडक्यात तुलना करून दाखविली आहे. अखेरीस गीतेचे श्लोकश: भाषांतर दिले आहे. तसेच त्याबरोबर टीकेच्या रूपाने अनेक टीपा दिल्या आहेत. हा ग्रंथ बराच मोठा असला, तरी टिळकांचे मुख्य विवेचन ‘संन्यास व कर्मयोग’ आणि ‘सिद्धावस्था व व्यवहार’ ह्या एकामागोमाग एक अशा आलेल्या प्रकरणांत सविस्तरपणे आलेले आहे. कर्मयोग श्रेष्ठ का, ह्याबद्दल प्रत्यक्ष गीतेत सांगितलेली कारणे ह्या प्रकरणांत नमूद केलेली आहेत. ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञान्याला स्वतःचे असे काही कर्तव्य राहिले नाही आणि त्याचा पूर्ण वासनाक्षय झाला, तरीही त्याला कर्म सुटत नाही म्हणून निःस्वार्थ बुद्धीने फलाशा सोडून कर्म करणे आवश्यक आहे, हे टिळकांनी दाखवून दिले आहे. शंकराचार्यांनी ज्ञाननिष्ठा वा संन्यासनिष्ठा ही अंतिम निष्ठा मानली आणि चित्तशुद्धीचे बाह्य साधन म्हणूनच कर्मयोग स्वीकारला. चित्त शुद्ध झाल्यानंतर कर्ममार्गाचा त्याग केला पाहिजे; संन्यास स्वीकारला पाहिजे; संन्यासावस्थेतच ब्रह्मज्ञान प्राप्त होते व ते सतत टिकविता येते, असे शंकराचार्यांचे प्रतिपादन आहे. ह्याखेरीज दुसरीही एक मतप्रणाली भारतीय परंपरेत आहे, ती अशी : चित्तशुद्धी झाल्यानंतर फलाशा न धरता, निष्काम बुद्धीने कर्मयोग आचरणे शक्य होईल. त्यामुळे चित्तशुद्धी झालेल्याने संन्यासच घ्यायला हवा, असे नाही. संन्यास वा कर्मयोग ह्यांपैकी कोणताही पर्याय स्वीकारावा आणि अखेरपर्यंत टिकवावा. टिळकांनी ह्या दोन मतप्रणालींपेक्षा वेगळा विचार मांडलेला आहे. साधकावस्थेपासून सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरही−म्हणजे आमरण−कर्ममार्गाचे अनुकरण करणे प्रशस्त, असा गीतेचा अभिप्राय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. माणूस सिद्धावस्थेला पोहोचला; त्याला स्वतःसाठी काहीही प्राप्त करून घेणे राहिलेले नसले, तरी समाजधारणेसाठी त्याने कर्मे केली पाहिजेत. माणूस जेव्हा सिद्धावस्थेला पोहोचतो, तेव्हा त्याचे मन शुद्ध, निर्मळ झालेले असते; वासनांवर, विकारांवर त्याने विजय मिळविलेला असतो. समाजधारणेसाठी करावयाच्या कर्तव्यांची त्याला नेमकी जाण असते. त्यामुळे लोकांसाठी तो आचरणाचा उत्तम आदर्श निर्माण करू शकतो. त्याची जबाबदारी मोठी असते आणि जगाचा व्यवहार चालविण्यासाठी कर्मे आवश्यकच आहेत. निव्वळ चित्तशुद्धी एवढाच कर्माचा उपयोग नाही, असा गीतार्थ टिळकांनी सांगितला आहे. +ब्रिटिशांची भारतावर सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या पराभूतपणाचा विचार ब्रिटिश राजवटीतील भारतीय नवशिक्षितांपैकी काही थोड्या व्यक्तींनी केला आणि पराभवाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांना नवसंस्कृतीच्या निर्मितीची आणि नव्या भारताचा वैचारिक पाया घालण्याची आवश्यकता जाणवू लागली. भारताच्या मौलिक परिवर्तनाच्या दिशेने वैचारिक अंगाने त्यांनी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य हा अशाच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग होय. टिळक हे स्वतः हिंदू धर्मग्रंथांचे प्रामाण्य मानणारे होते. हे प्रामाण्य गीतेच्या संदर्भातही पूर्णपणे मान्य करून त्याचे एक उत्कृष्ट नवे भाष्य गीतारहस्याच्या रूपाने टिळकांनी निर्माण केले, अशा आशयाचे विचार तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांनी मांडले आहेत. १९१५−२५ ह्या कालखंडात गीतारहस्याची इतकी चर्चा झाली की, ते ‘गीताहस्ययुग’ मानले जाऊ लागले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2476.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63801befbfd4f81de58c33678588b450f55290f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2476.txt @@ -0,0 +1 @@ +गीशे लुडविग (५ डिसेंबर, १९६७:ॲम्सटरडॅम, नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९३ दरम्यान ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2486.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af60b3c07baf8792959a7f8ecd05df89ed81286 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2486.txt @@ -0,0 +1,7 @@ +पुणे जिल्ह्यातले गुंजन मावळ किंवा गुंजवण मावळ म्हणजे गुंजवणी नदीचे खोरे. याच गुंजन मावळात राजगड किल्ला आहे. गुंजन मावळ हा पुणे जिल्ह्यातल्या बारा मावळांपैकी एक आहे. +या नदीचा उगम वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा या किल्ल्याच्या परिसरात होतो.. भागीनघर या गावाजवळ कानंदी नदी आणि गुंजवणीचा संगम होतो. पुढे भोर तालुक्यात पोहोचल्यावर गुंजवणी नीरा नदीला मिळते. या संगमापूर्वी तिला शिवगंगा नदी मिळते. +गुंजवणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात खालील गावे येतात. +मेट पिलावरे, पाल (बु), पाल (खु), वाजेघर (बु), वाजेघर (खु) लव्ही बुद्रुक, लव्ही खुर्द, फणशी, मेरावणे, गुंजवणे, चऱ्हाटवाडी, घावर, साखर, भागीनघर, मंजाई आसनी, दामगुड आसनी, कोदवडी, वडगाव झांजे, सोंडे कार्ला,सोंडे सरपाले, सोंडे माथना, हिरोजी सोंडे, मार्गासनी, करंजावणे, आंबवणे (वेल्हे) + + +पहा : जिल्हावार नद्या diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2497.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f019f06a11b39e87a4d8faa352b201b5f062bf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2497.txt @@ -0,0 +1,8 @@ +रामचंद्र भिकाजी गुंजीकर (एप्रिल १०, १८४३, जांबोटी, बेळगांव जिल्हा - जून १८, १९०१, मुंबई) हे मराठी लेखक व संपादक होते. +'विविधज्ञानविस्तार" मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील 'मोचनगड' या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फ़िन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक(१८६४) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(१८६७). १८८८ साली हुबळी ॲंग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व १८९२ मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर. +कॉलेजात असताना 'मित्रोदय' या वृत्तपत्रातून(१८६६) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील 'एडिंबरो रिव्ह्यू' व 'क्वार्टर्ली रिव्ह्यू' या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तारा'ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.: "याच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत." गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराती, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(१८६७-१८७४) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी 'वि.ज्ञा.वि'ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (१९४२) यात आले आहेत. 'मराठी भाषा', 'मराठी भाषेचे कोश', 'देशभाषांची दुर्दशा', 'आपल्या भाषेची स्थिती', 'आपल्या भाषेचे पुढे काय होणार?', 'मराठी कविता', 'काव्यविचार', 'व्याकरणविचार' आदि त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(१० ऑक्टोबर, १८७१)'दंभहादक(?)' या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे. [ संदर्भ हवा ] +नियतकालिकांसाठी चालण्याऱ्या लेखनाबरोबरच त्यांचे स्वतंत्र ग्रंथलेखनही चालू असे. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे: +मोचनगड (ऐतिहासिक कादंबरी, १८७१), गोदावरी (अपूर्ण), अभिज्ञान शाकुंतल (भाषांतर, १८७०), रोमकेतुविजया (शेक्सपिअरच्या 'रोमियो व ज्युलिएट'चे भाषांतर, १८७२), विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था (व्याख्यान, १८८७), सरस्वती मंडळ (१८८४), भ्रमनिरास (१८८४), सौभाग्यरत्नमाला (१८८६), कौमुदीमहोत्साह, भाग-१ (भट्टोजी दीक्षित यांच्या 'सिद्धान्तकौमुदी' या व्याकरणग्रंथाचे भाषांतर, खंड १, २ ,३ --१८७७; ४, ५ --१८७८; भाग ६--१८७९), सुबोधचंद्रिका (भगवद्गीतेवरील मराठी टीका, १८८४), 'रामचंद्रिका', कन्नडपरिज्ञान (१८९५)लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती (१८७८). [ संदर्भ हवा ] +त्यांचे भाषा, लिपी आदिसंबंधी लेख 'रामचंद्र भिकाजी गुंजीकर : संकलित लेख' संपादक अ.का.प्रियोळकर या ग्रंथात आले आहेत. भाषा, व्याकरण व लेखनशुद्धी हे गुंजीकरांच्या चिंतनाचे विषय होते. वाङ्‌मयक्षेत्रात वावरणाऱ्या अनेक समकालीनांना व उत्तरकालीनांना त्यांच्या लेखांनी विचारप्रवृत्त व कार्यप्रवृत्त केले. मोचनगडच्या रूपाने गुंजीकरांनी ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. शिवाजीच्या उदयकालातील मराठ्यांचे जीवन व तत्कालीन वातावरण यांचे जिवंत चित्रण या कादंबरीत आढळते. गोदावरी पोर्तुगीजांच्या इतिहासाशी संबंधित अशी कादंबरी, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. [ संदर्भ हवा ] +रामचंद्र भिकाजी गुंजीकर हे तत्कालीन उल्लेखनीय साहित्यिक होते. विशेषतः मूळचे गोव्याचे असल्यामुळे त्यांनी गोव्यातील मराठी साहित्यात घातलेली भर फार मोलाची आहे.(?) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2540.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c33d0066daed81ce12ac81d803279a3917c4052 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2540.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुंडीबैल राम सुंदरम. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2541.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c33d0066daed81ce12ac81d803279a3917c4052 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2541.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुंडीबैल राम सुंदरम. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2565.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaa5fe51371b74b058b9394c53fc088fd7394e65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2565.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2579.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b55fc27e251cf84e1c2c500c2d17546ed04b8ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2579.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ग्वॉम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. ग्वॉम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही ग्वॉमची राजधानी आहे. ग्वॉमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2600.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd68b5ab32a3ec776fa9e03e783acc336db0043b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2600.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गुगल बुक्स ही सेवा पूर्वश्रमीची गूगल बुकसर्च आणि गूगल प्रिंट सेवेचा नवा अवतार आहे. गूगलद्वारा दिल्या जाणाऱ्या या महाजालावरील सेवेत खालील सुविधा उपलब्ध आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2603.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55ea29cd816b2ed39a0286f9ca59b727f4a7c2be --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2603.txt @@ -0,0 +1 @@ +जी सुट हा क्लाउड कम्प्यूटिंग, उत्पादकता आणि सहयोग साधने, सॉफ्टवेर आणि गुगल द्वारे विकसित केलेल्या उत्पादनांचा एक संच आहे, प्रथम गुगल ऍप्स फॉर युअर डोमेन म्हणून २८ ऑगस्ट २००६ रोजी लाँच केला गेला. [१]जी सुटमध्ये संप्रेषणासाठी जीमेल, हँगआउट्स, कॅलेंडर आणि करंट्सचा समावेश आहे; संचयनासाठी ड्राइव्ह; उत्पादकता आणि सहकार्यासाठी डॉस, शिट्स, स्लाइड, कीप, फॉर्म आणि साइट आणि योजनेनुसार अडमीन पॅनेल आणि वापरकर्ते व सेवा व्यवस्थापित करण्यासाठी व्हॉल्ट.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2619.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c62062829d54d31cfface3b297f7097499335b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2619.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजणूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2633.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf4152a17d6baccf1bace1b03a3097445fc15e88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2633.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरात एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रल व अहमदाबाद स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ४९३ किमी अंतर ९ तास व १५ मिनिटांत पूर्ण करते. गुजरात एक्सप्रेस गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत. मुंबई व अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या व केवळ खुर्चीयान असलेल्या एकूण ४ गाड्यांपैकी गुजरात एक्सप्रेस ही एक असून कर्णावती एक्सप्रेस, मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस व मुंबई अहमदाबाद डबल डेकर एक्सप्रेस ह्या इतर तीन गाड्या आहेत. +मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन गुजरात एक्सप्रेसची वाहतूक करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2675.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9be9da1bf342b087e124c23a56d788d95a81c85d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2675.txt @@ -0,0 +1 @@ +गुजराती विकिपीडिया ही विकिपीडियाची गुजराती भाषेतील आवृत्ती आहे जी विकिमीडिया फाउंडेशन द्वारे चालविली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2685.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c116f5c3e062303c4496b284c031f60397994ebe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2685.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजांभोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2708.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c9426365ea0916c200afd543debbb5f2119eb81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2708.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरगांव (गुड़गांव) हे भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गुरगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. गुरगावचे नाव बदलून गुरुग्राम करण्यात आलेले आहे. हे शहर दिल्लीला जवळजवळ खेटून आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2715.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..894ffd1e4fc2cca35022f02469c1690511322e75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2715.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुडलक जॉनाथन ( २० नोव्हेंबर १९५७) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २९ मे २००७ पासून देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर असलेला जॉनाथन राष्ट्राध्यक्ष उमरू मुसा यार'अद्वा ह्याच्या मृत्यूनंतर ६ मे २०१० रोजी अध्यक्षपदावर आला. +३१ मार्च २०१५ रोजी नायजेरियामध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये जॉनाथन पराभूत झाला व तो २९ मे २०१५ रोजी सत्ता सोडेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2732.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c303921e5a0c47d9e617cf02b41b8440d37dfb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2732.txt @@ -0,0 +1,2 @@ + गुढवण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2739.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0327981cdd57bb86137a32b7d54b9656e053af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2739.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुढीपाडवा या हिंदू नववर्ष सणाच्या निमित्ताने होणारी शोभायात्रा हा एक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आहे. हिंदू नववर्ष स्वागतासाठी हिंदू संस्कृतीची आठवण करून देणारी शोभायात्रा महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये साजरी केली जाते.[१] +या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. महिला-पुरुष, लहान मुले आणि मुली पारंपरिक पोशाखात यामधे सहभागी होतात.[२] महाराष्ट्राच्या विविध शहरातून या शोभायात्रेचे आयोजन केले जाते. ढोल ताशा पथक, महाराष्ट्रातील कर्तृत्ववान स्त्री पुरुषांच्या वेशभूषा केलेले सदस्य, लेझीम पथके, चौघडा वादन, सामाजिक बांधिलकी जपत असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालये यांची पथके यांचा या यात्रेत समावेश होतो.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2745.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26c71c19437848096690e4f9b850aa44d0e9ac98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2745.txt @@ -0,0 +1,20 @@ +त्रिगुणी का शाब्दिक अर्थ है तीन गुणों वाला, अर्थात जिसमें प्रकृति के तीनो गुण- सत्त्व, रजस् और तम एक साथ उपस्थित हो! +सामान्यतः सत्त्व गुण से तात्पर्य श्रेष्ठ गुणों से है जिनमें सत्य, पवित्रता, दया, ज्ञान शामिल हैं| +रज गुण में राजसी प्रवृत्ति की प्रधानता होती है इसमें मनुष्य रुप, सन्मान और अहंकार आदि भावों के अधीन रहता है| +तम गुण क्रोध, असत्य, मद, नकारात्मक ऊर्जा का भंडार माना जाता है +सामान्यतः मनुष्य में किसी एक गुण की प्रधानता होती है, किंतु जब मनुष्य में इन तीनों गुणों का एक साथ समान रूप से उपस्थित होने पर वह अद्वितीय गुणों का स्वामी माना जाता है +इसी स्थिति को त्रिगुणी कहा जाता हैं| +लाखों में से किसी एक मनुष्य में यह त्रिगुण एक साथ उपस्थित होते हैं, इसलिए यह असंभव ही प्रतीत होता है +सत्त्व, रज व तम हे तीन गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते. +ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, गीताई इ. ग्रंथांमध्ये यांबद्दल विस्तृत विवरण आढळते. + +गुण आणि त्याचे दृश्य रूप [१] +प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥ +त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी । मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥ +रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी । आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥ +गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले । झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥ +सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥ +अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ । असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥ +प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥ +प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥ +अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2753.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9d32d332b1802e24957dd50c3ff98035645211d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2753.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणवंतराय आचार्य गुजराती लेखक होते. त्यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक आधार असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. यात सक्करबार शृंखला आणि हाजी कासम तारी विजळी यांचा समावेश होते. +वर्षा अडालजा व इला आरब मेहता या त्यांच्या दोन मुलीसुद्धा गुजराती साहित्यिक आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2774.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77836b2cbaabf66be40dbe4b23cb147a2a1670a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2774.txt @@ -0,0 +1,6 @@ +९वे राज्यस्तरीय गुणिजन साहित्य संमेलन औरंगाबाद येथे १० फेब्रुवारी २०१३ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्रज्ञा दया पवार होत्या. +या पूर्वीची गुणिजन साहित्य संमेलने : +६वे, औरंगाबाद येथे ३१-१-२०१० रोजी. संमेलनाध्यक्ष : उत्तम कांबळे +७वे, औरंगाबादला ९-१-२०११ रोजी. अध्यक्ष : फादर फ्रान्सिस दिब्रिटो +८वे, औरंगाबाद येथे २५-३-२०१२ला. संमेलनाध्यक्ष : राजन खान +पहा : मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2801.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c036308af64c75569c00bb11c732afd32205842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2801.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुन्हातपासणी एखादा दंडार्ह गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा जमा करणे, म्हणजेच गुन्ह्याचा तपास होय. दंडार्ह गुन्हे दोन प्रकारचे असतात : फिर्यादीच्या तक्रारीवरून वा नुसती कुणकुण लागल्यावरून ज्याचा शोध पोलिस अधिकारी स्वतःच करू शकतात, त्या गुन्ह्यांना दखली किंवा पोलिस कक्षेतील गुन्हे म्हणतात. ज्या गुन्ह्यांसाठी साधारणपणे सहा महिने वा त्यांहून अधिक सक्तमजुरीची सजा असते, असे भारताच्या फौजदारी व इतर कायद्यांत नमूद केलेले गुन्हे पोलीस कक्षेत येतात. इतर कित्येक गुन्ह्यांचा तपास दंडाधिकाऱ्याच्या हुकुमावाचून पोलिसांना करता येत नाही. विवक्षित गुन्हे पोलिस कक्षेत पडतात की नाही, हे निरनिराळ्या फौजदारी कायद्यांत स्पष्ट केलेले असते. +फिर्यादीने तक्रार केल्याविना गुन्ह्याचा तपास करू नये, असा नियम प्राचीन काळी भारतात होता पण चाणक्याने तो बदलून काही लोकांनी –उदा., ब्राह्मण, तपस्वी, वृद्ध, रोगी, स्त्रिया, मुले व अनाथ माणसे– फिर्याद केली नसली, तरीही पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करावा अशी आज्ञा दिली. गेल्या शतकापर्यंत पाश्चात्य राष्ट्रांत देखील फिर्यादीची तक्रार आल्यावाचून पोलिसांना गुन्ह्याचा तपास करता येत नसे. +गुन्ह्याची तपासणी म्हणजे न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा गोळा करणे. कोणत्या प्रकारचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य मानावा, याविषयी निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळी भिन्न भिन्न प्रथा रूढ होत्या. गुन्हा घडतानाच तो डोळ्यांनी पाहिलेले चार साक्षीदार मिळाल्यास गुन्हा घडला व तो विवक्षित व्यक्तीने केला असे मानावे, असा कायदा मध्ययुगीन इस्लामी राजवटीत असे. अर्थातच असे साक्षीदार मिळवणे, हाच त्या काळी गुन्ह्याच्या तपासाचा मुख्य उद्देश असे. ज्या देशात ब्रिटिश धर्तीवरची न्याययंत्रणा आहे, तेथे पोलिसांना फार मोठ्या प्रमाणावर पुरावा गोळा करावा लागतो. कारण आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवर नसतेच. फिर्यादी पक्षाचा पुरावा वादातीत नसल्यामुळे आपण गुन्हा केल्याचे निःसंदेह सिद्ध झालेले नाही एवढेच आरोपीने निदर्शनास आणले, तरी त्याच्यावरील गुन्ह्याचा आरोप नाशाबीत ठरतो. आरोपी स्वतःच साक्षीदार म्हणून जबानी देण्यास पुढे आल्याखेरीज, फिर्यादी पक्षाला न्यायालयात आरोपीची उलटतपासणीही करता येत नाही. कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतानाही खरी माहिती देण्याचे किंवा स्वतःचा गुन्ह्यांशी संबंध असल्याचे दर्शविणारी कोणत्याही स्वरूपाची कबुली देण्याचे बंधनही आरोपीवर नसते. भारतासारख्या देशात तर आरोपीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला असला, तरी त्याचा लेखी कबुलीजबाबही पुराव्यात ग्राह्य मानता येत नाही. उलट आधुनिक पाश्चात्य राष्ट्रांतील न्यायालयेदेखील आरोपीने पोलिसांपुढे दिलेला कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानतात. फ्रान्ससारख्या काही देशात तर आपण गुन्हा केलेला नाही, हे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवरही असते. भारतात मात्र गुन्हातपासणीच्या कामात स्वतंत्र पुरावा गोळा करण्यावरच अधिक भर द्यावा लागतो. +कौटिल्याच्या वेळी आरोपीला साक्षीदारांसमक्षच प्रश्न विचारून गुन्ह्याची शहानिशा करून घेता येई. आता भारतात तसे चालत नाही. आरोपीने मागणी केल्यास पोलिसांच्या तपासाच्या कोणत्याही अवस्थेत त्याला केव्हाही वकिलाचा सल्ला घेता येतो. पुरातन काळी गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी संशयिताला मारहाण करण्याचा मार्ग राजमान्य झालेला होता पण आज मारहाण केल्याचे आढळून आल्यास उलट ती करणाऱ्या पोलिसालाच शिक्षा भोगावी लागते. तसेच आरोपीला पकडल्यानंतर फक्त चोवीसच तास पोलिस त्याच्याजवळ पूसतपास करू शकतात. त्यानंतरही पोलिसांना आरोपी पोलिसांच्या कैदेत रहावयास हवा असल्यास त्याला दंडाधिकाऱ्यापुढे हजर करून अधिक काळ पोलिस कैदेत ठेवण्याची मागणी मंजूर करून घ्यावी लागते. असल्या नानाविध तरतुदींपायी आज प्रत्यक्ष संशयिताजवळ पूसतपास करण्याचे महत्त्व भारतात तरी खूपच कमी झाले आहे. पुराव्याच्या कायद्यांचा गुन्ह्याच्या तपासणीवर मौलिक स्वरूपाचा परिणाम कसा होत असतो, याची साक्ष यावरून पटेल. +गुन्ह्याच्या तपासणीचे तीन प्रमुख भाग असतात : (१) गुन्हा घडला आहे की नाही याची खात्री करून घेणे. (२) तो घडला असेल, तर तो कोणी केला याचा शोध करणे. (३) न्यायालयात ग्राह्य ठरेल, अशा प्रकारचा पुरावा गोळा करणे. यासाठी तपासणी अधिकारी सर्वसाधारण शिक्षण, पोलिस कामगिरीचे प्रशिक्षण आणि अनुभव या तीनही गोष्टींत तरबेज असावा लागतो. गुन्हातपासणी हे शास्त्र आहे तशीच ती एक कलाही आहे. +हे शास्त्र पुरातन काळापासून विकास पावत आलेले आहे. कौटिल्य, तिरुवळ्ळुवर, करणीसुत इ. पंडितांनी गुन्ह्यांची वर्गवारी करून ते ओळखता यावे, म्हणून त्यांचे विस्तृत विवरणही केलेले आहे. शिलप्पधिकारम् या तमिळ ग्रंथातही चोरी, अपहार इ. गुन्ह्यांविषयी माहिती आढळते. करणीसुताच्या ग्रंथाचे तर नावच मुळी स्तेयशास्त्र असे आहे. चाणक्याने चोरी, अफरातफर यांसारख्या ठोकळ गुन्ह्यांचे विवरण करून शिवाय संशयास्पद मृत्यू, विषबाधा इ. कसे ओळखून काढावे, याचीही सविस्तर माहिती दिली आहे. गुन्ह्याच्या स्थळाचे सूक्ष्म निरीक्षण कसे करावे, साक्षीदारांचा शोध करून त्यांच्याजवळ पूसतपास कशी करावी, यांविषयी चाणक्याने देऊन ठेवलेल्या सूचना आजही उपयुक्त ठरतात. कित्येक संशयित केवळ भीतीने वा अन्य काही कारणांनी कबुलीजबाब देऊन मोकळे होतात. त्यांच्याबाबत कशा प्रकारची सावधगिरी बाळगायला हवी, याचे चाणक्याने केलेले विवेचन म्हणजे त्याच्या विद्वत्तेचा व प्रगाढ अनुभवाचा रोकडा दाखलाच होय. गुन्ह्याविषयी माहिती मिळविण्यासाठी गुप्तचरांचा उपयोग कसा करून घ्यावा, याचेही सविस्तर विवेचन भारतीय ग्रंथांत केलेले आढळते. +परिस्थितीजन्य पुराव्याच्या एका अंगाच्या दिशेने भारतीयांनी फारच मोठी प्रगती साधलेली होती. गावात चोरी झाल्यावर चोरांचा पत्ता न लागल्यास खेडेगावातील पोलीस पाटील आणि इतर कामदार यांना नुकसानीची भरपाई करून द्यावी लागे. पण चोर बाहेरून आल्याचे सिद्ध करता आले तर मात्र ते ज्या गावाहून आलेले असतील तिथल्याच पोलिसांना चोरीचा शोध लावावा लागे किंवा नुकसानभरपाई द्यावी लागे. त्यामुळे चोरी झाली, तर गावकामदार लागलीच चोर कुठून आले व कोणीकडून पळून गेले हे पहाण्यासाठी त्यांच्या पावलांचा माग काढण्याचा प्रयत्न करू लागत. माग काढण्याच्या या तंत्रात ते इतके निष्णात झालेले असत, की सामान्यांच्या दृष्टीला न दिसणाऱ्या वा दिसले तरी ओळखता न येण्याजोग्या पावलांच्या ठशांवरूनही ते खूप दूरपर्यंत माग काढू शकत. या निष्णात मागाऱ्यांची मोलाची मदत भारतातील बहुतेक सर्व पोलिस-दलांना अगदी परवापरवापर्यंत होत असे. चोराच्या अथवा अन्य गुन्हेगाराच्या शरीराच्या वासावरून माग काढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग केला जाऊ लागल्यापासून मात्र मागाऱ्यांचे महत्त्व ओसरले आहे. +परिस्थितीजन्य पुराव्याचे महत्त्व मात्र वाढतच चालले आहे. गेल्या शतकापासून आरोपीचा, विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांपुढे दिलेला, कबुलीजबाब पुरावा म्हणून ग्राह्य मानला जात नाही. आजकाल भारतीय न्यायालये साक्षीदारांनी सादर केलेल्या पुराव्यावरही तितकासा विश्वास ठेवण्यास तयार नसतात. त्यामुळे तर परिस्थितीजन्य पुरावा गोळा करणे, हेच गुन्ह्याच्या तपासाचे प्रमुख व अपरिहार्य अंग होऊन बसले आहे. गेल्या ५०–६० वर्षांत तपासणीच्या कार्याला वैज्ञानिक संशोधनानेही मोलाचा हात लावलेला आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2803.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b952f5129a4d9bc6a9ab30d1cb2d069b871f6a54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2803.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुणे शहरात शनिवारवाड्याकडून ओंकारेश्वराकडे येताना नेने घाट-आपटे घाटाकडे जाणाऱ्या उजवीकडील रस्त्यावर वळल्यावर समोर हे गणपतीचे देऊळ दिसते. या देवस्थानाची उभारणी चिंचवड येथील रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी इ.स. १८९२मध्ये केली आहे. म्हणून या गणपतीला गुपचूप वरद गणपती म्हणतात.[ संदर्भ हवा ] १८९४ साली या मंदिराचा सभामंडप बांधण्यात आला. देवळातली गणेशाची मूर्ती चतुर्भुज व उत्तराभिमुख असून तिची उंची ३ फूट आहे. सभामंडप दुमजली असून आत देवतांची जुनी चित्रे, हंड्या व झुंबरे आहेत. गाभाऱ्याला कळस असून प्रदक्षिणामार्गावर मागे एकेकाळी शमीचे झाड होते. +मोठा लाकडी दरवाजा, दिंडी दरवाजा, लाकडी सभामंडप आणि गाभारा असे या देवळाचे स्वरूप आहे. गणपतीची मूर्ती अष्टविनायकांची आठवण करून देते. अर्धपद्मासनबद्ध अशी ही मूर्ती आहे. गणपतीच्या वरील दोन्ही हातांत शस्त्रे आहेत. खालचा उजवा हात अभयमुद्रेत, तर डाव्या हातात मोदक आणि त्यावर सोंड आहे. अंगभूत मुकुट नसल्याने गंडस्थळ आणि मोठे कान स्पष्ट दिसतात. +लोकमान्य टिळक वरद गणपतीच्या दर्शनास येत असत. पानशेतच्या पुरात सबंध मंदिर पाण्याखाली गेले तरी मंदिरास काही हानी पोचली नाही. +हे वरद गणपती मंदिर सकाळी ७ ते २ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळात उघडे असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2811.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df78ad808f9e6ae2506c08de4d9a00a26d275bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2811.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुनरुत्पादनासाठी वापरले जाणारे प्राण्याचे अवयव. +प्राण्यात सहसा बाह्य जननेंद्रिया वरूनच नर व मादि असे वर्गीकरण केल्या जाते. मानवात नराला पुरुष व मादिला स्त्रि असे संबोधतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2817.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b3dc97f941ca3439ab0cbbd401d0f4a8d66b59e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2817.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुफ्रान-उल्लाह बेग (जन्म २४ मे १९६१) हे भारतीय हवामानशास्त्रज्ञ आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथील शास्त्रज्ञ आहेत.[१][२] ते सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) चे कार्यक्रम संचालक आहेत.[३] हवेची गुणवत्ता आणि हवामान निरीक्षण केंद्रांचे नेटवर्क, जे हवेच्या गुणवत्तेचा अंदाज आणि उत्सर्जन यादी राखण्यात मदत करते.[४] इंडियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे निवडून आलेले फेलो,[५] त्यांना २००५ मध्ये जागतिक हवामान संघटनेचा नॉर्बर्ट गर्बियर-मम आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[६] हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.[७] वैज्ञानिक संशोधनासाठी भारत सरकारची सर्वोच्च संस्था असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पारितोषिक देऊन सन्मानित केले. २००६ मध्ये पृथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह यांच्यातील योगदानाबद्दल सर्वोच्च भारतीय विज्ञान पुरस्कारांपैकी एक असा हा पुरस्कार आहे.[८] +२४ मे १९६१ रोजी झालावार, राजस्थान येथे यांचा जन्म झाला. गुफ्रान-उल्लाह बेग यांनी १९८० मध्ये राजस्थान विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि १९८३ मध्ये मोहनलाल सुखाडिया विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.[९] त्यानंतर, त्यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळेत डॉक्टरेट अभ्यासासाठी प्रवेश घेतला. १९९० मध्ये वायुमंडलीय भौतिकशास्त्रात पीएचडी प्राप्त केल्यानंतर, त्यांनी नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक रिसर्च येथे पोस्ट-डॉक्टरेट अभ्यास केला. भारतात परतल्यावर, ते १९९४ मध्ये मोहनलाल सुखाडिया विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि दोन वर्षांच्या सेवेनंतर ते फेब्रुवारी १९९४ मध्ये भारतीय राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत वैज्ञानिक (बी-ग्रेड) म्हणून रुजू झाले. एनपीएल मध्ये त्यांचा मुक्काम फक्त ५ महिने टिकला आणि जुलै १९९६ मध्ये ते वैज्ञानिक (ग्रेड-सी) म्हणून रुजू झाले. वर्षानुवर्षे, त्यांनी शास्त्रज्ञ (ग्रेड-जी) पद धारण करण्यासाठी श्रेणी वाढवली आणि त्याचे संचालक म्हणून सिस्टम ऑफ एअर क्वालिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) कार्यक्रमाचे प्रमुख देखील आहेत.[४] हरितगृह वायूंच्या मानववंशजन्य उत्सर्जनावरील त्यांच्या अभ्यासासाठी ते ओळखले जातात.[१०] त्यांचे अभ्यास अनेक समवयस्क-पुनरावलोकन केलेल्या लेखांमध्ये दस्तऐवजीकरण केले गेले आहेत.[११] +२००५ मध्ये जागतिक हवामान संघटनेने नॉर्बर्ट गर्बियर-मम इंटरनॅशनल अवॉर्डसाठी त्यांची निवड केली. ते हा सन्मान मिळवणारा पहिले भारतीय ठरले.[२][७] २००६ मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने त्यांना सर्वोच्च भारतीय विज्ञान पुरस्कारांपैकी एक असलेला शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान केला.[१२] आणि तीन वर्षांनंतर, इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसने त्यांची फेलो म्हणून निवड केली.[५] ते भौतिक विज्ञानातील यंग मुस्लिम सायंटिस्ट पुरस्कार (१९९९) [७] आणि महाराणा उदय सिंग पुरस्कार (२००७) देखील प्राप्तकर्ते आहेत.[१३] + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2821.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06376caba769788ef9ead6b9eef087318ec26fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2821.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुभावळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2838.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7466cd943f617be97ceec978076af4f8b07841c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2838.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुयुक खान ( इ.स. १२०६ - मृत्यू: इ.स. १२४८)हा मोंगोल सरदार ओगदेई खानचा मुलगा होता. हा अत्यंत बेजबाबदार व उर्मट होता. ओगदेईला आपल्या पश्चात तो गादीवर बसावा असे वाटत नव्हते. ओगदेईच्या मृत्यूनंतर त्याची बायको व गुयुकची आई तोरेगीन खातूनने सुमारे ४-५ वर्षे राज्यकाळ सांभाळला व नंतर गुयुकला बसवले. +बेजबाबदार व जुलमी गुयुक खानाने गादीवर बसल्यावर सर्व जुन्या सल्लागारांना देहांताची शिक्षा दिली. जोचीचा मुलगा बाटु खान याला गुयुक खानाची नियुक्ती मान्य नव्हती. या दोघांतील बेबनाव वाढत होता व या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रशियाच्या दिशेने निघालेल्या गुयुकचा अकस्मात मृत्यू झाला. +गुयुक खानानंतर सत्ता तोलुई खानच्या घराण्याकडे गेली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2850.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fca8d655d879be6310a54922f2060ce2759c89b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2850.txt @@ -0,0 +1 @@ +गुरजाला विधानसभा मतदारसंघ - १०० हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. गुरजाला हा विधानसभा मतदारसंघ नरसरावपेट लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_286.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dadde373040a2500c9b393d0cf27bff08f6d9266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_286.txt @@ -0,0 +1 @@ +मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळ जगतातला सर्वात उच्च पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2867.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe427e26456d8043fab7fa0cfba552c219bf8925 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2867.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरदासपूर भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गुरदासपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २२,९९,०२६ इतकी होती. +या शहरात १३ अभियांत्रिकी आणि इतर महाविद्यालये आहेत.[१] [२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2877.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2cf25557d6df019c1c55af07e442f62e73ef3b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2877.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरफतेह सिंग पिरजादा (जन्म २९ ऑक्टोबर १९९६, चंदीगढ) हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करतो. त्याने २०१८ मध्ये फ्रेंड्स इन लॉ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पिरजादाने त्यानंतर रोमँटिक हम भी अकेले तुम भी अकेले (२०१९) आणि नेटफ्लिक्स थ्रिलर चित्रपट गिल्टी (२०२०) मध्ये काम केले आहे. २०२३ मध्ये, तो नेटफ्लिक्स मालिका क्लास या किशोरवयीन नाटकात अभिनय करताना तो दिसला.[१][२] +पीरजादा शीख कुटुंबात शेतकरी आणि रिअल्टर वडील गुरलाल पिरजादा आणि गृहिणी आई परमजीत कौर पिरजादा यांच्या मुलगा आहे. त्यांची बहीण मेहरीन पिरजादा ही देखील अभिनेत्री आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2879.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bd6d4011033948f0f18115516633d0a48214ac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2879.txt @@ -0,0 +1,2 @@ + गुरफाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2883.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..681e20e7cd58010b96fe8fdfa4872c872529c0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2883.txt @@ -0,0 +1 @@ +गुर्मतकल विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून यादगीर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2888.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75c7fecbb54dc0ebabdb501dccd357c08f62acba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2888.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे.हा तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत पुजारी गुरव असतो. +महाराष्ट्र,मध्य प्रदेश,गुजरात तसेच कर्नाटक +संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले. संत सावता माळी यांचे ते समकालीन होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत. +भगवान शंकरांच्या पूजेचा मान शैव लोकाना असायचा तेच आजचे गुरव. +आणि काळानुरूपे ते गुरवच राहीले. मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात. +आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो. +गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही . +गुरव:- +शैव पुजारी(प्रचलित नाम), शैव गुरव,पुजारी, गुरव पुजारी, लिंगायत गुरव, जैन गुरव, हिन्दू गुरव, हिन्दू शैव गुरव, मराठा गुरव,देवलक , गुरव,भाटिया , शिवपूजक गुरव, शैव पुजारी,नगरे (नगरचे नगारची नागरी/जुन्नरे (जुन्नरचे जुनरी)निलकंठ गुरव, स्वयंभू गुरव,कडू गुरव,कोटसने गुरव किंवा गसरात(घासरट) गुरव, हुगार गुरव, जीर किंवा मलगार गुरव, कोकणी गुरव, भाविक गुरव,अहिरे ,शांडिल्य. +गुरव व गुरवकी ही व्यवसाय वरून पड़लेली संबधित जात आहे.तामिळनाडूत गुरूवन, कर्नाटकात जिर, गुजरात मधे शिवालयाशी संबंधित तपोधन ,राजस्थानात दधिच दायमा, मधप्रदेशात शिव उपासक गुरव, शिवद्विज, शिवपूजक गुरव,कोकणपट्टी भागात गुरव समाजाला कुणबी किंवा कुरवाडी गुरव संबोधले जाते. तामील भाषेत शिवभक्ताना नायनार म्हणतात. कर्नाटकात बलुतेदाराना आयगार म्हटलेले आहे.पाटिलकी,कुलकर्णी, देशमुखी तशीच गुरवकी/गावकी असते. गुरव जातीत अनेक पोटजाति आहेत.गट आहेत. +प्रदेशानुसार: झाडे,वरहाडे,खानदेशी,अहिरे,नगरे,जुन्नरे,कोकणी अशी विभागणी झाली तर +उपासनेनुसार: हिन्दू,जैन,लिंगायत अशी विभागणि झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2891.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62ccd567bcfcaff2a7545266fc134363b49680fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2891.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुरववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2915.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02654e313489c4139fb49837c2b76d02fa7b45e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2915.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुरू अमरदास (गुरमुखी:ਗੁਰੂ ਅਮਰਦਾਸ) (मे ५, इ.स. १४७९ - सप्टेंबर १, इ.स. १५७४) हे शीख धर्माच्या दहा गुरूंपैकी तिसरे गुरू होते. +गुरू अमरदास मार्च २६, इ.स. १५५२ रोजी वयाच्या ७३व्या वर्षी गुरुपदी आले. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2917.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d84cc94cc46539bafde0e24cb8eea074080ccf54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2917.txt @@ -0,0 +1,18 @@ + +गुरू अर्जुनदेव हे शीख धर्माचे पाचवे गुरू होत. गुरू अर्जन (15 एप्रिल 1563 - 30 मे 1606) हे शीख धर्मात शहीद झालेल्या दोन गुरूंपैकी पहिले आणि एकूण दहा शीख गुरूंपैकी पाचवे होते. त्यांनी आदिग्रंथ नावाच्या शीख धर्मग्रंथाची पहिली अधिकृत आवृत्ती संकलित केली, जी नंतर गुरू ग्रंथ साहिबमध्ये विस्तारली. +त्यांचा जन्म पंजाबमधील गोइंदवल येथे झाला, भाई जेठा यांचा सर्वात धाकटा मुलगा, जो नंतर गुरू राम दास झाला आणि गुरू अमर दास यांची मुलगी माता भानी. चौथ्या शीख गुरूंनी शहराची स्थापना केल्यानंतर आणि सरोवर बांधल्यानंतर त्यांनी अमृतसर येथे दरबार साहिबचे बांधकाम पूर्ण केले. गुरू अर्जन यांनी पूर्वीच्या गुरूंची आणि इतर संतांची स्तोत्रे शिख धर्मग्रंथाची पहिली आवृत्ती आदि ग्रंथात संकलित केली आणि हरिमंदिर साहिबमध्ये स्थापित केली. +गुरू अर्जन यांनी गुरू राम दास यांनी सुरू केलेल्या मसंद पद्धतीची पुनर्रचना केली आणि शिखांनी त्यांच्या उत्पन्नाचा, वस्तूंचा किंवा सेवेचा एक दशांश भाग शिख संघटनेला (दासवंध) दान करावा असे सुचवून. मसंदने केवळ हा निधी गोळा केला नाही तर शीख धर्माचे सिद्धांत देखील शिकवले आणि त्यांच्या प्रदेशातील नागरी विवाद मिटवले. दसवंदने गुरुद्वारा आणि लंगर (सामायिक सांप्रदायिक स्वयंपाकघर) बांधण्यासाठी वित्तपुरवठा केला. +मुघल सम्राट जहांगीरच्या आदेशानुसार गुरू अर्जन यांना अटक करण्यात आली आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. त्याने नकार दिला, छळ करण्यात आला आणि 1606 सीई मध्ये त्याला फाशी देण्यात आली. ऐतिहासिक नोंदी आणि शीख परंपरेनुसार गुरू अर्जन यांना बुडून मारण्यात आले की अत्याचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हे स्पष्ट नाही. त्यांच्या हौतात्म्याला शीख धर्माच्या इतिहासातील जलसमाधी मानली जाते. 2003 मध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने जारी केलेल्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार मे किंवा जूनमध्ये गुरू अर्जन यांचा शहीदी दिवस म्हणून स्मरण केले जाते. +गुरू अर्जन यांचा जन्म गोइंदवल येथे बीबी भानी आणि जेठा सोधी यांच्या पोटी झाला. बीबी भानी या गुरू अमर दास यांच्या कन्या होत्या आणि त्यांचे पती जेठा सोधी नंतर गुरू रामदास म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरू अर्जन यांचे जन्मस्थान आता गुरुद्वारा चौबारा साहिब म्हणून स्मारक केले जाते. त्यांना पृथ्वीचंद आणि महादेव असे दोन भाऊ होते. विविध शीख इतिहासकारांनी त्याचे जन्मवर्ष १५५३ किंवा १५६३ असे दिले आहे, नंतरचे जन्मवेळ हे विद्वानांच्या सहमतीने खरे जन्माचे वर्ष म्हणून स्वीकारले जाते आणि १५ एप्रिल ही स्वीकारलेली जन्मतारीख आहे. गुरू अर्जन यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिली 11 वर्षे गोइंदवाल येथे आणि पुढील सात वर्षे वडिलांसोबत रामदासपूर येथे घालवली. शीख परंपरेनुसार, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या पहिल्या चुलत भाऊ सहारी मलच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तसेच शीख मंडळीची स्थापना करण्यासाठी पाठवल्यानंतर तरुणपणी तो लाहोरमध्ये दोन वर्षे राहिला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर 1581 मध्ये त्यांची शीख गुरू म्हणून नियुक्ती झाली. गुरू रामदास हे सोढी उपजातीतील खत्री होते. गुरू अर्जन यांच्या उत्तरार्धात, गुरुपद गुरू रामदास यांच्या सोढी कुटुंबात राहिले. +गुरू अर्जन यांचा मुघलांच्या ताब्यात मृत्यू झाला; हे शीख इतिहासातील एक परिभाषित, वादग्रस्त असले तरी मुद्दे आहेत. +बहुतेक मुघल इतिहासकारांनी गुरू अर्जनच्या फाशीला राजकीय घटना मानली, असे म्हटले की शीख एक सामाजिक गट म्हणून प्रबळ झाले आहेत आणि शीख गुरू पंजाबी राजकीय संघर्षांमध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत. 20 व्या शतकाच्या सुरुवातीस असाच एक सिद्धांत मांडला गेला, असे प्रतिपादन केले गेले की ही केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित एकच फाशी होती. या सिद्धांतानुसार, जहांगीर आणि त्याचा मुलगा खुसरो यांच्यात जहांगीरने बंड केल्याचा संशय असलेल्या मुघल घराण्यातील वाद सुरू होता, ज्यामध्ये गुरू अर्जन यांनी खुसरोला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे पराभूत बाजू. जहांगीरला मत्सर आणि राग आला आणि म्हणून त्याने गुरूच्या फाशीचा आदेश दिला. पण जहांगीरच्या स्वतःच्या आत्मचरित्रानुसार, बहुधा त्यांना शीख गुरूंचे महत्त्व समजले नसेल. त्यांनी गुरू अर्जन यांना हिंदू म्हणून संबोधले, ज्यांनी "हिंदूंच्या अनेक साध्या मनाच्या लोकांना आणि इस्लामच्या अज्ञानी आणि मूर्ख अनुयायांनाही, त्यांच्या पद्धती आणि वर्तनाने...तीन-चार पिढ्यांपर्यंत (आध्यात्मिक) पकडले होते. उत्तराधिकारी) त्यांनी हे दुकान गरम ठेवले होते." गुरू अर्जन देव यांची फाशी ही हिंदू आणि ख्रिश्चन धर्मासारख्या इतर धर्मांप्रती जहांगीरच्या सहिष्णू वृत्तीचा तीव्र विरोध दर्शवते. +शीख परंपरेत स्पर्धात्मक दृष्टिकोन आहे. त्यात असे नमूद केले आहे की गुरूची फाशी हा मुघल साम्राज्यातील इस्लामिक अधिकाऱ्यांकडून शिखांवर चालू असलेल्या छळाचा एक भाग होता आणि पंजाबचे मुघल शासक पंथाच्या वाढीमुळे घाबरले होते. जहांगीरच्या तुझक-ए-जहांगीरी (जहांगीरनामा) या आत्मचरित्रानुसार, ज्यामध्ये गुरू अर्जनने त्याचा बंडखोर मुलगा खुसरो मिर्झा यांना दिलेल्या समर्थनाची चर्चा केली आहे, बरेच लोक गुरू अर्जन यांच्या शिकवणीचे अनुकरण करत होते आणि जर गुरू अर्जन मुस्लिम झाले नाहीत तर शीख पंथात जावे लागेल. विझलेला. +1606 सीई मध्ये, गुरूला लाहोरच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आले होते, जिथे काही खात्यांनुसार त्यांना छळ करून फाशी देण्यात आली होती आणि इतर खात्यांनुसार, त्यांच्या मृत्यूची पद्धत अद्याप निराकरण झालेली नाही. पारंपारिक शीख खात्यात असे म्हटले आहे की मुघल सम्राट जहांगीरने 200,000 रुपयांचा दंड मागितला आणि गुरू अर्जनने त्याला आक्षेपार्ह वाटलेल्या मजकुरातील काही भजन पुसून टाकण्याची मागणी केली. गुरूने ओळी काढण्यास आणि दंड भरण्यास नकार दिला, जे शीख खात्यांनुसार आहे, ज्यामुळे त्याला फाशी देण्यात आली. 19व्या शतकातील लतीफ सारख्या काही मुस्लिम पारंपारिक खाती सांगतात की गुरू अर्जन हुकूमशहा होता, जो "खर्चिक पोशाख" सह वैभवात राहत होता, ज्याने जपमाळ आणि संत (फकीर) चे कपडे बाजूला ठेवले होते. शेख अहमद सरहिंदी यांनी गुरू अर्जुनच्या शिक्षेचा आणि फाशीचा आनंद व्यक्त केला आणि शीख गुरूंना काफिर म्हटले. याउलट, मियाँ मीर - गुरू अर्जनचा सुफी मित्र, जहांगीरने फाशीची आणि गुरू अर्जनची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला तेव्हा लॉबिंग केली, त्यानंतर ऋषी सिंगच्या म्हणण्यानुसार जप्तीचा आदेश पुढे ढकलला गेला. +काही विद्वानांचे म्हणणे आहे की त्याचा मृत्यू मृत्यूदंड, छळ किंवा रावी नदीत जबरदस्तीने बुडवल्यामुळे झाला आहे की नाही हे पुरावे अस्पष्ट आहेत. जे.एस. ग्रेवाल नमूद करतात की सतराव्या आणि अठराव्या शतकातील शीख स्त्रोतांमध्ये गुरू अर्जन यांच्या मृत्यूचे परस्परविरोधी अहवाल आहेत. जे.एफ. रिचर्ड सांगतात की जहांगीर हा केवळ शीख धर्माचाच नव्हे तर लोकप्रिय पूजनीय संतांशी सतत वैर होता. भाई गुरदास हे गुरू अर्जन यांचे समकालीन होते आणि ते १७व्या शतकातील प्रसिद्ध शीख इतिहासकार आहेत. त्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीने गुरू अर्जन यांचे जीवन आणि सम्राट जहांगीरने गुरूला छळण्याचा आदेश दिला. +त्यावेळी लाहोरमध्ये असलेले स्पॅनिश जेसुइट मिशनरी जेरोम झेवियर (१५४९-१६१७) यांनी लिहिलेल्या समकालीन जेसुइट खात्यात असे नोंदवले आहे की, शीखांनी जहाँगीरला छळ आणि मृत्यूदंडाच्या शिक्षेची बदली करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाला. . दबिस्तान-इ मजाहिब मोबादच्या म्हणण्यानुसार, जहांगीरने पैसे काढण्याच्या आणि त्याच्या आध्यात्मिक विश्वासांना सार्वजनिकपणे नकार देण्याच्या आशेने गुरू अर्जन यांचा छळ केला, परंतु गुरूने नकार दिला आणि त्याला फाशी देण्यात आली. जेरोम झेवियरने गुरू अर्जुनच्या धैर्याचे कौतुक करून लिस्बनला परत लिहिले की, गुरू अर्जुन यांना त्रास सहन करावा लागला आणि त्यांना यातना झाल्या. +शीख परंपरेनुसार, त्याच्या फाशीच्या आधी गुरू अर्जनने आपला मुलगा आणि उत्तराधिकारी हरगोविंद यांना शस्त्रे उचलण्याची आणि अत्याचाराचा प्रतिकार करण्याची सूचना दिली. त्याच्या फाशीमुळे शीख पंथ सशस्त्र बनले आणि मुघल राजवटीत छळाचा प्रतिकार करू लागले. मायकेल बार्न्स म्हणतात की गुरू अर्जुन यांचा संकल्प आणि मृत्यू यामुळे शिखांचा विश्वास दृढ झाला की, "वैयक्तिक धार्मिकतेला नैतिक शक्तीचा गाभा असला पाहिजे. एक सद्गुणी आत्मा एक धैर्यवान आत्मा असणे आवश्यक आहे. एखाद्याच्या विश्वासासाठी चाचणी सहन करण्याची इच्छा ही एक धार्मिक अट होती". +गुरू अर्जन यांचा मृत्यू कसा, कुठे आणि का झाला याबद्दल अनेक कथा आणि आवृत्त्या आहेत. अलीकडील शिष्यवृत्तीने "ऐतिहासिक विश्लेषणात कागदोपत्री पुराव्याचे अतिशयोक्तीपूर्ण तुकड्यांचे अंश" यापासून सावध पर्यायी विश्लेषणे ऑफर केली आहेत. पर्यायी आवृत्त्यांमध्ये मुघल सम्राट जहांगीर आणि त्याचा मुलगा यांच्यातील संघर्षात गुरू अर्जनच्या भूमिकेबद्दलच्या कथांचा समावेश आहे, ज्याला जहांगीरने पितृसंहार घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता. एक पर्यायी आवृत्ती जहांगीरच्या चंदू शाह नावाच्या हिंदू मंत्र्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. एका आवृत्तीत, तो आपला मुलगा हरगोविंदचा चंदू शाहच्या मुलीशी विवाह न केल्याबद्दल गुरू अर्जनचा बदला घेतो. लाहोरच्या दुसऱ्या आवृत्तीत, चंदू शाह गुरू अर्जनला जहांगीरला 200,000 रुपये (100,000 धर्मयुद्ध) देऊन मुस्लिमांकडून छळ आणि मृत्यूपासून वाचवतो, परंतु नंतर त्याला ठेवतो आणि त्याच्या घरात त्याला भावनिक छळ करतो. कथेच्या अनेक पर्यायी आवृत्त्या जहांगीर आणि मुघल साम्राज्याला कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात, परंतु जेसुइट पुजारी जेरोम झेवियरच्या नोंदी आणि जहांगीरच्या संस्मरणांसारख्या 17 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच्या कागदोपत्री पुराव्यामध्ये कोणताही मागमूस किंवा समर्थन नाही. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2950.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b9833d6c83db12ba21fa0d416a6d4e06ea65214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2950.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू हरगोबिंद (पंजाबी: ਗੁਰੂ ਹਰਿਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ - गुरू हरगोबिंद साहिब) हे शीख धर्मीयांचे सहावे गुरू होत. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2960.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b4a9486ec4939d7ad25c00d2fcd7d6974707754 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_2960.txt @@ -0,0 +1,12 @@ +शिष्याकडून तीर्थाटन करवून नाना साधनें सांगून शेवटीं ज्ञानप्राप्ति करून देतो . +चंदनवृक्ष जसा आपल्या जवळच्या वृक्षांना आपल्यासारखाच चंदन बनवितो . पण ( पण हिंगणवेळू व केळें हे वृक्ष सोडून ) तसा अमक्त शिवायकरून आपल्या केवल समागमानेंच हा गुरू भक्तांस तारून नेतो . +नित्यानित्यविचारानें शिष्यास ज्ञान करून देऊन पिपीलिकार्मानें साक्षात्कार करून देतो . +शिष्याव्र कृपानुग्रह करतो . त्याच्या प्रतापानेंच सायास न होतां शिष्यास ज्ञान होतें . +परीस ज्याप्रमाणें स्प्रर्शमात्रेंकरून लोह तें सुधर्ण बनवितो त्याप्रमाणें स्पर्शानें शिष्यास गुरुत्व प्राप्त होतें . +कूर्म म्हणजे कासवी ज्याप्रमाणें नुसत्या अवलोकनानें पिलांचें पोषण करिते , त्याप्रमाणें हा कृपावलोकनानेंच शिष्याचा उद्धार करतो . +चंद्र उदय पावतांच चंद्रकांतास पाझर फुटतो , त्याप्रमाणें याचें अंतर द्रवतांच दूरचे शिष्यही तरतात . +आरशांत पाहिल्याबरोबर आपलें मुख आपणांस दिसतें . त्याप्रमाणें त्याच्या नुसत्या दर्शनानें स्वरूपज्ञान होतें . कसलेच आयास पडत नाहींत . +छायानिधि या नांवाचा एक मोठा पक्षी आकाशांत फिरत असतो . त्याची छाया ज्याच्यावर पडते तो राजा होतो . त्याप्रमाणें ह्या गुरूची छाया ज्याच्यावर पडते तो तत्काळ स्वानंद साम्राज्याधिपति होतो . +नादनिधि नांवाचा मणि आहे . ज्या धातूचा घ्वनि त्याच्या कानांत पडतो त्या सर्व धातू स्वस्थानीं सुवर्ण बनतात . त्याप्रमाणें मुमुक्षूची करुणवाणी त्याच्या कानीं पडतांच मुमुक्षूस दिव्य ज्ञान होतें . +क्रौंच नांवाची पक्षीण समुद्रतीरीं पिलें ठेवून चारा घेण्यासाठीं सहासहा महिने दूरदेशीं फिरावयास जाते . व बारंबार आकाशाकडे डोळे करून पिलांची आठवण करते . त्या योगानें तेथें पिलें पुष्ट होतात . त्याचप्रमाणें हा गुरू ज्यांची आठवण करितो ते आपापल्या स्थानीं असतांच तरून जातात . +सूर्यदर्शनानें सूर्यकांत मण्यांत अथवा भिंगांत अग्नी पडतो व खालीं घरलेला कापूस जळून जातो . ( सूर्याची इच्छा नसतांनाहीं ) त्याप्रभाणें ह्या गुरूची द्दष्टि जिकडे झळकतेते पुरुष तात्काळ विदेहत्व पावतात . रुद्रयामलांत सांगितलें आहे कीं , ग्रंथवाचनानेंच व गुरुप्राप्तीशिवाय जपतपादि साधनें केलीं तर त्यांच्या विशेष उपयोग होणार नाहीं . अधिकारी गुरूशिवाय इष्टदेवता साधन प्राप्त होणार नाहीं . गुरुतंत्रांत सांगितलें आहे कीं ," शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टे न कश्चन । तस्मात् ‌ शुद्धमना नित्यं तमेवाराधयेत् ‌ गुरुं " श्रीसमर्थ रामदासस्वामींनीं नवविधा भक्तीचें वर्णन करितांना अर्चन व पादसेवन गुरूचेंच करावें असें सांगितलें आहे . त्याचें रहस्य हेंच होय diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3002.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3d2daf9f9534fbe527589f3993a4fb070472a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3002.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग (किंवा गुरुपुष्यामृत योग) असतो. या दिवशी नवीन वाहन, नवीन वस्तू आणि विशेषतः सोने-चांदी खरेदी केल्यास ती खरेदी लाभदायक ठरते असे हिंदू शास्त्र सांगते. असा गुरुपुष्य योग वर्षातून दो-चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते. या दिवशी सोनारांच्या दुकानांत सोने खरेदीसाठी खूप गर्दी होते[१][२][३]. +महाराष्ट्राबाहेर रवि-पुष्य योगाचे असेच महत्त्व असते. सन २०१८ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ९ ऑगस्ट, ६ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर. +सन २०१९ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट +सन २०२० चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर. +सन २०२१ चे गुरुपुष्य योग असलेले दिवस : २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर. यावरून असे दिसते की पहिले दोन किंवा तीन गुरुपुष्य योग लागोपाठ येतात आणि नंतरचा ७-८ महिन्यांनी येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3019.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3f3425cd3978b1b5d6d23d36db3ba2b8673295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3019.txt @@ -0,0 +1 @@ +गुरुवायूरचे मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील गुरुवायूर या तीर्थक्षेत्री असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. कृष्णाचे हे मंदिर वैष्णवांसाठी महत्त्वाचे असले तरी हे दिव्य देशम या १०८ विष्णूमंदिरांच्या यादीत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3022.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3f3425cd3978b1b5d6d23d36db3ba2b8673295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3022.txt @@ -0,0 +1 @@ +गुरुवायूरचे मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील गुरुवायूर या तीर्थक्षेत्री असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. कृष्णाचे हे मंदिर वैष्णवांसाठी महत्त्वाचे असले तरी हे दिव्य देशम या १०८ विष्णूमंदिरांच्या यादीत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3036.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a902d23af121ee6a5071cac4ffc5d3d48344eb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3036.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +गुरु हा संजय जाधव दिग्दर्शित आणि सुनील लुल्ला, दीपक पांडुरंग राणे आणि बॅगपायपर सोडा निर्मित २०१६ चा मराठी भाषेतील ॲक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी आणि ऊर्मिला कानेटकर मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता-दिग्दर्शक जोडी अंकुश चौधरी आणि संजय जाधव यांच्या चौथ्या सहकार्याचा आणि त्यांच्या ब्लॉकबस्टर आउटिंग दुनियादारी नंतरचा पहिला चित्रपट आहे. [१] हा चित्रपट २२ जानेवारी २०१६ रोजी प्रदर्शित झाला. +युनायटेड स्पिरिट्सचा बॅगपायपर सोडा आणि इरॉस इंटरनॅशनल यांच्यात चित्रपट ही एक प्रकारची सामग्री भागीदारी आहे. एका अनोख्या असोसिएशनद्वारे, बॅगपायपर सोडा चित्रपटाचा आशय, जाहिराती आणि कार्यप्रदर्शन या सर्वांसाठी एक एकीकृत भागीदार असेल. [२] +चित्रपटाचा अधिकृत टीझर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला आहे. [३] सचिन गुरव यांनी डिझाइन केलेल्या चित्रपटाच्या पहिल्या अधिकृत पोस्टरचे अनावरण एका कार्यक्रमात करण्यात आले, तर अधिकृत ट्रेलर ३० डिसेंबर रोजी ऑनलाइन झाला. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3058.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d7da1620c5180ca9943f5b878cafbc0f5cd014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3058.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरू घासीदास विश्वविद्यालय हे बिलासपूर, छत्तीसगढ येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे छत्तीसगढमधील उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे आणि जुने संस्थान आहे जे केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ अंतर्गत स्थापित झाले आहे. पूर्वी हे गुरू घासीदास विद्यापीठ म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC) ने विद्यापीठाला B+ म्हणून मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे नाव सतनामी गुरू घासीदास यांच्या नावावर आहे. +२०२० मध्ये नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे गुरू घासीदास विद्यापीठाला भारतातील फार्मसी रँकिंगमध्ये ४४ वे स्थान मिळाले होते.[१] गुरू घासीदास विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात १०५,००० हून अधिक पुस्तके, ३,९५० जर्नल्सचे आणि १,१०० पीएच.डी. प्रबंध आहेत.[२] या ग्रंथालयाला नुकतेच नालंदा सेंट्रल लायब्ररी असे नाव देण्यात आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3066.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cf715c6d6a90baaf28a9c1bdb93482ca35271a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3066.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू तेगबहादूर (पंजाबी : ਗੁਰੂ ਤੇਗ਼ ਬਹਾਦੁਰ ) शीख धर्माचे नववे गुरू होते. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3068.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..239e69b27128eb61e4d2e00a213f79ccfac92d45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3068.txt @@ -0,0 +1,38 @@ +. +द्रोणाचार्य हे कौरव, पांडवांचे गुरू होते. ते महाबलीसह असुरांचे गुरू गुरू शुक्राचार्यांचे मित्र होते. ते भारद्वाजा ऋषींचे पुत्र आणी ऋषि अंगिरसांचे वंशज होते. ते दैवी शस्त्रे किंवा अस्त्रांसह प्रगत लष्करी कलांचे ज्ञानी होते. ते ११ व्या दिवसापासून ते १५ व्या दिवसापर्यंत कौरव सैन्याचे दुसरे सरदार होते. युधिष्ठिरला पकडण्यात तो ४ वेळा अपयशी झाला (११ वा, १२ वा दिवस, १४ वा दिवस जेव्हा अर्जुन जयद्रथाला मारण्यासाठी लढण्यात व्यस्त होता आणि १४ वी रात्र. युद्धभूमीवर आपला आत्मा सोडण्यासाठी ध्यान करत असताना धृष्टद्युम्नाने त्यांचा शिरच्छेद केला. +नदीच्या बाजूला भारद्वाजाला घृताची नावाची अप्सरा दिसली. त्याला इच्छा पूर्ण झाली आणि त्याचे बी एका भांड्यात किंवा टोपलीत पडले. त्याच्या आत, एक लहान मुलगा विकसित झाला ज्याचे नाव द्रोण होते कारण तो एका भांड्यात जन्मला होता. +द्रोणाने आपले बालपण आपल्या वडिलांच्या आश्रमात घालवले. त्याला अग्निवेसा, त्याच्या वडिलांचे शिष्य, अग्न्या शस्त्राचे ज्ञान शिकवले गेले. तेथे त्याची भेट पंचलाचा राजपुत्र द्रुपदशी झाली. ते चांगले मित्र झाले आणि द्रुपदाने द्रोणाला वचन दिले की तो त्याला काहीही देईल. त्यांनी भारद्वाजच्या अधिपत्याखाली एकत्र अभ्यास केला. नंतर द्रुपद आपल्या राजवाड्यात परतला आणि द्रोण विष्णूचा अवतार परशुरामकडे गेला आणि शस्त्र कौशल्य शिकला. त्याने अनेक आकाशीय शस्त्रेही मिळवली. +वेळ निघून गेली आणि द्रुपद पांचाळाचा राजा झाला. द्रोणाने कृपाची बहिण कृपीशी लग्न केले आणि त्याला अश्वत्थामा नावाचा मुलगा झाला. द्रोणाला भौतिक संपत्तीमध्ये रस नव्हता आणि तो गरीब झाला. +एकदा द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. त्याचे मित्र दूध पीत होते आणि त्यालाही ते प्यायचे होते. पण त्याच्या मित्रांनी मैदा पाण्यात मिसळून त्याला दिला. यामुळे द्रोण भडकला आणि त्याला द्रुपदाचे वचन आठवले. तो द्रुपदच्या महालात गेला आणि त्याला गाय देण्यास सांगितले. पण अभिमान आणि अहंकाराने भरलेल्या द्रुपदाने नकार दिला. भिकारी आपला मित्र कसा असू शकतो हे विचारून त्याने द्रोणाचा अपमान केला. यामुळे द्रोण संतापले आणि त्याला द्रुपदाकडून सूड घ्यायचा होता. +रागाच्या भरात द्रोणाला द्रुपदकडून बदला घ्यायचा होता. हस्तिनापूर येथे असताना, तो खेळात कुरु राजकुमारांना भेटला, आणि राजकुमारांना त्यांच्या काही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या क्षमतांचा वापर करण्यास सक्षम होता. तो ज्या बॉलमधून खेळत होता तो बाहेर काढण्यासाठी त्याने गवताचा वापर केला. आश्चर्यचकित होऊन राजकुमार त्यांचे आजोबा भीष्मांकडे गेले. भीष्मला लगेच समजले की हा द्रोण आहे आणि त्याने त्याला कुरु राजकुमारांचे गुरू बनण्यास सांगितले, त्यांना प्रगत सैन्य कलेचे प्रशिक्षण दिले. [6] +द्रोणांखाली प्रशिक्षण घेतलेल्या सर्व कौरव आणि पांडव बंधूंपैकी, अर्जुन सर्वात समर्पित, मेहनती आणि सर्वात नैसर्गिकरित्या प्रतिभावान म्हणून उदयास आला, त्याने द्रोणाचा स्वतःचा मुलगा अश्वत्थामालाही मागे टाकले. अर्जुनने त्याच्या शिक्षकाची निष्ठेने सेवा केली, जो त्याच्या समर्पित विद्यार्थ्यामुळे खूप प्रभावित झाला. अर्जुनने असंख्य आव्हानांमध्ये द्रोणाच्या अपेक्षांना मागे टाकले. बक्षीस म्हणून, द्रोणाने अर्जुन मंत्रांना ब्रह्मशिरशास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाच्या अतिशक्तिशाली दैवी शस्त्राची मागणी केली, परंतु अर्जुनला सांगितले की कोणत्याही अजिंक्य शस्त्राचा वापर कोणत्याही सामान्य योद्ध्याविरुद्ध करू नका. +जेव्हा अर्जुन, त्याचा भाऊ भीमच्या रात्रीच्या खाण्याने प्रेरित होऊन, पूर्ण अंधारात तिरंदाजीवर प्रभुत्व मिळवले, तेव्हा द्रोण हलला. अर्जुनाची एकाग्रता, दृढनिश्चय आणि ड्राइव्ह पाहून द्रोण खूप प्रभावित झाला आणि त्याने त्याला वचन दिले की तो पृथ्वीवरील सर्वात मोठा धनुर्धर बनेल. द्रोणाने अर्जुनाला दिव्य अस्त्रांचे विशेष ज्ञान दिले. [उद्धरण आवश्यक] +विशेषतः अर्जुन आणि अश्वत्थामा यांच्यासाठी द्रोण आंशिक होते. द्रोणाने आपला मुलगा अश्वत्थामावर खूप प्रेम केले आणि गुरू म्हणून त्याने अर्जुनावर कोणापेक्षा जास्त प्रेम केले. +द्रोणाचार्यांविरूद्ध कठोर टीका म्हणजे त्यांनी एकलव्याशी केलेल्या निर्दयी वागणुकीकडे आहे. तथापि, असा दावा केला जाऊ शकतो की द्रोणाचार्य केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करीत होते. +एका निषाद सरदाराचा मुलगा एकलव्य याने द्रोणाचार्यांशी संपर्क साधून त्यांची शिकवण मागितली. पण त्याचे वडील जरासंध अंतर्गत सरदार होते, मगध (एक शत्रू राज्य)चा शासक असल्याने, द्रोणाचार्यांनी त्याला कौरव आणि पानदवांसोबत प्रशिक्षण देण्यास नकार दिला. एकलव्यने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवून त्याच्या प्रशिक्षणावर लक्ष ठेवून स्वतः अभ्यास आणि सराव सुरू केला. त्याच्या निर्धाराने एकलव्य अपवादात्मक कौशल्याचा धनुर्धर बनला. +एके दिवशी, कुरु राजकुमारांच्या कुत्र्याच्या भुंकण्याने एकलव्याचे प्रशिक्षणात लक्ष विचलित झाले. एकलव्याने कुत्र्याच्या तोंडाला रक्त सांडल्याशिवाय किंवा कुत्र्याला दुखापत न करता बाण सोडले. कुरु राजकुमार त्या युक्तीने आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी एकलव्याला पाहिले, ज्याने स्वतःला द्रोणांचे विद्यार्थी म्हणून ओळखले. यामुळे अर्जुनाला राग आला, ज्याने एकलव्यावर विश्वासघाताचा आरोप केला आणि द्रोणाने त्याला अवैध अभ्यासासाठी शिक्षा देण्याची मागणी केली. द्रोण गोंधळात होता: एकीकडे त्याने एकलव्याच्या कौशल्याची आणि समर्पणाची खूप प्रशंसा केली; दुसरीकडे, एकलव्य खरोखरच त्याच्या शिष्याप्रमाणे त्याच्या संमतीशिवाय प्रशिक्षण घेत होता, जरी त्याच्या मूर्तीद्वारे मार्गदर्शन केले जात असले तरी. या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी, द्रोणाने एकलव्यला त्याचा विद्यार्थी म्हणून स्वीकारले, परंतु त्याची क्षमता आणि तिरंदाजीमध्ये आणखी वाढ होण्यासाठी अर्जुनाला शांत करण्यासाठी गुरुदक्षिणा, किंवा शिक्षकांचे वेतन म्हणून त्याच्या प्रभावी हातावर अंगठ्याची मागणी केली. एकलव्य, एक अनुकरणीय शिष्य असल्याने त्याने लगेच त्याचा अंगठा कापला आणि द्रोणाच्या चरणी सादर केला. एकलव्याच्या बलिदानामुळे प्रेरित होऊन द्रोणाने त्याला अंगठ्याशिवाय प्रभुत्व मिळवण्याचा आशीर्वाद दिला. +द्रोणाने कुरु राजकुमारांचे औपचारिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी पंचालावर आक्रमण करण्याची आणि द्रुपदला त्यांची गुरुदक्षिणा म्हणून आणण्याची मागणी केली. अर्जुन द्रुपदला पराभूत करण्यात यशस्वी होतो आणि पकडलेल्या राजाला द्रोणाकडे आणतो. द्रोणाने द्रुपदला त्यांच्या मैत्रीच्या दिवसांची आठवण करून दिली आणि पांचाळ राज्याचा अर्धा भाग काढून घेण्याआधी त्याने दिलेले खोटे वचन. [9] द्रोण अश्वत्थामाला पंचाल राज्याच्या संलग्न अर्ध्याचा राजा बनवेल. या कृतीमुळे द्रुपद द्रोणाला मारणारा मुलगा होण्यासाठी यज्ञ यज्ञ करण्यास प्रवृत्त होईल. उपायाजा आणि याज gesषींनी त्याला असा मुलगा धृष्टद्युम्न होण्यास मदत केली. यज्ञाच्या अग्नीने द्रौपदी नावाची स्त्री देखील प्राप्त झाली. +द्रोणाने ब्रह्मदेवाची अजिंक्य तलवार धरली होती. भीष्माने एकदा या तलवारीची कथा पांडव राजकुमार नकुलाला सांगितली. ही तलवार देवतांनी वाईटाचा नाश करण्यासाठी तयार केलेले आदिम शस्त्र होते. तलवारीचे नाव असी होते, आतापर्यंत तयार केलेल्या सर्व शस्त्रांमागील व्यक्तिमत्त्व आणि प्राथमिक ऊर्जा. भीष्मानुसार, ज्या नक्षत्राखाली तलवार जन्माला आली त्याला कृत्तिका म्हणतात, अग्नी ही त्याची देवता आहे, रोहिणी ही त्याची गोत्र आहे, रुद्र हा त्याचा उच्च गुरू आहे आणि जो कोणी हे शस्त्र धारण करतो तो निश्चितपणे विजय प्राप्त करतो. +द्रोणाचार्य दोन्ही बाजूंनी कुरुक्षेत्र युद्धात सहभागी बहुतेक राजांचे गुरू होते. द्रोणाचार्यांनी पांडवांना हद्दपार करणाऱ्या दुर्योधनाचा तसेच पांडवांविषयी कौरवांच्या सामान्य गैरवर्तनाचा तीव्र निषेध केला. परंतु हस्तिनापुराचे सेवक असल्याने द्रोणाचार्य कौरवांसाठी लढा देण्यास कर्तव्यबद्ध होते, आणि अशा प्रकारे त्यांच्या आवडत्या पांडवांविरुद्ध. दहाव्या दिवशी भीष्माच्या पतनानंतर, तो 11 व्या दिवशी युद्धाच्या दिवशी कुरु सैन्याचा मुख्य सेनापती झाला. +दुर्योधन युधिष्ठिराला ताब्यात घेऊन युद्ध संपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी द्रोणाला समजावतो. त्याने शेकडो आणि हजारो पांडव सैनिकांना ठार मारले असले तरी, युद्धाच्या अकरा आणि बाराव्या दिवशी द्रोण युधिष्ठिराला पकडण्यात अयशस्वी ठरला, कारण अर्जुन नेहमी त्याच्या प्रगतीला मागे टाकण्यासाठी तेथे होता. +युद्धाच्या 13 व्या दिवशी, द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला पकडण्यासाठी चक्रव्यूह रणनीती तयार केली, हे जाणून की केवळ अर्जुन आणि कृष्णालाच ते कसे घुसवायचे हे माहित असेल. त्रिगुर्ता अर्जुन आणि कृष्णाचे लक्ष युद्धभूमीच्या दुसऱ्या भागात विचलित करत होते, ज्यामुळे मुख्य कुरु सैन्य पांडवांच्या रांगेत चढू शकले. +अनेकांना अज्ञात, अर्जुनचा तरुण मुलगा अभिमन्यूला निर्मितीमध्ये प्रवेश करण्याचे ज्ञान होते परंतु त्याला बाहेर जाण्याचा मार्ग माहित नव्हता. युधिष्ठिराच्या विनंतीवरून अभिमन्यूने पांडव सैन्यासाठी मार्ग दाखवण्यास सहमती दर्शविली आणि निर्मितीमध्ये प्रवेश करण्यास सक्षम झाला. तथापि, सिंधूचा राजा जयद्रथ याने त्याच्या मागे येणाऱ्या पांडव योद्ध्यांना खाडीत पकडले तेव्हा तो अडकला. अभिमन्यूला चक्रव्यूहातून कसे बाहेर पडावे हे माहित नव्हते, परंतु त्याने कुरु सैन्यावर सर्वदूर हल्ला चढवला आणि हजारो योद्ध्यांना एकट्याने ठार केले. द्रोण अभिमन्यूने प्रभावित झाला आणि दुर्योधनाचा राग कमावत त्याची अविरत स्तुती केली. दुर्योधनाच्या टीकेमुळे त्याच्या सैन्याचा नाश झाला आणि त्याला उत्तेजन मिळाले, द्रोणाने कौरव योद्ध्यांना अभिमन्यूवर एकाच वेळी हल्ला करण्यास सांगितले, त्याचे घोडे आणि सारथी खाली पाडले आणि त्याचा रथ वेगवेगळ्या कोनातून अक्षम करण्यास सांगितले. आधाराशिवाय सोडले, अभिमन्यू जमिनीवरून लढू लागला. त्याच्या प्रदीर्घ, विलक्षण पराक्रमांनंतर थकलेल्या, अभिमन्यूला शेवटी मारले गेले. +त्यानंतर, अभिमन्यूच्या विरोधात लढलेल्या अनेकांनी त्यांच्या हत्येबद्दल टीका केली, जसे की भूरिश्रव, द्रोण किंवा कर्ण. +त्याच्या मुलाच्या कपटी हत्येने अर्जुनाला राग आला, ज्याने दुसऱ्या दिवशी जयद्रथाला ठार मारण्याची किंवा स्वतःला जाळण्याची शपथ घेतली. द्रोणाने जयद्रथाचे रक्षण करण्यासाठी 3 संयुक्त व्यूह बांधले, प्रथम शकात व्यूह होते नंतर पद्म व्यूह होते आणि शेवटचा श्रीगंतक व्यूह होता आणि त्याच्या मागील बाजूस जयद्रथ होता आणि पेटीच्या निर्मितीच्या किंवा शकात व्यूहच्या डोक्यावर उभा होता. +दिवसाच्या सुरुवातीच्या काळात, अर्जुन आणि त्याने द्वंद्वयुद्ध केले आणि अर्जुन त्याच्या गुरुला बायपास करण्यास असमर्थ आहे. कृष्णाच्या प्रेरणेने अर्जुन द्रोणाला घेरतो. जेव्हा दुर्योधन द्रोणावर क्रोधित होतो, तेव्हा द्रोण उत्तर देतो आणि अर्जुन दूर असताना युधिष्ठिराला पकडण्याचा त्याचा इरादा आहे आणि तो फक्त त्यांच्या विजयाची घाई करेल. एका उल्लेखनीय युद्धात, द्रोण युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न करतो पण धृष्टद्युम्नाने त्याला थांबवले. द्रोणाने त्याच्या मित्राच्या मुलाला गंभीर जखमा केल्या, त्याला निः शस्त्र केले आणि त्याला माघार घेण्यास भाग पाडले. जेव्हा त्याने धृष्टद्युम्नचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला सात्यकीने तपासले, जो त्याच्या शिक्षकाच्या शिक्षकाचा अपमान करतो आणि आव्हान देतो. त्यांच्या लढाईचे वर्णन भयंकर आहे आणि कित्येक तास द्रोण रोखण्यात सक्षम असूनही, सात्यकी शेवटी थकली आणि त्याला उपपांडवांनी सोडवावे लागले. +नंतरच्या दिवशी, युधिष्ठिर अर्जुनाला मदत करण्यासाठी सात्यकी पाठवतो. जेव्हा सात्यकी द्रोणावर येते, तेव्हा तो त्याला अडवतो आणि म्हणतो की त्याने त्याच्या शिक्षकांच्या पावलांवर पाऊल ठेवले पाहिजे. जेव्हा युधिष्ठिर नंतर भीमाला पाठवतो, तेव्हा द्रोण अर्जुन आणि सात्यकी यांच्यासोबत जे घडले ते सांगतो आणि म्हणूनच खात्री करतो की तो भीमालाही त्याला अडवू देणार नाही. रागाने त्याला फटकारले, भीमाने द्रोणाचा रथ त्याच्या गदासह तोडला. द्रोण आणखी एक रथ घेतो, फक्त भीमाने त्या एका रथाला तोडण्यासाठी. एकूण, भीम द्रोणाचे आठ रथ फोडतो आणि त्याच्या गुरूला बायपास करू शकतो. +द्रोणाचार्यांनी अर्जुनाला शिकवण्याऐवजी अश्वत्थामाला विशेष शस्त्रे शिकवली तेव्हा ही वस्तुस्थिती होती. त्याने परशुरामाचे मित्र असलेल्या काही संतांचा अपमान केला होता. तो खूप मत्सर करत होता आणि त्याने प्रत्येक संतांचा अपमान केला, असे सांगून की त्याच्याकडे त्याच्या शिक्षकाकडून शिकवलेली अधिक शक्तिशाली शस्त्रे आहेत. कुरुक्षेत्र युद्धाच्या आदल्या दिवशी परशुरामाने त्याला शाप दिला की जेव्हा तो शिकू इच्छित असलेल्या इतर लोकांऐवजी जेव्हा तो आपल्या मुलाला शस्त्रे शिकवतो तेव्हा तो कमकुवत होईल आणि एखाद्या व्यक्तीला मारण्याऐवजी तो मारला जाईल. यामुळे द्रोणाचार्य काही टोकाची शस्त्रे कमकुवत झाली. +महाभारत युद्धाच्या 14 व्या रात्री (कुरव थांबायला तयार नव्हते), द्रोण दुर्योधनाने जयद्रथाचे संरक्षण करण्यास सक्षम नसल्यामुळे देशद्रोही असल्याच्या वक्तव्यामुळे भडकला. त्याचा शेवट जवळ आला आहे हे लक्षात घेऊन त्याने सामान्य पांडव सैनिकांविरुद्ध ब्रह्मास्त्र वापरले. त्या क्षणी, सर्व सप्त आकाशात दिसले आणि सामान्य सैनिकांवर वापरलेले हे अंतिम शस्त्र मागे घेण्याची विनंती द्रोणाला केली. द्रोणाचार्यांनी आज्ञा पाळली, शस्त्र मागे घेतले. युद्धाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ishषींनी द्रोण चालू ठेवले आणि दडपले, दैवी शस्त्रे इतक्या निर्दोषपणे वापरल्याबद्दल टीका केली. द्रोण पुन्हा सांगतो की हस्तिनापूरच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची शपथ घेतली आहे आणि त्याशिवाय धृतराष्ट्राने त्याला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी त्याला ते करायचे आहे. +त्या दिवशी द्रोणाने बाण-खेळात विराटसह आणि द्रुपद तलवारबाजीत अनेक पांडव सैनिकांना ठार केले. त्यांच्या मैत्रीच्या बिघडल्याबद्दल शोक व्यक्त करत द्रोण द्रुपदच्या मृतदेहाला आदर देतात. +सशस्त्र द्रोणाला पराभूत करणे अशक्य आहे हे जाणून कृष्णाने पांडवांना त्यांच्या शिक्षकाला निःशस्त्र करण्याची योजना सुचवली. त्याची कल्पना अशी होती की भीमाने प्रथम अश्वत्थामा नावाच्या हत्तीला ठार मारले आणि नंतर द्रोणाचार्यांना दावा केला की त्याने द्रोणाचार्यांच्या मुलाला त्याच नावाने मारले आहे. हत्तीला मारल्यानंतर भीमाने मोठ्याने घोषणा केली की त्याने "अश्वत्थामा" मारला आहे. त्याच्यावर विश्वास न ठेवता, द्रोणाने युधिष्ठिराशी संपर्क साधला, युधिष्ठिराचे धर्माचे आणि प्रामाणिकपणाचे ठाम पालन जाणून. जेव्हा द्रोणाचार्यांनी सत्य विचारले तेव्हा युधिष्ठिराने गुप्तपणे उत्तर दिले "अश्वत्थामा मेला आहे. पण हत्ती आहे आणि तुझा मुलगा नाही." कृष्णाला हे देखील माहित होते की युधिष्ठिराला सरळ खोटे बोलणे अशक्य आहे. म्हणून त्याच्या निर्देशानुसार, इतर योद्ध्यांनी रणशिंग आणि शंख वाजवले, अशा प्रकारे गोंधळलेला आवाज वाढवला की द्रोणाचार्यांनी फक्त "अश्वत्थामा मरण पावला" असे ऐकले आणि युधिष्ठिराच्या उत्तराचा शेवटचा भाग ऐकू शकला नाही. कथेच्या इतर आवृत्त्यांमध्ये असे सांगितले आहे की: युधिष्ठिर जेव्हा त्याच्या शब्दांचा शेवटचा भाग बोलला तेव्हा तो पुरेसे जोरात नव्हता किंवा द्रोण दुःखाने युधिष्ठिराच्या विधानाच्या उत्तरार्धात प्रक्रिया करू शकला नाही. +मग द्रोण रथावरून खाली उतरला, हात खाली ठेवला आणि ध्यानात बसला. पांडवांना या संधीचा उपयोग त्याला अटक करण्यासाठी करायचा होता, परंतु वडिलांच्या मृत्यूमुळे आणि अनेक पांचाळ योद्ध्यांच्या रागामुळे धृष्टद्युम्नाने ही संधी घेतली आणि युद्ध नियमांचे घोर उल्लंघन करून त्याचा शिरच्छेद केला. कृष्णाने अभिमन्यूच्या हत्येमध्ये द्रोणाची भूमिका असल्याचे सांगून कृत्याचे औचित्य सिद्ध केले. +काही लोककथांमध्ये, सरस्वतीने द्रोणाचार्यांना द्रोणाच्या कृत्यासाठी निशस्त्र आणि अपमानास्पद मृत्यूचा शाप दिला. सरस्वती म्हणाली की ज्ञान सर्वांचे आहे आणि ते ज्ञान सर्वत्र पसरवणे हे आचार्यांचे कर्तव्य आहे. [15] त्याने कितीही कारणे दिली असली तरी, द्रोणाने एकलव्य आणि कर्णला फसवून स्वतःसाठी काहीतरी साध्य केले-अर्जुनाला दिलेले वचन वाचवण्यासाठी की तो अर्जुनाला जगातील सर्वात मोठा धनुर्धर बनवेल, तसेच हस्तिनापूरला दिलेली शपथ. +शासक कोण होते आणि कारण न्याय्य होते की नाही याची पर्वा न करता हस्तिनापूरसाठी लढा देण्याच्या त्यांच्या अटूट वचनबद्धतेत द्रोण दोन्ही युद्ध सामर्थ्यांमध्ये भीष्माशी काहीसे समांतर होते आणि त्यांनी त्यांना दिलेल्या आश्रयामुळे भाग पाडले. भीष्माप्रमाणेच, द्रोणांवरही त्याच्या अभिमान आणि अहंकारामुळे टीका केली जाते, पांडवांच्या कारणाची नीतिमत्ता जाणून आणि मान्य करूनही अधर्माची बाजू घेतली. कृष्णाने या युक्तिवादावर केवळ गर्व म्हणून टीका केली-द्रोणाला हस्तिनापूरला धर्मावर आपले दायित्व ठेवायचे होते जेणेकरून कोणीही त्याच्या सन्मानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये. +युद्धादरम्यान द्रोणाचार्यांवर त्यांच्या अनेक कृत्यांवर टीका झाली: +प्रथम, एक ब्राह्मण म्हणून, आणि दुसरे म्हणजे, राजपुत्रांचे शिक्षक म्हणून, त्याने स्वतःला रणांगणातून काढायला हवे होते. +द्रोणाचार्यांनी पांडवांच्या सामान्य पाय-सैनिकांविरुद्ध ब्रह्मास्त्र, आकाशीय शक्तिशाली शस्त्रे वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला थांबवले, तेव्हा द्रोणाने युक्तिवाद केला की त्याचे पहिले कर्तव्य त्याच्या शत्रूचा पराभव करणे आणि त्याच्या सैनिकांचे रक्षण करणे आहे, त्याच्याकडे असलेल्या कोणत्याही मार्गाने. +युद्धादरम्यान द्रोणाचार्यांच्या अतिमहत्त्वाच्या कृती वेगळ्या पद्धतीने चित्रित केल्या आहेत. जेव्हा तो सरसेनापती झाला तेव्हा युद्धाचे नियम टळले. सामान्य सैनिकांविरूद्ध दैवी शस्त्रे वापरली गेली, रात्रभर युद्ध चालू राहिले, योद्ध्यांनी आता एकमेकांना एकमेकांशी व्यस्त ठेवले नाही, विशेषतः, युधिष्ठिराला ताब्यात घेऊन युद्ध संपवण्याचा प्रयत्न करण्यास तो तयार होता, कर्ण नव्हता म्हणून सन्मानाचा अभाव असल्याचे मानले. इतर आवृत्त्यांमध्ये, द्रोणांच्या धोरणातील फरक तत्त्वज्ञानामध्ये फरक म्हणून दर्शविले गेले आहेत-द्रोणांचा असा विश्वास होता की, कौरव सैन्याचा सेनापती म्हणून, त्यांचे ध्येय कोणत्याही आवश्यक मार्गाने आपल्या सैनिकांचे संरक्षण सुनिश्चित करणे होते. +तो हिंदू इतिहासातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे, आणि एखाद्या शिक्षकाचा केवळ आई -वडिलांचाच नव्हे तर देवाचाही आदर करण्याच्या भारतीय परंपरेचा आधारस्तंभ आहे. भारतातील सर्वोत्तम क्रीडा शिक्षक आणि प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी भारत सरकार दरवर्षी द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करते. +असे मानले जाते की गुडगाव शहर (शब्दशः - "गुरूंचे गाव") द्रोणाचार्यांनी "गुरुग्राम" म्हणून स्थापन केले होते, त्यांना हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्राने राजांना दिलेले मार्शल आर्ट शिकवण्याच्या मान्यतेसाठी दिले होते. , आणि 'द्रोणाचार्य टँक', अजूनही गुडगाव शहरासह, गुडगाव नावाच्या गावासह अस्तित्वात आहे. भारत सरकारने (हरियाणा), 12 एप्रिल 2016 रोजी गुडगावचे नाव पुन्हा स्थापित करण्याचा आणि गुरुग्रामचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3078.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bec9c441098c01fada044d2fc72d8a220da1a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3078.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू रामदास हे शिखांचे चौथे गुरू होते. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3085.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b9833d6c83db12ba21fa0d416a6d4e06ea65214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3085.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू हरगोबिंद (पंजाबी: ਗੁਰੂ ਹਰਿਗੋਬਿੰਦ ਸਾਹਿਬ - गुरू हरगोबिंद साहिब) हे शीख धर्मीयांचे सहावे गुरू होत. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3089.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2e0d37467733cfb9e439c1e0c1dfc7410422aa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3089.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुरूला ६३ उपग्रह आहेत. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3118.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f88d680ed7ecb044bb336277cea44b0dbc1f626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3118.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुर्जर-प्रतिहार (इ.स. ७३० ते इ.स. १०१९) हा भारतामध्ये असलेला गुर्जरदेसा प्रभावी असा एक राजवंश होता. कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती.[१] +[२] +[३] +हरिश्चंद्राने राजस्थानातील जोधपूर येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने इ.स. ७३० मध्ये मध्यप्रदेशातील अवंती येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. +प्रतिहारांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा नागभट्ट हा सुरुवातीला राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. याने जोधपूर व नंदपूरच्या प्रतिहारांचा प्रदेश जिंकून घेतला. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्याशीही त्याने प्रतिकार केला होता. गुर्जरदेसा, गुजरात, व माळव्याचा बराच भाग याने आपल्या राज्याला जोडला होता. नागभट्टाने इ.स. ७३० ते इ.स. ७५६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर कक्कूक, देवराज व वत्सराज हे गादीवर आले. +नागभट्टानंतर वत्सराज हा गुर्जर-प्रतिहार घराण्यातील कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने इ.स. ७७८ ते इ.स. ८०५ पर्यंत राज्य केले. वत्सराजाने गुर्जरदेसा हा प्रांत जिंकून घेतला होता. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने वत्सराजावर आक्रमण करून त्याचा भीषण पराभव केला होता. +वत्सराजानंतर त्याचा मुलगा नागभट्ट दुसरा हा सत्ताधीश झाला. त्याने इ.स. ८०५ ते इ.स. ८३३ पर्यंत राज्य केले. याने चक्रायुधाचा पराभव करून कनौज जिंकून घेतले होते. +मिहीर भोज हा प्रतिहार घराण्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. बंगालमधल्या देवपालाने त्याचा पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसऱ्या ध्रुवानेही त्याच्यावर स्वारी केली. कलचुरी राजा कोक्कलाकडूनही त्याला पराभव स्विकारावा लागला. या आक्रमणांनी खचून न जाता त्याने परत बंगालच्या देवपालावर आक्रमण करून त्याला पराभूत केले व राष्ट्र कुटाच्या कृष्णाचाही पराभव केला आणि माळवा, गोरखपूर, सौराष्ट्र व बुंदेलखंडावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मिहीर भोजाने कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी केली. +महेंद्रपाल हा मिहीरभोजाचा मुलगा होता. त्याने इ.स. ८८५ ते इ.स. ९१० पर्यंत राज्य केले. याने सुरुवातीला मगध व उत्तर बंगालवर प्रभुत्व प्रप्त केले, सौराष्ट्राचाही भाग आपल्या ताब्यात घेतला पण नंतर काश्मीरच्या राजाने आक्रमण करून महेंद्रपालाचे काही प्रदेश जिंकून घेतले. +महिपालाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला आणि राजधानी कनौजचाही विध्वंस केला. +महिपालानंतर महेंद्रपाल दुसरा, देवपाल, विनायकपाल दुसरा, महिपाल दुसरा, विजयपाल, राज्यपाल, त्रिलोचनपाल व यशपाल हे गुर्जरवंशी राजे वारसदार बनले. +राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे गुर्जरांची सत्ता दुर्बल झाली. याचा फायदा घेऊन बंगालमधल्या पालांनीही सोम नदीपर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. महिपालानंतर इतर गुर्जर आक्रमणे करून प्रतिहारांचे राज्य जिंकून घेतले. चंदेल्ल वंशीयांनी कनौज जिंकले. परमार, चालुक्य, गुहिलोत या गुर्जर घराण्यांनी प्रतिहार साम्राज्य वाटून घेतले. त्याचवेळी इ.स. १०१९ मध्ये गझनीच्या महमूदाने त्रिलोचनपालाला पूर्ण पराभूत केले व गुर्जर सत्ता पूर्णपणे नामशेष झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_313.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75b885102aae67c7c402bd2aa5f8408283c2c70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_313.txt @@ -0,0 +1,2 @@ +खैरगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3140.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f123ef626f6664b63498b8076840390ced126361 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3140.txt @@ -0,0 +1,11 @@ ++गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. +[१] +गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले. +हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली. +नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली. +गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात. +उदाहरण म्हणून काही गीते : +सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं । +ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी पुरेपूर असते. +गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3144.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702ded77d254b8bc855eb9bc2bc27b26942d896f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3144.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुलझारीलाल नंदा (४ जुलै १८९८ - - १५ जानेवारी १९९८) एक भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते जे कामगार प्रश्नांमध्ये तज्ञ होते. १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर दोन अल्प कालावधीसाठी ते भारताचे कार्यवाहक पंतप्रधान होते. सत्ताधारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संसदीय पक्षाने नवीन पंतप्रधान निवडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुदती संपुष्टात आल्या. १९९७ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.[१][२] +ब्रिटिश भारताच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथे नंदांचा जन्म ४ जुलै १८९८ रोजी एका पंजाबी हिंदू(नाई) कुटुंबात झाला. १९४७ मध्ये ब्रिटिश भारताचे भारत आणि पाकिस्तानमध्ये विभाजन झाल्यानंतर सियालकोट हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग बनला. नंदा यांचे शिक्षण लाहोर, अमृतसर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. +त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (१९२०-२१) कामगार समस्येवर संशोधन अभ्यासक म्हणून काम केले आणि १९२१ मध्ये ते मुंबई मधील नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्याच वर्षी त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध भारतीय असहकार चळवळीत भाग घेतला. १९२२ ते १९४६ पर्यंत अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनचे सचिव म्हणुन ते कार्यरत होते. १९३२ मध्ये, आणि १९४२ ते १९४४ पर्यंत पुन्हा, त्यांना सत्याग्रहा साठी तुरूंगात डांबण्यात आले. +त्यानी लक्ष्मीशी लग्न केले, व त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती.[३] +१९३७ मध्ये नंदा मुंबई विधानसभेवर निवडून गेले आणि १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी मुंबई सरकारचे संसदीय सचिव (कामगार व उत्पादन शुल्क) या पदावर काम केले. १९४६-५० दरम्यान त्यांनी मुंबई सरकारचे कामगार मंत्री म्हणून काम पाहिले. राज्य विधानसभेत कामगार विवाद विधेयक यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी कस्तुरबा मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांनी हिंदुस्तान मजदूर सेवक संघ (भारतीय कामगार कल्याण संघटना)चे सचिव आणि बॉम्बे हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते राष्ट्रीय नियोजन समितीचे सदस्य होते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे आयोजन करण्यात त्यांचे मुख्य योगदान होते, आणि नंतर ते अध्यक्ष झाले. +मार्च १९५० मध्ये नंदा भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. सप्टेंबर १९५१ मध्ये त्यांची भारत सरकारमध्ये नियोजनमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्याला पाटबंधारे व वीज खात्यांचा पदभारही देण्यात आला होता. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते मुंबईहून लोकसभेवर निवडून गेले आणि पुन्हा नियोजन, पाटबंधारे आणि उर्जामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५५ मध्ये सिंगापूर येथे आयोजित योजना सल्लागार समिती आणि १९५९ मध्ये जिनिव्हा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. +नंदा प्रत्येकी तेरा दिवसांसाठी दोनदा भारताचे पंतप्रधान होते: १९६४ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आणि दुसऱ्यांदा १९६६ मध्ये पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर. त्यांचे दोन्ही कार्यकाळ अप्रचलित होते, परंतु ते १९६२ च्या चीनशी युद्धानंतर नेहरूंच्या मृत्यूनंतर आणि १९६५ च्या पाकिस्तानशी युद्धानंतर शास्त्रींच्या निधनानंतरच्या संवेदनशील वेळी आले.[४] १५ जानेवारी १९९८ रोजी ९९ व्या वर्षी नंदा यांचे निधन झाले.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3161.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52544f1ebc6ce2a14e45f2ca042cb9cf7e6a530e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3161.txt @@ -0,0 +1,6 @@ +माजी खासदार +●धरमसिंग, ●मल्लिकार्जुन खरगे,●पक्किरप्पा एस. + +हा लेख गुलबर्गा जिल्ह्याविषयी आहे. गुलबर्गा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.[१] +गुलबर्गा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. +हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3179.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8a05aa1166cb88e4e3c78a81dd7c0b111eaa0ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3179.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुलहळ्ळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3211.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c1ed75832d6228b21308b91871ef6b1cae88b9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3211.txt @@ -0,0 +1,8 @@ +[१]गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आधुनिक काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बेकायदा असली, तरीही ती काही स्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक / क्रांतिकारी / दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम, इ. +गुलामगिरी माणसाच्या लिखित इतिहासाच्याही पूर्वीपासून अनेक संस्कृतींमध्ये चालू होती. आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या १.२ ते २.७ कोटी असावी असा अंदाज आहे,[२] पण एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण ऐतिहासिक प्रमाणांपेक्षा अत्यल्प मानता येईल. यातील सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील कर्जबाजारी झालेल्या नोकरांची आहे. अनेकदा ही गुलामी पिढ्यानपिढ्या चालू राहते. बायका आणि मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यासाठी त्यांची केली जाणारी आयात-निर्यात हा गुलामगिरीचा एक स्वतंत्र भागच आहे. +उद्योगीकरणाच्या आधी गुलाम आणि त्यांची श्रमशक्ती यांना आर्थिक दृष्टीने मोठेच महत्त्व होते. यंत्रयुगात मानवी श्रमांचे आर्थिक महत्त्व कमी होत चालले आहे. नोरबेर्त विनर म्हणतात: "यंत्र शक्तीमध्ये मानवी श्रमांचे आर्थिक मूल्य आहे, पण गुलामगिरीत जी क्रूरता असते ती नाही." +१९व्या शतकाच्या सुरुवातीस गुलाम व भूदास ह्यांची संख्या लोकसंख्येच्या तीन चथुर्तांश होती.[३] यंत्रयुगात प्रचंड प्रमाणावर मजूर लागत नाहीत त्यामुळे गुलामीचे आर्थिक महत्त्व निघून गेले आहे. गुलामी मात्र आर्थिक कारणांसाठी नाही तर मानवी हक्क म्हणून बेकायदेशीर केली गेली. +गुलाम हा मूळ अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सेवक असा होतो. नंतर तो बहुधा मध्ययुगीन काळात उर्दू व अन्य भारतीय भाषांमध्ये आला असावा[ संदर्भ हवा ]. संस्कृतम भाषेत मात्र हा शब्द आढळत नाही. +इ.स.च्या १९व्या शतकापासून इंग्रजीत गुलामगिरी (इंग्लिश: Slavery, स्लेव्हरी) हा शब्द अमेरिकेतील गोऱ्या कातडीच्या माणसांनी काळ्या कातडीच्या माणसांच्या केलेल्या गुलामी बद्दल जास्त करून वापरला गेला आहे. +सुरुवातीला गुलामगिरी केवळ अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांमधेच नव्हती, तर उत्तर क्षेत्रातही होती. व्हरमाँट गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी प्रथम राज्य म्हणून अस्तित्वात आहे, 1777 मध्ये अमेरिकेने ब्रिटनमधून स्वतःला मुक्त केल्या नंतर ती सुरू झाली. तब्बल सात वर्षांनंतर सर्व उत्तर राज्ये गुलामगिरीत बंदी घालण्याची शपथ घेतली. पण उत्तर प्रदेशात बऱ्याच वर्षे गुलामगिरीचा अभ्यास चालूच होता. याचे उत्तर असे की उत्तर अमेरिकेने या कायद्याची अंमलबजावणी केली ज्यामुळे गुलामगिरीचे उन्मूलन तात्काळ न बदलता आले. +पीबीएसने असे सुचवले की पेनसिल्वेनियाने 1780 मध्ये गुलामगिरीच्या क्रांतीदिनासाठीच्या कायद्याची अंमलबजावणी केली, परंतु "हळूहळू" एक कमी सांगण्यात आले. 1850 मध्ये, पेनसिल्वेनियाच्या शेकडो बंदिवानांना बंधनात राहणे चालूच राहिले. 1961 मध्ये गृहयुद्ध सुरू होण्याआधीच एका दशकाहून अधिक काळाने उत्तर प्रदेशात दासत्त्व सुरूच राहिले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3216.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b8035752002949375a273d7e24ef693ed85343 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3216.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुलाम अहमद हसन मोहम्मद परकार. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3225.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b8035752002949375a273d7e24ef693ed85343 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3225.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुलाम अहमद हसन मोहम्मद परकार. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3227.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..464ae612317d889c55d7a18606a0459bca4c752b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3227.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुलाम फातिमा (५ ऑक्टोबर, इ.स. १९९५ - ) ही  पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करते. +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ फेब्रुवारी, इ.स. २०१७ रोजी  दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3234.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd63160c0a705597141150bc43c51e87c2930da6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3234.txt @@ -0,0 +1,8 @@ +गुलाम महंमद (जन्म : बिकानेर, राजस्थान, इ.स. १९०३; मृत्यू १७ मार्च १९६८) हे एक हिंदी चित्रपट संगीतदिग्दर्शक होते. +गुलाम महंमद यांचे घराणेच संगीतकारांचे होते. त्यांचे वडील नबी बक्ष हे हे एक तबला वादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी गुलाम महंमद पंजाबमधील न्यू आलबर्ट थिएट्रिकल कंपनीत दाखल झाले. कालांतराने ते कंपनीचे नृत्य-दिग्दर्शक बनले. +इ.स. १९२४मध्ये गुलाम महंमद मुंबईत आले. योग्य संधी मिळावी म्हणून सतत आठ वर्षे धडपडत राहिले, आणि शेवटी १९३२मध्ये त्यांना सरोज मुव्हीटोनच्या ’राजा भर्तृहारी’ या चित्रपटात तबला वाजवायला मिळाला. +त्यानंतर गुलाम महंमद हे संगीतकार नौशाद यांच्याकडे त्यांच्या ’कारगर’ प्रॉडक्शनमध्ये साहाय्यक म्हणून लागले, तिथे नौशाद व अनिल विश्वास यांच्या हाताखाली त्यांनी १२ वर्षे काम केले.. +इ.स. १९४३मध्ये आलेला पारस यांचा ’मेरा ख्वाब’ हा गुलाम महंमद यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट. पण तो चित्रपट पडला. मात्र १९४८ साली आलेल्या ’गृहस्थी’ या चित्रपटात दिलेल्या संगीतामुळे गुलाम महंमद ओळखले जाऊ लागले. त्‍याच वर्षी सुरैय्याचे काम असलेला काजल आणि कामिनी कौशलचा पगडी हे चित्रपट प्रकाशित झाले. पुढे देव आनंद आणि सुरैय्या यांच्या ’शायर’ व मधुबाला-मोतीलाल यांच्या ’हॅंसते हॅंसते ऑंसू’ या चित्रपटांतील गाणी सुमधुर चालींमुळे गाजली. +मिर्झा गालीब या चित्रपटाच्या संगीतासाठी गुलाम महंमद यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. +कमाल अमरोही यांच्या ’पाकिजा’ हा चित्रपट गुलाम महंमद यांच्या यशाचा कळस ठरला. पण चित्रपट पूर्ण होण्याआधीच गुलाम महंमद यांचे निधन झाले, आणि नौशाद यांना तो चित्रपट पूर्ण करावा लागला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3240.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f70b1583615e9d1a5f1ddf804d5b1c5e94ee47d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3240.txt @@ -0,0 +1 @@ +ग़ुलाम हैदर हे एक हिंदी चित्रपट संगीतकार होते. कमर जलालाबादी यांच्या पहिल्या चित्रपट गीताला - दुनिया में गरीबों को आराम नही मिलता'ला त्यांनी संगीतबद्ध केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3254.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61c888f6e79a443f88cf6c7884ee7c06bca6ba8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3254.txt @@ -0,0 +1,13 @@ + +गूळ हा उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ आहे. हा गोड असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुऱ्हाळ' असे म्हणतात. खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई. आजही, भारतीय स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे. पूर्वी गुळाचा चहा केला जायचा.जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. +गुळ म्हणजे पारंपारिक अ-केंद्रोत्सारी ऊस आहे [१] जो पूर्व आफ्रिका, भारतीय उपखंड आणि दक्षिण आशियामध्ये वापरला जातो.[२] तो ऊसाच्या रसाचे संकेंद्रित उत्पादन आहे आणि अनेकदा खार आणि स्फटिकांचे विभाजन न करता खजूर किंवा खजूराचा रस असतो, आणि त्याचा रंग सोनेरी तपकिरी मधून गडद तपकिरीमध्ये बदलतो. तो लॅटिन अमेरिकन पॅनेला सारखा असतो, [२] ज्याला मॅक्सिको मधील पिलोन्सिलो म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यामध्ये 50% पर्यंत सुक्रोज, 20% पर्यंत साखर, आणि 20% पर्यंत ओलावा समाविष्ट असते, उर्वरित भाग अद्राव्य पदार्थांनी बनला असतो, जसेकी लाकडाची राख, प्रथिने, आणि ऊसाच्या चिपाडाचे तंतू. [२] केयान सुकरी एनगुटू/एनगुरू यांना फायबर नसतात; तो गडद असतो आणि ऊसापासून बनलेला असतो. +गुळ ऊस आणि ताडीचे झाड यांच्या उत्पादनांनी बनला असतो. खजुराच्या झाडाच्या पेशीरसापासून बनलेली साखर ही जास्त महागडी अते आणि ती बनते त्यापेक्षा बाहेरील भागांमध्ये फार कमी उपलब्ध असते. आजकाल गुळ निर्मीतीसाठी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि श्रीलंका येथे ताडाचा वापर केला जातो. +श्रीलंकेमध्ये, किथुल (कारयोटा युरेन्स) वृक्षाचा [३] सिरप अर्क गुळ निर्मीतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.[४] +सर्व प्रकारच्या साखर या 200 °C (392 °F) वर गरम केलेल्या घनीकृत संकेंद्रित साखर सिरपचे खडे किंवा पेस्ट यांमध्ये येतात. पारंपारिकरित्या, सिरप हे कच्च्या ऊसाचा रस किंवा ताडाचा पेशीरस मोठ्या, उथळ, गोलाकार बूड असलेल्या भांड्यात उकळवून केला जातो. +आधीच जाळल्याशिवाय ऊसाची कापणी करून - जमिनीवरील मुबलक कचरा पुढील पीकासाठी पोषकद्रव्ये मुक्त करण्यासाठी सिंचन केला जाईल +ऐतिहासिकदृष्ट्या, ऊस लागवड करणारे बैलांनी चालणारे क्रशर वापरायचे, परंतु आधुनिक लागवड करणारे विद्युतने चालणारे क्रशर वापरतात. हे क्रशर ऊस प्रकल्पाच्या जवळील क्षेत्रात ठेवले जातात. कापलेला आणि स्वच्छ ऊस भरडला जातो आणि निघालेला ऊसाचा रस मोठ्या भांड्यामध्ये गोळा केला जातो. हा रस भट्टीवर गरम करण्यासाठी लहान भांड्यात टाकला जातो. +भांडे तासभर गरम केले जाते. भरडलेल्या ऊसापासून निघालेला लाकडाचा वाळलेला चोथा पारंपारिकदृष्ट्या भट्टीच्या इंधनासाठी वापरला जातो. रस गरम करतांना, लिंबू घातले जाते जेणेकरून लाकडाचे सर्व कण रसाच्या वरच्या भागात येतात, ज्याला नंतर गाळले जाते. शेवटी, रस घट्टसर होतो. मिळालेले घट्टसर द्रव हे मूळ प्रमाणापेक्षा एक-तृतियांश असते. +आयुर्वेदानुसार, हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे, हिवाळ्यात शरीरात उर्जा,उष्मा वाढविण्यास याचा उपयोग केल्या जातो.परंतू, मधुमेह असणाऱ्यांनी, हा गोड असल्यामुळे, याचे सेवन करू नये. +या शिवाय कॅल्शियम, फॉस्परस, मॅग्नेशियम, लोह व ताम्र याचेही प्रमाण त्यात असते. +रोगप्रतिकारक शक्तीत वाढ, रक्तदाब कमी, हिमोग्लोबिन व स्मरणशक्तीमध्ये मध्ये वाढ, शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात. +बाजारात साधारणपणे मिळणाऱ्या रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, ह्याद्रोस पावडर, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने, शक्य असल्यास सेंद्रिय गूळ घ्यावा. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3275.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648d987d3e769a4950bf91dc3028ba5dc16f9c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3275.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुळी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. +गुळी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3277.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b858f3a60f3f1d03ff4903e97f8e6cd6aefcff83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3277.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुळीउंबर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3280.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f496a65b4ad959335121005a99072f82171b238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3280.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुळूंचे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3289.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a618228cb9b0641cf5c224043938946deac74853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3289.txt @@ -0,0 +1 @@ +गुवाहाटी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुवाहाटी रिफायनरी ही १ जानेवारी १९६२ रोजी गुवाहाटी येथील नूनमती येथे स्थापन करण्यात आली. गुवाहाटी रिफायनरी ही भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनरी आहे आणि ती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालकीची आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते रिफायनरीचे उद्घाटन करण्यात आले. रिफायनरी रोमानियन सहयोगाने बांधली गेली आणि तिची क्षमता प्रतिवर्ष १ दशलक्ष मेट्रिक टन आहे. ही रिफायनरी अप्पर आसाम ऑइल फिल्ड्स, भारतातील कच्च्या तेलावर प्रक्रिया करते आणि या ईशान्य प्रदेशाच्या ऊर्जेची गरज पूर्ण करण्यास मदत करते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3318.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15939185358bb14cd46d2e54135a8f4552c1b8e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3318.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताव केम्पिस (४ ऑगस्ट, १८६५:पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका - १९ मे, १८९०:मोझांबिक) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८८९मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3335.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132bfe67c20348a91472f6b21c6f3856586aeeec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3335.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताव व्हाईटहेड याचे मुळचे नाव गुस्ताव वेसकॉफ होते. त्याने जर्मनीतुन अमेरिकेत स्थलांतर केल्यावर व्हाईटहेड हे नाव धारण केले.त्याने एक विमाननिर्मिती केली व १४ ऑगस्ट १९०१ या दिवशी त्याने त्या विमानात बसुन उड्डाण केले.या विमानाचे नाव त्याने द कॉंडार असे ठेवले होते.तेथल्या फेअरफिल्ड या जागेत, त्याने, हे विमान त्याने ५० फुट उंचीवर नेउन त्याद्वारे त्याने सुमारे दोन किमी प्रवासही केला,असा दावा करण्यात आलेला आहे.अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील कनेक्टिक नावाच्या राज्याने विधानसभेत अश्या आशयाचा ठराव पारित केला आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3357.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f9a827fef0717988fb4c9a21340e9ed33cd024e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3357.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुहिलोत घराणे हे प्रमुख राजपूत घराण्यांपैकी एक घराणे होते. या घराण्यातील काही राजकर्त्यांनी राजस्थानच्या मेवाड प्रांतावर राज्य केले. +इ.स. ७१२ मध्ये अरबांनी हिंदुस्थानात स्वाऱ्यांना सुरुवात केली. सिंधच्या दाहीर राजांनी या स्वाऱ्यांना तोंड दिले पण फितुरीमुळे त्याचा घात होऊन सिंध प्रांत अरबांच्या ताब्यात गेला. इ.स. ७३९ मध्ये अरब राजस्थानकडे चाल करून येऊ लागले त्यावेळी चितोड येथील बाप्पा रावळ नावाच्या एका सेनापतीने अरबांचा एका मोठ्या युद्धात प्रचंड पराभव केला. या विजयामुळे बाप्पाला चितोडचे सार्वभौमपद मिळाले. बाप्पा रावळ हा गुहिलोत घराण्याचा पहिला प्रसिद्ध पुरूष होय. +बाप्पा रावळाने अरबांना हिंदुस्थानच्या बाहेर हाकलून लावले आणि सिंधचा अमीर सेलिम याचा पाडाव करून त्याच्या मुलीशी लग्न केले. इ.स. ७६३ मध्ये अधिकारत्याग करून त्याने सन्यास घेतला. +बाप्पानंतर चितोडच्या गादीवर गुहिल हा राजा आला. गुहिलाने बाप्पा रावळापासून निघालेल्या शाखेस आपले नाव दिले त्यामुळे या घराण्याला गुहिलोत हे नाव पडले. +या घराण्यात गुहिलानंतर खुमान, अल्लट, नरवाहन, शक्तिकुमार, भीम, हमीर, सं, प्रताप हे राज्यकर्ते होऊन गेले. भोवताली मुसलमानी राज्य पसरत असतानाही आठशे वर्षे सातत्याने लढत राहून आपले स्वातंत्र्य कायम राखण्यात गुहिलोत घराण्यातील या राज्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3359.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a01425f8f11c1d6df965d4aa2925ae9a6f2d0bf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3359.txt @@ -0,0 +1,18 @@ +गुहीर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे हमरापूर मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २२६ कुटुंबे राहतात. एकूण ९६३ लोकसंख्येपैकी ४६५ पुरुष तर ४९८ महिला आहेत. गावाची साक्षरता ७२.४३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.४४ आहे तर स्त्री साक्षरता ५८.२० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.९७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +वावेघर, कंचाड, वाघोटे, हमरापूर, करंजपाडा, कुर्ले, गाळतरे, नाणे, शेलटे, मुंगुस्ते, देवळीतर्फेकोहज ही जवळपासची गावे आहेत.गुहीर ग्रामपंचायतीमध्ये गुहीर आणि कुर्ले ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3364.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92977116899428ec5901acace9d35ad0e0022ced --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3364.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +हा एक अँड्रॉइड मोबाईल मधील ॲप व संकेतस्थळ आहे. ज्याद्वारे आपण आपल्या पृथ्वी या ग्रहाला उपग्रहाच्या माध्यमातून बघू शकतो.हे आपण थ्री डी माध्यमातून बघू शकतो. हा एक नवीन तंत्रज्ञानातील ऍप व संकेतस्थळ आहे. +या गुगल अर्थची स्थापना २८ जून २००५ रोजी करण्यात आली. या संकेतस्थळाला व एप्लीकेशनला गुगलने विकसित केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3424.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e432c80f813c43d0e4f0f7649e516ffbccf6ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3424.txt @@ -0,0 +1,3 @@ +गृहनिर्माण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या गृहनिर्माण विभाग मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3427.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84dcff81ca1208824d6d315b546c1d7e67f1028b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3427.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आर्थिक कुवत, कुटुंबाचा आकार आणि राहती जागा यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधून, नीटनेटकेपणे प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे जीवन काटकसर करून सर्व दृष्टींनी सुखकर व समृद्ध बनविणे ही जशी कला आहे, तसेच ते शास्त्रही आहे. गृहजीवनाच्या या दृष्टीने आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य इत्यादींचा अभ्यास गृहविज्ञानात येतो. +गृहजीवन हे मुख्यतः गृहिणींवर अवलंबून असल्याने गृहिणींसाठी हे शास्त्र आहे. गृहविज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तिविकास, कौटुंबिक स्वास्थ्य, समाजस्वास्थ्य आणि पर्यायाने राष्ट्र हितही साधले जाते. या शास्त्राच्या अनेक संज्ञा प्रचलित आहेत. +गृह विज्ञान हे अनेक शास्त्रांवर आधारित आहे. त्याच्या अभ्यासासाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, शरीर क्रियाविज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शास्त्रांची बैठक आवश्यक आहे. उदा., भौतिकीच्या अभ्यासामुळे गृहव्यवस्थापनात जड व हलक्या वस्तूंची आखणी कशी करावी; शीतपेटी, पंखा वगैरे विद्युत उपकरणांचा वापर कसा करावा इत्यादींची नेमकी माहिती मिळते. +ऐतिहासिक दृष्ट्या गृहशिक्षणाचा प्रारंभ हा कुटुंबसंस्थेइतकाच जुना आहे. सर्वच प्राचीन समाजांत स्त्रियांचे शिक्षण हे गृहक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. आईकडून मुलीला परंपरागत पद्धतीने गृहकृत्यांचे आणि तत्संबंधित इतर जबाबदारीचे शिक्षण मिळत असे. मुलींना विणकामासारख्या हस्तकलांचे शिक्षण दिले जाई. मात्र गृहविज्ञानाचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर शिक्षण आधुनिक काळातच सुरू झाले. + +भारतात अखिल भारतीय महिला परिषदेने १९२७ मध्ये ही गरज ओळखली व १९३२ मध्ये दिल्ली येथे ‘लेडी अर्विन कॉलेज’ स्थापन झाले. त्याच्या प्राचार्यपदी श्रीमती ताराबाई सवूर होत्या. बरीच वर्षे भारतात गृहविज्ञानाचे हे एकच महाविद्यालय होते. मद्रास विद्यापीठाने प्रथम गृहविज्ञानातील बी.एस्‌सी. पदवी सुरू केली. १९५१ साली बडोदा येथे गृहविज्ञानाच्या क्षेत्रामधील भारतीय तज्ञांची सभा भरली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3431.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e986a9b1931071fe6723091461584d33b10d8852 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3431.txt @@ -0,0 +1,25 @@ +गृहशोभन म्हणजेच (इंटिरिअर डेकोरेशन) वास्तूचा अंतर्भाग सुखकर, सुंदर व सुविधापूर्ण करण्याची कला. खाजगी घरे वा निवासस्थाने आणि सभागृहे, कार्यालये, रुग्णालये, उपाहारगृहे, क्रीडाभवने, चित्रपटगृहे यांसारख्या सार्वजनिक वास्तूंच्या सजावटीसाठी आधुनिक काळात गृहशोभनाचे स्वतंत्र तंत्रच निर्माण झाले आहे. +कुटुंबाचे राहणीमान, अभिरुची व विशेष गरजा इ. लक्षात घेऊन गृहशोभनाचे नियोजन करावे लागते. घरात इच्छित वातावरणनिर्मिती असावी म्हणूनही साधारणपणे फर्निचरचे रूप व मांडणी, प्रकाशयोजना, रंगसंगती यांचा विचार करावा लागतो. गृहशोभन ही एक संमिश्र कला असून तिच्याशी विविध विषय व तंत्रे निगडित आहेत. फर्निचरनिर्मितीची अनेक अंगोपांगे, रंगकाम, विद्युत्‌योजना इत्यादींचा संबंध गृहशोभनाशी असतो. गृहशोभनकाराला त्या त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना गृहशोभनाच्या आराखड्यानुसार मार्गदर्शन करावे लागते. + घरातील अंतर्भागाचे स्थूल मानाने दोन भाग पडतात. पहिल्या भागात वास्तूची मूळ अंगे म्हणजे भिंती, दरवाजे, खिडक्या, छत इ. व दुसऱ्या भागात वास्तूमधील साधने उदा., फर्निचर, गालिचे, पडदे, पंखे, दिवे, फुलदाणी, चित्रे, शिल्पे इ. कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. यांतील पहिला भाग वास्तुकलेचा आणि दुसरा भाग गृहशोभनाचा होय. गृहशोभनकाराला सर्व वस्तूंची मांडणी करताना त्यांची रेखासंगती, रंगसंगती, पोत इत्यादींचा मेळ साधावा लागतो. +फर्निचर हा घटक आकारप्रकार व उपयुक्तता यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. फर्निचरची मांडणी करताना अनेक अवधाने ठेवावी लागतात. माणसांची होणारी ये-जा लक्षात घेऊन प्रवेशद्वारांतून सज्जाकडे किंवा दुसऱ्या दालनाकडे जाण्या-येण्याची जागा मोकळी ठेवून फर्निचरची मांडणी करावी लागते. फर्निचरचा विशेष उपयोग ध्यानात घेऊनच त्याला योग्य ती जागा द्यावी लागते. उदा., जेथे लिहिणाऱ्याच्या डाव्या बाजूने खिडकीतून किंवा दरवाजातून नैसर्गिक प्रकाश येईल अशा ठिकाणी टेबल ठेवतात. भिंतीवर आरसा अशा ठिकाणी लावतात, की आरशासमोर उभे राहिल्यावर बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर उजेड पडेल. सोफा व खुर्च्या यांची मांडणी करताना बसणाऱ्याला नैसर्गिक हवा व उजेड मिळेल व खिडकीतून किंवा सज्जातून बाहेरील जागेचा किंवा इतर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल, अशी दृष्टी ठेवतात. झोपल्यावर नैसर्गिक हवा मिळेल व प्रवेशद्वारापासून आडोसाही लाभेल अशा प्रकारे पलंगाची जागा निवडतात. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची मांडणी झाल्यावर राहिलेल्या वस्तूंची मांडणी करतात. ती करताना त्यांचा वापर करणे सोयीचे होईल व दालनात हालचाल करण्यास जास्तीत जास्त जागा राहील याची दक्षता घेतली जाते. उपयुक्त फर्निचरची मांडणी झाल्यावर दालनाची शोभा वाढविण्यासाठी व मनाला प्रसन्नता वाटण्यासाठी नाना प्रकारे सजावट करता येते. उदा., जमिनीवर फुलझाडांच्या कुंड्या, लाकडी टेकूवर शिल्पाकृती, टेबलावर फुलदाण्या इ. ठेवून दालनाची शोभा वाढविता येते. तसेच भिंतींवर योग्य ठिकाणी निसर्गचित्रे, छायाचित्रे, विविध पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती इ. लावता येतात. +वर निर्देश केलेल्या सर्व वस्तूंनी घराची शोभा वाढविता येते परंतु एकाच दालनात सर्व वस्तूंचा समावेश करण्याची गरज नसते. दालनाचा विशिष्ट उपयोग लक्षात घेऊन सजावटीच्या वस्तू निवडाव्या लागतात. उदा., स्वागतकक्षात वा बैठकीच्या दालनात चांगली निसर्गचित्रे व इतर कलात्मक चित्रे सामान्यतः लावली जातात. शयनगृहासाठी कुटुंबातील व्यक्तींची छायाचित्रे व कौटुंबिक प्रसंगांची छायाचित्रे निवडतात. अभ्यासिकेत ग्रंथांचे तसेच व्यक्तीगत छंदानुसार जमविलेल्या चित्रांचे, तिकिटांचे, नाण्यांचे वा अन्य वस्तूंचे दर्शन होईल अशी योजना करावी लागते. भिंतींवरील सजावटीत दारा-खिडक्यांच्या पडद्यांचाही विचार करावा लागतो. बहुधा दारा-खिडक्यांना पडद्याची गरज असते. पडद्यामुळे एकान्त लाभतो, शांतता जाणवते व प्रकाशही मर्यादित करता येतो. ज्या दारांना एकान्ततेसाठी पडदा लावणे जरूर आहे, अशा दारांनाच पडदे लावले जातात. पडद्यांचे रंग व स्वरूप दालनाच्या विशिष्ट वातावरणाला अनुकूल असते. अलीकडे कापडी पडद्यांऐवजी खाली-वर करण्याचे प्लॅस्टिकचे वा लाकडी पट्ट्यांचे पडदे (ब्लाइंड्स ) वापरतात. या पडद्यांनी प्रकाश कमीअधिक प्रमाणात नियंत्रित करता येतो. +आधुनिक वास्तूत सिमेंट काँक्रीटचे अखंड छत तयार केलेले असते. अशा छतापासून खाली अंतरावर विजेचे पंखे व कधीकधी दिव्यांची झुंबरे टांगलेली असतात. काही वेळा छत जमिनीपासून खूप उंच असते. जुन्या निवासात छत लाकडी तुळया व वडोदे यांनी तयार केलेले असते. छत योग्य त्या उंचीवर आणण्यासाठी व ते एकसंध दिसण्यासाठी प्लॅस्टरचे दुसरे छत तयार करता येते. मूळ लाकडी छतापासून खाली काही अंतरावर लाकडी पट्ट्यांचा सांगाडा तयार करून त्यावर खालच्या बाजूने प्लॅस्टरचे तक्ते बसवितात व त्या तक्त्यांवर नक्षीकाम करून छताची शोभा वाढवितात. प्रच्छन्न प्रकाशयोजनासुद्धा अशा छतात करता येते. मूळ छत व नवीन छत यांच्यातील पोकळीत विजेचे दिवे बसवून हवी तशी प्रकाशयोजना करता येते. +तक्तपोशी बहुधा दगडी फरशांची किंवा मोझेइक फरशांची केलेली असते. ती स्वच्छ राखणे सोयीचे असते. बैठकीच्या दालनात सतरंज्या किंवा गालिचे वापरतात. सतरंज्या किंवा चित्राकृतीयुक्त आणि भडक गालिचे न ठेवता शक्य तो साधे ठेवण्याकडे कल असतो. कारण गालिच्यावर ठेवलेल्या फर्निचरमुळे त्याच्यावरील चित्राकृती अंशतः झाकली जाते आणि ती चमत्कारिक दिसते. सतरंज्या व गालिचे यांचे रंग दालनाच्या एकूण रंगसंगतीस पोषक असावेत.   +फर्निचरची मांडणी करताना सोय व उपयुक्तता यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. तथापि फर्निचर व इतर वस्तूंची रचना करताना रेखासंगतीही साधावी लागते. या प्रयत्नात पुष्कळ वेळा विकत मिळणारे तयार फर्निचर उपयोगी पडत नाही, म्हणून गृहशोभनकार प्रथम मांडणीचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे फर्निचर तयार करून घेतो. दालनातील फर्निचर, भिंतीवरील सजावट, दारे, खिडक्यांवरील पडदे इत्यादींच्या संकलित संबंधातून रेखासंगतीचा भास निर्माण होतो. मुख्यतः दालनाच्या विशिष्ट उपयोगास पोषक होईल, अशी रेखासंगती साधणे आवश्यक असते. उदा., शयनगृहात समग्र मांडणीमुळे आडव्या सरळ रेषांचा भास निर्माण केल्यास शांतता व विश्रांतीची भावना उत्पन्न होते. कोणत्याही दालनात जरूर एवढेच फर्निचर व निवडक शोभेच्या वस्तू ठेवणे योग्य असते. वस्तूंची फार गर्दी करू नये, नाहीतर दालनाच्या प्रशस्तपणाला बाध येतो.   +प्रत्येक दालनात दिवसा खिडक्या-दारांतून नैसर्गिक प्रकाश येतच असतो. रात्री मात्र कृत्रिम प्रकाशाची योजना करावी लागते. आधुनिक प्रकाशयोजना विजेच्या दिव्यांनी साधता येते. यात मुख्यतः दोन प्रकार मानता येतील. पहिला सर्व दालन प्रकाशित करणारा व दुसरा विशिष्ट कामापुरता उपयोगी पडणारा. पहिल्या प्रकारात दिवा छताच्या मध्यभागी खाली लोंबता सोडलेला असतो त्यामुळे आजूबाजूच्या भिंती व तक्तपोशी प्रकाशित होतात. दुसऱ्या प्रकारात लिहिण्या-वाचण्यासाठी मेजावर लहान दिवा ठेवतात. त्याच्या विशिष्ट रचनेमुळे प्रकाश डोळ्यांवर न पडता मेजावरच पडतो. सोफ्यावर बसून वाचण्यासाठी अशाच प्रकारचा दिवा दिवाणखान्यात वापरतात. या दिव्यांची आच्छादने रेशमी कापडांची आणि निरनिराळ्या आकारांची असल्यामुळे शोभा वाढते. स्वयंपाक करण्यासाठी भिंतीवर आणि प्रसाधनासाठी आरशाजवळही दिव्यांची योजना करतात. शक्यतो दिव्याची नलिका (ट्यूब) किंवा गोळा (बल्ब) प्रत्यक्ष डोळ्याला न दिसेल अशा तऱ्हेने झाकतात. दिव्याची जागा व प्रकार पूर्वनियोजित असल्यास या सर्व तारा भिंतीतून व छतातून खेळवून दृष्टिआड राखता येतात व त्यामुळे भिंतीच्या आणि छताच्या शोभेत भर पडते. प्रकाश व रंग यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. प्रकाशाशिवाय रंग दिसणारच नाहीत. तसेच प्रकाशाच्या रंगाप्रमाणे वस्तूचा रंगही थोडाफार निराळा दिसतो. +वास्तूतील विविध दालनांतील रंगयोजना, त्या त्या दालनाचा विविध उपयोग आणि आपल्या मनावर व शरीरावर रंगांचे जे परिणाम संभवतात ते लक्षात घेऊन करावी लागते. पिवळा, तांबडा व निळा हे तीन मूळ रंग मानले जातात. त्यांपैकी पिवळा रंग उबदार व वृत्ती प्रसन्न करणारा आहे. प्रातःकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पिवळसर असतो, त्यामुळे या रंगाच्या दर्शनाने उत्साह निर्माण होतो तसेच पिवळ्या रंगाने ऐश्वर्याची भावनाही निर्माण होते. पिवळा रंग प्रामुख्याने दिवाणखाना, भोजनगृह व प्रवेशदालन यांसाठी वापरतात. तांबडा रंग उष्णतेची भावना उत्पन्न करतो तांबड्या रंगाच्या वस्तूकडे आपले लक्ष त्वरित जाते. तथापि आपणास फार वेळ त्याकडे पाहवत नाही म्हणून हा रंग गृहशोभनात फारच कमी प्रमाणात वापरतात. दालनात ज्या ठिकाणी आपले लक्ष प्रथम जावे असे वाटत असेल, त्या ठिकाणी तांबड्या रंगाचा उपयोग करतात. दालनातील एखादी भिंत तांबडी रंगविल्यास ती मूळ जागेपासून पुढे आली आहे, असा दृक्‌भ्रम उत्पन्न होतो. निळा रंग शीतल समजला जातो, म्हणून निळ्या रंगाचा उपयोग प्रामुख्याने शयनगृहासाठी करतात. काळा व पांढरा हे रंगसुद्धा काही विशिष्ट प्रकारचा परिणाम साधतात. काळ्या रंगामुळे निराशेची भावना उत्पन्न होते. पांढरा रंग स्वच्छता व शुद्ध भावनेचे प्रतीक आहे त्यामुळे देवघर व इतर पवित्र दालने शुभ्र रंगाने सुशोभित करतात. स्वयंपाकगृह व भोजनगृह यांत भोजनाच्या वेळी मन ज्या रंगामुळे प्रसन्न राहील, अशा पिवळ्या, नारिंगी किंवा गुलाबी रंगाचा उपयोग करतात. बैठकीच्या दालनासाठी सौम्य पण उत्साहदायक अशा पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या वा गुलाबी रंगांच्या छटांची योजना करतात. अभ्यासिका सजविण्यासाठी आकाशी निळसर, हिरवा किंवा राखी या रंगांच्या छटांची निवड करतात. मात्र एखादे दालन एखाद्या खास व्यक्तीने वापरावयाचे असल्यास त्याची वैयक्तिक आवड लक्षात घ्यावी लागते. त्या व्यक्तीचे वय लक्षात घेऊनही तेथील रंगयोजना करावी लागते. +एकाच रंगाच्या छटा दालनातील सर्व वस्तूंस दिल्यास एकरंगी छायाचित्राप्रमाणे भास निर्माण होईल आणि त्यामुळे थोड्याच वेळात बघणाऱ्यास त्याचा कंटाळा येईल म्हणून एखाद्या दालनासाठी योग्य प्रमुख रंग निवडून झाल्यावर त्यालाच पूरक अशा दुसऱ्या काही रंगांची जोड द्यावी लागते. त्यामुळे विविध रंगांचा वापर करून दालन अधिक आल्हाददायक करण्यात येते. या विविध रंगांनी उत्पन्न केलेला आभास व परिणाम दालनाच्या विशिष्ट उपयोगास पोषकच असतो. विशिष्ट प्रमुख रंग व पूरक जोडरंग यांची निवड व प्रमाण दालनातील विविध घटकांच्या आकारमानावरही अवलंबून असते. या सर्व वस्तूंत भिंतीचे आकारमान सर्वांत जास्त असते. म्हणून दालनाचा विशिष्ट उपयोग दर्शविणारा रंग भिंतींसाठी पसंत करतात. तथापि जास्त आकारमान असलेल्या वस्तूसाठी निवडलेल्या रंगाची छटा फिकट घेतात आणि पूरक जोडरंग गडद घेतात. त्यामुळे मोठ्या आकारमानाच्या वस्तूचा फिका रंग लहान आकारमानाच्या वस्तूंच्या गडद रंगाशी सुसंवाद साधू शकतो. सर्वांत लहान वस्तूचा रंग गडद व सर्वांत जास्त आकारमानाच्या वस्तूचा रंग फिका असावा, असा सर्वमान्य नियम आहे. त्यामुळे दालनातील सर्व वस्तूंचा तोल योग्य प्रमाणात राखला जातो. +दालनाची लांबी, रुंदी व उंची यांचे मूळ प्रमाण योग्य नसल्यास काही रंगांच्या वापराने दृक्‌भास निर्माण करून ते सुधारता येते. जसे एखादे दालन खूपच लांब पण अरुंद असेल, तर रुंदीच्या बाजूच्या भिंती तांबड्या रंगाच्या छटांनी रंगवून त्या भिंती जवळ आल्या असे पाहणाऱ्याला वाटेल, असा भास निर्माण करता येतो. तसेच लांब भिंती निळ्या आकाशी रंगाच्या छटांनी रंगविल्यास त्या दूर गेल्यासारख्या वाटतील. तसेच छत अधिक उंच असल्याचा भास निर्माण करण्यासाठी अगदी फिका किंवा आकाशी निळा रंग देतात. याउलट छत जवळ आहे, असा आभास निर्माण करावयाचा असल्यास छत गडद तांबड्या किंवा नारिंगी रंगाने रंगवितात. दालनाचे आकारमान लहान असल्यास फिकट निळसर किंवा हिरवा रंग वापरल्यास दालन मोठे आहे असे वाटते, तर उलटपक्षी दालन खूप मोठे असल्यास गडद तांबड्या किंवा नारिंगी रंगाचा उपयोग करून दालन लहान असल्याचे दाखविता येते. +गृहसजावटीचे आराखडे काढण्याच्या पद्धतीचे प्रकार मुख्यतः दोन आहेत: +काटकोन रेखांकन पद्धतीमध्ये वास्तूच्या किंवा दालनाच्या अंतरंगाची मांडणी आणि उभारणी (प्लॅन अँड एलेव्हेशन) पुढील दोन पद्धतींनी करतात: +या पद्धतीच्या रेखांकनामुळे वस्तू तयार करणाऱ्या कारागिरास व तंत्रज्ञास खरीखुरी मापे व कोन समजतात. तथापि वस्तूची जोडणी करण्यासाठी यथार्थदर्शन पद्धतीने काढलेल्या आलेखनाचा उपयोग होतो. या दोन्ही पद्धतींचा उपयोग करून दालनाच्या सजावटीची चित्रे तयार करतात. दालनातील छतावरील पंखे, दिवे आणि तक्तपोशीवर भिंतीची जाडी, दरवाजे-खिडक्यांची जागा, फर्निचर व इतर वस्तूंची रचना मांडणी-पद्धतीने दाखवितात. तर चारही भिंतींवर दारे, खिडक्या, पडदे, दिवे व फर्निचर इत्यादींची रचना उभारणी-पद्धतीने दाखवितात. गृहसजावटीमध्ये पडद्यांना विशेष महत्त्व असते. रंगांप्रमाणेच पडद्यांमुळेही खोलीचा किंवा दारा-खिडक्यांचा आकार लहान-मोठा दाखविता येतो. छताची उंचीही कमी-अधिक भासविता येते. विशेषतः खिडक्यांची सजावट करण्याकरिता पडद्यांचा बराच उपयोग होतो. खिडक्यांचा आकार व त्यांची चौकट लक्षात घेऊन पडद्याची रचना करावी लागते. पडद्याचे रंग ठरविताना विशिष्ट खिडकीची दिशा व दालनाचा प्रकारही विचारात घ्यावा लागतो. उदा., स्वयंपाकघर किंवा शयनगृह यांतील खिडक्यांना ताणयुक्त (स्प्रिंगचा) अर्धा पडदा लावून वर पटदंड (कर्टन-रॉड) लावावा. तसेच दोन बाजूंना दालनाच्या रंगसंगतीला जुळणारे दोन गडद रंगांचे पडदे सोडावे. एखाद्या दालनातील खिडकी प्रमाणापेक्षा लहान असेल, तर ती आहे त्यापेक्षा मोठी भासवावयाची असल्यास खिडकीच्या आकाराहून मोठ्या आकारात वरील बाजूला पटदंड लावून दोन बाजूंना दोन लांब पडदे सोडावे म्हणजे खिडकी आहे त्यापेक्षा बरीच मोठी दिसेल व दालनाच्या आकारमानाशी खिडकीचा आकार योग्य मेळ साधू शकेल.   +प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स. पू. ४५०० ते १०९० या काळात सामान्य घरे विटामातीची असत. भिंतींना मातीचा गिलावा असून त्यावर पांढरा अगर दुसरा एखादा रंग देत. मोठ्या घरातील भिंतींवर निरनिराळी चित्रे काढीत. दारे व खिडक्यांना पडदे लावीत. हे पडदे लव्हाळ्याच्या जातीच्या गवताचे व विणलेले असत. पडद्यातून बाहेरील दृश्य दिसे. भिंतींना वरच्या बाजूने सुशोभित झालरी लावून जमिनीवर सचित्र चटया पसरत. दुसऱ्या सहस्रकात घरातील भिंतींचा खालचा सु. ०·३० मीटरचा काठ पिंगट रंगाने व त्यावरील सु. १·२० मी. भागात लाल, काळा व पांढरा या रंगांचे उभे पट्टे रंगवीत. या उभ्या पट्ट्यांवरील भिंतींचा भाग फिकट पिवळ्या रंगाचा असून त्यात चमकदार रंगाने रंगविलेल्या सुशोभित चित्रचौकटी असत. महत्त्वाच्या खोलीतील छत लाकडी असून ते रंगविलेले असे. त्या छतावरील चित्रांचे विविध विषय, साहचर्यातून आलेली कमलपुष्पे, कळ्या, लव्हाळे, तालवृक्ष इत्यादींच्या नैसर्गिक आकार-प्रकारातून सुचलेले असत. छताच्या कडेने चौकडीची किंवा वेलबुटीची सुंदर किनारपट्टी असे. इ. स. पू. चौदाव्या शतकात राजवाड्यातील भिंतींवर वेलबुटीची नक्षी असे. हे सर्व नैसर्गिक रंगांत रंगविलेले असत. या रंगकामात झगझगीत पिवळा रंग अधिक वापरात होता. जमीनही रंगवून त्यावर एखादा देखावा चितारलेला असे. +मेसोपोटेमियामध्ये ख्रि. पू. ४००० ते ३३० या काळातील गृहशोभनाच्या कल्पनाही ईजिप्तप्रमाणेच होत्या. घरातील भिंतींचा खालचा पट्टा गडद रंगाने व वरचा पट्टा फिकट रंगाने रंगविलेला असे. दारांच्या चौकटी लाल रंगाने रंगवीत कारण त्यामुळे दुष्टाच्या प्रभावापासून संरक्षण मिळते, अशी येथील लोकांची समजूत होती. राजवाड्यातील भिंतींवर आतून व बाहेरून चुनखडीच्या जातीच्या पांढऱ्या दगडावर उठावाने कोरलेल्या चित्रचौकटी असत व त्यांत शिकार, समारंभ, युद्धप्रसंग हे विषय असत. त्याभोवती भडक रंगांच्या मृत्स्ना फरशीचे पट्टे असत. कोरीवकाम केलेल्या दगडाची तक्तपोशी असे. तिच्या कडेने गुलाबाच्या पानाफुलांची किनारपट्टी असे. प्राण्यांची व जोमदार लढाऊ व्यक्तिचित्रांची उत्थित शिल्पे हे ॲसिरियन व बॅबिलोनियन गृहशोभनकलेचे एक वैशिष्ट्य होते. +प्राचीन ग्रीस, रोम व क्रीटच्या परिसरात ख्रि. पू. ३००० ते ४७६ या काळात घरांच्या भिंतींवर बैलांच्या झुंजीसारखी लोकजीवनातील प्रसंगांची दृश्ये रंगविलेली असत. यांतील पुरुषांची चित्रे लाल रंगाने व स्त्रियांची चित्रे पिवळ्या रंगाने रंगविलेली असत. भिंतींवरील नक्षीचा अरुंद पट्टा पक्ष्यांच्या चित्रांनी सजविलेला असे. हा पट्टा व छत यांच्यामध्ये पिवळ्या, काळ्या व पांढऱ्या रंगांची आणखी एक निरुंद चमकदार पट्टी असे. ग्रीक आणि रोमन राजवाड्यांतील दालने व दिवाणखान्यांत ही भित्तिचित्रे रंगविलेली असत. +इ. स. पू. पाचव्या शतकात रोमन गृहशोभनात कवडी-फरशीने तक्तपोशी सजविणे रूढ होते. रोमन भित्तिचित्रांमध्ये नक्षीदार स्तंभ, कोनाडे आणि खिडक्या दाखवीत. पुष्कळशा उघड्या खिडक्यांतून दिसणारी काल्पनिक दृश्ये त्यांत रंगविलेली असत. +महाभारतातील ‘मयसभा’ हा गृहशोभनकलेचा अतिप्राचीन व चमत्कृतिपूर्ण नमुना मानता येईल. त्याचप्रमाणे अजिंठा लेण्यांतील भित्तिचित्रे व कोरीवकाम केलेली दालने यासंबंधात विशेष उल्लेखनीय आहेत. मौर्य काळात (इ. स. पू. ३२३ ते १८५) घरांच्या भिंती रंगविलेल्या असत. गुप्त काळात (इ. स. ३२० ते ६००) राजवाड्यांतील कोरीवकाम केलेले स्तंभ व नक्षीदार कमानी एकमेकांस जोडलेल्या असत. भिंतीवरील कोरीवकामात अर्धमूल्यवान रत्ने जडविलेली असत. इ. स.च्या सोळाव्या ते अठराव्या शतकांतील राजवाड्यांतील अंतर्गत सजावट कोरीवकामांनी परिपूर्ण असे. सतराव्या व अठराव्या शतकांत सुती कापडावर रंगकाम केलेल्या भारतीय झालरी व पलंगपोस निर्यात होत. +प्राचीन चीनमधील शांग राजघराण्यापासून (ख्रि. पू. १३००) चालत आलेल्या गृहशोभनकलेत फारसा बदल झाला नाही. महत्त्वाच्या इमारतींमध्ये कोरीवकाम व रंगकाम केलेले असे. या चित्रांमध्ये सपक्ष सर्प (ड्रॅगन) वा व्याघ्र या प्राण्यांचा व काही इतर चित्राकृतींचा समावेश असे. खिडक्यांना विविध नमुन्यांच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळ्या असत व त्यांवर पांढऱ्या रंगाचा पारदर्शक कागद ताणून बसविलेला असे. खिडक्यांचे बाह्याकार पंखा, पाने किंवा समभुज चौकोन यांसारखे असून दारे कमलदल, कुंभ किंवा कवच यांच्यासारख्या असत. काही भिंती सरकत्या असत व त्यांवर चित्रजवनिका  सोडलेल्या असत. +जपानमधील गृहशोभनकला चिनी शैलीने बरीच प्रभावित झाली होती. पंधराव्या व सोळाव्या शतकांत ती साधी व काटकसरीची परंतु सौंदर्यपूर्ण होती. जमिनीवर चटया अंथरलेल्या असत, दारे सरकती असून ती सचित्र कागदाने सुशोभित केलेली असत. एकेक भिंत म्हणजे जणू एक देखावाच असे.   +यूरोपमध्ये दहाव्या शतकानंतर घरे सामान्यतः गॉथिक पद्धतीची होती. दगडी भिंतीवर चित्रजवनिका टांगलेल्या असत. प्रबोधनकाळात मात्र या भिंतीवर कोरीवकाम केलेले, रंगविलेले किंवा मुलामा दिलेले लाकडी पृष्ठावरण असे. त्यावर सुबक चित्रांकित पडदे व रेशमी, मखमली किंवा किनखाबी झालरी सोडलेल्या असत. अठराव्या शतकातील इंग्रजी व फ्रेंच गृहशोभनांतील आकृतिबंध व कौशल्य उल्लेखनीय असून आजही ते आकर्षक वाटते. +अमेरिकेतील गृहशोभनकला प्रारंभी साधीसुधीच होती. पुढे संपन्नतेच्या वाढीबरोबर अमेरिकन घरे अधिकाधिक सुंदर व आरामदायी बनली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्कृष्ट प्रतीचे सजावट-साहित्य उपयोगात आले. त्या काळी सचित्र कागद, गालिचे, मखमली झालरी व नाजूक, सुबक लेसचे पडदे, कोरीवकाम केलेल्या सोनेरी चित्रचौकटी आणि गर्द हिरवा व लाल रंग लोकप्रिय होते. १९२० च्या आसपास नव्या सजावटीच्या कल्पना पुढे आल्या. यंत्रयुगाला साजेशी नवीन यांत्रिक-तांत्रिक साधने उपलब्ध झाली. त्यामुळे गृहशोभनाला नाना प्रकारे नवी वळणे मिळू लागली आहेत. +विसाव्या शतकात अनेक कार्यवादी कल्पना गृहशोभनाच्या क्षेत्रात राबविण्यात आल्या. पारंपरिक सजावटीच्या कल्पना मागे पडल्या. मानवी प्रवृत्तीचा शास्त्रशुद्ध अभ्यास नव्या गृहशोभनकलेत महत्त्वाचा ठरल्याने तिच्यात लक्षणीय बदल घडून आला. श्रीमंत लोक व गृहशोभन साहित्याचे उत्पादक या दोघांनीही या बदलास मदत केली. त्यामुळे गृहशोभनाची आंतरराष्ट्रीय शैली प्रचारात आली व सुखसोयी, काटकसर आणि उपयोगिता या कल्पनांना गृहसजावटीत प्रमुख स्थान मिळाले. औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशा पश्चिमी समाजात घरे म्हणजे सुखकर निवासाची कार्यक्षम यंत्रे, असे समीकरण रूढ झाले. वावरण्याला अधिक जागा मिळावी या अपेक्षेमुळे घरातील हलत्या सामानांची संख्या किमान ठेवणे क्रमप्राप्त ठरले. भारतातील गृहशोभनावरही पश्चिमी कल्पनांचा परिणाम होत आहे. १९४७ नंतर सजावटीसाठी लागणारे जलाभेद्य आणि टिकाऊ रंग, पृष्ठावरणासाठी लागणारे कृत्रिम तक्ते, कापड, कातडे व फरशी यांचे दर्जेदार उत्पादन होऊ लागले आहे. लोकांची सौंदर्याभिरुचीही वाढत आहे. गृहशोभनाच्या शास्त्राचा अभ्यासही होऊ लागला आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास येथील कलासंस्थांमध्ये, तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय तंत्रविद्या संचालनालयातर्फे गृहशोभनाचे अभ्यासक्रम योजिलेले आहेत. स्वतंत्र व्यवसाय म्हणून गृहशोभनाचे क्षेत्र हळूहळू विकसित होत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3442.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95f18d3410fca5faa87e2b8f82d51ac006938cd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3442.txt @@ -0,0 +1 @@ +(Gd) (अणुक्रमांक ६४) रासायनिक पदार्थ. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3447.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67fbacce4846a8ff9aee8b1c3df6cac8b054e75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3447.txt @@ -0,0 +1 @@ +गॅनिमीड हा गुरू ग्रहाचा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3459.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2908f1e94acf0c10b9160370a7b830d52baa1ebc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3459.txt @@ -0,0 +1,27 @@ +डेनिस गॅबोर (जून ५, इ.स. १९००:बुडापेस्ट - फेब्रुवारी ९, इ.स. १९७९:लंडन) हा हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ व संशोधक होता. +गॅबोरने हॉलोग्राफीचा शोध लावला. यासाठी त्याला पुढे नोबेल पारितोषिक मिळाले. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3485.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64aaa23384b16b69b1515d14d8bef0c24690b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3485.txt @@ -0,0 +1,9 @@ +आकाशगंगा ही स्टार ट्रेक कथानकामधल्या काल्पनिक व अफाट अंतराळविश्वातील तारकांची एक दीर्घिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी इ.स. १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले. +स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगा एक वर्तुळाकार दीर्घिका आहे, जिचा व्यास १ लक्ष प्रकाशवर्ष इतका आहे व जिच्यात ४०० अब्ज तारे आहेत. या दीर्घिकेचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आकाशगंगेचा गाभा. दुसरा ज्यात सर्वे तारासमूह व तारकांमधली धूळ आहे व जिच्यामुळे आकाशगंगेला तिचे चक्राकार रूप मिळते अशी आकाशगंगेची तबकडी आणि तिसरा ह्या आकाशगंगेच्या भोवती असलेले एक भीमकाय शक्तिक्षेत्र. या क्षेत्राला गॅलॅक्टिक बॅरियर असे म्हटले आहे. हे गॅलॅक्टिक बॅरियर म्हणजे एका प्रकाराच्या नकारात्मक शक्तीमुळे तयार झालेले कुंपण आहे, याच्यामुळे आकाशगंगेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करणे अशक्य होते.[१] +स्टार ट्रेक कथानकातील इ.स. २२६९ मध्ये या आकाशगंगेचा गाभेच्या प्रदेशात प्रवास करून शोध लावण्यात आला की या विश्वातील सर्व गोष्टींची निर्मिती या गाभेतून झाली आहे.[१] या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे. अल्फा क्वाड्रंट, बीटा क्वाड्रंट, गॅमा क्वाड्रंट व डेल्टा क्वाड्रंट ही त्या भागांची नावे आहेत. +इ.स. २०६४ ते इ.स. २३६४ या ३०० वर्षांत आकाशगंगेचा फक्त ११ टक्के भागाचा शोध घेण्यात आला आणि नंतर फेडरेशन तर्फे एकाच वर्षात अजून ८ टक्के भागाचा शोध घेण्यात आला, असे स्टार ट्रेक कथानकात म्हटले आहे. फेडरेशन शास्त्रज्ञांच्या मते या आकाशगंगेतील ४३,००० पैकी फक्त एका ग्रहावर सजीव सृष्टी असू शकते. फेडरेशनचे शास्त्रज्ञ डॉक्टर लीयोनर्ड मकॉय यांच्या मते, या आकाशगंगेच्या ग्रह मोजणी गणित संभवनीयतेच्या गणनेनुसार एकूण ग्रहांपैकी फक्त ३० लक्ष ग्रह जगण्याला योग्य आहेत.[१] +स्टार ट्रेक कथानकात आलेल्या या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे व एका ठरावीक अंशावर विभागला गेला आहे. स्टार ट्रेकमधील मानव प्रजातीचे मूळ ग्रह पृथ्वी आहे, व पृथ्वी ग्रहाची सूर्यमाला अल्फा क्वाड्रंट मध्ये येते. +अल्फा क्वाड्रंट हे स्टार ट्रेकमधल्या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळातील १८० ते २७० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[२]. या भागात मानव, क्लिंगॉन, व्हल्कन, फिरंगी व कारडॅसियन यांसारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत. +बीटा क्वाड्रंट हे स्टार ट्रेक कथानकातल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ९० ते १८० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[३]. या भागात क्लिंगॉन व रॉम्यूलन प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत. +गॅमा क्वाड्रंट हा स्टार ट्रेक कथानकात उल्लेखिलेल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा २७० ते ३६० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[४]. मुख्यतः या भागात चेंजलिंग्स प्रजातीच्या प्राण्यांच्या डोमीनियन या नावाच्या संस्थेचे साम्राज्य आहे. +डेल्टा क्वाड्रंट हा आकाशगंगेचा एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ० ते ९० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[५]. या भागात बॉर्ग, ओकांपा, टलॅक्झियन, विडीयन, केझोन, हिरोजन, क्रेनिम व हाकोनियन सारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3499.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e29b81ebce34e9e5446bc5c3d70cc9a98ab6bac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3499.txt @@ -0,0 +1,5 @@ +२८ डिसेंबर, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +गॅरी कर्स्टन हे दक्षिण अफ्रिकेचे महान क्रिकेट खेळाडू व २०११ साली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य कोच होते. त्यांना ब्रायन लारा व सुनिल गावसकर यांच्या समवेत विसाव्या शतकातील महान क्रिकेट खेळाडू म्हणून गौरवल्या जाते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3514.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4943f235fea0f3e4a66ed04a12b167a20c8367d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3514.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +गॅरी अलेक्झांडर नेव्हिल[१] (फेब्रुवारी १८, इ.स. १९७५:बरी -) हा इंग्लंडकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3531.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4604f78a4e190bcf7b933fb63645b504f4a4dc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3531.txt @@ -0,0 +1,2 @@ +गॅरी लिओनार्ड ओल्डमन (जन्म २१ मार्च १९५८) एक इंग्रजी अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. त्याच्या अष्टपैलुत्वासाठी आणि तीव्र अभिनय शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, त्याला एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि तीन ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या चित्रपटांनी जगभरात $११ बिलियन पेक्षा जास्त कमाई केली आहे, ज्यामुळे तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.[१] +त्याने हॅरी पॉटर मालिकेतील सिरियस ब्लॅक,[२] द डार्क नाइट ट्रायलॉजी (२००५-१२) मधील जेम्स "जिम" गॉर्डन,[३] कुंग फू पांडा २ मधील लॉर्ड शेन आणि डॉन ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स (२०१४)मधील ड्रेफस हे पात्र साकारले आहे. डार्केस्ट अवर (२०१७) मधील विन्स्टन चर्चिलच्या भूमिकेसाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार जिंकला,[४] आणि टिंकर टेलर सोल्जर स्पाय (२०११) मधील जॉर्ज स्मायली आणि मँक (२०२०) मधील हरमन जे. मॅनकीविझ यांच्या भूमिकेसाठी नामांकन मिळाले होते.[५][६][७][८] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3534.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25c1b68e0b0bbe9fd605f04b87941eb7f982f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3534.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +गॅरी सायमन बॅलान्स (२२ नोव्हेंबर, इ.स. १९८९:हरारे, झिम्बाब्वे - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3549.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3549.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d7fcb61b1ca5646c03fdbdc5a794775ef07401b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3549.txt @@ -0,0 +1,3 @@ +गॅलप (नवाहो:Naʼnízhoozhí:नानिझूझ्ही) हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. हे शहर मॅककिनली काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २१,६७८ होती. +येथील लोकवस्तीत मूळ अमेरिकन रहिवाशांचे प्रमाण मोठे आहे. त्यात नवाहो, होपी आणि झुना जमातीच्या लोकांचा समावेश होतो. +गॅलप इंटरस्टेट ४०वर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3556.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58d9d1b593f8615e5546d2061f01d19b0de4ad7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3556.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. इतर अर्थांसाठी पहा गॅलापागोस-निःसंदिग्धीकरण. +गालापागोस द्वीपसमूह (स्पॅनिश: Archipiélago de Colón) हा पॅसिफिक महासागरामधील विषुववृत्ताच्या आसपासच्या १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला एक द्वीपसमूह आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून तयार झालेला हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोर देशाच्या पश्चिमेस ९२६ किमी अंतरावर स्थित असून तो एक्वेडोरचा एक प्रांत आहे. ह्यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक इ.स. १९९८ मध्ये झाला. +या बेटांवर असलेली जैविक विविधता वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले सजीव व वनस्पती वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील जैविक विविधता पाहून चार्ल्स डार्विन ने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत या बेटांवरील स्थानिक जीवसृष्टी पाहून सुचला. +या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या स्पॅनीश लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची कासवे व छोटे पेंग्विन पक्षी. मात्र आता हे एक अभयारण्य व जागतिक कीर्ती असलेले पर्यटन विषयक ठिकाण आहे. +येथील जैविक वैविध्यामुळे गालापागोसला १९७८ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समाविष्ट करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3567.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afd4f3a5214d68adc0c0e6a57bdbe81287d18351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3567.txt @@ -0,0 +1,9 @@ +गॅलिलिओ गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यू: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. +गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले. +गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही. +एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओने त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो. +गॅलिलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करी. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गांबा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलेलिओच्या आईचे पटत नसे. या काळात गॅलेलियोओला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्याने त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी यांवर बरचसे संशोधन केले. +१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हीरो बनला. पण 'या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले. व गॅलिलिलोविरुद्ध खटला चालू झाला. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धान्तांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो. +गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे. +'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सूर्यायाभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलिओला स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.[१][२] स्टीफन हॉकिंगच्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलियोच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप असकॅनियो पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेन्सच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसऱ्या घरात" स्थानांतरादरम्यान घडली असावी.[३] हे दुसरे घर गॅलिलिओचे स्वतःचेच होते.[४] +गॅलिलिओचा शिष्य व्हिसेंझो व्हिवियानी यांनी 1655 -1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलिलियोच्या सर्वांत आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील साक्षीमध्येदेखील याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलिलियोसाठी अयोग्य ठरले असते. [५][६] १९११ साली "ई पुर्सी म्यूव्ह" ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली. ते पेंटिंग जूल्स व्हॅन बेले नावाच्या रोझेलर, बेल्जीयम येथील एका कला संग्राहकाने नुकतेच विकत घेतले होते. [७] हे चित्र गॅलिलियोच्या मृत्यूच्या एक किंवा दोन वर्षांच्या आत पूर्ण झाले होते कारण त्यावर दिनांक 1643 किंवा 1645 (हा दिनांक अंशतः अस्पष्ट आहे) आहे. हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण हे चित्र गॅलिलियो एका अंधारकोठडीत चित्रित करते, परंतु तरीही ते चित्र हे दर्शिविते की "एपपुर सी म्यूव्ह"चा किस्सा काहीशा बदलाने गॅलिलिओच्या मृत्यूनंतर लगेचच प्रसारित झाला. याचा अर्थ असा की ज्यांनी गॅलिलिओला बघितले होते, त्यांपैकी बरेचजण ह्या सत्याची खातरजमा करण्यासाठी करण्यासाठी तेव्हा जिवंत होते. तसेच हे चित्र प्रकाशित होण्याआधी एक शतकाहून अधिक काळ हा किस्सा चर्चेत होता.[८] या घटनेचा प्रथम उल्लेख इंग्रजीमध्ये लिखित स्वरूपात ग्युसेपे बारेती यांच्या इ.स. १७५७मध्ये लिहिलेल्या 'द इटालियन लायब्ररी' या पुस्तकात सापडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3609.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938f66fd6d4972a32969f93b583d425f97131730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3609.txt @@ -0,0 +1 @@ +हा शरीराच्या पोटाचा आजार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3621.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7faa6ecf69c58cbd23b86ab53ad62edbb90dc848 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3621.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेऑर्ग मिखाएलिस (जर्मन: Georg Michaelis; ८ सप्टेंबर १८५७ - २४ जुलै १९३६) हा अल्प काळाकरिता जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. कोणतेही शाही पद नसलेला तो जर्मनीचा पहिला चान्सेलर होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3632.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1866b5db6263b590bf9f1a54f2e5b52a4f2867b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3632.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग तथा गेट ही भारतातील परिक्षा आहे. यात परिक्षा देणाऱ्याचे अभियांत्रिकी आणि विज्ञानविषयक ज्ञानाची चाचणी होते. या परिक्षेचा निकाल पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकऱ्यांसाठी वापरला जातो. ही परिक्षा आय.आय.एस.सी. आणि सात आय.आय.टी. संस्थांद्वारे घेतली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3646.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..859dc21ebb2f3d65510477255904ff8354734704 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3646.txt @@ -0,0 +1 @@ +गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गास (१९ एप्रिल, १८८२ - २४ ऑगस्ट, १९५४) हे ब्राझिली वकील आणि राजकारणी होते. हे ब्राझिलचे १४वे व १७वे राष्ट्राध्यक्ष होते. हे १९३०-४५ आणि १९५१-५४ या दरम्यान सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3650.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e96a5a271285154f5068a0efcef0125dcfab8421 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3650.txt @@ -0,0 +1,3 @@ +गेन्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गेन्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3670.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b766610058a20fc4d29a3f6dc296b0fe4b6b1377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3670.txt @@ -0,0 +1,11 @@ +गेरोनाची लढाई ही लष्करी कारवाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. २४ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या वेढ्यात स्पेनचा विजय झाला. गेरोना शहराला वेढा घालून बसलेल्या फ्रेंच सैन्यावर कॉंदे दे काल्दागेसने हल्ला केल्यावर फ्रेंचांनी हा वेढा उठवला व बार्सेलोनाकडे कूच केली +पोर्तुगाल  • माद्रिद  • ब्रुक  • वाल्दापेन्यास  • अल्कोलेआ  • काबेझॉन  • गेरोना  • ला रोमाना डिव्हिजनची सुटका  • झारागोझाचा वेढा  • गेरोनाचा वेढा  • मेदिना दे रियोसेको  • व्हालेन्सिया  • कादिझ बंदर  • बैलेन  • रोलिसा  • व्हिमैरो +पांकोर्बो  • व्हाल्मासेडा  • बर्गोस  • रोझेस  • एस्पिनोसा  • टुडेला  • सोमोसियेरा  • कार्दाद्यू  • मोलिन्स दि रे  • साहागुन  • बेनाव्हेंते  • झारागोझा (दुसरा वेढा)  • कास्तेलॉन  • मान्सिया  • कोरुना +व्हियाफ्रांका  • ब्रागा  • अमारांते  • लुगो  • पोर्तोची पहिली लढाई  • व्हिगो  • ग्रिहो  • पोर्तोची दुसरी लढाई  • सांतियागो  • सानपायो +उक्लेस  • मियाहादास  • येवेनेस  • सिउदाद-रेआल  • मेदेयीन  • आल्कांतारा  • तोराल्बा  • तालाव्हेरा  • आल्मोनासिद  • बान्योस  • तमामेस  • ओकान्या  • कार्पियो  • आल्बा दि तोर्मे  • कादिस  • मुर्सिया +कास्तेयो दे'एंपुरीस  • व्हाल्स (१)  • माँझोन  • गेरोना (३)  • आल्कान्यिझ  • मरिया  • बेल्चिते  • ओस्तालरिच (१)  • मोले  • व्हिच  • मान्रेसा  • लेरिदा  • सान क्विंतिन  • ला बिस्बाल  • तोर्तोसा  • व्हाल्स (२)  • तारागोना (१)  • सेर्व्हेरा  • फिगेरास  • सागुंतुम  • मासाने दे काब्रेनिस  • व्हालेन्सिया  • कास्ताया (१)  • कास्ताया (२)  • तारागोना (२)  • सांता एंग्रेसिया  • झारागोझा (३)  • ओर्दाल +1st Astorga  • 1st Ciudad Rodrigo  • Barquilla  • River Côa  • 1st Almeida  • Trant's raid  • Bussaco  • Torres Vedras  • Pombal  • Redinha  • Condeixa  • Casal Novo  • Foz d'Arunce  • Sabugal  • Fuentes de Onoro  • 2nd Almeida +कादिस  • Montellano  • Fuengirola  • Baza  • Barrosa  • Zujar  • 1st Bornos  • Tarifa  • 2nd Bornos +1st Badajoz (Gebora)  • 2nd Badajoz  • Campo Maior  • Úbeda  • Albuera  • Usagre  • 1st Arlabán  • Durán's action  • Cogorderos  • Riego de Ambrós  • Arroyo dos Molinos  • Tarifa  • Navas de Membrillo  • Orbigo  • Cerdagne (France)  • El Boden  • 2nd Ciudad Rodrigo  • Rocaforte  • Sangüesa  • 3rd Badajoz  • 2nd Arlabán  • Villagarcia  • Almarez  • Maguilla  • Salamanca  • Garcia Hernandez  • Guadalajara  • 2nd Astorga  • Majadahonda  • 1st Bilbao  • 2nd Bilbao  • Burgos  • Mañeru  • Villodrigo  • Venta del Pozo  • Tordesillas  • Tafalla +Vitoria  • 2nd Pancorbo  • 1st San Sebastián +Pyrenees Offensive (Maya  • Roncesvalles  • Lizasso  • Sorauren) Buenza  • 2nd San Sebastián  • San Marcial  • Bidassoa  • Pamplona  • Nivelle  • Nive  • Garris  • Orthez  • Toulouse  • बायोने diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3677.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1f78f1782b651eca7fecaba9f7ff4fd583e9418 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3677.txt @@ -0,0 +1 @@ +गेऱ्हार्ड श्र्योडर (जर्मन: Gerhard Schröder; एप्रिल ७, इ.स. १९४४) हा जर्मनीमधील एक राजकारणी व जर्मनीचा भूतपूर्व चान्सेलर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3684.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..591b7a4d67f0a79ce46fe1b930c5ac5ca7683caa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3684.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt, २ ऑगस्ट १९४१ - २५ ऑगस्ट २०२१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार होत्या. या महात्मा फुले, आंबेडकरवाद व मार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.[१] +मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. इ.स. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून देखील काम केले. +दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.[२] +२५ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८१व्या वर्षी ऑमव्हेट यांचे निधन झाले.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3692.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55d5f9f9f4a6c6c1ff252b2da84c2cf0d6fd9fc8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3692.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 37°4′N 14°15′E / 37.067°N 14.250°E / 37.067; 14.250 + +गेला (इटालियन: Gela) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे ७७ हजार होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3702.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8558b5818003bd6f8c3bac7b8266bdae1e51ee35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3702.txt @@ -0,0 +1,17 @@ + +गेवराई तालुका हा महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील तालुका आहे. हा गोदावरी नदीच्या काठावर असून या तालुक्यात कापूस हे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. +गेवराई शहर हे बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. गेवराईचे पूर्वीचे नाव गवराई असे होते.गेवराई पासून १२ किमी वर तलवडा आहे. गेवराई तालुक्यात राक्षसभुवन गोदावरीकाठी वसलेले गाव आहे.इ.स. १७६३ मध्ये येथे झालेल्या लढाईत थोरल्या माधवराव पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला ही लढाई राक्षसभुवनची लढाई म्हणून इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला. पाडळसिंगी हे गेवराई तालुक्यातील गाव आहे. या खेड्यातुन रा.म. २११ हा रस्ता जातो. +तालुक्‍याचे एकूण क्षेत्रफळ – १४५५.६४ चौरस किलोमिटर +ग्रामिण क्षेत्रफळ - १४५१.३४ चौरस किलोमिटर +नागरी क्षेत्रफळ – ४.३० चौरस किलोमिटर +गेवराई तालुका हा समुद्रापासून दूर आहे. गेवराई तालुक्‍यातील बराच भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे, मात्र तालुक्‍याचा उत्तर भाग सपाट मैदानी आहे. उत्तरेकडील गोदावरी नदीखोऱ्याचा पश्चिम भाग आहे.त्या पासून साधारण ५५५ मी. उंचीचा असून पूर्वेकडे त्याची उंची ४०० मी. पर्यंत उतरत जाते. या सखल प्रदेशात मधून ६०० मी उंचीच्या काही टेकड्याही आढळतात. याच्या पश्चिम भागात गणोबा, चितोरा व सिंदफणा नदीच्या दक्षिण भागात नारायणगड इ. टेकड्या आहेत +हा तालुका दख्खनच्या पठारी प्रदेशात असून गोदावरी नदीखोऱ्याचा प्रदेश अत्यंत सुपीक आहे. या प्रदेशात गडद करड्या व काळ्या रंगाची मृदा आढळते. या जमिनीत भेगा पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जमीन थोडी क्षारयुक्त असून क्षारांचे प्रमाण ५% आहे. नद्यांच्या काठी जमीन सुपीक, तर इतरत्र पातळ थराची व खडकाळ आढळते. +तालुक्‍याचे हवामान सर्वसाधारणत: उष्ण व कोरडे आहे. स्थळपरत्वे तालुक्‍याच्‍या हवामानात थोडाफार फरक आढळतो. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो. मे महिन्यात तापमान महत्तम असते. डिसेंबर महिन्यात तापमान कमीतकमी असते. उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. तालुक्‍याच्‍या पश्चिम भागातील उंचावरील डोंगराळ प्रदेशातील हवामान काहीसे थंड आहे तर सखल भागात ते उबदार व थोडेसे दमट आहे. तालुक्‍यात जून ते सप्टेंबर या कालावधील पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अतिशय कमी असून पाऊस अनियमित स्वरूपाचा आहे. त्यामुळे तालुक्‍यातील बराचसा भाग अवर्षणग्रस्त आहे. +इ.स.१९७७ मध्ये तालुक्‍याचे सरासरी कमाल तापमान ३९.४o सेल्शियस व सरासरी किमान तापमान २९.९o सेल्शियस होते. वार्षिक पावसाचे प्रमाण कमी असून तो सरासरी ६५ ते ८० सेमी. आहे. तालुक्‍याच्‍या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या तालुक्‍याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो. +निकृष्ट जमीन व कमी पर्जन्य यांमुळे तालुक्‍यात धावडा, आपटा, आवळा, सलाई, तेंदू, चंदन, टेम्‍रू, कांदोळ, लोखंडी, खैर, मोह(महुवा), पळस, हेन इ. येथील प्रमुख वनस्पति प्रकार होत. तालुक्‍यात कुसळी गवत व शेडा गवत हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात. +पीक,:शेतीमध्ये कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मूग, ऊस, डाळींब, तूर इ. पिके घेतली जाते +तालुक्‍यात विहिरी, कूपनलिका व नद्या ही पाणीपुरवठ्याची मुख्य साधने आहेत. तालुक्‍यातील दक्षिण, पूर्व व पश्चिम भाग हा कोरडवाहू जमीनीने जास्‍तीत-जास्‍त व्‍यापलेला आहे. या उलट उत्‍तरेला गोदावरी व उजवा कालवा आसल्‍यामुळे हा भाग बागायती जमीनीचा भाग म्‍हणुन ओळखला जातो. +गोदावरी ही तालुक्‍यातील प्रमुख नदी असून ती तालुक्‍याच्‍या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्ह्य सीमा निश्चित केल्या आहेत. गोदावरीची वाहण्याची दिशा साधारणपणे वायव्येकडून आग्नेयेकडे आहे. ती गेवराई तालुक्‍यातून माजलगाव व परळी तालुक्‍यात वाहत जाते. +सिंदफणा ही तालुक्‍यातील एक महत्‍वाची नदी असून ती तालुक्‍याच्‍या दक्षिण सीमेवरून वाहते. काही काही अंतर पूर्वेला वाहत गेल्‍यानंतर ही नदी माजलगाव तालुक्‍यात प्रवेश करते. पुढे याच नदीवर माजलगाव धरण बांधण्‍यात आलेले आहे. या नदीची वाहण्‍याची दिशा पश्चिमेकडून पेर्वेकडे अशी आहे. +तालुक्‍यात सिंधफणा, वाण, सरस्वती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. रेना नदी, वाण नदी व सरस्वती नदी या बीड जिल्ह्यातील मध्य डोंगराळ भागात उगम पावतात व दक्षिणकडे वाहत जाऊन पुढे गोदावरीस मिळतात. +भागुजीराव ढेकळे महाविद्यालय पाडळसिंगी. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3708.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a262605b286a69f8aa46a65cbe21a27531f62909 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3708.txt @@ -0,0 +1,2 @@ +गेव्हांडेखडक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3719.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de51abcb78eb1bd0921a6168937082aeea45299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3719.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोटलिब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, इ.स. १८३४ - ६ मार्च, इ.स. १९००) हे जर्मन अभियंता आणि उद्योगपती होते. यांनी स्टुट्गार्टमध्ये पहिल्या मोटरकारची निर्मिती केली. त्यांनी कार्ल बेंझबरोबर मर्सेडिझ-बेंझ या मोटरकार बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3731.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee753069262db3f4bd2468c4852dc7a6459ff394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3731.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॉटफ्रिड विलहेल्म लेब्निझ ( १ जुलै १६४६ लिपझीग - म्रुत्यु १४ नोव्हेबर १७१६ ) जेष्ठ जर्मन गणितज्ञ होता . यांनी प्राचीन द्विअंकि गणित पद्धत पुन्हा जगापुढे मांडली व विकसित केली. त्याचाच परिणाम म्हणून कॅल्कुलेटर व संगणक यांची निर्मिती शक्य होउ शकली. तसेच कॅलक्युलस या गणिती पद्धतिचा देखील विकास केला. असे मानले जाते कि न्युटनपेक्षाहि कॅल्क्युलस विकसित करण्यात लेब्निझ यांचा मोठा वाटा आहे. जगातिल आत्तापर्यंत होउन गेलेल्या सर्वात बुद्दिमान व्यक्तिमध्ये लेब्निझ यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3741.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..549f6a3bfdee65a2f250371752c1c49ed39c0d23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3741.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस गॉडफ्रे इवान्स (१८ ऑगस्ट, १९२०:इंग्लंड - ३ मे, १९९९:नॉर्थम्पटनशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४६ ते १९५९ दरम्यान ९१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3749.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da46b678899f75bb1b81fc7d1f2b25e571feab46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3749.txt @@ -0,0 +1,2 @@ +हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार आहे. हा कण अस्तित्वात असावा असे भाकित इ.स. १९६४ मध्ये केले गेले होते. +४ जुलै २०१२ रोजी जिनिव्हाजवळील लार्ज हॅड्रॉन कोलायडर ह्या प्रयोगशाळेत दोन वेगळ्या संघांनी अनेक प्रयोगाअंती हिग्ज बोसॉनचे अस्तित्व सिद्ध केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_375.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d30d916ac3433de82b94818ec64268c3c3d3734d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_375.txt @@ -0,0 +1 @@ +खैरे हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3750.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa86c85e13822dabed7f8bee09d0581088bb939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3750.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 57°42′N 11°58′E / 57.700°N 11.967°E / 57.700; 11.967 + +योहतेबोर्य (गोथेनबर्ग) हे स्वीडन देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3791.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b49fa924840d988d657d2b0c9d865b028ee7466d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3791.txt @@ -0,0 +1 @@ +गालातसराय हा तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3795.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8558936a0eaf3c1641f53c6c864304ac7a868448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3795.txt @@ -0,0 +1,79 @@ +भौतिकीत आणि विद्युतचुंबकत्व या शाखांत हा महत्त्वाचा सिद्धांत असून तो गॉसचा विद्युततेचा नियम, गॉसचा प्रवाह सिद्धांत म्हणूनही ओळखला जातो. हे समीकरण मॅक्सवेलच्या चार प्रसिद्ध समीकरणांपैकी एक आहे. +विद्युत तीव्रता म्हणूनही ओळखले जाणारे विद्युत क्षेत्र E हे एक सदिश क्षेत्र - अवकाश (आणि काल) यांच्या प्रत्येक बिंदूवरील एक सदिश - आहे. +विद्युत प्रवाह हे बंदिस्त पृष्ठावर केलेले विद्युत क्षेत्राचे पृष्ठ ऐकन आहे. +गॉसचा नियम असे सांगतो की: +गॉसच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे ऐकन स्वरूप हे सांगतो की: + + + + + + +S + + + + +{\displaystyle {\scriptstyle S}} + + + + + + +E + +⋅ + +d + + +A + += + + +Q + +ε + +0 + + + + + + +{\displaystyle \mathbf {E} \cdot \mathrm {d} \mathbf {A} ={\frac {Q}{\varepsilon _{0}}}} + + +येथे, +समीकरणाच्या डाव्या बाजूस विद्युतक्षेत्राचा प्रवाह म्हटले जाते. +विद्युततेचा गॉसचा नियमाचे भैदिक स्वरूप हे सांगते की:: + + + + +∇ +⋅ + +E + += + + +ρ + +ε + +0 + + + + + + +{\displaystyle \nabla \cdot \mathbf {E} ={\frac {\rho }{\varepsilon _{0}}}} + + +येथे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3797.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f466bfaf918a423ddf9f90d1f23ce1f84ed5c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3797.txt @@ -0,0 +1,12 @@ +कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे. कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.कापसाला पांढरे सोने (white gold) म्हटल्या जाते. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला 'पांढऱ्या सोन्याचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाते. +कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो. +कापसामध्ये जवळपास ९५% सेल्युलोज (Cellulose) असते.कपसाच्या एका नवीन जातीचा शोध लागला आहे नाव आहे सावरी. +मराठी-हिंदीमध्ये कापसाला रुई अस प्रतिशब्द आहे. मात्र रुई (Calotropis Procera) या विषारी वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. असे असले तरी रुईच्या झाडापासूनही एक प्रकारचा अतिशय मऊ कापूस मिळतो, त्याच्या गाद्या-उश्या करतात. रुईच्या झाडापासून निसटलेला हा मऊ कापूस दशदिशांना उधळत असतो. +साधारणत: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते. याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्तमध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात. +कापसापासून मिळणारे धागे पाच प्रकारचे असतात - अतिशय लांब (१-३/८ इंच आणि त्याहून लांब), लांब (१-१/८ इंच ते १-११/३२ इंच, Gossypium barbadense), मध्यम लांब (१-१/३२ इंच ते १-३/३२ इंच), मध्यम (१३/१६ इंच ते १ इंच) आणि आखूड-(१३/१६ इंचापेक्षा कमी, Gossypium herbaceum). . +अमेरिका, अर्जेंटिना, उजबेकिस्तान, ऑस्ट्रेलिया, चीन, तुर्कस्थान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, भारत या देशांमध्ये कापूस पिकतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक : १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उझबेकिस्तान हे होत. +जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते +कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटम व गॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात. +महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ] +शेवटचे तिन्ही रोग कवकजन्य आहेत.[१] +सहकारी संस्थामुळे कापसाच्या अर्थकारणाची वाट लागली diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3803.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b2e73e2a81eba8fa75872ea44febae3b3ce9c49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3803.txt @@ -0,0 +1 @@ +गो, डॉग. गो! (इंग्लिश: Go, Dog. Go!) हा एक इ.स. १९६१ सालचा मुलांचे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3817.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9f52717a2efb76ef822a676b02b85617722c430 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3817.txt @@ -0,0 +1 @@ +गो-योझेई (जपानी:後陽成天皇; ३१ डिसेंबर, इ.स. १५७१ - २५ सप्टेंबर, इ.स. १६१७) हा जपानाचा १०७वा सम्राट होता.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3818.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0154cb4d810faae4f7e5067c6a5222d1e5e95651 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3818.txt @@ -0,0 +1 @@ +सांजो (जपानी:三条天皇; ५ फेब्रुवारी, ९७६ - ५ जून, १०१७) हा जपानचा ६७वा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3823.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2bbf1a3d7fd6f933346cc31ef627a3e01fb95ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3823.txt @@ -0,0 +1,7 @@ +कॅ. गोपाळ गंगाधर लिमये (जन्म : पुणे, २५ सप्टेंबर, इ.स. १८८१; [१] - - पुणे, नोव्हेंबर १९, १९७१) हे एक मराठी विनोदी लेखक होते. +गो.गं. लिमये यांचे प्राथमिक शिक्षण बेळगावात आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले. मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजातून सुवर्णपदकासहित त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि त्या जोरावर ते लष्करात दाखल झाले. इ.स. १९१८ ते १९२१ या काळात त्यांनी सैन्यदलात कॅप्टनच्या हुद्द्यावर नोकरी केली. तेथून सेवानिवृत्ती घेतल्यावर कॅ.लिमये यांनी मुंबई महापालिकेत आरोग्याधिकारी म्हणून काम केले. +१९३७ साली मुंबईत स्थापन झालेल्या फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचे ते संस्थापक सदस्य होते. +लिमये यांनी इ.स. १९१२पासून मासिक मनोरंजनमध्ये कथा लिहून मराठी कथालेखनाचा प्रारंभ केला. ते मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण विनोदी लेखक समजले जात. +प्रवासवर्णन, आत्मनिवेदन अशा अनेक माध्यमांचा विनोदासाठी लिमये यांनी मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेतला. त्यामुळे त्यांच्या विनोदी लेखनात लक्षणीय नाट्यमय विविधता आलेली आहे. +कॅ. लिमये यांनी युद्धाच्या अनुभवांवर कथा लिहून मराठीत युद्धकथांची लक्षणीय भर घातली. ’सैन्यांतील आठवणी’ हे लिमये यांचे आत्मनिवेदनात्मक पुस्तक. पेशावर, दारेसलाम, बगदाद इत्‍यादी ठिकाणच्या त्यांच्या आठवणी त्यांनी त्यात मनोरंजक पद्धतीने सांगितल्या आहेत. ह्यांशिवाय विख्यात फ्रेन्च नाटककार मोलियर ह्याच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद त्यांनी केले. वैद्यक, शुश्रूषा अशा विषयांशी संबंधित पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3824.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81bc4a784bd0dba0de1578fb32f5c6d4736dbec8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3824.txt @@ -0,0 +1,9 @@ +गो.ना. दातार तथा गोविंद नारायण दातारशास्त्री (इ.स. १८७३ - इ.स. १९४१) हे एक मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या सुरुवातीच्या मनोरंजक किंवा बोधपर कादंबऱ्या या आंग्ल कादंबरीकार रेनॉल्ड्स याच्या कादंबऱ्यांची रूपांतरे होती. चतुर माधवराव या कादंबरीपासून दातारांनी स्वतंत्र कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. +दातारांचे घराणे हे पडेल गावातून निघून राजापूरजवळच्या धोपेश्वर गावात कूळ म्हणून स्थायिक झाले होते. त्यांचे आजोबा प्रथम पडेल येथे रहात. गो.ना. दातारांच्या पत्नीचे माहेरचे कुटुंब पोंभुर्ले येथील करंदीकर होते. मॅट्रिकपर्यंत शिकलेल्या गो.ना. दातारांना एक मुलगी (काशीबाई) व ६ मुलगे अशी अपत्ये होती. काशीचे लग्न दत्तात्रय मराठे यांच्याशी झाले. +दातारांकडे संस्कृत साहित्य, वेद, खगोल व आयुर्वेद आदी क्षेत्रातील ग्रंथांचा मोठा होता. वि.का. राजवाडेयांची पुस्तके, समग्र मोरोपंत व रामायणाचे मराठी भाषांतर तसेच रेनॉल्ड्स व आर्थर कॉनन डॉईल यांची पुस्तके त्यांच्या संग्रही असून शिळाप्रेसवर छापलेली सुमारे १५० वर्षे जुनी पुस्तके त्यांनी जपून ठेवली होती. +गो.ना. दातार हे कादंबरीकार होण्यापूर्वी घरी औषधे बनवत. त्यासाठी त्यांनी रसायनशाळा हा कारखाना काढला. त्यातून त्यांनी तापावरील नारायणज्वरांकुश या औषधाची निर्मिती केली. या आपल्या वडिलांचे नाव दिले होते. +दातारांवर शालेय जीवनापासून टिळकांची विचारधारा, त्यांचा राजकीय दबदबा यांचा प्रभाव असल्याने टिळक-गांधी यांच्या विचारधारेमुळे ते काँग्रेसवासी होऊन प्रचारक म्हणून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय झाले. ते राजापूर तालुका काँग्रेसचे काही काळ अध्यक्ष होते. ते आपल्या घराशेजारी असणाऱ्या हिरण्यकेशीय वेदपाठशाळेचे विश्वस्त आणि पदाधिकारीही होते. +२०व्या शतकाच्या पूर्वार्धात गो.ना. दातारांचे लेखन लोकप्रिय होते. त्यांनी प्रणय, पराक्रम, गूढ रहस्य व वास्तववादी साहित्याची रचना केली. त्या काळात ते स्वतःच काही आख्यायिकांचा विषय बनले होते.[ दुजोरा हवा] +दातारांचे अगदी सुरुवातीचे लेखन हे भारतात प्रचलित असणाऱ्या आख्यायिकांवर आधारित होते. ते लिखाण चालू असतानाच त्यांनी रेनॉल्ड्स या इंग्रजी लेखकाच्या सर्व कादंबऱ्यांचे मराठीत भाषांतर करणे सुरू केले. या कादंबऱ्यांमध्ये त्यांनी भारतीय वातावरण व इतिहास यांचा अत्यंत कौशल्याने वापर केला. +आपल्या कादंबऱ्या छापण्यासाठी दातारांनी स्वतःचा छापखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री त्यांनी मुंबईतील प्रख्यात बाटलीबॉय कंपनी व निर्णयसागर यांच्याकडून मिळवली. छपाईची सर्व कामे हाताळताना लेखनापासून प्रकाशनापर्यंतची कामे ते स्वतःच करीत असत. +अशा प्रकारे छोटी-मोठी पुस्तके, लग्नपत्रिका, मुंजपत्रिका, दुकानांची विविध पावती पुस्तके आदी मुद्रित साहित्य राजापूरच्या घरच्या पडवीतील छापखान्यात चालत असे. एकनाथी भागवत, रंगनाथी योगवासिष्ठ, ज्ञानेश्वरांची गाथा, रामदास स्वामींचे समग्र ग्रंथ यांचे टिपांसह त्यांनी संपादन केले. या शिवाय मोरेश्वर भट्ट लिखित वैद्यामृत, शिवस्वरोदय, रामगीता, अध्यात्म रामायण, मुहूर्तमार्तंड, गणेशपुराण व पद्मपुराण यांची भाषांतरे त्यांनी सरळ, सोप्या भाषेत केली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3854.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3f465c651b9613867a3084cd1a4831abd9cf7a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3854.txt @@ -0,0 +1,2 @@ +गो-सुझाकु (जपानी:後朱雀天皇; १४ डिसेंबर, इ.स. १००९:क्योटो, जपान - ७ फेब्रुवारी, इ.स. १०४५:क्योटो) हा जपानचा ६९वा सम्राट होता.[१] according to the traditional order of succession.[२] +हा इ.स. १०३६-१०४५ दरम्यान सत्तेवर होता.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3874.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d73e9efabc3f1ac88667899e9b2ab0ffa6e14f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3874.txt @@ -0,0 +1 @@ +लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूखंड एकसंध होता. कालौघात त्याचे तुकडे झाले, आणि जगाचा नकाशा बदलत राहिला. या तुकड्यांपैकी सर्वांत मोठ्या तुकड्याचे नाव 'गोंडवन'. सुमारे १० लाख वर्षांपूर्वी याचेही छोटे तुकडे होऊन अफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे भूप्रदेश तयार झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3880.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1750f1b347df7983190b99d467fe06b2fff3ad1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3880.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. +हे शहर गोंडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3906.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38ad8818f00a3ddd1c41ce66134303bf228f712d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3906.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदवले खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_391.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dbace9b910cdf5f7ef3e73e37b8be2c8503f49f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_391.txt @@ -0,0 +1,2 @@ +खैरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3915.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f456a8279526d37f20885cd11f421f145d4fd0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3915.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3920.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77ba815754a1f4e8a4c35b2fd3e278bbc4cff5b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3920.txt @@ -0,0 +1 @@ +गोंदिया हा महाराष्ट्रामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. याची निर्मिती १९६२मध्ये झाली व १९६७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3985.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69cbc554b8d5866636f4ffdc84d4d537c92af2bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3985.txt @@ -0,0 +1 @@ +गोकाक विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बेळगावी मतदारसंघात असून बेळगावी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3992.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c599faf86811c8d611cc2660234e24cbb8b167db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3992.txt @@ -0,0 +1,16 @@ +कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे.[१] श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.[२][३] +विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार, श्रावण या महिन्यात; तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो. [४] +हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. [५] भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रस लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो. [६] [७] +कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो. [८] +कृष्ण हा देवकी आणि वासुदेव अनकदुंदुभी यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गौडीया वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते (ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट आणि ३ सप्टेंबरला हा दिवस येतो). [४] [९] +कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता, लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते, सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता. [१०] जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव अनकदुंदुभी यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले. वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्प शेष बलरामदेखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता, जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता . ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून, कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात. [११] कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर, कृष्णाच्या बाळाच्या रूपाला (बाळकृष्ण)आंघोळ घालण्यात येते, कपडे घातले जातात, नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे. [११] +हा उत्सव भारतात सर्वत्र होतो.हा सण विशेषतः मथुरा आणि वृंदावन तसेच वैष्णव आणि गैर-सांप्रदायिक समुदाय आढळणाऱ्या मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे साजरा केला जातो. याशिवाय भारतातील इतर सर्व राज्ये आणि उमरकोट, थारपारकर, मीरपूरखास आणि संपूर्ण सिंध पाकिस्तानमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. [४] [१२] +गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.[१६]गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात. +मध्य प्रदेशात [१७]आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.[१८] याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.[१३] +अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.[२०] अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार[२१] करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.[१८] +पू जा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-' याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णूसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे.वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण-इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण 'गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले'असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो.[२२] कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो. +उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.[२३]महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.[२४] हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते. +गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.[२५] काला म्हणजे एकत्र मिळविणे.[२६]पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.[२७] हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते. +[१८] +गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.[१८] +जन्माष्टमीच्या आधी, म्हणजे श्रावण वद्य षष्ठीला बलराम जयंती असते.[२८] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3996.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..060d12127e93cad6b8ccbca91a844779322aff15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_3996.txt @@ -0,0 +1,7 @@ +गोकुळ सिंग जाट हे तिलपत गावचे सरदार होते. १० मे १६६६ रोजी तिलपाट येथे जाट आणि औरंगजेबाच्या सैन्यात लढाई झाली. जाटांनी लढाई जिंकली . मुघल राजवटीने इस्लामचा प्रचार केला आणि शेतकऱ्यांवरील कर वाढवले. गोकुळने शेतकऱ्यांना संघटित करून कर वसूल करण्यास नकार दिला. औरंगजेबाने अतिशय शक्तिशाली सैन्य पाठवले. गोकुळला १ जानेवारी १६७० रोजी आग्रा किल्ल्यावर लोकांना घाबरवल्याबद्दल कैद करून मारण्यात आले. गोकुळच्या बलिदानाने मुघल राजवटीचा अंत झाला. +मुघल साम्राज्यातील राजपूत सेवकही अंतर्गत असंतुष्ट होऊ लागले, परंतु दलपत सिंग (संपादक: डॉ. दशरथ शर्मा), "दलपत विलास" च्या लेखकाने स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे, उत्तर प्रदेशातील नेते मुघलांविरुद्ध बंड करण्याचे धाडस करू शकले नाहीत. नियम.. असहिष्णु, धार्मिक, धोरणाविरुद्ध उठाव करण्यासाठी पुढाकार घेण्याचे श्रेय उत्तर प्रदेशातील काही जाट नेत्यांना आणि जमीनदारांना मिळाले. आग्रा, मथुरा, अलिगढ हे त्यात अग्रेसर होते. शाहजहानच्या शेवटच्या वर्षांतील वारसाहक्काच्या युद्धादरम्यान, जाट नेते वीर नंदराम यांनी शोषणात्मक धार्मिक धोरणाच्या निषेधार्थ भाडे देण्यास नकार दिला आणि बंडाचा झेंडा उभारला [१] त्यानंतर वीर नंदरामची जागा उदयसिंह आणि गोकुळ यांनी घेतली. सिंग [२] +राठोड वीर दुर्गादास यांच्याही आधी उत्तर प्रदेशातील जाट वीरांनी कट्टर मुघल सम्राटांच्या असहिष्णु धोरणांची पूर्वछाया दाखवली होती हे सत्य इतिहासाला मान्य करावे लागेल. गोकुळ सिंह हे मथुरा, वृंदावन, गोवर्धन आणि हिंडौन आणि महावन येथील सर्व हिंदू लोकांचे नेते होते, तिलपतचा गड हे त्याचे केंद्र होते. जेव्हा मुघल सेनापतींपैकी कोणीही त्याचा पराभव करू शकला नाही, तेव्हा शेवटी बादशाह औरंगजेबालाच प्रचंड सैन्य घेऊन जनतेचा रोष दाबावा लागला. [३] +आज मथुरा, वृंदावन आणि भारतीय संस्कृतीच्या मंदिरांचे रक्षण करण्याचे आणि तात्कालिक शोषण, अत्याचार आणि राजकीय मनमानी यांची दिशा वळविण्याचे श्रेय कोणाला असेल तर ते फक्त 'गोकुळ सिंह' आहे. [४] +वीरवर गोकुळ सिंह यांचे बलिदान गुरू तेग बहादूर यांच्या ६ वर्षे आधी झाले होते हे फार कमी लोकांना माहिती असेल. गुरू तेग बहादूर यांची डिसेंबर १६७५ मध्ये हत्या करण्यात आली - दिल्लीतील मुघल पोलीस स्टेशनच्या व्यासपीठावर, जिथे आज गुरुद्वारा शीशगंज अभिमानाने उभा आहे. गुरूंनी दिलेल्या मस्तकामुळे त्या गुरुद्वाराला शीशगंज म्हणतात. दुसरीकडे, गुरू तेगबहादूर यांच्या ६ वर्षांपूर्वी शहीद झालेल्या आणि त्याच मूल्यांसाठी शहीद झालेल्या आणि दिल्लीच्या कोतवालीवर नव्हे, तर आग्राच्या कोतवालीच्या विस्तीर्ण व्यासपीठावर शहीद झालेल्या महामानवाकडे आपण पाहतो तेव्हा हजारो लोक रडणाऱ्या जमावासमोर, कोणाला लोखंडी साखळदंडात बांधून आणले गेले आणि जनतेचे मनोधैर्य भंग करण्याच्या उद्देशाने प्रत्येकाच्या हातावर कुऱ्हाडीने निर्घृणपणे वार केले गेले, आम्हाला काहीच दिसत नाही. गोकुळसिंग हा केवळ जाटांसाठी शहीद झाला नाही, त्याचे राज्य कोणाकडून हिसकावून घेतले गेले नाही, [५] कोणतेही पेन्शन बंद केले गेले नाही, तर त्याच्यासमोर अतुलनीय सामर्थ्यवान मुघल-सत्ता, नम्रपणे, तह करण्याच्या इच्छेबद्दल कुरकुर करीत आहे. . अशा अतुलनीय नायकाला आपण कागदावरही आदर देऊ शकलो नाही ही शरमेची गोष्ट आहे. आपला हिंदू समाज किती गाफील, किती कृतघ्न आहे , शाही इतिहासकारांनी त्याचा उल्लेखही केला नाही. गुरू तेग बहादूर यांच्या अटकेचा आणि फाशीचा उल्लेख कोणत्याही समकालीन पर्शियन इतिहासात नाही. अकबर स्वतः मेवाडच्या राणा प्रतापशी लढायला गेला नव्हता, तर त्याला स्वतः ब्रजच्या त्या जाट योद्ध्यांशी लढायला जायचे होते. तरीही त्यांना पूर्णपणे दाबता आले नाही आणि जाटांवर अत्याचार आणि अत्याचार करण्यासाठी निवडक सेनापतींच्या नेतृत्वाखाली मुघल [६] सैन्य वारंवार पाठवण्यात आले आणि केवळ जाट पुरुषच नव्हे तर त्यांच्या शूर महिलांनाही त्यांच्या ऐतिहासिक धैर्याने आणि पारंपारिक शौर्याचा सामना करावा लागला. राजेशाही थाटात वाढलेल्या तथाकथित इतिहासकारांनी या वीरांचा आणि भारताच्या खऱ्या सुपुत्रांचा उल्लेख केला नाही हे दुर्दैव आहे. मानुची नावाच्या एका युरोपियन प्रवाशाच्या वृत्तांतावरून आपण त्यांना ओळखतो. +सर यदुनाथ सरकार लिहितात - "मुसलमानांच्या धर्मांध धोरणामुळे मथुरेच्या पवित्र भूमीवर नेहमीच विशेष आक्रमणे होत आली आहेत. दिल्ली ते आग्रा या महामार्गावर वसलेले असल्याने मथुरा नेहमीच विशेष लक्ष वेधून घेते. तिथल्या हिंदूंना दडपण्यासाठी औरंगजेबाने अब्दुन्नवी नावाच्या कट्टर मुस्लिमाला मथुरेचा फौजदार म्हणून नेमले. [८] १६७८ च्या सुरुवातीला अब्दुन्नवीच्या सैनिकांचे एक पथक मथुरा जिल्ह्यात महसूल गोळा करण्यासाठी निघाले. अब्दुन्नवीने मागील वर्षी गोकुळसिंगजवळ नवीन छावणी उभारली होती. हाच सर्व कामकाजाचा केंद्रबिंदू होता. गोकुळ सिंह यांच्या हाकेवर शेतकऱ्यांनी भाडे देण्यास नकार दिला. मुघल सैनिकांनी शेतकऱ्यांच्या पशुधनाची लूट सुरू केली. संघर्ष नुकताच सुरू झाला आहे. [८] +म्हणूनच ९ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाचा नवीन फर्मान आला - "काफिरांची मदरसे आणि मंदिरे पाडली पाहिजेत". परिणामी, ब्रज प्रदेशातील अनेक अतिशय प्राचीन मंदिरे आणि मठ नष्ट झाले. कुशाण आणि गुप्त कालखंडातील कोष, इतिहासाचा अनमोल वारसा लुटला गेला, डोकेहीन, अंगहीन आणि हजारोंच्या संख्येने सर्वत्र विखुरले गेले. संपूर्ण ब्रजमंडळात मुघलिया घोडेस्वार आणि गिधाडे उडताना दिसत होते. आणि धुराचे ढग आणि लखलखणाऱ्या ज्वाला दिसत होत्या - त्यामधून पोर्क्युपिन घोडेस्वार बाहेर येत होते. [९] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4004.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c19e761f6b01b2930f52d8469a92627fd982dfdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4004.txt @@ -0,0 +1 @@ +गोखन इनलेर (२७ जून, १९८४ - ) हा  स्वित्झर्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4027.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7e9c89c43a2ee3956d582323649ab326a3c9d2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4027.txt @@ -0,0 +1 @@ +गोगावले हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4036.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ee7c67cba76180b11db78a0e16b914ae71d8b40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4036.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोचीड हा रक्त शोषणारा कीटक वर्गातील प्राणी आहे.तो बाह्य परजीवी कीटक आहे.तो रक्तपिपासू आहे.तो सहसा प्राण्यांच्या/जनावरांच्या अंगावर राहतो.महाराष्ट्रात झालेल्या एका गायी व म्हशींच्या अभ्यासात सुमारे ६७% ते ८७% प्राण्यांच्या अंगावर विविध प्रकारच्या गोचिड होत्या.[ संदर्भ हवा ]. +भारतात सुमारे १६० प्रकारच्या गोचिड आढळून येतात.त्यापैकी 'बुफिलस हायलोमा' 'एम्ब्लीओमा' 'हेम्याफायसीलस' 'रिफीसीफॅलस' इत्यादी गोचिड जनावरांच्या रोगांचे दृष्टीने जास्त हानीकारक आहेत. +यासाठी अनेक गोचिडनाशक औषधे उपलब्ध आहेत.पण ती विषारी आसतात.त्यांचा उपयोग पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्यानेच करावा.असेही बघण्यात आले आहे कि औषधाच्या कमी मात्रेने जनावर गोचिडमुक्त होत नाही तर, जास्त मात्रेने जनावरास विषबाधा होण्याचा संभव असतो.सहसा या औषधांची जनावरावर फवारणी करण्यात येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4037.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..684193b80aa24c3cf21d82880e0f3f3b510e31b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4037.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोजवाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4049.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de51abcb78eb1bd0921a6168937082aeea45299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4049.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोटलिब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, इ.स. १८३४ - ६ मार्च, इ.स. १९००) हे जर्मन अभियंता आणि उद्योगपती होते. यांनी स्टुट्गार्टमध्ये पहिल्या मोटरकारची निर्मिती केली. त्यांनी कार्ल बेंझबरोबर मर्सेडिझ-बेंझ या मोटरकार बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4061.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8bb86e5669082340776c060f0a5df92ce5a9c93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4061.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोटेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4067.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aa39ec1fe4b3341c710af4b8190851d5981b720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4067.txt @@ -0,0 +1,6 @@ +गोठ हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा दागिना सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते. +गोठ,पाटल्या, बिलवर,तोडे हे बांगड्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात. +गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात. +मनगटात धारण करण्यच्या अलंकारांना आवाषक, पारीहाय व वलय अशी नावे आहेत. वलय म्हणजे सोण्याची सलकडी किंवा बायकांचे गोठ होत. +वलयात कनकवलय नावाचा एक प्रकार असुन त्यात चपट्या आकाराची रत्ने जडवलेली असत. असे शिल्प अमरावतिच्या स्तूपात आढळते. वलयाचा कनकवलय म्हणून कालीदासाने दोन ठिकाणी उल्लेख केला आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4078.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29f9a6fa0538a8f7d523ab8d5aff31c72dd4bc04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4078.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोठिवरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4082.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b02f46540df9dda26d99e4d7fc8d45680f2cbaa0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4082.txt @@ -0,0 +1,13 @@ + गोठे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव. नागेश्वरी नदीच्या काठी असलेले गाव. स्वच्छ हवा, निसर्ग रम्य ठिकाण. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +गावामध्ये मराठा, कुणबी समाजातील घरे. एकत्र आणि एकोप्याने राहतात. कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. +१. गोठे बुद्रुक +२.रावढळ +३.सव +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4088.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80aebfd4fa390895e6c1c7700cb798fa52b34e0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4088.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4097.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..741ba3605ac683970f7766ff29452b96b910e2c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4097.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोडसई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4149.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75919be35c6cf0ce2b4d54d34dde9291a14c9a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4149.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय हे मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील एक महाविद्यालय आहे. यास जी.जी. खडसे महाविद्यालय या संक्षिप्त नावनेही ओळखले जाते. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे.[२][३] +या महाविद्यालयाची स्थापना १३ जुलै १९९० रोजी झाली. येथे सुरुवातीला फक्त विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम होता नंतर कला शाखेच्या अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला. हे महाविद्यालयास न्याक कडून 'ब' श्रेणी मिळाली आहे.[४] माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या आईचे नावावरून या महाविद्यालयाच नाव गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय ठेवण्यात आले आहे. +या विद्यालयात कला व विज्ञान शाखांचा पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. येथे दुसऱ्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र सुद्धा आहे. +खडसे महाविद्यालयात भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसाठी प्रयोगशाळा आहेत.[५] एक हेलिपॅड, एक जलतरण तलाव, इण्डोर सोर्ट्स हॉल, व पुस्तकालय आहेत. अध्यापणासाठी १३ वर्ग खोल्या आहेत. महिलांसाठी एक वसतिगृह आहे.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4164.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02c22f598c044eedba9cf0a48aaca9f7f8e636ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4164.txt @@ -0,0 +1 @@ +गोधानी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4174.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c066d5cd4cd0f8bec7e04dc45fadf45804a6bc8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4174.txt @@ -0,0 +1 @@ +गोन्ही हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4184.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2375ae0e6fad34bb78603e64aa59b168af024027 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4184.txt @@ -0,0 +1,6 @@ + +गोपाराजू रामचंद्र लवनम (१० ऑक्टोबर १९३० ते १४ ऑगस्ट २०१५), जी. लवनम किंवा लवनम म्हणून लोकप्रिय आहेत. ते एक भारतीय समाज सुधारक आणि गांधीवादी हिते. त्यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यता दूर करण्याचे काम केले.[१] ते एक नास्तिक होते.[१] आणि संस्कार संस्थेचे सहसंस्थापक होते. त्यांची पत्नी हेमलता लवानाम यांच्यासह त्यांनी ती संस्था स्थापन केली होती.[२] +१० ऑक्टोबर १९३० रोजी नास्तिक नेते गोपाराजू रामचंद्र राव "गोरा" आणि सरस्वती गोरा यांच्याकडे त्यांचा जन्म झाला.[३] वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या काही भागांमध्ये जमीन सुधारणा चळवळीदरम्यान विनोबा भावे यांचे दुभाषी होते. त्यांनी सेवाग्राम येथे १९६० मध्ये प्रख्यात कवी गुरराम जोशुआ यांची मुलगी हेमलता लवनम यांच्याशी त्यांच्या जातीबाहेर लग्न केले.[४][५] +स.न. १९७७ च्या आंध्र प्रदेशातील चक्रीवादळाने डिव्हिसीमाला धडक दिल्यानंतर, लवनमने पुनर्वसनाच्या कामात मदत केली.[६] +त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आंध्र प्रदेशात प्रचलित असलेल्या जोगिनी पद्धतीमध्ये त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुधार करण्याचे काम केले.[७][८] त्यांची पत्नी, एक प्रसिद्ध नास्तिक आणि समाज सुधारक, वयाच्या ७५ व्या वर्षी १९ मार्च २००८ रोजी मरण पावली. तिला गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रासले होते.[७] १४ ऑगस्ट २०१५ रोजी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका रुग्णालयात अनेक अवयव निकामी झाल्यामुळे लवनम यांचे निधन झाले.[३] +तेलंगणा या नवीन राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दिला. त्यांच्या मते, तेलंगणा आणि आंध्रमध्ये काही सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध होते.[१] भारतीय जनगणनेत नास्तिक पर्यायाचा समावेश करण्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.[९] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4192.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ebe5373639d40c5cdb13a9b66eec17591096b37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4192.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाल बल्लव पटनाईक हे भारताचे ३२ वे सरन्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4199.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bed4a2ef254e8668edcde5981233f18aadb4512 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4199.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाल सिंग राणा[१][२][३] हे उत्तराखंड राज्यामधील भारतीय राजकारणी आणि उत्तराखंड विधानसभेचे तीन वेळा निवडून आलेले सदस्य आहेत. गोपाल यांनी पहीली उत्तराखंड विधानसभा, दुसरी उत्तराखंड विधानसभा आणि पाचव्या उत्तराखंड विधानसभेत नानकमट्टा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4241.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e34e77e48b7716b9f346fe9f036cee7443ccd72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4241.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोपाळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4243.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9390d022d4997690dc81a2d0c9e96248d4d3f24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4243.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाळपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4252.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8939846209fcf5acf9484cbf1ed1682e84735462 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4252.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोपाळवाट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4253.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cab573434b5b01c87beb97ee244d2fe0e020ae36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4253.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4262.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f716d4bcc8aec9d209f0cbc82c393b4b6f8893e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4262.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +गोपिकाबाई ह्या मोरोपंत तांबे आणि यमुनाबाई तांबे उर्फ चिमनाबाई तांबे यांच्या कन्या होत्या. यांचा विवाह जालौनच्या चुरखी ग्राम निवासी नारायणराव खेर यांच्याशी झाला. राणी लक्ष्मीबाईंनी जावई नारायणरावास कट्यार, राजेशाही वस्र आणि दागिने भेट दिले होते. १९०७ मध्ये ही कट्यार नारायणरावांनी गोविंदराव तांबे यांस दिली. ह्या कट्यारीचा फोटो सावरकरांच्या १८५७ चा संग्राम ह्या पुस्तकात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4278.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10638b5538724d380fac4e6108ab6f01f56cc165 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4278.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोप्या घाट हा शिवथर घळईहून राजगड कडे जाणारा घाट रस्ता आहे. +कसबे शिवथर,गोप्या घाट,कुंबळे,खुलशी मार्गे राज्गाद्वारील अळू दरवाजा जवळ पोहोचत येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4281.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..688352aa6d28a51a317d4e0b31e2105e983a377c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4281.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गळ्यात घालण्याचे सोन्याचे आभुषण. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4302.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccbea71470cbb68e7c3d51dd51df8eadcd520210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4302.txt @@ -0,0 +1,31 @@ +१५° २४′ ०७″ N, ७४° ०२′ ३६″ E +गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ३० मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो, यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवते,कि गोव्यात अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात . सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे गोवा हे राज्य आहे. +गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ किमी२ एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या प्रमुख भाषा असून शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्य पिकवले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी असून गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. + +पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीपर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. +निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. कावी ही गोमंतकाची कला आहे. +महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गोपजन; किंवा आभीर जे ब्रज प्रदेशातील होते ) असा केलेला आढळतो.हरिवंश या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण यादव जनांसह या परिसरात आले असा उल्लेख आढळतो. ईश्वरसेन आभीर याने ३ ऱ्या शतकात सातवाहनांचा पराभव करून महाराष्ट्र व गोव्यावर आधिपत्य प्रस्थापित केले हे आभीर म्हणजेच महाभारत कालीन यादव होय ब्रज प्रदेशापासून दक्षिणेपर्यंत अनेक वसाहती स्थापन करून त्यांनी त्याला आभीर देश ,गोपराष्ट्र असे नामकरण केलेले दिसते. नाशिक परिसर कान्हदेश म्हणून ओळखला जातो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. याकाळात येथे पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. येथे ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. +३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्तकरेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.[१] +गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात बांदोडे या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, पेडणे महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी. +सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली. +गोव्यात २ जिल्हे आहेत - उत्तर गोवा जिल्हा आणि दक्षिण गोवा जिल्हा. +गोव्यात १२ तालुके आहेत. +'गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. +गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. +३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. येथील जनतेने धार्मिक छळ आणि हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर, दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड, हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंसआणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. +गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे हे राज्य आहे. +१.गोव्यात गणेश उत्सव,शिमगा हे सण विशेष उत्साहाने साजरे होतात.गणेश चतुर्थीला घराघरात मातीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा केली जातो. निसर्गात सापडणाऱ्या विविध वनस्पती, फुले, फळे, यांची गणेशाला आवड आहे. त्यातूनच सुंदर संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे गणेश चतुर्थीला रानफुले व फळाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या 'माटोळी'. होळीला गोव्यात 'शिगमा' असे म्हटले जाते.[२] +२. गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ.गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.यामधे वारूळाच्या मातीचा गोळा तयार करून भूदेवतेचा पूजाविधी म्हणून सुमारे तीन आठवडे स्रिया त्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात. जननशक्तीचे प्रतीक म्हणून ही वारूळाची पूजा केली जाते. गोव्यातील अनेक लोककला प्रकारात 'धालो' हा लोकोत्सव प्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 'धालो' हा पूर्णपणे स्त्रीप्रधान लोकनाट्यकला प्रकार आहे[३]. +३. नवस बोलणे, अंगात देवी येणे, देवतेला कौल लावणे, पूजेसाठी नागवेली, नारळ,सुपारी यांचा वापर करणे, मांत्रिक किंवा देवर्षीचा सल्ला असे विधी गोव्यात प्रचलित आहेत. पंचमहाभूतांची पूजाही विशेष प्रचलित दिसते. +४.ग्रामीण देवदेवतांची पूजा करताना भैरोबा, काळभैरव, सिदोबा यांची पूजा केली जाते. रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते. +५. लळित,खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे. +[४] +६ धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.[५] +गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या (२०१३ साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे. +संस्थांची नावे :- +१. गोमंतक मराठी अकादमी +२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन +३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ +४. कोकण मराठी परिषद +५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा +६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4305.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c43324c2f99e08c41a20c4426c949999b447669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4305.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोमाशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4326.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f57ffd8846088430ff2b34739aec40289a310390 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4326.txt @@ -0,0 +1 @@ +गोरखपूर जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. गोरखपूर भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच देशातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. पूर्व उत्तर प्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्या येथूनच जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4344.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7422438d63a83b5326862b8dd1b114ce454c2d78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4344.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गोरखा शब्द अनेक प्रकारे वापरला जातो: diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4359.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45ac5cab527c508086e611bd1006bd344d161921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4359.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरपे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4361.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a81d9af5fbc65b43f8d23e876cb2bdb737a8bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4361.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोरमाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4398.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47a27dbc50cf3035e1467bd33cdc43b166f3800c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4398.txt @@ -0,0 +1 @@ +गोरेघाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4448.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254203f79d6d777eb4400791b1aca716c5e0f461 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4448.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलमाल हा एक रोहित शेट्टी द्वारा २००६ सालचा हिंदी भाषेत निर्मित विनोदी चित्रपट आहे. +चार मित्र - गोपाल, माधव, लक्ष्मण, लकी, दृष्टिहीन सोमनाथ आणि त्याच्या दृष्टिहीन पत्नीशी खोटे बोलतात आणि त्याच्या घरात त्याचा नातू समीर म्हणून राहतात. चित्रपटाच्या शेवटी ते सत्य कबूल करतात तसेच सोमनाथ आणि त्याच्या पत्नीचे शत्रूपासून संरक्षण देखील करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4452.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f29555548d05c8a2b4852b5bd7c59b3befad259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4452.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्त्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे. +भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. +इंग्लंड मध्ये पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३० मध्ये भरवण्यात आली. पहिल्या गोलमेज परिषदेला एकंदर ८९ प्रतींनिधी जमले होते. ८९ सदस्या पैकी १६ सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रसभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता.[१] सरकारच्या विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ चालू ठेवली होती. यामुळे व्हाईसरॉय ने महात्मा गांधीस व इतर नेत्यास तरुंगातून मुक्त केले. ५ मार्च १९३१ रोजी महात्मा गांधी व इंग्लंडवरून आलेल्या आयर्विन यांच्यात अनेक करार झाले; त्या करारास गांधी-आयर्विन करार म्हणून संबोधले जाते. गांधी-आयर्विन कराराबरोबरच सविनय कायदेभंग चळवळीचा शेवट झाला. त्याच बरोबर हिंदुस्थानातील नेत्यांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेस हजर राहण्यास संमती दर्शवली. +७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले. ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते. पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली. परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते. गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले. +तिसरी गोलमेज परिषद १७ नोव्हेंबर १९३२ ते २४ डिसेंबर १९३२ मध्ये भरली. ह्या परिषदेला एकूण ४६ जण सहभागी झाले होते. सविनय कायदेभंगावेळी खान अब्दुल गफारखान यांनी खुदाई खिदमतगार नावाची लाल शर्टवाल्यांची संघटना सुरू केली. महात्मा गांधींनी सुरू केलेली सविनय कायदेभंग चळवळीचा प्रभाव कमी होत होता. परंतु असे असतानाही इंग्रजांनी दडपशाहीचे धोरण चालूच ठेवले होते. इंग्लंड मधील हुजूर पक्षाने देखील भारतास नवीन राज्यघटना देण्यास नकार दिला होता. असे असताना देखील तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली (डिसेंबर १९३२). या गोलमेज परिषदेत भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त सलेक्षण कमिटीची स्थापना केली. या गोलमेज परिषदेच्या आधारावरच १९३५चा कायदा उदयास आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4478.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b26a892339d35d65a9c5d351b788fb5df8670a35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4478.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोल्डन हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे.[१][२] जेफरसन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या गावाची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २०,३९९ होती.[३] हे शहर डेन्व्हर-ऑरोरो-लेकवूड महानगराचा भाग आहे. +कॉलोराडो स्कूल ऑफ माइन्स हे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आहे. याशिवाय नॅशनल रिन्युएबल एनर्जी लॅबोरेटरी, राष्ट्रीय भूकंप माहिती केन्द्र या शासकीय संस्था गोल्डनमध्ये स्थित आहेत. कूर्स ब्रुइंग कंपनी, बॉस्टन मार्केट, कूर्सटेक, स्पायडरको, इ. कंपन्यांची मुख्यालये येथे आहेत. +१८६२ ते १८६७ दरम्यान गोल्डन कॉलोराडो प्रांताची राजधानी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4480.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..781d8850b1d4e3ffa8c3b77442e313419fa0c841 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4480.txt @@ -0,0 +1,2 @@ +पहिल्या महायुद्धाच्या आधीची पंचवीस वर्षे ही क्रिकेटचा सुवर्णकाळ किंवा गोल्डन एज ऑफ क्रिकेट समजली जातात. १८९० च्या काउंटी स्पर्धेच्या उद्घाटनापासून महायुद्धाच्या सुरुवातीच्या या काळात चुरशीच्या अनेक स्पर्धा झाल्या तसेच उत्तम खेळाडू तेव्हा खेळले. या काळातील क्रिकेट खेळाडू खिलाडूवृत्तीने खेळत असत.[१] +यानंतरच्या काही वर्षांत अनेक नामांकित क्रिकेट खेळाडू युद्धात मारले गेले किंवा मृत्यू पावल्याने तेव्हाच्या लोकांना मागील पंचवीस वर्षांबद्दल अधिक ओढ वाटून असे नामकरण झाले.[१] शेकडो काउंटी व क्लब खेळाडूंशिवाय इंग्लंडचे कॉलिन ब्लाइथ, मेजर बूथ, केनेथ हचिंग्स; ऑस्ट्रेलियाचा टिब्बी कॉटर आणि दक्षिण आफ्रिकेचे रेजिनाल्ड हॅंड्स, बिल लंडी, रेजी श्वार्त्झ आणि गॉर्डन व्हाइट हे आठ कसोटी खेळाडू रणांगणावर मृत्यू पावले. याच सुमारास डब्ल्यू.जी. ग्रेस आणि व्हिक्टर ट्रंपरही मृत्यू पावले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4483.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7abf8b7c88dd6eeeed2d79ca90a797b7f59814f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4483.txt @@ -0,0 +1 @@ +गोल्डन ग्लोब (इंग्लिश: Golden Globe Award) हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील ९३ सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन ह्या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. ह्या पुरस्कारांची सुरुवात जानेवारी १९४४ मध्ये लॉस एंजेल्स येथे झाली. तेव्हापासून ऑस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपट सृष्टीमधील एक मानाचा व लोकप्रिय पुरस्कार राहिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_449.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8546efabc4a7253299144441b647d03375cec599 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_449.txt @@ -0,0 +1,8 @@ + खोटले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4499.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3df3332a89aaf67825cb160e9d658e520ed70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4499.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोल्डा मायर (हिब्रू גּוֹלְדָּה מֵאִיר ; रोमन लिपी: Golda Meir), पूर्वाश्रमीच्या गोल्डा माबोविच (रशियन: Голда Мабович ; रोमन लिपी: Golda Mabovich), (३ मे, इ.स. १८९८ - ८ डिसेंबर, इ.स. १९७८) या शिक्षिका, किब्बुत्झ्निक व इस्रायेलच्या राज्याच्या चौथ्या पंतप्रधान होत्या. त्यांनी १७ मार्च, इ.स. १९६९ ते ३ जून, इ.स. १९७४ या कालखंडा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली. +रशियन साम्राज्यामधील क्यीव येथे जन्मलेल्या मायर ह्यांचे बालपण व शिक्षण अमेरिकेच्या मिलवॉकी शहरामध्ये झाले. तरुण वयापासूनच त्यांच्यामध्ये कट्टर ज्यू राष्ट्रीयत्वाची भावना होती. इ.स. १९१८ मध्ये लग्नानंतर त्या पॅलेस्टाइनमध्ये स्थानांतरित झाल्या. इस्रायलच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. +इ.स. १९५६ ते १९६६ दरम्यान त्या इस्रायलच्या परराष्ट्रमंत्री होत्या. १९६९ साली लेव्हि एश्कॉलच्या मृत्यूनंतर मायर पंतप्रधानपदावर आल्या. त्या काळी पंतप्रधान बनलेल्या त्या जगातील केवळ तिसऱ्या महिला होत्या (सिरिमावो भंडारनायके व इंदिरा गांधी खालोखाल). diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4501.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49f3864a5f6978bd7f8211b6544a25dbb804625b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4501.txt @@ -0,0 +1 @@ +विजय आनंद तथा गोल्डी आनंद (२२ जानेवारी, १९३४:गुरदासपूर, पंजाब - २३ फेब्रुवारी, २००४) एक भारतीय चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, संपादक आणि अभिनेता होते. त्यांचे, जो गाइड (१९६५), तीसरी मंझिल (१९६६), ज्वेल थीफ (१९६७) आणि जॉनी मेरा नाम (१९७०) हे यशस्वी झाले. त्यांनी त्यांचे बहुतेक चित्रपट आपल्या नवकेतन फिल्म्ससाठी बनवले. हे आनंद कुटुंबाचा भाग होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4504.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee9b6dd90210a8e44c6337436c64d8a183f4961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4504.txt @@ -0,0 +1,13 @@ +गोलकोंडा एक्सप्रेस तथा गोळकोंडा एक्सप्रेस भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर आणि तेलंगणातील सिकंदराबाद शहरांदरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे. या सेवेला इंटरसिटी एक्सप्रेसचा दर्जा आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या या गाडीला १७२०१ डाउन[१] आणि १७२०२ अप [२] हे क्रमांक आहेत. ही गाडी आपल्या मार्गावरील बव्हंश रेल्वे स्थानकांवर थांबते. या गाडीला ३८३ किमीचा प्रवास करण्यासाठी साधारण ८ तास लागतात. +या गाडीला हैदराबाद येथील गोवळकोंडा किल्ल्याचे नाव दिलेले आहे. +या गाडीची पहिली धाव इ.स. १९७३मध्ये झाली. त्यावेळी ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालायची व भारतातील सगळ्यात जलद गाड्यांमधील एक होती. +ही गाडी सिकंदराबाद आणि गुंटुर दरम्यान विजयवाडा, वरंगळ, आणि काझीपेट मार्गे धावते.[३] + स्थानक + स्थानक + (सकाळी) + (दुपारी) + ( + दुसरी + रेक) + (दुपारी) + (रात्री) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4512.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba3dd9f35119e64471415de02de557ce685017b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4512.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररूपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते. +राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातील जनकल्याण समितीतर्फे इ.स. १९९७ सालापासून गोळवलकर गुरुजींच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध क्षेत्रातील व्यक्तींना ’परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार’ दिले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4537.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04e83481b16c3986db319fa8cdf4f7d33fb7fd0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4537.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळेगावपालम हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4544.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..090cc028138b95fc583618d73443b4ab71da8f6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4544.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिगरशस्त्रक्रिया पद्धतीने गर्भस्रावकारी गोळ्यांच्या साहाय्याने केलल्या गर्भपाताचा हा एक प्रकार आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना गर्भपाताच्या गोळ्या म्हटले जाते. या औषधाचा शोध १९८० च्या दशकात लागला. +गोळ्यांच्या साहाय्याने केलेला गर्भपात ही एक मोठी शारीरिक समस्या आहे .घरगुती कारणांमुळे तसेच कामांमुळे गर्भधारणेकडे दुर्लक्ष होते .त्यानंतर एक सोपा आणि कमी त्रास दायक उपाय म्हणून गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4554.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..230a6224b873332eaefafc2256e85d03694c1840 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4554.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवर्धन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_457.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26fd15d8f2cbe08d7b81609485e3d20957f32a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_457.txt @@ -0,0 +1,8 @@ + खोदाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4585.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b20aafb64649803c92284ee384d8b94b7cac2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4585.txt @@ -0,0 +1,222 @@ +गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा दाबोळी विमानतळ (Dabolim) (आहसंवि: GOI, आप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे. +हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५० च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करून टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला. +पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६ च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८० च्या सुमारास जुआरी व मांडवी या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग (चोगॅम) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत जर्मनीची कॉंडोर एरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८ च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले. +दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी२ क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.[४] +दाभोळी विमानतळावरून रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः नाताळ व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बॅंगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.[५] +येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरून धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत. +गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिखली मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मुरगाव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वेद्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. +नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे.. +दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे. +येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात. +भारतीय आरमार दाबोळी विमानतळावरून आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत. +गोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.[६] +२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही. +नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात मोपा येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. [७]या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.[८] प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.[९] या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.[१०] + +दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलूर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.[११] कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे. +याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे. +दाभोळी विमानतळावरून प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_460.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf75931855b2987b2d5a419237fe923fdbf2c515 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_460.txt @@ -0,0 +1 @@ +खोपट हे महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे शहरातील एक ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4600.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4600.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4609.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76cb4fca50179fb644249a0c549c0b0b61850290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4609.txt @@ -0,0 +1,6 @@ +लक्ष्मीकांत पार्सेकर +भाजप +मनोहर पर्रीकर +भाजप +गोवा विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या गोवा राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये गोवा विधानसभेमधील सर्व ४० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मागील निवडणुकीत मनोहर पर्रीकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला २१ जागंसह बहुमत मिळाले होते. २०१४ साली पर्रीकरांनी भारताचे संरक्षणमंत्रीपद स्वीकारले व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लक्ष्मीकांत पार्सेकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली. +११ मार्च २०१७ रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पक्ष १७ जागांवर विजय मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला तर भाजपला १३ जागांवर समाधान मानावे लागले. परंतु २ अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पार्टी ह्या दोन पक्षांच्या प्रत्येकी ३ आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यंच्या अटीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतून मुख्यमंत्रीपद स्वीकारले व १४ मार्च २०१७ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4615.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f3da72cae61d590b0d20136438c4bce620e179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4615.txt @@ -0,0 +1,9 @@ +गोवाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मासवण गावानंतर डाव्या बाजूला जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २०७ कुटुंबे राहतात. एकूण १०४२ लोकसंख्येपैकी ५२१ पुरुष तर ५२१ महिला आहेत. गावाची साक्षरता ७६.४० टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.९२ आहे तर स्त्री साक्षरता ६९.९३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.२० टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.काही प्रमाणात कुणबी समाजातील लोकांची वस्ती सुद्धा आहे. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात. +तामसई, नेटाळी, खारशेत, वांदिवळी, मासवण, पोचडे, दुखटण, खामलोळी, बहाडोली, हालोळी, एम्बुरऐरंबी ही जवळपासची गावे आहेत.गोवाडे ग्रामपंचायतीमध्ये गोवाडे आणि नेटाळी गावे येतात. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4678.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7852e7a34b95171393636e55c98b4aaba1dd10c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4678.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोविंदपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4679.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea412ecee393e7f2795e73d272b05455ad8be70a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4679.txt @@ -0,0 +1,2 @@ + गोविंदपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_469.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d102f5d050b3145cd390b8996b30fb8e3a20d3b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_469.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोपडी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4696.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2974966f24b8ea9e47e8bc0da5c1f098b4216311 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4696.txt @@ -0,0 +1 @@ +गोविंदराय तथा जी.एच. नायक (१८ सप्टेंबर, इ.स. १९३५:अंकोला, कर्नाटक - ) हे कन्नड भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या उत्तरार्द्ध या लेखसंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4724.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f4ad6a8c876cbd4ce8605baf138b402b2faa2c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4724.txt @@ -0,0 +1,6 @@ +गोवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== शंभू महादेव डोंगररांगेच्या जवळ वसलेलं गाव म्हणजे गोवे नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण मुबलक पाणी व नदीच्या कडेला वसलेलं गाव +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +==प्रेक्षणीय स्थळे== कोटेश्वर मंदिर हे नदीच्या पात्रामध्ये मधोमध असलेले मंदिर आहे व त्या ठिकाणी दोन वीरगळ सुद्धा आहेत. +==नागरी सुविधा== गावामध्ये पाण्याची सोय आहे व तालुक्याचे ठिकाणहून गावात येण्यासाठी बस सुद्धा आहे +==जवळपासची गावे== लिंब, शिवथर, मालगाव ,आनेवाडी, एन.एच.फोर महामार्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4748.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6aa4335b0cf06c2c34fd938a95e2f098f0be3505 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4748.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोशेन काउंटी, वायोमिंग ही अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गोशेन काउंटी, वायोमिंगची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4784.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ef79324f55b3d8b2f5966fc71e272d25fcc5595 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4784.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोहे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_480.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_480.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a464d2b02a8892f56d421b503c9d7c54768bed9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_480.txt @@ -0,0 +1,3 @@ +खोपोली हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. +खोपोली हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील एक औद्योगिक शहर आहे. खोपोली येथे टाटा पावर कंपनीचे जलविद्युत निर्माण केंद्र आहे. +आणि गगनगिरी महाराजांचा मठ आहे. तसेच हे एक रमणीय ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4800.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..694eba5db7209a7bc3c9b97eaf0c68876f5de787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4800.txt @@ -0,0 +1,9 @@ +गौड सारस्वत ब्राह्मण ही दक्षिण भारतातील सारस्वत ब्राह्मणांतील एक पोटजात आहे. (ही महाराष्ट्राबाहेर कधीकधी गौड, गौडर, गौडा इत्यादी नावांनी दर्शविली जाते) (कोकणी: गौड सारस्वत, कन्नड: ಗೌಡ ಸಾರಸ್ವತ, मल्याळम: ഗൌഡ സാരസ്വത) ही हिंदू धर्मातल्या ब्राह्मण जातीतील ६ पोटजातींपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीयन ब्राह्मण जातीतील इतर ५ पोटजाती देशस्थ, चित्पावन, कऱ्हाडे, दैवज्ञ व देवरुखे ह्या आहेत.[ संदर्भ हवा ] +गौड सारस्वत जातीतील ब्राह्मण कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ किनारपट्टी लगतच्या प्रदेशात आढळून येतात. भाषकदृष्ट्या सारस्वत ब्राह्मणांमध्ये मराठी व कोकणी भाषक असे दोन गट आहेत. गौड सारस्वत ब्राह्मणांत कुडाळदेशकर गौड ब्राह्मण, कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण, नॉर्थ कॅनरा गौड सारस्वत ब्राह्मण अशा अनेक पोटपोटजाती आहेत. +गौड सारस्वत ब्राह्मण हे मूळचे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत.[ संदर्भ हवा ] +सारस्वत ब्राह्मणांतही मेंगलोरी सारस्वत; आणि त्यांच्यातही त्यांच्या त्यांच्या मठाप्रमाणे बरेच भेद आहेत.[ संदर्भ हवा ] +मुंबईत राहणारे गौड सारस्वत ब्राह्मण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले आहेत. श्रावणात ह्यांचे अनेक उत्सव साजरे केले जातात. मुंबईत वाळकेश्वरला असलेल्या बाणगंगा तलावावर आश्विन नवरात्रीत पालखी आणि दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. ह्या समाजातील स्रिया सिल्क साड्या, परकर पोलके नेसून येथे येतात.सरस्वती नदीच्या काठी वसलेला हा समाज गोवा राज्यात काही काळ स्थिरावला होता परंतु पोर्तुगीज लोकांचा अन्याय आणि अत्याचार सहन न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थायिक झाला. अठराव्या शतकात ते मुंबईत आले आणि येथेच कायम रहिवासी झाले. मुख्यतः वाळकेश्वर,गिरगाव, दादर, माहीम भागात ह्यांची वस्ती आढळते. हे शैव आणि वैष्णव अश्या दोन्ही पंथावर विश्वास ठेवत असल्याने ह्यांचे दोन्ही पंथाचे मठ आहेत.हे व्यवहारात मराठी बोलतात.घरात ते गोड कोकणी बोलतात. +बाणगंगा येथे सन १७१५ मध्ये सावंतवाडीहून आलेल्या रामा कामतांनी घाट बांधला आहे. गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट कडे सन १८७९ पासून बाणगंगा तलाव आणि परिसराची मालकी आहे. ह्याच परिसरात वाळुकेश्वर मंदिर, फोंड्याच्या कैवल्य मठाची शैव शाखा,आणि काशीच्या वैष्णव मठाची शाखा आहेत. +सारस्वत समाजात पाहुणचार फार केला जातो.अभ्यागताला जेवणाशिवाय किंवा रिकाम्या हाती कधीच पाठविले जात नाही. महिला हिरे आणि पोवळ्यांचे दागिने सर्रास वापरतात.पुरुष धोतर आणि पांढरी टोपी अथवा पगडी पारंपरिक पोशाखात देवकार्य करतात. जेवणात खोबरे हमखास वापरले जाते. नारळाच्या दुधाच्या शेवया हा गोड पदार्थ आवर्जून केला जातो. घावणे, आंबोळी हे शाकाहारी पदार्थ नियमित खाल्ले जातात. मांसाहार करणारे पापलेट, शिंपल्या,कालवं, बांगडे आवडीने खातात. + +१ मुंबई टाईम्स ०६०३२०२०. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4874.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06043cdf88bdd0b22bbd9b64ee2189b92f9cb817 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4874.txt @@ -0,0 +1,3 @@ +गौरव गेरा (जन्म २३ सप्टेंबर १९७३ गुरुग्राम) एक भारतीय विनोदकार आणि अभिनेता आहे जो हिंदी भाषेतील चित्रपट आणि दूरदर्शन मालिकेत त्यांच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. जस्सी जैसी कोई नहीं मध्ये नंदूची भूमिका साकारण्यासाठी तो परिचित आहे.[१] +गेराने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्टार प्लसवर लाइफ नहीं है, लडडू या मालिकेद्वारे केली होती.तो कोहि अपना सा, बात हमरी पक्की है, बब्बन भाई विरुद्ध बिमला ताई या शोमध्ये दिसला. सब टीव्हीवरील तोटा वेड्स मैना या कार्यक्रमात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. तो अखेर कलर्स टीव्हीच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल या रिऍलिटी शोमध्ये दिसला होता .२०१६ मध्ये, त्याने चुटकी या नागीन या मालिकेत एक कॅमिओ केला होता. झलक दिखला जा वर तो सहभागी होता. २०१९ मध्ये तो ऑल्ट बालाजी शो बॉस - बाप ऑफ स्पेशल सर्व्हिसेसमध्ये दिसला जिथे जिग्नेशच्या भूमिकेचा त्यांनी निबंध घेतला होता[२]. +गेराने कियुन हो गयाना या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. २००८  मध्ये, त्याने दासविदनीय या चित्रपटात विवेकची भूमिका केली होती. चालो डिली, वुडस्टॉक व्हिला, एमपी ३: मेरापेहला पेहला प्यार .२०१५ मध्ये त्याने एमएसजीमध्ये: द मेसेंजर ह्यात काम केले[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4885.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38960372a097d1a2b60ec4afe1d65ab0e47d711b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4885.txt @@ -0,0 +1 @@ +गौराळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4887.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc533bc052673270d7c4cd500a16de7657a6dfc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4887.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4888.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25b4b309344ad546b725b0e413f6986fec2c6daf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4888.txt @@ -0,0 +1,7 @@ + + + + + + +गौर हा उल्लेख खालील पैकी कोणत्याही एका संदर्भा बाबत असू शकते : diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4898.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d75534a4826b4a8916b9dedc6f91bef3d4857144 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4898.txt @@ -0,0 +1 @@ +गौरी शिंदे ( ६ जुलै १९७४) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शिका आहे. तिने दिग्दर्शित केलेला २०१२ सालचा श्रीदेवी अभिनीत इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व ह्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले. २०१६ साली डियर जिंदगी हा तिचा दुसरा चित्रपट देखील गाजला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4925.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..028082320012fdb50bc1c483e8cff96212ebc8f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4925.txt @@ -0,0 +1,2 @@ + गौळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4934.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7ac0525988fe4cb563042716e25a72e878c7806 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4934.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ग् हे २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक मृदू व्यंजन आहे. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4949.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a64ff8cab08e35c057d23bfebb26031d6adec870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4949.txt @@ -0,0 +1 @@ +झैल सिंग हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4956.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb185a21ee7432c16cd3a8d2b1f04c69b504d731 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4956.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्युंटर विल्हेल्म ग्रास (जर्मन: Günter Wilhelm Grass; १६ ऑक्टोबर १९२७ - १३ एप्रिल २०१५) हा एक जर्मन लेखक, कवी, शिल्पकार, नाटककार होता. होता. १९९९ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारा ग्रास जर्मनीमधील सर्वात प्रसिद्ध लेखकांपैकी एक मानला जात असे. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी सैनिक राहिलेल्या ग्रासला १९४५ साली अमेरिकन सैन्याने अटक केले. १९४६ साली सुटका झाल्यानंतर ग्रासने १९५० च्या दशकामध्ये लिखाण सुरू केले. त्याने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या जगभर लोकप्रिय झाल्या होत्या. +१३ एप्रिल २०१५ रोजी ग्रासचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4988.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..866b49e9a1390bfe6510efdcea071e8b9b91e266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4988.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेम्स ग्रॅंट डफ (८ जुलै इ.स. १७८९ - २३ सप्टेंबर, इ.स. १८५८) हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.[२] +जेम्स ग्रॅंट डफचा जन्म स्कॉटलंडमधील बॉन्फ या ठिकाणी किनकरडाइन ओनीलच्या 'ग्रॅंट' घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव जॉन ग्रॅंट होते. जेम्स ग्रॅंट डफ याच्या वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच इ.स. १७९९ मध्ये त्याचे वडील वारले. त्याची आई मार्गारिट मिल्न ही ईडनच्या 'डफ' या घराण्यातील होती. तिचा भाऊ इ.स. १८२४मध्ये वारला त्यामुळे भावाच्या मृत्यूनंतर डफ कुटुंबाची मालमत्ता मार्गारिटला मिल्न यांना मिळाल्यामुळे जेम्स ग्रॅंटला आईकडचे ‘डफ’ हे घराण्याचे उपनाम घ्यावे लागले.[३] +जेम्सच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जेम्स व त्याची आई उत्तर स्कॉटलंडमधील ॲबरडीन या शहरात राहायला आले. जेम्सने तेथेच त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले व त्याच शहरातील मारिशल महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेम्सने त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून सनदी सेवेत नोकरी करावी अशी त्याच्या आईची इच्छा होती. परंतु नोकरी मिळवण्यासाठी जो वेळ लागणार होता तो जेम्सला नको होता. म्हणून महाविद्यालयीन शिक्षण सोडून त्याने आपला देश सोडला व भारताकडे प्रयाण केले.[४] +इ.स. १८०६ मध्ये ग्रॅंट डफ मुंबईत उतरला. त्याने मुंबईच्या लष्करात कॅडेट (सैन्य प्रशिक्षणार्थी) म्हणून प्रवेश मिळवला व एप्रिल १८०७ मध्ये तो लष्कराच्या सेवेत दाखल झाला. इ.स. १८०८मध्ये काठेवाडमधील लुटारुंच्या 'मालिया' किल्ल्यावर इंग्रज सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्रॅंट डफने शौर्य दाखवले. इ.स. १८१० मध्ये त्याची 'लेफ्टनंट' पदावर पदोन्नती झाली. त्याने फार्सी भाषा आत्मसात केली. त्यामुळे इंग्रज पलटणीचा (बटालियन) फार्सी दुभाषी म्हणून तो निवडला गेला.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4996.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2e7edcfb19e8c9ced7704a364af65a858eb4a56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_4996.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रँट रॉनाल्ड रस (जन्म दिनांक अज्ञात:फिलिपाईन्स - हयात) हा  फिलिपिन्सच्या क्रिकेट संघाकडून २०१९ आणि २०२३ दरम्यान क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5011.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b33f87b14e84927d57f27b36014a79fbd3c957d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5011.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १४,८४३ होती.[१] हॉट सल्फर स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२] +ग्रँड काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी समिट काउंटीमधून करण्यात आली. या काउंटीचे नाव या प्रदेशातील ग्रँड लेक या सरोवराचे तसेच कॉलोराडो नदीच्या ग्रँड रिव्हर या जुन्या नावावरून देण्यात आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5032.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d806b15669aa037238a53bb877ae8b09675405b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5032.txt @@ -0,0 +1,15 @@ +  +ग्रँड थेफ्ट ऑटो ५ हा २०१३ चा अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे जो रॉकस्टार नॉर्थने विकसित केला आहे आणि रॉकस्टार गेम्सने प्रकाशित केला आहे. २००८ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो ४ नंतर ग्रँड थेफ्ट ऑटो मालिकेतील ही सातवी मुख्य नोंद आहे आणि एकूण पंधरावा हप्ता आहे. दक्षिण कॅलिफोर्नियावर आधारित, सॅन अँड्रियास या काल्पनिक राज्यात, एकल-खेळाडूंची कथा तीन नायक -निवृत्त बँक लुटारू मायकेल डी सांता, स्ट्रीट गँगस्टर फ्रँकलिन क्लिंटन, आणि ड्रग डीलर आणि बंदूकधारी ट्रेव्हर फिलिप्स — आणि चोरी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अनुसरते. भ्रष्ट सरकारी एजन्सी आणि शक्तिशाली दुष्कर्म यांच्या दबावाखाली. ओपन वर्ल्ड डिझाइन खेळाडूंना सॅन अँड्रियासच्या मोकळ्या ग्रामीण भागात आणि लॉस एंजेलिसवर आधारित लॉस सॅंटोस या काल्पनिक शहरामध्ये मुक्तपणे फिरू देते. +हा गेम तृतीय-व्यक्ती किंवा प्रथम-व्यक्तीच्या दृष्टीकोनातून खेळला जातो आणि त्याचे जग पायी आणि वाहनाने नेव्हिगेट केले जाते. खेळाडू संपूर्ण सिंगल-प्लेअरमध्ये तीन प्रमुख नायकांवर नियंत्रण ठेवतात आणि मिशन दरम्यान आणि बाहेरील दोन्हीमध्ये स्विच करतात. कथा चोरीच्या अनुक्रमांवर केंद्रित आहे आणि अनेक मोहिमांमध्ये शूटिंग आणि ड्रायव्हिंग गेमप्लेचा सामावेश आहे. दुष्कर्म करणाऱ्या खेळाडूंना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रतिसादाच्या आक्रमकतेवर "वाँटेड" प्रणाली नियंत्रित करते. ग्रँड थेफ्ट ऑटो ऑनलाइन, गेमचा ऑनलाइन मल्टीप्लेअर मोड, ३० पर्यंत खेळाडूंना विविध सहकारी आणि स्पर्धात्मक गेम मोडमध्ये व्यस्त राहू देतो. +गेमचा विकास ग्रँड थेफ्ट ऑटो ४ ' रिलीजच्या वेळी सुरू झाला आणि जगभरातील रॉकस्टारच्या अनेक स्टुडिओमध्ये सामायिक केला गेला. विकसनमेंट संघ रेड डेड रिडेम्पशन आणि मॅक्स पायने 3 सारख्या त्यांच्या मागील अनेक प्रकल्पांवर प्रभाव पाडला आणि त्याच्या पूर्ववर्तींच्या मूळ संरचनेवर नाविन्य आणण्यासाठी तीन मुख्य नायकांभोवती गेम डिझाइन केला. बहुतेक विकास कामांनी मोकळ्या जगाची निर्मिती केली आणि अनेक टीम सदस्यांनी कॅलिफोर्नियाभोवती डिझाईन टीमसाठी फुटेज कॅप्चर करण्यासाठी क्षेत्रीय संशोधन केले. गेमच्या साउंडट्रॅकमध्ये अनेक वर्षांपासून सहकार केलेल्या निर्मात्यांच्या संघाने तयार केलेला मूळ स्कोअर आहे. ग्रँड थेफ्ट ऑटो ५ सप्टेंबर २०१३ मध्ये प्लेस्टेशन ३ आणि Xbox ३६० साठी, नोव्हेंबर २०१४ मध्ये PlayStation ४ आणि Xbox One साठी, एप्रिल 2015 मध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज साठी आणि मार्च २०२२ मध्ये PlayStation ५ आणि Xbox Series X/S साठी रिलीज करण्यात आला. +मोठ्या प्रमाणावर विपणन आणि व्यापकपणे अपेक्षित असलेला, गेमने उद्योग विक्रीचे रेकॉर्ड तोडले आणि इतिहासातील सर्वात जलद विक्री होणारे मनोरंजन उत्पादन बनले, पहिल्या दिवसात US$८०० million आणि पहिल्या तीन दिवसात US$१ billion कमावले. याला समीक्षकांचे कौतुक मिळाले, त्याच्या एकाधिक नायक डिझाइन, मुक्त जग, सादरीकरण आणि गेमप्लेवर निर्देशित केलेल्या कौतुकासह. मात्र, त्‍यामध्‍ये हिंसा आणि महिलांच्‍या चित्रणाशी संबंधित वाद निर्माण झाले. याने अनेक गेमिंग प्रकाशनांकडील गेम ऑफ द इयर पुरस्कारांसह वर्ष-शेवटी कौतुक जिंकले, आणि सातव्या आणि आठव्या पिढीतील कन्सोल गेमिंगच्या सर्वात महत्त्वपूर्ण शीर्षकांपैकी एक आणि आतापर्यंत बनवलेल्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओ गेमपैकी एक मानला जातो. 185 पेक्षा जास्त असलेला हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक विकला जाणारा व्हिडिओ गेम आहे दशलक्ष प्रती पाठवल्या, आणि एप्रिल 2018 पर्यंत, जगभरातील सुमारे US$६ billion कमाईसह, आतापर्यंतच्या सर्वात आर्थिकदृष्ट्या यशस्वी मनोरंजन उत्पादनांपैकी एक. त्याचा उत्तराधिकारी विकासात आहे. +ग्रँड थेफ्ट ऑटो ५ हा एक अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे [१] तृतीय-व्यक्ती [२] किंवा प्रथम-व्यक्तीच्या दृष्टीकोनातून खेळला जातो. [३] [a] कथेतून प्रगती करण्यासाठी खेळाडू मिशन पूर्ण करतात—निर्धारित उद्दिष्टांसह रेषीय परिस्थिती. मिशनच्या बाहेर, खेळाडू मुक्तपणे मोकळ्या जगात फिरू शकतात. काल्पनिक ब्लेन काउंटी आणि लॉस सँटोस या काल्पनिक शहरासह सॅन अँड्रियास मुक्त ग्रामीण भागाने बनलेले, जग हे मालिकेतील पूर्वीच्या नोंदींपेक्षा क्षेत्रफळात खूप मोठे आहे. [b] गेमच्या सुरुवातीनंतर निर्बंधाशिवाय हे पूर्णपणे एक्सप्लोर केले जाऊ शकते, जरी कथेची प्रगती अधिक गेमप्ले सामग्री उघडते. [५] +खेळाडू शत्रूंशी लढण्यासाठी हतबल हल्ले, बंदुक आणि स्फोटकांचा वापर करतात, [c] आणि जगामध्ये नेव्हिगेट करण्यासाठी ते धावू शकतात, उडी मारतात, पोहतात किंवा वाहने वापरू शकतात. [d] मार्गचित्राचा आकार सामावून घेण्यासाठी, गेम त्याच्या पूर्ववर्ती ग्रँड थेफ्ट ऑटो ४ मध्ये अनुपस्थित वाहनांचे प्रकार सादर करतो, जसे की फिक्स्ड-विंग एअरक्राफ्ट . [८] लढाईत, शत्रूंविरूद्ध सहाय्य म्हणून स्वयं-उद्दिष्ट आणि कव्हर सिस्टम वापरली जाऊ शकते. [९] खेळाडूंचे हानी झाल्यास, त्यांचे आरोग्य मीटर हळूहळू त्याच्या अर्ध्या बिंदूपर्यंत पुन्हा निर्माण होईल. [e] खेळाडू जेव्हा त्यांची तब्येत बिघडते तेव्हा हॉस्पिटलमध्ये पुन्हा जन्म देतात . [१०] खेळाडूंनी दुष्कर्म केल्यास, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी हेड-अप डिस्प्ले (HUD) मध्ये " वॉन्टेड " मीटरने सूचित केल्याप्रमाणे प्रतिसाद देऊ शकतात. [११] मीटरवर प्रदर्शित केलेले तारे सध्याची इच्छित पातळी दर्शवतात (उदाहरणार्थ, कमाल पंचतारांकित स्तरावर, पोलिस हेलिकॉप्टर आणि SWAT संघ खेळाडूंना प्राणघातकपणे पाठवण्यासाठी झुंड देतात). [१२] [f] कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी इच्छित परिसर सोडून जाणाऱ्या खेळाडूंचा शोध घेतील. मीटर कूल-डाउन मोडमध्ये प्रवेश करतो आणि काही कालावधीसाठी मिनी-मॅपवर प्रदर्शित होणाऱ्या अधिका-यांच्या दृष्टीपासून खेळाडू लपलेले असतात तेव्हा शेवटी ते मागे जातात. [१४] [g] +सिंगल-प्लेअर मोड खेळाडूंना तीन वर्णांवर नियंत्रण ठेवू देतो: मायकेल डी सांता, ट्रेव्हर फिलिप्स आणि फ्रँकलिन क्लिंटन—दुष्कर्मी ज्यांच्या कथा मिशन पूर्ण करताना एकमेकांशी जोडल्या जातात. काही मोहिमा फक्त एका वर्णाने पूर्ण केल्या जातात आणि इतर दोन किंवा तीन वैशिष्ट्यांसह. [१०] मोहिमेच्या बाहेर, खेळाडू HUD वर दिशात्मक होकायंत्राद्वारे इच्छेनुसार पात्रांमध्ये बदल करू शकतात, जरी हे वैशिष्ट्य संपूर्ण कथेमध्ये विविध बिंदूंवर प्रतिबंधित केले जाते. विशिष्ट उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मिशन दरम्यान गेम आपोआप वर्ण बदलू शकतो. एखाद्या पात्राचा होकायंत्र अवतार जर तो धोक्यात असेल आणि त्याला मदतीची आवश्यकता असेल तर लाल रंगाचा फ्लॅश होईल आणि जर त्याला धोरणात्मक फायदा असेल तर तो पांढरा फ्लॅश होईल. [१६] जरी खेळाडूंनी तीन नायकांपैकी कोणतेही मिशन पूर्ण केले असले तरी, अधिक कठीण चोरी मोहिमांना संगणक हॅकिंग आणि ड्रायव्हिंग सारख्या अद्वितीय कौशल्य सेटसह AI- नियंत्रित साथीदारांकडून मदत आवश्यक असते. जर एखादा साथीदार यशस्वी चोरीतून वाचला, तर ते रोख बक्षीस [१७] मधून कमी करतात आणि त्यांच्या अद्वितीय कौशल्यांमध्ये सुधारणा करून नंतरच्या मोहिमांसाठी उपलब्ध होऊ शकतात. [१८] काही चोरांना अनेक रणनीती परवडतात; होल्डअप मिशनमध्ये, खेळाडू एकतर अशक्त एजंटच्या साहाय्याने नागरिकांना चोरून वश करू शकतात किंवा बंदुकीच्या सहाय्याने घटनास्थळावर सुस्पष्टपणे हल्ला करू शकतात. [१९] +प्रत्येक पात्राकडे आठ कौशल्यांचा संच असतो जो नेमबाजी आणि ड्रायव्हिंग यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात त्यांची क्षमता दर्शवतो. जरी नाटकाद्वारे कौशल्ये सुधारली तरी, प्रत्येक पात्रात डीफॉल्टनुसार कौशल्य असलेले कौशल्य असते (उदा ट्रेव्हरचे उडण्याचे कौशल्य). [२०] आठवे "विशेष" कौशल्य प्रत्येक संबंधित पात्रासाठी अद्वितीय असणारी क्षमता कार्यान्वित करण्याच्या प्रभावीतेचे निर्धारण करते. मायकेल लढाईत बुलेट टाइममध्ये प्रवेश करतो, फ्रँकलिन ड्रायव्हिंग करताना वेळ कमी करतो आणि ट्रेव्हर लढाईत अर्ध्याने शत्रूंची दुप्पट हानी करते. [२१] क्षमता वापरली जात असताना प्रत्येक पात्राच्या HUD वरील मीटर कमी होते आणि जेव्हा खेळाडू कौशल्यपूर्ण कृती करतात (उदाहरणार्थ, फ्रँकलिनच्या रूपात वाहनांमध्ये वाहणे किंवा मायकेलच्या रूपात हेडशॉट करणे) तेव्हा ते पुन्हा निर्माण होते. [१०] +गेमच्या जगात फ्री-रोमिंग करताना, खेळाडू स्कूबा डायव्हिंग आणि बेस जंपिंग सारख्या संदर्भ-विशिष्ट क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहू शकतात आणि सिनेमा आणि स्ट्रिप क्लब सारख्या व्यवसायांना भेट देऊ शकतात. प्रत्येक पात्राकडे मित्रांशी संपर्क साधण्यासाठी, क्रियाकलाप सुरू करण्यासाठी आणि गेममधील इंटरनेटमध्ये प्रवेश करण्यासाठी स्मार्टफोन असतो. [२२] इंटरनेट खेळाडूंना स्टॉक मार्केटद्वारे स्टॉकमध्ये व्यापार करू देते. [२३] खेळाडू गॅरेज आणि व्यवसाय यांसारखी मालमत्ता खरेदी करू शकतात, प्रत्येक पात्राच्या शस्त्रागारातील शस्त्रे आणि वाहने अपग्रेड करू शकतात आणि पोशाख, हेअरकट आणि टॅटू खरेदी करून त्यांचे स्वरूप सानुकूलित करू शकतात. [२४] +२५ ऑक्टोबर २०११ रोजी रॉकस्टार गेम्सने प्रथम या खेळाची घोषणा केली होती [२५] त्यांनी एका आठवड्यानंतर त्याचा पहिला ट्रेलर रिलीज केला, [२६] अधिकृत प्रेस रिलीझने त्याची सेटिंग मान्य केली. [२७] पत्रकारांनी नोंद घेतली की या घोषणेने गेमिंग उद्योगात व्यापक अपेक्षा प्रज्वलित केली, जी त्यांना या मालिकेच्या सांस्कृतिक महत्त्वाची आहे. [२८] [२९] [३०] गेमची मूळ प्रक्षेपित Q२ २०१३ रिलीझ तारीख चुकली, पुढील पॉलिशिंगसाठी अनुमती देण्यासाठी 17 सप्टेंबरपर्यंत परत ढकलण्यात आली. [३१] प्री-ऑर्डर गेम विक्रीला चालना देण्यासाठी, रॉकस्टारने अनेक रिटेल आऊटलेट्ससह अतिरिक्त गेममधील वैशिष्ट्यांसह एक विशेष संस्करण तयार करण्यासाठी सहकार्य केले. [३२] त्यांनी एका काल्पनिक धार्मिक पंथासाठी वेबसाइटसह व्हायरल मार्केटिंग धोरण चालवले, "द एप्सिलॉन प्रोग्राम", ज्याने वापरकर्त्यांना पंथाचे सदस्य म्हणून गेममध्ये वैशिष्ट्यीकृत करण्याची संधी दिली. [३३] +E3 2014 वर PlayStation 4, Windows आणि Xbox One साठी गेमचे पुन्हा प्रकाशन घोषित करण्यात आले. या वर्धित आवृत्तीमध्ये ड्रॉचे वाढलेले अंतर, बारीकसारीक पोत तपशील, घनदाट रहदारी, सुधारित हवामान प्रभाव आणि नवीन वन्यजीव आणि वनस्पती यांचा सामावेश आहे. [३४] यात नवीन ऑन-फूट फर्स्ट पर्सन व्ह्यू पर्यायाचा सामावेश आहे, ज्यासाठी विकसनमेंट संघाला प्रथम-व्यक्ती गेमप्लेला सामावून घेण्यासाठी अ‍ॅनिमेशन सिस्टमची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. [३] प्लेस्टेशन ४ आणि Xbox One आवृत्त्या १८ नोव्हेंबर २०१४ रोजी रिलीझ झाल्या [३५] संगणक आवृत्ती, सुरुवातीला कन्सोल आवृत्त्यांसह एकाचवेळी रिलीझसाठी शेड्यूल केली होती, [३४] १४ एप्रिल २०१५ पर्यंत विलंब झाला होता [३६] रॉकस्टारच्या मते, "पॉलिश" साठी अतिरिक्त विकास वेळ आवश्यक आहे. [३७] पीसी आवृत्ती 4K रिझोल्यूशनवर ६० फ्रेम प्रति सेकंद गेमप्लेसाठी सक्षम आहे आणि रॉकस्टार संपादक खेळाडूंना गेमप्लेचे व्हिडिओ कॅप्चर आणि संपादित करू देते. [३८] सिंगल-प्लेअर डाउनलोड करण्यायोग्य सामग्री विकसित करण्याच्या योजना नंतर रद्द करण्यात आल्या कारण संघाने ग्रँड थेफ्ट ऑटो ऑनलाइन आणि रेड डेड रिडेम्पशन २ वर संसाधने केंद्रित केली. [३९] +एक नवीन आवृत्ती, ज्याला सामान्यतः "विस्तारित आणि वर्धित" म्हणून संबोधले जाते, जून २०२० मध्ये घोषित केले गेले [४०] १५ मार्च २०२२ रोजी PlayStation ५ आणि Xbox Series X/S साठी रिलीज झाले, [४१] यात तांत्रिक सुधारणा आणि कार्यप्रदर्शन अद्यतने आहेत. [४०] सप्टेंबर 2021 मध्ये नवीन आवृत्तीसाठी रिलीज झालेल्या ट्रेलरला नकारात्मकतेचा सामना करावा लागला, जो प्लेस्टेशनच्या YouTube चॅनेलवरील सर्वात नापसंत व्हिडिओंपैकी एक बनला; [४२] पत्रकारांनी नोंद घेतली की रॉकस्टारने नवीन ग्रँड थेफ्ट ऑटो गेमसारख्या इतर प्रकल्पांऐवजी गेमवर सतत लक्ष केंद्रित केल्याने चाहते निराश झाले होते, तसेच ट्रेलरमध्ये दर्शविलेल्या स्पष्ट नवीन वैशिष्ट्यांचा अभाव. [४३] [४४] [४५] [४६] +प्लेस्टेशन आवृत्तीसाठी ५० पुनरावलोकने आणि Xbox ३६० आवृत्तीसाठी ५८ आढाव्यांवर आधारित, आढावा एकत्रित करणारा मेटाक्रिटिकच्या मते, ग्रँड थेफ्ट ऑटो ५ ला समीक्षकांकडून "सार्वत्रिक कौतुक" मिळाले. हा गेम मेटाक्रिटिकचा पाचवा-सर्वोच्च रेट आहे, इतर अनेकांसह बद्ध आहे. [h] समीक्षकांना मल्टिपल लीड कॅरेक्टर फॉर्म्युला आवडला, [४८] [४९] हिस्ट मिशन डिझाइन [५०] [५१] [५२] आणि सादरीकरण, [१४] [५३] [५४] पण काहींना आवडले कथा आणि पात्रांच्या दर्जावर संमत नाही. [५५] [५६] [५७] IGN ' केझा मॅकडोनाल्डने ग्रँड थेफ्ट ऑटो ५ "आजपर्यंत बनवलेल्या सर्वोत्कृष्ट व्हिडिओ गेमपैकी एक" असे संबोधले, आणि प्लेने त्याला "पिढी-परिभाषित" आणि "अपवादात्मक" मानले. [५३] एजने लिहिले की ओपन-वर्ल्ड डिझाइन आणि कथाकथनात ही एक "उल्लेखनीय उपलब्धी" आहे, [४८] तर द डेली टेलीग्राफचे ' हॉगिन्स हे "तांत्रिक अभियांत्रिकीचे मोठे पराक्रम" असल्याचे घोषित केले. [५८] जपानी व्हिडिओ गेम मॅगझिन Famitsu कडून परफेक्ट स्कोअर मिळवणारा हा दुसरा पाश्चात्य विकसित गेम ठरला. [५९] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5048.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e264c3fcbc8164608e6d3eeaed874f9c86289723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5048.txt @@ -0,0 +1 @@ +बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रॅंडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी फिडे मार्फत दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५०० किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्यास ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळते. एकदा ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. ग्रॅंडमास्टर मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग २५०० पेक्षा कमी झाले तरी ही काढून घेतली जात नाही. आयुष्यभर अबाधित राहते. भारताचा सर्वात पहिला ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद हा होय. सद्यस्थितित ३२ भारतीय खेळाडू ग्रॅंडमास्टर आहेत. परिमार्जन नेगी हा भारताचा सर्वांत कमी वयात ग्रॅंडमास्टर टायटल जिंकणारा खेळाडू आहे. त्याने केवळ वयाच्या तेराव्या वर्षी ग्रॅंडमास्टर मिळवले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5070.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7ce14b270d6d687e3a8a9092fca1cb67354e5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5070.txt @@ -0,0 +1,38 @@ +ग्रंथालयातील पुस्तके आणि त्या अनुषंगिक शास्त्राला ग्रंथालयशास्त्र असे म्हणतात. यामध्ये खालील बाबींचा येतात +हे शिकवले जाते. +ग्रंथालय व्यवस्थापनाचेशास्त्र आहे. पुस्तके अथवा माहितीचे स्रोत वेळेवर योग्यरीत्या सापडावेत या साठी कशारीतीने रचता आले पाहिजेत याचे भान ठेवून ग्रंथालयाचे व्यवस्थापन केले जाते. +ग्रंथालय व माहितीशास्त्र या शास्त्रामध्ये प्रामुख्याने माहिती साधनांचे संग्रहण, संस्करण व संप्रेषण केले जाते. त्यासाठी काही पद्धती वापरल्या जातात. या पद्धती म्हणजेच वर्गीकरण, तालिकीकरण होत. वर्गीकरण इ. साठी अनेक संगणक प्रणालीही आता उपलब्ध आहेत. ग्रंथालय व्यवस्थापनाचे स्वतंत्र असे शास्त्र आहे. शिआली रामामृत रंगनाथन यांनी ग्रंथालय व्यवस्थापनाचे काही नियम सांगितलेले आहेत. +याशिवाय ग्रंथालय व्यवस्थापनात खालील अंगेही महत्त्वाची मानली जातात. +नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेउन ग्रंथालय व्यवस्थापनाने आपले ग्रंथालय इतर ग्रंथालयांसोबत साखळीत जोडणे आवश्यक असते. यामुळे कोणतेही पुस्तक कुठेही परत करणे सोपे होते, आणि इतर वाचनालयातली पुस्तके पण कोठे ही नाममात्र फी मध्ये उपलब्ध होऊ शकतात. यासाठी संगणकीकरण मोठीच मदत करु शकते. + +आय एस ओ (International Organization for Standardization) (इंग्रजी:ISO) ने ग्रंथालयांच्या व्यवस्थापनाच्या प्रमाणीकरणाचे काही नियम प्रसिद्ध केले आहेत. +(ही यादी परिपूर्ण नाही.) + +या क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानानुसार पुस्तकांसोबतच सीडीज, मायक्रोफिल्म्स, व्हीडिओज, कॅसेट्स, स्लाइड्स, संशोधनपत्र, संदर्भग्रंथ अशा अनेक गोष्टी अंतर्भूत असतात. पारंपरिक ग्रंथालयाची कल्पना आता बदलली असून इंटरनेट, र्व्हच्युअल बुक्स इथपर्यंत त्याचा विस्तार झालेला आहे. त्यात शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्युट्स यासारख्या संस्थांमधल्या ग्रंथालये सांभाळण्यासाठी व्यवस्थापकांना ग्रंथपालांची आवश्यकता असते. यामध्येही सार्वजनिक आणि खासगी लायब्ररी असे प्रकार असतात. +भारतात स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी फार मोठे योगदान दिले असे मानले जाते. त्यांनी पाच सूत्रे सांगितली होती ती म्हणजे +तसेच रंगनाथान यांनी या विषयाची अनेक पुस्तके लिहिली आहेत ग्रंथालयशास्त्र पाचसूत्रे. द्विबिंदू वर्गीकरण पद्धती (कोलन वर्गीकरण) वर्गुकृत तालीकिकरण पद्धती. +पुणे विद्यापीठात, अनेक वर्षांपूर्वीच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम विद्यापीठाचे पहिले ग्रंथपाल श्री. हिंगवे यांनी सुरू केला. श्री. हिंगवे, हे भारतीय ग्रंथपालनाचे जनक डॉ. रंगनाथन यांच्या मोजक्‍या शिष्यांपैकी एक होत. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत अनुदान देण्यात येते. भारतामध्ये ग्रंथालयाची सुरुवात प्राचीन कालपासूनच झालेली दिसून येते. भारतातील प्राचीन विद्यापीठामध्ये प्रशस्त अशी ग्रंथालये होती. उदा. तक्षशीला , नालंदा ' वल्लभी अशी अनेक प्राचीन विद्यापीठे ग्रंथालय संपन्न होती. त्या ग्रंथालयामध्ये लाकडाच्या सालीवर, झाडाच्या पानावर लिहिलेली अनेक ग्रंथ उपलब्द होती. +आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास संगणक; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्‍लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात. +या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.[ संदर्भ हवा ] +पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी व मराठी अशा दोन्ही माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा चार सत्रात पूर्ण होतो. +ग्रंथालयशास्त्रावरील मराठी भाषेतील पुस्तके +लेखक – डॉं. द.ना.फडके ,युनिव्हर्सल प्रकाशन,पुणे +लेखक – डॉं.सत्यप्रकाश निकोसे,प्रज्ञा प्रकाशन,नागपूर +लेखक – डॉं.सत्यप्रकाश निकोसे,प्रज्ञा प्रकाशन,नागपूर +लेखक – डॉं.प्रकाश जैन, डॉं.प्रमोद डाखोळे, डॉं.दत्तात्रय देॅंशपाडे, डॉं.खेडकर +लेखक- डॉ.प्रकाश जैन आणि डॉ. मंगला हिरवाडे +लेखक- डॉ. श्रीराम रोकडे +लेखक- अशोक खेडकर +लेखक- डॉ. किशोर काळे +लेखक- किशोर काळे +विश्व पब्लिशर्स ॲंन्ड डिस्टिब्युटर्स 0712-2726592, वैकुंठधाम अपार्टमेंट,बिज़ाणी महिला महाविद्यालया जवळ,दक्षिणामूर्ती रोड, महाल,नागपूर +संपादक-प्रा डॉं.एम बी कोण्णूर,सुजाता कोण्णूर,उषःप्रभा मांणगॉंवकर +डांयमड पब्लिकेशनस,पुणे +लेखक – प्रा जी ए बुवा , +श्री साई प्रकाशन, जुनी ग्रांमपंचायत कार्यालयानजिक,बांदा,ता-सांवतवाडी जि-सिंधुदुर्ग +लेखक – प्रा. डॉं.दिलीप खैरनार डांयमड पब्लिकेशनस,पुणे +लेखक – रेवती नरगुंदे , युनिव्हर्सल प्रकाशन ,पुणे +(रेवती नरगुंदे यांची ग्रंथालयशास्त्रावरील इतर पुस्तकेही आहेत) +लेखक –एस पी पवार,बडकते,पवार,जाधव,कुलकर्णी +फडके प्रकाशन,कोल्हापुर +लेखक –प्रा. तानाजी कांबळे, फडके प्रकाशन,कोल्हापुर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5080.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e7f80c3cbc6275ac3611396d2e2e4d84c1b7e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5080.txt @@ -0,0 +1,39 @@ +[१] +││ श्री ││ +सारावली हा ग्रंथ आचार्य कल्याण वर्मा यांनी लिहिला. ह्या ग्रंथामध्ये संपूर्ण होराशास्त्र सामावले आहे, अशी मान्यता आहे. + +दीप्तः स्वसथो मुदितः शक्तो निपीडितो भीतः │ +विकलः खलश्च कथितो नवप्रकारो ग्रहो हरिणा ││ +स्वोच्चे भवतिच दीप्तः स्वस्थः स्वगृहे सुह्रद्धहे मुदितः │ +शान्तः शुभवर्गस्थः शक्तः स्फुटकिरणजालश्च ││ +विकलो रनिलुप्तकरो ग्रहाभिभूतो निपीडितश्चैवम् │ +पापगणस्थश्च खलो नीचे भीतः समाख्यातः ││ + +ग्रह अवस्था +1.       बाल्यादि अवस्था (अंशात्मक) +टीप – ग्रह युवा अवस्थेत आपल्या कारकत्वाची पूर्ण फळे देतो. +2.       दीप्तादि अवस्था (बृहत् पाराशरी होरा शास्त्राप्रमाणे) +टीप – दीप्त, स्वस्थ, मुदित अवस्थेत पूर्ण फले, शांत व दीन अवस्थेत मध्यम तर दुःखित, विकल, खल, क्रोधी अवस्थेत अत्यल्प फळे मिळतात. +3.       शयनादि अवस्था +ग्रहांच्या शयनादि अवस्था बारा आहेत. खालील सूत्रावरून आपण ह्या अवस्था काढू शकतो. +{(अ * ब * क) + चं + घ + ल} / 12 = शेष (जे उरेल ती संख्या) +वरील सूत्रात – +अ = ज्या ग्रहाची अवस्था काढायची आहे त्याच्या नक्षत्रस्वामीचा क्रमांक (1 ते 27 पैकी) +ब = ग्रह संख्या (रवि-1, चंद्र-2 वार क्रमाप्रमाणे) +क = नवमांश संख्या (ग्रह राशीमधे कोणत्या नवमांशात 1 ते 9) +चं = चंद्राच्या नक्षत्राचा क्रमांक (1 ते 27) +घ = जन्मवेळ घटी पळांत +ल = लग्न राशी क्रमांक (1 ते 12) +बाराने भाग दिल्यावर शेष (बाकीप्रमाणे) खालील अवस्था जाणाव्यात +टीप – शयनावस्थेची फले जाणण्याकरिता बृहत् पाराशरी होराशास्त्र ग्रंथ बघावा. +4.       लज्जितादी 6 अवस्था (6) +श, मं, सूर्य युक्त +दुखप्रद पुत्र, दारा, कर्म नाश +वा दृष्ट/श +पुत्र, दारा, कर्म नाश +व शुभ अदृष्ट +---- +दृक किंवा गुरूबरोबर +---- +दृक, दृष्ट वा शत्रू +दुःखे पुत्र, दारा, कर्म नाशा diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5081.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f10a41ec7e5e4877c6024393cbae236627b6223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5081.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रहगणिताध्याय हा भास्कराचार्य यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. यात ४३४६ श्लोक असून तो संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. यात ग्रहांसंबंधी व पंचांगासंबंधी गणित आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5092.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..caa9e4a700e4e36d7079a3430617a9fc42db3cc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5092.txt @@ -0,0 +1 @@ +गढशंकर विधानसभा मतदारसंघ हा पंजाबमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ .. लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5104.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c4b7366206b4eb09bea72429d27a4eb7768767 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5104.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्रान कोलंबिया हे दक्षिण अमेरिकेतील एक जुने राष्ट्र होते. सध्याच्या कोलंबिया, ब्राझिल, इक्वेडोर, गयाना, पनामा, पेरू व व्हेनेझुएला या देशांचे काही भाग या देशात होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5110.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4837a55a0c35cb83f7802ce180662d6098f1f3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5110.txt @@ -0,0 +1,14 @@ +ग्रामपंचायत स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (महाराष्ट्र)चे अभिलेख व नोंदवह्या ठेवल्या जातात. या कामाची जबाबदारी ग्रामपंचायतीची म्हणजेच सरपंच व ग्रामसेवक यांची आहे. या कामात ग्रामसेवकांना मदत करण्यासाठी व संगणकीय माहिती इ. भरण्यासाठी मदतनीस म्हणून ग्राम रोजगार सेवकांच्या सेवा बाह्यस्थ (outsourcing) पद्धतीने घेतल्या जातात. +अ) ग्राम रोजगार सेवकाचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे असेल. +ब) ग्राम रोजगार सेवक पदाच्या मानधनातून त्याची किंवा त्याच्या कुटुंबाची उपजीविका चाले, अशी अपेक्षा त्याने धरू नये. ग्राम रोजगार सेवकाचे उत्पन्नाचे अन्य मार्ग असल्यास ते करून ग्राम रोजगार सेवक पदाचे काम करण्यास मुभा असते. ग्राम रोजगार सेवक पदाचे हे मानधन त्याचे अधिकचे उत्पन्न असेल. +क) ग्रामपंचायतीचे पदाधिकारी बदलले तरी ग्राम रोजगार सेवक बदलू नये. +ड) सबळ कारणावरून ग्राम रोजगार सेवकाला काढून टाकण्यापूर्वी त्याला नैसर्गिक न्यायानुसार ग्रामसभेत त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी आणि त्याबाबत ग्राम सेवकाचे अभिप्राय घ्यावेत. +इ) गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) किंवा तत्सम अधिकारी यांनी त्यांना नियुक्तीचे आदेश देऊ नयेत. +मराग्रारोहयांचे अभिलेख ठेवणे व ग्राम रोजगार सेवकांना मदत करणे हे ग्राम रोजगार सेवकाचे काम असल्याने तो किमान दहावी पास असावा. (१२ वी पास असलेल्यास प्राधान्य राहील.) +अ) जर दहावी पास नसलेल्या उमेदवाराची नियुक्ती पुर्वी करण्यांत आलेली असेल तर त्याची नियुक्ती पुढे चालू ठेवण्यास हरकत नाही. +ब) त्याला वेबसाईटवर ग्रामपंचायत क्षेत्रातील राम्रारोहयोच्या कामाची माहिती भरण्याचे काम करावयाचे असल्याने पुढील ६ महिन्यामध्ये त्याने MS-CIT किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गटविकास अधिकारी लेखी कारणे नमूद करून फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये सदर कालावधी पुढील ६ महिनेपर्यंत वाढवू शकेल. अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. +क) भविष्यात त्याच्या कामाच्या संदर्भात काही चाचण्या किंवा परीक्षा घेण्यांत येतील. जर या परीक्षांमध्ये तो पास झाला नाही तर त्याला कामावरून कमी करण्यास तो पात्र राहील. +अ) उमेदवाराचे चारित्र्य निष्कलंक असावे, तसेच गांवकऱ्यांचे त्याच्याबद्दल मत चांगले असावे व त्यांची ही परीक्षा न घेता ग्रामसभेत लोकांची सहमती घेऊन निवड करावी. +ब) उत्तम आरोग्य असावे. +क) गावातील अंगमेहनतीचे काम करण्यास सक्षम असलेल्या प्रौढ व्यक्तिंना विशेषतः महिला, अनुसूचित जाती / जमातीच्या व अन्य तत्सम प्रवर्गातील ग्रामस्थांना ज्यांच्यामधून मुख्यतः मजूर उपलब्ध होणार असतात त्यांना संवेदनशिलतेने व व्यवस्थित हाताळण्याची क्षमता असावी. +एका ग्रामपंचायतीमध्ये ग्राम रोजगार सेवकांची संख्या शक्यतो एका ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार सेवक असावा. तथापि ग्रामपंचायत असल्यास किंवा ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे असल्यास किंवा आदिवासी व भाग असल्यास किंवा जेथे ग्रामपंचायतीमध्ये जास्त गांवे विखुरलेल्या स्वरूपात असती एकापेक्षा जास्त ग्राम रोजगार सेवक घेता येतील. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5113.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef84f5614fdc5999e3f61937b624bb4a362e73f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5113.txt @@ -0,0 +1,6 @@ +पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे एक जगद्‌गुरू संत तुकाराम ग्रामजागर साहित्य संमेलन नावाचे संमेलन भरत असते. २०१५ साली हे संमेलन देहू या गावी २४-२५ जानेवारी २०१५ या तारखांना झाले. डॉ. कोत्तापल्ले या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनात ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ’शेती, शिवार आणि कृषी संस्कृती’ या विषयावर एक चर्चासत्र झाले.. या चर्चासत्रात झालेले त्यांचे भाषण आयुष्यातील अखेरचे भाषण होते. +यापूर्वी झालेल्या एका ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी विठ्ठल वाघ होते. +२३-२४ ओक्टोबर २००४ या तारखांना राळेगण सिद्धी येथे झालेल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे होते. +या नावाची अन्य काही साहित्य संमेलने आहेत. उदा० + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5144.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcff1e5d639853324868a19d17ffbd655de75d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5144.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रासियास आ दियोस प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या ईशान्य भागात असून देशाच्या इतर भागापासून दुरावलेला आहे. १६,९९७ किमी२ क्षेत्रफळ असलेला हा प्रांत होन्डुरासमधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रांत असला तरी येथील लोकसंख्या फक्त ९४,५५० (२०१५चा अंदाज) आहे. +याची राजधानी पुएर्तो लेम्पिरा येथे आहे. या प्रांतात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. देशातील इतर भागातून येजा करण्यास कठीण असल्याने होन्डुरास पोलीस व इतर सुव्यवस्था अधिकारी येथे प्रभावी नाहीत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5158.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c641c9afc40302bd86a6cdaaf0c32a371acd3233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5158.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत. +ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5190.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed00a3a6423b8e616ff0f06814dd29ac03a0a29f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5190.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीन काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रीन काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5197.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d9c11d753c8ea03abae90eccfcf825f013de638 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5197.txt @@ -0,0 +1,2 @@ +याला ग्रीन टी असेदेखील म्हणतात. याची भुकटी बाजारात मिळते. ती उकळून पितात. याची चव अत्यंत कडवट असते. +हरित चहामध्ये काही औषधी गुणधर्म असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_52.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_52.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b87133583ba7c8d3422fe10f3dec9f884cb77ffa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_52.txt @@ -0,0 +1,17 @@ +खुदेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४३६ कुटुंबे राहतात. एकूण १९९४ लोकसंख्येपैकी ९७१ पुरुष तर १०२३ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +नागझरी,यशवंतनगर, संगमनगर, सुकसाळे, जांभे, हनुमंतपाडा, साखरे, अंधारी, टेंभोळी, पोचडे, वाकी ही जवळपासची गावे आहेत.खुदेड ग्रामपंचायतीमध्ये खुदेड, आणि विजयनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5205.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3614391cb0c84bb3d036e7d9366065f0b39bc3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5205.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीन बे पॅकर्स हा अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यामधील ग्रीन बे ह्या लहान शहरात स्थित असलेला एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या एन.एफ.सी. नॉर्थ गटामधून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5223.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5703105209790037a36c50f5794959188123fa39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5223.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीनली काउंटी, ॲरिझोना ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्लिफ्टन येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५६३ इतकी होती.[१] +ग्रीनली काउंटीची रचना १९०९मध्ये झाली. या काउंटीला या प्रदेशात सुरुवातीस राहणाऱ्या मेसन ग्रीनली या युरोपीय व्यक्तीचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5232.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..723a37817e94809a439b5d735b92badcf637df18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5232.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीनव्हिल काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रीनव्हिल काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5242.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..823feb03f030b3caffc46253ce599141a41bb0a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5242.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रीन्सव्हिल काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रीन्सव्हिल काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5245.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b295c4617fc0af80a974e68972ced8f493837fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5245.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीली अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. वेल्ड काउंटीचे प्रशाकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार १,००,८८३ होती. हे शहर डेन्व्हरच्या उत्तरेस ७९ किमी अंतरावर आहे. +या शहराला न्यू यॉर्क ट्रिब्युनच्या संपादक होरेस ग्रीलीचे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5247.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91e6613d3cdd54acd7c6612326289d2c751b2eaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5247.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीली काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5263.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35cfe9a2604f11333bb9b0509ad26a2858ea70e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5263.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रुपो सान्तान्देर हा स्पेनमधील बँका व इतर आर्थिक कंपन्यांचा समूह आहे. बांको सान्तान्देर ही त्यातील प्रमुख कंपनी आहे. याचे मुख्यालय कांताब्रिया राज्यातील सान्तान्देर येथे आहे.[१] ग्रुपो सान्तान्देरचे समभाग माद्रिद, न्यू यॉर्क, लंडन, साओ पाउलो, बॉयनोस एर्स, मेक्सिको सिटी, वॉर्सो आणि लिस्बन शेर बाजारांमध्ये विकले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5274.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b5ffaa167e04bffe1c7667678f5ff46265bb17f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5274.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँड काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मोॲब येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,६६९ इतकी होती.[२] +ग्रँड काउंटीची रचना १३ मार्च, १८९० रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या कॉलोराडो नदीचे जुने नाव नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_53.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_53.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe43880f10c4952058cee9f73d2624fa7ea00ade --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_53.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुद्दार हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5324.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c36443755103f9d46b5a7a064d9fd302c0b3c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5324.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ४, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5333.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0907f3a1e727ef6dbad2672aaaf860bdbeb200d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5333.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम थोर्न डाउलिंग (मार्च ४, इ.स. १९३७:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5348.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b98133961f8656c1f805785ba5226d9660ee091 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5348.txt @@ -0,0 +1,3 @@ +१२ डिसेंबर, इ.स. २००५ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5364.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15a0e31549e31cd190c28ca2f3a26d87afbc5df8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5364.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रॅहॅम काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सॅफर्ड येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,५३३ इतकी होती.[२] +ही काउंटी सॅफर्ड नगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5385.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf171cea4e3ffa4b470bca71d2748ca08444c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5385.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेग जेम्स थॉम्पसन (१७ सप्टेंबर, १९८७:लिस्बर्न, उत्तर आयर्लंड - ) हा  आयर्लंडकडून ३ एकदिवसीय आणि १० टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5416.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..561a5d1d25a0ed972ea7d6cce6f3a15d8333e7a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5416.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्रेगरी ओ'ब्रायन ब्रेथवेट (९ डिसेंबर, १९६९:बार्बाडोस - हयात) हे बार्बाडोसचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०११ साली होता. + +त्यांनी आत्तापर्यंत २०१८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१८ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आणि २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5424.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cdac4c9d55ebf2ea310d7594f11f6bf81d331e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5424.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्रेगॉर इयान मेडन (जुलै २२, इ.स. १९७९ - ) ही  स्कॉटलंडकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा लँकेशायरकडून टी२० क्रिकेट खेळला. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5462.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0728041ae1bfb8d178fbfed7b92c6b3ad7e2d94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5462.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (इंग्लिश: United Kingdom of Great Britain and Ireland) हा उत्तर युरोपातील एक भूतपूर्व देश होता. इ.स. १८०१ साली ग्रेट ब्रिटनचे राजतंत्र व आयर्लंडचे राजतंत्र मिळुन ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हा नवीन देश स्थापन करण्यात आला. +विसाव्या शतकात इ.स. १९१९ ते इ.स. १९२२ दरम्यान आयर्लंडच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर आयर्लंडने युनायटेड किंग्डमामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व इ.स. १९२२ साली आयर्लंड व युनायटेड किंग्डम हे दोन देश वेगळे झाले. इ.स. १९२२ ते इ.स. १९३७ सालांदरम्यान आयर्लंड देश आयर्लंडचे स्वतंत्र राज्य ह्या नावाने ओळखला जात असे व इ.स. १९३७ साली आयर्लंडचे प्रजासत्ताक (सध्याचे नाव) हा देश निर्माण झाला. +आयर्लंड वेगळा झाल्यानंतर इ.स. १९२७ साली ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र हे नाव बदलून ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र (सध्याचे युनायटेड किंग्डम) हे नवीन नाव वापरात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5476.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae5d2ba3b3a8fd4ff8a856a8aa051d6e37c83eea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5476.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे भारतातील एक राष्ट्रीय उद्यान आहे, जे हिमाचल प्रदेश राज्यातील कुलु प्रदेशात आहे. या उद्यानाची स्थापना १९८४ मध्ये झाली आणि १,१७१ चौरस किमी (४५२ चौ. मैल) क्षेत्रफळावर पसरले आहे. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे असंख्य वनस्पती आणि ३७५हून अधिक प्रकारच्या जीवजंतूंचे निवासस्थान आहे. यांत अंदाजे ३१ सस्तन प्राणी, १८१ पक्षी, ३ सरपटणारे प्राणी, ९ उभयचर प्राणी, ११ जंत, १७ मोलस्क आणि १२७ कीटकांचे प्रकार आहेत. ते १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे संरक्षित आहेत; ज्यामुळे कोणत्याही प्रकारची शिकार करण्यास येथे परवानगी नाही. +जैवविविधता संवर्धनाच्या निकषाखाली, जून २०१४ मध्ये, ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5483.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f873348e19250f83bb7c2f3d49e610a8c46a2cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5483.txt @@ -0,0 +1,47 @@ +नोएडा, न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीसाठी लहान, भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात स्थित एक नियोजित शहर आहे [१] . नोएडा हे दिल्लीचे उपग्रह शहर आहे आणि ते भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा (NCR) एक भाग आहे. भारताच्या जनगणनेच्या तात्पुरत्या अहवालानुसार, 2011 मध्ये नोएडाची लोकसंख्या 642,381 होती. [२] शहराचे व्यवस्थापन न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरण (NOIDA) द्वारे केले जाते. [३] जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जवळच्या ग्रेटर नोएडा शहरात आहे. +हे शहर नोएडा (विधानसभा) मतदारसंघ आणि गौतम बुद्ध नगर (लोकसभा) मतदारसंघाचा एक भाग आहे. महेश शर्मा हे गौतम बुद्ध नगरचे विद्यमान लोकसभा खासदार आहेत, तर पंकज सिंह नोएडाचे विद्यमान आमदार आहेत. [४] [५] +2015 मध्ये एबीपी न्यूझने आयोजित केलेल्या "सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार" मध्ये नोएडाला उत्तर प्रदेशातील सर्वोत्कृष्ट शहर आणि संपूर्ण भारतातील घरांच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट शहर म्हणून स्थान देण्यात आले होते. [६] [७] +नोएडा हे जवळपास ५०% हिरवे कव्हर असलेले भारतातील सर्वात हरित शहर मानले जाते, जे भारतातील कोणत्याही शहरापेक्षा सर्वाधिक आहे. [८] [९] हे मध्यम श्रेणीतील शहरांमध्ये (3 लाख ते 10 लाख लोकसंख्या) सर्वात स्वच्छ शहर आणि 1,000,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चौथे स्वच्छ शहर देखील आहे. [१०] +हे शहर ब्रजच्या सांस्कृतिक प्रदेशात आहे. नोएडा 17 एप्रिल 1976 रोजी प्रशासकीय अस्तित्वात आले आणि 17 एप्रिल "नोएडा दिवस" म्हणून साजरा केला जातो. विवादास्पद आणीबाणीच्या काळात (1975-1977) शहरीकरणाचा एक भाग म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. संजय गांधी यांच्या पुढाकाराने UP औद्योगिक क्षेत्र विकास कायदा, 1976 अंतर्गत शहराची निर्मिती करण्यात आली. [११] संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये शहराचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे. नोएडा हे विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) म्हणून वर्गीकृत आहे. [१२] नोएडा प्राधिकरण देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्थांपैकी एक आहे. [१३] +नोएडा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात आहे. नोएडा सुमारे २५ किलोमीटर (१६ मैल) नवी दिल्लीच्या आग्नेय, २० किलोमीटर (१२ मैल) जिल्हा मुख्यालयाच्या वायव्येस, ग्रेटर नोएडा, आणि ४५७ किलोमीटर (२८४ मैल) राज्याची राजधानी लखनौच्या वायव्येस. हे पश्चिम आणि नैऋत्येला यमुना नदीने, उत्तरेला आणि वायव्येस दिल्ली शहराने, ईशान्येला दिल्ली आणि गाझियाबाद शहरांनी उत्तर-पूर्वेस, पूर्वेला आणि आग्नेयेला हिंडन नदीने बांधलेले आहे . नोएडा यमुना नदीच्या पाणलोट क्षेत्रात येते आणि जुन्या नदीच्या पलंगावर आहे. माती समृद्ध आणि चिकणमाती आहे.  +उन्हाळ्यात (मार्च ते जून) हवामान उष्ण राहते आणि तापमान कमाल ४८ पर्यंत असते °C ते किमान 30 पर्यंत °C +जूनच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत मान्सूनचा हंगाम असतो. +हिमालयीन प्रदेशातून येणाऱ्या थंडीच्या लाटांमुळे नोएडातील हिवाळा थंड आणि कडक होतो. तापमान 3 पर्यंत खाली येते °C ते 4 हिवाळ्याच्या शिखरावर °C. नोएडातही धुके आणि धुके आहे  समस्या. जानेवारीमध्ये, दाट धुक्याने शहर व्यापले आहे, ज्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होते. +2011च्या जनगणनेच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, नोएडाची लोकसंख्या 642,381 होती, त्यापैकी पुरुषांची लोकसंख्या 352,577 आणि महिलांची लोकसंख्या 289,804 होती. साक्षरता दर 88.58 टक्के होता. पुरुष साक्षरता 92.90% आणि महिला साक्षरता 83.28% होती. [२] +तेथे जवळपास सर्व प्रमुख धर्माचे लोक आहेत, परंतु बहुसंख्य हिंदू धर्माचे पालन करतात. शहरात अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत, त्यापैकी काही प्रसिद्ध आहेत सेक्टर 22 मधील हनुमान मंदिर, सेक्टर 26 मधील कालीबारी मंदिर, सेक्टर 33 मधील इस्कॉन मंदिर, सेक्टर 34 मधील श्री जगन्नाथ मंदिर, सेक्टर मधील साई बाबा मंदिर. ६१, सेक्टर ३१ मधील शिवमंदिर, सेक्टर ३६ मधील श्री राम मंदिर आणि सेक्टर १६३ मोहियापूर येथील कुटी मंदिर. सेक्टर 50 मधील शिया जामा मशीद आणि सेक्टर 51 मधील सेंट ग्रेगोरियोस इंडियन ऑर्थोडॉक्स चर्च, सेक्टर 50 मधील मार थॉमा चर्च आणि सेक्टर 34 मधील सेंट मेरी कॅथोलिक चर्च देखील प्रसिद्ध आहेत. +उत्तर प्रदेश औद्योगिक क्षेत्र विकास कायदा, 1976 अंतर्गत स्थापन केलेली वैधानिक प्राधिकरण NOIDA प्राधिकरणाद्वारे शहराच्या पायाभूत सुविधांची देखभाल केली जाते. [११] प्राधिकरणाचे प्रमुख त्याचे अध्यक्ष संजीव कुमार मित्तल आहेत, जे आयएएस अधिकारी आहेत, प्राधिकरणाच्या दैनंदिन बाबी, तथापि, त्याचे सीईओ, जे एक आयएएस अधिकारी देखील आहेत ते पाहतात. [१४] नोएडा प्राधिकरण उत्तर प्रदेश सरकारच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास विभागांतर्गत येते. नोएडा प्राधिकरणाचे अध्यक्ष आलोक टंडन आहेत आणि सीईओ रितू माहेश्वरी आहेत. [१५] [१६] +गौतम बुद्ध नगर जिल्हा हा मेरठ विभागाचा एक भाग आहे, ज्याचे प्रमुख विभागीय आयुक्त आहेत, जे उच्च ज्येष्ठतेचे IAS अधिकारी आहेत, आयुक्त हे विभागातील स्थानिक सरकारी संस्थांचे (महानगरपालिकांसह) प्रमुख आहेत, प्रभारी आहेत. त्याच्या विभागातील पायाभूत सुविधांचा विकास, आणि विभागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देखील जबाबदार आहे. [१७] [१८] [१९] [२०] [२१] जिल्हा दंडाधिकारी, म्हणून, मेरठच्या विभागीय आयुक्तांना अहवाल देतात. मेरठचे विद्यमान विभागीय आयुक्त अनिता सी. मेश्राम (IAS) आहेत. [२२] +गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाचे नेतृत्व गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी (DM) करतात, जे एक IAS अधिकारी आहेत. डीएम हे केंद्र सरकारसाठी मालमत्ता नोंदी आणि महसूल संकलनाचे प्रभारी आहेत आणि शहरातील राष्ट्रीय निवडणुकांवर देखरेख करतात. [१७] [२३] [२४] [२५] [२६] +जिल्हा दंडाधिकाऱ्यांना एक मुख्य विकास अधिकारी, तीन अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी/ एडीएम (कार्यकारी, वित्त आणि महसूल आणि कायदा व सुव्यवस्था) आणि एक नगर दंडाधिकारी सहाय्य करतात. जिल्हा नोएडा सदर, दादरी आणि जेवार या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे, प्रत्येक उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अहवाल देतात. 30 मार्च 2020 पासून गौतम बुद्ध नगर (नोएडा)चे सध्याचे डीएम सुहास ललिनकेरे यथीराज (IAS) आहेत. +जानेवारी 2020 मध्ये, योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने घोषणा केली की गौतम बुद्ध नगर (नोएडा) आणि लखनौमध्ये आयुक्तालय पोलीस यंत्रणा असेल, [२७] पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ते थेट उत्तर प्रदेशच्या DGPला अहवाल देतील. पोलीस. पोलीस आयुक्त (अतिरिक्त डीजीपी दर्जाचे) यांना दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त (डेप्युटी आयजीपी दर्जाचे) सहाय्य करतात. त्यांच्या खाली, सात पोलीस उपायुक्त/डीसीपी (एसपी दर्जाचे) आहेत.  +नोएडा [२८] तीन पोलीस झोनमध्ये विभागले गेले आहे म्हणजे नोएडा, सेंट्रल नोएडा आणि ग्रेटर नोएडा, त्यापैकी प्रत्येक झोनल डीसीपी (एसपी रँक) अंतर्गत आहे. या तीन झोनल डीसीपींव्यतिरिक्त, नोएडा पोलिसांकडे मुख्यालय, वाहतूक, गुन्हे आणि महिला सुरक्षा या चार इतर डीसीपी आहेत. त्यांच्या खाली, 16 सहायक पोलीस आयुक्त/एसीपी (डेप्युटी एसपी रँक) आहेत. नोएडा पोलिसांचे वर्तमान आयुक्त आलोक सिंग हे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. [२९] +नोएडासाठी न्यायालय हे जिल्हा न्यायालय संकुल, सूरजपूर ग्रेटर नोएडा, गौतम बुद्ध नगर येथे 2012 मध्ये स्थापन करण्यात आले असून त्यात 18 न्यायालये कार्यरत आहेत. सूरजपूर ग्रेटर नोएडा येथील न्यायालयीन संकुल ३० एकरपेक्षा जास्त जागेवर बांधले आहे. न्यायालयाच्या पायाभूत सुविधा चांगल्या आकाराच्या कोर्टरूमसह नीटनेटक्या आणि स्वच्छ आहेत. [३०]  [३१]  [३२] +भारतातील शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत नोएडा सर्वात स्वच्छ मध्यम लोकसंख्येच्या शहरांपैकी एक आहे. [३३] संबंधित भौतिक पायाभूत सुविधांची निर्मिती नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये जास्त आहे. [३४] नोएडातील बहुतेक जमीन फारशी सुपीक नाही आणि शेतीचे उत्पादन कमी आहे. ते एका बाजूला यमुना नदीच्या आणि दुसऱ्या बाजूला हिंडन नदीच्या पूर मैदानात आहे. महामाया फ्लायओव्हरपासून ग्रेटर नोएडापर्यंत दोन्ही बाजूंनी नोएडा एक्सप्रेसवेवरून बरीच गावे दिसतात. ताज एक्सप्रेसवेचे एक टोक हिंडन नदीजवळ नोएडा एक्सप्रेसवेवर संपते आणि दुसरे आग्रा येथे. 1980 पर्यंत, या गावांमध्ये दर 2-3 वर्षांनी पूर येत होता, परिणामी लोक तात्पुरते नोएडामधील इतर ठिकाणी आणि अगदी दिल्लीतील मेहरौलीपर्यंत गेले. नोएडा त्याच्या उंच इमारतींसाठी देखील प्रसिद्ध आहे आणि या पॅरामीटरमध्ये मुंबईनंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. +दरवर्षी मोठ्या प्रमाणात महसूल अतिरिक्त असतो कारण ते संपूर्ण रक्कम विकासावर किंवा नागरी सुविधा राखण्यासाठी खर्च करू शकत नाहीत. नोएडाच्या महसुलात बिल्डर्सकडून भाडेपट्टीचे भाडे आणि व्याज हे सर्वात मोठे योगदान आहे. याशिवाय, प्राधिकरणाला पाणी आणि मालमत्ता हस्तांतरण शुल्कातून मोठा महसूल मिळतो. "नोएडा प्राधिकरणाने अतिरिक्त निधीमुळे 3,500 कोटी विविध बँकांमध्ये मुदत ठेवी म्हणून जमा केले होते. नोएडाकडे इतका अतिरिक्त निधी आहे की तो सलग 5 वर्षे आपल्या वाटप करणाऱ्यांकडून कोणताही कर घेत नसला तरीही ते शहर चालवू शकते." [३५]इय्ब्सिओय्द्ब्व् स्व्ब् +एक 300 मी (९८० फूट) नोएडामध्ये " सुपरनोव्हा स्पिरा " नावाची उंच गगनचुंबी इमारत आहे. [३६] 2021 मध्ये पूर्ण झाल्यानंतर हा उत्तर भारतातील सर्वात उंच निवासी टॉवर असेल. [३७] +गेल्या 10 वर्षांत, नोएडा हे मायक्रोसॉफ्ट, [३८] आर्म होल्डिंग्ज, [३९] एचसीएल, [४०] सॅमसंग आणि बार्कलेजसारख्या सॉफ्टवेर आणि मोबाइल अॅप डेव्हलपमेंट कंपन्यांचे केंद्र बनले आहे. [४१] या कंपन्या त्यांचे सॉफ्टवेर उत्पादन विकास आणि सेवा परदेशी चलनात निर्यात करून शहराच्या अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत. सॅमसंगने अलीकडेच  ५० billion (US$१.११ अब्ज) ( च्या गुंतवणूक केली आहे नोएडामध्ये, मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत. [४२] +नोएडा हे भारतातील सर्वात मोठे युनिकॉर्न स्टार्टअप पेटीएमचे घर आहे, [४३] एक आर्थिक सेवा कंपनी ज्यामध्ये ईकॉमर्स, म्युच्युअल-फंड गुंतवणूक, युटिलिटी बिल पेमेंट आणि व्यक्ती-व्यक्ती पेमेंट यासह अनेक उपक्रम आहेत. +ओखला पक्षी अभयारण्य (OBS) [४४] शहराच्या प्रवेशद्वारावर यमुना नदी दिल्ली राज्यातून उत्तर प्रदेश राज्यात प्रवेश करते त्या ठिकाणी आहे. यमुनेवरील ओखला बॅरेजने विविध प्रजातींचे पक्षी आकर्षित करणाऱ्या ओबीएसचे अनोखे स्थान निर्माण केले आहे. OBS हे भारतातील 466 महत्त्वाच्या पक्षी क्षेत्रांपैकी एक आहे. अभयारण्यात सुमारे 324 विविध पक्ष्यांच्या प्रजाती दिसतात, त्यापैकी सुमारे 50% स्थलांतरित पक्षी आहेत. +नोएडाच्या बोटॅनिकल गार्डनची स्थापना संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विशेष आणि धोक्यात असलेल्या वनस्पतींचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. जे शहराच्या सेक्टर 38 ए मध्ये आहे, 2002 मध्ये सुरू झाले. आज, ते 160 एकरमध्ये पसरलेले आहे, बागेत सुमारे 7,500 रोपे आहेत. +शास्त्रज्ञ बोटॅनिकल गार्डनमध्ये धोक्यात आलेल्या आणि नामशेष होत असलेल्या वनस्पती प्रजातींना नवीन जीवन देत आहेत. हिरवीगार पसरलेली जागा पाहिल्यास स्केलेटन फोर्क फर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिलोटम नुडम सारख्या प्रजाती दिसून येतात. "आदिम" वनस्पती मानले जाते - 400 दशलक्ष वर्षांपूर्वीच्या संवहनी वनस्पतींच्या पहिल्या गटाचे वंशज - जे डेव्होनियन आणि सिलुरियन कालखंडात सर्वत्र पसरले होते - लॅटिनमध्ये त्याच्या नावाचा अर्थ "बेअर नग्न" असा होतो कारण त्यात सापडलेल्या बहुतेक अवयवांची कमतरता आहे नंतर विकसित झालेल्या वनस्पतींच्या प्रजातींमध्ये. [४५] [४६] +नोएडाचे बोटॅनिकल गार्डन 10 विभागात विभागले गेले आहे. "औषधी वनस्पती" विभागात 96 वनस्पतींची आश्चर्यकारक विविधता आहे आणि मानवी शरीराच्या ज्या भागांचा त्यांना फायदा होतो त्यानुसार आठ विभागांमध्ये विभागले गेले आहे. उदाहरणार्थ, "पचनसंस्था" विभागात कोरफड आणि जिम्नेमा सिल्वेस्ट्रे (मधुनाशिनी) आहेत, जे मधुमेहावर उपचार करतात. +"रक्त आणि परिसंचरण" विभागात विथानिया सोम्निफेरा (अश्वगंधा) आणि अरिस्टोलोचिया इंडिका (इशरमुल) - रक्त शुद्ध करणारे आहेत. "मस्क्यूलो-स्केलेटल" विभागात सिसस चतुर्भुज (हडजोड); "त्वचा रोग" विभागात Plumbago zeylanica (chitarak) आहे जे ल्युकोडर्मा बरे करते. श्द्ब्चिय्स्द्व् इय्व्बेविय्व्ब् व्य्ब्व्योद्ब् इस्द्य्ब् य्स्ब्द्युब् स्य्द्ब्स्युद्ब्यिसुब्विय्ब्स्ल्द्क्व्ब्स् द्ब्य्स्ब्द्ब्स्द्य् ब्य्स्द्ब् य्स्ब्य्व्ब् स्द्ब्वोइउस्ब् इय्ब्सिओय्द्ब्व् स्व्ब् श्द्ब्चिय्स्द्व् इय्व्बेविय्व्ब् व्य्ब्व्योद्ब् इस्द्य्ब् य्स्ब्द्युब् स्य्द्ब्स्युद्ब्यिसुब्विय्ब्स्ल्द्क्व्ब्स् द्ब्य्स्ब्द्ब्स्द्य् ब्य्स्द्ब् य्स्ब्य्व्ब् स्द्ब्वोइउस्ब् इय्ब्सिओय्द्ब्व् स्व्ब् +नोएडाच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये फळांचा मोठा विभाग आहे ज्यात आंबा, डाळिंब, लिंबू, नाशपाती, मनुका, तुती इत्यादींच्या अनेक जाती आहेत, त्याशिवाय काळ्या पेरूची खासियत आहे. वुडलँड विभाग Sapindus Emarginatus (Reetha), Pterocarpus marsupium (sandalwood), Dalbergia sissoo (Sheesham wood), आणि Tectona Grandis (Teakwood) सारख्या झाडांनी तितकाच प्रभावशाली आहे. [४७] +नोएडा हे नोएडा मेट्रो आणि दिल्ली मेट्रोने रेल्वेने जोडलेले आहे. +नोएडा थेट हाय-स्पीड रेल्वेने जोडलेले नाही, परंतु गाझियाबाद रेल्वे स्थानक आणि आनंद विहार टर्मिनलसह रस्त्याने पोहोचता येण्याजोग्या जवळपास रेल्वे स्थानके आहेत. तथापि, नवी दिल्ली रेल्वे स्थानक आणि जुनी दिल्ली रेल्वे स्थानक, जे दोन्ही मेट्रो मार्गे प्रवेशयोग्य आहेत, ही मुख्य रेल्वे स्थानके आहेत ज्यांचा वापर प्रवाशांकडून नोएडाला जाण्यासाठी होतो. +नोएडामध्ये रस्ते मुख्यतः ग्रिड पॅटर्नमध्ये घातलेले आहेत आणि सर्व मुख्य रस्ते 6 लेन रुंद आहेत. नोएडामध्ये तीन प्रमुख द्रुतगती मार्ग आहेत. एक DND फ्लायवे आहे, जो नोएडा आणि दिल्लीला जोडतो आणि यमुना नदी ओलांडून जातो. दुसरा नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे आहे, जो नोएडा ते ग्रेटर नोएडाला जोडतो. तिसरा यमुना एक्सप्रेस वे आहे जो ग्रेटर नोएडा ते आग्रा ते मथुरा मार्गे जोडतो. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे, दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, अप्पर गंगा कालवा एक्सप्रेसवे आणि गंगा एक्सप्रेसवे हे चार द्रुतगती मार्ग आहेत जे सध्या निर्माणाधीन आहेत जे शहरातून जाणार आहेत. NGN द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या भागात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निवासी विकास झाला आहे. +MP-II वर 4/6-लेन दुहेरी-डेकर उन्नत रस्ता आहे ज्याला संपूर्ण शहर ओलांडण्यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात. हे 4.8 किमी (3.0 mi) रस्ता फ्लेक्स क्रॉसिंगपासून सुरू होतो आणि विश्व भारती शाळेत संपतो. MP-I रस्त्यावर सेक्टर 12/22 ते सेक्टर 12/10-21/21A क्रॉसिंगपर्यंत आणखी एक उन्नत रस्ता तयार केला जाणार आहे. आणखी तीन उन्नत रस्त्यांचे नियोजन आहे. या पाच उन्नत रस्त्यांसोबतच अनेक अंडरपासचे बांधकाम किंवा मंजुरी सुरू आहे आणि हे सर्व प्रकल्प 2020 पर्यंत पूर्ण होऊ शकतील. नोएडा हे भारतातील सर्वाधिक एलिव्हेटेड रस्ते आणि अंडरपास असलेले शहर बनेल. +UPSRTC, DTC आणि खाजगी बस शहरातील काही मार्गांवरून धावतात. कमी अंतराच्या वाहतुकीसाठी टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि सायकल रिक्षा उपलब्ध आहेत. +नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे नोएडातील चांगल्या पायाभूत सुविधांसह एक स्वयंपूर्ण शहरी कप्पा बनण्याच्या तयारीत आहे. हे 24.5 किमी लांब (15.2 mi) कॉरिडॉरने रिअल इस्टेट नोएडा एक्स्टेंशन गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना त्याच्या चांगल्या पायाभूत सुविधा आणि एनसीआरच्या इतर क्षेत्रांशी कनेक्टिव्हिटीने आकर्षित केले आहे. +हे क्षेत्र एक प्रमुख ग्रोथ कॉरिडॉर म्हणून उदयास आले आहे. 44, 45, 92–94, 96–100, 105, 108, 125–137 आणि 141–168 हे सेक्टर या कॉरिडॉरपासून दूर आहेत. हे क्षेत्र नोएडाच्या दक्षिण आणि आग्नेय दिशेला आहेत. +डिसेंबर २०२१ पर्यंत, फरीदाबाद आणि गुडगावला नोएडाशी थेट जोडण्यासाठी नवीन फरीदाबाद-नोएडा-गुडगाव (FNG) एक्स्प्रेस वेचेही बांधकाम सुरू आहे. [५०] +नोएडाचे सर्वात जवळचे विमानतळ हे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जून 2017 मध्ये, केंद्र सरकारने जेवारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामास मंजुरी दिली, ज्याला अधिकृतपणे नोएडा आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळ असे नाव देण्यात आले, जेणेकरून नवी दिल्लीतील एकाची वाहतूक कमी होईल. [५१] जेवर येथील विमानतळाचे भूमिपूजन २५ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले. [५२] +नोएडात सेक्टर 35 मधील मोर्णा गावात बस स्टँड आहे. नवी दिल्ली, देहरादून, गाझियाबाद, टप्पल, खैर, अलीगढ, हाथरस, बुलंदशहर, मेरठ, मुझफ्फरनगर, हरिद्वार आणि इतर सारख्या जवळच्या शहरांसाठी नियमित बसेस आहेत. उत्तर प्रदेश परिवहन शहरात लोकल बस चालवते. मात्र, मोर्णा येथून बसस्थानकाचे स्थलांतर करण्याचे नियोजन आहे. +नोएडा हे भारतीय मनोरंजन उद्योगासाठी एक प्रमुख स्थान आहे, अनेक चित्रपट, दूरदर्शन मालिका, वृत्तवाहिन्या आणि इतर माध्यमे येथे चित्रित केली जातात. म्युझिक कंपनीचे येथे मुख्यालय असण्याचे उदाहरण म्हणजे T-Series . शहरी संस्कृती किंवा महाविद्यालयीन जीवनाचा फोटो दाखवू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये हे शहर झपाट्याने आवडते आहे. चित्रपट निर्माता ऋषभ अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, "गेल्या दशकात नोएडा खूप विकसित झाला आहे आणि घरासारखे वाटत आहे. आणि हे मैदानी शूटसाठी एक उत्तम ठिकाण आहे. शहरी कथा असलेले चित्रपट मोठे हिट होतात आणि नोएडा शहरी थीमवर आधारित चित्रपट आणि गाण्याच्या अनुक्रमांसाठी परिपूर्ण चव देते. शहरात महामार्ग, महाविद्यालये, रुंद रस्ते आणि चांगली गर्दी आहे." [५३] [५४] संदीप मारवाह यांनी स्थापन केलेले फिल्म सिटी हे प्रमुख वृत्तवाहिन्या आणि स्टुडिओचे केंद्र आहे. +न्यूझ नेशन, डब्ल्यूआयओएन, झी न्यूझ, एनडीटीव्ही, टीव्ही टुडे ग्रुप, नेटवर्क 18, न्यूझएक्स, आणि इंडिया टीव्ही [५५] सारख्या न्यूझ चॅनेल येथे आहेत आणि काही वृत्तपत्र कंपन्या नोएडामध्ये देखील कार्यरत आहेत जसे की अमर उजाला - नोएडा, दैनिक जागरण, दैनिक भास्कर, राजस्थान पत्रिका, द इंडियन एक्सप्रेस, ट्रायसिटी टुडे आणि द टाइम्स ऑफ इंडिया . देशाचे राजकीय केंद्र असलेल्या दिल्लीशी असलेले नोएडाचे निकटतेमुळे ते वृत्तवाहिन्यांसाठी एक आकर्षक ठिकाण बनते. नवीन मॉल्स (मॉल ऑफ इंडिया) आणि मल्टिप्लेक्ससह अलीकडच्या वर्षांत व्यावसायिक क्रियाकलापही वाढले आहेत. +2005 मध्ये, शहराने नोएडा हाफ- मॅरेथॉन आणि शहराचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, राष्ट्रकुल खेळांसाठी क्वीन्स बॅटन रिलेचे आयोजन केले होते. 2010च्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी सायकलिंग स्पर्धा नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे येथे आयोजित करण्यात आली होती. नोएडा गोल्फ कोर्स शहराच्या दक्षिणेला वसलेला आहे, नोएडा गोल्फ 18 होल पार 72 कोर्सची लांबी 6989 यार्ड लांबीची आहे, याचे भारतीय गोल्फ युनियन तांत्रिक समितीने मूल्यांकन केले आहे. 2011 मध्ये, ग्रेटर नोएडाने जेपी ग्रुपने बांधलेल्या बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये उद्घाटन फॉर्म्युला वन इंडियन ग्रां प्रिक्सचे आयोजन केले होते. हे सर्किट दक्षिण आशियातील अशा प्रकारचे पहिले आहे. +नोएडा क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे एक आंतरराष्ट्रीय स्टेडियम सेक्टर 21 मध्ये सुमारे 20,000 प्रेक्षक क्षमतेचे बांधले गेले आहे, नोएडा स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये सायकलिंग प्रेमींसाठी समर्पित ट्रॅक, गोल्फ आणि फुटबॉल प्रशिक्षण सुविधा यासारख्या सुविधा आहेत. नोएडा क्रिकेट स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये बास्केटबॉल कोर्ट, स्क्वॉश कोर्ट, टेबल-टेनिस कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, गोल्फ कोर्स आणि स्केटिंग रिंक यांचा समावेश आहे. [५६] +नोएडा एक्सप्रेसवे येथे सेक्टर 152 मध्ये 125 एकर जागेसह 50,000 क्षमतेचे क्रिकेट स्टेडियम-कम-क्रीडा सुविधा बांधले जाईल, जे क्षमता आणि क्षेत्रफळात फिरोजशाह कोटला पेक्षा मोठे आहे. [५७] [५८] +नोएडा मूळतः सुमारे 81 गावांचा समावेश होता, परंतु आता ते उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या अंतर्गत येते. [५९] +तरीही, नोएडा खेड्यांमध्ये कायमस्वरूपी पोस्टल आणि वैयक्तिक पत्त्याचा अभाव आहे परंतु अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खेड्यांतील घरे लवकरच नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन अँड रीच (NECTAR) द्वारे डिझाइन केलेल्या ड्रोनद्वारे टिपलेली हवाई प्रतिमा वापरून मॅप केली जातील, एक स्वायत्त सोसायटी. केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग. हे नकाशे आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण भागांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देखील प्रदान करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व 81 गावांचे मॅपिंग आणि पत्ते वाटप पूर्ण करण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल. +नोएडाच्या गावांमध्ये घरांचे मॅपिंग आणि औपचारिक पत्ता दिल्याने, जमिनीचे हक्क, विकास योजना इत्यादींची माहिती मिळवणे सोपे होईल. "सहज उपलब्ध असलेले नकाशे विकास योजना पुढे नेण्यासाठी आणि जमिनीच्या सीमावर्ती भागांवरील विवाद मिटवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतील. मॅपिंग विश्वसनीय नकाशे आणि शीर्षक दस्तऐवज तयार करून, जमिनीचे हस्तांतरण देखील सुलभ करेल." [५९] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5501.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f3dfd59425137889f4bb706e320065e25586553 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5501.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेटा टिनटिन एलिओनोरा थूनबर्ग (३ जानेवारी, २००३ - ) ही ग्लोबल वार्मिंग आणि हवामानातील बदल थांबविण्यासाठी कार्यरत असणारी स्वीडिश युवा राजकीय कार्यकर्ती आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये, तिने पर्यावरणाची हानी थांबण्यासाठी स्वीडिश संसदेच्या इमारतीबाहेर सत्याग्रह केला. असे करणारी ती एक पहिली व्यक्ती बनली. [१]. नोव्हेंबर २०१८मध्ये तिने टेडेक्सस्टॉकहोम येथे भाषण दिले. डिसेंबर २०१८मध्ये तिने युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्सला संबोधित केले. तिला जानेवारी २०१९ मध्ये डॅव्होस येथील जागतिक आर्थिक मंचाशी बोलण्यास आमंत्रित करण्यात आले होते. +३ फेब्रुवारी २०२१ रोजी, थनबर्ग हिने २०२० - २०२१ मध्ये चालु असलेल्या भारतीय शेतकऱ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ ट्वीट केले.[२] ग्रेटा थनबर्गने चुकून एक संदेश सामायिक केला होता ज्यात तिला मार्गदर्शन करण्यात येत होते की भारत सरकार विरुद्ध भारतात चालू असलेल्या हिंसक शेतकर्‍यांच्या बंडाबद्दल ट्विटरवर काय लिहावे.[३] या ट्विटनंतर थनबर्गच्या पुतळ्याचे भारतीय राष्ट्रवाद्यांनी दिल्लीत दहन केले.[४] ग्रेटा थनबर्गच्या ट्विटवर भारत सरकारकडून टीका झाली. ज्यात म्हटले की ही भारताची अंतर्गत बाब आहे.[५] तिच्या सुरुवातीच्या ट्विटमध्ये थनबर्गने एका दस्तऐवजाशी दुवा साधला ज्याने शेतकऱ्यांच्या निषेधाला पाठिंबा देऊ इच्छित असलेल्यांसाठी प्रचार टूलकिट प्रदान केले. या टूलकिटमध्ये हॅशटॅग आणि याचिकांवर स्वाक्षरी कशी करावी याबद्दल सल्ला देण्यात आला होता परंतु शेतक-यांच्या निषेधाशी थेट जोडलेल्या पलीकडे सुचवलेल्या कृतींचा समावेश होता. तिने लवकरच हे ट्वीट हटवले, की दस्तऐवज "कालबाह्य" आहे आणि पर्यायी [५७][५८] "भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांबद्दल अपरिचित असलेल्या कोणालाही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि समर्थन कसे करावे याबद्दल निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी लिंक केले आहे. शेतकरी त्यांच्या स्वतःच्या विश्लेषणावर आधारित."[६][७] टूलकिट संपादित करणारी २२ वर्षीय भारतीय हवामान कार्यकर्ती दिशा रवी हिला १६ फेब्रुवारी रोजी देशद्रोह आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5525.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5525.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5550.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..661713f0e4f7e6ca603b5ec0c8fd14e79a740b1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5550.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेव्ह्स काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5566.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49c0f1e57de83dc8a50bbb546f8830e2654f41b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5566.txt @@ -0,0 +1 @@ +लीला ग्रेस विल्यम्स (१८ मार्च, १९४७:जमैका - हयात) ही  जमैकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७६ ते १९७९ दरम्यान ११ महिला कसोटी, १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_557.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ad0c47329dfd7a935e2f6129280f0903d0be0a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_557.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर जेम्स जॉर्डन (४ ऑक्टोबर, इ.स. १९८८:बार्बाडोस - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5600.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..918d7618133944cd5b39cc1de52201a655f555c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5600.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रोनिंगन (डच: Groningen ) हा नेदरलँड्स देशाच्या उत्तर भागातील एक प्रांत आहे. ग्रोनिंगनच्या पूर्वेस जर्मनीचे नीडरजाक्सन हे राज्य, पश्चिमेस फ्रीसलंड, दक्षिणेस द्रेंथ तर उत्तरेस उत्तर समुद्र आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5612.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ae5121db3b4c9e003fb77da4b081928c4afa0a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5612.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लायवित्झचा हल्ला हा जर्मनीच्या नाझी सैनिकांनी पोलंडच्या सैनिकांचा वेश धारण करून ऑगस्ट ३१, इ.स. १९३९ रोजी जर्मनीच्या अपर सिलेसिया प्रांतातील ग्लायवित्झ येथील रेडियो केन्द्रावर चढवलेला हल्ला होता. +या हल्ल्याद्वारे पोलंडने जर्मनीवर आक्रमण केल्याची सबब सांगून लगेचच जर्मनीने पोलंडवर पूर्ण शक्तीनिशी चढाई केली व दुसऱ्या महायुद्धास येथून तोंड फुटले diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5615.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..340fb22286c48c7f5674aefd3b57b591fb8321f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5615.txt @@ -0,0 +1,8 @@ +ग्लारुस हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कॅंटन) आहे. + आर्गाउ  आपेंझेल आउसरर्‍होडन  आपेंझेल इनरर्‍होडन  बासल-लांडशाफ्ट + बासल-श्टाट  बर्न  फ्रिबोर्ग  जिनिव्हा + ग्लारुस  ग्राउब्युंडन  युरा  लुत्सर्न + नूशातेल  निडवाल्डन  ओबवाल्डन  शाफहाउजन + श्वित्स  सोलोथुर्न  सांक्ट गालेन  थुर्गाउ + तिचिनो  उरी  व्हाले  व्हो + त्सुग  झ्युरिक diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5626.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06bd26b320f3d6fa530997bbd4c5eda6795f3d4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5626.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे जवाहरलाल नेहरू यांनी लिहलेले एक पुस्तक आहे, जे १९३४ मध्ये प्रकाशित केले होते. पुस्तकाचे उपशीर्षक आहे "मुलीला तुरुंगातून लिहलेली पुढील पत्रे आणि तरुण लोकांसाठी इतिहासाचे एक विलक्षण वर्णन" असे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_563.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4584a366a120c7788a951b70b66885c7c065080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_563.txt @@ -0,0 +1,4 @@ +क्रिस्टोफर मार्क क्रिस ब्राउन (२७ मार्च, १९७३:न्यू झीलंड - हयात) हे न्यू झीलंडचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत. +ब्राउन हे ऑकलंडतर्फे १९९३ ते १९९४ दरम्यान एकूण १९ प्रथम-श्रेणी आणि २५ लिस्ट-अ सामने खेळले. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१० साली होता. +त्यांनी आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5633.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6408928eedb766a6c0b95c2848068915699c4212 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5633.txt @@ -0,0 +1,15 @@ + +एक द्रवरूप कार्बनी संयुग. याच्या शुद्ध रूपाला ग्लिसरॉल म्हणतात. रेणुसूत्र (रेणूमध्ये असलेल्या मूलद्रव्यांचे प्रकार आणि संख्या दाखविणारे सूत्र) C3H8O3. संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दाखविणारे सूत्र) 1CH2OH - 2CHOH - 3CH2OH. याच्या रेणूत तीन हायड्रॉक्सिल गट (- OH) असल्यामुळे हे ट्रायॉल या अल्कोहॉलाच्या प्रकारात पडते. त्यावरून त्याचे रासायनिक नाव १, २, ३ - प्रोपेन ट्रायॉल असे होते. याचा रेणुभार ९२·०९ आहे. +शेले या शास्त्रज्ञांनी ऑलिव्ह तेलावर लिथार्जाची (लेड मोनॉक्साइडाची) रासायनिक क्रिया करून १७७९ मध्ये हे प्रथम बनविले व त्यास ऑल्सस हे नाव दिले. शव्हरल यांनी १८१३ मध्ये त्याला ग्लिसरीन ही संज्ञा दिली. याची रासायनिक संरचना व सूत्र १८३६ मध्ये पेलौझी, बर्थेलॉट व त्यांचे सहकारी यांनी निश्चित केली. +निसर्गात ग्लिसरीन मुक्त रूपात आढळत नाही. निरनिराळ्या कार्बनी अम्लांशी संयोग पावून बनलेल्या एस्टरांच्या रूपाने (यांना ग्लिसराइडे म्हणतात) ते वनस्पतिज तेले आणि प्राण्यांतील वसा (चरब्या, स्निग्ध पदार्थ) यांमध्ये तसेच प्राण्यांच्या शरीरातील ग्लिसरोफॉस्फेटांत (उदा., लेसिथिनात) असते. +ग्लिसरिनाचे उत्पादन पुढील कच्च्या मालापासून करता येते. (१) तेले आणि वसा यांपासून साबण बनविण्याच्या प्रक्रियेत किंवा त्यापासून वसाम्ले (फॅरी अ‍ॅसिड्‌स) वेगळी करण्याच्या प्रक्रियेत उरणारी मिश्रणे, (२) प्रोपिलीन वायू आणि (३) शर्करा. यांपैकी पहिल्या दोहोंपासून याचे औद्योगिक प्रमाणावरील उत्पादन करण्यात येते. + +(१) साबण बनविण्यासाठी वनस्पतिज तेले आणि वसा यांचे मिश्रण दाहक सोड्याच्या विद्रावाबरोबर तापवितात. त्यामुळे रासायनिक विक्रिया होते आणि तेले व वसा यांमधील वसाम्लांची सोडियम लवणे (म्हणजेच साबण) बनतात व ग्लिसरीन मोकळे होते. ते मिश्रणरूपाने राहते. साबण पाण्यात थोडा विरघळतो पण मिठाच्या विद्रावात तो जवळजवळ अविद्राव्य (न विरघणारा) आहे. म्हणून मिश्रणातून साबण वेगळा व्हावा यासाठी विक्रिया मिश्रणात मीठ घालतात व वेगळा झालेला साबण काढून घेतात. खाली राहिलेल्या मिश्रणात (याला सोप स्पेंट लाय किंवा स्पेंट लाय म्हणतात) ग्लिसरीन सु. १० ते १५ टक्के असून ते मीठ,  क्षारके (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देणारे पदार्थ) व प्रथिने यांत मिसळलेले असते. या मिश्रणातून ग्लिसरीन काढून घेण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. एका प्रक्रियेत स्पेंट लायमध्ये थोडे वसाम्ल मिसळून मिश्रण तापवितात. त्यामुळे अतिरिक्त असलेल्या क्षारकाचा साबण बनतो. मिश्रण थंड करून तो काढून टाकतात. राहिलेल्या विद्रावात विरल हायड्रोक्लोरिक अम्ल आणि तुरटीसारखा एखादा किलाटक (तरंगणारा पदार्थ आळवून द्रवाच्या तळाशी बसविणारा पदार्थ) योग्य प्रमाणात मिसळून मिश्रण चांगले ढवळतात आणि अविद्राव्य पदार्थ गाळून काढून टाकतात. राहिलेला विद्राव नंतर दाहक (कॉस्टिक) सोडा मिसळून किंचित क्षारधर्मी (अल्कलाइन) करतात आणि पंपाच्या साहाय्याने निर्वात पात्रात भरून कमी दाबाच्या वाफेने तापवून मिश्रण संहत करतात (मिश्रणातील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण जास्त करतात). यावेळी बरेचसे मीठ अलग होते ते काढून टाकतात. सु. ८० टक्क्यापर्तं ग्लिसरीन असलेला विद्राव याप्रकारे मिळतो. तो सक्रियित (अधिक क्रियाशील बनविलेल्या) कोळशाच्या थरातून गाळून घेतला म्हणजे जे ग्लिसरीन मिळते त्याला गवताच्या रंगाचे ग्लिसरीन म्हणतात. हे अशुद्ध असून निर्वात बाष्पनाने शुद्ध करता येते. + +तेले आणि वसा यांतील वसाम्ले वेगळी करण्यासाठी पाण्याने त्यांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाचे तुकडे करणे) करतात. ही रासायनिक क्रिया उत्प्रेरक (विक्रिया जलद किंवा कमी तापमानास घडावी यासाठी वापरण्यात येणारा पदार्थ) वापरून नेहमीच्या वातावरण दाबास किंवा उच्च दाब व उच्च तापमान यांचा उपयोग करून, उत्प्रेरकाने किंवा उत्प्रेरकाशिवाय घडवून आणता येते. विक्रियेनंतर वसाम्ले वेगळी काढली म्हणजे जो विद्राव उरतो त्याला ‘स्वीट-वॉटर’ म्हणतात. त्यात ग्लिसरीन असते. स्वीट-वॉटरमध्ये चुना मिसळून मिश्रण चांगले ढवळतात व गाळतात. जो विद्राव मिळतो तो निर्वात बाष्पित्राने (बॉयलरने) संहत केला म्हणजे ग्लिसरीन मिळते. ते नंतर शुद्ध करतात +(२) इ.स. १९४९ पर्यंत ग्लिसरीन वरील प्रक्रियांनीच मुख्यतः मिळविले जात असे. त्यानंतर संश्लेषणानेही (रासायनिक विक्रियांनी साध्या संयुगापासून पदार्थ बनविण्यानेही) ते बनविण्यात येऊ लागले आणि १९६५ च्या सुमारास एकंदर उत्पादनाच्या सु. ६० टक्के इतके उत्पादन या पद्धतीने होऊ लागले. + +या पद्धतीत खनिज तेलाच्या शुद्धीकरणात मिळणारा प्रोपिलीन वायू कच्चा माल म्हणून वापरला जातो. पुढील तीन मार्गांनी प्रोपिलिनापासून ग्लिसरीन बनविता येते. +( अ ) कोरड्या प्रोपिलिनावर क्लोरिनाची विक्रिया करून प्रथम ॲलिल क्लोराइड बनवितात. त्यावर हायपोक्लोरस अम्लाची विक्रिया केली म्हणजे डायक्लोरोहायड्रिनांचे मिश्रण मिळते. कॅल्शियम हायड्रॉक्साइडाने त्यापासून एपिक्लोरोहायड्रीन बनवून त्याचे जलीय विच्छेदन केले म्हणजे ग्लिसरीन बनते. + +(आ) या पर्यायात प्रोपिलिनाचे उत्प्रेरकाच्या सान्निध्यात प्रथम ॲक्रोलीइनात रूपांतर करण्यात येते. ऑस्मियम टेट्राऑक्साइडाच्या (OsO4) उपस्थितीत हायड्रोजन पेरॉक्साइडाने त्यापासून ग्लिसराल्डिहाइड बनवितात व त्याच्या हायड्रोजनीकरणाने (संयुगात हायड्रोजनाचा समावेश करण्याच्या क्रियेने) ग्लिसरीन मिळवितात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5643.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e4ac0a87eb039ad566e7d110fe3017b7dcbe635 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5643.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्लॅडियेटर हा २००० साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपट आणि त्या भूमिका केलेल्या रसेल क्रोवला सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारांसह एकूण पाच ऑस्कर पुरस्कार मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5653.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3691ee9debb7ee72b77a6d4e59e1a6b38450c7c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5653.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्लेंडा मे जॅक्सन (९ मे १९३६ - १५ जून २०२३) एक इंग्रजी अभिनेत्री आणि राजकारणी होती. अभिनयाचा अमेरिकन तिहेरी मुकुट मिळवणाऱ्या काही कलाकारांपैकी ती एक होती, तिने दोन अकादमी पुरस्कार, तीन एमी पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार जिंकला होता. लेबर पार्टीच्या सदस्या असताना तिने २३ वर्षे संसद सदस्य (एमपी) म्हणून सतत काम केले, सुरुवातीला १९९२ ते २०१० पर्यंत हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी आणि २०१० ते २०१५ पर्यंत हॅम्पस्टेड आणि किलबर्न, सीमा बदलांनंतर. +वुमन इन लव्ह (१९७०) आणि ए टच ऑफ क्लास (१९७३) या प्रणय चित्रपटांसाठी जॅक्सनने दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला, परंतु कामाच्या बांधिलकीमुळे ती वैयक्तिकरित्या एकदाही पुरस्कार घेण्यासाठी उपस्थीत नव्हती.[१] तिने संडे ब्लडी संडे (१९७१) साठी प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार देखील जिंकला. तिच्या इतर उल्लेखनीय कामगिरीमध्ये मेरी, क्वीन ऑफ स्कॉट्स (१९७१), हेड्डा (१९७५), द इनक्रेडिबल सारा (१९७६), हाऊस कॉल्स (१९७८), स्टीव्ही (१९७८) आणि हॉपस्कॉच (१९८०) यांचा समावेश आहे. बीबीसी मालिका एलिझाबेथ आर (१९७१) मध्ये राणी पहिली एलिझाबेथच्या भूमिकेसाठी तिने दोन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार जिंकले होते. एलिझाबेथ इज मिसिंग (२०१९) मधील तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी ब्रिटिश अकादमी टेलिव्हिजन पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार दोन्ही मिळाले. +जॅक्सनने रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट मध्ये शिक्षण घेतले. तिने ब्रॉडवे थिएटरमध्ये पदार्पण मारात/साडे (१९६६) मध्ये केले. स्टीव्ही (१९७७), अँटनी अँड क्लिओपात्रा (१९७९), रोझ (१९८०), स्ट्रेंज इंटरल्यूड (१९८४) आणि किंग लिअर (२०१६) मधील तिच्या वेस्ट एंड थिएटर भूमिकांसाठी तिला पाच लॉरेन्स ऑलिव्हियर पुरस्कार नामांकन मिळाले. अभिनयातून २५ वर्षांच्या अनुपस्थिती नंतर तीने किंग लिअर मध्ये पुन्हः काम सुरू केले होते. एडवर्ड अल्बीच्या थ्री टॉल वुमन (२०१८) च्या पुनरुज्जीवनातील भूमिकेसाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्कार मिळाला. +जॅक्सनने १९९२ ते २०१५ या काळात राजकारणात काम करण्यासाठी अभिनय करणे बंद केले आणि १९९२ च्या युनायटेड किंगडमच्या सार्वत्रिक निवडणुकीत हॅम्पस्टेड आणि हायगेटसाठी खासदार म्हणून निवडून आले. ब्लेअरच्या पहिल्या मंत्रालयात १९९७ ते १९९९ या काळात त्या कनिष्ठ परिवहन मंत्री होत्या; नंतर तिने टोनी ब्लेअर यांच्यावर टीका केल्या. मतदारसंघाच्या सीमा बदलानंतर, तिने २०१० पासून हॅम्पस्टेड आणि किलबर्नचे प्रतिनिधित्व केले. २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत, तिला ४२ मतांच्या फरकाने बहुमत मिळाले. पुनर्मोजणीनंतर पुष्टी झाल्यावर हा ग्रेट ब्रिटनमधील सर्वात कमी फरकाने विजय होता असे ठरले.[२][३] जॅक्सन २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरल्या नाही आणि अभिनयात परतल्या. +१९५७ मध्ये, जॅक्सन ह्या रॉय हॉजेसला भेटल्या जो एक स्टेज मॅनेजर आणि त्यांच्या थिएटर कंपनीतील सहकारी अभिनेता होता. या जोडीने लवकरच नात्याला सुरुवात केली.[४][५] जॅक्सन आणि हॉजेस यांचा विवाह २ ऑगस्ट १९५८ रोजी लंडनमधील सेंट मेरीलेबोन रजिस्टर ऑफिसमध्ये झाला.[६] त्यांचा मुलगा, डॅनियल पियर्स जॅक्सन हॉजेस, १९६९ मध्ये जन्मला. वुमन इन लव्हचे चित्रीकरण पूर्ण झाले तेव्हा जॅक्सन सहा महिन्यांची गर्भवती होती.[७][८][९][१०] +१९७० च्या दशकाच्या सुरुवातीस जॅक्सनचे लग्न अडचणीत आले होते आणि १९७५ मध्ये, तिने हेड्डा गॅबलरच्या प्रकाश दिग्दर्शक अँडी फिलिप्स यांच्याशी प्रेमसंबंध सुरू केले.[११] हॉजेसने त्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जॅक्सनवर घटस्फोटासाठी खटला दाखल केला आणि १९७६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.[११] [१२][१३] २०१६ मध्ये ती "दशकांपासून आनंदाने अविवाहित" असल्याचे नोंदवले गेले. [१४] +१५ जून २०२३ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी अल्पशा आजाराने जॅक्सनचे तिच्या ब्लॅकहीथ घरी निधन झाले.[१५] जॅक्सनला श्रद्धांजली म्हणून, तिच्या मृत्यूच्या दिवशी, बीबीसीने दिस कल्चरल लाइफची पुनरावृत्ती प्रसारित केली, जॉन विल्सनची तिची मुलाखत पहिल्यांदा ऑक्टोबर २०२२ मध्ये दाखवली गेली,[१६] त्यानंतर २०१९ चे एलिझाबेथ इज मिसिंग नाटक प्रसारित झाले.[१७] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5661.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..483aa049b4da4524f16fbb0e622c2f85ceced99a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5661.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्लेन काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र विलोझ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,९१७ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८९१मध्ये झाली. ग्लेन काउंटीला ह्यू टी. ग्लेन या शेतकऱ्याचे नाव दिलेले आहे.[३][४][५][६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5662.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..483aa049b4da4524f16fbb0e622c2f85ceced99a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5662.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्लेन काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र विलोझ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २८,९१७ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८९१मध्ये झाली. ग्लेन काउंटीला ह्यू टी. ग्लेन या शेतकऱ्याचे नाव दिलेले आहे.[३][४][५][६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5672.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df9b3cd34530b5c86a9500ec58389ffc01568f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5672.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन डॉमिनिक फिलिप्स (६ डिसेंबर, १९९६:ईस्ट लंडन, ईस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आणि  न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5683.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5683.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5684.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd25d3e9b24f5c9e66476f9d8f322a452b3d6675 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5684.txt @@ -0,0 +1,4 @@ +२० ऑगस्ट, इ.स. २००७ +दुवा: cricketarchive.com (इंग्लिश मजकूर) + +ग्लेन डोनाल्ड मॅकग्रा ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5690.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5690.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5722.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eca55dca3f1daddd62ae2fab6e4526fb02302d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5722.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लोरिया फॅरेल (जन्म दिनांक, स्थळ अज्ञात - हयात) ही १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5744.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b55c1ae6f8299900997eaf5be372115247a42b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5744.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472 + +ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे. +ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_575.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1250981e8f17e55b72b83ae17572cd8034d31f8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_575.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन क्रिस्चियन क्रिस वॉट्सन (९ एप्रिल, १८६७ - १८ नोव्हेंबर, १९४१) हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5752.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b926ab1e29e18979e65c0cf480f439e79ea98966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5752.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 14°37′23″N 90°31′53″W / 14.62306°N 90.53139°W / 14.62306; -90.53139 + + ग्वातेमाला सिटी (स्पॅनिश: La Nueva Guatemala de la Asunción) ही ग्वातेमाला ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ग्वातेमाला सिटी हे मध्य अमेरिकेतील सर्वांत मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5763.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55e2efcc611a46bd88e26c11c74e04fe26017a2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5763.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वादार बंदर पाकिस्तानच्या पश्चिम भागातील बंदर आहे. बलूचिस्तान प्रांतातील ग्वादार शहराजवळ असलेले हे बंदर अरबी समुद्राकाठी इराणच्या सीमेपासून जवळ तर ओमानच्या समोरच्या किनाऱ्यावर आहे. +२०१५ च्या सुमारास चीनने पाकिस्तानला हे बंदर विकसित करण्यास मदत करणे सुरू केले व तेथे आपला कायमस्वरुपी तळ ठोकला. या बंदराद्वारे पाकिस्तान चीन आर्थिक मार्गिकेचा विकास होईल व चीनला अरबी समुद्रात थेट प्रवेश मिळेल. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5765.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1be6b5c7a553478dae98dc25aabf152c8c86f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5765.txt @@ -0,0 +1,4 @@ +ग्वादालकॅनाल नैऋत्य प्रशांत महासागरातील सॉलोमन द्वीपसमूहात असलेले सगळ्यात मोठे बेट आहे. +दुसऱ्या महायुद्धात १९४२-४३ च्या सुमारास येथे व आसपासच्या समुद्रां जपान व दोस्त राष्ट्रांत महाभयानक लढाया झाल्या. +होनियारा हे ग्वादालकॅनालच्या उत्तर किनाऱ्यावरील शहर ब्रिटिश आधिपत्याखालील सॉलोमन द्वीपसमूहांची राजधानी होती. स्वातंत्र्यानंतरही हेच शहर येथील राजधानी आहे. हे बेट जवळजवळ संपूर्णपणे जंगलाने नटलेले आहे. येथे माउंट पोपोमानास्यू हा जागृत ज्वालामुखी आहे. +१९९८मध्ये येथील लोकसंख्या अंदाजे ८५,००० होती.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5777.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ec7f8a2a5807e6e546c8269615da3c75fda1788 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5777.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वादालुपे हिदाल्गोचा तह हा अमेरिका आणि मेक्सिको मध्ये झालेला तह होता. २ फेब्रुवारी, इ.स. १८४८ रोजी व्हिया दे ग्वादालुपे हिदाल्गो (आता मेक्सिको सिटीचा एक भाग) या गावात झालेल्या या तहाने मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपुष्टात आले. अमेरिकेचे सैन्य मेक्सिको सिटीच्या सीमेवर आलेले असताना मेक्सिकोने हा तह करण्याचा प्रस्ताव मांडला. +या तहातील कलमांनुसार अमेरिकेने मेक्सिकोला १.५ कोटी अमेरिकन डॉलर देण्याचे तसेच मेक्सिकोने अमेरिकन नागरिकांना देणे असलेले ३२.५ लाख अमेरिकन डॉलर देण्याचे कबूल केले. बदल्यात मेक्सिकोने अमेरिकेची सीमा रियो ग्रांदे नदीपर्यंत असल्याचे स्वीकारले तसेच संपूर्ण कॅलिफोर्निया आणि न्यू मेक्सिको, कॉलोराडो, वायोमिंग, ॲरिझोना, नेव्हाडा आणि युटाचा भाग अमेरिकेच्या हवाली केला. या प्रदेशांत राहणाऱ्या मेक्सिकोच्या नागरिकांना मेक्सिकोत सुरक्षितपणे स्थलांतरित होण्याचा किंवा अमेरिकेचे नागरिकत्व पत्करण्याचा पर्याय देण्यात आला. ९०%पेक्षा अधिक व्यक्तींनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5785.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..724021db790f185228a7328bc3fd0329f534ad42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5785.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्वान्टानामो बे ही क्युबाच्या ग्वांतानामो प्रांतातील एक खाडी आहे. ओलांडायला कठीण टेकड्यांनी वेढलेल्या या खाडीमध्ये मोठे नैसर्गिक बंदर असून हा प्रदेश देशाच्या इतर भागांपासून तुटलेला आहे. +अमेरिका व क्युबामध्ये झालेल्या १९०३ च्या तहानुसार क्युबाने हा प्रदेश अमेरिकेस तहहयात भाड्याने दिलेला आहे. क्युबाच्या सध्याच्या सरकारच्या मते तहातील हे कलम धाकदपटशाने घातले गेले होते व त्यामुळे हा प्रदेश अमेरिकेने क्युबाच्या स्वाधीन केला पाहिजे. +अमेरिकेने येथे आरमारी तळ आणि महत्तम सुरक्षित तुरुंग उभारले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5808.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4078bf06874a02520d5d4ccd5868900f546ae56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5808.txt @@ -0,0 +1 @@ +गुआसिमा हा कोस्टा रिकाच्या अलाजुएला प्रांतातील अलाजुएला कॅन्टोनचा जिल्हा आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_581.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eceea92deb6aa82da1c44d127839e9ad8f9eb35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_581.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिस्टोफर हेम्सवर्थ (११ ऑगस्ट १९८३) हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे. हॉलीवूडमध्ये चित्रपट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दूरदर्शन मालिका होम अँड अवे (२००४-२००७) मध्ये किम हाइडची भूमिका साकारून तो प्रसिद्ध झाला. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मध्ये त्याने थॉर (२०११) चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली. अलीकडेच थॉर: लव्ह अँड थंडर (२०२२) चित्रपटात भूमिकेची पुनरावृत्ती केली, ज्याने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये स्थापित केले. [१] [२] +त्याच्या इतर चित्रपटांत स्टार ट्रेक (२००९), स्नो व्हाइट अँड द हंट्समन (२०१२) आणि त्याचा उत्तरभाग द हंट्समन: विंटर्स वॉर (२०१६), रेड डॉन (२०१२), ब्लॅकहॅट (२०१५), मेन इन ब्लॅक: इंटरनॅशनल (२०१९), एक्सट्रॅक्शन (२०२०) हेअॅक्शन चित्रपट, थरारपट अ परफेक्ट गेटवे (२००९) आणि विनोदी चित्रपट घोस्टबस्टर्स (२०१६) यांचा समावेश आहे. समीक्षकांनी सर्वात जास्त प्रशंसित केलेल्या ख्रिसच्या चित्रपटांमध्ये विनोदी भयपट द केबिन इन द वुड्स (२०१२) आणि चरित्रात्मक क्रीडापट रश (२०१३) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये त्याने जेम्स हंटची भूमिका केली होती. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5817.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4f4780c18cab9978ec544ab20cd4ebba78bdabf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5817.txt @@ -0,0 +1 @@ +ग्वियेर्मो ओचोआ (स्पॅनिश: Guillermo Ochoa; १३ जुलै १९८५, ग्वादालाहारा) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या ए.सी. अझाक्सियो व मेक्सिको ह्या संघांमध्ये गोलरक्षक ह्या स्थानावर खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_582.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb16a50084a554f9e6615faaac03127d961ee4ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_582.txt @@ -0,0 +1,3 @@ +क्रिस्टोफर जॉन क्रिस ॲडम्स (६ मे, १९७०:व्हिटवेल, डर्बीशायर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून प्रत्येकी ५ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने क्वचित ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. +याची मुलगी जॉर्जिया ॲडम्स  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_584.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b606fb3c21edacb0aaf83b379b6f00509f1ca3ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_584.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाताळ वृक्ष (ख्रिसमस ट्री) हे ख्रिस्ती धर्मातील नाताळ सणाचे वैशिष्ट्य मानले जाते. नाताळ सणाला हा वृक्ष सजवून आकर्षक केला जातो. फर, पाईन, किंवा सदाहरित वृक्ष कोनिफर हे नाताळ वृक्ष म्हणून सजविले जातात.[१] +या वृक्षाचे महत्त्व आणि नाताळ सणाशी असलेला संबंध मध्ययुगात लिवोनिया येथे जोडला गेला. ही प्रथा उत्तर युरोपात सर्वात आधी सुरू झालेली दिसते.[२] प्रोटेस्टंट पंथाचे अनुयायी असलेले जर्मन नागरिक असा वृक्ष नाताळ सणाला घरी आणून त्याचे सुशोभन करीत असत.[३] १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बाल्टिक प्रदेशातील उच्चभ्रू भागात याला विशेष लोकप्रियता मिळालेली दिसते. +पारंपरिक पद्धतीने हा वृक्ष सजविताना गुलाबाची कागदी फुले, सफरचंद,आणि मिठाई यांचा वापर केला जायचा. नंतरच्या काळात १८ व्या शतकात त्यावर मेणबत्ती,चमकते दिवे माळा, चॉकोलेटचे पुडे अशा वस्तू या वृक्षावर टांगण्यात येऊ लागल्या. जिंजर ब्रेड,चॉकोलेट आणि गोड पदार्थ हे रंगीत रिबीन वापरून या वृक्षाच्या फांद्यांना टांगण्याची पद्धत सुरू झालेली दिसते.[४] नाविन्यपूर्ण कल्पना वापरून आपल्या घरातील नाताळ वृक्ष आणि त्याची सजावट आकर्षक करण्याकडे कुटुंबात भर दिला जातो आणि सणाचा आनंद वाढविला जातो.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5846.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5846.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5865.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0522dab64b8829c28fbe8aa433cad9ad3b30e22e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5865.txt @@ -0,0 +1,2 @@ +घटांग्रातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5897.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d3f3ef56d37ac2be5ac4af0a9cf15b5c3e4066b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5897.txt @@ -0,0 +1,17 @@ + +घनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. लोणावळ्यापासून भांबर्डे व त्यानंतर एकोले गाव लागते. या गावी घनगड किल्ला अगदी मध्यभागी आहे. चढायला फारसा अवघड नसणारा किल्ला मात्र देखणा आहे. या गडाचे प्रथम प्रवेशद्वार आजही अस्तित्व टिकून आहे. वाघजाईचे मंदिर पाण्याचे टाके िऱ्याने? जाणारी वाट ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. सदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मात्र तरीही गडमाथ्यावर आजही चिलखती बुरुज, काही वाड्याचे अवशेष, पाच-सहा पाण्याची टाकी आहेत. गडावरून सुधागड अप्रतिम दिसतो. तसेच दरीच्या पलीकडे तैलबैला ही सुंदर दिसतो. +शिवाजी ट्रेल्‍स नावाच्या दुर्ग संवर्धन संस्थेने या गडाची डागडुजी केली आहे.(सप्टेंबर २०१३) +कुटुंबासमवेत या किल्ल्यावर एक दिवस आरामशीर घालवू शकतो. +पुण्यापासून घनगड सुमारे १०८ किमी आहे. पुण्यातून एकोले गावात पोहोचण्यासाठी ताम्हिणी घाट/ मुळशी मार्गे, जीवन-तुंगी मार्गे (तुंग-तिकोना) किंवा लोणावळामार्गे जाऊ शकतो. +ताम्हिणी घाट मार्गे जातांना मध्ये देवकुंड, कुंडलिका वॅली, निवे, आडगाव पाझरे, भांबर्डे, मग एकोले असा मार्ग आहे. ह्या मार्गाने जवळ जवळ १२-२० कमी अंतर कमी होते. +आणि दुसरा एक मार्ग म्हणजे पौडगावामधून एक उजव्या बाजूस वळतो. जातांना रस्त्यात तिकोना, तुंग,आणि मोरगिरी गड लागतात.जातांना अतिशय असा सुंदर दृश्य बघायला मिळते. +आणि तिसरा मार्ग म्हणजे लोणावळा वरून. इकडून अंतर जरा जास्त आहे, +गडावर राहण्यासाठीची सोय आहे. वर गेल्यावर एक गुहा आहे तिथे ७-८ जण झोपू शकतात. पाण्याचे एक टाके आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे. +गडावर खाण्याची काहीच सोय नाही. स्वतः येतांना घेऊन यावे. किंवा वर आल्यावर आपण बनवून खाऊ शकता. +किंवा +गडाच्या पायथ्याशी एकोले गाव आहे. जिथे राहण्याची व खाण्याची सोय आपण गावकऱ्यांकडे करू शकतो. +गडावर गेल्यावर शिडी वर चढुन जाताना एक छोटं पाण्याच टाक लागते ते पाणी पिण्यासाठी आहे. +१. ताम्हिणी घाट/ मुळशी मार्गे, +२. पौड पासून उजवीकडे जीवन-तुंगी मार्गे लागतो (तुंग-तिकोना-मोरगिरी) किंवा +३. लोणावळा मार्गे जाऊ शकतो. +गडावर जाण्यासाठी ट्रेकर असाल तर 30 मी. खूप झाले आणि नवीन असाल तर १/१:३० तास लागतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5925.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a9323fb5b6329b82c7702d94033cba7d36c2620 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5925.txt @@ -0,0 +1,6 @@ + +घर बंदूक बिरयानी हेमंत जंगली आवताडे यांनी दिग्दर्शित केलेला भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित. [१] या चित्रपटात आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. [२] हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. [३] + विकास +घर बंदुक बिर्याणी चा पहिला टीझर यू ट्यूब वर 15 ऑक्टोबर 2021 रोजी आटपाट प्रॉडक्शन द्वारे अपलोड करण्यात आला आणि दुसरा टीझर 25 ऑक्टोबर 2022 रोजी झी स्टुडिओज द्वारे हिंदीमध्ये अपलोड करण्यात आला.[५] हा चित्रपट सुरुवातीला 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार होता, परंतु भोलाच्या रिलीज तारखेमुळे तो 7 एप्रिल 2023 पर्यंत ढकलला गेला.[६] मराठी व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू मध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.[७]तेराव्या दिवसापर्यंत 4.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे[८] + + ट्रॅक सूची diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5943.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be78019cdd0ea3607b58d19ed86788f5b03629b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5943.txt @@ -0,0 +1,3 @@ +घराबाहेर हा संजय सूरकर दिग्दर्शित मराठी भाषेतील भारतीय चित्रपट आहे. हा चित्रपट रतन मदान निर्मित असून २७ ऑक्टोबर १९९९ रोजी प्रदर्शित झाला[१]. +आमदार आपल्या मुलीला आपला राजकीय वारसा पुढे चालू ठेवतात परंतु केवळ त्याच्या आदेशाचे पालन करण्यासाठी तिला वळवितात. तथापि, ती समाजात स्वतःची वेगळी ओळख बनविण्याचा आणि तिच्या अत्याचारी कुटूंबाकडे उभे राहण्याचा प्रयत्न करते. +घरबहेर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5954.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..705b5e1010aeec4e71ce11ee4a128cdcf0ae1ecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5954.txt @@ -0,0 +1,7 @@ +वाणिज्यात घसारा ही सततच्या वापरामुळे कुठल्याही मालमत्तेच्या किमतीमध्ये होणाऱ्या घसरण होय. +मालमत्तेवरील घसारा हा व्यवसायासाठी खर्च म्हणून मोजला जातो. कर नियमाप्रमाणे निर्धारित दराप्रमाणे घसारा मोजून तेवढी रक्कम खर्चात मोजण्याची परवानगी असते. +घसारा मोजताना व्यवसायाला रोख रक्कम द्यावी लागत नाही पण एखाद्या मालमत्तेच्या वापरामुळे जी झीज झालेली असते तिचे मूल्यमापन काही आधारावर करणे एवढेच अपेक्षित असते. घसाऱ्यामुळे मालमत्तेच्या खात्यावरील शिल्लक रक्कम कमी होत जाते. दुसरीकडे घसाऱ्याएवढी रक्कम फायद्यातून बाजूला काढून घसारा फंड बनवला जातो. हा फंड वापरून नवी मालमत्ता विकत घेता येऊ शकते. +मालमत्तेचे वापरयोग्य वय लक्षात घेऊन घसाऱ्याचा दर ठरवला जातो. उदा. मोटरकार वरील घसारा २० टक्के प्रतिवर्ष दराने मोजला जातो. म्हणजे एका मोटरकारचे आयुष्य ५ वर्षे मानले जाते. उद्योगासाठी घेतलेल्या कारच्या खरेदी किंमतीच्या २० टक्के रक्कम दरवर्षी घसारा म्हणून फायद्यातून कमी करता येईल. या मुळे अंतिम फायद्याची रक्कम कमी होऊन कर कमी भरावा लागेल +१) ठराविक दराने घसारा मोजणे - घसाऱ्याचा ठरवून दिलेला दर वापरून दरवर्षी ठराविक रक्कम घसारा म्हणून कमी करणे. +या पद्धतीत वार्षिक घसारा = मालमत्तेचे मूल्य वजा उर्वरित मूल्य (भंगार मध्ये गेल्यास मिळणारी रक्कम ) भागिले मालमत्तेचे अपेक्षित वापरयोग्य वय +२) घसरत्या दराने मोजलेला घसारा - मालमत्तेचे मूल्य दरवर्षी कमी होत असते त्यामुळे या कमी झालेल्या मूल्यावर पुढील वर्षीचा घसारा मोजणे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5958.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d95b96ac5668060655ea98433740f2798989ac6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5958.txt @@ -0,0 +1,2 @@ +घागबारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_596.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9e6a8b13cc0924ab69bedfc1ce1a833f7624450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_596.txt @@ -0,0 +1,8 @@ +येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू. ४ ते इ.स. ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभू येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते. +पहिल्या शतकातील ज्यू धर्मोपदेशक आणि धार्मिक नेते होते. तो जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माची मध्यवर्ती व्यक्ती आहे. बहुतेक ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की तो देव पुत्राचा अवतार आहे आणि हिब्रू बायबलमध्ये भाकीत केलेला मशीहा (ख्रिस्त) आहे.[१] +मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की, +येशू ख्रिस्ताला, 'इब्री' (हिब्रू) भाषेत 'येशुआ'[२] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हटले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, या नावाचा अर्थ तारणारा असा होतो, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे (पवित्र शास्त्र =बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२) +ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहुदी लोकांना (ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे. +येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात (सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो. +येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे, असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला वधस्तंभ किंवा क्रूसावर खिळून ठार करण्यात आले. +त्याच्या स्वतःच्या शिष्यांशिवाय आणि अनुयायांच्या व्यतिरिक्त, येशूच्या काळातील यहुद्यांनी सामान्यतः त्याला मशीहा म्हणून नाकारले, जसे की आजच्या मोठ्या बहुसंख्य यहुदी करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ, सार्वभौमिक परिषद, सुधारक आणि इतरांनी शतकानुशतके येशूबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ख्रिश्चन पंथ आणि मतभेदांची व्याख्या अनेकदा त्यांच्या येशूच्या वर्णनाद्वारे केली गेली आहे. दरम्यान, मॅनिचियन, नोस्टिक्स, मुस्लीम, द्रुझ, बाहाई धर्म आणि इतरांना त्यांच्या धर्मांमध्ये येशूसाठी प्रमुख स्थाने सापडली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_597.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e02701cf652f02eb5f8614a8f1b70123c0e60cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_597.txt @@ -0,0 +1,7 @@ +नाताळ हा ख्रिस्ती धर्मीयांचा महत्त्वाचा सण असला तरी ख्रिस्ती धर्माच्या संस्थापनेनंतर बरीच वर्ष हा सण साजरा करण्याची प्रथा पडली नव्हती. मानवमुक्तीसाठी ख्रिस्ताने स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते. म्हणून त्या घटनांचे सण अधिक महत्त्वाचे गणले जात. ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच ईस्टरचा सण तर अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता. रविवार हा प्रभूचा दिवस म्हणून साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जाई. मात्र नाताळ म्हणजे ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता. ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर जवळजवळ १०० वर्षांनी ख्रिस्तजन्माचा सणसाजरा करण्याची कल्पना पुढे आली. तरी फार थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला. चवथ्या शतकानंतरच साऱ्या ख्रिस्ती जगतात हा सण साजरा होऊ लागला. आणि इसवी सन ५३४ मध्ये सार्वजनिक रजेत याचा समावेश केला गेला. +चवथ्या शतकापर्यंत ख्रिस्तजन्मदिन वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असें. काही देशात तर तो नोव्हेंबरमध्ये साजरा केला जात असें. इतर देशात डिसेंबरमध्ये तर अन्यत्र जानेवारीत बहुतेक करून ६ तारखेला, तर कुठे एप्रिलमध्ये हा सण साजरा होई. याला कारण म्हणजे ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला झाला याची माहिती कुणालाच नव्हती. त्याकाळी जन्मतारीख नोंदविण्याची प्रथा नव्हती. यहुदी लोकात तर जन्म दिवसाला अजिबात महत्त्व नव्हते. त्यामुळे जन्मदिवस साजरा करण्याचा प्रश्नच नव्हता. +पहिले पोप लिबेरिअस यांनी इसवी सन ३५३ ते ३५४ यावर्षी जगातील सर्व ख्रिस्ती धर्मीयांसाठी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर ही निश्चित केली. खरे पाहता २५ डिसेंबर या तारखेला पूर्वीचे मूर्तिपूजक लोक (रोमन लोक) सूर्यदेवाचा सण साजरा करीत. दक्षिणेकडे गेलेला सूर्य परत उत्तरेकडे फिरताना थोडा वेळ स्थिर झालेला वाटे तो दिवस हे लोक फारच महत्त्वाचा मानीत (मकर संक्रात). सूर्यदेव आता पुन्हा प्रकाश घेऊन उत्तरेकडे परतणार म्हणून सूर्याच्या उत्तरायणाचा (मकरसंक्रात) हा सण या दिवशी साजरा केला जाई. ख्रिस्त स्वतःच म्हणाला होता की मी जगाचा प्रकाश आहे म्हणून ख्रिस्ती लोकानी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली. +नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इग्रजी भाषेत क्रिसमस असेही म्हणतात. क्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). सहाव्या शतकात धर्मगुरूंना नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाई. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असें मानतात. दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा दिवसा अर्पण केला जाई. +मध्यरात्रीचा मिस्सा बेंथलहेम येथे अर्पण केला जाई. हे इस्राएल या देशातील एक छोटेसे गाव आहे. या गावी ख्रिस्ताचा जन्म झाला. या गावातून मग लोकांची मिरवणूक निघे. ती जेरुसलेम येथे पहाटे पोहोचत असे. तेथे दुसरा मिस्सा अर्पण केला जाई. दिवसा याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक एकत्र जमत व तिसरा मिस्सा अर्पण होत असे. +६ व्य शतकात डायनासिअस या मठवासी धर्मगुरूने ख्रिस्ताच्या जन्माचे वर्ष कोणते असावे. याबाबतचे आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखांचे एक गणित मांडले. ते थोडेसे कसे चुकले ते आपण नंतर पाहू. त्याने ख्रिस्तजन्मापूर्वीच्या वर्षाना बी. सी. (B.C.) म्हणजे बिफोर ख्राइस्ट (BEFORE CHRIST) आणि ख्रिस्तजन्मापासूनच्या वर्षाना ॲनो डोमिनी (A.D.) म्हणजे प्रभूचे वर्ष अशा नावाने संबोधण्याचा प्रघात पाडला. यातील एकाची आद्याक्षरे इग्रजी व दुसऱ्याची आद्याक्षरे लॅटिन का याचे कोडे अजून कुणाला उलगडले नाही. कालांतराने तारखांचे अधिक अचूक गणित मांडण्यात आले. तेव्हा लक्षात आले की ख्रिस्ताच्या जन्मतारखेचे वर्ष जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी चुकले होते. परंतु आता तर डायनासिअसचे कॅलेंडर जगभर प्रचारात आले होते. ते बदलता येणे शक्य नव्हते. आजही हेच डायनासिअसचे कॅलेंडर वापरले जात आहे. मात्र इसवी सन पूर्वी ६ ते ७ वर्ष आधी ख्रिस्ताचा जन्म झाला हे अभ्यासकांचे मत निश्चित झाले आहे. +ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, याचा अर्थ १ जानेवारी इसवी सन १ला ख्रिस्ताचा जन्म झाला, मग २५ डिसेंबरला ख्रिस्तमस साजरा करतात हे कसे ? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की, ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनासिअसचे कॅलेंडर अस्तित्वात नव्हते. ते कसे असेल ? कारण ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षांनी डायनासिअसने आपले कॅलेंडर बनविले. रोमन किवा यहुदी लोकांची जी दिनदर्शिका त्याकाळी रुढ होती, त्यानुसार ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची नोंद कुणी केली नव्हती. ख्रिस्तजन्म झाला त्या दिवसापासून कुणी तेथूनच १ जानेवारी इसवी सन १ असे मोजायला सुरुवात केली असे नव्हे. तर ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षानंतर (इसवी सन ६ व्या शतकात) डायनासिअसने गणिती पद्धतीने ख्रिस्तजन्माचा काळ ठरवला आणि ख्रिस्तजन्मवर्षाला इसवी सन १ असे कल्पून तेथून पुढे ६०० वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) गणिती पद्धतीने त्याने तयार केली. ख्रिस्तजन्माचे वर्ष त्याने गणिती पद्धतीने ठरविले पण त्याने तारीख ठरविली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेही गणित ६ ते ७ वर्षांनी कसे चुकले हे आधी आपण पाहिलेच आहे. पहिले पोप लिबेरिअस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्तीधर्मीयांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्यच नव्हते कारण तोपर्यंत डायनासिअसचे कॅलेंडर तयार झाले नव्हते. तसेच रोमन लोक जो सूर्यदेवाचा सण साजरा करीत तोही २५ डिसेंबरला, असें जे वर्णन वर आले आहे ते वाचून रोमन लोकांच्या काळात डायनासिअसचे इग्रजी कॅलेंडर होते काय असा कुणी प्रश्न करील. खरे पाहता डायनासिअसचे इग्रजी कॅलेंडर तयार होण्यापूर्वी दिनक्रम मोजण्याच्या रोमन व यहुदी दिनदर्शिका होत्या. परंतु त्यांत फारच त्रुटी होत्या. डायनासिअसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली व त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या. या गणिती पद्धतीनुसार रोमन लोक सूर्यदेवाचा सण साजरा करीत ती तारीख आणि पहिले पोप लिबेरिअस यांनी ख्रिस्तजन्मोस्तवासाठी निश्चित केलेली तारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार २५ डिसेंबर असल्याचे निश्चित झाले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5986.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9751618d3682707044c21b6804151f8eb7b6c3eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5986.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटनांदरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5989.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9dd6dc3be0d781d78f182e8b7f62a32a61c0324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5989.txt @@ -0,0 +1 @@ +घाटपेंढारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5992.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8365ebc4c1299b3f5964de3f4be1110cfe2246d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_5992.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटमाथा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6025.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88bcda2d0db7c8c3159bcd97084b3f966ffa1b71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6025.txt @@ -0,0 +1,2 @@ +'घाडणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6029.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfaea94f88d754f51d9360e03726f374b2ce600c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6029.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाडेघेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6036.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd480d5cc2af55763322f2a3991acb65cbcc9786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6036.txt @@ -0,0 +1,17 @@ +घाणवळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९० कुटुंबे राहतात. एकूण १४१९ लोकसंख्येपैकी ७१५ पुरुष तर ७०४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +स्वामीनगर, शास्रीनगर, ब्रह्मगाव, ओसरवीरा, कळमगाव, दांडवळ, निळमाती, हिरवे, बेरीस्ते, चास, घोसाळी ही जवळपासची गावे आहेत.हिरवे ग्रामपंचायतीमध्ये घाणवळ, आणि हिरवे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6038.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a767f081e70b75e52f184339c805a785fc67cc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6038.txt @@ -0,0 +1,2 @@ + घाणापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6044.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..158fd539e09db74ab7a10dd0aaabffc43b61edcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6044.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाणेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6060.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c1d2aaef49bc0949d5dcab60daa699523466c71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6060.txt @@ -0,0 +1 @@ +घाना राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये घानाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6061.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d0713f80d127211ab5008b38aaea9aa8163f681 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6061.txt @@ -0,0 +1 @@ +घाना हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये घानाचे नेतृत्व करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6066.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f62799027e2ce9b85a4ea82227d062ae2c024c13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6066.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाबकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6076.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6076.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb6fbf45256fc932478b632d51775e389081183c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6076.txt @@ -0,0 +1,8 @@ + घारप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6104.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..708ebdf026f443a5c28d38814314a57a879a217f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6104.txt @@ -0,0 +1,2 @@ +घिगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6115.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75fa5aafe6213faba46feb31a6cf420dd617a940 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6115.txt @@ -0,0 +1 @@ +स्त्रियांचे पायास बांधण्याचे चांदीचे एक आभूषण आहे. पैंजण हे पायात घातले जातात.[१] यास लहान घुंगरे असतात. चालताना या घुंगरांचा मंजुळ आवाज होतो. पैंजण जाड आणि पातळ सुद्धा असतात तसेच मध्यम आकाराचे असतात. जाड घुंगराचे, मुक्या घुंगराचे, छुमछुम करणारे पैंजण असतात. बाजारात विविध आकाराचे पैंजण उपलब्ध असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6128.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af777a75f289a56d7f7ff73a058e30dcfa3c84f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6128.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुघुस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6130.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11839aff401677bd28a117bcc315742b1c92bca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6130.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुटमळणारे क्षेपणास्त्र हे क्षेपणास्त्र मानवरहित विमानाप्रमाणेच राहते.हे क्षेपणास्त्र आकाराने लहान असते.शत्रुच्या प्रदेशात जाउन, ते आपल्या लक्षावर सुमारे अर्धा तास घुटमळते,टेहळणी करून त्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षास पाठविते.नियंत्रण कक्ष क्षेपणास्त्राने पाठविलेल्या माहितीची खात्री करते मग क्षेपणास्त्रास दिलेल्या निर्देशाप्रमाणे व प्राप्त झालेल्या संदेशाप्रमाणे ते लक्ष्यावर जाउन आदळते.हे क्षेपणास्त्र स्वयंलक्ष्यनिर्धारण पद्धतीचे आहे. ते ७० कि.मि. लांब जाउन सुमारे ३० मिनीटे लक्ष्यावर घुटमळु शकते. +अशा प्रकारची क्षेपणास्त्रे ट्रकवर लादुनही प्रक्षेपित केल्या जाऊ शकतात.अपरोक्ष युद्धनीतीमध्ये याची महत्त्वाची भूमिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6132.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2491523adf9f2e6426d058ff8b9a69b7782ad429 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6132.txt @@ -0,0 +1 @@ +घुफरान आझम ( जुलै १,इ.स. १९४३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील बेतूल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6141.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f5c5843bcad963418420b0f8bee52286387690 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6141.txt @@ -0,0 +1,8 @@ +घुमर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध लोकनृत्य आहे. [१]घुमणे या शब्दाचा अर्थ चकरा मारणे, गिरक्या घेणे असा होतो. यावरून अनेक गिरक्या घेत सादर केल्या जाणाऱ्या या नृत्यप्रकाराला घुमर असे नाव पडले आहे. सार्वजनिक सण आणि उत्सवप्रसंगी महिला हे लोकनृत्य सादर करतात.[२] +भिल्ल या जमातीमध्ये सरस्वतीच्या उपासनेसाठी हे नृत्य करण्याचा प्रघात होता. पुढे संपूर्ण राजस्थान राज्यात हे नृत्य केले जाऊ लागले. सर्वच उत्सव प्रसंगी हे नृत्य केले जात असले तरीही नवरात्री व गणगौर प्रसंगी हे नृत्य विशेषत्त्वाने केले जाते. हे पारंपारिक नृत्य केवळ स्त्रिया सादर करतात.महाराजा वा संस्थानिक यांच्या दरबारात महिला हे नृत्य सादर करीत असत. शिव आणि पार्वती यांच्या मूर्तींच्यासमोर महिला हे नृत्य राजाच्या महालात व हवेलीत करीत. कालांतराने या नृत्याला सामूहिक व्यासपीठ मिळाले आणि ते लोकप्रिय झाले.[३] +गोलाकार उभे राहून वेगवेगळ्या प्रकारे गिरक्या घेत हे नृत्य केले जाते. खाली वाकून टाळ्या वाजवून तर कधी टिचक्या वाजवत केले जाणारे हे नृत्य अतिशय लोभसवाणे आहे. दोन दोन स्त्रियांच्या समोरासमोर जोड्या करून लांब जाऊन परत जवळ येत तर कधी स्वतःभोवती चक्कर घेत हे नृत्य केले जाते. गाणे जसे पुढे सरकते तशी गाण्याची लयही हळूहळू वाढत जाते. गोलाकार नाचत असताना अतिशय सुंदरतेने एकमेकांमधील अंतर समान राखत हे नृत्य केले जाते. कधी कधी हातात टिपऱ्या किंवा लाकडी तलवारी घेण्याची प्रथा सुद्धा आहे. क्वचित प्रसंगी स्त्रिया व पुरुष मिळून हे नृत्य सादर केले जाते. +ढोलक, मंजिरा, झालर, एकतारा वगैरे वाद्यांचा वापर या नृत्यात केला जातो. +घूमर नृत्यामध्ये तीन प्रकार असतात-[४] + +घागरा हे या नृत्यातील प्रमुख आकर्षण असते. घागरा-चोळी किंवा चनिया- चोळी आणि ओढणी अशी वेशभूषा केली जाते. हे घागरे रंगीबेरंगी असतात व त्यावर आरसेकाम केलेले आढळते.[५] विविध प्रकारचे चकचकीत दागिने व बांगड्या परिधान केल्या जातात. +हा नृत्यप्रकार केवळ राजस्थान प्रांतापुरता मर्यादित राहिला नसून चित्रपट माध्यमाद्वारे तो समाजात प्रसिद्ध पावलेला आहे असेही आधुनिक काळात दिसून येते.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6147.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..870e462b1a48f73f69c4defcd5123938de072914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6147.txt @@ -0,0 +1,6 @@ +घुमुसरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः ओरिसामधील गंजम जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि कंधमाल जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या फुलबनी प्रांतात आढळतो.[१] या गोवंशाला बोली भाषेत घुमसरी, गुमसूर तथा देशी गोवंश म्हणून सुद्धा ओळखले जाते. +हा गोवंश अंगाने लहान, काटक आणि शिडशिडीत असून बहुतेक वेळा हा पांढऱ्या रंगात आढळतो. कधीकधी हा हलका राखाडी किंवा पांढरा आणि राखाडी अशा मिश्र छटेत असतो. या गोवंशाचे डोके लहान असून कपाळ मोठे आणि सपाट असते, तसेच कपाळावर छोटी खाच असते. या गोवंशाचे डोळे मध्यम काळे असून, डोळ्याच्या वरती दोन माफक, छोटे आणि काळी शिंगे असतात. शिंग पाठीमागे थोडेसे बाहेर जाऊन टोकाशी आत वळलेले असते. काही जनावरांत शिंग सरळही असू शकते. डोक्याच्या बाजूला मध्यम छोटे, आडवे टोकदार आणि तीक्ष्ण कान असतात. गळकंबळ लहान आणि पांढरे असते.[२] +गायींच्या पाठीवर लहान तर बैलाच्या पाठीवर मध्यम आकाराचे वशिंड असते. पाय लहान आणि काटक असून खूर काळे असतात. या गोवंशाची शेपटी मध्यम-लहान आणि पातळ असून शेवटी काळा शेपुटगोंडा असतो.[२] +ओरिसातील इतर गोवंशाच्या तुलनेत हा कष्टकरी गोवंश असून याची फारशी देखभाल करावी लागत नाही. याच्या ग़ाईची थोडी जास्त काळजी घेतल्यास ४ ते ६ लिटर दूध सहज मिळते.[२] +राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB) निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[३] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या इतर विविध जाती diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_616.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0c0ada950000e568f33afb33adea52521623b29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_616.txt @@ -0,0 +1,3 @@ +ख्रिस्तोफर एडवर्ड नोलन (३० जुलै १९७०) हा एक ब्रिटिश-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. क्लिष्ट कथाकथनासह हॉलीवूडच्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखला जाणारा नोलन हा २१व्या शतकातील आघाडीचा चित्रपट निर्माता मानला जातो. त्याच्या चित्रपटांनी $६ अब्जांपेक्षा पेक्षा जास्त कमाई केली आहे . अनेक पुरस्कारांचा प्राप्तकर्ता असलेल्या नोलनला पाच अकादमी पुरस्कार, पाच बाफ्टा पुरस्कार आणि सहा गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. २०१५ मध्ये, त्याला टाइम द्वारे जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले गेले आणि २०१९ मध्ये, त्याच्या चित्रपटातील योगदानाबद्दल त्याला कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर म्हणून नियुक्त करण्यात आले. +नोलनला लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीची आवड निर्माण झाली. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे इंग्रजी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर, त्याने फॉलोइंग (१९९८) मधून फीचर फिल्ममध्ये पदार्पण करण्यापूर्वी अनेक लघुपट बनवले. नोलनने मेमेंटो (२०००) या त्याच्या दुसऱ्या चित्रपटाद्वारे आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली, ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. निद्रानाश (२००२) सह त्याने स्टुडिओ चित्रपट निर्मितीमध्ये संक्रमण केले आणि द डार्क नाइट ट्रायलॉजी (२००५-२०१२), द प्रेस्टीज (२००६) आणि इनसेप्शन (२०१०) सह आणखी समीक्षात्मक आणि व्यावसायिक यश मिळवले; यापैकी इनसेप्शनसाठी नोलनला दोन ऑस्कर नामांकने मिळाली- सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा. यानंतर इंटरस्टेलर (२०१४), डंकर्क (२०१७), टेनेट (२०२०) आणि ओपनहेमर (२०२३) यांचा क्रमांक लागतो. डंकर्कसाठी त्याने दोन अकादमी पुरस्कार नामांकने मिळवली, ज्यात त्याच्या पहिल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीचा समावेश आहे. +नोलनचे कार्य नियमितपणे त्यांच्या संबंधित दशकातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या सूचीमध्ये वैशिष्ट्यीकृत आहे. आधिभौतिक दृष्टीकोनाने भरलेले त्याचे चित्रपट ज्ञानशास्त्र, अस्तित्ववाद, नीतिशास्त्र, काळाचे बांधकाम आणि स्मृती आणि वैयक्तिक ओळखीचे निंदनीय स्वरूप यांचा विषय बनवतात. त्यामध्ये गणितीय-प्रेरित प्रतिमा आणि संकल्पना, अपारंपरिक कथा रचना, व्यावहारिक विशेष प्रभाव, प्रायोगिक साउंडस्केप, मोठ्या स्वरूपातील चित्रपट छायाचित्रण आणि भौतिक दृष्टीकोन यांचा समावेश आहे. त्याने त्याचे अनेक चित्रपट त्याचा भाऊ जोनाथन सोबत सह-लेखन केले आहेत. पत्नी एम्मा थॉमस सोबत चित्रपट निर्मिती कंपनी Syncopy Inc. चालवतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6169.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d540cd438c69bc9aca7cf08fb00b01d95a000b2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6169.txt @@ -0,0 +1,8 @@ + घेरा सुमरगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6174.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2ebb029f36fe691aa3aecea4dff1f29d703618b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6174.txt @@ -0,0 +1,8 @@ + घेरापालगड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6191.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..444881e08f5fa8cdeeb09ff04af41bad7af43763 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6191.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोंडा विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली. +हा विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6198.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7212ccb1e0692b3a7194a0c5697a2a15909d930e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6198.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोगरेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6218.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90f291e9131d80e9941e6fd03b5b0889f1ffe1ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6218.txt @@ -0,0 +1 @@ +घोटमुंधरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6238.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e89ae7f8e1ce25c859fae465930c7bd448d446 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6238.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6246.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5083e009e43d9a3b8bb5c6f600894c2f09480106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6246.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6270.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0a989906d472e2face5c77357436df85299db0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6270.txt @@ -0,0 +1,8 @@ + घोडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6276.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5392f7137ff6ff786c56dba632ae96b8b7f5fda6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6276.txt @@ -0,0 +1,3 @@ + +घोडा हा बुद्धिबळातील एक मोहरा आहे. +व घोडा हा आडीच घरे चालतो व मारताना आडीच घरामध्ये जो मोहरा आसातो त्याला मारतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6327.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87b319b2b89e2a9294903ed3fa221f2ac4de8885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6327.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोराळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6364.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f7cf2251a256346102fa2a152202d1fd1ba50d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6364.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोर प्रांत, घौर प्रांत किंवा घुर प्रांत (दारी/पश्तो:غور) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ११ जिल्हे असून येथील लोकसंख्या ७७७,८८२ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र चगचरान आहे. +हिंदूकुश प्रवतांच्या टोकास असलेल्या या प्रांताची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून २,५०० मीटर आहे. येथे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6367.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7cbb859b16060574311b45f80ce2c2be0fbaeeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6367.txt @@ -0,0 +1,2 @@ +ङ् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ङ् हा २५ स्पर्श व्यंजनांपैकी एक अनुनासिक आहे. +साचा:मराठी भाषेतील वर्णमाला diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6377.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330f6183a3ddef599ebda12d7ee77dab9c53d374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6377.txt @@ -0,0 +1,3 @@ +चँबर्स काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लाफियेट येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,७७२ इतकी होती.[१] +चँबर्स काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. या काउंटीला अलाबामाच्या सेनेटर हेन्री एच. चँबर्सचे नाव दिले आहे.[२] ही काउंटी अटलांटा महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6382.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b2ba12c8edb4b64e8f103f4b46208410eb95af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6382.txt @@ -0,0 +1,17 @@ +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम +उंची : ५१.१३ मी (सर्वोच्च) +लांबी : ३७०२.५ मी +प्रकार : S - आकार +लांबी : १०१.१९ मी. +सर्वोच्च विसर्ग : २२३६.५ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ७, (१२.१९ X ४.८८ मी) +क्षेत्रफळ : १०.३१ वर्ग कि.मी. +क्षमता : ७९.९६ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता : ७६.८६ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र : १०३१ हेक्टर +लांबी : २९.५ कि.मी. +क्षमता : ५.०४ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र : २००५५ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन : १६०६८ हेक्टर +लांबी : ३५.६८ कि.मी. +क्षमता : ६.६५ घनमीटर / सेकंद diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6383.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcd31e741f1f86e6f7c0c4ab30dba57160c02963 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6383.txt @@ -0,0 +1,3 @@ +सुयश चंकी पांडे (जन्म: २६ सप्टेंबर १९६२) हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे. याने आपल्या तीन दशकांहून मोठ्या कारकिर्दीत १००पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. +पांडेचे १९८७-९४ दरम्यानचे हिंदीचित्रपट सगळ्यात यशस्वी होते . १९९४नंतर त्याची मुख्य भूमिका असलेल्या हिंदी चित्रपटांना अपयश आल्यानंतर हिंदी चित्रपटांतील त्याची कारकीर्द बंद पडली. त्यानंतर त्याने १९९५पासून बांगलादेशी चित्रपटात काम केले. हे बहुतेक चित्रपट यशस्वी झाले. २००३ पासून हा हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेता म्हणून काम करत आहेत. +अनन्या पांडे ही हिंदी चित्रपट अभिनेत्री याची मुलगी आहे . diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6399.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7e9306b1ff052c3542698a6997e1ef182a3e9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6399.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चंग-ह्वा (देवनागरी लेखनभेद: चंघ्वा, छंगहुआ; नवी चिनी चित्रलिपी: 成化; फीनयीन: chénghuà; उच्चार: छंऽग-हुआ) (डिसेंबर ९ १४४७ - सप्टेंबर ९ १४८७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6440.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f88fd7f6374d319d5436076787978e6c555cc9df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6440.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6446.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11bbfe294fda540e189284c593e7aa15859f0e8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6446.txt @@ -0,0 +1 @@ +चंदन सिंग ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6464.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d7047d2b869cec92a298fe01ec4c9be822894ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6464.txt @@ -0,0 +1,2 @@ + चंदरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6488.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9e2afa450dbe4a91a0ffceeedde422dc9b7958e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6488.txt @@ -0,0 +1 @@ +चंदुलाल अजमीरा ( जुलै ८, इ.स. १९५४) हे भारतीय राजकारणी आहेत.ते तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील वारंगळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6500.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51d2dab94d486b631c4395518d0a4fa42c4396c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6500.txt @@ -0,0 +1,8 @@ +नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे. +तसा किल्ला छोटा आहे पण रस्ता पूर्ण जंगलातून असल्याने फारसे तिथं कोणी जात नाही.वर जायला उशीर लागला तरी आपण 1 तास मध्ये वर पूर्ण बगू शकतो .वर पहाण्यासाठी काही जास्त नाही. गडाचा टेहाळणी बुरुज किंवा तुरूंग म्हणून वापर केला जात होता.गडावर कोणत्याही प्रकारची वास्तू सध्या तरी आढळून येत नाही. +●इतिहास;-खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथे काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला. +●लागणारा वेळ:-3तास +●योग्य वेळ:-जून-जुलै मध्ये आपण येऊ शकता तेव्हा +●गडावर जाण्याच्या वाटा +मुंबई-कर्जत लोहमार्गवरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कच्ची सडक) चिंचोली या पयथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वाहनेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेवून वर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एका लहानशा टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात +●मुक्कामाची सोयः-गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच टाक्यांत पाणी असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6506.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d4979d0374615322e42e3b171cfd1e9b168757d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6506.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंदेल्ल घराणे हे मध्यप्रदेशातील एक क्षत्रिय घराणे होते. या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे बांधलेल्या मंदिरांमुळे हे घराणे अजरामर झालेले आहे.इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १३ व्या शतकापर्यंत यांनी मध्य भारतावर राज्य केले.[१] +यांची राजधानी महोत्सवपूर (महोबा) येथे होती. या घराण्याचा मूळ पुरुष नन्नूक हा होता. त्याचा नातू जयशक्ती वा जेज्जाक याच्या नावावरून चंदेल्लांच्या राज्याला जेजाकभुक्ती किंवा जझौती असे म्हणत. चंदेल हे सुरुवातीला कनौजच्या प्रतिहारांचे मांडलिक होते. +हर्षाचा पुत्र यशोवर्मा याने कालंजर किल्ला जिंकून आपली सत्ता यमुनेपर्यंत पसरविली होती. त्याचा पुत्र धंग याने प्रतिहारांचा पराभव करून आपले स्वातंत्र्य जाहीर केले. याचे राज्य वायव्येस ग्वाल्हेर, उत्तरेस यमुना, पूर्वेस काशी आणि दक्षिणेस विदिशा येथपर्यंत पसरलेले होते. धंगानंतर गादीवर आलेला त्याचा पुत्र गंड यानेही आपल्या राज्याचा विस्तार केला. गंडाचा पुत्र विद्याधर याच्या काळात मात्र गझनीच्या मुहम्मदाने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. यांच्यानंतर आलेला देवमर्मा याला कलचुरी राजा कर्ण याने ठार करून चंदेल्लांचे राज्य आपल्या राज्याला जोडले होते पण नंतर किर्तीवर्म्याने चंदेल्लांचे राज्य परत मिळविले. किर्तीवर्माचा पुत्र मदनवर्मा याला चालुक्य राजा सिद्धराज जयसिंह आणि कलचुरी राजा गयाकर्ण यांच्याशी युद्धे करावी लागली. त्याच्यानंतर परमर्दीदेव, अजयदेव, त्रैलोक्यवर्मा, भोजवर्मा हे राजेही चंदेल्ल घराण्यात होऊन गेले. वीरवर्मा हा या घराण्यात होऊन गेलेला शेवटचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6509.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d761cd78ef3e7f39a9be7968b91733d28e5db661 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6509.txt @@ -0,0 +1 @@ +चंदेश्वर प्रसाद ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6513.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8865e0d98572297cbbf3297f629639991bddf5a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6513.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख चंदौली जिल्ह्याविषयी आहे. चंदौली शहराविषयीचा लेख येथे आहे. +चंदौली जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चंदौली येथे आहे. +पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन हे मुघलसराई येथील प्रमुख रेल्वेस्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6531.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd2ac6dd42d170c4e948eb7778b0f9fec87c34a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6531.txt @@ -0,0 +1,7 @@ +चंद्रकांत कामत' (२६ नोव्हेंबर, इ.स. १९३३; धुळे, महाराष्ट्र - २८ जून, इ.स.२०१०) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत पद्धतीमधले तबलावादक होते. +पंडित चंद्रकांत कामत यांना संगीत आणि नाटकाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला होता. त्यांचे वडील, मास्टर शांताराम हे गायक-नट होते. त्यांनी मास्टर दीनानाथांबरोबरदेखील अनेक भूमिका केल्या होत्या. चंद्रकांत कामतांनीही रंगपटापासून ते स्त्रीभूमिका करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या. मराठीप्रमाणेच काही हिंदी-उर्दू नाटकांतही त्यांनी काम केले. कंपनी दौऱ्यावर असताना मिळेल त्या ठिकाणी आणि भेटेल त्या तबलावादकाकडून कामत यांनी तबलावादनाचे विविध ढंग आत्मसात केले. शंकर शिवलकर, रामभाऊ वष्ट, पंढरपूरचे दिगंबर वस्ताद, पं. जी. एल. सामंत अशा अनेकांकडून एकलव्याच्या निष्ठेने त्यांनी विद्या मिळवली. काही काळ नृत्याचेही धडे घेतले. त्यामुळे आपोआपच कामत यांची पावलेही त्याच दिशेने वळली आणि रंगपटापासून सुरुवात करून पुढे त्यांनी स्त्री-भूमिकाही साकारल्या. मराठीसोबतच उर्दू आणि हिंदी नाटकांतही त्यांनी कामे केली. लहानपणी ज्या वयात त्यांनी आपले वडील गायक नट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर बालनट म्हणून काम करायला सुरुवात केली त्याच वयात तबला शिकण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. पुढे त्यांची नाटक कंपनी बंद पडल्यामुळे कामत पुण्यात आले. +चंद्रकांत कामत हे स्वतः उत्तम तबलावादक असले तरी त्यांनी स्वतंत्र तबलावादनाचे कार्यक्रम क्वचितच केले. आपले सारे कलाआयुष्य त्यांनी तबल्यावर साथसंगत करण्यात घालवले. कलावंतांबरोबर साथ करणे ही काही केवळ तांत्रिक आणि यांत्रिक गोष्ट नसते. प्रत्येक कलावंताची प्रतिभा वेगळी, त्याची मांडणी वेगळी, स्वभावाचे कंगोरे वेगळे आणि प्रत्यक्ष मैफलीत त्याच्या कलेला फुटणारे निर्मितीचे धुमारेही वेगळे असतात. या सगळ्यांची जाणीव ठेवून साथ करणारा कलाकार हा तेवढय़ाच उंचीचा असतो. चंद्रकांत कामत यांनी ती उंची गाठली होती. +ज्येष्ठ कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यासह त्यांनी पंधरा वर्षे तबलासंगत केली. पं. मोहनराव कल्याणपूरकर यांनी कामत यांना तालाची पाऊण, सव्वा, अडीच पट करणे, नृत्याचे बोल चटकन तबल्यात बदलणे आणि पाठांतर या बाबतीत वारंवार शाबासकी दिली होती. याच काळात भावगीतांचे कार्यक्रम आणि संगीत नाटकांनाही ते तबल्याची साथ करत होते. कामत यांनी इ.स. १९५५ ते इ.स. १९९१ या काळात आकाशवाणीत स्टाफ आर्टिस्ट म्हणून काम केले. या काळात जी. एल. सामंत यांच्यासारख्या कसलेल्या गुरूकडून आणि सामता प्रसाद यांच्यासारख्या दिग्गजाकडून तबलावादनातील अनेक नवे धडे कामतांनी घेतले. तिथेच अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केले. मिळालेल्या या संधीचे त्यांनी सोने केले. इ.स. १९६४ साली ते बनारस घराण्याचे तबलावादक पं. सामता प्रसाद यांचे शिष्य झाले. त्यांचे तबलावादनातील कौशल्य पाहून पं. मोहनराव कल्याणपूरकर यांनीही त्यांची पाठ थोपटली होती. इथेही त्यांनी अनेक बुजुर्गांना साथसंगत केली. +पं. कामत यांचे पं.भीमसेन जोशी, पं.वसंतराव देशपांडे आणि माणिक वर्मा या तीन श्रेष्ठ कलाकारांशी भावबंध जुळले. या तीनही कलाकारांबरोबर कामत यांची साथ अविस्मरणीय ठरली. पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबरतर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य कामतांना लाभले. गायक आणि संगतकार यांच्यात अद्वैत निर्माण झाल्याशिवाय गाणे खुलत नाही. भीमसेन जोशींच्या अनेक अजरामर मैफलींमध्ये हे अद्वैत हजारो रसिकांनी अनुभवले आहे. भारतातील इतरही मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी कामत यांना मिळाली. तबल्यावर लय धरताना कलावंताचा मूड समजून घेणे आवश्यक असते. कलावंताला नवे काही सुचण्यासाठी साथीदार तयारीचा असावा लागतो. केवळ लय पकडून ठेवली म्हणजे गाणे रंगते असे होत नाही. कलावंताला त्या स्वरांसाठी लयीचे कोंदण मिळवून देणे तेवढेच महत्त्वाचे असते. कामत यांच्या तबलावादनात या सगळय़ा गोष्टी होत्या. आजकाल मैफलीत साथ करणारे वादक काही वेळा आगाऊपणा करतात. कलावंतापेक्षा आपणच काकणभर सरस कसे आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसा सोस कामत यांनी कधी केला नाही. त्यामुळेच भावगीतापासून ते अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत सगळ्या संगीतप्रकारात त्यांनी आपली मुद्रा उमटविली. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधील त्यांची हजेरी कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही आश्वासक असे. +त्यांच्या कलाजीवनात त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळालेच, पण पुणे महापालिकेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6589.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..375f127c146cc7f741425571d059ea3a828bd954 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6589.txt @@ -0,0 +1 @@ +पांडुरंग निवृत्ती पाटील करवीर विधानसभा मतदार संघातून २०04व २०19 असे दोन वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले आहेत. ते सध्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेरमन आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6607.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b834abd120f9bab43b5560580914785007c8bafa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6607.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_661.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97d1fd690d24e45474c592c5cf68404637c414de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_661.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग.रा.कामत (जन्म : चरी-अलिबाग, १२ मार्च १९२३; - मुंबई, ६ ऑक्टोबर२०१५) हे एक मराठी साहित्यिक व हिंदी-मराठी चित्रपटकथालेखक होते. त्यांच्या पटकथा खूप गाजल्या.ते मराठी लेखक, समीक्षक आणि इतिहास संशोधक न.र. फाटक यांचे शिष्य होते. कामत हे मौज आणि सत्यकथा या मराठी मासिकाचे संपादकीय काम पहात असत. नवसाहित्य या शब्दाचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.[१] +अलिबागमधील चरी या गावी १२ मार्च १९२३ रोजी कामत यांचा जन्म झाला.[२] मराठी अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्‍नी होत. हे त्यांचे लग्न १९५३ साली झाले. त्यांना माधवी आणि संजीवनी नावाच्या मुली आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6646.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b2c4ebf467f0ef7b0d91767735d0bc28a84b95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6646.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे. +चंद्रशेखर (१ जुलै १९२७ - ८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही सरकारी कार्यालय सांभाळलेले नाही.[१] त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक "कठपुतळी" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते.[२][३][४][५] मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कंपनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बँकेने भारतास आर्थिक मदत बंद केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चंद्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली.[६][७][८] १९९१ चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले.[९][१०] +चंद्रशेखर यांचा जन्म १ जुलै १९२७ रोजी उत्तर प्रदेशमधील इब्राहिमपट्टी या गावात राजपूत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सतीशचंद्र पी जी कॉलेज येथे त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी मिळविली. १९५० मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. +चंद्रशेखर समाजवादी चळवळीत सामील झाले आणि बलिया येथील जिल्हा प्रजा सोशलिस्ट पार्टी (पीएसपी)चे सचिव म्हणून निवडले गेले. एका वर्षाच्या आत, ते उत्तर प्रदेशमधील पीएसपीच्या राज्य युनिटचे सहसचिव म्हणून निवडले गेले. १९५५-५६ मध्ये त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली. १९६२ मध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेल्याने त्यांची राष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. +८० व्या वाढदिवसाच्या आठवडाभरानंतर चंद्रशेखर यांचे ८ जुलै २००७ रोजी निधन झाले.काही काळ ते मायलोमा ने ग्रस्त होते आणि मे पासून ते नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात होते. त्याच्या पश्चात दोन मुलं आहेत.[११] भारतीय अनेक पक्षांच्या राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि भारत सरकारने सात दिवस राज्य शोक घोषित केले. १० जुलै रोजी यमुना नदीच्या काठी जन्यक स्थळ येथे पारंपारिक अंत्ययात्रेच्या वेळी संपूर्ण राज्य सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑगस्टमध्ये त्यांची राख सिरूवाणी नदीत विसर्जित केली गेली.[१२][१३][१४][१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6682.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e29669a17baf87b018b1fffb84bb34ac83494e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6682.txt @@ -0,0 +1,7 @@ +"चंद्रा" हे प्रसाद ओक दिग्दर्शित २०२२ च्या भारतीय मराठी पीरियड रोमँटिक थरारपट चंद्रमुखी चे शीर्षक गीत आहे. अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत गुरू ठाकूर यांनी लिहिलेले आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. हे गाणे अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. गाण्याला समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून व्यापक प्रशंसा मिळाली आणि ते पटकन ब्लॉकबस्टर बनले.[१] +चित्रपटासाठी संगीत देण्यासाठी अजय-अतुल यांना अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक यांनी संपर्क साधला होता. चार वर्षांच्या अनुपस्थितीनंतर या दोघांचे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन झाले. दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केले, तर गुरू ठाकूर यांनी गीतलेखन केले. श्रेया घोषालने तिचे गाणे एका दिवसात रेकॉर्ड केले, तर संपूर्ण गाणे रेकॉर्ड करण्यासाठी तीन दिवस लागले.[२] हे गाणे तीन दिवसात शूट झाले. खानविलकर यांनी या गाण्याचे वर्णन "तिने सादर केलेल्या सर्वात आव्हानात्मक गाण्यांपैकी एक" असे केले. चंद्रा गाण्यासाठी खानविलकरच्या लूकमध्ये ९.५ मीटर लांबीची काष्ठ साडी आहे जी तिच्याभोवती नेस्ताना शिवली गेली होती आणि तिने पीएन गाडगीळ ज्वेलर्सने डिझाइन केलेले नथ, ठुशी आणि कोल्हापुरी साज, जे पारंपारिक महाराष्ट्रीय दागिने आहेत, ते घातले होते. याव्यतिरिक्त, तिने प्रत्येक पायावर ३ किलो वजनाचा घुंगरू देखील परिधान केले होते.[३] +गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे आहेत. चित्रपटातील चंद्रमुखीची ओळख या गाण्यात दाखवण्यात आली आहे आणि एका सुंदर हॉलमध्ये ती खाजगी लावणी सादर करत असताना दौलतरावची तिच्यावर पहिली नजर पडते. हे गाणे चंद्रमुखीची वैशिष्ट्ये आतून बाहेरून दाखवते.[४] +हे गाणे अधिकृतपणे २९ मार्च २०२२ रोजी एव्हरेस्ट मराठी यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले.[५] रिलीजपूर्वी, खानविलकर यांनी रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये चंद्रमुखीच्या चेहऱ्याचे अनावरण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात हे गाणे सादर केले होते.[६] हे गाणे ३१ मार्च २०२२ रोजी जवळपास सर्व ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. प्रमोशनसाठी, खानविलकर आणि कोठारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्पाइसजेटच्या विमानात आणि पुणे मेट्रो ट्रेनमध्ये चंद्रमुखीच्या भव्य पोस्टर प्रकाशनाच्या वेळी गाणी सादर केली.[७][८] पूर्ण ऑडिओ अल्बम ३० एप्रिल २०२२ रोजी रिलीज झाला. +हे गाणे खूप लोकप्रिय झाले आणि चार्टमध्ये अव्वल स्थान मिळवले.[९] ऑक्टोबर २०२२ पर्यंत, अधिकृत संगीत व्हिडिओने YouTube वर १०० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज ओलांडले होते. लोकप्रियता आणि उच्च मागणीमुळे, गाण्याची अभिनेत्री अमृता खानविलकर हिने भारतातील अनेक मैफिलींमध्ये हा क्रमांक सादर केला.[१०] अजय-अतुल यांची संगीत रचना, खानविलकर यांचा अभिनय आणि गुरू ठाकूर यांच्या गीतांना खूप वाखाणले गेले.[४] +प्रवाह पिक्चर अवॉर्ड्स +महाराष्ट्राचा आवडता कोन? diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6685.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af9dfe92a7707dc8eaf3dea877128de4d76d673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6685.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रा क्ष-किरण वेधशाळा (Chandra X-ray Observatory) ही कृत्रिम उपग्रहाच्या स्वरूपातली एक अवकाशीय वेधशाळा आहे. २३ जुलै १९९९ रोजी एसटीएस-९३ मोहिमेमध्ये नासाच्या कोलंबिया अंतराळयानाने हिचे प्रक्षेपण करण्यात आले होते. ६४ तासामध्ये ही वेधशाळा पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करते. या वेधशाळेमध्ये एक क्ष-किरण दुर्बीण आहे. तिच्यातील आरशांच्या उच्च कोनीय विभेदनामुळे ती तिच्यापूर्वीच्या इतर कुठल्याही क्ष-किरण दुर्बिणीपेक्षा १०० पटींनी जास्त संवेदनशील आहे. पृथ्वीचे वातावरण बहुतांश क्ष-किरणे शोषून घेते. त्यामुळे जमिनीवरील दुर्बिणींनी क्ष-किरणांचे निरीक्षण करता येत नाही. म्हणून अवकाशीय वेधशाळेची गरज भासते. ही दुर्बीण सध्या (२०१६ मध्ये) कार्यरत आहे. +चंद्रा वेधशाळा नासाच्या चार महान वेधशाळांमधील तिसरी वेधशाळा आहे. यामधील सर्वात पहिली हबल दुर्बीण, दुसरी इ.स. १९९१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेली कॉम्प्टन गॅमा किरण वेधशाळा आणि चौथी स्पिट्झर अवकाश दुर्बीण आहे. +चंद्रा या दुर्बिणीचे नाव भारतीय-अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे.[३] +चंद्रा दुर्बिणीने घेतलेली काही छायाचित्रे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6694.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5457e43654e6cee7ffecbf63a7a4616e7cee2928 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6694.txt @@ -0,0 +1,5 @@ +नारा चंद्रबाबू नायडू (तेलुगू: నారా చంద్రబాబునాయుడు, २० एप्रिल १९५०) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री व तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध तेलुगू नट व माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव ह्यांचे जावई असलेले नायडू १९९५ साली सासऱ्यांविरुद्ध बंड करून आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आले. आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आंध्र प्रदेशात अनेक सुधारणा घडवून आणल्या. राजधानी हैदराबादला भारतामधील आघाडीचे माहिती तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी नायडूंनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. हैदराबादला देशातील सर्वात आघाडीच्या शहरांपैकी एक मानले जाते ह्याचे श्रेय प्रामुख्याने नायडू ह्यांच्याकडे जाते. त्यांच्या काळात ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन इत्यादी सामर्थ्यशाली नेत्यांनी हैदराबादला भेट दिली. मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपले अमेरिकेबाहेरचे पहिले कार्यालय उघडण्यासाठी हैदराबादची निवड केली. +हैदराबाद शहरावर व माहिती तंत्रज्ञान उद्योगावर संपूर्ण लक्ष केंद्रित करताना आंध्र प्रदेशमधील इतर ग्रामीण भागांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप नायडू ह्यांच्यावर झाले. विशेषतः शेती उद्योगाकडे नायडूंनी पाठ फिरवल्यामुळे संतापलेल्या आंध्र प्रदेशच्या जनतेचा रोष पत्करून २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये नायडू ह्यांना पराभूत व्हावे लागले. +सुमारे १० वर्षे राजकारणामध्ये निष्क्रिय राहिल्यानंतर २०१४ साली आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाल्यानंतर घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तेलुगू देशम पक्षाला १७५ पैकी १०२ जागा मिळाल्या. ८ जून २०१४ रोजी नायडू पुन्हा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर आले. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ देणाऱ्या तेलुगू देशमला १६ लोकसभा जागांवर विजय मिळाला. २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये तेलुगु देसम पक्षाला केवळ २५ जागांवर विजय मिळवता आला. वाय.एस. जगनमोहन रेड्डी ह्यांच्या नेतृत्वाखाली वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाने १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवून आंध्र प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली. +चंद्रबाबूंचे नाव अनेकदा चंद्राबाबू असे लिहिले जाते. +इ.स. १९७४मध्ये चंद्राबाबू यांनी 'एन. जी. रंगा यांची अर्थनीती' या विषयातील पीएच.डी. अर्धवट सोडली होती.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6718.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f256da73dc917b5504cd2e1ee6140d2e60257703 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6718.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांधीजीना पहिले यश चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे, यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत धाणेरडी आणि आरोग्य हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, परदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्ये सुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला ज्याद्वारे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले. +पण त्यांचा मुख्य प्रभाव तेव्हा जाणवून आला जेव्हा पोलिसांनी त्यांना प्रदेशात अशांतता निर्माण करण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली व तो भाग सोडून जाण्यास सांगितले. हजारो लोकांनी या अटकेचा विरोध केला. त्यांनी गांधीजींच्या सुटकेसाठी तुरूंगाबाहेर, पोलीस स्थानकासमोर आणि न्यायालयासमोर मोर्चे काढले. न्यायालयाने शेवटी नाइलाजाने त्यांची मागणी मान्य केली. गांधीजींनी जमीनदारांविरुद्ध सुसंघटित आंदोलने चालू केली. याचा परिणाम म्हणजे तेथील जमीनदारांनी ब्रिटिश सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक ठराव मंजूर केला ज्याद्वारे शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि स्वतःच्या मतानुसार पीक घेण्याची मोकळिक मिळाली. तसेच करवाढ रद्द झाली आणि दुष्काळ असेपर्यंत कर भरण्यापासून सूट मिळाली. या आंदोलनादरम्यानच गांधीजींचा उल्लेख लोक ”’बापू”’ आणि ”’महात्मा”’ म्हणून करू लागले. खेडामध्ये सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या बाजूने इंग्रजांसोबत वाटाघाटी केल्या. याद्वारे कर रद्द करण्यात आला आणि सर्वांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे गांधीजींची प्रसिद्धी सर्व भारतभर पोहोचली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6722.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..114a939a6668402362794c78b4cc73f303f005fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6722.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंपावत जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चंपावत येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6775.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57a648df86663e2d8e4a898cf0f116bfc230634a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6775.txt @@ -0,0 +1,12 @@ +चक्र ही एक योगविषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रित करतात असे मानले जाते. +तंत्रशास्त्रात सात चक्रे मानली जातात. परंतु गूढवादाच्या अभ्यासकांनी बारा चक्रे असल्याचे नमूद केले आहे. [१] +एकूण बारा मुख्य चक्रे आपल्या (सूक्ष्म) शरीरात असतात असे मानले गेले आहे. +मानवी शरीरात पाठीच्या कण्यात सुषुम्नानाडीच्या मार्गावर ही चक्रे असतात. ही चक्रे म्हणजे ज्ञानतंतूंची कमले असतात. कुंडलिनी शक्ति त्यांचा भेद करून ब्रह्मरंध्रातून सहस्त्रदलांत विलीन होते व त्यावेळीं योगीं ब्रह्मस्वरूप होतो. कुंडलिनी ह्या चक्रांजवळ आली म्हणजे तीं उमलतात स्पष्ट होतात, असे म्हणतात. ह्या चक्रांचे कुंडलिनी भेदन करते तेव्हां योग्याला अनेक सिद्धि आणि अतींद्रियज्ञान ही प्राप्त होतात. [२] +मंद वैराग्य असलेल्या साधकाचा समाधी साधण्याच्या मार्गाची सुरुवात या चक्रापासून होते तेव्हा त्यास पिपीलिका (मुंगी) मार्ग असे म्हटले जाते. +कुंडलिनी जागृत होऊन येथे आली असता काही ध्वनी ऐकू येतात त्यांना अनाहत ध्वनी म्हणतात. चिणी, चिणिचिणि, घंटा, शंख, तंत्री, ताल, वेणु, मृदुंग, भेरी, व मेघ. - हंसोपनिषद +कुंडलिनी जागृत होऊन येथे आली असता, तिला आत्मरूपाचे दर्शन होते आणि त्यामुळे कामादि सर्व विकार पूर्णपणे जिंकले जातात.[२] +वैराग्यसंपन्न, प्रगत साधकाचा समाधी साधण्याच्या मार्गाची सुरुवात या चक्रापासून होते तेव्हा त्यास विहंगम मार्ग असे म्हटले जाते. +मानसिक क्षमतांशी संबंधित +डोळ्यांची, कानांची, नाकाची अशी प्रत्येकी दोन, तोंड, मलद्वार (गुद), मूत्रद्वार अशी प्रत्येकी एक - ही नवद्वारे व ब्रह्मरंध्र हे दहावे द्वार - ते योगसामर्थ्याने उघडता येते. +ब्रह्मरंध्र - यालाच काकीमुख असेही म्हटले जाते.[२] +सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6793.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef5f2ec0d2474a1d26ed7b6825ba2f3b8e05d161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6793.txt @@ -0,0 +1,27 @@ +आभाला आई म्हणाली तुझ्या जवळ सगळे भाऊबीजेचे पैसे ठेवू नकोस . मला दे. आभा म्हणाली ‘ माझे म्हणून तुझ्या जवळ ठेव’ . मग आई म्हणाली ‘ ह्या वर्षी मनिषला नवी नोकरी लागली त्याने तुला चांगले १००० रु दिलेत, त्यामुळे हे आणि मागचे तुझे बक्षिसाचे असे सगळे आपण बँकेत ठेवू ‘ . ‘बँकेत कशाला , राहु देत तुझ्या जवळच’ . आई ने सांगितले तुला तुझे पैसे वाढायला हवेत ना, मग बँकेत ठेवू. बँकेत ठेवलेले पैसे वाढतात .त्या निमित्ताने तुला हळूहळू बँकेत पैसे ठेवणे , काढणे ,पुस्तक भरणे हे ही शिकता येईल’. अतूलने विचारले ‘आई आभाला उगाच काहीतरी सांगू नको तुझ्या जवळ ठेवले तर पैसे वाढणार नाहीत मग बँकेत ठेवून कसे वाढतील ? त्या पेक्षा माझ्या कडेच दे जोरात वाढतील.' सगळे हसले . आईने समजावाले ' ज्यांच्या कड़े पैसे नसतात आणि ज्यांना व्यवसाय करायचा असतो, वस्तु विकत घ्यायच्या असतात असे लोक बँकेकडून कर्ज घेतात त्यावर व्याज देतात , म्हणजे घेतलेले पैसे परत देताना घेतले त्या पेक्षा जास्त परत देतात. ह्या वाढीव भागातील व्याजातील काही भाग बैंक आपल्याला देते. म्हणून बँकेत ठेवलेले पैसे वाढतात . आभाला खुप गम्मत वाटली . मला किती मिळतील ? +ते समजावून घेण्यासाठी थोडेसे गणित करायला लागेल. समजा १०० रु १ वर्षाकरता ठेवले , तर वर्षा अखेरीस १०८ रु मिळतील असे ठरले आहे म्हणजे एक वर्षात १०० रु मधे ८ रुची वाढ होईल . हा झाला दर. आता २०० रु एक वर्ष गुंतवले म्हणजे बँकेत ठेवले तर पहिल्या १०० वर ८ जास्त , अजुन एकदा १०० वर ८ जास्त , त्यांची बेरीज म्हणून २०० वर १६ रु जास्त मिळतील शेवटी २१६ रु मिळतील. +१०० रु ह्याच दराने तीन वर्षे ठेवले तर पहिल्या वर्षी ८ , दुसऱ्या वर्षी ८ आणि तिसऱ्या वर्षी ८ ऐसे ८ X ३ = २४ वाढ मिळेल . हा अगदी गुणोत्तर आणि प्रमाण असा खेळ आहे . १००ला ८ तर २००ला ८ x २ = १६. १०० ल १ वर्षाला ८ तर १००ला दोन वर्षाना ८ x २ =१६. मग २००ला २ वर्षाना , ८x २x x २ = ३२ रु वाढ मिळेल . अतुल ने सांगितले बरोबर हे तर झाले सरळ व्याज. +व्याज हे मुद्दलच्या सम प्रमाणात वाढते. 100रु. मुद्दलावर ८ रुपये व्याज मिळते तर, १००० रु. मुद्दलावर ८० रु. व्याज मिळेल. व्याज मुदतीच्या सम प्रमाणात वाढते. आणि समजा दर ही बदलणार असेल तर व्याज दराच्या सुद्धा सम प्रमाणात बदलते. समजा +म = मुद्दल , द = दर , क = काळ +व्याज = म x द x क / १०० हे सूत्र तयार होते. फ़क्त गुणोत्तर आणि सम प्रमाण इतकेच समजून घ्यायचे. +अतुलला हे फारच आवडले सरळ व्याज म्हणजे सम प्रमाणातील गोष्टी कशा वाढतात , कमी होतात हे समजून घेणे इतकेच . म्हणजे विषय तोच उदाहरण फ़क्त वेगळे असेच काहीतरी सारखे सारखे त्याला वाटू लागले. मग त्या वर विचार करता करता एक वेगळेच रीळ सुटायला लागले , त्या दोरयाला आवारात सावरत तो बागडू लागला. त्याला असे काही तरी व्हायला लागले की ते त्याच्या चेहऱ्यावर अलगद उतरते , डोळ्यात जाणवते आणि मग कही तरी भन्नाट बोलले , केले जाते. आई काळजी मिश्रित कौतुकने , आभा गेला कामातून आणी नेहा आणि सुहृद आता काय नवीन असा विचार करत त्याच्या कड़े बघु लागले. त्याने ही त्यांना निराश केले नाही. असे केले तर मला तू सांगतेस त्यापेक्षा थोड़े तरी जास्तच पैसे मिळायला पाहिजेत. मी काय करीन, अगदी साधीच गोष्ट करीन एकदाच बँकेत पैसे भरीन काढणारच नाही १५ वर्षे तरी, नाही नाही २३ वर्षे काढणारच नाही , म्हणजे पैसेच पैसे पैशावर पैसे , व्याज त्यावर पैसे . अतुल एकदम मोगाम्बो सारखे हसत अतुल खुश हुवा , अतुल खुश हुवा ऐसे ओरडायला लागला. तो थोड्या वेळाने शांत झाला .आईने विचारले काय चालले तुझ्या डोक्यात शांत पणे विचार करून सुटे सुटे सांग. +माझे पैसे ठेवले दर वर्षी त्यात अजून पैसे वाढणार बरोबर त्याला व्याज म्हटले असेच सारखे होणार . पण एवढेच पैसे नाही वाढणार कारण जे वाढलेले पैसे आहेत ते पण, म्हणजेच व्याज सुद्धा , मी साठवणार हीच तर आयडिया आहे . मग त्या जास्तीच्या पैशांवर सुद्धा व्याज मिळायला हवे . मग काही काढले नाही तर मी गब्बर होणार आणि काय ? काय काय करणार ते त्या वेळी सांगीन . खूप पैसे वाढणार कि नाही? तेवढ्यात नेहा आली काय पण म्हणे चक्रवाढ व्याज , आणि ते देखील असले गणित घातलेय इ इ. ‘ आई अजूनच खुशीत आली . अतुल तू जे म्हणतो आहेस ते अगदी बरोबर आहे तुझ्या जमा होणारया व्याजावर तुला परत व्याज मिळाले पाहिजे हे योग्यच आहे. हे तू मस्तच शोधले आहेस. सरळ व्याज पेक्षा जास्त पैसे मिळतील आणि मिळायला हवेतच हे दोन्ही मुद्दे योग्यच आहेत. प्रत्यक्षात असे किती पैसे मिळतील हे मात्र आपण काळजीपूर्वक काढायला पाहिजे. नेहा ओरडली काय इथे पण तोच विषय . आईने म्हणजे नेहाच्या काकूने तिला चुचकारून त्याचे सूत्र तर सांग असे म्हटले. +मुद्दल + चक्रवाढ पद्धतीने मिळालेले व्याज = रास . +समजा म = मुद्दल , क = काळ , वर्षान मध्ये , द = दर +रास = म ( १ + द / १०० )क +बघ असले कसले सूत्र आहे . आणि म = २५०० , द = ७.६ टक्के , आणि काळ = ३ वर्षे , रास आणि व्याज काढायचे आहे . +‘चक्रवाढ व्याज काढणे आणि त्याचे सूत्र हा विषय उगाचच बलाढ्य , अवघड असा मनाला गेलेला आहे.’ त्याचे कारण असे आहे कि हे सूत्र का येते त्या मागे कोणता व्यवहार आहे , तो तसा असणे योग्यच आहे ते का ? ह्या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न ही न करता हे सूत्र , सोडवा गणित असे केले कि तो विषय कठीण होऊन बसतो.’ +काल अतुलने जे आपले आपण शोधले , माहित करून घेतले तोच मुद्दा आहे. आपण थोडेसे उदाहरण घेऊ , खूपच जास्त दराने म्हणजे एका वर्षाला १०० रु. न २० रु व्याज मिळेल . पहिल्या वर्षाच्या शेवटी +मु्द्दल १०० रु + व्याज २० रु = १२० रु हातात असतील. +दुसरया वर्षी १०० रु वर २० रुचे व्याज मिलेले , अगोदरचे २० आणि हे २० असे ४० रु. जास्त मिळतीलच . मात्र माझे २० रु दुसर या वर्षी ब कडे असतीलच त्यावरही त्याने ठरलेल्या दराने व्याज द्यायला हवे . बरोबर . ते व्याज +१००ला २० तर २०ला २० भागिले ५ = ४ . हे ५ आले १०० / २० ह्या पद्धतीने . +म्हणजेच २ रया वर्षाच्या शेवटी पहिल्या वर्षाचे व्याज २० रु. दुसरे वर्षाचे व्याज २० रु. + मागील वर्षीच्या व्याजावरी व्याज , २० रु. वरील व्याज ४ रु. . असे २० + २० + ४ = ४४ रु जास्तीचे असतील. पहिल्या वर्षीचे व्याज गुंतवले नसते तर मिळाले असते २० + २० = ४० रु . ते व्याज गुंतवल्या मुळे मिळाले ४० + ४ = ४४. म्हणजे व्याज वर व्याज मिळायला हवे , ते ठरवलेल्या त्याच दराने मिळायला हवे ह्याच दोन मुद्द्यांच्या नुसार अधिकचे व्याज येणार आणि ते नेमके किती ते सांगता येणार. +परत आता वरील गणिताची मांडणी करू या. +वर्ष १ : १०० रु .चे झाले १०० + २० = १०० ( १ + २०/१००) +वर्ष २ : मुद्दल आहे १०० ( १ + २०/१०० ) त्याला ( १ + २०/१००) ने गुणले कि वर्ष अखेइर्स किती पैसे जमा होतील ते मिळेल . +१०० ( १ + २० / १०० ) ( १ + २०/१०० ) = १०० ( १ + २०/१००)२ +तिसर या वर्षी माझे मुद्दल म्हणजे दुसर या वर्षानंतरची रास. रास – २ . ह्या राशी वर २० टक्के व्याज मिळणार. म्हणजे रास – २ x २०/१०० व्याज मिळणार. एकंदर रक्कम = तिसऱ्या वर्षा अखेरीची रास +( रास – ३ ) = रास-२ + रास -२ x २०/१०० +आपले आताचे मुद्दल होते १०० त्याच्या ऐवजी ३०० रु मुद्दल असते तर त्यावर तीन वर्षांनी मिळणारी रक्कम = ३०० x (१ + २०/१००)३ +चक्रवाढ व्याधी साठी वापरायचे सूत्र हे असे येते . अगदी आपण बघितलेल्या दोन साध्या तत्त्वांच्या आधारे , सूत्र तयार होते. मग झालेना हे सूत्र तुमचा मित्र . मित्रा बरोबर खेळायला तर आवडतेच सर्वाना . चला तर मग मजेत खेळ चक्रवाढ व्याजाच्या गणीतांशी. +जस जसा काळ वाढत जातो त्या प्रमाणे आकडे मोड वाढत जाते मात्र त्यातही काही सूत्र बद्धता आहे. आणि ती गंमत केवळ चक्रवाढ व्याज संबधीच नाही आहे , तर एका मोठ्या गणितातील प्रांताची सुरुवात आहे . थोड्या दिवसांनी आपण परत भेटू त्यावेळी त्या प्रांताशी पास्कल त्रिकोणाशी दोस्ती करू. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_681.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..782007dd7a14ce09e70c115531ec86f8838e274b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_681.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना. जोगळेकर (२ जून, इ.स. १९३५ - १४ ऑगस्ट, इ.स. २००७; पुणे) हे मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक व मराठी भाषेचे प्राध्यापक होते. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. +जोगळेकर पेशाने प्राध्यापक होते. त्यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात, तसेच सांगलीमध्ये विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. ते काही काळ फर्ग्युसनचे प्राचार्य होते. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पहिले. मराठी प्राध्यापक संघटनेची बांधणीत त्यांचा सहभाग होता. +इ.स. १९५७ मध्ये त्यांनी लेखनास प्रारंभ केला[ संदर्भ हवा ]. सुरुवातीच्या काळात त्यांनी काव्यलेखन ( विडंबन लेखन) केले. पुढे त्यांनी प्रामुख्याने भाषा, व्याकरण, समीक्षा या क्षेत्रात लेखन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6820.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6820.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e5aa622a67850eba4462be50698cce66f2ca9ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6820.txt @@ -0,0 +1,8 @@ + चटारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6836.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8a94a748fd6c14aba193c0ac6d658ee8a081450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6836.txt @@ -0,0 +1 @@ +चतुःश्लोकी भागवत हा संत एकनाथ यांचा पहिला ग्रंथ आहे. त्यांचे गुरू श्री जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेने व त्यांच्या सहवासात नाथांनी हा ग्रंथ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे इ.स. १५५१च्या सुमारास लिहीला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_686.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34de597977253465cd0f60977657ba4d0b7d999a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_686.txt @@ -0,0 +1 @@ +गंग राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6863.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d8b79210944678e53485638ef95512358dadaf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6863.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख चत्रा जिल्ह्याविषयी आहे. चत्रा शहराबद्दलचा लेख येथे आहे. +चत्रा हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चत्रा येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४२,८८६ इतकी होती.[१] ही संख्या साधारण सायप्रस देशाच्या किंवा अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्याच्या लोकसंख्येइतकी आहे.[२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6887.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bebcd9fc9d31414b39cd047cc9180bc4aa584d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6887.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्राणी मुर्मु ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून बिजू जनता दलाच्या १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6908.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f7d329af73ac54b6e4a47972ff50fc35678d8a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6908.txt @@ -0,0 +1,12 @@ +पोळी/चपाती हा गव्हापासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे . दळलेल्या गहू पिठास मराठी भाषेत कणिक म्हणतात. कणीक पिण्याचे पाणी व किंचित तेल वापरून भिजवली जाते. कणकेचे छोटे छोटे गोळे बनवून हे गोळे लाटण्याच्या साहाय्याने पोळपाटावर गोल आकारात लाटले जातात. चपाती छान पदर सुटावे व मुलायम व्हावी याकरिता लाटलेली चपाती दोनदा घडी करून पुन्हा गोल आकारात लाटली जाते व तव्यावर अथवा तंदूर मधे भाजली जाते. +चपाती विविध भाज्या, विविध गोड पदार्थ, चटण्या, ठेचा, भुरका, झुणका, कोशिंबीर इत्यादी सोबत खाल्ली जाते. +चपातीचे तुकडे फोडणी देउन खातात या पदार्थास तुकडे/कोल्हापुरी चिवडा/माणिक पैंजण नावे आहेत. +भाजण्याच्या ऐवजी तळण्याची क्रिया केल्यास लहान आकारास पुरी व मोठ्या आकारास भटुरा असे म्हणतात. +कणीक भाजण्याच्या ऐवजी उकडून तळ्ल्यास बिट्ट्या व वरणात घालून उकडल्यास वरणफळे हे पदार्थ बनतात. +गोड चवीचे सारण अर्धगोलाकार आकारात तळल्यास करंजी; संपूर्ण गोलाकार आकारास मोदक असे म्हणतात. +पोळी/चपातीस हिंदी भाषा भाषेत रोटी असे संबोधतात. पराठा, दशमी, नान, रुमाली, पुरी हे पोळीचे उपपदार्थ आहेत. पाण्या ऐवजी दुधात भिजवलेल्या कणिकेच्या चपातीस 'दशमी' असे म्हणतात. चपातीत विविध सारण प्रकारचे सारण भरता येते जसे गूळपोळी, तिळ-गूळ पोळी, पुरण पोळी, खवा पोळी, बटाटा पोळी, मेथी पोळी इत्यादी. +अलिकडे चपाती महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक बनली आहे. सारणाप्रमाने नाव बदलते जसे तिळ-गूळ पोळी, पुरण पोळीस महाराष्ट्रात मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/बाजरी/नाचणीपासून बनवलेली भाकरी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्न घटक आहे. +चपातीस महाराष्ट्रातील काहीच शहरी (नागर भागातील) लाेक पोळी म्हणतात, मात्र ज्या कणकेत ज्याचे सारण असते त्यास तसे संबोधतात. +उदा. गूळ असेल तर गूळपोळी, इ. +चपाती (flat bread) हा भारतीयांच्या रोजच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ आहे. भारतात प्रामुख्याने गव्हाच्या पिठापासून चपाती बनते. पीठ पाण्यात भिजवून, त्याचा छोटा गोळा करतात. हा गोळा लाटून सपाट केल्यावर गरम तव्यावर शेकून चपाती बनवली जाते. जगात इतरत्रही अनेक प्रकारे चपाती बनवण्यात येते. +अशा चपात्या विविध पद्धतींनी खाल्ल्या जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_692.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777066ec18d30efad5569f657fb8faccb54cd743 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_692.txt @@ -0,0 +1,9 @@ + गंगर कारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +निवसर, शिरंबवली, नांदिवली, आंजणारी, मठ, आसोडे, वेसुर्ले ही जवळपासची गावे आहेत.मठ ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6929.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5e0abfe866e731486223921341479c78b3c7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6929.txt @@ -0,0 +1,28 @@ +चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - )  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_693.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5db3b94c00d115cd186db4dfbc5902002d36f0ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_693.txt @@ -0,0 +1 @@ +गंगळडोह हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6987.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6053ef50d725987d82185ad5f329a2776d638419 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_6987.txt @@ -0,0 +1,6 @@ +महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजात अनेक कर्तृत्त्ववान पुरुष होऊन गेले. शिक्षण-संशोधन, उद्योग, पत्रकारिता, आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये दिगंबर जैन समाजातील जी ठळक नावे आहेत त्यांच्यावर चरित्रपर लेखांचे "चरित्र त्यांचे पहा जरा" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला प्रेरणा मिळते आणि बरेच काही नवीन शिकायलाही मिळते. हे पुस्तक जाणत्या वाचकांना आवडेल. त्याबरोबर ज्या वाचकांना या महापुरुषांची ओळख नाही त्यांना तर हे वाचून आनंदच होईल.  या पुस्तकात प्रो. आ.ने. उपाध्ये आणि डॉ. पद्मनाभ जैनी या संशोधक प्राध्यापकांची चरित्रे आहेत. भारतात आणि इंग्लंड अमेरिकेत जैन धर्म आणि साहित्याच्या संशोधनाची मुहूर्तमेढ या थोर पुरुषांनी रोवली. आचार्य समंतभद्र महाराजांच्या आशीर्वादाने डॉ. जैनी यांची कारकीर्द घडली, पंडित सुखलालजी संघवी यांच्यासारख्या थोर विद्वानांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. कारंजा, बनारस, लंडन, आणि अमेरिका अशी त्यांची वाटचाल झाली. तर प्रो. उपाध्ये यांनी भारतातच राहूनही जैन संशोधनाची ध्वज जगभर फडकावली. अनेक दुर्मिळ आणि श्रेष्ठ ग्रंथांचे सटीक संपादन करून त्यांना प्रकाशात आणले. प्राकृत भाषेच्या आणि जैन साहित्याच्या अभ्यासाला एक नवीन उंची प्राप्त करून दिली. त्यांनीच डॉ. जैनी यांना जैन धर्मावर इंग्रजी भाषेत संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सप्रमाण ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा दिली. अशा सगळ्या गोष्टींचा मुळापासून आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. +"जैन बोधक" या आद्य जैन नियतकालिकाचे संस्थापक शेठ हिराचंद नेमचंद यांचेही चरित्र या पुस्तकात आहे. लोकमान्य टिळक यांच्या "केसरी"नंतर अवघ्या चार वर्षांनी सुरू झालेले हे मासिक अद्याप सुरू आहे. जैन समाजाला- विशेषतः महाराष्ट्रातील दिगंबर जैन समाजाला- डोळसपणे विचार करायची सवय लावणाऱ्या या प्रख्यात समाजसुधारकाने आपल्यावर किती उपकार करून ठेवले आहेत हे समजून घेणे आपले कर्तव्य आहे. याच थोर पुरुषाने भारतातील एका महान उद्योगपतीला जन्म दिला. शेठ वालचंद हिराचंद हे ते धडाडीचे उद्योगपती होत. पृथ्वी, जल, आणि आकाश अशा तीनही क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये पायाभरणीचे काम शेठ वालचंद यांनी केले. प्रीमियर ऑटोमोबाईल हा कार कारखाना, सिंदिया नॅव्हिगेशनच्या रूपात जलमार्गाच्या वाहतुकीची स्वदेशी पायाभरणी, आणि हिंदुस्थान ऐरोनौटिक्सच्या रूपात विमानांचा पहिला कारखाना त्यांनी सुरू केला. त्यांची जीवनगाथा प्रत्येक मराठी माणसाने मुळातून वाचावी अशीच आहे. +आज राजकारणाला अतिशय हीन स्वरूप आलेले आहे. जातीपातींच्या कुंपणांनी त्याला आणखी कुजवून टाकले आहे. मात्र देश स्वतंत्र होण्याआधी आणि त्यानंतरच्या काही काळात स्वतंत्र प्रज्ञेच्या देशभक्त आणि करारी जैन पुरुषांनी या क्षेत्रातही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला होता. दिवाणबहादूर अण्णासाहेब लठ्ठे हे ब्रिटिश काळातील मुंबई प्रांताचे अर्थमंत्री, फुलचंद गांधी हे स्वतंत्र भारतातील हैद्राबाद राज्याचे मंत्री, आणि महाराष्ट्र विधानसभेतील आमदार आणि शहरी बँकिंग क्षेत्रातील सहकारमहर्षी सुंदरलाल सावजी कळमकर अशा तीन राजकीय नेत्यांची चरित्रे या पुस्तकात आहेत. आजच्या पिढीला दुर्दैवाने विस्मरणात गेलेल्या या नेत्यांची चरित्रे नक्कीच प्रेरणा देतील यात शंका नाही. +या पुस्तकात एक चरित्र आहे नाना रामचंद्र नाग या धर्मोपदेशक पुरुषाचे. मूळ ब्राह्मण असलेल्या या थोर पुरुषाने डोळस श्रद्धेने जैन धर्माचा अंगिकार केला आणि एखाद्या मिशनऱ्याप्रमाणे जैन धर्माच्या प्रसाराला वाहून घेतले. जैन धर्मात जन्माला येऊन मिळालेल्या अहिंसा अनेकांत अशा उच्च संस्कारांना डावलणाऱ्या, आपल्या श्रेष्ठ ग्रंथांकडे कानाडोळा करणाऱ्या समाजाला त्यांनी शिकवले. त्यांचेही चरित्र या पुस्तकात आहे. +कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व. अण्णासाहेब लठ्ठे या सत्यशोधक नेत्याच्या एक पाऊल पुढे जाऊन या महापुरुषाने गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी अनेक अभिनव प्रयोग करून ते यशस्वी केले, रयत शिक्षण संस्थेसारख्या अवाढव्य शिक्षण संस्थेची स्थापन केली. भाऊरावांच्या जीवनात जैन संस्कारांचा किती मोठा वाटा होता हे या पुस्तकातून कळते.  +हे पुस्तक दिगंबर जैन समाजातील कर्तृत्त्ववान पुरुषांवर असले तरी ही चरित्रे सगळ्यांनाच प्रेरणा देणारी आहेत. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची ही गुरुकिल्ली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7043.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..984a4db04f58d65d0d515b5f89f4083ba2753e17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7043.txt @@ -0,0 +1,3 @@ +चलनविषयक धोरण अशी प्रक्रिया आहे ज्याने देशातील आर्थिक प्राधिकरण जसे, सेंट्रल बँक किंवा चलन बोर्ड, चलनवाढ नियंत्रित करते. या प्रक्रियेचा वापर अनेकदा महागाई दर किंवा व्याज दर लक्ष्य करण्यासाठी वापरला जातो, ज्यायोगे महागाई दर आणि चलन स्थैर्य आटोक्यात राखता येते. +चलनविषयक धोरणाचे अजून उद्दिष्टे म्हणजे आर्थिक वृद्धि आणि स्थिरता राखणे, नोकऱ्यांची उपलब्धता वाढवणे, आणि इतर देशांच्या चलनाशी तुलना कायम राखणे ही आहेत. +economics|चलनविषयक अर्थशास्त्र[permanent dead link] हे चलनविषयक धोरण कसे ठरवावे याचा अभ्यास करते. साधारणपणे १९७० च्या दशकापासून, चलनविषयक धोरण आणि आर्थिक धोरण (कररचना, सरकारी खर्च, गुंतवणूक आणि त्यासाठीची कर्जऊभारणी) या दोन्ही शाखांचा वेगवेगळा अभ्यास केला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7054.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a51ae5dfdec09f7979068549232021b70dc4d55f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7054.txt @@ -0,0 +1,5 @@ +चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सुरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा ह्या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.[१] +या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १५जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. ह्या आन्दोलनाचे लोण शहरी भागासह ग्रामीण भागातही पसरले. तत्कालीन ग्रामीण भागातील अग्रनी कार्यकर्ते असणारे बुलडाणा जिल्ह्यातील, नागझरी गावचे रखमाजी कायंदे (सावकार) यांनी शेकडो कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने मुंबईला आंदोलनात सहभागी केले होते. +सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पुढे नेण्याचे सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह कॉंगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या ऐतिहासिक 'चले जाव' आंदोलनात ८ ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ' वंदे मातरम् ' हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले. यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती. या गीतावर इंग्रजांनी बंदी घातलेली असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गीताचे संपूर्ण कडव्यांसहित जाहीर गायन करणे हे फार मोठे धाडस होते. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली. +दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर क्लमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरुवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर क्लमेंट अ‍ॅटली याने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय. +२४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माऊंटबॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7062.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5a6512b9701cc0759e939de744f80035dffcf96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7062.txt @@ -0,0 +1 @@ +चल्लुरु प्रत्युषा (२५ जुलै, १९९८:कडप्पा, कर्नाटक, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २०२१मध्ये १ एकदिवसीय सामना खेळलेलीक्रिकेट खेळाडू आहे. [१] [२] [३] [४] [५] [६] ही लेगब्रेक गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7073.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a5fe1668269eae2895e025267c533d97b2aab34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7073.txt @@ -0,0 +1,9 @@ +महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होता. यामुळेच २० मार्च हा दिवस "सामाजिक सबलीकरण दिन" म्हणून भारतात साजरा केला जातो.[१] ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती.[२] या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.[३] +भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती.[४] ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांना ही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेने ही जानेवारी १९२४ साली ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.[५] +सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे व अनंत विनायक चित्रे यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. +कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुख ही त्यांत सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते.[६] १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती/सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले.[५] सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले.[७] आंबेडकरांनी सर्वात प्रथम त्या तळ्यांमधून पाणी पिले आणि त्या नंतर जमलेल्या सर्व लोकांनीही त्या तळ्याचे पाणी पिले.[६] त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते. त्यातील पुरुष हे आपल्या हातात काठी घेऊन आलेले होते, हातात काठी घेतलेला पुरुष म्हणजे महार जातीच्या पुरुषांचे चिन्ह होते.[८] +जरी महाड नगर पालिकेने सरकारी अखत्यारीतील सर्व पाणवठे अस्पृश्यांना खुले केले असले तरीही त्या पाणवठ्यांवर तसा कसलाही उल्लेख केला गेलेला नव्हता. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने अस्पृश्य जमा होऊनही त्यांनी आसपासच्या कोणत्याही पाणवठ्यावरून पिण्यासाठी पाणी घेण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच ह्या सभेसाठी म्हणून आलेल्या लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी ४० रुपये किमतीचे पाणी उच्च जातीय हिंदूंकडून विकत घेण्यात आले होते. कारण सभेच्या ठिकाणी अस्पृश्यांना आसपासच्या पाणवठ्यावरून पाणी घेण्यास मनाई होती.[९] +चवदार तळ्याचे पाणी पिऊन आंबेडकर ते सभेपुरते रहात असलेल्या सरकारी बंगल्यावर परतले आणि इतर सर्व लोक सभेच्या मंडपात परत गेले. चवदार तळ्यावरून सर्वजण निघाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या आतच महाड गावात एक अफवा उठली की, "तळ्यातील पाणी बाटवल्या नंतर आता जमलेला जमाव वीरेश्वराच्या मंदिरात जाऊन मंदिरही बाटवणार आहे." धर्म धोक्यात आल्याचे उच्च जातीय हिंदूंनी महाड गावभर पसरवले.[१०] त्यातून उच्च जातीय हिंदूंचा एक घोळका हत्यारे, लाठ्या-काठ्या घेउन सभेच्या ठिकाणी आला आणि त्यांनी सभेनंतर गावाकडे जाण्यापूर्वी जेवण करत असणाऱ्या अस्पृश्यांना मारहाण केली. हा उच्चजातीयांचा घोळका नंतर महाड शहरभर फिरून सर्व अस्पृश्यांना धमकावत होता. शिवाय आसपासच्या सर्व गावांमध्ये ह्या सभेला आलेल्या सर्व अस्पृश्यांना धडा शिकवण्याबद्दल संदेश पोहोचवला गेला. त्यामुळे अनेक अस्पृश्यांना स्वतःच्या गावी पोहोचल्यानंतरही हिंसेला सामोरे जावे लागले.[११] ह्या सत्याग्रहाला गांधींनी पाठिंबा दिला आणि, स्पृश्यांनी अस्पृश्यांवर अश्या प्रकारे हिंसा करून चुक केली आहे असे मत त्यांच्या यंग इंडियामध्ये प्रकाशित केले.[१२] +विरेश्वराच्या मंदिराच्या गुरवाने अस्पृश्यांनी विरेश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याचा कट रचला आहे अशी अफवा उठवल्या मूळे गावातील सनातनी हिंदुंनी सत्याग्रहासाठी आलेल्या लोकांवर हिंसा केली. परंतु अहिंसा हे तत्त्व मानणाऱ्या आंबेडकरांनी अस्पृश्य सत्याग्रहींना सनातनी हिंदूंविरूद्ध "हिंसा करू नका" असा आदेश दिला होता. त्यामुळे एवढी हिंसा होऊनही आणि प्रत्यक्षात स्थानिक लोकांपेक्षा जास्त संख्येने असूनही काठीधारी अस्पृश्यांनी संयम ठेवला व त्याबद्दल गांधींनी सर्व सत्याग्रहींचे कौतुकही केले होते.[१३] +नंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी महाडमधे १४वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केेेला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशीं महाड नगरपालिका प्रेसिडेंट, ॲड. विष्णू नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करून आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी १९३१ पासून डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता.[१४] +ह्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने, आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवणे सारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्या पर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.[१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7077.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcaf4d53d145418b769664ed1c01a1d0875ded02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7077.txt @@ -0,0 +1,3 @@ +चवळी ( cowpea, Vigna unguiculata) हीरोइन एक शेंग आहे.याची उसळ करतात.हैविज्ञापन त्यातील दाण्यांना चवळीचे दाणे अथवा नुसते 'चवळी' असे म्हणतात. हे एक प्रकारचे द्विदल धान्य आहे. त्याचे दाणे मध्यम आकाराचे असतात. ते दाणे वाळल्यावर त्यावर एक काळ्या डोळ्यासारखी खूण दिसते म्हणून याला इंग्रजीत ब्लॅक-आईड पी (काळा-डोळा असणारे दाणे) असे म्हणतात. +अमेरिकेत याचे वेगवेगळे प्रकार मिळतात. त्याचा रंग व आकारही वेगवेगळा असतो. त्याच्या डोळ्याचा रंगही काळा, कथ्था, लाल, गुलाबी अथवा हिरवाही असू शकतो. या शेंगेतील दाणे शेंग ताजी असतांना हिरवेच असतात, पण वाळल्यावर त्याचा रंग बदलतो. +याच्या बीया एक कडधान्य असल्यामुळे वाळलेल्या बिया भिजवून, मोड आल्यावर, त्याची उसळ करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7094.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb5a31f72cc4727c107a67cc03245d90b51bb491 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7094.txt @@ -0,0 +1,2 @@ +चव्हाणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7134.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e45b731cb687801e960f9dbc3c3c5c944b05f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7134.txt @@ -0,0 +1,8 @@ +चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. +चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले. + आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे. +हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात. +हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. +हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात. +साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7141.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e53d607beb36ad931898a1c9b77f00b63a81ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7141.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 29°33′00″N 106°30′25″E / 29.55000°N 106.50694°E / 29.55000; 106.50694 + +चोंगछिंग (लेखनभेद: चोंग्छिंग ; चिनी: 重庆 ; फीनयीन: Chongqing) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे. +उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7146.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0854644d6d35b10979f76df7fcb5a627fa412fd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7146.txt @@ -0,0 +1,4 @@ + +चांग ताछ्यान (देवनागरी लेखनभेद: चांग दाछ्यान; सोपी चिनी लिपी: 张大千 ; पारंपरिक चिनी लिपी: 張大千 ; फीन्यिन: Zhāng Dàqiān ; वेड-जाइल्स: Chang Ta-Chien ;) (मे १०, इ.स. १८९९ - एप्रिल २, इ.स. १९८३) हा जागतिक स्तरावर लोकप्रियता कमवलेला चिनी चित्रकार होता. आरंभीच्या काळात पारंपरिक चिनी चित्रशैलीतील चित्रांसाठी ख्याती असलेला चांग इ.स. १९६० च्या दशकापासून दृक प्रत्ययवादी व अभिव्यक्तिवादी चित्रशैलींकडे वळला. पुरातन कलाकॄती म्हणून गणल्या गेलेली काही पारंपरिक चिनी चित्रे त्याची निर्मिती असल्यामुळे तो इ.स.च्या विसाव्या शतकातल्या तरबेज चित्रकारांपैकी एक मानला जातो [१]. +चांग ताछ्यानाचा जन्म चिनातील सिच्वान प्रांतातल्या नैच्यांग या गावी मे १०, इ.स. १८९९ रोजी झाला. पुढे जपानातील क्योतो येथे कापड रंगवण्याचे तंत्र शिकून तो मायदेशी परतला. परतल्यावर व्यावसायिक चित्रनिर्मिती करत त्याने षांघाय येथे आपला जम बसवला. कुओमिंतांग पक्षाचा कट्टर समर्थक असलेला चांग इ.स. १९४८ साली चीन सोडून काही काळ ब्राझिल व त्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहिला. अखेरीस ताइवानातील तायपै येथे त्याने आपले बस्तान हलवले. +पारंपरिक चिनी चित्रांसाठी वापरले जाणारे कागद, शाया, रंग, कुंचले, शिक्के इत्यादी साधनांचा त्याने बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे प्राचीन काळातील चिनी चित्रकारांच्या कलाकॄतींसारखी दिसणारी चित्रे रंगवण्यात त्याचा हातखंडा होता. अमेरिकेतल्या बोस्टन येथील म्यूझियम ऑफ फाइन आर्ट्स या नामवंत कलासंग्रहालयाने त्याने रंगवलेली अशी काही बनावट चित्रे अस्सल प्राचीन कलाकृती म्हणून विकत घेतली. इ.स.च्या दहाव्या शतकातील चिनी चित्रकार क्वान थॉंग याने चितारलेले अस्सल चित्र समजून त्या संग्रहालयाने इ.स. १९५७ साली खरीदलेले चित्र वस्तुतः चांगाने रंगवले होते [२]. न्यू यॉर्क मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट्स येथील दक्षिण तांग साम्राज्याच्या कालखंडातील इ.स.च्या १० व्या शतकातील नदीकाठ हे चित्र काही तज्ज्ञांच्या मते त्याचीच बनावट कलाकृती आहे [३]. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7152.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191673c2f7bad72b61300ef3d5592d89f7e1b225 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7152.txt @@ -0,0 +1,12 @@ +चांगदेव मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ आहे. पूर्णा नदीच्या काठी आहे. इथे मंदिरा जवळ उत्तरेस तापी आणि पूर्णा नदीचां सांगम आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते ज्यात आजू बाजूच्या क्षेत्रातून मोठ्या संख्येने भाविक चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येतात. इथे चांगदेव महाराजांनी समाधी घेतली होती अशी अख्यिका आहे[१] येथील मंदिर प्राचीन आहे व भारतीय पुरातत्त्व विभागाने येथे केलेल्या उत्खननात अनेक प्राचीन गणपतीच्या, विष्णूच्या प्राचीन मुर्त्या सापडलेल्या आहेत.मंदिर काळ्या रंगाच्या +दगडा पासून बनवलेले आहे. अत्यंत बारीक आणि प्रभावी नक्षीकाम येथील मंदिराच्या भिंतींवर केलेले आहे. मंदिराच्या परिसरात शनिदेवाच आणि महादेवाचं मंदिर आहे. +दक्षिण-उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणाचा सर्व जोर या भागावर पडला. त्यामुळे तेराव्या शतकानंतर या भागात महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झाल्या नाहीत. तरीसुद्धा खानदेशच्या वास्तुशैलीचे व मांडणीचे चांगदेवाचे मंदिर हे उत्तम उदाहरण आहे. गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता व त्याप्रमाणेच मुख्य मंडप व बाजूला ओवऱ्यांची मांडणी, तसेच समाधीसाठी खास योजना चांगदेव परिसरात दिसून येते. बौद्धधर्मीयांच्या गुंफा व वास्तुस्थापत्य यांचा परिणाम येथील वास्तुकलेवर आहे. मंदिराची घडण उत्तर व पूर्व भारतीय वास्तुकारांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे वास्तूवर प्रादेशिक कलेप्रमाणे त्या त्या भागातील कलेचाही ठसा दिसतो. उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंतर्बाह्य वापर केला आहे. +मंदिर दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट असून टिकून राहिले आहे, चांगदेवाचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील चांगदेव गावी आहे. चांगदेव गांव (भुसावळ-इटारसी रेल्वेमार्गावर) सावदा रेल्वे स्टेशनापासून सुमारे आठ किलोमीटर दूर, तापी व पूर्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. +हिंदू धर्माप्रमाणे योग, मंत्र, तंत्र यांच्या साह्याने साधकाची मानसिक उन्नती होऊन क्रमाक्रमाने तो मोक्षाप्रत पोहोचतो. या क्रिया अत्यंत शांत व पवित्र वातावरणात होणे आवश्यक समजले जाते. त्यासाठी मठांची योजना असते. अकराव्या व बाराव्या शतकांत या भागात मठांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली. महामंडलनाथ सेऊना किंवा दुसरा सेनू या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर अकराव्या शतकात बांधले असावे. वाघुलीचे सूर्यमंदिर व संगमश्वराचे महादेवाचे मंदिर ही चाळीसगावमधील देवळे या राजाच्या कारकिर्दीत झाली. +चांगदेव हे नांव योगी चांगदेवाशी संबंधित नाही. चांगदेव हा निकुंभ राजा गोवन याचा सरदार होता व त्यासंबंधीचा आलेख चाळीसगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पाटण गावच्या महेश्वर मंदिरावर आहे, या चांगदेवाच्या कारकिर्दीत हे देऊळ बांधले गेले असावे असा समज आहे. चांगदेव हे नांव प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्र भास्कराचार्य यांच्या नातवाचेही होते. यादव राजा सिंधन याने इ.स. १३०६ मध्ये मोठ्या जमिनी चांगदेवास इनाम दिल्या. शिल्परत्नाकर वगैरे वास्तुशिल्पावरील ग्रंथ येथे शिकविण्यात येत व त्यामुळे येथे एका जोमदार नव्या वास्तुप्रकाराचा उगम झाला. +अर्धस्तंभ, मूर्ती, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, वेलपत्ती व आडवे शिल्पपट्ट, लाकडी वास्तुकलेप्रमाणे बाहेरील सज्जाजवळ वापरलेल्या दगडी लोलकाकृती नक्षी, अशी अनेक वास्तुवैशिष्ट्ये या भागात दिसून येतात. +चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे. या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे. देऊळ ३२ मीटर लांब व सुमारे ४० मीटर रुंद आहे. सभामंडप सुमारे १४ मीटर उंच असून प्रत्येक कोपऱ्यात चार पूर्ण स्तंभ व चार अर्ध स्तंभ आहेत. या सोळा पूर्ण स्तंभ व सोळा अर्ध स्तंभावर मजबूत छत असून त्यावर दगडी कलशाची योजना असावी. परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागून नंतर वरचा शिखराचा भाग विटांचा बांधला असावा, अंतराळावर अंडाकृती, नक्षीदार उतरते छत आहे डॉ. हेन्‍री कुझिन्सच्या मते वरचा भाग विटांचा बनविण्याचीच योजना असावी. +शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, उथळ शिल्प, आडवे पट्टे. उभी शिल्पे सामाऊन घेणारी वेलपत्ती वगैरे खुब्यांचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे. खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे. +भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[२] + +प्रत्येक खानदेशकर एकदा तरी बैलगाडीत बसून चांगदेवाच्या यात्रेला गेलेला असतो. गाड्या सोडून नदीच्या वाळवंटातच अनेक लोक मेळ्यासाठी जमतात. यात्रेच्या काळात शिवरात्री निमित्त शंकराची आराधना केल्यावर डाळबट्टीच्या नैवेद्यानेच उपासाची सांगता होते. भरड्या डाळीच्या व गव्हाच्या पिठापासून केलेल्या व उघड्या विस्तवावर भाजलेल्या व शिजवलेल्या या डाळबट्टीच्या नैवेद्याला वेगळीच चव असते. यात्रेत अनेक प्रकारची दुकाने- विशेषतः पितळी भांड्याची दुकाने- रामायण व महाभारत गाऊन दाखविणारी नाटकपथके, ही वैशिष्ट्ये असतात. माघातील तिसऱ्या दिवसापासून अमावास्येपर्यंत हा उत्सावाचा काळ असतो. चंद्र व सूर्यग्रहणाच्या काळांत नद्यांचा संगम असल्यामुळे येथे जत्रा भरते. खानदेशातील खास देवस्थानांत चांगदेवाचे स्थान आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7154.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191673c2f7bad72b61300ef3d5592d89f7e1b225 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7154.txt @@ -0,0 +1,12 @@ +चांगदेव मंदिर मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव गावाजवळ आहे. पूर्णा नदीच्या काठी आहे. इथे मंदिरा जवळ उत्तरेस तापी आणि पूर्णा नदीचां सांगम आहे. दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते ज्यात आजू बाजूच्या क्षेत्रातून मोठ्या संख्येने भाविक चांगदेव महाराजांच्या दर्शनाला येतात. इथे चांगदेव महाराजांनी समाधी घेतली होती अशी अख्यिका आहे[१] येथील मंदिर प्राचीन आहे व भारतीय पुरातत्त्व विभागाने येथे केलेल्या उत्खननात अनेक प्राचीन गणपतीच्या, विष्णूच्या प्राचीन मुर्त्या सापडलेल्या आहेत.मंदिर काळ्या रंगाच्या +दगडा पासून बनवलेले आहे. अत्यंत बारीक आणि प्रभावी नक्षीकाम येथील मंदिराच्या भिंतींवर केलेले आहे. मंदिराच्या परिसरात शनिदेवाच आणि महादेवाचं मंदिर आहे. +दक्षिण-उत्तरेला जोडणारा खानदेश हा दुवा असल्यामुळे मुसलमानी हल्ल्यांचा व आक्रमणाचा सर्व जोर या भागावर पडला. त्यामुळे तेराव्या शतकानंतर या भागात महत्त्वाच्या नवीन धार्मिक वास्तू निर्माण झाल्या नाहीत. तरीसुद्धा खानदेशच्या वास्तुशैलीचे व मांडणीचे चांगदेवाचे मंदिर हे उत्तम उदाहरण आहे. गुरुकुल पद्धतीचा या भागात प्रसार होता व त्याप्रमाणेच मुख्य मंडप व बाजूला ओवऱ्यांची मांडणी, तसेच समाधीसाठी खास योजना चांगदेव परिसरात दिसून येते. बौद्धधर्मीयांच्या गुंफा व वास्तुस्थापत्य यांचा परिणाम येथील वास्तुकलेवर आहे. मंदिराची घडण उत्तर व पूर्व भारतीय वास्तुकारांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यामुळे वास्तूवर प्रादेशिक कलेप्रमाणे त्या त्या भागातील कलेचाही ठसा दिसतो. उथळ शिल्पे, आडवे पाषाणपट्ट, वेलपत्ती, तोरणे, शंकरपाळ्यासारख्या आकृती व सुंदर मूर्ती यांचा अंतर्बाह्य वापर केला आहे. +मंदिर दगडी असल्यामुळे कोरीव काम स्पष्ट असून टिकून राहिले आहे, चांगदेवाचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील चांगदेव गावी आहे. चांगदेव गांव (भुसावळ-इटारसी रेल्वेमार्गावर) सावदा रेल्वे स्टेशनापासून सुमारे आठ किलोमीटर दूर, तापी व पूर्णा नद्यांच्या संगमावर वसले आहे. +हिंदू धर्माप्रमाणे योग, मंत्र, तंत्र यांच्या साह्याने साधकाची मानसिक उन्नती होऊन क्रमाक्रमाने तो मोक्षाप्रत पोहोचतो. या क्रिया अत्यंत शांत व पवित्र वातावरणात होणे आवश्यक समजले जाते. त्यासाठी मठांची योजना असते. अकराव्या व बाराव्या शतकांत या भागात मठांची मोठ्या प्रमाणात बांधणी झाली. महामंडलनाथ सेऊना किंवा दुसरा सेनू या देवगिरीच्या यादव सम्राटाचा मांडलिक गोविंदराजा याने हे मंदिर अकराव्या शतकात बांधले असावे. वाघुलीचे सूर्यमंदिर व संगमश्वराचे महादेवाचे मंदिर ही चाळीसगावमधील देवळे या राजाच्या कारकिर्दीत झाली. +चांगदेव हे नांव योगी चांगदेवाशी संबंधित नाही. चांगदेव हा निकुंभ राजा गोवन याचा सरदार होता व त्यासंबंधीचा आलेख चाळीसगावपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पाटण गावच्या महेश्वर मंदिरावर आहे, या चांगदेवाच्या कारकिर्दीत हे देऊळ बांधले गेले असावे असा समज आहे. चांगदेव हे नांव प्रसिद्ध ज्योतिषी व खगोलशास्त्र भास्कराचार्य यांच्या नातवाचेही होते. यादव राजा सिंधन याने इ.स. १३०६ मध्ये मोठ्या जमिनी चांगदेवास इनाम दिल्या. शिल्परत्नाकर वगैरे वास्तुशिल्पावरील ग्रंथ येथे शिकविण्यात येत व त्यामुळे येथे एका जोमदार नव्या वास्तुप्रकाराचा उगम झाला. +अर्धस्तंभ, मूर्ती, अंतराळाचे सुंदर कोरीव छत, वेलपत्ती व आडवे शिल्पपट्ट, लाकडी वास्तुकलेप्रमाणे बाहेरील सज्जाजवळ वापरलेल्या दगडी लोलकाकृती नक्षी, अशी अनेक वास्तुवैशिष्ट्ये या भागात दिसून येतात. +चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले आहे. या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे वास्तू फार मजबूत आहे. देऊळ ३२ मीटर लांब व सुमारे ४० मीटर रुंद आहे. सभामंडप सुमारे १४ मीटर उंच असून प्रत्येक कोपऱ्यात चार पूर्ण स्तंभ व चार अर्ध स्तंभ आहेत. या सोळा पूर्ण स्तंभ व सोळा अर्ध स्तंभावर मजबूत छत असून त्यावर दगडी कलशाची योजना असावी. परंतु परचक्रामुळे किंवा राजकीय परिस्थितीमुळे काम अर्धवट सोडावे लागून नंतर वरचा शिखराचा भाग विटांचा बांधला असावा, अंतराळावर अंडाकृती, नक्षीदार उतरते छत आहे डॉ. हेन्‍री कुझिन्सच्या मते वरचा भाग विटांचा बनविण्याचीच योजना असावी. +शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी, उथळ शिल्प, आडवे पट्टे. उभी शिल्पे सामाऊन घेणारी वेलपत्ती वगैरे खुब्यांचा वापर दर्शनी भागावर करण्यात आला आहे. खांबाचे आकार व कोरीव काम लक्षणीय आहे. +भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.[२] + +प्रत्येक खानदेशकर एकदा तरी बैलगाडीत बसून चांगदेवाच्या यात्रेला गेलेला असतो. गाड्या सोडून नदीच्या वाळवंटातच अनेक लोक मेळ्यासाठी जमतात. यात्रेच्या काळात शिवरात्री निमित्त शंकराची आराधना केल्यावर डाळबट्टीच्या नैवेद्यानेच उपासाची सांगता होते. भरड्या डाळीच्या व गव्हाच्या पिठापासून केलेल्या व उघड्या विस्तवावर भाजलेल्या व शिजवलेल्या या डाळबट्टीच्या नैवेद्याला वेगळीच चव असते. यात्रेत अनेक प्रकारची दुकाने- विशेषतः पितळी भांड्याची दुकाने- रामायण व महाभारत गाऊन दाखविणारी नाटकपथके, ही वैशिष्ट्ये असतात. माघातील तिसऱ्या दिवसापासून अमावास्येपर्यंत हा उत्सावाचा काळ असतो. चंद्र व सूर्यग्रहणाच्या काळांत नद्यांचा संगम असल्यामुळे येथे जत्रा भरते. खानदेशातील खास देवस्थानांत चांगदेवाचे स्थान आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7155.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6c05d116676d01b2a511aba7373491e38581f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7155.txt @@ -0,0 +1 @@ +येथे पुनर्निर्देशित करा: \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7160.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63c8b4806baeafbc2bcf367367b56947a135f0da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7160.txt @@ -0,0 +1,8 @@ +चांगुनारायण मंदिर हे नेपाळ मधील भक्तपुर जिल्ह्यातील चांगुनारायन गावात वसलेले प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे, ज्याला चांगू किंवा डोलागिरी असेही म्हणतात. या मंदिराच्या भोवती चंपक वृक्षाचे जंगल आहे. ही टेकडी काठमांडूच्या पूर्वेस ७ मैल म्हणजेच अंदाजे १२ किमी अंतरावर आणि भक्तपूरच्या उत्तरेस काही मैलांवर आहे. डोंगराच्या शेजारी मनोहरा नदी वाहते. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून ऐतिहासिक, कलात्मक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्वाचे आहे. तसेच हे मंदिर नेपाळच्या इतिहासातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे.[१] +तेलकोट भांज्यांग-तेलकोट दांडा-चांगू हा मार्ग खोऱ्यातील ट्रेकिंगचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. हे क्षेत्र नगरकोटच्या ट्रेकिंगसाठी आणि काठमांडू व्हॅलीच्या दृश्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. काश्मिरी राजाने आपली मुलगी चंपक हिचा विवाह भक्तपूरच्या राजपुत्राशी केला. चांगू नारायण मंदिर हे तिच्या नावावर आहे.[२] +चांगुनारायणाला चंपकनारायण, गरुडनारायण इत्यादी नावानेही ओळखले जाते. तर लिच्छवी काळात या मंदिराचे नाव डोलशिखर स्वामी होते. चांगुनारायण मंदिरातील टेकडीचे नाव डोलागिरी आहे आणि त्याच्या शिखराचा स्वामी म्हणून त्याला डोलशिखर स्वामी म्हणतात. मल्लकाच्या काळात त्यांचे 'चंगुनारायण' हे नाव नेपाळी भाषेत लोकप्रिय झाले. याच चंगुनारायण नावाचे नंतर अपभ्रंश होऊन चाँगुनारायण असे झाले. संस्कृतमध्ये त्यांना चंपकनारायण म्हणतात.[३][२] +चांगुनारायण मंदिर लिच्छवी काळात राजा हरिदत्त बर्माने बांधले असले तरी, राजा मानदेव-२ याने इस पूर्व ५२१ मध्ये चांगुनारायण मंदिरात गरुडाची मूर्ती उभारली होती. त्याच वेळी राजा मांडदेव यांनी चांगुनारायण मंदिरालगतची जमीन देऊ केली. राजा मानदेवने चांगुनारायण मंदिरात त्याची स्वतःची आणि त्याच्या पत्नीच्या मूर्ती स्थापित केल्या. +हे मंदिर नेपाळच्या मूळ पॅगोडा सदृश शैलीतील वास्तुकलेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लिच्छवी स्थापत्यकलेचे ते उदाहरण आहे. त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले आहे. मध्ययुगात राजा शिव सिंहची राणी गंगाराणी आणि १८व्या शतकाच्या सुरुवातीला कांतिपूरचा शासक भास्कर मल्ल यांच्या कारकिर्दीत. अलीकडेच काही दशकांपूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले.[२][४] +समृद्ध नक्षीकाम असलेल्या नेपाळी मंदिर वास्तुकलेतील हा एक मैलाचा दगड आहे. दुमजली छताचे मंदिर दगडाच्या उंच टेकडीवर उभे आहे. हे मंदिर शिखर शैलीचे किंवा पॅगोडा शैलीचे नाही. त्याची एक स्थापत्य शैली आहे ज्याचे वर्णन पारंपारिक नेपाळी मंदिर म्हणून करू शकतो. गोकर्ण महादेव येथे अशीच अनेक वैशिष्ट्ये आढळतात. हे मंदिर भगवान विष्णूशी संबंधित शिल्पे आणि कलकृतींनी वेढलेले आहे. तसेच, मुख्य मंदिराच्या प्रांगणात आपल्याला भगवान शिव, अष्ट मातृका, छिन्नमस्तक, किलेश्वर आणि कृष्णाची मंदिरे आढळतात. मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वारांच्या प्रत्येक बाजूला सिंह, सरभ, ग्रिफिन्स आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांच्या आकाराच्या जोडीने हे दरवाजे पहारा देतात. भगवान विष्णूचे दशावतार आणि इतर मूर्ती छताला आधार देणाऱ्या स्ट्रट्समध्ये कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारावर नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर (म्हणजे पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर) चक्र, शंख, कमल आणि खड्ग हे सर्व दगडी स्तंभाच्या शीर्षस्थानी आढळतात. या दगडी खांबांवर संस्कृतमध्ये शिलालेख आहे. हा शिलालेख नेपाळमधील सर्वात जुना शिलालेख मानला जातो आणि दगडी शिलालेख स्तंभ लिच्छवी राजा मानदेव यांनी ४६४ मध्ये उभारला होता.[२][५][४] +या मंदिराच्या बांधकामात लाकूड आणि विटा जास्त आणि दगड आणि धातूचा कमी वापर झाला आहे. मुख्य दरवाजा, तोरण आणि गेटमध्ये धातूचा वापर करण्यात आला आहे.[५] +गर्भगृहातील मुख्य प्रतिमेची हिंदू लोक गरुड नारायण म्हणून पूजा करतात आणि बौद्ध लोक हरिहरीहरी वाहन लोकेश्वर म्हणून पूजा करतात.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7179.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7179.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbd8b4371c904fb26effc4dfd3b6267faa0abfc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7179.txt @@ -0,0 +1,2 @@ + चांदई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7189.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7189.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7205.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57f376f2a56f6b19d9c20d211ce67020bb3c678c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7205.txt @@ -0,0 +1,3 @@ +चांदपुर जलाशय हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी स्थित असलेले एक नैसर्गिक जलाशय (तलाव) आहे. या जलाशयाच्या पाण्याचा वापर तालुक्यातील शेतकरी भातशेतीसाठी व गावातील नागरिक नळाद्वारे पिण्यासाठी करतात. या जलाशयाला ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या ठिकाणी पर्यटन जोरदार सुरू होते.[१] जलाशयाचा पाणी सोडण्याचा दरवाजा ब्रिटीशकालीन आहे. या दरवाज्यातूनच सिंचनासाठी पाणी सोडले जाते.[२] +भंडारा जिल्ह्यातील नंदनवन म्हणून या स्थळाची ओळख आहे. या स्थळाला ग्रीन व्हॅली चांदपुर या नावाने ओळखले जाते.[३] +चांदपुर जलाशयाच्या पर्यटन दृष्ट्या विकासासाठी नौकानयनाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. याकरिता स्थानिकांनी वेळोवेळी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे मागणी करत आहेत. यामुळे पर्यटक चांदपुर जलाशयाकडे आकर्षित होतील. चांदपूर गावात हनुमान देवस्थान, ऋषीमुनी आश्रम, चांदशाहवली दर्गा आहे. या संपूर्ण परिसराचा विकास केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7242.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8e04b24d55889d350c68bb0a98457c7e712012c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7242.txt @@ -0,0 +1,4 @@ +वारकरी किंवी चांदी (इंग्लिश: Coot; हिंदी:आरी, खाराकुल, टीकारी; गुजराती:आड, दसाडी) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. अंगाने लहानखुरी भुंडी असते. पाण्यात तरंगताना दुरून बद्कासारखा दिसतो. कपाळावर चांदीसारखा टिळा असतो. चोच हस्तीदंतासारखी पांढरी असते. ह्यावरून तिची ओळख पटते. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी थव्याने आढळून येतात. +भारतीय उपखंड आणि श्रीलंकेत निवासी आणि जुलै – ऑगस्ट या काळात आढळतात. +हे पक्षी दलदली आणि सरोवरे, झिलानी, आणि तळी या भागात आढळतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_727.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..782007dd7a14ce09e70c115531ec86f8838e274b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_727.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. गंगाधर नारायण जोगळेकर ऊर्फ गं.ना. जोगळेकर (२ जून, इ.स. १९३५ - १४ ऑगस्ट, इ.स. २००७; पुणे) हे मराठी लेखक, भाषाशास्त्रज्ञ, समीक्षक व मराठी भाषेचे प्राध्यापक होते. हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. +जोगळेकर पेशाने प्राध्यापक होते. त्यांनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात, तसेच सांगलीमध्ये विलिंग्डन महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले. ते काही काळ फर्ग्युसनचे प्राचार्य होते. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम पहिले. मराठी प्राध्यापक संघटनेची बांधणीत त्यांचा सहभाग होता. +इ.स. १९५७ मध्ये त्यांनी लेखनास प्रारंभ केला[ संदर्भ हवा ]. सुरुवातीच्या काळात त्यांनी काव्यलेखन ( विडंबन लेखन) केले. पुढे त्यांनी प्रामुख्याने भाषा, व्याकरण, समीक्षा या क्षेत्रात लेखन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7293.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf49f891ae018365d8347fbf54b4fad8296363f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7293.txt @@ -0,0 +1,8 @@ + चांधवे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7297.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baffcf4ec174aa2d1e416c6daf97d6abce1b6925 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7297.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांपानेर गुजरातमधील प्राचीन शहर आहे. वडोदरापासून ५० किलोमीटरवर असलेल्या या शहरात १५व्या शतकातली नगररचना दिसून येते. पावागढ टेकड्यांच्या पायथ्याशी हे नगर वसवले गेले आहे. पावागढ शिखरावर कालीमातेचे मंदिर आहे. वाटेत अनेक अलंकृत वास्तूंचे अवशेष आहेत. यांत कमानी, टाकी आणि तळी आहेत. +पावागढ हा मुळात हिंदू राजांनी निर्माण केलेला दुर्ग आहे. याच्याभोवती १६व्या शतकात मेहमूद बेगडा या सुलतानाने दुर्गाच्या परिसराचा उत्तम लाभ घेत सुंदर नगरी वसवली. मोगलांच्या आक्रमणानंतर हे शहर नष्ट झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7390.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa5b4e7603c7e42fdfd110d4321e47ec0f285194 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7390.txt @@ -0,0 +1 @@ +चानोडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7393.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f4bfa02f35307ce031fcfe17c13ed6c8a9d9295 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7393.txt @@ -0,0 +1,2 @@ +चापटेवाडी कणस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7441.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5e0abfe866e731486223921341479c78b3c7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7441.txt @@ -0,0 +1,28 @@ +चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - )  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7453.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f144a560bec45f52593fc1c56b8cc8855a4d254d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7453.txt @@ -0,0 +1 @@ +चामराजपेट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7456.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0b1ee759d2f52eea1fb36c2c6461af2c8bcfb8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7456.txt @@ -0,0 +1 @@ +चामराजनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर मतदारसंघात असून चामराजनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7462.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7fb4f46509c7490f54a8b2331c91530d4d49cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7462.txt @@ -0,0 +1 @@ +पोल्गाम्पोला रलालागे चामरी सरोजिका कुमारीहामी तथा चामरी पोल्गाम्पोला (२० मार्च, इ.स. १९८१:वरकपोला, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यम जलदगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_750.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e98a85a5be62cc4b21a766e307ffac05f7cdf8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_750.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगानगर हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7501.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68adcf42248817280350714cdfbb37d4dae0ff14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7501.txt @@ -0,0 +1,2 @@ +चायना सदर्न एरलाइन्स (中国南方航空, China Southern Airlines) ही चीनच्या क्वांगचौ शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे.[१][२] १९८८ साली स्थापन झालेली चायना सदर्न एरलाइन्स २०१४ मध्ये प्रवासीसंख्येनुसार जगातील नवव्या क्रमांकाची कंपनी तर विमानांच्या ताफ्यानुसार आशियामधील पहिल्या क्रमांकाची कंपनी होती.[३] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे. +सध्या चायना सदर्न एरलाइन्स चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक आहे (इतर दोन: एर चायना व चायना इस्टर्न एरलाइन्स). एरबस ए३८० हे विमान वापरणारी ती एकमेव चीनी कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7530.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f041a73a079b80d5e45444bdae363813e2a080f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7530.txt @@ -0,0 +1,6 @@ + +चार साहिबजादे हा शब्द एकत्रितपणे दहावे शीख गुरू, श्री गुरू गोविंद सिंग जी - साहिबजादा अजित सिंग, जुझार सिंग, जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या चार पुत्रांचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो. चार साहिबजादे नावाचा पंजाबी-हिंदी मिश्रित चित्रपटही तयार झाला आहे. +अजित सिंग हे श्रीगुरू गोविंद सिंग यांचे ज्येष्ठ पुत्र होते. चमकौरच्या युद्धात अजितसिंगने अतुलनीय शौर्य दाखवून वीरगती प्राप्त केली. गुरुजींनी नियुक्त केलेल्या पाच प्यारांनी अजितसिंगला जाऊ नये म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न केला, कारण तेच शीख धर्माला पुढे नेण्यासाठी पुढची व्यक्ती असू शकतात, परंतु मुलाचे शौर्य पाहून गुरुजींनी अजितसिंग यांना परावृत्त केले नाही. +अजितसिंग यांच्यापेक्षा लहान असलेल्या जुझार सिंगने आपल्या मोठ्या भावाच्या बलिदानानंतर नेतृत्व स्वीकारले आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अतुलनीय शौर्य दाखवून वीरगती प्राप्त केली. +गुरू गोविंद सिंग यांनी आनंदपूरचा किल्ला सोडल्यानंतर सारसा नदी पार करताना संपूर्ण कुटुंब विभक्त झाले. धाकटे साहिबजादे जोरावर सिंग आणि फतेह सिंग हे दोघेही त्यांच्या आजी माता गुजरीजींसोबत स्वतंत्र मार्गाने गेले. त्याच्या एका सेवकाच्या विश्वासघातामुळे, सरहिंदच्या नवाब वजीरखानने त्याला कैद केले आणि नंतर त्याला जिवंत कोंबण्यात आले. +फतेह सिंग हे गुरू गोविंद सिंग यांचे धाकटे पुत्र होते. सरहिंदचा नवाब वजीरखान याने त्याचा मोठा भाऊ जोरावरसिंग यांच्यासह त्याला कैद केले होते आणि नंतर त्याला जिवंत कोंडण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7536.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b439750ae64abf2a91aeb57fd47af92cdbaf9400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7536.txt @@ -0,0 +1 @@ +चारगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7561.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..310d8047d8023c8ef6f830ccba6ffe526daa77c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7561.txt @@ -0,0 +1,8 @@ +शेती पूरक व्यवसाय मध्ये चारा उत्पादन निर्मिती हा एक फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. +यामध्ये +1) कोरडा चारा साठवून ठेवणे यामधे ज्वारीचा कडबा कुटी करून १०० किलो बॅग भरून विक्री करू शकता. +2) सोयाबीन,ज्वारी,हरबरा,तुर,गहू, मूग,यांचे गुळी,(भूसा) +एकत्रित किंवा स्वतंत्र पणे विकू शकतो. +3)मूरघास निर्मिती करून विक्री करता येईल. +4) विविध प्रकारचे नेपियर घास, कडोळ,मका,लागवड करून हिरवी कापून जनावराच्या बाजारात,किंवा गावात पण सरी प्रमाणे विक्री करता येईल. +5) शेळी साठी लागणारे विविध प्रकारचे चारे लागवड करून शहराच्या ठिकाणी प्रतेक शहरात अशी काही ठिकाणे असतात त्या ठिकाणी शेलीचा ओला,सुका,चारा दररोज विकला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7580.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7580.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7598.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71c7c4126182587f64ee7b66f746973e74bb4147 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7598.txt @@ -0,0 +1,18 @@ +चारोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१] +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ९२० कुटुंबे राहतात. एकूण ४५२० लोकसंख्येपैकी २३१९ पुरुष तर २२०१ महिला आहेत. गावाची साक्षरता ५८.१० टक्के आहे.पुरुष साक्षरता ६९.३१ आहे तर स्त्री साक्षरता ४६.१९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ७०४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.५८ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +रायतळी, शेळटी, पिंपळशेतखुर्द, वाधाणे,रानशेत, वाघाडी, सुर्यानगर, वारोटी,कासाखुर्द,भिसेनगर, सारणी ही जवळपासची गावे आहेत.चारोटी गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7632.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438e99da497eff9613f88eb2f93915d613bff6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7632.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स केव्हिन चार्ली कोव्हेन्ट्री (८ मार्च, इ.स. १९८३:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7634.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5efcd55f2e7ed45a23dcdc15f3beac37fc228565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7634.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नल चार्ल्स जॉन चार्ली कोव्हेन्ट्री (फेब्रुवारी २६, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - जून २, इ.स. १९२९:अर्ल्स क्रूम, वूस्टरशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7646.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aac0572112b81b0aae2b4aee4c24e1a1c0f1774e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7646.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स अॅलन चार्ली डेव्हिस (१ जानेवारी, १९४४:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६८ ते १९७३ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7648.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7648.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7657.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a1ca86235ea899acbaa2f7a8977fe461cb432f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7657.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ली स्टेयर्स (९ जून, १९३७:गयाना - ६ जानेवारी, २००५:लंडन, इंग्लंड) हा  वेस्ट इंडीजकडून १९६२ मध्ये ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7659.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d841b1b06a4ab7388f590c69425c5e4803eec82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7659.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स जेम्स हॉई (Charles James Haughey; १६ सप्टेंबर १९२५ - १३ जून २००६, डब्लिन) हा आयर्लंड देशाचा पंतप्रधान होता. तो मार्च १९८७ ते फेब्रुवारी १९९२ दरम्यान व त्यापूर्वी दोनवेळा पंतप्रधानपदावर होता. त्याने आयर्लंडमध्ये अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणण्यात पुढाकार घेतला. परंतु त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली व त्याच्यावर अनेक भ्रष्ट्राचाराचे व सत्तेचा दुरूपयोग करण्याचे आरोप झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7672.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47929686df6a9c8d5f875736445ff611b9db83bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7672.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स अर्नेस्ट लेवेलिन जोन्स (३ नोव्हेंबर, इ.स. १९०२ - १० डिसेंबर, इ.स. १९५९) हा  वेस्ट इंडीजकडून चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7677.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba2341fb01b69c22b1c471e89f60c32840c116eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7677.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स मार्यानो आरांग्विझ सांदोव्हाल (स्पॅनिश: Charles Mariano Aránguiz Sandoval; १७ एप्रिल १९८९ (1989-04-17), सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून चिली संघाचा भाग असलेला व्हर्गास २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चिलेसाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर व्हर्गास २०१४ पासून इटलीच्या सेरी आमधील उदिनेस काल्सियो ह्या क्लबासाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7701.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cb9e57db3593ef2095ff96d3c62cd8624532768 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7701.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स पीट कॉन्राड जुनियर (२ जून, १९३०:फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ९ जुलै, १९९९:ओहाई, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे अमेरिकेच्या आरमारातील वैमानिक होते. हे चंद्रावर पाउल ठेवणारे तिसरे मानव होते. +त्यांनी अपोलो १२ खेरीज जेमिनी ५, जेमिनी ११ आणि स्कायलॅब २ या अंतराळयानांतून प्रवास केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7706.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438e99da497eff9613f88eb2f93915d613bff6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7706.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स केव्हिन चार्ली कोव्हेन्ट्री (८ मार्च, इ.स. १९८३:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7740.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee7878509dea514de590c096d516b331b9d1387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7740.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7745.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8f24b626282bed95bbed296f34e283e371974a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7745.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स द बाल्ड (Charles the Bald; १३ जून ८२३ - ६ ऑक्टोबर ८७७) हा इ.स. ८४३ ते ८७७ दरम्यान पश्चिम फ्रान्शियाचा राजा तसेच ८७५ ते ८७७ दरम्यान रोमन सम्राट व इटलीचा राजा होता. चार्ल्स हा शार्लमेनचा नातू व भक्त लुईचा पुत्र होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7798.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a26915caee622d58401e22d76a9df5d6b4acef48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7798.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स फ्रांसिस रिक्टर (२६ एप्रिल, इ.स. १९००:ओव्हरपेक, ओहायो, अमेरिका - ३० सप्टेंबर, इ.स. १९८५:पासाडेना, कॅलिफोर्निया, अमेरिका) हे अमेरिकन भूशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. +त्यांनी बेनो गटेनबर्गच्या सहकार्याने तयार केलेली रिक्टर मापनपद्धत अनेक दशके भूकंपांची तीव्रता मोजण्याची अधिकृत पद्धत होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7821.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81711c186db37b01d5bdb31e3ed8f56d4a975487 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7821.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्स सिटी काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चार्ल्स सिटी काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7824.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21072dcec9de22e60aa501d470c6376493a6ffd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7824.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स स्टर्ट (२८ एप्रिल, इ.स. १७९५ - १६ जून, इ.स. १८६९) हा ऑस्ट्रेलियाचे मूलभूत सर्वेक्षण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागात शोधमोहिमा काढणारा संशोधक होता. याने ऑस्ट्रेलियातील डार्लिंग नदीचा शोध लावला. +स्टर्टचे वडील थॉमस स्टर्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत न्यायाधीश म्हणून नोकरीला होते. त्यांची नेमणूक ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात असताना बंगालमध्येच चार्ल्स स्टर्टचा जन्म २८ एप्रिल, इ.स. १७९५ साली झाला.[१] बालपणातील पहिले पाच वर्ष बंगालमध्ये काढल्यावर वयाच्या पाचव्या वर्षी त्याला शिक्षणासाठी नातेवाईकांकडे इंग्लंडला पाठविण्यात आले.[२] शिक्षण पूर्ण झाल्यावर इ.स. १८१३ साली तो लष्करात भरती झाला. लष्करात कॅप्टन या पदावर काम करीत असताना कैद्यांना ऑस्ट्रेलियाला नेण्याच्या कामावर त्याची नेमणूक झाली. इ.स. १८३३ साली चार्ल्स स्टर्ट ऑस्ट्रेलियाचा सर्व्हेअर जनरल बनला. +एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी एखादा मोठा समुद्र असावा असे मानले जात होते. याचा शोध घेण्यासाठी न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर सर राल्फ डार्लिंग याने ४ नोव्हेंबर, इ.स. १८२८ रोजी स्टर्टने पाठविलेला प्रस्ताव मंजूर करून त्याला मोहिम काढण्यास परवानगी दिली व त्या मोहिमेचे नेतृत्व चार्ल्सकडेच सोपविण्यात आले. या मोहिमेदरम्यान चार्ल्स आणि त्याचा सहकारी हॅमिल्टन ह्यूम यांनी मॅक्वायर नदीतून प्रवास केला. मॅक्वायर नदीतून प्रवास केल्यावर पुढे त्यांना दलदलीचा मोठा प्रदेश लागला. हा दलदलीचा प्रदेश ओलांडल्यानंतर एका मोठ्या नदीचा त्यांना शोध लागला. न्यू साउथ वेल्सचा गव्हर्नर डार्लिंगच्या नावावरून स्टर्टने या नदीला डार्लिंग असे नाव दिले. +इ.स. १८३० साली स्टर्टने दुसरी मोहिम काढली. यावेळेस त्याने जॉर्ज मेकॉलेसोबत डार्लिंग नदीला मिळणाऱ्या मुर्हे या नदीतून ६५० किलोमीटरचा प्रवास केला. मुर्हे नदीच्या मुखापाशी त्यांना एका मोठ्या जलाशयाचा शोध लागला. या जलाशयाला स्टर्टने लेक अलेक्झांड्रीना असे नाव दिले. +इ.स. १८४४-४६ दरम्यान चार्ल्स स्टर्टने ॲडिलेडहून उत्तरेकडे मोहिम काढली. यावेळी तो मिलपरीन्का भाग ओलांडून सिम्पसन वाळवंटात पोहोचला. या कामासाठी 'रॉयल जिओग्राफीकल सोसायटी'ने सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7834.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67ac6753078ee4a02fed882a7c3c211246b691c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7834.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स हेन्री व्हिंट्सेंट (२ सप्टेंबर, १८६६:दक्षिण आफ्रिका - २८ सप्टेंबर, १९४३:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८८९ ते १८९२ दरम्यान तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7850.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a9c90ac33ef86221ca42c043ed27a0567ad71a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7850.txt @@ -0,0 +1,6 @@ +भौतिकशास्त्रानुसार चाल[१] (मराठी नामभेद: द्रुतता[१]; इंग्लिश: Speed, स्पीड) म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराचा दर होय. वेग या भौतिक राशीपेक्षा चाल वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे चाल ही राशी अदिश ठरते, तर वेग सदिश ठरतो. +उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन अदिश ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "पूर्वेकडे ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते. +एखाद्या वस्तूची चाल v, म्हणजेच v या वेगाचे "परिमाण", ही त्या वस्तूच्या r स्थितीचे काळावरील विकलज होय : +म्हणजे एखाद्या वस्तूने t एवढ्या काळात s एवढे अंतर कापले असल्यास, त्या वस्तूची चाल s या स्थानांतराच्या काळावरील विकलजाएवढी असते : +← ऐक … भैद → +विस्थापन (अंतर) | वेग (चाल) | त्वरण किंवा प्रवेग | हिसका | धक्का (चट) | तड | फट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7858.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..270dfa1d3eb4fc04e9909dbe29951e03cfab1e0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7858.txt @@ -0,0 +1 @@ +भास्कर भट्ट बोरीकर यांचे चालीसाख्य स्तोत्र प्रसिद्ध आहे. हे स्तोत्र  ३९ श्लोकांचे असून  भागवतातील अकरावे स्कंद आणि महानुभाव तत्त्वज्ञानावावर आधारित आहे. प्रस्तुत स्तोत्र  विविध छंदामध्ये  श्लोकबद्ध आहे. हे स्तोत्र सर्वप्रथम १९ व्या शतका प्रारंभी मुद्रित झालेले आहे. या संस्कृत स्तोत्राचा अन्वय आणि  भावार्था सहित एक प्रत प्रत म.राजधर बाबा भालोदकर यांनी २००८ मध्ये संपादित प्रकाशित केलेली आहे. त्याचबरोबर म.दिवाकर बिडकर महानुभाव यांनीही याच पद्धतीने अन्वयार्थ लावून हे स्तोत्र संपादित करून प्रकाशित केले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7888.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..350456b1f6f67514d961c7b6e426ed3f3218bc09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7888.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7892.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eaee94a69fb505b920dde152c1e65b40eceade8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7892.txt @@ -0,0 +1,51 @@ +चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर (कुकड मावळ) असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. चावंड हा किल्ला स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. +चावंड किल्ला - परंपरागत नाव +चामुंडगिरी - यादवकालीन नाव +चाऊंड/चुंडगड - बहमणी साम्राज्यातील नाव +जोंड - निजामशाही आमदानातील नाव +प्रसन्नगड - शिवकाळातील नाव +किल्ले चावंड - पेशवेकालीन नाव + + +चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥ जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. +1)जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन. +२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन. +३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन. + +चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेव कोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेष आणि राजमार्ग यांचा अभ्यास केला असता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून किल्ल्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल. +चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रूपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. +सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत +१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. बहनमी राजघराण्याच्या एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधीकडून किंवा त्या प्रांताच्या फौजदाराला न जुमानणाऱ्या मराठी सरदाराकडून मलिक नायबचा मुलगा मलिक अहमद(निझामशाही संस्थापक) याने किल्ला जिंकला. + +२)मूर्तिजा निझामशहा कारकिर्दीत (इ.स.1565-1588) त्याचा वजीर (मुख्यप्रधान) खानेखानान मौलाना हसन तब्रीजी याला या किल्ल्यावरील कैदखान्यात ठेवण्यात आले होते. पुढे चंगीजखानाच्या मध्यस्तीने त्याची सुटका करण्यात आली. मूर्तिजा निझामशहा याचा आणखी एक वजीर असदखान हा सुद्धा काही वर्षे या किल्ल्यावर कैद होता. + +3)दुसरा बुऱ्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.इ.स.1594-1594 मध्ये निझामशाहीतील सुप्रसिद्ध चांदबीबी आणि इब्राहिम निझामशहाचा अवघ्या एक वर्षचा मुलगा येथे कैद होता. पुढे त्याची वजीर मिया मंजू ने सुटका केली. + +4)निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. + +5)निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. + +6)अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली. + +7)इ.स.1636 मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला. + +8)इ.स.1672-1673 मध्ये पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. + +9) मुघल बादशहा औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत तेव्हा त्याच्या फौजने हा किल्ला जिंकून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशहाने मोठया सरदारांसोबत मोठी फौज पाठवली. मावळ्यांनी अतिशय चिकाटीने झुंज दिली.सन 1694 मध्ये औरंगाजेब ने सुरतसिंग गौड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले पण तो तेथे येण्यापूर्वीच मराठ्यानीं किल्ला जिंकला.नंतर लगेचच गजीउद्दीन बहादूर याने किल्ला काबीज केला.पुढे पेशवे काळापर्यंत किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. +10) 8 जानेवारी 1695 मध्ये गाजिउद्दीन बहादूर याने चावंड किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबच्या नजरेखालून गेल्या. +11)10 ऑगस्ट 1749 रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडलेली आहे. यात भांडी,घरगुती वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. + +12)पेशवाईत देखील हा किल्ला राजकैदी यांच्यासाठी होता. पेशवे माधवराव यांच्या काळात हा किल्ला कैदीसाठी होता. तसेच नाना फडणीस यांनी येथे दुसऱ्या बाजीरावास काही काळ कैद ठेवले होते. +13) 1 मे 1818ला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली. + +14) 1 मे 1818 - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात 2 मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला. + +15) तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात 1 डिव्हिजन इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती. त्यापैकी 2 ब्रिगेड ह्या किल्ले चावंड, किल्ले जीवधन आणि नाणेघाट जिंकण्यास पाठवले होते. 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला.किल्ल्यावरील सैन्याने दोन दिवस कडवी झुंज दिली.इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले. किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवीतझर यासारख्या 100 तोफांनी वेढा घातला व सुमारे 300 पेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदी वर मारा केला आणि किल्ला जिंकला. + +16) या किल्ल्याचा उपयोग राजकैदी यांच्यासाठी होता त्यामुळे किल्ल्यावर महाल तसेच वाडे असणार असे पुरावे किल्ल्यावरील अवशेष यांच्यातून मिळते. परंतु इंग्रजांनी किल्ल्यावरची वास्तूची नासधूस केली. +दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी.च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिऱ्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेटायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरूंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे. +चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी.च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे. +राहण्याची सोयः गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते. +पाण्याची सोयः गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे. +जाण्यासाठी लागणारा वेळ: १ तास चावंड गावापासून. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7893.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eaee94a69fb505b920dde152c1e65b40eceade8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7893.txt @@ -0,0 +1,51 @@ +चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर (कुकड मावळ) असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. चावंड हा किल्ला स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. +चावंड किल्ला - परंपरागत नाव +चामुंडगिरी - यादवकालीन नाव +चाऊंड/चुंडगड - बहमणी साम्राज्यातील नाव +जोंड - निजामशाही आमदानातील नाव +प्रसन्नगड - शिवकाळातील नाव +किल्ले चावंड - पेशवेकालीन नाव + + +चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥ जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. +1)जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन. +२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन. +३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन. + +चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेव कोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेष आणि राजमार्ग यांचा अभ्यास केला असता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून किल्ल्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल. +चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रूपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. +सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत +१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. बहनमी राजघराण्याच्या एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधीकडून किंवा त्या प्रांताच्या फौजदाराला न जुमानणाऱ्या मराठी सरदाराकडून मलिक नायबचा मुलगा मलिक अहमद(निझामशाही संस्थापक) याने किल्ला जिंकला. + +२)मूर्तिजा निझामशहा कारकिर्दीत (इ.स.1565-1588) त्याचा वजीर (मुख्यप्रधान) खानेखानान मौलाना हसन तब्रीजी याला या किल्ल्यावरील कैदखान्यात ठेवण्यात आले होते. पुढे चंगीजखानाच्या मध्यस्तीने त्याची सुटका करण्यात आली. मूर्तिजा निझामशहा याचा आणखी एक वजीर असदखान हा सुद्धा काही वर्षे या किल्ल्यावर कैद होता. + +3)दुसरा बुऱ्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.इ.स.1594-1594 मध्ये निझामशाहीतील सुप्रसिद्ध चांदबीबी आणि इब्राहिम निझामशहाचा अवघ्या एक वर्षचा मुलगा येथे कैद होता. पुढे त्याची वजीर मिया मंजू ने सुटका केली. + +4)निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. + +5)निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. + +6)अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली. + +7)इ.स.1636 मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला. + +8)इ.स.1672-1673 मध्ये पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. + +9) मुघल बादशहा औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत तेव्हा त्याच्या फौजने हा किल्ला जिंकून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशहाने मोठया सरदारांसोबत मोठी फौज पाठवली. मावळ्यांनी अतिशय चिकाटीने झुंज दिली.सन 1694 मध्ये औरंगाजेब ने सुरतसिंग गौड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले पण तो तेथे येण्यापूर्वीच मराठ्यानीं किल्ला जिंकला.नंतर लगेचच गजीउद्दीन बहादूर याने किल्ला काबीज केला.पुढे पेशवे काळापर्यंत किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. +10) 8 जानेवारी 1695 मध्ये गाजिउद्दीन बहादूर याने चावंड किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबच्या नजरेखालून गेल्या. +11)10 ऑगस्ट 1749 रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडलेली आहे. यात भांडी,घरगुती वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. + +12)पेशवाईत देखील हा किल्ला राजकैदी यांच्यासाठी होता. पेशवे माधवराव यांच्या काळात हा किल्ला कैदीसाठी होता. तसेच नाना फडणीस यांनी येथे दुसऱ्या बाजीरावास काही काळ कैद ठेवले होते. +13) 1 मे 1818ला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली. + +14) 1 मे 1818 - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात 2 मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला. + +15) तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात 1 डिव्हिजन इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती. त्यापैकी 2 ब्रिगेड ह्या किल्ले चावंड, किल्ले जीवधन आणि नाणेघाट जिंकण्यास पाठवले होते. 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला.किल्ल्यावरील सैन्याने दोन दिवस कडवी झुंज दिली.इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले. किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवीतझर यासारख्या 100 तोफांनी वेढा घातला व सुमारे 300 पेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदी वर मारा केला आणि किल्ला जिंकला. + +16) या किल्ल्याचा उपयोग राजकैदी यांच्यासाठी होता त्यामुळे किल्ल्यावर महाल तसेच वाडे असणार असे पुरावे किल्ल्यावरील अवशेष यांच्यातून मिळते. परंतु इंग्रजांनी किल्ल्यावरची वास्तूची नासधूस केली. +दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी.च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिऱ्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेटायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरूंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे. +चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी.च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे. +राहण्याची सोयः गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते. +पाण्याची सोयः गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे. +जाण्यासाठी लागणारा वेळ: १ तास चावंड गावापासून. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7901.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f59db67a503f906c0cf6811de91d9f5cfa130fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7901.txt @@ -0,0 +1,2 @@ +चावरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7902.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89777d1a3e65609a5fa038543823ba14e32c1c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7902.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +चावलखेडे रेल्वे स्थानक भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे. जळगाव जिल्ह्यातील या स्थानकावर चार[१] पॅसेंजर गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7904.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..472998d7f0d54236cdc5b6835d0e7b0403cba030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7904.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाविंद्रे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7911.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ea4a2dec9f0786de8d6c901c2678d7995bf5dd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7911.txt @@ -0,0 +1,2 @@ +चास हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7917.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fef88ffd7572b7c66647cb8021f588a6b76820d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7917.txt @@ -0,0 +1,21 @@ +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम +उंची  : ४६.२८ मीटर (सर्वोच्च) +लांबी  : ९५८ मी +प्रकार : S - आकार +लांबी : ७२ मीटर +सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला ३९६२ घनमीटर +संख्या व आकार : ७ ( १२ X ८ मी) +क्षेत्रफळ  : १८.२१८ चौरस कि.मी. +क्षमता  : २४१७ लक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : २१४५ लक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : २०७५ हेक्टर +लांबी  : १४४ कि.मी. +क्षमता  : सेकंदाला २६.३३ घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : ६८५०५ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ५२७५० हेक्टर +लांबी  : १८ कि.मी. +जलप्रपाताची उंची  : १८ मीटर +जास्तीतजास्त विसर्ग  : १०.४२ क्युमेक्स +निर्मिती क्षमता  : ३ मेगा वॅट +विद्युत जनित्र  : २ X १.५० मेगा वॅट +RG diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7921.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8759a4ceef3db1d49f99bdc9eea03c32438a2d79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7921.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चि. व चि.सौ.कां. हा झी स्टुडिओज निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे.[१] यात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] यात पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर आणि पूर्णिमा तळवलकर सहाय्यक भूमिकेत आहेत.[३] हा चित्रपट १९ मे २०१७ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[४] चित्रपटाचा ट्रेलर ३० एप्रिल २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता.[५] हा चित्रपट गुजरातीमध्ये शरातो लागू या नावाने रिमेक करण्यात आला होता.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7928.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ce6141c1651bb320bd71d05b422110c4cf0999c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7928.txt @@ -0,0 +1,3 @@ +प्रा. चिंतामण गंगाधर भानू (२४ जुलै, इ.स. १८५६:मेणवली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - ३० डिसेंबर, इ.स. १९२९:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी इतिहाससंशोधक, तत्त्वचिंतक, नाट्यशास्त्रलेखक, भाषांतरकार, चरित्रलेखक, कादंबरीकार, कीर्तनकार आणि वक्ते होते. त्यांचा जन्म नाना फडणीस ऊर्फ बाळाजी जनार्दन भानू यांच्या कुळात, सातारा जिल्ह्यातील मेणवली गावात झाला. +चिं.गं. भानू यांनी पुणे येथे सार्वजनिक बांधकाम खात्यात काही वर्षे ओव्हरसियरची नोकरी केली. पुढे स्वकष्टाने ते एम.ए. झाले. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते सुरुवातीपासून आजीव सदस्य होते. इ.स. १९१८पासून भानू फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ’तत्त्वज्ञानमंदिर’ नावाचे नियतकालिक सुरू केले.(इ.स. १९१९). चिंतामणराव भानूंचा महाराष्ट्र नाटक मंडळीशी घनिष्ट संबंध होता. अनेक नटांना त्यांनी अभिनयाचे, नाट्यतंत्राचे शिक्षण दिले. नटाचे काम मनोरंजन करणे आहे, शिकवणे हा मुख्य उद्देश नसला तरी नटाचे वर्तन नीतीला साजेसे असावे असे मत ते मांडीत. +पुणे येथे १९१० साली भरलेल्या ६व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद चिंतामणराव भानू यांनी भूषविले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_794.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9697448910244f3cf2555c4e571a192f16998c95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_794.txt @@ -0,0 +1,3 @@ +गंगाश्रम +गंगाश्रम हे महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्हयातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक लोकप्रिय धार्मिक क्षेत्र आहे. या ठिकाणी महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत. हे क्षेत्र गौताळा औट्रम घाट अभयारण्याच्या हद्दीत येत. या ठिकाणी श्रावण महिन्यात सर्व सोमवारी जत्र असते तसेच महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. चाळीसगाव येथून गंगाश्रम येथे जाण्यासाठी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस असतात. संत जनार्दन स्वामींनी येथे काही काळ वास्तव्य केले होते. +आणि येथूनच औरंगाबाद जील्यातल्या जातेगाव (वाकला) या ठिकाणच्या महादेव मंदिराकडे पाऊल वाटेने जाता येते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7961.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..949785f67fd361b2ecc5a2a6a5b3ea935f4b32d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7961.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_798.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ff099eeba6766bc891dd735f5bdcbdb8db03435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_798.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गंगुताई पटवर्धन या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.पटवर्धनांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरत असताना त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वतःला पुण्यातील हुजुरपागा शाळेत घालण्याचा आग्रह धरला. त्यांचे मेव्हणे बापूसाहेब चिपळूणकर यांनी त्यांना पाठिंबा दिला. पटवर्धन यांना हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेत पाठविण्यात आले. तेथील शिक्षण संपल्यावर पटवर्धन वडोदरा येथील भारतवर्षीय महिला विद्यापीठात (आताचे एसएनडीटी, वडोदरा) दाखल झाल्या. त्यानंतर त्या मॉंटेसोरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेल्या.[१] इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी नारायण महादेव पटवर्धन यांच्याशी लग्न केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर गंगुताई वडोदराच्या ट्रेनिंग कॉलेजच्या उप-प्राचार्या झाल्या. आपल्या कारकिर्दीची शेवटची १० वर्षे त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.[२] पटवर्धन यांना बाया कर्वे पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. चाकोरी बाहेर हे आत्मचरित्र त्यांनी दोन भागात लिहिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7990.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9d8d54f4431a01c979b31ca67272a77f01e3459 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_7990.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचनेर एस निंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8016.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93a03d437e8ef90f18dd4f77b24db9432ac1867c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8016.txt @@ -0,0 +1,10 @@ + +चिंचरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मासवण फाट्यावर डावीकडे वळून किराट गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.ह्या गावाला सूर्या कालव्याचे सिंचनासाठी पाणी पुरविण्यात येते आणि त्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती केली जाते.[१] +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७१ कुटुंबे राहतात. एकूण ९१३ लोकसंख्येपैकी ४६१ पुरुष तर ४५२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४७.४९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५८.२९ आहे तर स्त्री साक्षरता ३६.५२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १९५ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २१.३६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून उपलब्ध असतात. +नेवाळे, राणीशिगाव, हनुमाननगर, सुमडी, गारगाव, आकेगव्हाण,नानिवळी, आंबेढे, बऱ्हाणपूर, सोमाटे, मेंढवण ही जवळपासची गावे आहेत.चिंचरे ग्रामपंचायतीमध्ये आकेगव्हाण आणि चिंचरे गाव येते. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8017.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d8a5b09439ca86dac1d556b99f8e9f8d8c2bd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8017.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिंचळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8054.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5c8f899150696769d04a4c622ddd7d127544617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8054.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचाळा पट्टी भोकर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8063.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..961172314aa23a8f581127d33714ad60f0125fd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8063.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिंचावली तर्फे दिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8072.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd29ff8d0c8764fbc4d2a1b09a80ce718c1a5d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8072.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिंचेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +खोतवाडी,काशीदवाडी,खराळे,काळुंद्रे,चरण,शेडगेवाडी,मराठवाडी,आरळा,मणदूर,चांदोली diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8079.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7adeee752e6d6df75a4f99935b8cf659673cfc71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8079.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चिंचोली या नावाची भारतात अनेक गावे आहेत. त्यांच्यापैकी महत्त्वाच्या चिंचोलींची ही यादी.  : diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_808.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7530ae5abed7497240e57aa55ad4df8de71fb0c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_808.txt @@ -0,0 +1,20 @@ +गंगूबाई हनगळ (कानडीत: ಗಂಗೂಬಾಯಿ ಹಾನಗಲ್) (जन्म : धारवाड, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ५ मार्च १९१३; - हुबळी, २१ जुलै २००९) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. +गंगूबाई हनगल यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात इ.स. १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.[१] +गंगूबाई यांच्या आडनावाला एक इतिहास आहे. त्यांच्या खापरपणजी गंगव्वा यांचे यजमान धारवाड जवळील नरगुंद या संस्थानात नोकरीला होते. या संस्थानाचे राजे बाबासाहेब यांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारविरोधात भाग घेतला. त्यांच्या दत्तक विधानाचा प्रस्ताव कोल्हापूरच्या कर्नल मन्सन यांने नामंजूर केल्याने त्यांनी युद्ध सुरू केले. सर्वांनी नरगुंद सोडून सुरेभान येथील जंगलात आश्रय घेतला. तेथे लढाई होऊन त्यात मन्सन मारला गेला. बाबासाहेबांनी त्याचे मुंडके नरगुंदच्या वेशीवर टांगले आणि धड धारवाड कचेरीत पाठवले. याचा सूड घेण्यासाठी इंग्रजांनी कर्नल सूटर याला मोठ्या फौजेसह पाठवले. फितुरीमुळे बाबासाहेब पकडले गेले. त्यांच्या पत्नी व आई यांनी मलप्रभा नदीत देह अर्पण केले. दहशत बसविण्यासाठी बाबासाहेबांची बेळगावात सर्वकडे धिंड काढून त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. कारभारी राघोबा यांनाही फाशी देण्यात आली. गंगव्वा यांचे यजमान अखेर भूमिगत झाले. ब्रिटिश अधिकारी सतत त्रास देऊ लागल्याने गंगव्वा नरगुंद सोडून सुरक्षित अशा हनगल गावात स्थायिक झाल्या. चौकशीपासून वाचण्यासाठी या गावाचे नाव त्यांनी आपल्या नावापुढे जोडले. हे गाव धारवाडपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.[२] +गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली. +वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. या विवाहामुळे त्या हुबळी येथे वास्तव्यास आल्या. गायिका कृष्णा हनगल, बाबुराव आणि नाना ही त्यांची अपत्ये होत.[२] +भारत सरकारने गंगूबाई हनगल त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. +१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. गंगूबाईंच्या ध्वनिमुद्रिकेच्या तबकडीवर छापले होते की, "जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेली मिस गांधारी यांची रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली आहे की प्रमुख गायिकांच्या मालिकेत तिने मानाचे स्थान मिळविले आहे." +हनगल कुटुंबीयांनी १९९२मध्ये हनगल म्युझिक फऊंडेशनची स्थापना केली. गंगूबाई यांचे 'गंगालहरी' हे हुबळीतील घर नूतनीकरण करून तेथे संग्रहालय करण्यात आले आहे. भारतातील विविध प्रांतांतील १२० प्रकारची शास्त्रीय व लोकवाद्ये तेथे आहेत. तसेच गायकांचे फोटो, चरित्रे, वापरातल्या वस्तू, पारितोषिके, पुरस्कार, ग्रामोफोन रेकॉर्ड्‌स, कॅसेट्स इत्यादींचा संग्रह करण्यात आला आहे. गंगूबाई यांचा नातू मनोज हनगल यांच्या परिश्रमातून हे उभे राहिले आहे. धारवाड येथील जन्मस्थळ कर्नाटक सरकारने स्मारक म्हणून विकसित केले आहे. तसेच हुबळीतील पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल सुरू करण्यात आले आहे.[२] +जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी (पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या : +स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीच गाण छान गात असे. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगूबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. +सोळाव्या वर्षी त्यांचे श्री. गुरूराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. +१९३०-३२ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीत परिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाईचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ मध्ये पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. जे स्त्री गायिका सहसा गात नसत अशा गमकाच्या अंगाने गायला त्यांना खूप आवडे; नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे. गंगूबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. +सवाई गंधर्वांकडे त्यांनी सांगीताचे शिक्षण घेतले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), गायकनट के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. +१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनिमुद्रितत केली. अडाणा, कामोद, खंबायती, जोगिया, दुर्गा, देस, पूरिया, बहार, बागेश्री, बिहाग, भूप, भैरवी, मांड, मालकंस, मिया मल्हार, मुलतानी, शंकरा, शुद्धसारंग, हिंडोल,अशा विविध रागांतल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तिगीत व गझल गायनाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिले युगलगीे विख्यात गायक जी.एन. जोशी व गंगूबाई यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओवर व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत. +गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल नावाच्या या मर्द गायिकेला पद्मभूषण, डॉक्टरेट या पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे. त्यात त्यांची छायाचित्रे, ध्वनिमुद्रिका, तंबोरे पहायला मिळतात. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरिक म्हणूनही थोर होत्या. २००३ साली त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या 'दि सॉंग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात इंग्रजी व कानडी भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत. भारत सरकाने गंगूबाई हनगळ यांनी १९७१ साली पद्मभूषण पुरस्कार व १९९९ साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले. गंगूबाई हनगळ यांचे संगीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. +"संदर्भ : पुस्तक - +स्वरगंगा गंगुबाई हनगल (लेखिका - संध्या देशपांडे); अनुबंध प्रकाशन (पुणे सन २०२०) +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8105.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..010044de7bb96c7f3b30684211d681cbd6e79c30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8105.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8118.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a08af908a4a557d5210e37a9b0a560df0871b270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8118.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिंचोळी ढाणकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8135.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f1c753c3d5f008798d72e065e4a72663a9cfda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8135.txt @@ -0,0 +1 @@ +चिंतलपुडी (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - ६८ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. चिंतलपुडी हा विधानसभा मतदारसंघ एलुरु लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8137.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe7bbf2dc12b53aa945b56f02cf51f4c8212289 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8137.txt @@ -0,0 +1 @@ +चिंता मोहन (नोव्हेंबर ११, इ.स. १९५४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९८,इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील तिरूपती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8161.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8be68039ee75517666d4f91f682ed9d3a3bd788a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8161.txt @@ -0,0 +1,73 @@ +चिंतामण द्वारकानाथ देशमुख (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. +सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. +ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे. +चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख यांचे अभिनंदन करण्यासाठी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रजांनी केलेली ही कविता ...या कवितेला २०१२ साली शंभर वर्षे झाली. +(श्रीयुत चिंतामणि द्वारकानाथ देशमुख , I.C.S., हे मुंबई विश्वविद्यालयाच्या सन १९१२ च्या प्रवेशपरीक्षेंत पहिले आले. त्या प्रसंगावर खालील ' शब्दपुष्पहार ' गुंफिला होता.) +अभिनंदनपर वर्धमान +धन्य! धन्य! बा तव सुयशाची होतां जाणीव, +सहर्ष वर्षत आशीर्वच कवि ' वत्स, चिरंजीव '. +परिचय नसतां करित अतिक्रम कविमानस माझें +राग नसावा त्याचा बाळा! क्षमा इथें साजे. +आनंदाचे भरांत नाचे मन्मानस, बाळ! +कशास त्याला उगीच सांगू ' शिष्टनियम पाळ?' +हर्षदर्शना नियम न कांहीं; हृदयहि अनिवार ; +गुण आकर्षण; परिचय केवळ उपचार! +अथवा कविला बंधन कोठें मनिं आणुनि हेंची-- +क्षमा करावी, बाळ! माझिया पुरोभागितेची. +विद्येच्या दरबारीं मिळतां तुज पहिला मान +तुझ्या कुळाला, जातीलाही त्याचा अभिमान. +पारितोषिकें त्रिविध गौरवी श्रीविद्या तुजला; +स्वानंदानें उधळूं आम्ही सहजचि अश्रुजला! +स्वज्ञातीचें नांव उजळिलें आज, महाभागा! +भरुनी जाइल दुथडी म्हणुनी तुझी जातगंगा! +समाधानमय निःश्वासाच्या वातें तुजवरती +उत्कटाश्रुजललहरी उडवुनि सुखविल शतधा ती! +गरीब माझी रसवंती; परि होतां अतिहृष्ट +शब्दमौक्तिकें ओवाळुनि तुजवरूनि, काढि दृष्ट. +ममत्वमय दोषाचें लावुनि तुला गालबोट, +सदा सदिच्छासदनीं तुजला जपूं कडेकोट. +धरिलें आम्हीं शिरिं तुज पाहुनि तुझा गुणासार, +परी तुझ्याही शिरीं भार नव तसाच देणार. +वंश, जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्रभाषा, +आजपासुनी सर्वांनाही तुझी फार आशा. +दिव्य अलौकिक जें जें दिधलें ईशें मनुजाला, +ईश्वरांश तें सदा लावणें ईश्वरकार्याला. +ईश्वररूपा जगीं रमे श्री मानवता देवी, +निजदिव्यांशा जीवेंभावें तिच्या पदीं ठेवीं! +गुढी पाडवा आज तुझ्या हा यशोजीवनाचा, +वर्षोंवर्षीं असाच उगवो चढत्या मानाचा. +दंभ, गर्व, अभिमान दडपुनी पायांनीं अरतीं +निजपुण्यबळें असा सारखा जा वरती वरती. +प्रतिक्षणीं वर जातां दृष्टी व्यापकतर होई, +क्षितिजवर्तुलासह वाढूं दे स्वार्थ-वर्तुलाही! +' मी, माझें कुळ, माझी जाती, समाज माझा हा +श्री मानवता देवी माझी, ईश्वर मीच अहा! ' +अशा भावना मनि ठेवुनियां जा वरती वरती, +हृदयसागरा सदा येऊं दे अमर्याद भरती! +उंच भराऱ्या गगनीं तुजला पाहुनि घेतांना, +परस्परांना दावूं इथुनी डोलावून माना. +धन्य धन्य तूं त्रिवार धन्यचि; धन्य पिता-माता! +हर्षाश्रूंनीं न्हाणित असतिल ते तुजला आतां! +फुला उमलल्या! वास यशाचा नित्य नवा पसरीं, +दरवळुनी मोहुनी गुंगवीं ही दुनिया सारी! +' विजयी भव, महदायुष्मान् भव, चढविं यशोनाद! ' +खेळतील तुजभंवति आमुचे हे आशीर्वाद! +पाप, अमंगल, अनिष्ट किंवा अभद्र हें कांहीं, +स्पर्श तयाचा कधीं न होवो तव छायेलाही. +जें जें मंगल , दिव्य तसें जें , पुण्यहि जगतीं, +दृष्टि तयाची होवो बाळा, सदैव तुजवरती! +नभीं चकाके सकल कलांची तारामय सृष्टि, +करो तुझ्यावर निजतेजोयुत दिव्यपुष्पवृष्टि! +श्रीपरमात्मन्! मागतसों हें तुजपाशीं एक, +करिं बाळावर कृपादृष्टिचा अखंड अभिषेक. +असो; असों दे ओळख बाळा, लोभहि राहूं दे. +नित्य नवा उत्कर्ष तुझा या नयनां पाहूं दे. +बालमित्र तव जमले असतिल सर्व तुझ्या भंवतीं, +अथवा चिमणीं भावंडेंही असतिल आवडतीं. +किंवा कौतुक करीत असतिल तात गोड वचनीं, +असेल जननी तुज कुरवाळित सजल अशा नयनीं. +अशा सुखाच्या काळीं आलों घटकाभर आड, +क्षमा तयाची करिं; कविता ही अशीच रे द्वाड! +हृदयदर्शना कसाबसा हा शब्दपुष्पहार-- +' गोविंदाग्रज ' धाडी प्रेमें, बाळा, स्वीकार. +दिनांक : १९-१२-१९१२ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8163.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d28fb618b8de44541c54821ee2b604e424ffc596 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8163.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिंतामणराव व्यापार महाविद्यालय हे सांगली शहरातील एक महाविद्यालय आहे. +चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची स्थापना २० जून १९६० रोजी झाली. आपल्या सांगलीच्या प्रजाहितदक्ष व दानशूर पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार - उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला , त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी स्वतःची एक लक्ष रुपयांची भर घातली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी व्यापार महाविद्यालय सुरू करण्याचे आवाहन केले. यासंदर्भात त्यावेळच्या 'रोटरी क्लब ऑफ सांगली' ने पुढाकार घेतला आणि हा रोटरीचा एक महत्त्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रम म्हणून हाती घेण्यात आला.दक्षिण महाराष्ट्रातील व्यापार उदिमाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ज्या धुरिणांनी सांगली येथे व्यापार महाविद्यालय सुरू व्हावे, ही मोठी दूरदृष्टी दाखवली.[१] +आपल्या महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य म्हणून प्रा. देवदत्त दाभोळकर यांनी अत्यंत समर्थपणाने मुहूर्तमेढ रोवली. अतिशय अभ्यासू, प्रशासनकुशल, समाजाभिमुख, असलेल्या प्राचार्य दाभोळकर सरांच्या विलक्षण नैतिक अधिष्ठानामुळे महाविद्यालयाचा भक्कम पाया घातला गेला. उद्घाटनप्रसंगी तत्कालिन उपराष्ट्रपती आणि थोर तत्त्वचिंतक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शुभाशिर्वाद खूप मोलाचे ठरले. +प्राचार्य दाभोळकर सरांच्या नंतर आपल्या महाविद्यालयाला अत्यंत कार्यक्षम, दूरदर्शी, प्राचार्यांची मालिकाच प्राप्त झाली. त्यामुळे आपल्या महाविद्यालयाची सर्वांगीण प्रगती झपाटयाने झाली आणि जनमानसात नावलौकिक निर्माण झाला. स्वतंत्र ग्रंथालयाची देखणी वस्तू, ग्रंथालयामध्ये काळजीपूर्वक केलेली ग्रंथांची भर, विस्तीर्ण क्रीडांगणाचा तसेच दादुकाका भिडे पॅंव्हेलियनची स्थापना वाढत्या व्यापानुसार निर्माण केलेल्या वर्ग खोल्या व वेलणकर हॉलची निर्मिती तसेच संगणक प्रयोगशाळा या साऱ्या विकासाच्या पाऊलखुणा गेल्या ५० वर्षातील प्राचार्यांच्या कारकिर्दीचे टप्पेच आहेत. भौतिक साधनसुविधांबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अनेकविध उपक्रम राबवले गेलेले आहेत. त्यामुळे आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या बि.कॉम, एम.कॉम, डी.बी.एम. आणि अलीकडच्या बी.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या परिक्षांमध्ये प्रतिवर्षी विद्यार्थी-विद्यार्थीनीनी घवघवीत यश संपादन केलेच परंतु मैदानी खेळात तसेच सांस्कृतिक उपक्रमात मोठे नाव मिळविलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8169.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da984b680868fe7538e4a54d390b7c3b51a75487 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8169.txt @@ -0,0 +1,6 @@ +भाऊसाहेब केतकर : (चिंतामणी केतकर) ( सन १८४७ - निधन: सन १९३९) + +श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे श्रेष्ठ शिष्य. तात्यासाहेब केतकर यांचे वडील. प्रपंचात राहूनही गुरूची पूर्ण कृपा संपादन करणारा शिष्योत्तम. +भाऊसाहेब केतकर यांना गोंदवलेकर महाराजांची प्रथम भेट वयाच्या पंचविसाव्या वर्षी गोंदवल्यासच झाली. भाऊसाहेबांची बदली सन १८८० ते सन १८९० च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात इंजिनिअर खात्यात झाली होती. पगार वाटण्यासाठी त्यांना दर महिना म्हसवडला जावे लागे. त्यावेळी ते रात्रीचे मुक्कामास गोंदवल्यास उतरत असत. असेच एकदा ते धर्मशाळेत उतरलेले असताना महाराजांनी त्यांची भेट घेतली. +यानंतर भाऊसाहेब केतकरांना गोंदवलेकर महाराजांची भेट पंचवीस वर्षांनतर एप्रिल १९०१ मध्ये झाली. श्रीब्रह्मानंदमहाराज यांच्या विनंतीवरून गोंदवलेकर हे बेलधडी (कर्नाटक) येथील श्रीराममंदिरात रामनवमीच्या उत्सवासाठी येणार होते. श्रीब्रह्मानंद यांची तपश्चर्या, गुरूनिष्ठा यांमुळे कर्नाटकात त्यांच्याविषयी फार आदर होता. ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार होणार म्हणून मोठमोठे सरकारी अधिकारी, वकील, डॉक्टर त्यांच्या दर्शनासाठी गदग रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यांत भाऊसाहेबही होते. भाऊसाहेबांनी गोंदवलेकर महाराजांना ओळखले नाही. परंतु महाराजांनीच त्यांना पूर्वीच्या भेटीची आठवण करून दिली. रामनवमीचा उत्सव झाल्यानंतर महाराज व त्यांची शिष्यमंडळी काही दिवस गदग येथील भाऊसाहेबांच्या बंगल्यावर मुक्कामी होती. +भाऊसाहेबांचे चिरंजीव तात्यासाहेब केतकर यांचा विवाह गोंदवल्यासच महाराजांच्या उपस्थितीत झाला (मार्च १९०४). सप्टेंबर १९०४ मध्ये भाऊसाहेबांनी पेन्शन घेतली व महाराजांच्या सहवासासाठी ते सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले. भाऊसाहेबांचा स्वभाव अत्यंत सौम्य होता. गोंदवलेकर महाराजांचे वचन त्यांच्यासाठी वेदवाक्य होते. महाराजांच्या निर्वाणानंतर भाऊसाहेब गोंदवल्यास बारा वर्षे राहिले, व सन १९३९ मध्ये वृद्धापकाळाने निधन पावले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8177.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58bca0be656a40b2842a84bac95aab9609b50ca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8177.txt @@ -0,0 +1 @@ +चिंतामणी मालवीय ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8184.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f545c3183d7587afbe4d65bacbf332557dba7bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8184.txt @@ -0,0 +1 @@ +चिंदू श्रीधरन हे ब्रिटनच्या दक्षिण किनारी प्रदेशात असलेल्या बोर्नमथ विद्यापीठातील पत्रकारितेचे प्राध्यापक व माजी वार्ताहर आहेत. त्यांनी भारतीय महाकाव्य महाभारत ट्विटरच्या माध्यमातून कथाकथन शैलीतून सांगण्याचा प्रयोग २००९ मध्ये सुरू केला व त्यावर २,७०० ट्विटस लिहिले. त्यानंतर या ट्विटस आधारीत पहिली ट्विटर कादंबरी ‘एपिक रिटोल्ड’ नावाने डिसेंबर २०१४ पूर्ण झाली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8185.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39b6ebd1c743f0ba0232630b39c23316d2cf701 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8185.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिंदोडी लीला (इ.स. १९३७ - २२ जानेवारी, इ.स. २०१०) या कन्नड रंगभूमीवरच्या एक विख्यात अभिनेत्री होत्या. +त्यांच्या अभिनयाची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षालाच झाली. पुढे सुमारे साठाहून अधिक वर्षे त्या कानडी नाटकांमधून अभिनय करीतच राहिल्या. त्यांनी भूमिका केलेल्या पोलिसना मगलू (पोलिसाची मुलगी) या नाटकाचे तब्बल ४,५०० प्रयोग झाले,आणि या उच्चांकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. लीलाबाई कर्नाटक नाटक अ‍ॅकॅडमीच्या सुमारे ३० वर्षे अध्यक्ष होत्या. त्या सुरुवातीला बेळगाव नगरपालिकेच्या नगरसेवक होत्या. निवडून येण्यासाठी बेळगावच्या मराठी मतदारांचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी 'छत्रपती शिवाजी' या नाटकात भूमिका करून नाटकाचा प्रयोग बेळगावमध्ये केला होता. नंतरच्या काळात सुमारे ६ वर्षे त्या कर्नाटक विधान परिषदेच्या नामदार होत्या. चिंदोडी लीला यांनी ५८नाटकांमध्ये भूमिका केल्या आणि या नाटकांचे एकूण जवळजवळ २०,००० खेळ झाले. +चिंदोडी लीला यांनी नाट्यलेखनही केले होते. त्यांनी लिहिलेल्या हळ्ळी हुडुगी (ग्रामकन्या) या नाटकाचे सुमारे १०,००० प्रयोग झाले. ज्यावेळी हे नाटक बेळगावमध्ये होत होते, तेव्हा राज कपूरचा जिस देश में गंगा बहती है हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु प्रेक्षकांची गर्दी हळ्ळी हुडुगीकडे असल्याने तो चित्रपट जिथे लागला होता, ते चित्रपटगृह ओस पडले होते. चिंदोडी लीला यांनी २० कन्नड चित्रपटांतही कामे केली. कित्तूर चेन्नम्मा, गाली गोपुर, कृष्णदेवराय, शरपंजर हे त्यांतले काही प्रमुख चित्रपट होत. चिंदोडी लीला यांनी निर्मित केलेल्या हंसलेखा आणि पंचाक्षरी गवयी या चित्रपटांनी अनेक पुरस्कार जिंकले. +बाईंच्या नावाने बेळगावमध्ये आत्तापर्यंत चिंदोडी लीला रंगमंदिर नावाचे नाट्यगृह होते. सप्टेंबर, इ.स. २०११मध्ये ते पाडायला सुरुवात झाली. आता तेथे गणपती विसर्जनासाठी मोठा हौद होणार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8203.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8203.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..252811b3ab2d15f39ca5ce99f0d853a5b3fcfb26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8203.txt @@ -0,0 +1 @@ +चिकणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8211.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f2e8cf8fe4d681e58a8c41b3ac5b5a60eaa50a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8211.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकन सूप फॉर द सोल्स हे एका पुस्तकमालिकेचे नाव आहे. ह्या मालिकेतली बहुतेक पुस्तके ही प्रेरणादायक आणि उत्साहवर्धक लघुकथा किंवा लघुनिबंधसंग्रह आहेत. जानेवारी २००६ पर्यंत या मालिकेतून १०५हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. या पुस्तकमालिकेतल्या पहिल्या पुस्तकात जॅक कॅनफील्ड आणि मार्क व्हिक्टर हॅन्सन या विधायक विषयांवरील व्याख्याने देणाऱ्या वक्त्यांनी संग्रहित केलेल्या १०१ लघुकथा होत्या. पुढच्या पुस्तकांच्या लेखकांमध्ये जेनिफर रीड हॉथॉर्न व मार्सी शिमॉफ, मार्टिन रूट व मायदा रॉजरसन आणि टीम क्लूस व किंबर्ली किर्बर्जर या लेखक-द्वयींचाही समावेश होता. +या १०५हून अधिक पुस्तकांपैकी फारच थोड्या पुस्तकांची मराठी रूपांतरे झाली आहेत. त्यांपैकी काही ही :- diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8217.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..887d5dc59e3e626dcff6348f91ce90f15e6b212d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8217.txt @@ -0,0 +1 @@ +चिकनायकहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8224.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cad8071aa156045d5d5a99910688e61d175fe6b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8224.txt @@ -0,0 +1 @@ +चिकबल्लपूर (ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ) हा कर्नाटक राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली अस्तित्वात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये बंगळूर ग्रामीण जिल्ह्यामधील ४, चिकबल्लपूर जिल्ह्यामधील ३ तर बंगळूर शहरी जिल्ह्यामधील १ असे एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ह्या मतदारसंघात आजवरच्या ११ निवडणुकांमध्ये १० वेळा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8255.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b475e79a668031ca7e05cf003cea71e24f49a2e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8255.txt @@ -0,0 +1,12 @@ +एक चिकित्सक, वैद्यकीय व्यवसायी, वैद्यकीय डॉक्टर किंवा फक्त डॉक्टर, हा एक आरोग्य व्यावसायिक आहे जो औषधाचा सराव करतो, जो अभ्यास, निदान, रोगनिदान आणि उपचाराद्वारे आरोग्याचा प्रचार, देखभाल किंवा पुनर्संचयित करण्याशी संबंधित असतो ., दुखापत आणि इतर शारीरिक आणि मानसिक दुर्बलता. वैद्य त्यांचा सराव काही विशिष्ट रोग श्रेणी, रूग्णांचे प्रकार आणि उपचार पद्धतींवर केंद्रित करू शकतात— विशेष म्हणून ओळखले जाते—किंवा ते व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांना सतत आणि सर्वसमावेशक वैद्यकीय सेवेची तरतूद करण्याची जबाबदारी स्वीकारू शकतात— सामान्य प्रथा म्हणून ओळखले जाते. वैद्यकीय सरावासाठी शैक्षणिक विषयांचे तपशीलवार ज्ञान आवश्यक आहे, जसे की शरीरशास्त्र आणि शरीरशास्त्र, अंतर्निहित रोग आणि त्यांचे उपचार- वैद्यकशास्त्र -तसेच त्याच्या लागू सरावात -वैद्यकशास्त्राची कला किंवा हस्तकला. +डॉक्टरांची भूमिका आणि शब्दाचा अर्थ या दोन्ही गोष्टी जगभरात बदलतात. पदवी आणि इतर पात्रता मोठ्या प्रमाणात बदलतात, परंतु काही सामान्य घटक आहेत, जसे की वैद्यकीय नैतिकतेसाठी डॉक्टरांनी त्यांच्या रूग्णांसाठी विचार, सहानुभूती आणि परोपकार दाखवणे आवश्यक आहे. +जगभरात फिजिशियन हा शब्द अंतर्गत औषधातील तज्ञ किंवा त्याच्या अनेक उप-विशेषांपैकी एक (विशेषतः शस्त्रक्रियेतील तज्ञाच्या विरुद्ध) असा आहे. फिजिशियनचा हा अर्थ सर्जनच्या कार्यपद्धतींऐवजी औषधे किंवा औषधोपचारांद्वारे उपचारांमध्ये कौशल्याची भावना व्यक्त करतो. +ही संज्ञा इंग्रजीमध्ये किमान नऊशे वर्षे जुनी आहे: चिकित्सक आणि शल्यचिकित्सक एकेकाळी स्वतंत्र व्यवसायाचे सदस्य होते आणि पारंपारिकपणे प्रतिस्पर्धी होते. शॉर्टर ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, तिसरी आवृत्ती, 1400च्या सुरुवातीपासूनच हा विरोधाभास बनवणारे एक मध्य इंग्रजी कोटेशन देते: "हे प्रभु, एक सरुगियन आणि फिजिशियन यांच्यात इतका फरक काय आहे." +हेन्री VIII ने 1518 मध्ये लंडन रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनला एक सनद दिली. 1540 पर्यंत त्यांनी कंपनी ऑफ बार्बर-सर्जन ( रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे पूर्वज) यांना स्वतंत्र सनद दिली. त्याच वर्षी, इंग्रज राजाने केंब्रिज विद्यापीठात भौतिकशास्त्राचे रेगियस प्रोफेसरशिप स्थापन केले. नवीन विद्यापीठे कदाचित अशा शैक्षणिक व्यक्तीचे अंतर्गत औषधाचे प्राध्यापक म्हणून वर्णन करतील. म्हणून, 16 व्या शतकात, भौतिकशास्त्राचा अर्थ आता अंतर्गत औषध काय करते. +सध्या, युनायटेड स्टेट्समधील तज्ञ डॉक्टरांचे इंटर्निस्ट म्हणून वर्णन केले जाऊ शकते. हॉस्पिटलिस्ट हा आणखी एक शब्द 1996 मध्ये सादर करण्यात आला, अंतर्गत औषधांमधील यूएस तज्ञांचे वर्णन करण्यासाठी जे मोठ्या प्रमाणावर किंवा केवळ रुग्णालयात काम करतात. अशा 'हॉस्पिटलिस्ट' आता सर्व यूएस जनरल इंटर्निस्टपैकी सुमारे 19% आहेत, ज्यांना कॉमनवेल्थ देशांमध्ये सामान्य चिकित्सक म्हटले जाते. +हा मूळ वापर, सर्जनपेक्षा वेगळा, युनायटेड किंग्डम आणि इतर कॉमनवेल्थ देशांसह (जसे की ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि झिम्बाब्वे ) जगामध्ये सामान्य आहे. ब्राझील, हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, आयर्लंड, आणि तैवान सारख्या वैविध्यपूर्ण ठिकाणी. अशा ठिकाणी, अधिक सामान्य इंग्रजी संज्ञा डॉक्टर किंवा वैद्यकीय व्यवसायी प्रचलित आहेत, कोणत्याही वैद्यक व्यवसायाचे वर्णन करतात (ज्याला अमेरिकन बहुधा डॉक्टर म्हणेल, व्यापक अर्थाने). कॉमनवेल्थ देशांमध्ये, तज्ञ बालरोगतज्ञ आणि वृद्धारोगतज्ञांचे देखील विशेषज्ञ चिकित्सक म्हणून वर्णन केले जाते ज्यांनी अवयव प्रणाली ऐवजी रुग्णाच्या वयानुसार उप-विशेषज्ञ केले आहेत. +जगभरात, "वैद्य आणि शल्यचिकित्सक" या संयुक्‍त शब्दाचा वापर एकतर सामान्य प्रॅक्टिशनर किंवा वैद्यक व्‍यवसाय करणाऱ्याचे वर्णन करण्‍यासाठी केला जातो. हा वापर अजूनही चिकित्सकाचा मूळ अर्थ दर्शवितो आणि चिकित्सक, भौतिकशास्त्राचा अभ्यासक आणि सर्जन यामधील जुना फरक जपतो. युनायटेड स्टेट्समधील राज्य वैद्यकीय मंडळांद्वारे आणि कॅनेडियन प्रांतांमधील समतुल्य संस्थांद्वारे, कोणत्याही वैद्यकीय व्यावसायिकाचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जाऊ शकतो. +सर्व विकसित देशांमध्ये, प्रवेश-स्तरीय वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम हे तृतीय -स्तरीय अभ्यासक्रम आहेत, जे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय शाळेत घेतले जातात. अधिकार क्षेत्र आणि विद्यापीठावर अवलंबून, प्रवेश थेट माध्यमिक शाळेतून होऊ शकतो किंवा पूर्व-आवश्यक पदवीपूर्व शिक्षण आवश्यक आहे. पूर्वी पूर्ण होण्यासाठी साधारणपणे पाच किंवा सहा वर्षे लागतात. ज्या कार्यक्रमांना पूर्वीचे पदवीपूर्व शिक्षण आवश्यक असते (सामान्यत: तीन किंवा चार वर्षांची पदवी, अनेकदा विज्ञानात) त्यांची लांबी साधारणपणे चार किंवा पाच वर्षे असते. म्हणून, अधिकारक्षेत्र आणि विद्यापीठाच्या आधारावर मूलभूत वैद्यकीय पदवी मिळविण्यास साधारणपणे पाच ते आठ वर्षे लागू शकतात. +प्रवेश-स्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, नवीन पदवीधर वैद्यकीय व्यावसायिकांना पूर्ण नोंदणी मंजूर होण्यापूर्वी, विशेषतः एक किंवा दोन वर्षे पर्यवेक्षित सराव करणे आवश्यक असते. याला " इंटर्नशिप ", यूके मधील "फाउंडेशन" वर्षे किंवा "सशर्त नोंदणी" म्हणून संबोधले जाऊ शकते. युनायटेड स्टेट्ससह काही अधिकारक्षेत्रांना सरावासाठी निवासस्थानांची आवश्यकता असते. +वैद्यकीय व्यवसायी ज्या विद्यापीठातून पदवी प्राप्त करतात त्या विद्यापीठासाठी विशिष्ट वैद्यकीय पदवी धारण करतात. ही पदवी वैद्यकीय व्यावसायिकाला त्या विशिष्ट देशाच्या कायद्यांतर्गत परवानाधारक किंवा नोंदणीकृत होण्यासाठी पात्र ठरते आणि काहीवेळा अनेक देशांच्या, इंटर्नशिप किंवा सशर्त नोंदणीसाठी आवश्यकतेनुसार. +एंट्री लेव्हल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर किंवा त्याआधीही स्पेशॅलिटी ट्रेनिंग लगेच सुरू होते. इतर अधिकारक्षेत्रांमध्ये, कनिष्ठ वैद्यकीय डॉक्टरांनी स्पेशलायझेशन सुरू करण्यापूर्वी एक किंवा अधिक वर्षांसाठी जनरलिस्ट (अन-स्ट्रीम केलेले) प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. म्हणून, अधिकारक्षेत्रावर अवलंबून, एक विशेषज्ञ चिकित्सक (इंटर्निस्ट) मूलभूत वैद्यकीय प्रशिक्षण सुरू केल्यानंतर बारा किंवा त्याहून अधिक वर्षांपर्यंत - मूलभूत वैद्यकीय पात्रता मिळविण्यासाठी विद्यापीठात पाच ते आठ वर्षे, आणि आणखी नऊ वर्षांपर्यंत तज्ञ म्हणून मान्यता प्राप्त करत नाही. एक विशेषज्ञ होण्यासाठी वर्षे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8274.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e422f2e626b1c0bddd043e819b3673bf6150520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8274.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिक्कदेवराज वडियार हा सध्याच्या भारतातील मैसूर संस्थानचा १४वा राजा होता. +१६८१ च्या उत्तरार्धात मोगलांचे दक्षिण भारतातील आक्रमण रोखण्यासाठी संभाजी राजांनी हरजीराजे महाडिक या मातब्बर मराठी सरदारास २०००० सेना घेऊन दक्षिणेकडे रवाना केले. म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय याने वरकरणी मराठ्यांशी मैत्री दाखवून आतून बादशाहाशी संधान बांधले. दक्षिणेकडे ३२० किलोमीटर धडक मारून मदुरा ताब्यात घेतले. त्यामुळे तंजावर व पश्चिमेकडील त्रिचनापल्ली आणि पूर्वेकडील नेगापट्ट ही मराठी स्थानके धोक्यात आली. चिक्कदेवराय व मोगल यांची युती मोडून काढणे आवश्यक असल्यामुळे तीस हजाराचे घोडदल बरोबर घेऊन संभाजीराजे स्वतः सातारा, मिरज, हुबळी, धारवाड या मार्गाने मैसूर कडे रवाना झाले. म्हैसूरवर हल्ला करण्याच्या दृष्टीने चिक्कदेवरायचा शत्रू मादुरेचा नायक याच्याशी लष्करी करार करून व तंजावरच्या एकोजी राजांच्या तुकड्या घेऊन १६८३ च्या जानेवारीत संभाजी राजांनी म्हैसूरच्या पूर्वेस धर्मपुरी येथे आपली छावणी प्रस्थापित केली. ऑक्टोबर ८३ मध्ये संभाजी राजांनी त्रिचनापल्ली कडे जाऊन मदुरेचा कब्जा घेतला. व तेथून पूर्वेकडे वळून मद्रासच्या दक्षिणेस असलेल्या मायावरम व पोर्टोनोब्से येथे मराठी अंमल बसविला. या आक्रमक हालचालींमुळे चिक्कदेवरायाने मराठ्यांशी तहाची बोलणी सुरू केली. मराठ्यांनी एक कोटी होनांची खंडणी घेऊन त्यांच्याशी शस्त्रसंधी केली. या सर्व गोष्टींमुळे मसुरकर चिक्कदेवराय याचे चांगलेच धाबे दणाणले. यानंतर लगेच मध्य महाराष्ट्रात होणाऱ्या मोगली आक्रमणाला थोपविण्यासाठी राजे रायगडला परतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8288.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24e7b644b59a36467db81f25a2341cd0fb372425 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8288.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चिकबल्लपूर हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक जिल्हा आहे. ऑक्टोबर २००७ मध्ये चिकबल्लपूर जिल्हा कोलार जिल्ह्यामधून काही भूभाग अलग करून निर्माण करण्यात आला. हा जिल्हा कर्नाटकच्या आग्नेत भागात आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. चिकबल्लपूर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8341.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9a347fe5f41a69334cd7081bff3c6d063ff3914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8341.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखलांबे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8367.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16d7ecb591298a0bd4d46f09fdc672e57ba867b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8367.txt @@ -0,0 +1 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8406.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1501c478339c26b5d8374c0057e0e2dfc86b153a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8406.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली विधानसभा मतदारसंघ - २३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिखली मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक ही महसूल मंडळे आणि चिखली तालुक्यातील उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली, हटणी, कोलारा ही महसूल मंडळे आणि चिखली नगरपालिका यांचा समावेश होतो. चिखली हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले ह्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8416.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2b6cf8cbcf4c168f5a23c9482a07ff6df5d269d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8416.txt @@ -0,0 +1,7 @@ +चिखल्या खेकडा (इंग्लिश: Mud crab) ही खेकडयाची जात आहे. खाण्यासाठी लोकप्रिय असलेल्या या खेकड्याची व्यावसायिक तत्त्वावर जोपासना आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्ट्यांवर केली जाते. +स्काइला (Scylla) जातीचा हा खेकडा मुख्यतः किनारपट्टया, नद्यांची मुखे व पश्चजलात (बॅकवॉटर) सापडतो. +काही आठवडे मऊ पाठीच्‍या खेकड्यांची जोपासना (फॅटनिंग) करण्‍यात येते, ज्यायोगे त्यांचे कवच (एक्झोस्केलेटन) टणक होते. मऊ खेकड्यांपेक्षा टणक खेकड्यांना तिप्पट वा चौपट देखील किंमत मिळू शकते. +ह्या पद्धतींचा, तलावातील जोपासनेप्रमाणे, अजून व्यावसायिक पातळीवर वापर झालेला नाही. +ह्या दोन पद्धतींमधून फॅटनिंग जास्त फायदेशीर पडते कारण जोपासनेचा अवधि कमी आणि फायदेशीर असतो, जेव्‍हां स्‍टॉकिंग मटेरियल पुरेसे असल्‍याची खात्री असते. भारतामध्‍ये, ग्रो-आउट तितकेसे लोकप्रिय नाही, याचे प्रमुख कारण म्‍हणजे त्‍यासाठी लागणारी खेकड्यांची वीण (क्रॅब-सीड) व व्‍यावसायिक अन्नपुरवठा उपलब्ध नाहीत. +खेकड्यांना दररोज फेकून दिलेले मासे, खारे पाणशिंपले अथवा कुक्कुटपालनातला कचरा (उकळून) खायला दिला जातो. खेकड्याच्या वजनाच्या सुमारे ५ ते ८ टक्के वजनाचे अन्न त्याला पुरवतात. मात्र दिवसातून दोनदा खायला देत असल्यास अन्नाचा जास्त भाग संध्याकाळी द्या. +चिखल्या खेकडा diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8429.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c14e089319dc7d8396af6f3c0cef3c549ca3901 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8429.txt @@ -0,0 +1 @@ +चिघळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_843.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_843.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8444.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a97048c16e2df640a85fbbf0c5163118d8ed527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8444.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिचाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8455.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8401815bb54af693c2dd257621c5e50486059fb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8455.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिचेन इत्सा (स्पॅनिश: Chichén Itzá) हे प्राचीन माया संस्कृतीमधील एक शहर होते. हे पुरातत्त्वशास्त्र स्थळ मेक्सिकोच्या युकातान राज्यामध्ये स्थित असून ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीत देखील चिचेन इत्साला स्थान मिळाले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8465.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6c56e75bbf41f0326b05c08343ef00fd96baf8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8465.txt @@ -0,0 +1 @@ +चिचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8468.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36278105a18542352f2034be975619c6f14c087e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8468.txt @@ -0,0 +1 @@ +चिचोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8485.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b450504ed166142b003b6837be3e34575599ac26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8485.txt @@ -0,0 +1 @@ +चितगाव कट हा भारतीय स्वातंत्रयुद्धादरम्यान बंगालच्या चट्टग्राम शहरातील शस्त्रागारावर घातलेला छापा होता. सूर्यसेन हे या कटाचे सूत्रधार होते. अंबिका चक्रवर्ती, निर्मल सेन, गणेश घोष, प्रीतीलता वड्डेदार, कल्पना दत्त यासारखे तरुण क्रांतिकारक यात सहभागी होते. नोव्हेंबर १९२९ला या कटाची योजना निशित करण्यात आली. त्यानुसार चितगाव या समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या शहरातील दोन सरकारी शस्त्रगारांचा ताबा घेणे, तेथील दळणवळणाचे मार्ग तोडणे, शस्त्रास्त्राच्या मदतीने चितगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये ताब्यात घेऊन चितगाव जिल्हा स्वतंत्र्य करणे व अल्पावधीतच आसपासच्या प्रदेशावर ताबा प्रस्थापित करणे अशी ही व्यापक योजना होती. अतिशय जोखमीची असलेली ही योजना पार पाडण्यासाठी निरनिराळ्या कुशल व धाडसी तरुणाकडे एकेका कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार त्या त्या गटाला ती साधनसामग्री, हत्यारे व वाह्नेही पुरविण्यात आली होती. १८ एप्रिल १९३० रोजी या योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस सुरुवात झाली. रेल्वेमार्गावर सुरूंग पेरण्यात आले. टेलीफोन व टेलिग्रामच्या तारा तोडून शासकीय कार्यालयांना आगी लावण्यात आल्या. चितगाव येथील दोन्ही शस्त्रागारावर आकस्मिक हल्ले चढवून शस्त्रे ताब्यात घेण्यात आली व शस्त्रास्त्राच्या मदतीने युरोपीय अधिकाऱ्यांच्या हत्या करण्यात आल्या. सूर्यसेन यांनी पत्रक काढून चितगाव येथे स्वतंत्र भारताचे सरकार स्थापन झाल्याची घोषणा केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8500.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24fa387bb2a31a0795a20c9d4d545f90d0e64669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8500.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +चितळे ई.एन.टी. हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8503.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93d699946f4af0af9aa5ea15efc0708b73965eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8503.txt @@ -0,0 +1,4 @@ +चितळे डेअरी ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात असलेली दुग्धोत्पादक संस्था आहे. हिची स्थापना इ.स. १९३९मध्ये भास्कर गणेश ऊर्फ बाबासाहेब चितळे यांनी केली. +चितळे यांची दुसरी पिढीतीले काकासाहेब व नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली. +अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वयंचलित यंत्रसामग्रीने दूध प्रक्रिया, दूध पाश्‍चरायजेशन, विविध दुग्ध उत्पादने तयार करणारी ही एक मोठी नावाजलेली कंपनी आहे. +प्रतिदिन २.४ लाख लिटर दुग्धोत्पादन क्षमतेची ही संस्था पुणे, मुंबई, सांगली तसेच इतर अनेक शहरांतून दूध पुरवठा व विक्री करते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8517.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b39e7108ca3246c5b89f5d7e7258ec9504c44b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8517.txt @@ -0,0 +1,2 @@ +चितेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8522.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df5b5c56f0e41a02ef2baa20c832ea683978471 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8522.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख राजस्थानमधील चित्तोडगढ जिल्ह्याविषयी आहे. चित्तोडगढ शहराच्या माहितीसाठी पहा - चित्तोडगढ. + +चित्तोडगढ हा भारताच्या राजस्थान राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र चित्तोडगढ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8536.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b283d9b52b76653cfbe33ded6541cbc1cedb144e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8536.txt @@ -0,0 +1,9 @@ +चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर (जानेवारी १५, इ.स. १९२३; अमरावती, ब्रिटिश भारत - ऑक्टोबर २५, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशकं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द आहे. +कोल्हटकरांचा जन्म जानेवारी १५, इ.स. १९२३ रोजी महाराष्ट्रात अमरावती येथे झाला. त्यांचे वडील चिंतामणराव कोल्हटकर हेसुद्धा नाटकांतून अभिनय करत असत. विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे चुलते. + +'भावबंधन' नाटकातील 'मोरेश्वर' या भूमिकेतून फेब्रुवारी ४, इ.स. १९४४ रोजी कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले. तत्पूर्वी इ.स. १९४७ मध्येच भालजी पेंढारकरांच्या 'गरिबांचे राज्य' या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. इ.स. १९५० साली झळकलेल्या 'कुंकवाचा धनी' या चित्रपटात त्यांना नायकाची व्यक्तिरेखा साकारायची संधी सर्वप्रथम लाभली. त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका केली. त्यानंतर पेडगांवचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजुळा, हिरवा चुडा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८०पेक्षा जास्त चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले. इ.स. १९६४ सालातले 'मोहिनी' हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते. इ.स. १९४९ साली जेव्हा त्यांनी पहिल्यांदा भावबंधन केले, तेव्हा लता मंगेशकरही त्या नाटकात होत्या. +आग्ऱ्याहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. चित्तरंजन कोल्हटकरांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. भावबंधनप्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरिताचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. +चित्तरंजन कोल्हटकरांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही देण्यात आला होता. त्यांना सिनेमांतील आणि नाटकांतील अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले. त्यांत विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छत्रपती शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे. +इ.स. १९८७ साली इंदुरात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोल्हटकरांनी भूषवले. तसेच, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. तर संस्कार भारतीचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. +कोल्हटकरांनी रंगात रंगलो मी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे. +मृत्युपूर्वी आठ दिवसांपूर्वी आपल्या राहत्या घराखालीच फेरफटका मारत असताना ते पडले. त्यात त्यांच्या खांद्याचे हाड मोडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, त्यांचे ऑक्टोबर २५, इ.स. २००९ रोजी महाराष्ट्रात पुणे येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8540.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..782bb391554d339725a96fb7ecc88dfd86d74f6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8540.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तरंजन याग्निक हे पुण्यामधील एक मधुमेहावर संशोधन करणारे वैज्ञानिक आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8574.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5e99832b795e71676c32d9fcc314c0812e99f07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8574.txt @@ -0,0 +1,70 @@ +चित्पावनी ही मराठी भाषेची एक बोलीभाषा आहे. ही भाषा महाराष्ट्रात दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली असली तरी अजूनही गोव्याच्या काही भागात आणि कर्नाटकातील काही भागात विशेषतः कारवार, उडुपी भागात ही भाषा अजूनही काही कुटुंबांत बोलली जाते. हिचा वापर मुख्यत्वे चित्पावन ब्राह्मण समाजात होत असे.[१] +चित्पावनी बोलीवर पहिले प्रबळ कार्य करणाऱ्या डॉ. सौ वसुधा भिडे ह्यांनी पुणे विद्यापीठ येथून वर्ष १९८३ मध्ये पी एच डी पदवी "चित्पावनी बोली" ह्या विषयावर अर्जित केली. [१][२] +कालान्वये अशोक नेने व श्रीधर बर्वे सारखे लेखक पुढे आले, आणि चित्पावनी भाषेत पुस्तके लिहून प्रकाशित केली.[३] +"साद चित्पावनीचो" हा पहिलाच चित्पावनी अंक फेब्रुवारी २०२४ मध्ये गणपुले फौंडेशन (ठाणे) ने प्रकाशित केला आहे.[४] +असलो - होतो +असस - आहेस +असां/असे - आहे +आत्वार - स्वैपाकघर +आंबडणे - हाकलणे +आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी +आसा - आहेत +इलास - आलांस +ओखद - औषध +कई =कधीतरी +करूक - करायला +कापूचे - कापायचे +कामेरी - कामकरी स्त्री +कार्रोय =कुठेही +कितां - काय? +कें - कोठे/कुठे? +केडला - कधी +केंथीन - कोठून? +खळां= अंगण +खायल्या =खालच्या +गोरवां ढोरवां - गुरे ढोरे +चिचाहारली - चिंचेकडली +जपाचां - जपायला +जपान - जपून +ठिकाण=कुळागर +ठेयलांसे - ठेवले आहे +तां - तें +तेला - त्याला, तसेच हेला - ह्याला. माला - मला +तोरेचां पाणी - गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळे वापरतात. त्यामुळे ती फळे वापरली की पाणी बाधते. तशा पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात. +नी, मां, मरे - ? +नेचे - नेते +पणस=फणस +पहू=पोहे +पाडूचे - पाडायचे +पेरां= पेरू +बेडे=सुपाऱ्या +बोड्यो - मुलगा +भाऊश - भाऊ +भिंडा - कोकम +भेणिश - बहीण +माटव=मांडव +माड्यो=माडीचे बहुवचन. माडी=पोफळीचे झाड +में - मी +म्हणीं - म्हणून +येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता +ऱ्हेव्वे =रहायला; त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला +रात्रीचां -रात्रीचे +रेहे - रहा +लागता - लागते +वय - झाड्या/काट्याकुट्यांचे कुंपण +वर्खां=वर्षे +वावरचे - वावरते +शकसां= शकेन +शिरश्याची=शिरशीची (शिरशी या गावची) +सत =आहेत +सनार=असणार +सयन - असेन +सलां = होतं +सांगेव्यो= सांगाव्यात +सांबारां - आमटी +सोपसत - संपतात +हकडा तकडा - इकडे तिकडे +हठा - येथे +हाड - आण; हाडां - आणा. +०हारी - ०कडे + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8607.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56804bef8033715ba894d326241396c31e6b1c37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8607.txt @@ -0,0 +1,2 @@ + +कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले[१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8621.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e155c1b72c4d34a4457d1237e2b420b775a8e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8621.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा एक मराठी भाषेतील असलेला चित्रपट आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8632.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f35089a3c4c1c8d4d174ed7d1e2299effa8ddf16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8632.txt @@ -0,0 +1,8 @@ + +प्रथम पत्नी -शांताबाई [सावित्री] +तिसरी पत्नी - लीलाबाई [लीला चंद्रगिरी] +भालचंद्र गोपाळ पेंढारकर ऊर्फ चित्रतपस्वी भालजी पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते. +भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच अभिनेत्री लीलाबाईचे व त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या. +भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. +भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे... चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीचा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते. +१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा मेरे लाल हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लालची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8656.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8656.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8658.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41e742d82c66285b3826b42a1f2d97d320403b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8658.txt @@ -0,0 +1 @@ +चित्रलेखा हे एक मराठी साप्ताहिक आहे. हे मुंबईहून ‘चित्रलेखा ग्रुप’ तर्फे प्रकाशित होते. १९५० साली हे साप्ताहिक पहिल्यांदा प्रकाशित केले गेले. ते गुजराती भाषेतूनही प्रसिद्ध होते. दोन्ही भाषेत ह्या साप्ताहिकाने आपापल्या प्रांतात ‘सर्वात जास्त खपाचे साप्ताहिक’ म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. हे साप्ताहिक अमेरिकेत आणि कॅनडातही प्रकाशित होते. ह्या साप्ताहिकात ताज्या घडामोडींचा वेध घेतला जातो तसेच दर्जेदार कथा, कविता आणि व्यंगचित्रेही प्रसिद्ध केली जातात. मान्यवरांच्या मुलाखतींचाही ह्या साप्ताहिकात वेळोवेळी समावेश केला जातो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8686.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a04529a71855dab4f55bd034dc393d747cdbd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8686.txt @@ -0,0 +1,2 @@ +मातकट पायाची फटाकडी' किंवा चित्रित फटाकडी किंवा चित्राळ फटाकडी (इंग्लिश:indian banded crake, statylegged banded crake; हिंदी: पट्टीवाली मुर्गी) हा एक पक्षी आहे. +हा पक्षी आकाराने तित्तिरापेक्षा लहान असतो व पंखाखाली पांढरे पट्टे असतात. पंख मिटले कि हे पट्टे दिसत नाही. त्याचे पाय हिरवे-उदी, उदी किंवा काळे असतात. माथा आणि मानेमागचा रंग काळा-तांबूस असतो आणि पोटाखाली काळे आणि पांढरे पट्टे असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8707.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cffec41f5f529307975a7199d9fa185e7345c532 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8707.txt @@ -0,0 +1 @@ +चिनाब ही भारत व पाकिस्तान देशांमधून वाहणारी आणि सतलज नदीबरोबर एकत्र मिळून पंजनदच्या रूपाने अखेरीस सिंधू नदीला जाऊन मिळणारी एक प्रमुख नदी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8712.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71505f991f9f237b6fc5254c8cc6eab4bc628eec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8712.txt @@ -0,0 +1,2 @@ +चीनी कम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8748.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a9e2793e7c7b5b1782038f344b2fc4209c95f1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8748.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_875.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e421f67dddceb9fc3e2b8f35424feacc1ca32a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_875.txt @@ -0,0 +1,2 @@ + गगनमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8751.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09721993f3cb950a40b4079bc45cafb11a9ac453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8751.txt @@ -0,0 +1 @@ +चिन्नूर आंध्र प्रदेश राज्याच्या आदिलाबाद जिल्ह्यातील छोटे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8773.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c1d08cbb27b0c07ecf45a4bcd44216a2e003e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8773.txt @@ -0,0 +1 @@ +चिपळूणकर हे एक मराठी आडनाव आहे. ही मंडळी कधीकाळी कोकणातील चिपळूणचे रहिवासी होते. आजही चिपळूणकर आडनावांच्या लोकांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यात असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8779.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9a20406fc81d097a3099919aa027a64e48c92fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8779.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिपेवा काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटेव्हिडिओ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,५९८ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८६२मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8790.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faa2cbc517198f2a6f37caf19f5ae05794e83acd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8790.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिप्पेवा काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8794.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..305a2c8e7c1e4594b7a03cfbc361eebde4370a22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8794.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिबा (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ चिबा प्रांतामध्येच स्थित आहे. चिबा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे. +चिबा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रांतांपैकी एक आहे. +गुणक: 35°36′N 140°7′E / 35.600°N 140.117°E / 35.600; 140.117 diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8809.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af80fbc041f296eb64311ec20a51b1a249822b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8809.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५०० असलेले चिमणपूरी हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील १७१.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ७४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३७७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ६४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा पिंपळे येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा पिंपळे येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा पिंपळे बु. येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा अमळनेर येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर . येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय नवलनगर येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8822.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf7548dc97d0b6ff114dc6b98ed0d99a0e8b6982 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8822.txt @@ -0,0 +1,11 @@ + +भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते. तिला भारतात तपकीर असेही म्हटले जाते. + चिमणीचा आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात हिच्या काश्मिरी आणि वायव्यी अशा किमान दोन उपजातीही आढळतात. +माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सूर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली.[१] त्याचबरोबर नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदेतील चिमणी २३ वर्षे जगली.[२] +चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदंता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले, तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किंवा तिला बहिष्कृत करतात; प्रसंगी,जीव देखील घेतात.[ संदर्भ हवा ] +अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत चुंबकीय उत्सर्जन,[३] आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.[४][५] +२० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे. वीज, मोबाईलमधुन येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमणीच्या आणि इतर पक्षी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. +चिमणी शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे कारण ती कीटक सुद्धा खाते. चिमण्यांच्या एकूण ४३ प्रजाती आहेत. +शहरी भागात फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठी चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काहीअंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे. +चिमणी तिचे घरटे स्वतः आणि खूप आकर्षक बनवते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच चिमणी घर बनवण्यास सुरुवात करते. साधारणपणे चिमणीचे घर हिरवे बारीक गवत यापासून बनवलेले असते. सुगरणीच्या खोप्यावर बहिणाबाई चौधरी यांनी काव्य रचले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8827.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ec5ca6631beeb1b0cebcfc713a628baeedee660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8827.txt @@ -0,0 +1,8 @@ + महावीर चक्र[१] + पेटी ऑफिसर चिमन सिंह, एमव्हीसी (1 जून 1945) हे भारतीय नौदलाचे नॉन कमिशनड ऑफिसर (एनसीओ) होते. 1971च्या भारत-पाकिस्तानी नौदल युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला आणि त्यांच्या कृतीबद्दल त्याला महा वीर चक्र, भारताचा दुसरा सर्वोच्च वीरता पुरस्कार बांगलादेशचा आणि फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर पुरस्काराने गौरविण्यात आले. [२] महावीर चक्राने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय नौदलातील सदस्य होते. +सिंह यांचा जन्म 1 जून 1945 रोजी हरियाणाच्या गुरगाव जिल्ह्यातील गोकळ गढ गावात झाला होता आणि त्यांच्या वडिलांचे नाव श्री राव नंद किशोर यादव होते. [३] +सिंह 8 जून 1961 रोजी नाविक म्हणून भारतीय नौदलात सामील झाले. तो बोटी चालवण्याचे कौशल्य असलेला अग्रगण्य बढती देण्यात आली, आणि एक निपटारा डायवर वर्ग दुसरा आणि पाण्याच्या पृष्ठभागाखाली बॉम्ब विल्हेवाट विशेषज्ञ आणि वापर विशेष म्हणून अधिकारपदावर चिकटून राहणारी व्यक्ती खाणी लढाऊ आणि पाणबुड्या नवल डायविंग शाळा, विरुद्ध कोचीन 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आधी ते पूर्व पाकिस्तानमधील मुक्तिबहिणी क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्याशी संबंधित होते. +1971च्या युद्धाच्या वेळी सिंग यांनी अग्रगण्य सीमॅनचा दर्जा मिळविला . ते 8 ते 11 डिसेंबर 1971 दरम्यान पाकिस्तानच्या निशाण्यावर मोंगला आणि खुल्या येथे हल्ला करण्यासाठी नेमलेल्या जहाजाचा एक दल होता. खुल्या येथे ऑपरेशन दरम्यान त्याच्या बोटीला पाकच्या आगीने धडक दिली आणि तो बुडला आणि तो गंभीर जखमी झाला. पाण्याच्या किना def्यावरील बचावात्मक कारवाईमुळे पाण्यात वाचलेल्या लोकांवरही गोळीबार झाला. सिंहांच्या लक्षात आले की दोन बचावलेला प्रवासी वाहून राहणे अवघड आहे आणि जखमी असूनही त्यांना शत्रूच्या जोरदार आगीने किना नेण्यास मदत केली. त्याने आपल्या साथीदारांना पळून जाऊ देताना शत्रूला पळवून नेले, पण त्याला कैद करून घेण्यात आले. बांगलादेशच्या मुक्तिवरून त्यांची सुटका करण्यात आली व ते भारतात परत आले. [३] +शौर्य आणि नेतृत्व प्रदर्शित करण्यासाठी सिंग यांना महावीर चक्र, भारताचा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. [३] +चिमन सिंह 2013 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेशच्या अध्यक्षांनी सिंह यांना फ्रेंड्स ऑफ लिबरेशन वॉर ऑनर देखील प्रदान केले होते. [४] +सदर्न नेव्हल कमांडच्या (एसएनसी) डायव्हिंग स्कूलमध्ये नव्याने बांधल्या गेलेल्या आधुनिक गोता-प्रशिक्षण केंद्राला “चिमण सिंग” ब्लॉक असे नाव देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8863.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5a333be06a2d6e7cf5a71e73ecd4183a80b578b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8863.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_887.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_887.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8872.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27697ebb29cf4da3760bc0462e82327c9385b6c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8872.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिरवत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8875.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0688d06f8bb97af76d77ec7682067f37f1e43237 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8875.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिराई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8878.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ee1ae8585e11c57edecfea422761c9e574ca08d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8878.txt @@ -0,0 +1 @@ +चिराग पासवान ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8881.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a836827cef51df1c53268b5ba30b3d5fcf1ed114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8881.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिराड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8883.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..501fc3282cd814d710c805b3ea7bc54da29118a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8883.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिरापळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8896.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..467cbf6bbfca1a189ec5ac7373c1d47bae90ffcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8896.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिलगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_890.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a834c3c65c2aa1f01e3180e65803687d583ca69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_890.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +गजनी(तमिळ:கஜீனீ (कजीनी) /तेलुगू:గజీనీ/ इंग्लिश: Ghajini/Kajini) हा एक भारतात बनलेला एक व्यावसायिक तमिळ भाषेतील चित्रपट आहे. (प्रदर्शित : २९ सप्टेंबर २००५). हा एक थरारक कथानकाचा तमिळ भाषेतील २००५ साली निर्माण झालेला चित्रपट आहे. "ए.आर. मुर्गदास" हे ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक असून "हॅरिस जयराज" यांनी त्याला संगीत दिले आहे. "सूर्या सिवकुमार", "असिन", "नयनतारा" तसेच प्रदीप रावत, रियाज खान ह्यात मुख्य भुमिकेत आहेत. त्यानंतर २५ डिसेंबर २००८ रोजी हा ("गजनी") चित्रपट ह्याच नावाने हिंदीत पुनःर्निमित करून पुनःप्रदर्शित करण्यात आला. हिंदी गजनीत दोन मुख्य बदल करण्यात आले होते. सूर्याच्या जागी अभिनेता म्हणून निर्माता आमिर खान ने काम केले होते तसेच सहाय्यक भूमिकेत नयनतारा ऐवजी जिया खान हिला घेण्यात आले होते. हा आता पर्यंत निर्माण झालेल्या हिंदी चित्रपटांतील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून गाजला. +इ.स. २००६ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार +इ.स. २००६ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8907.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99700e1c50e0699525adf65534b565bf6efae664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8907.txt @@ -0,0 +1,2 @@ +वनडे किट +चिली राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चिलीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8931.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3ac0658a443a2f1d64421fe6a6b5ec3abf5aa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8931.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिले महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, लास लोइकास टोपणनाव, महिला क्रिकेट सामन्यांमध्ये चिली देशाचे प्रतिनिधित्व करतो. +एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर चिली महिला आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघ यांच्यात खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ होते.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_894.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe0a3276ff448b7b3ca932ae8357fcbed2caae8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_894.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गजपती जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र परालाखेमुंडी येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8954.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09f376e06efd691cb70261ec49e07fbd6f6a4276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8954.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिल्हार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8969.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eecb6a5c6ed4b6409bdef61959aebd7d071e7f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_8969.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_899.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5aef010d9b6369efff0199d07f3f4ad89271d00c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_899.txt @@ -0,0 +1,7 @@ +गजरा, चतुरंग बदक किंवा रानबदक (इंग्लिश: mallard, wild duck) हा एक पाणपक्षी आहे. + +गजरा हा पक्षी आकारमानाने बदकाएवढा असतो. या पक्ष्यातील नर करड्या रंगाचा असतो. पक्ष्याच्या शरीरावर खालच्या भागावर बारीक काळ्या काड्या असतात . डोके व मान हिरवी असते. हिरव्या मानेवर पांढरी कंठी असते .शेपटी आणि नजीकचा भाग काळा असतो . पंखावर जांभळट निळा रंग असतो . + +पाकिस्तान, नेपाळ, उत्तरी भारत, महाराष्ट्र व पूर्वेकडे बांगला देश ते ब्रम्हदेशापर्यंतच्या प्रदेशांत हा हिवाळी पाहुण असतो. . +सरोवरे व नद्या +पक्षिकोश (लेखक - मारुती चितमपल्ली) diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9040.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9040.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f93ffc2e0ec1aa2a07e6ae6ac7d4ee1c03dc3c28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9040.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीनी पाणलावा (इंग्लिश:Swinhoe’s Snipe; हिंदी:चहा) हा एक पक्षी आहे. +आकारणे लाव्यापेक्षा मोठा.शंकू पाणलाव्याशी इतके साम्य आहे कि,रानओळख अवघड.शेपटीचे टोक अधिक पांढरे,जड आणि मंद गतीत उड्डाण. +आसाम,मेघालय,पश्चिम बंगाल,मुंबई,केरळ,दक्षिण कर्नाटक,तामिळनाडू,निलगिरी पर्वत,श्रीलंका,आणि मालदीव बेटात हिवाळ्यात पहायला मिळतात. +दलदली आणि भातशेतीचा प्रदेश. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9060.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69f84a86eb93f04fe766dda29932022e989c4d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9060.txt @@ -0,0 +1,3 @@ +अभिजात विद्युतचुंबकीत चुंबकन किंवा चुंबकन ध्रुवीकरण किंवा चुंबकीकरण हे एक सदिश क्षेत्र असून ते चुंबकी पदार्थांत कायमस्वरूपी किंवा प्रस्थापित झालेल्या चुंबकी द्विध्रुव जोराच्या घनतेचे मापन आहे. +चुंबकन खालीलप्रमाणे दाखविता येते: +येथे, M हे चुंबकन; m ही चुंबकी जोर सदिश; V हे आकारमान; आणि N पदार्थांमधले एकूण चुंबकी जोर. N/V हे परिमाण सहजा संख्या घनता ह्या अर्थाने n असे लिहिले जाते, आणि येथे ते चुंबकी जोराची संख्या घनता बनते. M-क्षेत्र हे एसआय एककांत ॲम्पिअर प्रति मीटर (A/m) मध्ये मोजले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_909.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b55483b2c61cdef5abda994e644cfe65f3884b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_909.txt @@ -0,0 +1,2 @@ +गजानन कीर्तीकर ( ३ सप्टेंबर १९४३) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या कीर्तीकर ह्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे तत्कालीन खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला. किर्तीकर यांनी १२ नोव्हेंबर २०२२ साली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश केला. तर त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी मात्र आपल्या जुन्या पक्षातच राहणे पसंत केले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9095.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..995db91fdf7dd60e94d87e621861428e45750b04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9095.txt @@ -0,0 +1,10 @@ +चुंबकीय शाईच्या वर्णांची ओळख (इंग्लिश Magnetic Ink Character Recognition लघुरूप - MICR) ही जगातील बँकांनी धनादेशाच्या व्यवहारासाठी अवलंबलेली एक अभिनव पद्धती आहे. धनादेशावर चुंबकीय गुणधर्म असलेली शाई वापरून आकडे लिहिले जातात आणि ते एका विशिष्ट यंत्रामार्फत ओळखले जातात. ही पद्धती केनेथ एल्डरीजी याने शोधून काढली. +. +बँकेकडून खातेदाराला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक धनादेशावर तळाशी चुंबकीय शाई वापरून काही आकडे आणि चिन्हे छापलेली असतात. या सर्व आकड्यांच्या मध्यावर साधारणपणे एक विरामचिन्ह असते. विरामचिन्हाच्या अलीकडील भाग ज्या बँकेमधून धनादेश काढला आहे त्या बँकेचे सांकेतिक नाव दर्शवितो आणि विरामचिन्हाच्या पलीकडील भाग ठेवीदाराचा खाते क्रमांक दर्शवितो. हे सर्व आकडे आणि चिन्हे चुंबकीय शाईत छापलेली असतात. +चेकचे वाचन आणि वर्गीकरण करणारे एक यंत्र असते त्याला धनादेश वाचक किंवा रीडर किंवा सॉर्टर म्हणतात. या यंत्रात धनादेशांचा गठ्ठा ठेवला की, हळूहळू एकएक धनादेश पुढे सरकतो आणि एका विशिष्ट क्षणी तो चुंबकीय क्षेत्रातून जातो. त्याचवेळी चेकवरील शाई चुंबकीय बनते आणि चेकवरील आकड्यांच्या आणि चिन्हांच्या आकारावरून धनादेशावरील सर्व माहिती वाचली जाते. एका मिनिटात साधारणपणे २५०० धनादेश वाचून त्याची संगणकात नोंद करता येते. +भारतातील धनादेशावर खालील तपशील चुंबकीय स्वरूपात नोंदवलेला असतो +१) धनादेश क्रमांक +२)बँकेची माहिती - ९ आकड्यात नोंदवल्या जाणाऱ्या या अंकातील पहिले तीन अंक शहराबद्दल (पोस्टाच्या पिनकोड प्रमाणे), मधले तीन अंक बँकेला रिझर्व्ह बँकेने दिलेला संकेतांक आणि शेवटचे तीन अंक त्या शहरातील त्या बँकेच्या शाखेला बँकेने दिलेला क्रमांक असतात. +३) धनादेश प्रकार - खात्याच्या प्रकाराप्रमाणे आणि धनादेशाच्या स्वरूप प्रमाणे धनादेशाचा प्रकार बदलतो.उदा. चालू खात्यासाठी २९, रोख पत खात्यासाठी ३०, बचत खात्यासाठी ३१, लाभांश वितरक १४ इत्यादी +४) खात्याचा संक्षिप्त क्रमांक +५) रक्कम diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9106.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2f89f3e3ee273cf211e7f16d022f4e1fbf57e9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9106.txt @@ -0,0 +1,3 @@ +चुकोत्का स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Чукотский автономный округ) हे रशियाच्या संघातील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. सायबेरियातील अतिपूर्व जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये वसलेल्या ह्या ऑक्रूगमध्ये अत्यंत तुरळक वस्ती आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9116.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9116.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9128.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6843f59803b02bc2fed48fda3484b24948b7677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9128.txt @@ -0,0 +1,13 @@ +चुरेल, चरेल, चुरेल, चुडैल, चुडेल, चुरेल, कुडाइल किंवा कुडेल असे देखील शब्दलेखन केले जाते. हा स्त्रीसारखा दिसणारा एक पौराणिक प्राणी आहे. जो दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियामध्ये विशेषतः भारत, बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असल्याचे सांगितले जाते. चुडेलचे वर्णन सामान्यत: "अशुद्ध सजीवांचे भूत" असे केले जाते. परंतु ती बऱ्याचदा झाडांना चिकटून राहते असे म्हटले जाते. तिला झाडाचा आत्मा देखील म्हटले जाते.[१] काही पौराणिक कथांनुसार, बाळंतपणात किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा तिच्या सासरच्या लोकांकडून त्रास सहन करून मरण पावलेली स्त्री असते. ती सूड उगवण्यासाठी, विशेषतः तिच्या कुटुंबातील पुरुषांना लक्ष्य करते. +चुडेलचे वर्णन मुख्यतः अत्यंत कुरूप आणि घृणास्पद असे केले जाते. परंतु पुरुषांना जंगलात किंवा पर्वतांमध्ये प्रलोभित करण्यासाठी ती एक सुंदर स्त्रीचा वेश परिधान करते. तिच्याकडे आकार बदलण्याची आणि वेश धारण करण्याची शक्ती असते. ती पुरुषांना एकतर मारते किंवा त्यांची जीवनशक्ती किंवा पौरुषत्व शोषून घेते आणि त्यांना वृद्ध पुरुष बनवते. असे मानले जाते की त्यांचे पाय उलटे वळलेले असतात. त्यांच्या पायाची बोटे त्यांच्या पाठीच्या दिशेने असतात. +पुष्कळ लोक उपाय आणि लोकसाहित्यिक म्हणी आहेत ज्यात विवेचनात्मक आणि भुताटक चुडेलपासून मुक्त कसे व्हावे याबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे. अनेक उपाय आहेत जे कथितपणे चुडेलला जीवनात येण्यापासून प्रतिबंधित करतात. ज्या महिलेचा मृत्यू अत्यंत क्लेशकारक, दुःखद किंवा अनैसर्गिक मृत्यू झाला आहे, तिचे कुटुंब पीडित महिला पुन्हा चुडेल बनू शकते या भीतीने विशेष विधी करून घेतात. संशयित चुडेलचे प्रेतही तिला परत येण्यापासून रोखण्यासाठी विशिष्ट पद्धतीने आणि मुद्रेत दफन केले जातात. +चुडेलला भारत आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रदेशात पिचल पेरी, बंगाल प्रदेशात पेटनी/शकचुन्नी आणि मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये पोंटियानाक म्हणून ओळखले जाते. "चुडेल" हा शब्द अनेकदा बोलचाल किंवा चुकून भारत आणि पाकिस्तानमध्ये डायनसाठी वापरला जातो.[२] तीचे आधुनिक काळातील साहित्य, सिनेमा, टेलिव्हिजन आणि रेडिओ आणि तिच्या क्रियाकलापांचे अनेक संदर्भ देखील प्रचलित आहेत. ती आजही दक्षिण-पूर्व आशियातील ग्रामीण भागात दिसते असे मानले जाते.[३] +चुडेलचा उगम पर्शियामधून झाला आहे. तिथे त्यांचे वर्णन अशा स्त्रियांचे आत्मे म्हणून केले गेले होते ज्यांना "अत्यंत अतृप्त इच्छा" असताना मरण आले होते.[४] +दक्षिण-पूर्व आशियामध्ये, चुडेल हे एका स्त्रीचे भूत आहे. जी एकतर बाळंतपणादरम्यान, गर्भवती असताना किंवा विहित "अशुद्धतेच्या कालावधीत"(मासिकपाळीचा काळ) मरण पावली. अशुद्धतेचा काळ ही भारतातील एक सामान्य अंधश्रद्धा आहे जिथे स्त्रीला तिच्या मासिक पाळीच्या दरम्यान आणि तिला जन्म दिल्यानंतर बारा दिवस अशुद्ध असल्याचे मानले जाते.[५][६][७][८] काही स्त्रोतांनुसार, भारतात, एखाद्या महिलेचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा बाळंतपणादरम्यान, विशेषतः दिवाळीच्या वेळी, तर ती चुडेल बनते.[९][१०] +मिर्झापूरच्या कोरवा लोकांचे म्हणणे आहे की जर एखाद्या स्त्रीचा झोपेच्या खोलीत (स्त्रियांना जन्म देणारी जागा) मृत्यू झाला तर ती चुडेल बनते. पटारी आणि माझवर लोक म्हणतात की जर एखादी मुलगी गरोदर असताना किंवा ती अशुद्ध असताना मरण पावली तर ती चुडेल बनते आणि पांढऱ्या कपड्यात सुंदर मुलीच्या रूपात दिसते. ती पुरुषांना फूस लावून डोंगरावर घेऊन जाते. पछडलेल्यांना मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे बकऱ्याचा बळी देणे. भुईरांचे म्हणणे आहे की जर मुलगी वीस दिवसांची होण्याआधी मेली तर ती चुडेल बनते.[१] +पंजाबमध्ये, जर एखादा पुरुष बेडवर मेला तर त्याचा आत्मा भूत बनतो आणि स्त्री चुडेल बनते.[११] खरवारांना असे वाटते की आत्मा शरीर सोडतो तेव्हा हवा बनते पण माणसाच्या संपर्कात आल्यास आत्म्याला त्रास होतो.[१२] पश्चिम भारतात विशेषतः गुजरातमध्ये, कोणत्याही महिलेचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास ती चुडेल बनते असे मानले जाते. ज्याला जखिण, जखाई, मुकाई, नगुलाई आणि अलवंतिन म्हणतात.[१३][१४] असे मानले जात होते की केवळ खालच्या जातीतील स्त्रीच चुडेल बनते.[६] +पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये, जेव्हा एखादी स्त्री अविवाहित मरण पावते किंवा तिच्या अपूर्ण इच्छा असल्यास पेटनी/शकचुनी तयार होतात.[१५]  +चुडेल बहुतेकदा स्मशानभूमी, स्मशानभूमी, थडगे आणि सोडलेली रणांगण, घरांचे उंबरठे, क्रॉसरोड, शौचालये आणि निकृष्ट ठिकाणी आणि आसपास दिसून येतात.[१६][१७][१८] जर चुडेल ही कुटुंबातील सदस्यांच्या वाईट वागणुकीमुळे मरण पावली असेल, तर ती सर्वात धाकट्यापासून सुरुवात करून तिच्या कुटुंबातील पुरुषांकडून तिच्या मृत्यूचा बदला घेते. जेव्हा तिच्या कुटुंबातील सर्व पुरुष मरून जातात तेव्हा ती इतर लोकांकडे जाते. चुडेल पाहिलेल्या कोणत्याही व्यक्तीवर प्राणघातक रोगाचा हल्ला होऊ शकतो. जे तिच्या रात्रीच्या बोलावण्य्यावर भाळतात त्यांचा मृत्यू होऊ शकतो.[१][२][९][१२][१९][२०] +चुडेलला टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिची निर्मिती रोखणे. याचा अर्थ लोकांना गर्भवती महिलांची चांगली काळजी घ्यावी लागेल.[२१] तथापि, जर एखादी स्त्री मरण पावली, तर चुडेलची निर्मिती रोखली जाऊ शकते आणि सावधगिरीचे उपाय अस्तित्वात आहेत. जर स्त्री मरण पावली तर ते उपाय घेतले जातात. तमिळ संस्कृतीत मानवी पुजारी एकत्र येतात आणि एकत्रितपणे तिला बळी अर्पण करतात.[२२] काही गावांमध्ये, स्टोनहेंजसारखी रचना चुडेलपासून दूर ठेवण्यासाठी वापरली जाते.[९] +रुडयार्ड किपलिंग, हुमायून अहमद, रवींद्रनाथ टागोर, सत्यजित रे, सुकुमार रे या लेखकांनी चुडेलबद्दल कथा लिहिल्या आहेत.[२३] चुडेल बालसाहित्य जसे की ठाकुरमार झुली [बंगाली बालसाहित्य] आणि दूरदर्शन मालिकांमध्ये देखील समाविष्ट आहे.[२४] भारतीय बंगाली हॉरर चित्रपट पुतुलेर प्रतिशोध (१९९८) मध्ये, तिच्या सासरच्या लोकांनी खून केलेली मुलगी बदला घेण्यासाठी चुडेल म्हणून परत येताना दाखवली आहे. +नेटफ्लिक्सचा मूळ चित्रपट बुलबुल (२०२०) हा या आख्यायिकेचा पुनरुत्थान आहे जो चुडेलचा काल्पनिक मूळ देतो. पण तिला विरोधक म्हणून न दाखवता, हा चित्रपट वेगळ्या दृष्टीकोनातून कथा कथन करून अधिक स्त्रीवादी दृष्टिकोन घेतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9147.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f84644bef09151529616f85f499f56f5b0953d1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9147.txt @@ -0,0 +1 @@ +चुराचांदपूर हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे. हे शहर चुराचांदपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9149.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f84644bef09151529616f85f499f56f5b0953d1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9149.txt @@ -0,0 +1 @@ +चुराचांदपूर हे भारताच्या मणिपुर राज्यातील एक शहर आहे. हे शहर चुराचांदपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9165.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04a877711baa92d47e04aac4dbb600acbe557389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9165.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुवाशिया किंवा चुवाश प्रजासत्ताक (रशियन:Чува́шская Респу́блика — Чува́шия, चुवाश:Чăваш Республики — Чăваш Ен) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चुवाश वंशीय लोकांची ही मातृभूमी समजली जाते. हे प्रजासत्ताक रशियाच्या पश्चिमेकडील युरोपीय भागात स्थित आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9166.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04a877711baa92d47e04aac4dbb600acbe557389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9166.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुवाशिया किंवा चुवाश प्रजासत्ताक (रशियन:Чува́шская Респу́блика — Чува́шия, चुवाश:Чăваш Республики — Чăваш Ен) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चुवाश वंशीय लोकांची ही मातृभूमी समजली जाते. हे प्रजासत्ताक रशियाच्या पश्चिमेकडील युरोपीय भागात स्थित आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9198.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fed6fd0f7ba7d56dc7a0919a86acc9041d7cf9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9198.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चॅडविक वॉल्टन (३ जुलै, इ.स. १९८५:जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9207.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44174379997c93545a12393620fffed02034644d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9207.txt @@ -0,0 +1,18 @@ +चॅपेल-हॅडली चषक ही ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघांदरम्यान खेळवली जाणारी एकदिवसीय मालिका आहे. ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू (इयान, ग्रेगरी आणि ट्रेव्हर) आणि न्यू झीलंडचे वॉल्टर हॅडली आणि त्यांची तीन मुले (बॅरी, डेल आणि सर रिचर्ड) ह्या दोन देशांच्या प्रख्यात कुटुंबांच्या नावावरून सदर मालिकेला नाव दिले गेले आहे. +चॅपेल-हॅडली चषक, २०१६ मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केल्यानंतर, सध्या हा चषक न्यू झीलंडकडे आहे.[३]२०१५ क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, तो सामना चॅपेल-हॅडली चषकासाठी विचारात घेतला गेला नाही (परंतू, गट फेरीतील सामना ग्राह्य धरला गेला आणि त्यामुळे २०१४-१५ चषकाचा विजेता सुद्धा न्यू झीलंड संघ ठरला).[४] ह्याआधी, २००७-०८ पासून सदर चषक सतत ऑस्ट्रेलियाकडेच होता.[५] ऑस्ट्रेलियाने पाच तर न्यू झीलंडने आतापर्यंतर चार मालिका जिंकल्या आहेत.[६] +२००४-०५ पासून २००९-१० पर्यंत चषकासाठी दर वर्षी तीन किंवा पाच सामन्यांची मालिका होत असे आणि २०१०-११ आणि २०१४-१५ विश्वचषकादरम्यान एका सामन्यांच्या मालिकेची नोंद केली गेली. परंतु सध्या सदर मालिका ही वार्षिक स्पर्धा राहिलेली नाही. क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना हा ह्या दोन संघांदरम्यान खेळवला गेला, परंतु तो सामना ह्या चषकासाठी ग्राह्य धरला गेला नाही.[७] २०१७-१८ मोसमातील मालिकेऐवजी ट्रान्स-टस्मान त्रिकोणी मालिका, २०१७-१८ खेळवण्यात येईल, परंतु २०१८-१९ मधील न्यू झीलंड मधील मालिका अपेक्षेप्रमाणे खेळवण्यात येईल.[८] +चॅपेल-हॅडली चषक सामन्यांनी अनेक लक्षणीय निकाल आणि विक्रम मोडताना पाहिले आहेत: +*एकमेव एकदिवसीय सामन्यात सामनावीर पुरस्कार +चॅपेल-हॅडली चषक, २००४-०५. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: मालिका बरोबरीत १-१. +चॅपेल-हॅडली चषक, २००५-०६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी २–१. +चॅपेल-हॅडली चषक, २००६-०७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी ३-० +चॅपेल-हॅडली चषक, २००७-०८. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी २-०. +चॅपेल-हॅडली चषक, २००८-०९. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: २-२ बरोबरीनंतर चषक ऑस्ट्रेलियाकडेच राहिला. +चॅपेल-हॅडली चषक, २००९-१०. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी ३–२. +२०१०-११ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघ फक्त एका एकदिवसीय सामन्यासाठी आमने-सामने आले ते १२ फेब्रुवारी २०११ रोजी नागपूर, भारत येथे खेळवल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक, २०११च्या गट फेरी दरम्यान झालेल्या सामन्यात. त्यामुळे दोन्ही देशांनी सदर सामन्यात चॅपेल-हॅडली चषकासाठी लढत देण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलियाने सामना ७ गडी राखून जिंकला.[१४] +चॅपेल-हॅडली चषक, २०१०-११. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी १–०. +२०१४-१५ च्या मोसमात सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघ फक्त एका एकदिवसीय सामन्यासाठी २८ फेब्रुवारी २०१५ रोजी ऑकलंड, न्यू झीलंड येथे खेळवल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक, २०१५च्या गट फेरी दरम्यान झालेल्या सामन्यात आमने-सामने आले. त्यामुळे दोन्ही देशांनी सदर सामन्यात चॅपेल-हॅडली चषकासाठी लढत देण्याचे ठरवले. न्यू झीलंडने सामना १ गडी राखून जिंकला. +चॅपेल-हॅडली चषक २०१४-१५. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी १-०. +चॅपेल-हॅडली चषक, २०१५-१६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी २–१. +चॅपेल-हॅडली चषक, २०१६-१७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी ३–०. +चॅपेल-हॅडली चषक, २०१६-१७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी २–०. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9218.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bd7b2aad4b31a828a3110b56976fb7173acc979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9218.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॅल्वे रोड मैदान हे इंग्लंडच्या स्लॉ शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२९ जुलै १९९३ रोजी भारत आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_922.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5ba07e56464f3321d7fbdefaef943b3cc5669e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_922.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. गजानन पुरुषोत्तम फोंडके (जन्म : २२ एप्रिल १९३९) हे विज्ञान कथा लेखक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशनचे माजी संचालक आहेत. +अनेक वर्तमानपत्रांमध्ये ते विज्ञानविषयक लिखाण करतात [१] अंतराळ, आपले पूर्वज, खगोल. पशू-पक्षी, प्राणिजगत, भूगोल ही सहा पुस्तके त्यांच्या ’विज्ञान नवलाई' नावाच्या पुस्तक-मालिकेचा हिस्सा आहेत. +फोंडके यांनी अणुभौतिकीत एम.एस्‌सी. केल्यावर काही काळ मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापकी केली, आणि नंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसीच्या) प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला. वर्षभरानंतर ते त्या केंद्राच्या जीववैद्यक विभागात काम करू लागले. बीएआरसीत असताना त्यांनी रोगप्रतिबंधकशास्त्र, जीवभौतिकी आणि पेशींचे व कर्करोगासंबंधीचे शास्त्र यांत संशोधन केले. दरम्यान, १९६७ साली त्यांनी लंडन विद्यापीठाची जीवभौतिकी या विषयातील पीएच्‌.ड़ी. मिळवली. पुढील काळात त्यांनी दोन-तीन वेळा परदेशात अभ्यागत शास्त्रज्ञ- प्राध्यापक म्हणून काम केले. बीएआरसीत एकूण २३ वर्षे काम करून ते निवृत्त झाले. +बीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्यांनी सहभागी होण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यात विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली. +१९८३ साली बाळ फोंडके हे टाइम्स ऑफ इंडिया संस्थेतील ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादक झाले. मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या व.दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, लक्ष्मण लोंढे, सुबोध जावडेकर, निरंजन घाटे यांना ‘सायन्स टुडे’मध्ये लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १९८६ च्या सुमारास बाळ फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या. + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_926.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73ec513f6bf4d53847c8e52604e182c6ef33ed74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_926.txt @@ -0,0 +1,2 @@ +संत गजानन महाराज साहित्य संघाच्या वतीने ’गजानन महाराज साहित्य संमेलन’ भरते. +रिसोड (वाशीम जिल्हा) येथे असे तिसरे गजानन महाराज साहित्य संमेलन १५ नोव्हेंबर २००९ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बलभीमराज गोरे होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9272.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2130d06862cfcefbd388991603b0df08bc8dec25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9272.txt @@ -0,0 +1 @@ +चेइक इस्माएल टियोटे (२१ जून, १९८६ - ५ जून, २०१७) हा  कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9306.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb2e8ad792b551859697ea0edd8f994516f4e993 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9306.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9317.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..837def4fa768a845c1046e65def688e511b6a717 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9317.txt @@ -0,0 +1,5 @@ +चेटीचंड हा सिंधीभाषक लोकांचा नववर्ष स्वागताचा सण आहे.[१]सिंधी भाषेत चेट हा शब्द चैत्र महिना या अर्थी येतो. +ग्रेगोरिअन कालदर्शिकेनुसार हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात गुढी पाडव्याच्या दिवशी येतो. चैत्रीचांद या मूळ शब्दाचा चेटीचंड हा अपभ्रंश आहे. +उधेरोलाल किंवा झुलेलाल या सांप्रदायिक देवतेचा जन्मदिवस म्हणूनही हा दिवस ओळखला जातो.[२] ही देवता म्हणजे वरुण देवता होय. जलाची देवता म्हणून तिची पूजा केली जाते. जलाची पूजा करण्यासाठी चेटीचंडच्या दिवशी पाण्याच्या साठ्याला दूध,पीठ आणि तांदूळ असे एकत्र मिश्रण अर्पण करतात. नदी किंवा विहीर अशा ठिकाणी जाऊन अशी पूजा होते.[३] +काही व्यापारी या दिवशी नव्या खातेवहीची पूजा करतात.[३] +सिंधी लोक या दिवशी नृत्याचा आनंद घेतात,एकत्र येऊन परस्परांना शुभेच्छा देतात. या दिवशी झुलेलाल या देवतेची मूर्ती घेऊन मिरवणूक काढतात. मनोरंजनासाठी जत्रांचे आयोजन केले जाते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9348.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..819a3d20bf90e2c49f01820dd7358d9dc037c216 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9348.txt @@ -0,0 +1 @@ +चेतन सुर्यवंशी (२४ फेब्रुवारी, १९८५:पुणे, भारत - हयात) हा  सिंगापूरच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9372.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a7fb91c03aeedd7c15d4f3f7fb4bed1cd811971 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9372.txt @@ -0,0 +1,210 @@ +चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MAA, आप्रविको: VOMM) (तमिळ: சென்னை பன்னாட்டு வானூர்தி நிலையம்) हा भारताच्या चेन्नई शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. चेन्नई विमानतळ चेन्नई महानगराच्या दक्षिण भागात तिरुसुलम, मीनांबक्कम व पल्लावरम ह्या तीन उपनगरांमध्ये स्थित आहे. २०१४ साली १.३८ प्रवाशांची वाहतूक करणारा चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतामधील चौथ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. ह्या विमानतळाच्या देशांतर्गत सेवेसाठी वापरात असलेल्या टर्मिनलला के. कामराज ह्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्र्याचे तर आंतरराष्ट्रीय टर्मिनलला सी.एन. अण्णादुराईचे नाव देण्यात आले आहे. भारतामधील अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपनींचे प्रमुख वाहतूकतळ चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय देखील येथेच स्थित आहे. +चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाहुन १९५४ मध्ये एर इंडियाचे पहिले उड़्डाण मुंबई करिता बेळगाव मार्गे झाले होते. पहिला विमान टर्मिनल हवाई पट्टीच्या ईशान्य बाजूस बांधण्यात आले होते, की जे मीनांबक्कम +उपनगराच्या बाजूने होते, त्यामूळे ह्या विमानतळाचे नाव मीनांबक्कम विमानतळ असे पडले. कालांतराने तिरूसुलम मध्ये नवीन टर्मिनल बांधण्यात आले व येथून नवीन प्रवासी सुविधा सुरू करण्यात आल्या. जुन्या मीनांबक्कम टर्मिनल इमारतीचा वापर सध्या मालवाहतूकीसाठी करण्यात येतो. +चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाला तीन टर्मिनल आहेत. मीनांबक्कम येथील जुने टर्मिनल आता मालसामानासाठी वापरले जाते तर तिरुसुलम येथील अंदर्देशीय व आंतरराष्ट्रीय अशी दोन नवीन टर्मिनल प्रवासी वापरता. यांना कामराज टर्मिनल आणि अण्णा टर्मिनल अशी नावे आहेत. ही दोन प्रवासी टर्मिनल जोडलेली आहेत. +चेन्नई विमानतळ राष्ट्रीय महामार्ग ४५ ह्या महामार्गावर स्थित आहे ह्यामुळे रस्त्याद्वारे ह्या विमानतळावर पोचणे सुलभ होते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे तिरुसुलम हे स्थानक देखील येथून जवळच स्थित आहे. बांधकाम चालू असलेल्या चेन्नई मेट्रोचा मार्ग १ चे दक्षिणेकडील टोक येथेच आहे. मेट्रोद्वारे हा विमानतळ चेन्नईमधील बहुतेक सर्व महत्त्वाच्या स्थळांसोबत जोडला जाईल. +ऑगस्ट १९८४मध्ये विमानतळापासून १.२ किमी अंतरावर झालेल्या बॉम्बस्फोटात ३३ व्यक्ति ठार तर २७ जखमी झाले होते.[३] + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9378.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48369bd61deb299f7b061819de49b9917b6681d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9378.txt @@ -0,0 +1,71 @@ +Chennai suburban rail and bus interconnectivity map.png +चेन्नई उपनगरी रेल्वे (तमिळ: சென்னை புறநகர் இருப்புவழி) ही भारत देशाच्या चेन्नई शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेची दक्षिण रेल्वे चालवते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे एकूण ४ मार्ग व ७३ स्थानके असून दररोज सुमारे १४.६ लाख प्रवासी ही सेवा वापरतात. +एम.आर.टी.एस. (Mass Rapid Transit System) हा चेन्नई उपनगरी रेल्वेचा एक विशेष मार्ग असून पूर्णपणे एलिव्हेटेड [मराठी शब्द सुचवा] असलेला हा भारतामधील सर्वप्रथम रेल्वेमार्ग आहे. चेन्नई बीच ते वेलाचेरी दरम्यान १९.३२ किमी धावणाऱ्या ह्या मार्गावर १७ स्थानके आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9406.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e26a9eff73deadaeb908c2c12477a16171cac837 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9406.txt @@ -0,0 +1,68 @@ + + +१३° ०४′ ५७″ N, ८०° १६′ ३०″ E +चेन्नई (जुने नाव मद्रास) (लिहिण्याची पद्धत) चेण्णै (स्थानिक उच्चार) (तमिळ्: சென்னை/चेण्णै) हे दक्षिण भारतातील एक मोठे शहर व भारतातील एक महानगर आहे. तसेच चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी देखील आहे. चेन्नई बंगालच्या उपसागराच्या कोरोमंडल तटावर वसले आहे. आणि दक्षिण भारतातील सर्वांत मोठे सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे. लोकसंख्येच्या तुलनेने चेन्नई हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे शहर आहे. चेन्नईचे क्षेत्रफळ सुमारे ४२६ चौरस कि.मी आहे. १९९६ साली अधिकृतपणे या शहराचे मद्रास हे नाव बदलून स्थानिक वापरात असलेले चेन्नई असे करण्यात आले. +चेन्नईचे नाव चेन्नईपट्टिनमचे लघुरूप आहे. हे गाव सतराव्या शतकात ब्रिटिशांनी बांधलेल्या फोर्ट सेंट जॉर्जच्या आसपास वसले. [१] चेन्नईपट्टिनम नावाच्या व्युत्पत्तीबद्दल दोन आख्यायिका आहेत. पहिली म्हणजे श्रीकलाहस्तीच्या राजा चेन्नैअप्पा नायकरच्या नावावरून गावास हे नाव दिले गेले. ब्रिटिशांनी हे गाव नायकरकडून १६३९ मध्ये घेतले. चेन्नई नावाचा पहिला अधिकृत वापर ऑगस्ट १६३९मधील खरेदीखतामध्ये आढळतो. त्यात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्रान्सिस डेच्या नावाचा उल्लेख आहे.[२] दुसऱ्या आख्यायिकेनुसार येथील चेन्न केशव पेरुमल देवळाचे नाव गावाला दिले गेले.[३] +चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे. +"मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते. +"मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही. +ब्रिटिशांनी ज्यावेळी हा प्रदेश ताब्यात घेतला त्यानंतर काही काळाने "मद्रासपट्टिनम" आणि "चेन्नापट्टिनम" यांचा विलय केला गेला. ब्रिटिशांनी या शहराला एकत्रितपणे "मद्रासपट्टिनम" म्हणायला सुरुवात केली. राज्य सरकारने १९९६ मधे अधिकृतपणे शहराला "चेन्नई" असे नाव दिले. त्याच नावाने आज ओळखले जाते आहे . +[५][६] चेन्नईचे जुने नाव "मद्रास" हे सेंट जॉर्ज किल्ल्याच्या उत्तरेला असणाऱ्या "मद्रासपट्टिनम" हे गाव आहे या गावाच्या नावावरून आले आहे. +"मद्रासपट्टिनम" या नावाच्या उगमाविषयी तज्ज्ञांमध्ये फारसे एकमत नाही. काहींच्या मते १६व्या शतकात येथे आलेल्या पोर्तुगिजांनी शहराला "Madre de Deus" हे नाव दिले असावे.[४] इतरांच्या मते शहराचे नाव एके काळी प्रतिष्ठित असणाऱ्या पोर्तुगिज वंशाच्या "Madeiros" कुटुंबाच्या (नंतरच्या काळात वापरली जाणारी इतर नावे "Madera" किंवा "Madra") नावावरून आले असावे. या कुटुंबाने १५७५ मध्ये चेन्नईमधील सॅन्थोम या भागात Madre de Deus हे चर्च बांधून घेतले होते. +"मद्रासपट्टिनम" हे नाव युरोपियन प्रभावामुळे आलेले आहे की अगोदरच वापरात होते हे निश्चितपणे सांगता येत नाही. +इतिहासामध्ये पहिल्या शतकापासून चेन्नईच्या आसपासचा परिसर प्रशासकीय, लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरलेला आहे.[७] अनेक दक्षिण भारतीय सत्तांनी, विशेषतः पल्लव, +चेर, चोळ, पांड्य आणि विजयनगर या सत्तांनी चेन्नईवर राज्य केले आहे.[७] आता चेन्नईचा एक भाग असणारे मयलापूर शहर हे पल्लव साम्राज्यातील एक महत्त्वाचे बंदर होते. इ.स. १५२२ मधे पोर्तुगीज येथे आले आणि त्यांनी "साओ टोम" (São Tomé) या नावाचे बंदर तयार केले. हे नाव ख्रिश्चन धर्मगुरू थॉमस अपॉस्टल याच्या नावावरून देण्यात आले.[८] त्याने इ.स. ५२ ते इ.स. ७० (कितीशे?)च्या दरम्यान ख्रिस्ती धर्मप्रचार केल्याचे मानले जाते. इ.स. १६१२ मध्ये डच लोकांनी शहराच्या उत्तरेला आपले बस्तान बसवले. +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. या किल्ल्यामध्ये आता तमिळनाडू विधानसभेचे कामकाज चालते.[७] +१७४६ मधे फ्रेंचांनी मॉरिशसचा गव्हर्नर जनरल काऊंट दिला बोरडोनेस (Bertrand-François Mahé, comte de La Bourdonnais) याच्या नेतृत्वाखाली सेंट जॉर्ज किल्ला आणि मद्रास जिंकून घेतले. या गव्हर्नरने त्यावेळी मद्रास आणि आजूबाजूच्या गावांची लूट केली.[८] इ.स. १७४९ मध्ये ब्रिटिशांनी चेन्नईचा Aix-la-Chapelleच्या तहानुसार पुन्हा ताबा मिळवला आणि शहराच्या किल्ल्याची भिंत बांधली जेणेकरून फ्रेंच आणि हैदर अली यांसारख्या हल्लेकरांपासून शहराचे संरक्षण करता येईल. +१८वे शतक संपेपर्यंत ब्रिटिशांनी तमिळनाडूच्या आसपासचा बहुतेक सर्व प्रदेश आणि आत्ताचे आंध्रप्रदेश आणि कर्नाटक हे प्रदेश काबीज केले होते आणि मद्रासची राजगादी प्रस्थापित करून चेन्नईला तिची राजधानी बनवले.[९] ब्रिटिश अंमलाखाली चेन्नई एक महत्त्वाचे शहर आणि सामुद्रिक तळ म्हणून विकसित झाले. +एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भारतात रेल्वेसेवा सुरू झाली. यानंतर दळणवळण आणि व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी भरभराटीस येत असणारे चेन्नई शहर मुंबई आणि कलकत्ता अशा भारतातील इतर महत्त्वाच्या शहरांना जोडण्यात आले. +जर्मन क्रुझर्सनी २२ सप्टेंबर १९१४ मध्ये चेन्नईच्या तेलाच्या आगारावर बॉम्बहल्ला केला गेला . मद्रास हे पहिल्या महायुद्धामध्ये बॉम्बवर्षाव झालेले एकमेव भारतीय शहर आहे .[१०] +भारत १९४७ साली स्वतंत्र झाल्यानंतर चेन्नई शहर मद्रास राज्याची (१९६९ मधे ज्याचे नाव तमिळनाडू असे करण्यात आले) राजधानी झाली. इ.स.१९६५ सालच्या, हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या विरोधात झालेल्या हिंसक दंगलींनी चेन्नई आणि तमिळनाडू राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणले.[११] +इ.स. २००४ मध्ये हिंदी महासागरात निर्माण झालेल्या सुनामीने चेन्नईच्या किनाऱ्याला धडक दिली. या सुनमीामध्ये अनेक व्यक्तींचा मृत्यू झाला. तसेच या सुनामीमुळे चेन्नईची किनारपट्टी कायमस्वरूपी बदलली.[१२] +ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा फ्रान्सिस डे याने २२ ऑगस्ट १६३९ रोजी कोरोमंडळ किनाऱ्याची छोटिशी जमीन विकत घेतली. त्या वेळी या प्रांतावर वेकंटपती (वंदावासीचा नायक) यांचे राज्य होते.[७] त्याने व्यापारासाठी ब्रिटिशांना कारखाना आणि वखार बांधण्याची परवानगी दिली. एका वर्षानंतर ब्रिटिशांनी सेंट जॉर्ज किल्ला बांधला. हा किल्ला पुढील काळात वसाहतींच्या शहराचा केंद्रबिंदु झाला. +चेन्नई भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर वसले आहे. या शहराची सरासरी पातळी ६.७ मीटर (२२ फूट) आहे आणि सर्वांत उंच बिंदूची पातळी ६० मी (२०० फूट) एवढी आहे. +[१३] चेन्नईच्या किनाऱ्यावर १२ किमी लांबीची मरीना चौपाटी आहे. चेन्नईच्या मध्यभागातून कुम (किंवा कुवम) नदी आणि दक्षिण भागातून अड्यार नदी वाहाते. कोर्तालयार ही नदी चेन्नईच्या उत्तर भागातून वाहाते व एन्नोर या ठिकाणी समुद्राला मिळते. अड्यार आणि कुम नद्या घरगुती आणि व्यावसायिक कचरा व सांडपाण्यामुळे अतिशय प्रदूषित झाल्या आहेत. राज्य सरकार नियमितपणे अड्यार नदीमधून गाळ काढत असल्याने कुम नदीपेक्षा ही नदी कमी प्रदूषित आहे. अड्यार नदीवरील संरक्षित खाडी अनेक प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या प्रजातींसाठीचे आवास झाले आहे.[१४][१५] या दोन नद्या ४ किमी (२.५ मैल) लांबीच्या बकिंगहॅम कालव्याने जोडल्या आहेत. ओट्टेरी नुल्लाह हा पूर्व-पश्चिम वाहणारा प्रवाह चेन्नईच्या उत्तरेतून वाहात बेसिन पुलाजवळ बकिंगहॅम कालव्याला मिळतो. शहराच्या पश्चिम भागात अनेक छोटे-मोठे तलाव आहेत. रेड हिल्स, शोलावरम आणि चेंबारमबक्कम हे तलाव चेन्नईला पिण्याचे पाणी पुरवतात. चेन्नईमधील भूजलाचे साठे दिवसेंदिवस खारे होत आहेत.[१६] +चेन्नईची माती चिकट, मुरूमी आणि वाळूसारखी आहे.[१७] वालुकामय भाग नदीकिनारी आणि समुद्रकिनारी, जसे तिरुवणमियुर, अड्यार, कोट्टिवक्कम, संतोम, जॉर्ज टाऊन, तोंडीरपेट इत्यादी ठिकाणी आढळतात. पावसाचे वाहते पाणी या भागांमध्ये पटकन मातीमध्ये जिरते. शहराच्या जवळपास सर्व भागांमध्ये चिकणमाती आढळते. गुंडी, पेरुणगुडी, वेलाचेरी, अदमबक्कम आणि सैदापेट या भागांमध्ये मात्र मुरूमी माती आढळून येते.[१८] +चेन्नईचे चार मोठे भाग आहेत : उत्तर, मध्य, दक्षिण आणि पश्चिम. उत्तर चेन्नई मुख्यत: औद्योगिक भाग आहे. मध्य चेन्नई हा चेन्नईचा मुख्य व्यवसायिक भाग असून महत्त्वाचा असणारा पॅरि कॉर्नर येथे वसला आहे. पूर्वी प्रामुख्याने निवासी भाग असणारे दक्षिण चेन्नई आणि पश्चिम चेन्नई आता वेगाने व्यावसायिक बनत आहेत. या भागांमधे आता अनेक आर्थिक आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. अनेक दिशांनी चेन्नई वेगाने वाढते आहे.[१९] चेन्नई शहराच्या सीमाभागातच "गुंडी राष्ट्रिय उद्यान" वसले आहे. सीमाभागातच राष्ट्रीय उद्यान असणारे चेन्नई हे जगातील मोजक्या शहरांपैकी एक शहर आहे.[२०] +चेन्नई शहर औष्णिक विषुववृत्तावर असून येथील हवामान विषुववृत्तीय हवामान आहे. समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे चेन्नईतील तापमानात मोठे फरक होत नाहीत. जवळजवळ संपूर्ण वर्ष येथील हवा उष्ण आणि दमट असते. पैकी मे-जूनमध्ये येथे कडक उन्हाळा पडतो. या कालखंडास येथे अग्नि नक्षत्रम किंवा कतिरी वेय्यिल म्हणतात,[२१] आणि या काळात कमाल तापमान जवळपास ३८–४२ °से (१००–१०८ °फॅ) एवढे असते. चेन्नईमध्ये वर्षाचा सर्वात थंड महिना जानेवारी हा असून या काळात किमान तापमान साधारण १८–२० °से (६४–६८ °फॅ) एवढे असते. येथे नोंदवले गेलेले न्यूनतम तापमान १५.८ °से (६०.४ °फॅ) एवढे आहे तर नोंदवले गेलेले अधिकतम तापमान ४५ °से (११३ °फॅ) आहे.[२२][२३] येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,३०० मिमी असून त्यातील बव्हंश पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान पडतो. याशिवाय बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमुळे अनेकदा येथे मोठी पर्जन्यवृष्टी होते. आत्तापर्यंतचे सर्वाधिक पर्जन्यमान २००५ साली २,५७० मिमी एवढे झाले होते[२४] चेन्नईमध्ये एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान आग्नेयेकडून तर इतर वेळी वायव्येकडून वारे वाहतात.[२५] +भूतकाळात चेन्नई शहर पाण्याच्या साठ्यांच्या भरण्यासाठी, या भागांमध्ये मोठ्या नद्या नसल्यामुळे, मुख्यत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहिले आहे. वाढत्या लोकसंख्यामुळे चेन्नईला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले आहे .आणि शहराची भूजलपातळी कमी झाली आहे. जुना "वीरानाम जलाशय प्रकल्प" शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला. मात्र सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झालेल्या नवीन "वीरानाम जलाशय प्रकल्पाने" दूरच्या पाणीस्रोतांवरचे अवलंबित्व बऱ्याच अंशी कमी केले आहे.[२७] अलीकडच्या काही वर्षांत, नियमित आणि जोरदार पर्जन्यमान तसेच "चेन्नई मेट्रोवॉटर"ने "आण्णा नगर रेण सेंटर" येथे केलेल्या पाण्याच्या योग्य साठवणीमुळे पाणीटंचाईमध्ये लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे.[२८] त्याचप्रमाणे आंध्रप्रदेशातील कृष्णा नदीसारख्या मुबलक पाणीसाठा असणाऱ्या नद्यांमधून पाणी आणणाऱ्या "तेलुगू गंगा" प्रकल्पासारख्या नव्या प्रकल्पांनीदेखिल पाणीटंचाईमधे घट केली आहे. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी चेन्नईमधे समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे संच देखील तयार केले जात आहेत.[२९][३०] +चेन्नईची प्रशासनव्यवस्था चेन्नई महानगरपालिका चालवते. चेन्नई नगरपालिकेची स्थापना २९ सप्टेंबर इ.स. १६८८ मध्ये झाली. केवळ भारतातीलच नव्हे तर "युनायटेड किंग्डम"च्या बाहेरील कोणत्याही कॉमनवेल्थ देशातील ही सर्वांत जुनी नगरपालिका आहे. या महानगरपालिकेत चेन्नईच्या १५५ प्रभागांचे प्रतिनिधित्व करणारे १५५ नगरसेवक आहेत. नगरसेवकांची निवड चेन्नईचे नागरिक थेट निवडणुकीच्या द्वारे करतात. नगरसेवक आपल्यामधून शहराचा महापौर आणि उपमहापौर यांची निवड करतात. महापौर आणि उपमहापौर जवळपास सहा स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी असतात.[३३] +चेन्नई महानगरपालिकचे प्रशासकीय क्षेत्रफळ सध्याच्या १७६ किमी२ वरून ८०० किमी२ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तमिळनाडू सरकारकडे आहे. असे झाले तर चेन्नईची लोकसंख्या देखील सध्याच्या ४५ लाखांवरून साधारणत: ८० लाखांवर जाईल. +चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे . फोर्ट सेंट जॉर्ज कॅम्पसमधील सचिवालय इमारतींमध्ये परंतु शहराभोवती विखुरलेल्या इतर बऱ्याच इमारतींमध्ये प्रामुख्याने राज्य कार्यकारी आणि विधानसभेचे मुख्यालय आहे. मद्रास उच्च न्यायालय हे राज्यातील आणि शहरातील सर्वात वरचे न्यायालय असून त्याची कार्यकक्षा तमिळनाडू आणि पाँडेचरी मध्ये पसरलेली आहे. चेन्नईमध्ये उत्तर चेन्नई, मध्य चेन्नई आणि दक्षिण चेन्नई असे तीन मतदारसंघ असून चेन्नईमधून तमिळनाडू विधानसभेचे १४ आमदार निवडले जातात.[३४] +चेन्नई महानगरात कांचीपुरम आणि तिरुवल्लुर जिल्हयांचेदेखील काही भाग अंतर्भूत अहेत. महानगरातील मोठ्या विभागांचे कामकाज स्वतंत्र नगरपालिका बघतात तर छोट्या विभागांचे कामकाज "पंचायती" बघतात. चेन्नई शहराचे क्षेत्रफळ १७४ चौ. किमी (६७ चौ. मैल)[३५] असले तरी महानगराचे एकूण क्षेत्रफळ जवळपास १,१८९ चौ. किमी (४५९ चौ. मैल) आहे.[३६] चेन्नई मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीएमडीए) दुसरा मास्टर प्लॅन तयार केला आहे ज्याचा उद्देश शहराभोवती उपग्रह टाउनशिप विकसित करणे आहे. दक्षिणेस महाबलीपुरम, नैऋत्येकडे चेंगलपट्टू आणि मराईमलाई नगर आणि पश्चिमेस कांचीपुरम शहर, श्रीपेरमपुदूर, तिरुवल्लूर आणि अरक्कनम यांचा उपग्रह शहरांचा समावेश आहे. +ग्रेटर चेन्नई पोलीस विभाग, तामिळनाडू पोलिसांचा विभाग, ही शहरातील कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. शहर पोलीस दलाचे नेतृत्व पोलीस आयुक्तालय असते आणि प्रशासकीय नियंत्रण तामिळनाडूच्या गृह मंत्रालयावर असते. विभागात एकूण १२१ पोलीस ठाण्यांसह sub 36 उपविभाग आहेत. शहरातील रहदारी चेन्नई शहर ट्रॅफिक पोलीस (सीसीटीपी) द्वारे व्यवस्थापित केली जाते. मेट्रोपॉलिटन उपनगरे चेन्नई मेट्रोपॉलिटन पोलिसांद्वारे सजविल्या जातात आणि बाहेरील जिल्हा भागात कांचीपुरम आणि तिरुवल्लूर पोलीस विभाग कार्यरत असतात. +चेन्नई महानगरपालिका आणि उपनगराच्या नगरपालिका नागरी सेवा पुरवतात. बहुतेक झोनमधील कचरा नील मेटल फॅनालिका पर्यावरण व्यवस्थापन ही एक खासगी कंपनी आणि इतर विभागातील चेन्नई कॉर्पोरेशनकडून हाताळला जातो. पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया चेन्नई महानगर पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळाद्वारे हाताळली जाते, ज्याला लोकप्रियपणे सीएमडब्ल्यूएसएसबी म्हटले जाते. तामिळनाडू विद्युत मंडळामार्फत वीज वितरण केले जाते.[३७] शहरामध्ये पाईप गॅस नेटवर्क नाही आणि राज्य मालकीच्या आणि खासगी पेट्रोलियम कंपन्यांद्वारे गॅस सिलिंडरमध्ये पुरविला जातो. +शहरातील टेलिफोन सेवा नऊ मोबाइल फोन सेवा कंपन्यांद्वारे प्रदान केल्या आहेत ज्यात नऊ जीएसएम नेटवर्क आणि दोन सीडीएमए नेटवर्क तसेच चार लँड लाइन कंपन्यांचा समावेश आहे.[३८][३९] व्यावसायिक आणि घरगुती ब्रॉडबँड इंटरनेट सेवा चारही लँड लाइन सेवा प्रदात्यांद्वारे आणि बहुतेक मोबाइल नेटवर्क सेवा प्रदात्यांद्वारे प्रदान केल्या जातात. शहरातील काही भाग पेड वायफाय इंटरनेट सेवेद्वारे व्यापलेले आहेत. +चेन्नई हा दक्षिण भारतातील एक प्रमुख व्यापार-व्यापार आणि रहदारी केंद्र आहे. १९ व्या शतकाच्या शेवटी चेन्नईमध्ये औद्योगिक क्षेत्राची स्थापना झाली. आशियातील सर्वात मोठी रेल्वे कोच निर्मिती कारखाना, इंटिग्रल कोच बिल्डिंग फॅक्टरी, भारत सरकारने चेन्नईजवळील पेरंबूर येथे स्थापित केली आहे. इथल्या उद्योगांमध्ये सुती वस्त्र उद्योग, रसायन उद्योग, कागद व कागदावर बनविलेले उद्योग, मुद्रण उपकरणे व संबंधित उद्योग, चामड्याचे, डिझेल इंजिन, मोटार वाहन, सायकली, सिमेंट, साखर, मॅचमेकिंग, रेल्वे कॅनिंग उद्योग इ. प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त, विविध प्रकारचे उद्योग व सरकार चालवणारे कारखाने चेन्नईमध्ये आहेत. त्यापैकी इंटिग्रल कोच फॅक्टरी, हिंदुस्तान टेलिप्रिन्टर, चेन्नई रिफायनरी आणि चेन्नई फर्टिलायझर इ. पेट्रो-केमिकल सामग्रीची निर्मिती मद्रास पेट्रोकेमिकल्समध्ये केली जाते..[४०] .[४१][४२][४३] +चेन्नई हे शहर भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या जवळपास 30 % उद्योग आहे[४४] आणि त्यातील घटक 35% वाहन उद्योग आहेत [४५]. ह्युंदाई, फोर्ड, बीएमडब्ल्यू, मित्सुबिशी, कोमात्सु, टीव्हीएस ग्रुप (टीव्हीएस) यांच्यासह मोठ्या संख्येने वाहन उद्योग , अशोक लेलँड, निसान-रेनॉल्ट, डेमलर ट्रक्स, टीआय सायकल्स ऑफ इंडिया, टाफे ट्रॅक्टर्स, रॉयल एनफील्ड, कॅटरपिलर इंक., कॅपोरो, मद्रास रबर फॅक्टरी (एमआरएफ) आणि अपोलो टायर्स यांच्याकडे आणि तेथे उत्पादन प्रकल्प स्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहेत चेन्नईच्या आसपास अवडी येथील अवजड वाहनांच्या कारखान्यात लष्करी वाहने तयार होतात ज्यात भारताच्या मुख्य रणांगणाच्या समावेश आहेत: अर्जुन एमबीटी. इंटिग्रल कोच फॅक्टरी भारतीय रेल्वेसाठी रेल्वेचे डबे आणि इतर रोलिंग स्टॉक तयार करते. या अगदी औद्योगिक विस्ताराने चेन्नईला “दक्षिण आशियाचा डेट्रॉईट” असे नाव दिले.[४६] अंबत्तूर-पाडी औद्योगिक झोनमध्ये अनेक कापड उत्पादक आहेत आणि दक्षिण उपनगरामध्ये वस्त्र व पादत्राणे तयार करण्यासाठी एसईझेडची स्थापना केली गेली आहे. शहराचे[४७]. [leather] भारताच्या चामड्याच्या निर्यातीत 50 % पेक्षा जास्त चेन्नईचे योगदान आहे.[४८] +Many software and software services companies have development centres in Chennai, which contributed 14% of India's total software exports of Rs.144,214 crores during 2006–07, making it the second-largest exporter of software in the country, behind बंगळुरू.[४९] Major software companies like TCS, Infosys, Wipro, Hewlett Packard, HCL, आय.बी.एम., Satyam, CTS, MphasiS, Polaris Software Lab, Capgemini and Accenture have their offices set up here, with some of them making Chennai their largest base. Prominent financial institutions, including the World Bank, Standard Chartered Bank and Citibank have back office operations in the city.[५०] Chennai is home to three large national level commercial banks[५१][५२][५३] and many state level co-operative banks, finance and insurance companies. Telecom giants Ericsson and Alcatel-Lucent, pharmaceuticals giant Pfizer and chemicals giant Dow Chemicals have research and development facilities in Chennai. TICEL bio-tech park[५४] and Golden Jubilee bio-tech park[५५] at Siruseri house biotechnology companies and laboratories. Chennai has a fully computerised stock exchange called the Madras Stock Exchange. +चेन्नई मधील एखाद्या नागरिकाला चेन्नईकर म्हणतात. इ.स. २००१ मध्ये चेन्नईची लोकसंख्या ४३४ लाख होती, तर महानगरीय लोकसंख्या ७०४ लाख होती.[५६] The estimated metropolitan population in 2006 is 4.5 million.[५७] In 2001, the population density in the city was 24,682 per km2 (63,926 per mi²), while the population density of the metropolitan area was 5,922 per km2 (15,337 per mi²), making it one of the most densely populated cities in the world.[५६][५८] The sex ratio is 951 females for every 1,000 males,[५९] slightly higher than the national average of 944.[६०] The average literacy rate is 80.14%,[६१] much higher than the national average of 64.5%. The city has the fourth highest population of slum dwellers among major cities in India, with about 820,000 people (18.6% of its population) living in slum conditions.[६२] This number represents about 5% of the total slum population of India. In 2005, the crime rate in the city was 313.3 per 100,000 people, accounting for 6.2% of all crimes reported in major cities in India.[६३] The number of crimes in the city showed a significant increase of 61.8% from 2004.[६४] +चेन्नईमधील सर्वाधिक लोक तमिळभाषी आहेत. भारतीय इंग्रजी ही चेन्नई मधील व्यापार, शैक्षणिक आणि पांढर पेशी जनतेमध्ये प्रचलित असल्याचे दिसून येते. पुष्कळ संख्येने तेलगू and मल्यालम समाज चेन्नईत राहतो.[६५] Chennai also has a large migrant population, who come from other parts of Tamil Nadu and the rest of the country. As of 2001, out of the 937,000 migrants (21.57% of its population) in the city, 74.5% were from other parts of the state, 23.8% were from rest of India and 1.7% were from outside the country.[६६] +चेन्नई हे संगीत, कला आणि संस्कृती यांचे एक प्रमुख केंद्र मानले जाते.[६७] चेन्नई शहर हे त्याच्या शास्त्रीय नृत्य आणि हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक डिसेंबरमध्ये चेन्नईमध्ये पाच आठवड्यांच्या संगीत हंगामाचे आयोजन केले जाते. हे आयोजन १९२७ साली सुरू झालेल्या "मद्रास संगीत प्रबोधनी"ची स्थापना साजरा करण्यासाठी केले जाते.[६८] यामध्ये शहरातील आणि आजुबाजूचे शेकडो कलाकार पारंपरिक कर्नाटिक संगीताचे कलाविष्कार (कुचेरी) सादर करतात. "चेन्नई संगमम्" या नावाने ओळखला जाणारा कलामहोत्सव प्रत्येक जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये आयोजित होतो. यामध्ये तमिळनाडू राज्याच्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण केले जाते. चेन्नई तमिळनाडू राज्यात उगम पावलेल्या "भरतनाट्यम" शास्त्रीय नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या दक्षिण समुद्रकिनाऱ्यावर वसलेले "कलाक्षेत्र" हे चेन्नईमधील भरतनाट्यमचे एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे.[६९] चेन्नई शहर हे भारतातील काही उत्कृष्ट चर्चगायकांच्या समूहांसाठीदेखील प्रसिद्ध आहे. हे कलाकार नाताळ सणाच्या दरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये तमिळ आणि इंग्रजीमध्ये आपली कला सादर करतात.[७०][७१] +चेन्नई हा "कॉलीवूड्" या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या तमिळ चित्रपट सृष्टीचा तळ आहे.[७२] कॉलीवूडमध्ये प्रत्येक वर्षी साधारणपणे १५० पेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती होते.[७३] या चित्रपटांच्या गीतांचा चेन्नईच्या संगीतावर मोठा प्रभाव आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील ईलैयाराजा, के. बालाचंदर, शिवाजी गणेशन, एम. जी. रामचंद्रन, रजनीकांत, कमल हसन, मणी रत्नम आणि एस. शंकर अशा मोठ्या कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नईमधून केली. ए. आर. रेहमान यांनी २००९ साली "स्लमडॉग मिलिअनेर" या चित्रपटासाठी २ ऑस्कर आणि २ ग्रॅमी पारितोषिके जिंकून चेन्नईच्या नावाला जागतिक नावलौकिक मिळवून दिला.[७४] चेन्नईमधील चित्रपटगृहांमध्ये अनेक तमिळ कलाकृती दाखवल्या जातात. राजकीय उपहास, वात्रट विनोद, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी शैलींची नाटके इथे लोकप्रिय आहेत.[७५][७६][७७] याबरोबरच इंग्रजी नाटके देखिल शहरात सादर होतात. +चेन्नईमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये जानेवारीच्या पाच दिवस साजरा होणारा "पोंगल" हा सण सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळी, ईद-उल-फित्र आणि नाताळ यांसारखे जवळपास सर्व प्रमुख धार्मिक सण चेन्नईमध्ये साजरे केले जातात. चेन्नईच्या पारंपारिक खाद्यप्रकारांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींचा समावेश होतो. शहरातील अनेक उपहारगृहांमध्ये साधे जेवण मिळते. या जेवणात तांदळापासून बनलेल्या पोंगल्, डोसा, इडली आणि वडई अशा पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांबरोबर "फिल्टर कॉफी" देण्याचीही पद्धत आहे. +Chennai serves as a major gateway to southern India and the Chennai International Airport, comprising the Anna international terminal and the Kamaraj domestic terminal, is the third busiest airport in India.[७८][७९] The city is connected to major hubs across Asia, Europe, and North America through more than 30 national and international carriers. The airport is the second busiest cargo terminus in the country. The existing airport is undergoing further modernisation and expansion, and a new greenfield airport is to be constructed at an estimated cost of Rs 2,000 crore in Sriperumbudur.[८०] +The city is served by two major ports, Chennai Port, one of the largest artificial ports, and Ennore Port. The Chennai port is the largest in Bay of Bengal and India's second busiest container hub, handling automobiles, motorcycles and general industrial cargo. The Ennore Port handles cargo such as coal, ore and other bulk and rock mineral products.[८१] A smaller harbour at Royapuram is used by fishing boats and trawlers.फ् +Chennai is well connected to other parts of India by road and rail. Four major national highways link Chennai to बंगळुरू, Kolkata, Tiruchirapalli (Trichy) and Tirupati and onwards to the rest of the national highway system. Numerous state highways link the city to Puducherry (Pondicherry) and other towns and cities in Tamil Nadu and neighbouring states.[८२] The Chennai Mofussil Bus Terminus (CMBT), the terminus for all intercity buses from Chennai, is the largest bus station in Asia.[८३] Seven government-owned transport corporations operate inter-city and inter-state bus services. Many private inter-city and inter-state bus companies also operate services to and from Chennai. +Chennai is the headquarters of the Southern Railway. The city has two main railway terminals. Chennai Central station, the city's largest, provides access to other major cities as well as many other smaller towns across India.[८४] Chennai Egmore is a terminus for trains to destinations primarily within Tamil Nadu; it also handles a few inter-state trains.[८५] + +Buses, trains, and auto rickshaws are the most common form of public transport within the city. The Chennai suburban railway network, one of the oldest in the country, consists of four broad gauge sectors terminating at two locations in the city, namely Chennai Central and Chennai Beach. Regular services are offered in the following sectors from these termini: Chennai Central/Chennai Beach - Arakkonam - Tiruttani, Chennai Central/Chennai Beach – Gummidipoondi - Sullurpeta and Chennai Beach – Tambaram - Chengalpattu - Tirumalpur(Kanchipuram). The fourth sector is an elevated Mass Rapid Transit System (MRTS) which links Chennai Beach to Velachery and is interlinked with the remaining rail network. +Construction is underway for an underground and elevated Chennai Metro rail.[८६] +The Metropolitan Transport Corporation (MTC) runs an extensive city bus system consisting of 3257 buses on 622 routes, and moves an estimated 4.35 million passengers each day.[८७] +Vans, popularly known as Maxi Cabs and 'share' auto rickshaws ply many routes in the city and provide an alternative to buses. Metered call taxis, tourist taxis and auto rickshaws are also available on hire. Chennai's transportation infrastructure provides coverage and connectivity, but growing use has caused traffic congestion and pollution. The government has tried to address these problems by constructing grade separators and flyovers at major intersections, starting with the Gemini flyover, built in 1973 over the most important arterial road, Anna Salai to the recently completed Kathipara Flyover.[८८][८९] +Newspaper publishing started in Chennai with the launch of a weekly, The Madras Courier, in 1785.[९०] It was followed by the weeklies The Madras Gazzette and The Government Gazzette in 1795. The Spectator, founded in 1836, was the first English newspaper in Chennai to be owned by an Indian and became the city's first daily newspaper in 1853.[९१] The first Tamil newspaper, Swadesamitran, was launched in 1899.[९०] +The major English dailies published in Chennai are द हिंदू, The New Indian Express, The Deccan Chronicle and The Times of India recently joined the list. The evening dailies are, The Trinity Mirror and The News Today. As of 2004, द हिंदू was the city's most read English newspaper, with a daily circulation of 267,349.[९२] The major business dailies published from the city are The Economic Times, द हिंदू Business Line, Business Standard, Mint and The Financial Express. The major Tamil dailies include the Dina Thanthi, Dinakaran, Dina Mani, Dina Malar, Tamil Murasu, Makkal Kural and Malai Malar and major Telugu dailies include Eenandu, Vaartha, Andhra Jyothi and Sakshi.[९३] The one and only Hindi Newspaper published from Chennai is the Rajasthan Patrika. Neighbourhood newspapers such as The Annanagar Times and The Adyar Times cater to particular localities. Magazines published from Chennai include Ananda Vikatan, Kumudam, Kalki, Kungumam, "Thuglak", Frontline and Sportstar. +Doordarshan runs two terrestrial television channels and two satellite television channels from its Chennai centre, which was set up in 1974. Private Tamil satellite television networks like Sun TV, Raj TV, Zee Tamil, Star Vijay, Jaya TV, Makkal TV, Vasanth TV and Kalaignar TV broadcast out of Chennai. The Sun Network one of India's largest broadcasting companies is based in the city. While SCV and Hathway are the major cable TV service providers, Direct-to-home (DTH) is available via DD Direct Plus, Dish TV, Tata Sky, Sun direct DTH, Reliance Big TV and Digital TV(Airtel-Bharti)[९४][९५] Chennai is the first city in India to have implemented the Conditional Access System for cable television.[९६] Radio broadcasting started from the radio station at the Rippon Buildings complex, founded in 1930 and was then shifted to All India Radio in 1938.[९०] The city has 4 AM and 14 FM radio stations, operated by Anna University, All India Radio and private broadcasters.[९७] +चेन्नईमधील शाळा सार्वजनिक (सरकारद्वारा चालविलेल्या) आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या आहेत. खाजगी शाळांतील काहींना सरकारकडून आर्थिक मदत मिळते.[९८] शिक्षणाचे माध्यम इंग्रजी आणि तमिळ असून इंग्रजी हे मुख्य माध्यम आहे. बहुतेक शाळा या तमिळनाडू स्टेट बोर्ड, मॅट्रिक्युलेशन बोर्ड किंवा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याशी संलग्न आहेत (CBSE).[९९] काही शाळा "इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (ICSE) बोर्ड" बरोबर संलग्न आहेत. त्याचप्रमाणे "नॅशनल इंस्टिट्युट ऑफ ओपन स्कूलिंग बोर्ड", "ॲंग्लो इंडियन बोर्ड" आणि माँटेसरी पद्धती यांच्याशी जोडलेल्या देखिल शाळा चेन्नईमध्ये आहेत. शालेय शिक्षण वयाच्या तिसऱ्या वर्षी दोन वर्ष कालावधीच्या बालवाडीपासून सुरू होते. यानंतर दहा वर्षांचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू होतो. यानंतर व्यावसायिक आणि उच्च शिक्षणासाठी पात्र होण्यासाठी विद्दयार्थ्यांना विज्ञान किंवा वाणिज्य शाखेमध्ये दोन वर्षांचा उच्च माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.[१००][१०१] चेन्नईमध्ये एकूण १,३७९ शाळा असून यामध्ये ७३१ प्राथमिक, २३२ माध्यमिक आणि ४२६ उच्च माध्यमिक शाळा आहेत.[१०२] + +The Indian Institute of Technology Madras (IIT Madras) and College of Engineering, Guindy, founded in 1794, are the premier centres for engineering education in the city. Most colleges that offer engineering programs are affiliated to Anna University. Madras Medical College (MMC), Stanley Medical College (SMC), Kilpauk Medical College and Sri Ramachandra Medical College and Research Institute (SRMC) are the notable medical colleges in Chennai. Colleges for science, arts and commerce degrees are typically affiliated with the चेन्नई विद्यापीठ, which has three campuses in the city; some colleges such as Ramakrishna Mission Vivekananda College, Madras Christian College, Loyola College and The New College are autonomous. Research institutions like the Central Leather Research Institute (CLRI), the Central Electronics Engineering Research Institute (CEERI) and the Institute for Financial Management and Research (IFMR) are in the city. The Connemara Public Library is one of four National Depository Centres in India that receive a copy of all newspapers and books published in India.[१०३] It has been declared a UNESCO information centre.[१०४] +येथे 15 सरकारी रुग्णालये आणि मोठ्या संख्येने खासगी रुग्णालये वैद्यकीय आणि आरोग्य सेवा प्रदान करतात. "जी.एच." म्हणून ओळखले जाणारे सरकारी सामान्य रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. तेथे बरीच मोठी खासगी रुग्णालये आहेत, त्यातील अनेक बहु-खास रुग्णालये आहेत. अपोलो हॉस्पिटल्स (आशियातील सर्वात मोठी खाजगी आरोग्य सेवा देणारी),[१०५] संकरा नेत्रलय आणि श्री रामचंद्र मेडिकल सेंटरसारख्या भारतातील काही नामांकित आरोग्य सेवा संस्था शहरात आहेत, ज्यामुळे वैद्यकीय पर्यटकांच्यासाठी जगात हे ठिकाण एक ठिकाण आहे.[१०६] +क्रिकेट हा चेन्नईमधील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे.[१०७] चीपाॅकमध्ये असणारे एम. ए. चिदंबरम मैदान हे देशातील सर्वांत जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे.[१०८] आय. आय. टी. मद्रासच्या क्षेत्रामध्ये असणारे चेम्पास्ट क्रिकेट मैदान हे आणखी एक महत्त्वाचे मैदान आहे. या ठिकाणी बऱेचसे प्रथम वर्गीय क्रिकेट सामने खेळावले जातात. श्रीनिवासराघवन वेंकटराघवन आणि के. श्रीकांथ हे मोठे क्रिकेट खेळाडू मुळचे चेन्नईचे आहेत.[१०९][११०] बॉब सिम्पसन आणि डेनिस लिली यांच्यासारखे प्रशिक्षक असणारी वेगवान गोलंदाजांसाठीची प्रबोधनी, "MRF पेस फाऊंडेशन" ही चेन्नईमध्ये आहे.[१११][११२] चेन्नई हे चेन्नई सुपर किंग्स या इंडियन प्रीमियर लीगच्या क्रिकेट संघाचे शहर आहे. त्याचप्रमाणे, "इंडियन क्रिकेट लीग"च्या "चेन्नई सुपरस्टार्स" या संघाचेदेखिल चेन्नई हे शहर आहे.[११३][११४] +चेन्नई वीरन्स हा प्रीमिअर हॉकी लीगचा संघ चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. या संघातर्फे मेयर राधाकृष्णन मैदानावर हॉकी सामन्यांच्या "आशिया कप" आणि "पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी" अशा अनेक मालिका आयोजित केल्या गेल्या आहेत. +[११५][११६] +चेन्नईमध्ये लिएंडर पेस, विजय अमृतराज, रमेश कृष्णन आणि महेश भूपती असे प्रसिद्ध टेनिस खेळाडू तयार झाले आहेत [११७][११८][११९] आणि "असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (ATP)"च्या चेन्नई ओपन या स्पर्धेचे आयोजन १९९७ सालापासून चेन्नईमध्ये केले जाते.[१२०] ATPची मान्यता असणारी ही देशातील एकमेव स्पर्धा आहे. +फुटबॉल आणि इतर मैदानी खेळांचे आयोजन जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये केले जाते. या स्टेडियममध्येच व्हॉलिबॉल, बास्केटबॉल आणि टेबल टेनिस या खेळांसाठी उत्तम सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. जलक्रीडेसाठी "वेलाचेरी ॲक्वॅटिक कॉम्प्लेक्स" तयार करण्यात आले आहे. चेन्नईमध्ये १९९५ सालच्या "दक्षिण आशियायी खेळांचे"आयोजन करण्यात आले होते.[१२१] +भारतीय स्वातंत्र्यानंतर काही काळातच प्रथम चेन्नईमध्ये सुरू झालेल्या मोटारसायकलींच्या शर्यतींचा आणि चेन्नईचा अतिशय जवळचा संबंध आहे. या शर्यतींचे आयोजन ईरुनगत्तुकोत्ताई मध्ये असणाऱ्या ट्रॅकवर केले जाते.[१२२] गुंडी रेस कोर्सवर घोड्यांच्या शर्यती आयोजित केल्या जातात तर मद्रास बोट क्लबमध्ये नौकांच्या शर्यती आयोजित केल्या जातात. शहरात "कॉस्मोपोलिटन क्लब" आणि "जिमखाना क्लब" अशी दोन १८-छिद्री गोल्फची मैदाने आहेत. ही दोन्ही मैदाने एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी तयार केली गेली. बुद्धिबळातील माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचे बालपण चेन्नईमध्ये व्यतीत झाले.[१२३][१२४][१२५] +चेन्नईच्या इतर प्रसिद्ध खेळाडूंमध्ये टेबल टेनिस खेळाडू शरथ कमल[१२६] आणि दोन वेळचा कॅरम विश्वविजेता मारिया इरुदयाम यांचा समावेश होतो.[१२७] चेन्नई शहराला "चेन्नई चित्ताज" नावाची "रग्बी संघटना" आहे.[१२८] +खालील शहरे चेन्नईला आपले जुळे शहर मानतात.[१२९][१३०] +साचा:चेन्नई diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9427.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654ea7e2b4a64e4d230d30b64c416da1d87550a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9427.txt @@ -0,0 +1 @@ +चेन्नैचा इतिहास सुमारे १,४०० वर्षांचा असल्याचा अंदाज आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9451.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..339792538bb3173642fbb5c20ef2278ea24fabfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9451.txt @@ -0,0 +1 @@ +चेर (तमिळ: சேரர் ; रोमन लिपी: Chera dynasty;) हे इ.स.पू.च्या दुसऱ्या शतकापासून इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत केरळ व नजीकच्या परिसरातील भूभागावर अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. चेर साम्राज्याची राजधानी वांची/करूर येथे होती. या साम्राज्यावर दोन तमिळ राजघराण्यांनी राज्य केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9467.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe129cc9ec12be0850b2e9f372cb1291ca86b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9467.txt @@ -0,0 +1 @@ +चेरी-ॲन फ्रेझर (२१ जुलै, १९९९:गयाना - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी तर उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी करते diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9475.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78c20d7f23eccce8ec1413ccf4f525e87e575c82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9475.txt @@ -0,0 +1,3 @@ +अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील एक मूळ अमेरिकन जमात. एकूण लोकसंख्या ३,००,०००. हे लोक ओक्लाहोमा, कॅलिफोर्निया व उत्तर कॅरोलिना या राज्यांत राहतात. +त्यांची मूळ भाषा चेरोकी ही आहे परंतु आज ती फक्त २०,००० लोकच बोलू शकतात. +इ.स. १८३८ मध्ये युरोपियन लोकांनी त्यांना त्यांच्या मूळ प्रदेशातून जबरदस्तीने हाकलून लावले त्यात जवळजवळ ४००० चेरोकी लोक मरण पावले. ही घटना अश्रूंची पाऊलवाट या नावाने ओळखली जाते (खाली इंग्रजी दुवा पहा). diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9489.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b35a2e2d194df73d8b31000008c3818f0315ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9489.txt @@ -0,0 +1 @@ +चेर्थला हे भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुळा जिल्ह्यातील एक शहर आहे. याची लोकसंख्या ३,०२,१९४ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_95.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_95.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5c573a0dd391d7fe1b7b6c2fd45455c24323253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_95.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +सत्ता मिळावी यासाठी होणारं राजकारण अनेक चित्रपटांमधून दाखविण्यात आलं आहे. ‘सामना’, ‘सिंहासन’ या गाजलेल्या चित्रपटांपासून ते अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरळा’ या चित्रपटांपर्यंत अनेकांमधून सत्तेचं राजकारण उलगडण्यात आलं आहे. अशातच आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे राजकारणातील खेळींमुळे लहान मुलांवर त्याचा कसा परिणाम होतो हे आगामी खुर्ची या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9525.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f17eccd7b63c6eeacd6cd43971f6833668a42ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9525.txt @@ -0,0 +1 @@ +चेस्टर अ‍ॅलन आर्थर (इंग्लिश: Chester Alan Arthur), (ऑक्टोबर ५, इ.स. १८२९ - नोव्हेंबर १८, इ.स. १८८६) हा अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष होता. आर्थराच्या आधीचा अध्यक्ष जेम्स गारफील्ड याची हत्या झाल्यानंतर १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेला आर्थर ४ मार्च, इ.स. १८८५पर्यंत अध्यक्षपदावर होता. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत मुलकी सेवा सुधारण्याविषयीचा पेंडल्टन सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म अ‍ॅक्ट हा कायदा संमत होऊन लागू झाला. पेशाने वकील असलेला आर्थर अध्यक्ष बनण्याअगोदर जेम्स गारफील्ड याच्या अध्यक्षीय राजवटीत उपराष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहत होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9529.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2468fa4939e69fe691a9c6578577036846ead688 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9529.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेस्टर काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चेस्टर काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9535.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a73e32d120368895ebc37d84df84bc05c319e928 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9535.txt @@ -0,0 +1 @@ +चेस्टर डॉनल्ड वॉट्सन (१ जुलै, १९३८:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९६० ते १९६२ दरम्यान ७ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9542.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b303c36583f880470964612e08565b6bb518f786 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9542.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेहेडी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9544.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..029d39cbe74436701ba79d55839192a670f726e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9544.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेहेळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9547.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83bc72eb3aebcc573c4e13eb5c5e233ebae65ac1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9547.txt @@ -0,0 +1,4 @@ + +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_956.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19090ddd5d2c2278fa8c4f5f78f3967f2a68dce5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_956.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनी पूर्व अफगाणिस्तानमधील एक शहर आहे. हे याच नावाच्या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. +भारतावर अनेकदा चाल करून आलेला महमूद गझनवी हा येथील सरदार होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9562.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb06caa90372752d4087062f0339ffc7d6162fd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9562.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र अमावास्या ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9571.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c57274c371b90b2a33f5175bf82840cf8d3099b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9571.txt @@ -0,0 +1,3 @@ +चैत्र कृष्ण द्वादशी ही चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_959.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acd3488b03170482c118c0d929f4a4502ac083c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_959.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो. +इ.स. ९९७ मध्ये बल्ख सीमेवर सैन्याचे नेतृत्व करत असताना महमुदच्या पित्याचे निधन झाले. त्याला महमुद, नासेर, इस्माईल आणि युसुफ असे चार पुत्र होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र महमूद हा खोरासान प्रांताचा राज्यपाल होता. पित्याच्या मृत्यूसमयी तो खोरासानची राजधानी निशापूर येथे होता. पित्याच्या मृत्यूवेळी महमूदचे त्याच्या पित्याशी संबंध दुरावलेले होते त्यामुळे त्याच्या पित्याने आपला दुसरा मुलगा इस्माईल याची गझनीच्या अमीरपदी नियुक्ती केली. त्याप्रमाणे सुमारे सात महिने इस्माईलने गझनीवर राज्य केले. महमूदला ही नियुक्ती पसंत नसल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित वारशाच्या विभाजनाची मागणी केली. इस्माईलने ही मागणी मान्य न केल्याने दोन भावात वारसा युद्ध सुरू झाले. त्यामध्ये इस्माईलचा पराभव झाल्याने त्याला कैद करण्यात आले आणि इ.स.९९८ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महमूद गझनीच्या राजेपदी आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_961.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acd3488b03170482c118c0d929f4a4502ac083c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_961.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनीचा महमूद (पूर्ण नाव : यामिन उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन) (जन्म नोव्हेंबर २, ९७१ - एप्रिल ३०, १०३०) हा भारतावर आक्रमण करणारा अफगणिस्तानातील गझनीचा शासक होता. असे मानतात की याने भारतावर १७ वेळा लुटीच्या मोहिमा आखल्या होत्या. आपार संपत्ती व लूट करून तो परते. भारतात हा कॄरकर्मा समजला जातो तर पाकिस्तान व अफगणिस्तानात तो महान राज्यकर्ता व सेनानी मानला जातो. +इ.स. ९९७ मध्ये बल्ख सीमेवर सैन्याचे नेतृत्व करत असताना महमुदच्या पित्याचे निधन झाले. त्याला महमुद, नासेर, इस्माईल आणि युसुफ असे चार पुत्र होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र महमूद हा खोरासान प्रांताचा राज्यपाल होता. पित्याच्या मृत्यूसमयी तो खोरासानची राजधानी निशापूर येथे होता. पित्याच्या मृत्यूवेळी महमूदचे त्याच्या पित्याशी संबंध दुरावलेले होते त्यामुळे त्याच्या पित्याने आपला दुसरा मुलगा इस्माईल याची गझनीच्या अमीरपदी नियुक्ती केली. त्याप्रमाणे सुमारे सात महिने इस्माईलने गझनीवर राज्य केले. महमूदला ही नियुक्ती पसंत नसल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित वारशाच्या विभाजनाची मागणी केली. इस्माईलने ही मागणी मान्य न केल्याने दोन भावात वारसा युद्ध सुरू झाले. त्यामध्ये इस्माईलचा पराभव झाल्याने त्याला कैद करण्यात आले आणि इ.स.९९८ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महमूद गझनीच्या राजेपदी आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9610.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e77e68587aaa12b2b8aab8b6eb4d363bc00da979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9610.txt @@ -0,0 +1 @@ +चैल हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9614.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e53d607beb36ad931898a1c9b77f00b63a81ba9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9614.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 29°33′00″N 106°30′25″E / 29.55000°N 106.50694°E / 29.55000; 106.50694 + +चोंगछिंग (लेखनभेद: चोंग्छिंग ; चिनी: 重庆 ; फीनयीन: Chongqing) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या नैऋत्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकातील चार राष्ट्रीय महानगरपालिका क्षेत्रांपैकी हे एक असून असा दर्जा असलेले चीनच्या भूवेष्टित भागातले एकमेव महानगर आहे. १९ जिल्हे, १५ परगणे आणि ४ स्वायत्त परगणे एवढा विस्तृत पसारा असलेले हे महानगर क्षेत्र व्याप्तीनुसार राष्ट्रीय शासनाच्या थेट अखत्यारीतील महानगर क्षेत्रांमध्ये सर्वांत मोठे आहे. +उत्पादनक्षेत्रातील उद्योगांचे मोठे केंद्र असलेले चोंगछिंग वाहननिर्मिती उद्योगात देशातील तिसऱ्या क्रमांकाचे केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9677.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d889168b5a4c1f69a65e01c9d32702e09edb5cc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9677.txt @@ -0,0 +1 @@ +चोपडा तथा चोप्रा हे एक उत्तर भारतीय आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9684.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eacabef346da5efad0d2b99eafb3c2f3e4a8d5f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9684.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोपडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9699.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..962a2723113ff704e33c8516a098e45b65952150 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9699.txt @@ -0,0 +1 @@ +चोमू विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून सिकर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9715.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8344440d62f95c46ba38f8feb2a1adbbd3ea7210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9715.txt @@ -0,0 +1 @@ +चोरबाहुली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9721.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4120a58ee4179c55a1d573eb6868a57da7a0abdb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9721.txt @@ -0,0 +1,8 @@ + चोरवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9739.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6e750c21ab3b71ec10430bee2e6c9ed878f6959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9739.txt @@ -0,0 +1,8 @@ +जितेंद्र जोशी +अमृता खानविलकर + + +चोरिचा मामला हा एक २०२० सालचा मराठी कॉमेडी चित्रपट आहे जो प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित,अनिरुद्ध पाटील निर्मित आणि हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला.[१] या सिनेमात जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर आणि हेमंत ढोमे मुख्य भूमिकेत दिसले आहेत.[२] +नंदन हा एक असा चोर आहे, जो अत्यंत प्रामाणिक आणि समाधानी आहे. तो मुळात जगण्यासाठी लागणाऱ्या गरजेपुरत्या वस्तूंचीच चोरी करत असतो. तो चोरी करण्याच्या ठिकाणची पूर्ण माहिती घेऊन पूर्ण नियोजन करून चोरी करत असतो. याच सोबत तो सदरील माहिती आपल्या पत्नीला देखील देऊन ठेवत असतो. एक दिवस तो अमरजित पाटील या तगड्या राजकारण्याच्या घरी चोरीसाठी जातो. पाटील नंदन ला रंगेहाथ पकडतात. तिथे पाटलासोबत त्याची मैत्रीण श्रद्धा देखील हजर असते. श्रद्धाला स्वतःचा गाण्यांचा अल्बम बनवायचा आहे आणि ती अमरजीतकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असते. पाटील नंदन ची खरडपट्टी काढत असताना दारावरची बेल वाजते. बाहेर पाटलाची पत्नी अंजली दार बडवत असते. बायकोच्या भीतीपोटी पाटील नंदनला श्रद्धाचा नवरा बनवण्याची विनंती करतो. मुळात पाटलाच्या पत्नीने आपल्या नवऱ्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी इन्स्पेक्टर अभिनंदन यांना सोपवलेली असते. अंजली पाठोपाठ इन्स्पेक्टर अभिनंदन देखील तिथे येतो. या एकंदरीत परिस्थितीत जो गोंधळ उडतो, त्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.[३] +चोरिचा मामला आयएमडीबीवर +चोरिचा मम्ला ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9766.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6233f9bd56fd7a366312cadbe12d23a94ff9e255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9766.txt @@ -0,0 +1,36 @@ +चोळ (चोळर् राजघराणे) राजांची देवळे . +चोळ राजांच्या साम्राज्यात तमिळ राष्ट्राने कला साहित्य आणि धर्म ह्या क्षेत्रात प्रगतीचे उच्च शिखर गाठले.पल्लवांच्या राज्यात आरंभ झालेल्या सांस्कृतिक आंदोलनाचे आपले शिखर चोळांच्या शासनात गाठले.भारतात ह्या पूर्वी कधीही न झालेल्या शिल्पकला,वास्तूकला आणि धातूपासून पुतळ्यांची निर्मितीस प्रारंभ झाला आणि भारतीय इतिहासात एका नव्या पर्वाने प्रारंभ केला.पल्लवांच्या शासनात सुरू झालेल्या भव्यदिव्य देवळांची निर्मिती तशीच चालू ठेवत चोळ राज्यकर्त्यांनी त्यात अधिक भर घालून द्राविडी वास्तूशिल्पकलेला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. +चोळ शासनातील देऊळांची यादी (काम चालू...) + आग्रा किल्ला •  + अजिंठा लेणी •  + सांचीचा स्तूप •  + चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान •  + छत्रपती शिवाजी टर्मिनस •  + वेल्हा गोवा •  + घारापुरी लेणी (एलिफंटा लेणी) •  + वेरूळची लेणी •  + फत्तेपूर सिक्री •  + चोल राजांची मंदिरे •  + हंपी •  + महाबलिपुरम •  + पट्टदकल •  + हुमायूनची कबर •  + काझीरंगा राष्ट्रीय उद्यान •  + केवलदेव राष्ट्रीय उद्यान •  + खजुराहो •  + महाबोधी विहार •  + मानस राष्ट्रीय उद्यान •  + भारतामधील पर्वतीय रेल्वे ( •  + दार्जीलिंग हिमालयन रेल्वे •  + निलगिरी पर्वतीय रेल्वे •  + कालका−सिमला रेल्वे) •  + नंदादेवी राष्ट्रीय उद्यान •  + व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्याने •  + सह्याद्री पर्वतरांग •  + कुतुब मिनार •  + लाल किल्ला •  + भीमबेटका •  + कोणार्क सूर्य मंदीर •  + सुंदरबन राष्ट्रीय उद्यान •  + ताजमहाल •  + जंतर मंतर diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9777.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfa2d2fb46a5c7eb7eb14089334cd90f7106c990 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9777.txt @@ -0,0 +1,3 @@ + +उत्तर २४ परगणा जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला बांगलादेश तर दक्षिणेला बंगालचा उपसागर आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा बराचसा भाग कोलकाता महानगराच्या हद्दीत येतो. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्याच जिल्ह्यात स्थित आहे. +उत्तर २४ परगणा जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी पेक्षा अधिक असून महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे सध्या उत्तर २४ परगणा हा भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9784.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44a7eb3f0fa9a02b234d28819cc99960f63747ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9784.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौंडेश्वरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9810.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdab170758fd1197bceff9f8d98e6121cb806864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9810.txt @@ -0,0 +1,4 @@ + +चौखंडी स्तूप हा सारनाथमधील एक महत्त्वाचा बौद्ध स्तूप असून, तो उत्तर प्रदेशातील वाराणसीपासून १३ किलोमीटर अंतरावर आहे. हा स्तूपाची दफनभूमीपासून उत्क्रांती झाली आहे आणि गौतम बुद्धांच्या अवशेषांकरिताचे एक तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे.[१] +चौथ्या आणि सहाव्या शतकातील गुप्त काळात चौखंडी स्तूपाला मूलतः बांधण्यात आले होते जेव्हा भगवान बुद्ध आणि त्यांच्या पहिल्या शिष्यांनी बोधगयापासून प्रवास करून सारनाथला भेट दिली होती. नंतर एका राजाच्या पुत्र गोवर्धनने हुमायूं, शक्तिशाली मुगल शासकांच्या भेटीसाठी अष्टकोनी मनोरा बांधून आपल्या सध्याच्या आकृत्याला स्तूप सुधारित केले.[२] +आज हा स्तूप एक अष्टकोनी मनोरा विचित्र इमारतीसह एक उच्च मातीच्या छत्राचा भाग आहे. हे भारताच्या पुरातत्त्व सर्वेक्षणानुसार राखले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9814.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c314fc1cb7576575b94218a3f85eb63b159b5755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9814.txt @@ -0,0 +1,19 @@ +२०° ५२′ १२″ N, ७४° ३४′ ४८″ E +चौगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यात वसलेले एक गाव आहे. +चौगाव हे महाराष्ट्र राज्य महामार्ग १०वर () 20°52′N 74°35′E / 20.87°N 74.58°E / 20.87; 74.58 या अक्षांश रेखांशावर आहे. धुळे शहरापासून चौगाव येथे पोहचण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ६ ने १८.७ किमी (११.६ मैल) पश्चिमेकडे असलेल्या कुसुंबा गांवाला जावे लागते. गांवात शिरल्यावर तिथून महाराष्ट्र राज्य महामार्ग १० ()ने दक्षिणेकडे ५ किमी (३ मैल) गेल्यावर महाराष्ट्र राज्य ग्रामीणमार्ग क्रमांक १३८ (VR 138)चा चौक लागतो. चौगाव गांव तेथून पश्चिमेला ३०० मीटरवर आहे. +२००१ च्या जनगणनेनुसार, चौगावात १,९५४ पुरुष आणि १,९६५ महिला मिळून ३,९१९ लोकसंख्या होते. पुरुष आणि महिलांची लोकसंख्या ५१% आणि ४९% आहे. चौगावचा सरासरी साक्षरता दर ७०%, जो राष्ट्रीय साक्षरता दर ५९.५% पेक्षा अधिक आहे. पुरुषसाक्षरता ४०% आहे आणि महिला साक्षरता ३०% आहे. चौगाव मध्ये, केवळ १% लोकसंख्या ६ वर्ष पेक्षा कमी आहे. चौगावचा सरासरी जन्म दर १८.८४% आणि मृत्यु दर ६.०२% एवढा आहे.[१] या गावात ९८० परिवार राहतात व गावाचे सीमा क्षेत्र के एकूण २,९११ हेक्टर एवढे पसरले आहे. +चौगाव एक कृषि अर्थव्यवस्था आहे, पारंपरिक पिके बाजरी, कापूस, भुईमूग, ज्वारी, कांदा और गहू यांचा समावेश आहे, शेतबांधावर काहीप्रमाणात नारळाची झाडे आढळतात.शेतकरी नदी व पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. प्रगत कृषि तंत्रात सुधारीत बियाणे, ठिबक सिंचन, रासायनिक तसेच जैव खते यांचा उपयोग केला जातो आहे.मागच्या काही वर्षा पासून सिताफळ,डाळींब,पपई इत्यादीच्या रूपाने फळबागाईतीचे प्रमाण वाढत आहे. +राज्याच्या आर्थिक उत्पन्न आणि खर्चात शेती अर्थव्यवस्थेचा समावेश होतो.अंदाज पत्रकीय वर्ष २००७-२००८ करिता चौगाव उत्पन्न रुपये २,२३२,१६७/- एवढे तर खर्च रुपये १,९२०,०००/- एवढा गृहीत धरला होता. +चौगावला दैनंदिन प्रशासनाकरिता ग्रामपंचायत आहे. जिल्हा पंचायत मुख्यालय आणि ब्लॉक पंचायत दोन्हीही धुळे येथे आहेत. +चौगावात कोणतीही व्यावसायिक अथवा सहकारी बँक, किंवा शेतकी/बिगर शेतकी क्रेडिट सोसायटी नाही. +चौगावात पिण्याच्या पाण्याच्या बऱ्याच सार्वजनिक नळ आणि सार्वजनिक विहिरी आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी पाच विहिरी, दोन हात पंप आणि दोन वीज पंप आहेत. +चौगावात एक प्राथमिक विद्यालय आणि एक माध्यमिक विद्यालय आहे. सर्व उच्च शिक्षणाकरिता गावातील विद्यार्थ्यांना नजीकच्या मोठ्या शहरात जावे लागते. +याशिवाय चौगावात, भारत सरकारच्या, बाल कुपोषण विरोधात १९७५ मध्ये सुरू केलेल्या, बाल विकास सेवा कार्यक्रमातर्गत, सरकारी अनुदान घेणारी ३२ माता आणि बालसंगोपन (अंगणवाडी) केंद्रे आहेत. +चौगावात कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. +चौगावात पोस्ट ऑफीस आहे, परंतु गावात तार अथवा टेलिफोनची सोय नाही. +चौगाव गावात सिनेमा अथवा व्हीडियो हॉलसारखी मनोरंजन सुविधा उपलब्ध नाही. गावात स्पोर्ट क्लब, स्टेडियम,सांस्कृतिक केंद्र इत्यादी उपलब्ध नाही. गावकरी दिवाळीच्या सणात खुल्या मैदानात हेल्याची (रेड्याची) टक्कर पहाण्यास मोठ्या प्रमाणात जमा होतात. तसेच ते भवानी मातेच्या यात्रा उत्साहात लोकनाट्ये (तमाशा) बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. +दुधाकरिता म्हैसपालन हा शेतीस प्रमुख जोड धंदा असल्यामुळे, शेतकरी अशा टक्करीत सहभागी होतील असे हेले बाळगून त्यांच्या विशेष पोषणाची काळजी घेतात. +चौगाव गावात विविध जाती-जमातीचे लोक रहातात, त्यांत प्रामूख्याने माळी, सुतार, गवळी, भिल, कोळी, शिंपी, हरिजन, इत्यादी आहेत. +चौगावात रेल्व नाही. सर्वाधिक जवळचे रेल्वेस्थानक २० किमी अंतरावर धुळे शहरात आहे. +चौगाव हे धुळे, कुसुंबा आणि मालेगांव येथून येजा करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेसने जोडलेले आहे. +चौगावात विमानतळ नाही. सर्वाधिक जवळचा विमानतळ धुळे येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9826.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db3458707ababed94db122a8f79780a3d56f7eb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9826.txt @@ -0,0 +1,5 @@ +चौथा चामराजा वोडेयार (२५ जुलै, १५०७ - ९ नोव्हेंबर, १५७६) हा मैसुरुचा वडियार घराण्याचा सातवा राजा होता. हा मैसुरुचा पाचवा राजा तिसऱ्या चामराज वोडेयारचा याचा सर्वात धाकटा मुलगा होता. १५७२ मध्ये दुसरा तिम्मराज या आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर वयाच्या ६५ व्या वर्षी त्याने राज्य हाती घेतले आणि १५७६पर्यंत चार वर्षे राज्य केले. +दुसऱ्या तिम्मराजाने मैसुरुला विजयनगर साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केले असले तरी त्याला मान्यता मिळालेली नव्हती. चौथ्या चामराजाने सत्ता हाती घेतल्याबरोबर मैसुरु राज्यातून विजयनगरचे राजदूत आणि देशमुख, देशपांड्यांना हाकलून दिले. जरी त्याला श्रीरंगपट्टणातील विजयनगरचे एक छोटे प्रतिनिधी मंडळ कायम ठेवावे लागले असले तरी, त्याने विजयनगरच्या इतर सर्व अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. +याच्या डोक्यावर वीज पडल्याने त्याला टक्कल पडले होते. त्यामुळे त्याला बोला (टकल्या) असेही म्हणत. +चौथ्या चामराजाच्या जन्माच्या आसपास पहिल्या केम्पे गौडाने मैसुरुच्या पूर्वेस एका टेकाडावर छोटे शहर वसवले होते व तेथे आपले राज्य स्थापले होते. लहान असताना चामराजने केम्पे गौडाच्या आणि बेंगलुरु शहराच्या शौर्यगाथा ऐकल्या होत्या. कदाचित त्यामुळेच १५६९मध्ये मध्ये केम्पे गौडाच्या मृत्यूनंतर चामराजाने बेंगलुरुवर चढाई करून काबीज करून घेतले. +९ नोव्हेंबर, १५७६ रोजी चौथ्या चामराजाचा मृत्यू झाला आणि त्याचा पुतण्या पाचवा चामराजा सिंहासनावर आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9835.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b322c9c9cdcb2e55027f4ba7ce0740885c8a418 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9835.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुराद (ओस्मानी तुर्की: مراد رابع‎;मुराद-इ राबी; २६ किंवा २७ जुलै, इ.स. १६१२ - ८ फेब्रुवारी, इ.स. १६४०) हा ओस्मानी सम्राट होता. +हा १६२३ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. याने ओस्मानी साम्राज्याची कळा परत आणली. मुराद त्याच्या क्रौर्याबद्दल प्रसिद्ध होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9837.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a527fe65fb3d0a118bc0343b9f56cf4f5aa381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9837.txt @@ -0,0 +1,3 @@ +महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता. +वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली. +हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_984.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90d3f1aa20b64a047165d2c90700eec32816765d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_984.txt @@ -0,0 +1,10 @@ +गड नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. केव नदी व गड नदी यांचा संगम होऊन ती काजळी या नावाने पुढे ओळखली जाते. केव नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ तर देवडे या विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावाजवळ गड नदीचा उगम होतो. केव नदीला साखरपा येथे गड नदी येऊन मिळते. काजळी नदी पश्चिमवाहिनी असून रत्‍नागिरीजवळ भाट्ये या गावाजवळ ती अरबी समुद्राला जाऊन मिळते व तेथे भाट्याची खाडी तयार होते. +पहा :- महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या + + +अरुणा नदी  · आचरा नदी  · कर्ली नदी  · केसरी  · गड नदी  · जानवली  · तिल्लारी(तिलारी) नदी  · तेरेखोल नदी  · देवगड नदी  · पियाळी नदी  · पीठढवळ नदी  · बेल नदी  · भंगसाळ नदी  · वाघोटण नदी  · शिवगंगा नदी  · शुक नदी  · सुखशांती नदी + +साचा:रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या +गड नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9845.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3b5f501709c2d464679d76b8c693fb5ad074544 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9845.txt @@ -0,0 +1 @@ +चौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्रॉंस) (१८/१९ जून, इ.स. १२९४ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9871.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23fde0186a9382a2d7bff423650254686e728ed0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9871.txt @@ -0,0 +1,14 @@ +मानवी शरीरात उत्पन्न होणाऱ्या असंख्य भावांचे उत्पादन व वहन करणाऱ्या असंख्य स्रोतांतील प्रमुख येथे आहेत - +१. प्राणवह +२. उदकवह +३. अन्नवह +४. रसवह +५. रक्तवह +६. मांसवह +७. मेदोवह +८. अस्थिवह +९. मज्जावह +१०. शुक्रवह +१२. आर्तववह +१३. पुरीषवह +१४. स्वेदवह diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9904.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7841049ac631e968486f2e03ef61cad8ca3dae0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9904.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे हेर सर्व प्राणिमात्रांवर देखरेख करतात. त्यांचे अस्तित्व बहुदा जाणवत नाही. ते खालीलप्रमाणे आहेत.- + diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9912.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2694da089b58d9d3fef0579d76b4d9d3aeeaf8de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9912.txt @@ -0,0 +1,36 @@ +चौदाव्या लोकसभेतील राज्यनिहाय खासदार खालीलप्रमाणे आहेत +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9936.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4283c03aa541436b014220a2070065d6c7000041 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9936.txt @@ -0,0 +1,18 @@ +सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या अदिश प्रभार घनता आणि सदिश धारा घनता चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते. +(+−−−) ह्या अंतरी चिन्हेन्हांसहित मिन्कोवस्की अंतरी + + + + +η + +μ +ν + + + + +{\displaystyle \eta _{\mu \nu }} + + वापरल्यास चौधाराचे चार घटक खालीलप्रमाणे दिले जाते: +येथे c हा प्रकाशाचा वेग, ρ ही प्रभार घनता आणि j ही नेहमीची धारा घनता. उर्ध्वघात α हे अवकाशकाल मितींना खूणते. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9981.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..048a470774acde5511af626affa0e1dbf39ad648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9981.txt @@ -0,0 +1 @@ +हिंदू वैदिक साहित्यानुसार च्यवन भार्गव हा भृगु कुळातील एक ऋषी होता. हा भृगु व त्याची पत्नी पुलोमा यांचा पुत्र होता. वृद्धपणी हा जराजर्जर झाला असता अश्विनीकुमारांनी याच्या देहात नवचैतन्य निर्माण करून यास तरुण बनवले [१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9983.txt b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_8/wiki_s3_9983.txt @@ -0,0 +1 @@ +