Upload folder using huggingface_hub
Browse filesThis view is limited to 50 files because it contains too many changes. See raw diff
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_1000.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10003.txt +6 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10018.txt +14 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10024.txt +80 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10043.txt +80 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10056.txt +16 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10068.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10070.txt +4 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10080.txt +4 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10094.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10095.txt +10 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10101.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10155.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10177.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10178.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10190.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10197.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10227.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10237.txt +4 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10241.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10252.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_1026.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10261.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10263.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10264.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10265.txt +6 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10285.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10288.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10289.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10311.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10313.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10316.txt +79 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10319.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10342.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10372.txt +8 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10378.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10408.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10410.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10413.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10514.txt +5 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10517.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10552.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10556.txt +2 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10561.txt +7 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10564.txt +21 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_1058.txt +9 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10591.txt +3 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10610.txt +1 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10630.txt +11 -0
- dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10631.txt +2 -0
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_1000.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
[ चित्र हवे ]
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10003.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर:
|
| 2 |
+
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।
|
| 3 |
+
अन्वय:
|
| 4 |
+
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।
|
| 5 |
+
मराठीमध्ये अर्थ :
|
| 6 |
+
शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10018.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,14 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संभाषण इंटरफेस (सीयूआय) हे संगणकांसाठी एक यूजर इंटरफेस आहे जो खऱ्या मनुष्यासह संभाषणाचे अनुकरण करतो. ऐतिहासिकदृष्ट्या, संगणक वापरकर्त्याच्या क्रिया संगणकाला समजणाऱ्या आज्ञामध्ये भाषांतर करण्यासाठी मजकूर-आधारित वापरकर्ता इंटरफेस आणि ग्राफिकल यूजर इंटरफेस (जीयूआय) (उदा. "बॅक" बटण दाबणे) वर अवलंबून आहे. संगणकीय क्रिया पूर्ण करण्याची प्रभावी यंत्रणा असताना, जीयूआय [१] शी संबंधित वापरकर्त्यासाठी एक शिक्षण गरज आहे. त्याऐवजी, वाक्यरचना आधारित इंटरफेस संगणकीय आदेशांऐवजी वापरकर्त्यास त्यांच्या सहज भाषेत संगणकाशी संवाद साधण्याची संधी "सीयूआय" उपलब्ध करतात.[२]
|
| 2 |
+
हे करण्यासाठी, संभाषण इंटरफेस संगणकांना मानवी भाषेतून समजून घेण्यासाठी, त्यांचे विश्लेषण करण्यास आणि अर्थ समजण्यास नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी) वापरतात. वर्ड प्रोसेसर सारखे न करता, NLP मानवी भाषेची रचना ग्राह्य धरते. (म्हणजे, म्हणजे अक्षरांची शब्द , शब्दांचे वाक्य आणि वाक्यामधली कल्पना किंवा हेतू जो वापरकर्ता सांगायचा प्रयत्न करत आहे). मानवी भाषेचे अस्पष्ट स्वरूप पाहता मशीनसाठी वापरकर्त्याच्या विनंत्या योग्यरित्या स्पष्ट करणे कठीण करते, म्हणूनच आपण नैसर्गिक भाषा समजूत (एनएलयू) [३] कडे वळत आहे.
|
| 3 |
+
एनएलयु हे भावना विश्लेषण आणि संवादात्मक शोध करून प्रश्न चालू ठेवते आणि ह्या सगळ्यात संदर्भ जतन केला जातो. एनएलयू स्पेलिंग चुकांसारखी अरचनात्मक माहिती जी मानवी मेंदूला समजते ती हाताळण्यास मदत करते [४] . उदाहरणार्थ एनएलयूचा वापर करून वापरकर्ता अमेरिकेची लोकसंख्या माहित करून घेऊ शकतो. त्यानंतर वापरकर्त्याने "अध्यक्ष कोण आहे?" असे विचारले तर ते अमेरिकेच्या संदर्भात पुढचा शोध घेऊन उचित प्रतिसाद देईल.
|
| 4 |
+
संभाषणात्मक इंटरफेस हे ग्राहकांना कमी खर्चात प्रभावीपणे संबंधित माहिती पुरविण्यासाठी व्यवसायांसाठी एक उत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. सीयूआय तंत्रज्ञाना वापरकर्त्याला तांत्रिक गुंतागुंत वगळुन व नवीन गोष्टी न शिकता वापरकर्त्यास संबंधित माहितीचा वापर करण्यासाठीचा मार्ग खुला करून देते .
|
| 5 |
+
सध्या विविध प्रकारचे इंटरफेस ब्रँड आहेत. मुख्यतः संभाषणात्मक इंटरफेसच्या दोन मुख्य श्रेणी आहेत - आवाज सहाय्यक आणि चॅटबॉट्स .
|
| 6 |
+
आवाज सहाय्यक हा असा यूजर इंटरफेस आहे जो वापरकर��त्याला फक्त बोलून क्रिया करण्यासाठी मदत करतो . ऑक्टोबर २०११ मध्ये सादर झालेला, ॲपल सिरी व्यापकपणे स्वीकारल्या जाणाऱ्या पहिल्या आवाज सहाय्यकांपैकी एक होती. आयफोन वापरकर्ते फक्त बोलून सिरीचा माहिती मिळवण्यासाठी व क्रिया पूर्ण करण्यासाठी वापर करतात.
|
| 7 |
+
सिरीचा समावेश घरी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये झाल्यापासून व पुढील प्रगती मुळे वापरकर्ते आता गूगल होम आणि अॅमेझॉन इको वापरून त्यांचे घर स्मार्ट उपकरणांसोबत जोडून, विविध विविध प्रकारे वापर करण्याचा पर्याय उपलब्ध करू शकतात.
|
| 8 |
+
वापरकर्ते हे वापरून आता दिवे बंद करू शकतात, फोनमध्ये रिमाइंडर सेट करू शकतात आणि त्यांच्या मित्रांना तोंडी बोलुन कॉल करू शकतात.
|
| 9 |
+
संभाषण इंटरफेस ज्यांनी आवाज सहाय्यकाचा वापर करून ग्राहकांमधील आणि व्यवसायामधील घर्षण दूर केले आहे, त्यामुळे व्यवसायांसाठी ग्राहकांसोबत संवाद साधायला आणि हा प्रभावी व लोकप्रिय मार्ग निर्माण झाला आहे. ग्राहकांना आता त्यांच्या विविध खात्यांशी संबंधित यूजरनेम व पासवर्ड (सांकेतिक शब्द) लक्षात ठेवायची गरज नाही; ते फक्त त्यांच्या खात्याला गुगल किंवा अमेझॉन शी एकदाच जोडतात. आता असे दिवस गेले की आपल्याला एक साधा प्रश्न विचारण्यासाठी तासभर थांबावे लागेल.
|
| 10 |
+
चॅटबॉट हा संगणक वेब- किंवा मोबाइल-आधारित इंटरफेस आहे जो वापरकर्त्यास प्रश्न विचारून माहिती मिळवण्यासाठी मदत करतो. ही माहिती गूगल सहाय्यक चॅट विंडोमधल्या माहितीसारखी सामान्य असू शकते जी वापरकर्त्याला इंटरनेटवर शोध घेण्यास समर्थ करते किंवा ही एक विशिष्ट ब्रँड किंवा सेवा असू शकते जी वापरकर्त्यास त्यांच्या विविध खात्यांच्या स्थितीबद्दल माहिती मिळवून देते. त्यांची बॅकएंड प्रणाली आवाज सहाय्यकाप्रमाणेच कार्य करते व फ्रंटएन्ड माहिती दाखवण्यासाठी दृश्य इंटरफेसचा वापर करते.
|
| 11 |
+
हा इंटरफेस ज्या कंपन्यांना गुंतागुंतीचे व्यवहार करायचे आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण सूचना, खोल दुवे आणि ग्राफिक्स या सर्वांचा उपयोग उत्तर देण्यासाठी एकत्रितपणे केला जाऊ शकतो.
|
| 12 |
+
चॅटबॉट्स प्रश्नांची उत्तरे देणारी जटिलता बॅकएन्ड प्रणालीच्या विकासावर अवलंबून असते. ज्या चाटबॉट्स मध्ये ठरलेली उत्तरे असतात त्यांना माहिती आणि कौशल्यांचा आधार कमी प्रमाणात असतो. मशीन लर्निंगचा फायद�� करून चाटबॉट्स जास्त माहिती विकसित करतील आणि जास्त जटिल उत्तरे देतील.
|
| 13 |
+
[ <span title="This claim needs references to reliable sources. (November 2019)">उद्धरण आवश्यक</span> ]
|
| 14 |
+
बहुतेक वेळा कंपन्या त्यांच्याकडे येणाऱ्या सध्या प्रश्नांचा आणि व्यवहारांचा भर कमी करण्यासाठी चाटबॉट्सचा फायदा घेतात. हे चॅटबॉट्स वापरकर्त्यास मदत करण्याचा पर्याय उपलब्ध करतात, परंतु जर संभाषण खूपच गुंतागुंतीचे झाले तर ग्राहकांना त्याच चॅट विंडो मधून ते संभाषण ग्राहक प्रतिनिधीकडे सोपवले जाते
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10024.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,80 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वनडे आणि टी२०आ किट
|
| 2 |
+
संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ (अरबी: فريق الإمارات الوطني للكريكيت) हा पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती देशाचा राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आहे. १९८९ सालापासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेला यू.ए.ई. आजवर १९९६ व २०१५ ह्या दोन क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.
|
| 3 |
+
यू.ए.ई. आपले सामने खालील तीन स्थानांहून खेळतो.
|
| 4 |
+
ऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड
|
| 5 |
+
बर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड
|
| 6 |
+
आर्जेन्टीना ·
|
| 7 |
+
डेन्मार्क ·
|
| 8 |
+
नामिबियन ·
|
| 9 |
+
युगांडा ·
|
| 10 |
+
बेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया
|
| 11 |
+
ऑस्ट्रीया ·
|
| 12 |
+
बहामास ·
|
| 13 |
+
बहरैन ·
|
| 14 |
+
बेलिझ ·
|
| 15 |
+
भुतान ·
|
| 16 |
+
ब्राझिल ·
|
| 17 |
+
ब्रुनै ·
|
| 18 |
+
चिली ·
|
| 19 |
+
चीन ·
|
| 20 |
+
कूक आयलंड ·
|
| 21 |
+
कोस्टा रिका ·
|
| 22 |
+
क्रोएशिया ·
|
| 23 |
+
क्युबा ·
|
| 24 |
+
सायप्रस ·
|
| 25 |
+
झेक प्रजासत्ताक ·
|
| 26 |
+
फ़िनलंड ·
|
| 27 |
+
गांबिया ·
|
| 28 |
+
घाना ·
|
| 29 |
+
ग्रीस ·
|
| 30 |
+
गुर्नसी ·
|
| 31 |
+
इंडोनेशिया ·
|
| 32 |
+
इराण ·
|
| 33 |
+
आइल ऑफ मान ·
|
| 34 |
+
जर्सी ·
|
| 35 |
+
लेसोथो ·
|
| 36 |
+
लक्झेंबर्ग ·
|
| 37 |
+
मलावी ·
|
| 38 |
+
मालदीव ·
|
| 39 |
+
माली ·
|
| 40 |
+
माल्टा ·
|
| 41 |
+
मेक्सिको ·
|
| 42 |
+
मोरोक्को ·
|
| 43 |
+
मोझांबिक ·
|
| 44 |
+
म्यानमार ·
|
| 45 |
+
नॉर्वे ·
|
| 46 |
+
ओमान ·
|
| 47 |
+
पनामा ·
|
| 48 |
+
फिलिपाईन्स ·
|
| 49 |
+
पोर्तुगाल ·
|
| 50 |
+
र्वांडा ·
|
| 51 |
+
कतार ·
|
| 52 |
+
सामोआ ·
|
| 53 |
+
सौदी अरब ·
|
| 54 |
+
सियेरा लिओन ·
|
| 55 |
+
स्लोव्हेनिया ·
|
| 56 |
+
दक्षिण कोरिया ·
|
| 57 |
+
स्पेन ·
|
| 58 |
+
सेंट हेलन ·
|
| 59 |
+
सुरिनम ·
|
| 60 |
+
स्विडन ·
|
| 61 |
+
स्विझर्लंड ·
|
| 62 |
+
टोंगा ·
|
| 63 |
+
तुर्क आणि कैकोस द्विपे ·
|
| 64 |
+
वनुतु ·
|
| 65 |
+
पूर्व आफ्रिका ·
|
| 66 |
+
पूर्व आणि मध्य आफ्रिका ·
|
| 67 |
+
पश्चिम आफ्रिका
|
| 68 |
+
बेलारूस ·
|
| 69 |
+
बल्गेरिया ·
|
| 70 |
+
एस्टोनिया ·
|
| 71 |
+
आइसलँड ·
|
| 72 |
+
लात्व्हिया ·
|
| 73 |
+
न्यू कॅलिडोनिया ·
|
| 74 |
+
पोलंड ·
|
| 75 |
+
रशिया ·
|
| 76 |
+
स्लोव्हेकिया ·
|
| 77 |
+
तुर्कस्तान ·
|
| 78 |
+
युक्रेन ·
|
| 79 |
+
उरुग्वे
|
| 80 |
+
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10043.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,80 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
वनडे आणि टी२०आ किट
|
| 2 |
+
संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ (अरबी: فريق الإمارات الوطني للكريكيت) हा पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती देशाचा राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आहे. १९८९ सालापासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेला यू.ए.ई. आजवर १९९६ व २०१५ ह्या दोन क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.
|
| 3 |
+
यू.ए.ई. आपले सामने खालील तीन स्थानांहून खेळतो.
|
| 4 |
+
ऑस्ट्रेलिया · इंग्लंड · दक्षिण आफ्रिका · भारत · न्यू झीलंड · वेस्ट इंडीज · पाकिस्तान · श्रीलंका · झिम्बाब्वे · बांगलादेश · अफगानिस्तान · आयर्लंड
|
| 5 |
+
बर्म्युडा · कॅनडा · केन्या · नेदरलँड्स · स्कॉटलंड
|
| 6 |
+
आर्जेन्टीना ·
|
| 7 |
+
डेन्मार्क ·
|
| 8 |
+
नामिबियन ·
|
| 9 |
+
युगांडा ·
|
| 10 |
+
बेल्जियम · बोत्स्वाना · केमॅन आयलंड · फिजी · फ्रांस · जर्मनी · जिब्राल्टर · हॉंगकॉंग · इस्त्राईल · इटली · जपान · कुवैत · मलेशिया · नेपाळ · नायजेरिया · पापुआ न्यू गिनी · सिंगापूर · टांझानिया · थायलंड · संयुक्त अरब अमीरात · अमेरिका · झांबिया
|
| 11 |
+
ऑस्ट्रीया ·
|
| 12 |
+
बहामास ·
|
| 13 |
+
बहरैन ·
|
| 14 |
+
बेलिझ ·
|
| 15 |
+
भुतान ·
|
| 16 |
+
ब्राझिल ·
|
| 17 |
+
ब्रुनै ·
|
| 18 |
+
चिली ·
|
| 19 |
+
चीन ·
|
| 20 |
+
कूक आयलंड ·
|
| 21 |
+
कोस्टा रिका ·
|
| 22 |
+
क्रोएशिया ·
|
| 23 |
+
क्युबा ·
|
| 24 |
+
सायप्रस ·
|
| 25 |
+
झेक प्रजासत्ताक ·
|
| 26 |
+
फ़िनलंड ·
|
| 27 |
+
गांबिया ·
|
| 28 |
+
घाना ·
|
| 29 |
+
ग्रीस ·
|
| 30 |
+
गुर्नसी ·
|
| 31 |
+
इंडोनेशिया ·
|
| 32 |
+
इराण ·
|
| 33 |
+
आइल ऑफ मान ·
|
| 34 |
+
जर्सी ·
|
| 35 |
+
लेसोथो ·
|
| 36 |
+
लक्झेंबर्ग ·
|
| 37 |
+
मलावी ·
|
| 38 |
+
मालदीव ·
|
| 39 |
+
माली ·
|
| 40 |
+
माल्टा ·
|
| 41 |
+
मेक्सिको ·
|
| 42 |
+
मोरोक्को ·
|
| 43 |
+
मोझांबिक ·
|
| 44 |
+
म्यानमार ·
|
| 45 |
+
नॉर्वे ·
|
| 46 |
+
ओमान ·
|
| 47 |
+
पनामा ·
|
| 48 |
+
फिलिपाईन्स ·
|
| 49 |
+
पोर्तुगाल ·
|
| 50 |
+
र्वांडा ·
|
| 51 |
+
कतार ·
|
| 52 |
+
सामोआ ·
|
| 53 |
+
सौदी अरब ·
|
| 54 |
+
सियेरा लिओन ·
|
| 55 |
+
स्लोव्हेनिया ·
|
| 56 |
+
दक्षिण कोरिया ·
|
| 57 |
+
स्पेन ·
|
| 58 |
+
सेंट हेलन ·
|
| 59 |
+
सुरिनम ·
|
| 60 |
+
स्विडन ·
|
| 61 |
+
स्विझर्लंड ·
|
| 62 |
+
टोंगा ·
|
| 63 |
+
तुर्क आणि कैकोस द्विपे ·
|
| 64 |
+
वनुतु ·
|
| 65 |
+
पूर्व आफ्रिका ·
|
| 66 |
+
पूर्व आणि मध्य आफ्रिका ·
|
| 67 |
+
पश्चिम आफ्रिका
|
| 68 |
+
बेलारूस ·
|
| 69 |
+
बल्गेरिया ·
|
| 70 |
+
एस्टोनिया ·
|
| 71 |
+
आइसलँड ·
|
| 72 |
+
लात्व्हिया ·
|
| 73 |
+
न्यू कॅलिडोनिया ·
|
| 74 |
+
पोलंड ·
|
| 75 |
+
रशिया ·
|
| 76 |
+
स्लोव्हेकिया ·
|
| 77 |
+
तुर्कस्तान ·
|
| 78 |
+
युक्रेन ·
|
| 79 |
+
उरुग्वे
|
| 80 |
+
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10056.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,16 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त महाराष्ट्र सभा ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची सुरुवात व्हावी म्हणून एक स्थापन न झालेली एक प्रस्तावित संकल्पना होती.1940मध्ये ‘ज्योत्स्ना’ या मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याविषयी त्या वेळच्या काही नामवंतांनी ‘महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती’ या शीर्षकाखाली निवेदन दिले. (संदर्भ :अंतर्नाद , जून २०१० व्हाया http://thinkmaharashtra.com/kala/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-0 Archived 2016-03-04 at the Wayback Machine. आणि http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-maharashtara-din-special-article-by-sameer-paranjape-3195709.html )
|
| 2 |
+
ज्योत्स्ना’ मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या या निवेदनानंतर मराठी समाजाने पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना केल्याचे वा ती सक्रिय झाल्याचे पुढील काळात दिसत नाही.
|
| 3 |
+
|
| 4 |
+
०१. दा.वि.गोखले... बी.ए. एलएल. बी., पुणे
|
| 5 |
+
०२. ग.त्र्यं. माडखोलकर ... उपसंपादक, महाराष्ट्र, नागपूर
|
| 6 |
+
०३. शं.न. आगाशे.. कॉमनवेल्थ चीफ एजंट, नागपूर
|
| 7 |
+
०४. डॉ. शिवाजीराव पटवर्धन ... अमरावती
|
| 8 |
+
०५. श्री. शं.नवरे... संपादक, प्रभात, मुंबई
|
| 9 |
+
०६. दि.वा दिवेकर... एम.ए., पुणे
|
| 10 |
+
०७. रा.न.अभ्यंकर... बी.ए. एलएल.बी., पुणे
|
| 11 |
+
०८. पा.र. अंबिके.. संपादक, महाराष्ट्र परिचय, पुणे
|
| 12 |
+
०९. त्र्यं. वि. पर्वते .. उपसंपादक, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई
|
| 13 |
+
१०. मा. दि. जोशी... संपादक, बलवंत, रत्नागिरी
|
| 14 |
+
११. सु.मे.बुटाला... बी.ए. एलएल. बी. वकील. महाड
|
| 15 |
+
१२. ग. वि. पटवर्धन ... मुंबई (कार्यवाह)
|
| 16 |
+
सभासद, प्रोव्हिजनल कमिटी – संयुक्त महाराष्ट्र सभा. पत्रव्यवहाराचा पत्ता : ग. वि. पटवर्धन, कार्यवाह प्रो. कमिटी, युसुफ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10068.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था अथवा युनेस्को (इंग्लिश: United Nations Educational, Scientific and Cultural Organization) ही १६ नोव्हेंबर १९४५ रोजी स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. शिक्षण, विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते. युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभर ५० पेक्षा अधिक कार्यालये आहेत. युनेस्कोने अनेक उपक्रम आणि जागतिक चळवळी सुरू केल्या आहेत, जसे की सर्वांसाठी शिक्षण.
|
| 2 |
+
सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
|
| 3 |
+
खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10070.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (United Nations High Commissioner for Refugees, संक्षेप: UNHCR) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभरातील निर्वासितांचे रक्षण करते. जगात चालणाऱ्या विविध युद्ध, लढाया, संघर्ष इत्यादींमध्ये स्थानिक जनतेला निर्वासित व्हावे लागते. अशा वेळी यजमान देशाच्या अथवा संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवरून ही समिती ह्या निर्वासितांसाठी तात्पुरत्या सोयी करते व त्यांना संरक्षण पुरवते. आजवर पॅलेस्टाइन, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, सुदान, काँगो इत्यादी देशांमध्ये यू.एन.एच.सी.आर.ने कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त कार्यालयाला आजवर १९५४ व १९८१ ह्या दोन वेळा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे.
|
| 2 |
+
पोर्तुगालचा माजी पंतप्रधान अँतोनियो गुतेरेस २००५ सालापासून संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त पदावर आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त समितीची सदिच्छा राजदूत (Goodwill ambassador) आहे.
|
| 3 |
+
सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
|
| 4 |
+
खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10080.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक समिती आहे. ही समिती जगभर मानवी हक्कांची पायमल्ली थांबवण्याचा प्रयत्न करते. २००६ साली स्थापन झालेल्या ह्या समितीच्या कामावर अनेक वेळा टीका झाली आहे.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
सदस्य देश • आमसभा • सुरक्षा समिती • आर्थिक व सामाजिक परिषद • सचिवालय (सरचिटणीस) • आंतरराष्ट्रीय न्यायालय
|
| 4 |
+
खाद्य व कृषी संस्था • आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था • आंतरराष्ट्रीय मजूर संस्था • आंतरराष्ट्रीय सागरी संस्था • IPCC • आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था • संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था • आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ • संयुक्त राष्ट्रे एड्स कार्यक्रम • SCSL • UNCTAD • UNCITRAL • संयुक्त राष्ट्रे विकास समूह • संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम • UNDPI • संयुक्त राष्ट्रे पर्यावरण कार्यक्रम • युनेस्को • UNODC • UNFIP • संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय • संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त • संयुक्त राष्ट्रे मानवी हक्क समिती • UN-HABITAT • युनिसेफ • UNITAR • UNOSAT • UNRWA • UN Women • विश्व पर्यटन संस्था • जागतिक पोस्ट संघ • विश्व खाद्य कार्यक्रम • विश्व स्वास्थ्य संस्था • विश्व हवामान संस्था
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10094.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
भारतीय सशस्त्र दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे लष्कर प्रमुख आणि भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात.[१][२] चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा भारतीय सैन्यात सक्रिय कर्तव्यावर सर्वात वरिष्ठ आणि सर्वोच्च दर्जाचा गणवेशधारी अधिकारी असतो. तसेच मुख्य कर्मचारी अधिकारी आणि संरक्षण मंत्र्यांचा मुख्य लष्करी सल्लागार असतो. चीफ हे लष्करी व्यवहार विभागाचेही प्रमुख आहेत. पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत होते ज्यांनी १ जानेवारी २०२० रोजी पदभार स्वीकारला[३][४], आणि ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू होईपर्यंत हे पद सांभाळले.[५]
|
| 2 |
+
सीडीएस हा भारतीय सशस्त्र दलातील सेवारत अधिकाऱ्यांमधून निवडलेला चार-स्टार अधिकारी असतो. सेवा प्रमुखांमध्ये "समानांमध्ये प्रथम" असताना, सीडीएस हे संरक्षण मंत्र्यांचे एकल-बिंदू लष्करी सल्लागार असतात. सीडीएसला डेप्युटी, व्हाईस चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफद्वारे मदत केली जाते. तो संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत लष्करी व्यवहार विभागाचा सचिव म्हणून प्रमुख असतो. DMAचे नेतृत्व करण्याव्यतिरिक्त, CDS हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे (PC-CoSC) स्थायी अध्यक्ष आहेत.[६]
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10095.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,10 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संरक्षण मंत्रालय (रक्षा मंत्रालय) कडे राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय सशस्त्र दलांशी थेट संबंधित सरकारच्या सर्व संस्था आणि कार्यांचे समन्वय आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी आहे. भारताचे राष्ट्रपती हे देशाच्या सशस्त्र दलांचे औपचारिक सरसेनापती आहेत. देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी संरक्षण मंत्रालय सशस्त्र दलांना धोरणात्मक चौकट आणि संसाधने प्रदान करते. भारताच्या प्रादेशिक अखंडतेची खात्री करण्यासाठी भारतीय सशस्त्र दल ( भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना, भारतीय नौदलासह ) आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय तटरक्षक दल प्रामुख्याने जबाबदार आहेत.
|
| 2 |
+
सध्या, लष्करी अधिकारी आणि संबंधित नागरी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाची नवीन निर्मिती सुरू आहे, मंत्रालयाद्वारे प्रशासित आणि देखरेख केली जाईल. मंत्रालय दरवर्षी जानेवारीत प्रजासत्ताक दिनाचे समारंभ आणि परेड आयोजित करते आणि चालवते, प्रमुख पाहुणे आयोजन करतात. भारताच्या संघीय विभागांमध्ये मंत्रालयाचे सर्वात मोठे अंदाजपत्रक आहे आणि सध्या जगातील देशांमध्ये लष्करी खर्चात तिसऱ्या क्रमांकावर आहे, [१] [२] [३] . [४]
|
| 3 |
+
१७७६ मध्ये कोलकाता येथे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वोच्च सरकारमध्ये एक लष्करी विभाग तयार करण्यात आला, ज्याचे मुख्य कार्य ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या सैन्याशी संबंधित आदेश चाळणे आणि नोंद करणे हे होते. लष्करी विभाग सुरुवातीला सार्वजनिक विभागाची एक शाखा म्हणून काम करत असे आणि लष्कराच्या कर्मचाऱ्यांची यादी ठेवत असे. [५]
|
| 4 |
+
चार्टर ऍक्ट १८३३ सह, ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या सचिवालयाची चार विभागांमध्ये पुनर्रचना करण्यात आली, प्रत्येक विभागाचे प्रमुख सरकारचे सचिव होते. [५] बंगाल, बॉम्बे आणि मद्रासच्या (इंग्रजांच्या अमदानीत) भागातील् सैन्याने एप्रिल १८९५ पर्यंत प्रेसिडेन्सी आर्मी म्हणून काम केले, जेव्हा प्रेसीडेंसी आर्मी एकल भारतीय सैन्यात प्रशासकीय सोयीसाठी एकत्र झाली, ते चार आज्ञामध्ये विभागले गेले: पंजाब ( उत्तर पश्चिम सरहद्दीसह ), बंगाल ( बर्मासह ), मद्रास आणि बॉम्बे ( सिंध, क्वेटा आणि एडनसह ). [५]
|
| 5 |
+
भारतीय सैन्यावरील सर्वोच्च अधिकार गव्हर्नर-जनरलकडे निहित होत���, जो भारताच्या राज्य सचिवांद्वारे वापरला जाणारा ताजच्या नियंत्रणाच्या अधीन होता. परिषदेतील दोन सदस्य लष्करी घडामोडींसाठी जबाबदार होते. एक लष्करी सदस्य होता, जो सर्व प्रशासकीय आणि आर्थिक बाबींवर देखरेख करत असे. दुसरा कमांडर-इन-चीफ होता जो सर्व कार्यरत बाबींसाठी जबाबदार होता. [५] मार्च १९०६ मध्ये लष्करी विभाग रद्द करण्यात आला आणि त्याच्या जागी दोन स्वतंत्र विभाग आले; लष्कर विभाग आणि लष्करी पुरवठा विभाग. एप्रिल १९०९ मध्ये लष्करी पुरवठा विभाग रद्द करण्यात आला आणि त्याची कार्ये लष्कर विभागाच्या ताब्यात देण्यात आली. जानेवारी १९३८ मध्ये लष्कर विभागाची संरक्षण विभाग म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. संरक्षण विभाग ऑगस्ट १९४७ मध्ये कॅबिनेट मंत्र्याच्या अधिपत्याखाली संरक्षण मंत्रालय बनले. [५]
|
| 6 |
+
१९४७ मध्ये सशस्त्र दलांना मुख्यत्वे परिवहन मदत देणाऱ्या संरक्षण मंत्रालयाच्या कार्यात दूरगामी बदल झाले आहेत. नोव्हेंबर १९६२ मध्ये, १९६२ च्या युद्धानंतर, संरक्षण उपकरणांचे संशोधन, विकास आणि उत्पादन हाताळण्यासाठी संरक्षण उत्पादन विभागाची स्थापना करण्यात आली. नोव्हेंबर १९६५ मध्ये, संरक्षण उद्देशांसाठी आयात प्रतिस्थापनाच्या योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी संरक्षण पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली. हे दोन विभाग नंतर विलीन करून संरक्षण उत्पादन आणि पुरवठा विभाग तयार करण्यात आला.
|
| 7 |
+
१९८० मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. जानेवारी २००४ मध्ये संरक्षण उत्पादन आणि पुरवठा विभागाचे नाव बदलून संरक्षण उत्पादन विभाग असे करण्यात आले. लष्करी उपकरणांच्या वैज्ञानिक बाबी आणि संरक्षण दलाच्या उपकरणांचे संशोधन आणि रचना यावर सल्ला देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या वैज्ञानिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. २००४ मध्ये माजी सैनिक कल्याण विभागाची निर्मिती करण्यात आली.
|
| 8 |
+
संरक्षण मंत्रालयात पाच विभाग असतात; संरक्षण विभाग (DoD), सैन्य व्यवहार विभाग (DMA), संरक्षण उत्पादन विभाग (DDP), संरक्षण संशोधन आणि विकास विभाग (DRDO), आणि माजी सैनिक कल्याण विभाग (DESW). भारताचे संरक्षण सचिव हे संरक्षण विभागाचे प्रमुख म्हणून काम करतात [६] [७] आणि मंत्रालयातील विभागांच्या क्रियाकलापांच्या समन्वयासाठी देखील जबाबदार असतात. [६] [७]
|
| 9 |
+
सर���व विभागांची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.
|
| 10 |
+
संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्था, प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, मानसशास्त्रीय संशोधन संरक्षण संस्था आणि राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासन आणि अखत्यारीत येतात.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10101.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संरक्षणशास्त्र हा राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, मानसशास्त्र आणि प्रसारमाध्यमे व संदेशवहन अशा अनेक ज्ञानशाखांना छेदून जाणारा अंतर्विद्याशाखीय अभ्यासविषय आहे.
|
| 2 |
+
आधी युद्धशास्त्र म्हणून सुरू झालेल्या या ज्ञानशाखेमध्ये अनेक बदल झाले. नंतर विस्तारत जाऊन संरक्षणशास्त्र या अधिक व्यापक ज्ञानशाखेचा जन्म झाला.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10155.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
संसदीय पद्धतीत राष्ट्रप्रमुख व शासन प्रमुख भिन्न्न असतात.राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ बनते. राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते.संसदीय पद्धतीत दोन कार्यकारी प्रमुख एक नामधारी प्रमुख व एक वास्तव प्रमुख. देशाचा कारभार हा नामधारी(राष्ट्रपती )प्रमुखाच्या नावाने व आज्ञेने चालत असला तरी प्रत्यक्ष निर्णय हे वास्तव(पंतप्रधान प्रमुख घेत असतात.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10177.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
रुग्णालयात प्रसूती झालेल्या बाळांच्या टक्केवारीनुसार क्रमवारी असलेल्या भारताच्या राज्यांची ही यादी आहे. २०१५-१६ च्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती गोळा केली गेली आहे. [१] केरळमध्ये सर्वाधिक संस्थात्मक प्रसूती टक्केवारी ९९.८% आहे आणि नागालँडमध्ये सर्वात कमी ३२.८% आहे.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10178.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
एक रियासत (ज्याला मूळ राज्य किंवा भारतीय रियासत देखील म्हटले जाते) हे ब्रिटिश भारतीय साम्राज्याचे नाममात्र सार्वभौम अस्तित्व होते जे थेट ब्रिटिशांद्वारे शासित नव्हते, तर एका भारतीय राज्यकर्त्याद्वारे अप्रत्यक्ष शासनाच्या अधीन होते, सहाय्यक युतीच्या अधीन होते आणि ब्रिटिश मुकुटाची सर्वोच्चता किंवा सर्वोच्चता.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10190.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सई नदी भारताच्या गुजरात राज्यातील छोटी नदी आहे. अंदाजे २५ किमी लांबी असलेल्या या नदीचे खोरे ४४ किमी२ विस्ताराचे आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10197.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सईद अन्वर (६ सप्टेंबर, १९६८:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८९ ते २००३ दरम्यान ५५ कसोटी आणि २४७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10227.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
|
| 6 |
+
महाराणी सकवारबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. या गायकवाड घराण्यातील होत्या. यांना एक मुलगी होती. तिचे नाव कमळाबाई असे होते. तिचा विवाह नेताजी पालकर यांचा पुत्र जानोजी पालकर यांच्याशी झाला.
|
| 7 |
+
सकवारबाईंना एक भाऊ सखोजी गायकवाड असल्याचा उल्लेख दक्षिण दिग्विजय मोहिमेतून परतत असतांना मिळतो, ज्यात बेलवडी ची राणी मल्लम्माचे प्रकरण येते, या मल्लमा उर्फ सावित्रीबाई चा उपमर्द केला म्हणून छत्रपती महाराजांनी नात्यागोत्याचा विचार न करता सखोजी गायकवाड चे डोळे काढण्याचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते.
|
| 8 |
+
सोयराबाईंच्या मृत्युनंतर सकवारबाई ह्या मराठा साम्राज्याच्या राजमाता झाल्या. १६८९ साली संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगड जेव्हा मुघलांच्या ताब्यात आला. तेव्हा महाराणी येसूबाई, महाराणी जानकीबाई, युवराज शाहूराजे यांच्यासोबत राजमाता सकवारबाई यांना देखील कैद झाली. पुढे मुघलांच्या कैदेतच त्यांचा मृत्यू झाला.
|
| 9 |
+
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10237.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,4 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सकाळ इंडिया फाऊंडेशन ही सकाळ वृत्तपत्र समूहाने स्थापन केलेली सामाजिक संस्था आहे. [१] सकाळ वृत्तपत्राचे तत्कालीन व्यवस्थापकीय संपादक, नानासाहेब परुळेकर यांच्या पुढाकाराने १९५९ साली, संस्थेची सुरुवात,इंडिया फाउंडेशन या नावाने १९५९ साली करण्यात आली होती. [२] ही एक धर्मादाय शैक्षणिक न्यास आहे. त्यानंतर २००३ साली संस्थेचे सकाळ इंडिया फाऊंडेशन असे नामांतरण करण्यात आले. फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना देशांतर्गत अथवा परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते. याव्यतिरिक्त फाउंडेशन तर्फे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी,माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. [३]
|
| 2 |
+
|
| 3 |
+
|
| 4 |
+
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10241.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सक्करवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10252.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सखाराम गणेश जोशी (जन्म : इ.स. १८८०; - इ.स. १९३५) हे इतिहास संशोधक होते. ते पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यरत होते. स.ग.जोशी यांचा जन्म इ.स.१८८० साली झाला. ते मूळचे मालवणचे होते. १९१८ साली ते मंडळाचे सभासद झाले व इतिहास संशोधन करू लागले. तत्कालीन भोर संस्थानात व मावळ भागात हिंडून त्यांनी शेकडो ऐतिहासिक कागदपत्रे व वस्तू मंडळासाठी जमवल्या. मावळातील अनेक वतनदार घराण्यांच्या वंशावळी त्यानी तयार केल्या. अनेक कागदपत्रे व लेख त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात प्रसिद्ध केले.
|
| 2 |
+
त्यांचे वयाच्या ५५व्या वर्षी इ.स.१९३५ साली निधन झाले.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_1026.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10261.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सखी गोखले ( २७ जुलै १९९३) एक मराठी दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. ती मराठी अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे.
|
| 2 |
+
गोखले यांनी आपल्या टेलिव्हिजन कारकिर्दीची सुरुवात काही हिंदी जाहिरातींमधून केली होती. तिने २०१३ मध्ये रंगरेझ या हिंदी चित्रपटात वेणू नावाची छोटीशी भूमिका केली होती. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये रेश्मा इनामदारची भूमिका साकारण्यापूर्वी ती एका एकांकिकेचाही भाग होती. शो संपल्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाट्य नाटकातही दिसली. २०१७ मध्ये तिला महाराष्ट्र टाइम्सने फ्रेश फेस ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले होते. जुन्या कलाकारांसह ती दिल दोस्ती दुनियादारी, परी म्हणून दिल दोस्ती दोबारा या रिबूट सिक्वेलचा देखील भाग होती. पिंपळ (२०१७) मध्येही तिने सीमाची भूमिका साकारली होती. सकाळ पुणे या वृत्तपत्रासाठी तिने मैत्रीणमध्ये लेखही लिहिले आहेत. लगीनघाई नाटकाच्या पोस्टरसाठी तिने स्टिल फोटोग्राफीही केली आहे. जुलै 2018 पर्यंत, ती यूकेमध्ये आर्ट क्युरेशनमध्ये मास्टर्स करत होती.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10263.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सखी गोखले ( २७ जुलै १९९३) एक मराठी दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. ती मराठी अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे.
|
| 2 |
+
गोखले यांनी आपल्या टेलिव्हिजन कारकिर्दीची सुरुवात काही हिंदी जाहिरातींमधून केली होती. तिने २०१३ मध्ये रंगरेझ या हिंदी चित्रपटात वेणू नावाची छोटीशी भूमिका केली होती. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये रेश्मा इनामदारची भूमिका साकारण्यापूर्वी ती एका एकांकिकेचाही भाग होती. शो संपल्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाट्य नाटकातही दिसली. २०१७ मध्ये तिला महाराष्ट्र टाइम्सने फ्रेश फेस ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले होते. जुन्या कलाकारांसह ती दिल दोस्ती दुनियादारी, परी म्हणून दिल दोस्ती दोबारा या रिबूट सिक्वेलचा देखील भाग होती. पिंपळ (२०१७) मध्येही तिने सीमाची भूमिका साकारली होती. सकाळ पुणे या वृत्तपत्रासाठी तिने मैत्रीणमध्ये लेखही लिहिले आहेत. लगीनघाई नाटकाच्या पोस्टरसाठी तिने स्टिल फोटोग्राफीही केली आहे. जुलै 2018 पर्यंत, ती यूकेमध्ये आर्ट क्युरेशनमध्ये मास्टर्स करत होती.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10264.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सखी गोखले ( २७ जुलै १९९३) एक मराठी दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. ती मराठी अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची कन्या आहे.
|
| 2 |
+
गोखले यांनी आपल्या टेलिव्हिजन कारकिर्दीची सुरुवात काही हिंदी जाहिरातींमधून केली होती. तिने २०१३ मध्ये रंगरेझ या हिंदी चित्रपटात वेणू नावाची छोटीशी भूमिका केली होती. दिल दोस्ती दुनियादारीमध्ये रेश्मा इनामदारची भूमिका साकारण्यापूर्वी ती एका एकांकिकेचाही भाग होती. शो संपल्यानंतर ती अमर फोटो स्टुडिओ या नाट्य नाटकातही दिसली. २०१७ मध्ये तिला महाराष्ट्र टाइम्सने फ्रेश फेस ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले होते. जुन्या कलाकारांसह ती दिल दोस्ती दुनियादारी, परी म्हणून दिल दोस्ती दोबारा या रिबूट सिक्वेलचा देखील भाग होती. पिंपळ (२०१७) मध्येही तिने सीमाची भूमिका साकारली होती. सकाळ पुणे या वृत्तपत्रासाठी तिने मैत्रीणमध्ये लेखही लिहिले आहेत. लगीनघाई नाटकाच्या पोस्टरसाठी तिने स्टिल फोटोग्राफीही केली आहे. जुलै 2018 पर्यंत, ती यूकेमध्ये आर्ट क्युरेशनमध्ये मास्टर्स करत होती.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10265.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,6 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.
|
| 3 |
+
विकिस्रोतावर काय चालेल ?
|
| 4 |
+
प्रताधिकारमुक्त दस्तऐवज
|
| 5 |
+
|
| 6 |
+
सखूबाई निंबाळकर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या कन्या होत्या. तसेच त्या छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या भगिनी होत्या. त्यांचा जन्म १६४८ साली झाला.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10285.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
[[]], इ.स.
|
| 2 |
+
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
सचित शनका पतिराना श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10288.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
|
| 2 |
+
सचित पाटील हा एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि नाट्य दिग्दर्शक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी त्यांची ओळख आहे. क्यों या बॉलिवूड चित्रपटातून त्याने पदार्पण केले (२००३). त्याने अवधूत गुप्तेच्या झेंडा (२०१०) मधून मराठी चित्रपटात पदार्पण केले, जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. सुपरहिट साडे माडे तीन या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10289.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
[[]], इ.स.
|
| 2 |
+
दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
|
| 3 |
+
सचित शनका पतिराना श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10311.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन पिळगांवकर (१७ ऑगस्ट १९५७; बृहन्मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी चित्रपट अभिनेते, निर्माते आहेत. त्यांनी मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, नाटकांतून अभिनय केला आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
इ.स. १९६२ सालच्या "हा माझा मार्ग एकला" या मराठी चित्रपटाद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.[१] बालकलाकार म्हणून त्यांनी सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले. गीत गाता चल (1975), बालिका बधू (1976), आंखियों के झारोखों से (1978) आणि नदिया के पार (1982) हे अत्यंत यशस्वी चित्रपट करून ते अभिनेता म्हणून भारतातील घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमात काम केले आहे. तू तू मैं मैं (2000) आणि कडवी खट्टी मिठी यशस्वी विनोदी मालिकांमध्ये अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी मैं बाप (1982), नवरी मिळे नवऱ्याला (1984), अशी ही बनवा बनवी (1988), आमच्यासारखे आम्हीच (1990) आणि नवरा माझा नवसाचा (2004) यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.[२][३]
|
| 3 |
+
सचिन पिळगांवकर याचा जन्म मुंबईत एका मराठी-कोकणी परिवारात झाला. इ.स. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बालकलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.[ संदर्भ हवा ]
|
| 4 |
+
सचिन ने मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि काही चित्रपटात गायन केलेले आहे. त्यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे अश्या मराठी चित्रपटात सृष्टीतील अभिनेत्यांना बरोबर अभिनय केला आहे. सचिन अष्टपैलू कलाकार आहे.
|
| 5 |
+
त्यांना महागुरू ह्या आदरणीय नावाने ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]
|
| 6 |
+
एकापेक्षा एक ह्या झी मराठी वरील नृत्य कार्यक्रमात त्यांनी परिक्षकाची भूमिका ही उत्कृष्टरित्या वठवली. तेथेच त्यांना प्रथम महागुरू असे संबोधित केले गेले.[४]
|
| 7 |
+
सचिन ह्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारण्याची तीव्र इच्छा होती ती इच्छा सिटी ऑफ ड्रीम्स ह्या वेबसीरिजच्या रूपाने पूर्ण झाली. ��्या वेबसीरिजचा पुढील भाग येणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री हे महागुरू सचिन राहतील व उपमुख्यमंत्री म्हणून प्रिया बापट ह्यांना संधी दिली जाईल आणि गृहमंत्री म्हणून स्वप्निल जोशी ह्यांचे नाव विचाराधीन आहे.[५]
|
| 8 |
+
सचिन हे आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. दररोज ४ तास घाम गाळुन व्यायाम आणि शुद्ध सात्विक थाळीतील भोजन व भोजन्नोतर केवळ १५ मिनीटे विश्रांती हा त्यांचा फिटनेस मंत्रा आहे.[६]
|
| 9 |
+
स्वप्निल जोशी हा सचिन पिळगावकर ह्यांना आपले आदर्श आणि पितृतुल्य मानतो.[७]
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10313.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन बुधिया (२४ सप्टेंबर, १९९८:केन्या - हयात) हा केन्याच्या क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. २२ मे २०१९ रोजी सचिनने युगांडाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले तर ९ डिसेंबर २०१९ रोजी जर्सीविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10316.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,79 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिन रमेश तेंडुलकर ( २४ एप्रिल, इ.स. १९७३, मुंबई) हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.[१] २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. इ.स. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते.[ संदर्भ हवा ]
|
| 2 |
+
१५ जून, इ.स. २०१३
|
| 3 |
+
दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर)
|
| 4 |
+
|
| 5 |
+
पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते.[ संदर्भ हवा ]
|
| 6 |
+
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. १९८८/ १९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.[ संदर्भ हवा ]
|
| 7 |
+
सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. सचिनची आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सुरुवात निराशाजनक झाली. वकार युनूस, ज्याचा सुद्धा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता, त्याने सचिनला १५ धावांवर त्रिफळाचीत केले. याचे उट्टे सचिनने फैसलाबाद येथील कसोटी सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकावून काढले. सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवातही खराब झाली. डिसेंबर १८ला झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते उघडण्यापूर्वीच (पुन्हा) वकार युनूसने त्याला बाद केले. वरील मालिकेनंतर न्यू झीलंडच्या दौऱ्यात त्याचे पहिले कसोटी शतक १२ धावांनी हुकले. त्या सामन्यात (नंतर भारताच्या प्रशिक्षकपदी आलेल्या) जॉन राईटने सचिनचा झेल पकडला ज्यायोगे सचिन जगातला सर्वात तरुण शतकी खेळी करणारा खेळाडू बनण्यापासून वंचित राहिला. अखेर १९९० सालच्या इंग्लंडच्या दौऱ्यात सचिनने आपले पहिले कसोटी शतक झळकवले. परंतु ह्या काळात त्याच्याकडून फारश्या लाक्षणिक खेळ्या झाल्या नाहीत. तेंडुलकरला खरा सुर त्याच्या १९९१-९२ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात गवसला, ज्यात त्याने पर्थमधील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर सुंदर शतकी खेळी केली. सचिनला आत्तापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ११ वेळा सामनावीराचा बहुमान मिळाला आहे व २ वेळा तो (बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलिया) मालिकावीर राहिला आहे.[ संदर्भ हवा ]
|
| 8 |
+
सचिनने आपले पहिले एकदिवसीय सामन्यांमधील शतक सप्टेंबर ९, इ.स. १९९४ साली कोलंबो, श्रीलंका येथे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवले. त्याला पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदवण्यासाठी ७९ सामने वाट पहावी लागली. सचिन हा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याने रणजी चषक, दुलिप चषक आणि इराणी चषकाच्या आपल्या पहिल्या सामन्यांमध्ये शतक झळकावले.[ संदर्भ हवा ]
|
| 9 |
+
१९९७ साली विस्डेनने सचिनला त्या वर्षीचा सर्वोत्तम वार्षिक क्रिकेट खेळाडू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा १००० कसोटी धावा केल्या. ह्याची सचिनने १९९९, २००१ आणि २००२ साली पुनरावृत्ती केली.[ संदर्भ हवा ]
|
| 10 |
+
तेंडुलकरच्या नावे एका वर्षात १००० धावा करण्याचा विक्रम आहे. हा पराक्रम त्याने सहा वेळा केलेला आहे (१९९४, १९९६, १९९७, १९९८, २०००, २००३). १९९८ साली त्याने १८९४ एकदिवसीय धावा केल्या. हा त्याचा विक्रम अजून कोणीही मोडू शकलेला नाही.त्याने कसोटी मध्ये ४९ शतके तर वन -डे मध्ये ५१ शतकाचा विक्रम अजून कोणी मोडू शकला नाही. सचिनने वयाच्या अकराव्या वर्षी क्रिकेट स्वीकारले आणि १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केले आणि जवळजवळ चोवीस वर्षे आंतरराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईचे प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये, कारकिर्दीच्या अर्ध्या पलीकडे, विस्डेन क्रिकेट खेळाडू्सच्या अॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी, सचिनने २०११ वल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता, सहा वर्ल्डकपमध्ये भारतासाठी केलेला हा पहिला विजय. २००३ च्या दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या आवृत्तीत त्याला यापूर्वी “प्लेअर ऑफ द टूर्नामेंट” म्हणून गौरविण्यात आले होते.[ संदर्भ हवा ]
|
| 11 |
+
सचिनने १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९९७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, १९९९ आणि २००० मध्ये अनुक्रमे पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार, भारताचा चौथा आणि दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार. १६ नोहेंबर२०१३ रोजी झालेल्या अंतिम सामन्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांना भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याचा निर्णय जाहीर केला. तो आत्तापर्यंतचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता आणि पुरस्कार मिळविणारा प्रथम खेळाडू आहे. त्याने आयसीसी पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडूसाठी सर गारफिल्ड सोबर्स करंडकही जिंकले. २०१२ मध्ये तेंडुलकर यांना भारतीय संसदेच्या वरील सभागृहात राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. भारतीय वायुसेनेद्वारे ग्रुप कॅप्टनचा मानद रँक मिळवून देणारा तो पहिला खेळपटू आणि विमानचालन पार्श्वभूमी नसलेला पहिला माणूस होता. २०१२ मध्ये त्याला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले.
|
| 12 |
+
२०१० मध्ये, टाईम मासिकाने सचिनला “जगातील सर्वाधिक प्रभावशाली लोक” म्हणून निवडले जाणाऱ्या वार्षिक टाईम १०० च्या यादीमध्ये समाविष्ट केले. डिसेंबर २०१२ मध्ये सचिनने वनडेमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑक्टोबर २०१३ मध्ये ट्वेन्टी -२० क्रिकेटमधून निवृत्त झाले आणि त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वे कसोटी सामना खेळल्यानंतर १६ नोव्हेंबर २०१३ रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या.[३]
|
| 13 |
+
तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येत असे. आणि बऱ्याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरत असे. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.[४][५]
|
| 14 |
+
अनेक वेळा[६] सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये तेंडुलकरची गोलंदाजी प्रभावी ठरली -
|
| 15 |
+
* १८ वर्षाचा असताना वाकाच्या उसळत्या खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या खेळीला स्वतः तेंडुलकर आपली सर्वोत्त्कृष्ट खेळी मानतो.
|
| 16 |
+
+वि.च.-विश्वचषक
|
| 17 |
+
**आंतरराष्ट्रीय सामन्यांतील १००वे शतक
|
| 18 |
+
तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीतील ठळक कामगिरी,
|
| 19 |
+
तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक कामगिरी:
|
| 20 |
+
विश्वचषक
|
| 21 |
+
२३ डिसेंबर २०१२मध्ये तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.
|
| 22 |
+
तेंडुलकर इंडियन प्रीमियर लीगI.P.L.च्या मुंबई इंडियन्स संघाकडून त्यांचा आयकॉन प्लेयर म्हणून खेळतो. २००८ च्या आय.पी.एल. मोसमात पहिल्या तीन सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही. मे २६, २०१३ रोजी त्याने आय.पी.एल.मधून निवृत्ती जाहीर केली.
|
| 23 |
+
भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सचिनची कामगिरी हा नेहमीच टीकेचा विषय राहिला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंवर नेहमीच दडपण असते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात खेळाडू आपल्या खेळाचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करतात असे समजले जाते.
|
| 24 |
+
तेंडुलकर आत्तापर्यंत पाकिस्तानशी १६ कसोटी सामने खेळला आहे. ह्या सामन्यांमध्ये त्याने ३९.९१ च्या सरासरीने ९१८ धावा केल्या आहेत. त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (५५.३९) ही सरासरी कमी आहे. पाकिस्तानविरुद्धचा त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १९४; ही सुद्धा त्याच्या एकंदरीत सर्वोच्च धावसंख्येपेक्षा (२४८) कमी आहे.
|
| 25 |
+
एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनची कामगिरी त्यामानाने चांगली आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३८.५८ च्या सरासरीने २१२२ धावा केल्या आहेत. त्याच्या एकंदरीत एकदिवसीय सामन्यांची सरासरी ४४.२० आहे.
|
| 26 |
+
विस्डेनने आपल्या २००५ सालच्या अंकात सचिनबद्दल पुढील वक्तव्य केले, मुंबईच्या खेळपट्टीवरील सचिनची ५५ धावांची ऑस्ट्रेलियाविरुद्धची खेळी सोडली, तर सचिनची २००३ नंतरची फलंदाजी पाहणे हा तितकासा उत्कंठावर्धक अनुभव नव्हता. २००३ सालानंतर सचिनच्या फलंदाजीत राजेशाही, आक्रमक व जोशपूर्णवरून यांत्रिक व बचावात्मक असे स्थित्यंतर येत गेले.
|
| 27 |
+
वरील टीका सचिनच्या आत्ताच्या कामगिरीची तुलना त्याच्या १९९४-९९ काळाच्या कामगिरीशी करून (ज्यावेळेस सचिन खेळाच्या दृष्टीने ऐन तारुण्यात म्हणजे २० ते २५ वर्षे वयाचा होता अशावेळी) झालेली दिसते. तेंडुलकरला १९९४ साली ऑकलंड येथे न्यू झीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी सलामीला पाठवण्यात आले [१५]. त्यावेळी त्याने ४९ चेंडूंत ८२ धावा केल्या. ही सचिनच्या सुवर्णयुगाची नांदी होती. तिची परिणती १९९८-९९ सालच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या धडाकेबाज खेळामध्ये झाली. ह्या सचिनच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्न गमतीत म्हणाला होता की सचिननामक फलंदाजीच्या झंझावाताची मला भयानक स्वप्ने पडतात.[१६].
|
| 28 |
+
भारताच्या १९९९ सालच्या पाकिस्तान दौऱ्यात सचिनचे पाठदुखीचे दुखणे उफाळून आले. ह्यात भारताला चेपॉकमधील सामन्यात सचिनने शतक झळकवले असतानाही ऐ���िहासिक पराभव स्वीकारावा लागला. ह्यातच भरीस भर म्हणजे, १९९९ चे क्रिकेट विश्वकपचे सामने चालू असताना सचिनचे वडील, प्राध्यापक रमेश तेंडुलकर ह्यांचे निधन झाले. त्यानंतर मोहम्मद अझहरुद्दीनकडून कप्तानपद स्वीकारलेल्या सचिनचा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथे त्याच्या संघाला नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेल्या यजमान संघाकडून ३-० असा दारुण पराभव स्वीकारावा लागला[१७]. त्यानंतर तेंडुलकरने कप्तानपदाचा राजीनामा दिला आणि सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कप्तानपदाची धुरा सांभाळली.
|
| 29 |
+
२००३ सालच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सचिनने ११ सामन्यांमध्ये ६७३ धावा केल्या. ह्या खेळीमुळे भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहोचण्यास मदत झाली. ऑस्ट्रेलियाने ह्या मालिकेत विश्वचषकावर आपली मक्तेदारी कायम ठेवली असली तरी तेंडुलकरला मालिकावीरचा सन्मान मिळाला.
|
| 30 |
+
२००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानची मालिका अनिर्णित राहिली. ह्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात तेंडुलकरने सिडनीमध्ये द्विशतक झळकावले. १-१ अशाप्रकारे अनिर्णित राहिलेल्या ह्या मालिकेमध्ये राहुल द्रविडला मालिकावीराचा बहुमान मिळाला.
|
| 31 |
+
२००४ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला. त्यावेळी सचिनचे कोपराच्या हाडाचे (tennis elbow) दुखणे वाढले आणि त्याला पहिल्यांदाच पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले. मुंबईमधल्या कसोटी सामन्यात सचिनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून आपली प्रतिष्ठा राखली. कारण त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने चेन्नईमधील कसोटी सामना अनिर्णित ठेवून मालिका २-१ अशी खिशात घातली होती. हल्लीच तेंडुलकरला आपल्या दुखापत झालेल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. त्यामुळे त्याला २००६ मधील वेस्ट इंडीझ दौऱ्यापासून सक्तीने दूर राहावे लागले.
|
| 32 |
+
सध्याच्या काळात, विस्डेनने म्हटल्याप्रमाणे, सचिनच्या खेळात पूर्वीसारखी आक्रमकता राहिली नाही. ह्याला सचिनचे वाढते वय कारणीभूत आहे का हा सचिनच्या सततच्या १७ वर्षे खेळाच्या दुखापतींचा परिणाम आहे, ह्याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. १० डिसेंबर २००५ रोजी फेरोज शाह कोटला मैदानावर श्रीलंकेविरुद्ध आपले उच्चांकी ३५वे कसोटी शतक झळकवून त्याने आपल्या चाहत्यांना खूष केले. परंतु त्यानंतरच्��ा भारताच्या पाकिस्तान दौऱ्यामध्ये त्याने तीन कसोटी सामन्यांमध्ये केवळ २१ च्या सरासरीने धावा जमवल्यावर सचिनच्या अलीकडच्या कामगिरीवर अनेकांनी शंका घेतली.
|
| 33 |
+
फेब्रुवारी ६ २००६ रोजी तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये आपले ३९ वे एकदिवशीय शतक झळकवले. सध्या तेंडुलकर सर्वोच्च एकदिवशीय शतके झळकवणाऱ्यांपैकी दुसऱ्या स्थानावर असलेल्या सौरव गांगुलीपेक्षा १६ शतकांनी पुढे आहे. ह्या कामगिरीनंतर ११ फेब्रुवारीला त्याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात जलद ४१ धावा जमवल्या आणि त्यानंतर १३ फेब्रुवारी २००६ला लाहोरमध्ये प्रतिकूल परिस्थितीत सचिनने ९५ धावा केल्या. हा एक नेत्रसुखद फलंदाजीचा अनुभव होता.
|
| 34 |
+
मार्च १९ इ.स. २००६ रोजी आपल्या घरच्या वानखेडे खेळपट्टीवर इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २२ चेंडूंत केवळ १ धाव करून बाद झाल्यावर, प्रेक्षकातल्या एका गटाकडून तेंडुलकरविरुद्ध हुल्लडबाजी करण्यात आली[१८]. असा अपमान सचिनला त्याच्या खेळाबद्दल पहिल्यांदा बघावा लागला. अलबत, त्याच कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येताना सचिनचे प्रेक्षकांनी स्वागत केले. परंतु ह्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला एकही अर्धशतक करता आले नाही. शिवाय त्याच्या खांद्याच्या दुखापतीवरील शस्त्रक्रियेमुळे त्याच्या भविष्यातील फलंदाजीच्या कामगिरीसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. जेफरी बॉयकॉटने (Geoffrey Boycott) सचिनच्या कामगिरीविषयी अतिशय परखड अशी प्रतिक्रिया दिली: "सचिन तेंडुलकर हा सध्या त्याच्या सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे...आता तो अजून दोन महिने संघाबाहेर बसणार असेल, तर मला असे वाटते की तो त्याच्या पूर्वीच्या दैदीप्यमान कामगिरीला साजेसा खेळ करणे अशक्य आहे."[१९]
|
| 35 |
+
मे २३ इ.स. २००६ रोजी प्रायोजित तंदुरुस्तीची चाचणी न घेण्याचा निर्णय घेतल्यावर, सचिनने असे घोषित केले की तो कॅरिबियन बेटांच्या टूरला जाणार नाही. परंतु ऑगस्टमधील पुनरागमनाच्या दृष्टीने त्याने लॅशिंगस XI तर्फे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्या पाच सामन्यांमध्ये त्याने अनुक्रमे १५५, १४७ (रिटायर्ड), ९८, १०१ (रिटायर्ड) आणि १०५ अशा १०० पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि ह्या सर्व सामन्यांमध्ये त्याची धाव���ंख्या सर्वोच्च होती.
|
| 36 |
+
शेवटी जुलै २००६ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडुन (BCCI) असे घोषित करण्यात आले की, शिबिरात सामील झाल्यानंतर सचिनने आपल्या दुखापतींवर मात केली आहे आणि तो संघाच्या निवडीसाठी पात्र आहे.
|
| 37 |
+
सप्टेंबर १४ २००६ मधील सचिनच्या पुनरागमनाच्या सामन्यामध्ये त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध ४० वी शतकी खेळी करून त्याच्या टीकाकारांची वाचा बंद केली. ह्या सामन्यात त्याने १४८ चेंडूंत १४१ धावा जरी केल्या असल्या तरी पावसामुळे व्यत्यय आल्यामुळे वेस्ट इंडीजने हा सामना ड-लु (डकवर्थ लुईस) नियमानुसार जिंकला. जानेवारी २००७ मध्ये सचिनने आपले ४१ वे शतक ७६ चेंडुंमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध पूर्ण केले. तेंडुलकर आता सर्वोच्च एकदिवसीय शतकवीरांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा (सनथ जयसूर्या) १८ शतकांनी पुढे आहे. आहे[२०].
|
| 38 |
+
वेस्ट इंडीजमधील २००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि भारतीय संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७(बांगलादेश), ५७* (बर्म्युडा) आणि ० (श्रीलंका) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या ग्रेगचा भाऊ इयान चॅपेलने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला[२१].
|
| 39 |
+
लगेचच त्यानंतरच्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिनला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला. सध्या तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० व १५,००० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे.
|
| 40 |
+
१६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली. शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने नोव्हेंबर १४, इ.स. २०१३ रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
|
| 41 |
+
काही वर्षापूर्वी मित्रांनी एकमेकांची ओळख करून दिल्यावर १९९५ साली सचिनचा विवाह आनंद मेहता ह्या गुजराती उद्योगपतींच्या अंजली (व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ असलेल्��ा) यांच्याशी झाला. त्यांना सारा (ऑक्टोबर १९९७) आणि अर्जुन (२३ सप्टेंवर २०००) अशी दोन मुले आहेत. सचिन आपल्या सासूतर्फे चालवल्या जाणाऱ्या अपनालय नामक मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी २०० गरजू मुलांना आर्थिक अथवा इतर मदत करतो. प्रसारमाध्यमांमध्ये सचिनच्या ह्या कार्याविषयी पराकोटीची उत्सुकता असली तरी सचिन आपल्या ह्या कामांविषयी गोपनीयता बाळगणेच पसंत करतो. तेंडुलकर बरेचदा आपली फेरारी ३६० मॉडेना मुंबईमध्ये फिरण्यासाठी काढताना दिसला आहे. (ही गाडी त्याला फियाट कंपनीतर्फे मायकल शूमाकरच्या हस्ते भेट देण्यात आली. कस्टमने ह्या गाडीवरील करावर सूट दिल्यामुळे ह्या गाडीचे प्रकरण सचिनसाठी डोकेदुखी ठरले होते. शेवटी फियाटने कर भरून हे प्रकरण मिटवले.)
|
| 42 |
+
सचिन यांची राज्यसभा सदस्य म्हणून २०१२ मध्ये नियुक्ती झाली. २१ डिसेंबर २०१७ रोजी प्रथमच संसदेच्या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत सचिन तेंडुलकर भाषण करणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी करणाऱ्या खासदारांच्या गोंधळामुळे सदर भाषण सचिन तेंडुलकर ह्यांना करता आले नव्हते.[२२]
|
| 43 |
+
शेवटी त्यांनी आपले भाषण त्याच दिवशी फेसबुकावरून चित्रफितीच्या स्वरूपात प्रसिद्ध केले.[२३]
|
| 44 |
+
सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ नावाचा माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट अनेक भारतीय भाषांत डब झाला आहे.
|
| 45 |
+
BBC's article on Tendulkar after 2000-01 Border-Gavaskar Trophy
|
| 46 |
+
|
| 47 |
+
२ सुमन •
|
| 48 |
+
६ ब्लिझार्ड •
|
| 49 |
+
९ रायडू •
|
| 50 |
+
१० तेंडूलकर •
|
| 51 |
+
१६ यादव •
|
| 52 |
+
४५ शर्मा •
|
| 53 |
+
७४ गिब्स •
|
| 54 |
+
८८ लेवी •
|
| 55 |
+
-- शहा •
|
| 56 |
+
-- वानखेडे •
|
| 57 |
+
१ परेरा •
|
| 58 |
+
७ फ्रँकलिन •
|
| 59 |
+
५५ पोलार्ड •
|
| 60 |
+
८९ सिंग •
|
| 61 |
+
-- नाईक •
|
| 62 |
+
१९ कार्तिक •
|
| 63 |
+
८२ जेकब्स •
|
| 64 |
+
-- तारे •
|
| 65 |
+
-- मराठे •
|
| 66 |
+
३ सिंग •
|
| 67 |
+
१३ पटेल •
|
| 68 |
+
१४ नचिम •
|
| 69 |
+
२३ चाहल •
|
| 70 |
+
२५ जॉन्सन •
|
| 71 |
+
३० ओझा •
|
| 72 |
+
६९ सुयाल •
|
| 73 |
+
९९ मलिंगा •
|
| 74 |
+
-- सिंग •
|
| 75 |
+
-- कुलकर्णी •
|
| 76 |
+
-- मॅके •
|
| 77 |
+
-- पीटरसन •
|
| 78 |
+
-- शुक्ला •
|
| 79 |
+
प्रशिक्षक: रॉबिन सिंग
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10319.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सचिनी निसनसला (११ नोव्हेंबर, २००१:गाली जिल्हा, दक्षिण प्रांत, श्रीलंका - ) ही श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10342.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सज्जनगड हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10372.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,8 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सडवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
|
| 3 |
+
१.https://villageinfo.in/
|
| 4 |
+
२.https://www.census2011.co.in/
|
| 5 |
+
३.http://tourism.gov.in/
|
| 6 |
+
४.https://www.incredibleindia.org/
|
| 7 |
+
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
|
| 8 |
+
६.https://www.mapsofindia.com/
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10378.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सडावाघपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
|
| 2 |
+
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10408.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतलज नदी पंजाबमधून वाहणाऱ्या पाच नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी आहे. सतलजचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतो. येथे तिला लांग्केन झांग्बो (हत्ती नदी) अशा नावाने ओळखले जाते. पश्चिम-उत्तर पश्चिमेस २६० किमी अंतर वाहिल्यावर सतलज शिप्कीला येथे भारतात शिरते. हिमाचल प्रदेशमध्ये साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत ३६० किमी वाहल्यावर तिचा संगम बियास नदीशी होतो. यात दिशेत १५ किमी वाहून सतलज पाकिस्तानात शिरते. पुढे ही नदी चिनाब नदीला मिळते. येथे ही नदी पंजनाद नदी या नावाने ओळखली जाते. येथून १०० किमी पश्चिमेस बहावलपूर शहराजवळ ही नदी सिंधु नदीस मिळते.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10410.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सतविंदर कौर धालिवाल (जून १७, १९५३- हयात) या भारतीय राजकारणी आहेत. त्या शिरोमणी अकाली दल पक्षाच्या उमेदवार म्हणून १९९६ आणि १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील रोपड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10413.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सताप ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10514.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,5 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्य प्रकाश राजू श्रीवास्तव (२५ डिसेंबर, १९६३ - २१ सप्टेंबर, २०२२) हे भारतातील विनोदी कलाकार होते, ते प्रामुख्याने सामान्य माणसांवरील व्यंगचित्र आणि दैनंदिन छोट्या छोट्या घटनांसाठी प्रसिद्ध होते [१] [२] [३] २१ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.
|
| 2 |
+
श्रीवास्तव 1993 पासून कॉमेडीच्या दुनियेत कार्यरत होते. कल्याणजी आनंदजी, बप्पी लाहिरी आणि नितीन मुकेश यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी देश-विदेशात काम केले आहे. तो त्याच्या कुशल मिमिक्रीसाठी ओळखला जातो. [४] त्याचे खरे यश ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून मिळाले. या शोमधील त्याच्या अप्रतिम अभिनयामुळे तो घरोघरी सर्वांच्याच जिभेवर आला होता. तिने बिग बॉस 3 मध्ये भाग घेतला आणि 2 महिने घरातील सर्वांना गुदगुल्या केल्यानंतर 4 डिसेंबर 2009 रोजी मतदानातून बाहेर पडली.
|
| 3 |
+
2010 मध्ये, श्रीवास्तव त्याच्या शो दरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानची खिल्ली उडवत असे, परंतु त्यांना पाकिस्तानकडून धमकीचे कॉल आले आणि त्यांना चेतावणी दिली की त्यांच्याबद्दल विनोद करू नका [५]
|
| 4 |
+
श्रीवास्तव बिग बॉस 3 मध्ये देखील सहभागी झाला होता. नंतर त्यांनी कॉमेडी का महा मुकाबला या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला. 2013 मध्ये राजूने पत्नीसह नच बलिए सीझन 6 मध्ये भाग घेतला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने (SP) कानपूरमधून राजू श्रीवास्तव यांना उमेदवारी दिली होती. परंतु 11 मार्च 2014 रोजी श्रीवास्तव यांनी पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचे सांगत तिकीट परत केले. त्यानंतर 19 मार्च 2014 रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून नियुक्त केले.
|
| 5 |
+
छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर लगेचच, 10 ऑगस्ट 2022 रोजी ते जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. [६] त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. [७] त्याच्या उपचारादरम्यान त्याच्या मेंदूला सूज आली होती आणि त्याच्यावर न्यूरोलॉजिस्टने उपचारही केले होते. [८] त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यापासून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले [९] आणि २१ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्ली एम्समध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. [१०] [११] डॉक्टरांनीही त्याला ब्रेन डेड घोषित केले. मधेच त्याला खूप ताप आला होता, शरीरात इन्फेक्शन झाल्याचीही चर्चा होती.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10517.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्य या जीवनमुल्याचे महत्त्व सांगणारा वक्प्रचार म्हणून प्रचलित भारतीय संकल्पना विशेषतः हिंदू धर्मीयात प्रचलित आहे.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10552.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्यपाल जैन ( जून १५, इ.स. १९५२) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६ आणि इ.स. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत चंदिगढ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10556.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
डॉ. सत्यपालसिंह (२९ नोव्हेंबर, १९५५:बसौली, मीरत जिल्हा, उत्तरप्रदेश - ) हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे खाते मिळाले आहे. हे २०१७ त२ २०१९ पर्यंत भारताचे मनुष्यबळ राज्यमंत्री होते.
|
| 2 |
+
सत्यपालसिंह हे रसायनशास्त्रातील एम.एस्सी. असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून एम.बी.ए. ही पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते लोकप्रशासन या विषयात एम.ए. झाले असून नक्षलवाद या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी त्या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे. ते आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10561.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,7 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्यभामा कृष्णाच्या आठ राणीपैकीं तिसरी पत्नी होती. ही राजा सत्राजितची कन्या होती. हिच्या साहाय्याने भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता. देवमाता आदिती कडून तिला चिरयौवन प्राप्त झाले होते. श्रीकृष्णाला हीच्याकडूूून दहा पुत्र झाले होते.
|
| 2 |
+
सत्यभामा ही राजा सत्राजितची कन्या आणि श्रीकृष्णाच्या पत्नींपैकी एक होती. सत्रजित सूर्याचे भक्त होते. सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्यांना स्यमंतक मणी दिला होता. हा मणी अत्यंत तेजस्वी व आताच्या कोहिनूर हिऱ्यासारखा लखलखीत होता.एक दिवस एका समारंभात श्रीकृष्णाने सत्राजितला तो मणी अक्रूरला देण्याची विनंती केली, परंतु सत्राजितने त्यास नकार दिला.
|
| 3 |
+
दुसऱ्या दिवशी तो मणी देवघरात ठेवला असता सत्राजितचा भाऊ प्रसेनजीत तो मणी परिधान करून जंगलात शिकारीसाठी गेला. तेथे एका सिंहाने त्याच्यावर हल्ला केला व प्रसेनजीतला ठार केले व तो मणी स्वतःकडे ठेवला. तो सिंह व त्याकडील मणी रूक्षराज जाम्बवंताच्या दृष्टीस पडतो. तेव्हा त्या सिंहास ठार मारून तो मणी त्याच्याकडून काढून घेतो, व आपली मुलगी जांबवंती हिला देतो.
|
| 4 |
+
इकडे सत्राजितला वाटले श्रीकृष्णाने आपल्या भावाची हत्या करून तो मणी चोरला असावा. व त्याने श्रीकृष्णावर चोरी व हत्येचा आरोप केला. तेव्हा श्रीकृष्ण आपल्यावरील आरोप खोटा ठरवण्यासाठी त्या मनीच्या शोधात जंगलात निघाला.
|
| 5 |
+
जंगलात गेल्यावर तो जांबवंताच्या गुहेजवळ गेला. मण्याचा प्रकाश पाहून तो आत गेला. तेव्हा त्याला त्या मण्यासाठी जाम्बवंताबरोबर युद्ध करावे लागले. जेव्हा जाम्बवंत युद्धात हरू लागला तेव्हा त्याने आपले प्रभू श्रीराम यांचे स्मरण केले. त्याची धाव ऐकून विष्णूचाच अवतार असलेल्या श्रीकृष्णाला आपल्या रामस्वरूपात यावे लागले. आपल्या देवाला पाहून जाम्बवंत त्याला शरण गेला व आपली चूक स्वीकारली व तो मणी श्रीकृष्णाला देऊ केला व त्याला आपली मुलगी जाम्बवंती हिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. अशाप्रकारे श्रीकृष्ण व जांबवंती हीचा विवाह झाला.
|
| 6 |
+
नंतर तो मणी घेऊन श्रीकृष्ण सत्राजितकडे गेला.व त्यास तो मणी सुपूर्द केला तेव्हा सत्राजितला स्वतःची लाज वाटू लागली की त्याने विनाकारण श्रीकृष्णावर आरोप केला. त्याला या गोष्टीचे दुःख झाले. व त्याने श्रीकृष्णाची क्षमा मागितली. व आपली मुलगी सत्यभामा श्रीकृष्णाला देऊ केली, तसेच विनंती केली की हा मणी सुद्धा आपण आहेर म्हणून ठेवावा. तेव्हा श्रीकृष्ण हसत म्हणाला हा मणी म्हणजे आपत्ती आहे, एका मनीच्या नादात दोन - दोन मनी पदरात पडले. हा मणी मी नाही घेऊ शकत तो तुमच्याकडेच ठेवावा. व श्रीकृष्ण सत्यभामेबरोबर विवाह करून द्वारकेला निघाले.
|
| 7 |
+
भानु, सुभानु, स्वरभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, वृहद्भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10564.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,21 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
२०१० पर्यंत सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस घोटाळा हा भारतातील सर्वात मोठा कॉर्पोरेट फसवणूक होता. भारतस्थित आउटसोर्सिंग कंपनी सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसचे संस्थापक आणि संचालकांनी खोटे खाते काढले, शेअर्सची किंमत वाढवली आणि कंपनीकडून मोठ्या रकमेची चोरी केली. यातील बराचसा भाग मालमत्तेत गुंतवला होता. ही फसवणूक २००८ च्या उत्तरार्धात उघडकीस आली जेव्हा हैदराबाद प्रॉपर्टी मार्केट कोसळले आणि सत्यमकडे परत जाण्याचा मार्ग सोडला. [१] हा घोटाळा २००९ मध्ये उघडकीस आला जेव्हा चेरमन बिराजू रामलिंगा राजू यांनी कंपनीचे खाते खोटे असल्याची कबुली दिली.
|
| 2 |
+
अनेक वर्षांपासून सत्यमच्या खात्यांमध्ये कधीही अस्तित्वात नसलेले नफा, अस्तित्वात नसलेल्या बँकेत रोख रक्कम दाखवली, ज्यामुळे शेअर्सची किंमत वाढली. त्यानंतर राजू आणि मित्रांनी शेअर्स विकले. खात्यांनी अस्तित्वात नसलेल्या लोकांना $ ३ दशलक्ष "पगार देयके" देखील दर्शविली. हे खरे तर मंडळाच्या सदस्यांकडे गेले. खोटी खाती यूएसए मध्ये स्वस्त कर्ज मिळविण्यासाठी वापरली गेली जी राजूने चोरली आणि खात्यात कधीही प्रवेश केला नाही. हैदराबादमधील रिअल इस्टेट डीलमध्ये बराचसा पैसा वाया गेला. २००८ मध्ये जेव्हा मालमत्ता बाजार कोसळला तेव्हा पैसा गायब झाला आणि शिट्ट्या ऐकू येऊ लागल्या. सत्यमचा वापर करून मालमत्ता कंपनी खरेदी करण्याचा राजूचा अयशस्वी प्रयत्न यामुळे घोटाळा उघड झाला. [२]
|
| 3 |
+
७ जानेवारी २००९ रोजी, सत्यमचे चेरमन, बिराजु रामलिंगा राजू यांनी राजीनामा दिला, त्याने कबूल केले की त्याने ७,००० कोटी रुपयांच्या खात्यांमध्ये अनेक प्रकारात फेरफार केला होता. जागतिक कॉर्पोरेट समुदायाला धक्का बसला आहे आणि घोटाळा झाला आहे. [३]
|
| 4 |
+
फेब्रुवारी २००९ मध्ये, सीबीआयने प्रकरण ताब्यात घेतले आणि वर्षभरात तीन आंशिक आरोपपत्रे (तारीख ७ एप्रिल २००९, २४ नोव्हेंबर २००९ आणि ७ जानेवारी २०१०) दाखल केली. [३] शोध टप्प्यातून उद्भवणारे सर्व आरोप नंतर एकाच आरोपपत्रात विलीन केले गेले.
|
| 5 |
+
१० एप्रिल २०१५ रोजी, बयराजू रामलिंगा राजू यांना इतर १० सदस्यांसह दोषी ठरवण्यात आले. [४]
|
| 6 |
+
जेव्हा सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसच्या अकाउंट बुकमध्ये घोटाळा झाल्याचा अहवाल समोर आला तेव्हा प्राइसवॉटरहाऊस कूपर्सच्या सहयोगींनी सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस��े स्वतंत्र ऑडिटर म्हणून काम केले. PwC च्या भारतीय शाखाला SEC ( US सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन ) ने सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेसच्या खात्यांच्या लेखापरीक्षणाशी संबंधित कर्तव्ये पार पाडताना आचारसंहिता आणि लेखापरीक्षण मानकांचे पालन न केल्याबद्दल $६ दशलक्ष दंड ठोठावला. [५] २०१८ मध्ये, SEBI ( भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) ने प्राइस वॉटरहाऊसला भारतातील कोणत्याही सूचीबद्ध कंपनीचे ऑडिट करण्यापासून २ वर्षांसाठी प्रतिबंधित केले, कारण ही फर्म सत्यम फसवणुकीच्या मुख्य गुन्हेगारांशी सामील होती आणि ऑडिटिंग मानकांचे पालन करत नाही. सेबीने फर्म आणि २ भागीदारांकडून १३ कोटी रुपयांहून अधिक चुकीच्या नफ्याचे खंडन करण्याचे आदेश दिले आहेत. PwC ने स्थगिती आदेश मिळवण्याचा त्यांचा हेतू जाहीर केला. [६]
|
| 7 |
+
“पत्रातील मजकूर पाहून आम्हाला धक्का बसला आहे. सत्यमचे वरिष्ठ नेते ग्राहक, सहयोगी, पुरवठादार आणि सर्व भागधारकांप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेत एकजुटीने उभे आहेत. या धक्कादायक खुलाशाच्या प्रकाशात पुढील मार्गाची रणनीती आखण्यासाठी आम्ही हैदराबाद येथे एकत्र जमलो आहोत." [७]
|
| 8 |
+
१० जानेवारी २००९ रोजी कंपनी लॉ बोर्डाने सत्यमच्या सध्याच्या बोर्डाला काम करण्यापासून रोखण्याचा आणि 10 नाममात्र संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. “सध्याचे मंडळ त्यांना जे करायचे होते ते करण्यात अपयश आले आहे. आयटी उद्योगाच्या विश्वासार्हतेला धक्का लागू देऊ नये, असे कॉर्पोरेट व्यवहार मंत्री प्रेम चंद गुप्ता म्हणाले. चार्टर्ड अकाउंटंट्स रेग्युलेटर ICAI ने सत्यमचे ऑडिटर प्राइसवॉटरहाऊस कूपर्स (PwC) यांना खात्यांमध्ये फसवणूक केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. ICAI चे अध्यक्ष वेद जैन म्हणाले: "आम्ही PwC ला २१ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे."
|
| 9 |
+
त्याच दिवशी १० जानेवारी २००९ रोजी, गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने सत्यमचे तत्कालीन सीएफओ वदलामणी श्रीनिवास यांना चौकशीसाठी उचलले. नंतर त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. [८]
|
| 10 |
+
११ जानेवारी २००९ रोजी, सरकारने ख्यातनाम बँकर दीपक पारेख, माजी NASSCOM प्रमुख किरण कर्णिक, आणि SEBI चे माजी सदस्य सी अच्युथन यांना सत्यमच्या बोर्डासाठी नामनिर्देशित केले. [९]
|
| 11 |
+
भारतातील विश्लेषकांनी सत्यम घोटाळ्याला भारताचा स्वतःचा एनरॉन घोटाळा म्हटले आहे. [१०] काही सामाजिक भाष्यकार भारताच्या कौटुंबिक मालकीच्या कॉर्पोरेट वातावरणाशी संबंधित एका व्यापक समस्येचा एक भाग म्हणून अधिक पाहतात. [११]
|
| 12 |
+
या बातमीनंतर लगेचच, मेरिल लिंच (आता बँक ऑफ अमेरिकाचा एक भाग आहे) आणि स्टेट फार्म इन्शुरन्सने कंपनीसोबतची आपली प्रतिबद्धता संपुष्टात आणली. तसेच, क्रेडिट सुइसने सत्यमचे कव्हरेज निलंबित केले. प्राइसवॉटरहाऊसकूपर्सची या घोटाळ्यातील गुंतवणुकीसाठी छाननी केली जाईल असे देखील वृत्त आहे. स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने असेही म्हटले आहे की, दोषी आढळल्यास त्याचा भारतात काम करण्याचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. [१२] [१३] [१४] [१५] [१६] सत्यम २००८ चा कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर रिस्क मॅनेजमेंट अँड कम्प्लायन्स इश्यूज अंतर्गत प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्काराचा विजेता होता, जो घोटाळ्यानंतर त्यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. [१७] न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजने ७ जानेवारी २००९ पासून सत्यम स्टॉकमधील ट्रेडिंग थांबवले आहे. [१८] भारताच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजने १२ जानेवारी रोजी सत्यमला त्याच्या S&P CNX निफ्टी 50-शेअर निर्देशांकातून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. [१९] सत्यमच्या संस्थापकाने फर्मचे खाते खोटे केल्याचे कबूल केल्यानंतर दोन दिवसांनी त्याला अटक करण्यात आली. रामलिंगा राजू यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे, विश्वास भंग करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.
|
| 13 |
+
१० जानेवारी २००९ रोजी सत्यमचे शेअर्स ११.५० रुपयांपर्यंत घसरले, मार्च १९९८ नंतरची त्यांची सर्वात कमी पातळी, २००८ मधील ५४४ [२०] उच्च पातळीच्या तुलनेत. न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर, सत्यमचे शेअर्स २००८ मध्ये US$२९.१० वर पोहोचले. मार्च २००९ पर्यंत, ते US$१.८० च्या आसपास व्यापार करत होते.
|
| 14 |
+
भारत सरकारने म्हटले आहे की ते कंपनीला तात्पुरते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तरलता समर्थन देऊ शकते. तथापि, संकटपूर्व स्तरावर रोजगार चालू राहील की नाही, विशेषतः नवीन भरतीसाठी, शंकास्पद आहे. [२१]
|
| 15 |
+
१४ जानेवारी २००९ रोजी, प्राइस वॉटरहाऊस, प्राइसवॉटरहाऊस कूपर्सच्या भारतीय विभागाने जाहीर केले की सत्यमच्या व्यवस्थापनाद्वारे प्रदान केलेल्या संभाव्य चुकीच्या माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे त्याचे लेखापरीक्षण अहवाल "चुकीचे आणि अविश्वसनीय" बनले आहेत. [२२]
|
| 16 |
+
२२ जानेवारी २००९ रोजी, CID ने न्यायालयात सांगितले की कर्मचाऱ्यांची खरी संख्या केवळ ४०,००० आहे आणि ५३,००० नाही तर आधी नोंदवल्याप्रमाणे आणि श्री राजू कथितपणे २०० दशलक्ष (US$४ दशलक्ष) काढत आहेत. या १३,००० अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा. [२३]
|
| 17 |
+
भारत सरकारने ५ फेब्रुवारी २००९ पासून सत्यमचे नवीन सीईओ म्हणून एएस मूर्ती यांना नियुक्त केले. टाटा केमिकल्सचे होमी खुसरोखान आणि चार्टर्ड अकाउंटंट टीएन मनोहरन यांची विशेष सल्लागारही नियुक्ती करण्यात आली. [२४] [२५] [२६]
|
| 18 |
+
४ नोव्हेंबर २०११ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने रामलिंग राजू तसेच घोटाळ्यातील इतर दोन आरोपींना जामीन मंजूर केला, कारण तपास यंत्रणा सीबीआयला आधीच ३३ महिने (राजूच्या अटकेपासून) असतानाही आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आले होते. ) असे करणे.
|
| 19 |
+
१५ सप्टेंबर २०१४ रोजी, विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना संबंधित पक्षकारांना २७ ऑक्टोबर २०१४ रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. निकालाची तारीख त्या दिवशी नंतर सूचित केली जाणार होती.
|
| 20 |
+
९ एप्रिल २०१५ रोजी, राजू आणि इतर नऊ जणांना कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी, खोटी खाती आणि आयकर रिटर्न आणि बनावट चलन तयार करण्यासाठी दोषी आढळले आणि हैदराबाद न्यायालयाने त्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कुंजुमणी आणि त्याच्या भावाला कोर्टाने प्रत्येकी ५५ दशलक्ष रुपये (US$883,960) दंडही ठोठावला. [२७]
|
| 21 |
+
१३ एप्रिल २००९ रोजी, औपचारिक सार्वजनिक लिलाव प्रक्रियेद्वारे, सत्यममधील ३१% भागभांडवल महिंद्रा आणि महिंद्राच्या मालकीच्या कंपनी टेक महिंद्राने विकत घेतले, त्याच्या वैविध्यपूर्ण धोरणाचा भाग म्हणून. जुलै २००९ पासून प्रभावीपणे, सत्यमने नवीन महिंद्र व्यवस्थापन अंतर्गत "महिंद्रा सत्यम" म्हणून आपल्या सेवांचे पुनर्ब्रँडिंग केले. कर समस्यांमुळे झालेल्या विलंबानंतर [२८] [२९] दोन कंपन्यांच्या बोर्डाने मान्यता दिल्यानंतर टेक महिंद्राने २१ मार्च २०१२ रोजी महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरणाची घोषणा केली. [३०] [३१] २५ जून २०१३ रोजी कंपन्यांचे कायदेशीर विलीनीकरण झाले. [३२] [३३]
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_1058.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,9 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
विवेक गणपती रामास्वामी ( /vɪˈvɛk rɑːmɑːˈswɑːmiː/ ; जन्म 9 ऑगस्ट 1985) एक अमेरिकन उद्योजक आहे आणि 2024 च्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षीय प्राथमिक निवडणुकीतील उमेदवार आहे.
|
| 2 |
+
रामास्वामी यांचा जन्म सिनसिनाटी येथे भारतीय स्थलांतरित पालकांमध्ये झाला. त्यांनी हार्वर्ड कॉलेजमधून जीवशास्त्राची पदवी घेतली आणि नंतर येल लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली. हेज फंडमध्ये गुंतवणूक भागीदार म्हणून काम केल्यानंतर रामास्वामी यांनी 2014 मध्ये बायोफार्मास्युटिकल कंपनी रोइव्हंट सायन्सेसची स्थापना केली. 2020 पासून, त्याने स्टेकहोल्डर सिद्धांताच्या विरोधात लिहिले आणि बोलले, ज्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकांनी त्याच्या भागधारकांच्या नैतिकता आणि मूल्यांद्वारे मार्गदर्शन केले पाहिजे आणि बिग टेक आणि गंभीर रेस सिद्धांतावर टीका केली आहे. 2021 मध्ये रोइव्हंट सोडल्यानंतर, रामास्वामी यांनी सह-स्थापना केली आणि स्ट्राइव्ह अॅसेट मॅनेजमेंटचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केले आहे, ही गुंतवणूक कंपनी त्यांच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स (ESG) धोरणांनुसार कंपन्यांमध्ये त्यांची मालमत्ता गुंतवण्यास विरोध करते.
|
| 3 |
+
फेब्रुवारी 2023 मध्ये, रामास्वामी यांनी 2024 च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी आपली उमेदवारी जाहीर केली.
|
| 4 |
+
प्राचीन काळातील राजांप्रमाणे, एक भारतीय अमेरिकन बायोटेक उद्योजक हत्तीवर स्वार होऊ पाहत आहे — अमेरिकन ग्रँड ओल्ड पार्टी (GOP) चे चिन्ह — जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच्या जागेवर दावा करण्यासाठी. आणि 37 वर्षीय विवेक रामास्वामी, वडक्केनचेरी, पलक्कड येथे आपली मुळे शोधतात.
|
| 5 |
+
रामास्वामी "वेक-इझम" ला एक विश्वास प्रणाली म्हणून पाहतात जी एक कपटी धर्मनिरपेक्ष पंथ आहे, ज्याने धार्मिक श्रद्धा, देशभक्ती आणि कार्य नैतिकता या प्रमुख अमेरिकन मूल्यांना मागे टाकले आहे.
|
| 6 |
+
रामास्वामी यांचा जन्म 9 ऑगस्ट 1985 रोजी सिनसिनाटी, ओहायो येथे भारतीय हिंदू स्थलांतरित पालकांमध्ये झाला होता
|
| 7 |
+
रामास्वामी यांचा जन्म सिनसिनाटी, ओहायो येथे 1985 मध्ये भारतीय स्थलांतरित पालकांमध्ये झाला. त्याचे वडील जनरल इलेक्ट्रिकमध्ये अभियंता होते, तर आई वृद्ध मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत होती. 1985 मध्ये विवेकचा जन्म होण्यापूर्वी ते दक्षिण भारतातून यूएसमध्य��� आले.
|
| 8 |
+
रामास्वामी यांनी 2003 मध्ये सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. [१] तो क्लास व्हॅलेडिक्टोरियन होता आणि राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर टेनिस खेळाडू होता. [२]
|
| 9 |
+
ओहायोमध्ये वाढल्यानंतर, विवेकने स्वतः ला एक उत्कृष्ट पियानोवादक, राष्ट्रीय स्तरावरील टेनिस खेळाडू आणि त्याच्या जेसुइट हायस्कूलचे व्हॅलेडिक्टोरियन म्हणून स्थापित केले. त्याने हार्वर्ड कॉलेजमधून जीवशास्त्रात पदवी संपादन केली, त्यानंतर येल लॉ स्कूलमध्ये कायदा करायला गेला. त्याने हेज फंडात काम केले, नंतर एक फार्मास्युटिकल कंपनी, रोइव्हंट सायन्सेस सुरू केली, जिथे त्याने लाखो डॉलर्स कमावले.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10591.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,3 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्यशोधकी साहित्य संमेलने ही १. सत्यशोधक साहित्य संमेलन, २. सत्यशोधकी साहित्य संमेलन, ३. सत्यशोधकीय साहित्य संमेलन, ४ सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, ५. अखिल भारतीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन, महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन वगैरे विविध नावांनी भरतात.
|
| 2 |
+
|
| 3 |
+
पहा : सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन; महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10610.txt
ADDED
|
@@ -0,0 +1 @@
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सत्येन्द्र कुमार जैन हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या शकूर वस्ती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10630.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,11 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदर (సదర్) हा एक आहे पाण म्हशींसाठी भरवलेली जत्रा आहे. ही जत्रा दरवर्षी भरवली जाते. हैदराबाद, तेलंगणा, भारत येथील यादव समुदायाद्वारे ही जत्रा दिवाळीचा भाग म्हणून साजरी केली जाते.[१][२] याला तेलुगु भाषेत डन्नापोथुला पांडुगा (దున్నపోతుల పండుగ) म्हणून ओळखले जाते. दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.
|
| 2 |
+
म्हशींना फुलांच्या माळांनी सजविले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात आणि रस्त्यावरून त्यांची वरात काढली जाते. वरातीत तिन मार या चित्रपटातील गाण्याचा वापर केला जातो. हे गाणे विशेष यादव बँड (दा दानीकी) यावर आढाईत आहे.[१] म्हशींना कधीकधी त्यांच्या मागील पाय वर उभे राहण्यास प्रोत्साहित केले जाते.
|
| 3 |
+
'सदर' ची सुरुवात स्वर्गीय श्री सालंद्री न्यायम चौधरी मल्ल्याया यादव यांनी १९४६ मध्ये नारायणगुडा वाईएमसीए, हैदराबाद येथे केली.[३] कालांतराने हैदराबादच्या इतर अनेक ठिकाणी त्यांच्या संबंधित चौधरीने सदर या उत्सवाचे आयोजन केले. नारायणगुडा वाईएमसीए सदर (रेड्डी महिला महाविद्यालयाजवळ) त्याच्या इतिहास आणि लोकप्रियतेमुळे सर्वात जास्त गर्दी आकर्षित करते. त्याला पेधा सदर म्हणून अंबोधले जाते. नारायणगुडा वाईएमसीए सदर १९४६ पासून आजपर्यंत या संस्थेचे संस्थापक दरवर्षी अखंडपणे आयोजन करत आहेत. यात दिवंगत श्री सालंद्री न्यायम चौधरी मल्ल्याया यादव आणि नंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा मोठा वाटा आहे.[४]
|
| 4 |
+
दीपक टॉकीज, सैदाबाद, अमीरपेट आणि खैरताबाद ही सदर आयोजित केली जाणारी इतर उल्लेखनीय ठिकाणे आहेत. सदरच्या लोकप्रियतेमुळे दरवर्षी या विषयावर अनेक चित्रपट येत आहेत. परंतु तिन मार चित्रपट दीर्घकाळ चालत आला आहे आणि त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.
|
| 5 |
+
सदर या शब्दाचा अर्थ मुख्य मंडळी असा होतो.[५] नारायणगुडा वाईएमसीए येथे साजरा केला जाणारा सदर सर्वांत मोठा आहे.[६][७]
|
| 6 |
+
दिवाळीनंतर दोन दिवसांनी हैदराबादमध्ये दरवर्षी सदर साजरा केला जातो. हैदराबादमध्ये यादव समाजाच्या ५ दिवसांच्या दिवाळी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो.
|
| 7 |
+
दीपावलीच्या दिवशी किंवा दीपावलीच्या एक दिवसांनंतर इतर ठिकाणी हे आयोजन केले जाते जेणेकरून सर्व ठिकाणाहून लोक उपस्थित राहू शकतील. पेधा सदर ३ दिवस (दीपावली नंतर २ दिवस ) नारायणगुडा वाईएमसीए येथे साजरा केला जात�� आणि यात यादवां समाजातून सर्वात मोठ्या मंडळींचा सहभाग असतो.
|
| 8 |
+
सदर महोत्सवाची सुरुवात चौधरी यांच्या सादरीकरणासह गो पूजेने होते .
|
| 9 |
+
गोवर्धन पूजेचा हा एक प्रकार आहे. या विधीत, जमिन गायीच्या शेणाने सारवली जाते. त्यावर रांगोळीची सजावट काढली जाते. त्या वरच्या लेयरमध्ये मुरमुऱ्याचा पर्वत केला जातो, त्यात गोड मिठाई आणि सुशोभित भांडी ठेवली जातात. त्या पर्वतावर एक मातीचा दिवा ठेवला जातो. हे गोवर्धन पर्वताचे प्रतिनिधित्व करते.
|
| 10 |
+
पूजा पूर्ण झाल्यावर, मिरवणुकीतील पहिला नर म्हसोबा आणला जातो. त्याच्या मार्फत प्रज्वलित दीवा पायदळी तुडवला जातो. सदर उत्सवाची ही अधिकृत सुरुवात मानली जाते.[८]
|
| 11 |
+
यासह सदरची मिरवणूक सुरू होते. प्रत्येक कुटुंब त्यांच्या स्वतःच्या डनापोथू (पुरुष म्हसोबा) सह जत्रेत येतात.
|
dataset/scraper_9/batch_2/wiki_s9_10631.txt
ADDED
|
@@ -0,0 +1,2 @@
|
|
|
|
|
|
|
|
|
|
| 1 |
+
सदर बझार विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
|
| 2 |
+
हा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
|