diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10010.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce2819d483c33b2ac86ad5739e5f24f0fb3dec87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10010.txt @@ -0,0 +1,71 @@ +पश्चिम मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूर रेल्वे स्थानक येथे असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांचा काही भाग पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. +पश्चिम मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत. +पश्चिम मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1003.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01436a3548141a65329134c27fb90ea53105aa3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1003.txt @@ -0,0 +1,17 @@ +धामणशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९८ कुटुंबे राहतात. एकूण १५३६ लोकसंख्येपैकी ७८९ पुरुष तर ७४७ महिला आहेत.गावाची साक्षरता ५८.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.४० आहे तर स्त्री साक्षरता ४८.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २९३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.०८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात. +सातुर्ली,वाशाळा, पिंपळगाव,शिवाळी, कोशिमशेत, डोल्हारे, नाशेरा, शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, बोटोशी ही जवळपासची गावे आहेत.धामणशेत ग्रामपंचायतीमध्ये धामणशेत,आणि कोशिमशेत ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10037.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d90a0c6746b158835e7b5e9882df744769dd7df --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10037.txt @@ -0,0 +1,2 @@ +پښتو +पश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10068.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..012fea8beee454b3511cee376eb086ff58c041d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10068.txt @@ -0,0 +1 @@ +पहाडपूर हे बांगला देशातील पालकालीन अवशेषांचे एक स्थळ आहे. धर्मपाल राजाने (आठवे-नववे शतक) सोमपूर नावाचे नगर वसविले. पहाडपूरचे अवशेष हे सोमपूरचे असावेत असे मानले जाते. १९२६–३४ या काळात येथे उत्खनने झाली. त्यांत विटांच्या अनेक चौथऱ्यांवर बांधलेल्या देवळांचे अवशेष मिळाले. येथील एका देवळाची उंची सु. ३० मी. असून देवळाच्या चौथऱ्यावर चारी बाजूंस घडीव वीटकामातील अनेक मूर्ती बसविलेल्या आढळून आल्या. उपलब्ध मूर्तींत तीन हजार मातीच्या असून सु. साठ दगडी मूर्ती आहेत.त्यांत हिंदू आणि बौद्ध देव-देवतांच्या मूर्ती होत्या. देवळाभोवती विहार होता. त्यात अनेक खोल्या होत्या. याशिवाय बौद्ध देवता तारा हिचे स्वतंत्र मंदिर आणि अनेक लहान स्तूपही मिळाले. अशाच तऱ्हेची चौथऱ्यावर बांधलेली मंदिरे आग्नेय आशियात प्रचलित आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10077.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6251c6dc1e75fad26979755737e1e9402790271a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10077.txt @@ -0,0 +1,2 @@ +पहिणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10115.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c02324d34402259619d5598cbe38cb68b38ff04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10115.txt @@ -0,0 +1,6 @@ +पहिला तिम्मराज वोडेयार पहिला (राजा अप्पाना थिम्मराजा, १४३३ – १४७८), हा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा होता. १४५९ मध्ये त्याचे वडील पहिल्या चामराजाच्या मृत्यूनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याची सत्ता स्वतःच्या मृत्यूपर्यंत राहिली. +तिम्मराजने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे आपले राज्य विजयनगर साम्राज्याला आधीन राहून केले. याचा सत्ताकालात मल्लिकार्जुन राय आणि दुसरा विरुपाक्ष राय हे सम्राट होते. +तिम्मराजाच्या सत्ताकालात उत्तर भारत मुघलांनी काबीज केला होता तर मध्य भारतातील दख्खनी सुलतानांनी दक्षिणेकडे पाय पसरविण्यास सुरुवात केली होते. बहमनी सल्तनतच्या दुसऱ्या मुहम्मद शाह बहमनीने थेट विजयनगरवर हल्ले केले होते तसेच ओडिशाचा कलिंग राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्र याच्या राज्याचे लचकेही तोडले होते. +इकडे पूर्वेस पोर्तुगीजांनी भारतात बस्तान बसविणे सुरू केले होते व त्यांनी विरुपाक्षाकडून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरे हिसकावून घेतली. या गोंधळातही तिम्मराज विजयनगरला धार्जिणा राहिला व आपले राज्य हळूहळू आसपासच्या प्रदेशात वाढविणे सुरू ठेवले. + +पहिल्या तिम्मराजानंतर तर त्याचा मुलगा दुसरा चामराज सत्तेवर आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10125.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18db5dd9e5003e2a453674b3f510d7d9391c829f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10125.txt @@ -0,0 +1 @@ +पोप मॅरिनस पहिला (??:गॅलीझ, इटली - मे १५, इ.स. ८८४) हा नवव्या शतकातील पोप होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10147.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a49784e1a4798e549719e7614e6807c626e57ce0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10147.txt @@ -0,0 +1,4 @@ +पहिला राज वोडेयार पहिला (२ जून, १५५२ - २० जून, १६१७:मेलिकोटे) हा मैसुरुचा नववा राजा महाराजा होता. हा चौथ्या चामराज वोडेयारचा मोठा मुलगा होता. हा आपल्या चुलत भाऊ पाचव्या चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर १५७८ पासून १६१७ पर्यंत सिंहासनावर होता. +आपल्या काका आणि वडीलांनी सुरू केलेले विजयनगरच्या राजदूतांना मैसुरु राज्यातून हाकलून देण्याचे काम राज वोडेयारने सुरू ठेवले. या दरम्यान त्याला स्वतःच्याच कुटुंबाकडूनही विरोध होता. राज वोडेयारने मैसुरुला विजयनगरपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. असे असताही त्याने विजयनगरच्या सम्राट व साम्राज्याला आदर दिला होता. +पहिल्या राज वोडेयारने दर दसऱ्याच्या दिवशी आपल्या महालापासून बन्नीमंटप मधील शमीच्या झाडा पर्यंत मिरवणूक काढणे सुरू केले. आता याला जगप्रसिद्ध मैसुरु दसऱ्याचे रूप आहे. +ही प्रथा १६१०पासून आजतगायत अखंड सुरू आहे. राज वोडेयारचा युवराज नरसराज नवरात्रीच्या आधी एक दिवस मृत्यू पावला असताही विद्वानांच्या सल्ल्यावरून राजाने यात खंड पाडला नाही व भविष्यातही राजघराण्याील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही या प्रथेत व्यत्यय आणू नये असे फर्मान काढले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1edc3e23e305ff271860bc30bd755360a2d28351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10159.txt @@ -0,0 +1 @@ +पहिला सुलैमान (अन्य मराठी लेखनभेद: पहिला सुलेमान, सुलैमान १ ; ओस्मानी तुर्की: سليمان ; आधुनिक तुर्की: I. Süleyman ;) (नोव्हेंबर ६, इ.स. १४९४ - सप्टेंबर ६, इ.स. १५६६) हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली बेलग्रेड, हंगेरी या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील व्हिएन्नाचा वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही बाल्कन व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. इराणातल्या सफवी साम्राज्याशी चाललेल्या संघर्षात त्याने मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. उत्तर आफ्रिकेतही मुसंडी मारत त्याने आजच्या अल्जीरियापर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा भूमध्य समुद्रापासून तांबडा समुद्र व इराणच्या आखातापर्यंत पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10173.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5e3c18a0b3ece243fa43b9c0eb28af33e62fcbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10173.txt @@ -0,0 +1,2 @@ +पहिली मंगळागौर हा इ.स. १९४२मध्ये निर्मित मराठी चित्रपट आहे. यात विष्णूपंत जोग, स्नेहप्रभा प्रधान आणि शाहू मोडक यांच्या भूमिका असून लता मंगेशकर यांचा नायिका म्हणून हा पहिला चित्रपट होय. +हा चित्रपट आर.एस. जुन्नरकर यांनी दिग्दर्शित केला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10205.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1baa455d31c4a928341dbaf8cfa84943f00b9aa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10205.txt @@ -0,0 +1,8 @@ +पहेला वैशाख (बंगाली: পহেলা বৈশাখ) हा पश्चिम बंगाल व बांगलादेश मध्ये १४ किंवा १५ एप्रिल रोजी साजरा होणारा दिवस आहे.[१] बंगाली कालगणनेचा हा पहिला दिवस असतो.[२]या दिवशी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे शासकीय सुट्टी असते. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागात जेथे बंगाली संस्कृती जपली जाते तेथे हा दिवस धार्मिक उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.[२] +बंगाली कालगणनेनुसार सौर वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण असतो. सामान्यतः हा दिवस १४ किंवा १५ एप्रिल रोजी येतो.[३] १४ एप्रिल हाच दिवस सौर कालगणनेची सुरुवात आणि शेतीचा सण म्हणूनही साजरा केला जातो. भारताच्या अन्य राज्यात हा सण बैसाखी (पंजाब), विशु (केरळ) या नावाने साजरा होतो. +शमसुझमान खान यांच्या मते या नवीन वर्षाची सुरुवात कधी झाली हे नक्की सांगता येत नाही.[४] बंगालच्या ग्रामीण भागात मानले जाते की विक्रमादित्य राजाने या कालगणनेची सुरुवात केली. +पहेला वैशाख या सणाच्या निमित्ताने मिरवणूक, मेळे, जत्रा यांचे आयोजन केले जाते. शुभो नबोबर्षो अशा बंगाली भाषेत शुभेच्छा दिल्या जातात. बांगलादेशात मंगल शोभाजत्रा होतात. २०१६ साली डाक्का येथील विद्यापीठाने साजरा केलेला हा सण मानवतावादी सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केला होता.[५] +बांगलादेश येथे हा बंगाली वर्षारंभाचा दिवस नृत्य, गायन मिरवणूक यांनी साजरा होतो. व्यापारी वर्गाची नव्या वर्षाची सुरुवात होत असल्याने या दिवशी हिशोबाच्या नव्या वह्या वापरायला सुरुवात होते. लोक नवीन वर्षाचे पारंपरिक स्वागत गीत गातात. लोक नववर्षाच्या स्वागतासाठी सुंदर पोशाख परिधान करतात, तर महिला आकर्षक केशरचना करून त्यात फुले माळतात.[६] या दिवशी पांता भात, हिलसा माशाची भाजी आणि काही गोड पदार्थ आवर्जून केले जातात.[६] +ढाका येथे या वर्षारंभाच्या विशेष दिवसाची सुरुवात रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या एषो हे बैसाख या प्रसिद्ध गीताने केली जाते. मंगल शोभायात्रा हे या दिवसाचे विशेष आकर्षण असते. १९८९ सालापासून ढाका येथील विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या दिवशी विविध आकाराचे मुखवटे धारण करून लोक यात्रेत सहभागी होतात. वाईट शक्ती दूर जाव्यात अशी यामागे प्रतीकात्मकता आहे. जात, धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन साजरा केला जाणारा उत्सव असे याचे स्वरूप आहे. +त्रिपुरा राज्यात या दिवशी राज्यात सुट्टी दिलेली असते. लोक नवीन पोशाख घालून हिंदू मंदिरांत दर्शनाला जातात. व्यापारी वर्गाचे नवीन वर्षसुद्धा याच दिवशी सुरू होते. हिंदू बंगाली लोक या दिवशी कुमारी पूजन आणि गणपतीचे पूजन करतात. लहान मुले आणि तरुण व्यक्ती आपल्यापेक्षा ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घेतात. महिला एकमेकींच्या भांगांत आणि कपाळावर शेंदूर माखून शुभेच्छा देतात.[७] +बैसाखी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10213.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cf6c4e1fa63a3b8005e3ebbead020e001517033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10213.txt @@ -0,0 +1,7 @@ +पोंतियानाक किंवा खुंटिएन हे इंडोनेशियाच्या पश्चिम कालीमंतान प्रांतातीलची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे. चिनी भाषेत पोंतियानाकला 坤甸, ( पिनयिन ): कुंडियन ) तर स्थानिक हक्का चायनीजमध्ये, पोंटियानॅकला खुंटीन या नावाने ओळखले जाते. +हे शहर बोर्नियो बेटावर कपुआस नदीच्या त्रिभुज प्रदेशात कपुआस आणि लांदक नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे शहर विषुववृत्तावर असल्याने त्यालाकोटा खातुलिस्टिवा (विषुववृत्तीय शहर) असेही म्हणतात. पोंतियानाक हे इंडोनेशियातील २६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून सामरिंद, बालिकपपन, कुचिंग आणि बंजारमसिन नंतर कालीमंतान बेटावरील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [२] [३] २०२२ च्या अंदाजानुसार येधील लोकसंख्या ६,६९,७९५ होती. [१] + +पोंतियानाकची स्थापना कपुआस नदीच्या मुखावर एक लहान मलय मासेमारी गाव म्हणून झाली. त्यानंतर अनेक शतके ते पोंतियानाक सल्तनतची राजथानी होते. पोंतियानाक सल्तनत आणि डच सरकार यांच्यातील तहाद्वारे पोंतियानाकचा डच ईस्ट इंडीजमध्ये समावेश करण्यात आला. वसाहतकाळातत, पोंतियानाक हे डच ईस्ट इंडीजच्या सरकारी मुख्यालयांपैकी एक होते. +कालांतराने जपानने डच ईस्ट इंडीजवर काबीज केले तेव्हा त्यांनी येथील सुलतानासह अनेक मलय सरदार, अधिकारी आणि असंख्य इतर लोकांना कापून काढले. जपानच्या शाही आरमाराने मंडोरच्या नरसंहारासह अनेक ठिकाणी हे हत्याकांड चालवले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानने शरणागती पत्करल्यावर पोंतियानाक इंडोनेशिया प्रजासत्ताकच्या पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी झाले +पोंतियानाकची बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम (६३.४%) असून उर्वरित बौद्ध (२३.२%), कॅथोलिक (९.१%), प्रोटेस्टंट (३.२%), कन्फ्यूशियन (१.२%), हिंदू (०.१%) आणि इतर (०.१%) आहेत. [४] बहुसंख्य मुस्लिम हे मलय, जावानीज, मदुरीज इ. आहेत. बौद्ध धर्म आणि कन्फ्यूशियन धर्माचे पालन करणारे बहुतेक लोक चिनी इंडोनेशियन आहेत, तर बरेच चीनी देखील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. दयाक लोक कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट धर्माचे तसेच स्थानिक प्राचीन धर्माचेही पालन करतात. काही दयाक स्थानिक लोक धर्म कहरिंगनचे देखील पालन करतात. तथापि, इंडोनेशियन सरकार कहारिंगनला धर्म म्हणून मान्यता देत नाही आणि म्हणून कहरिंगन लोकांचे वर्गीकरण हिंदू असे होते. +सुपादिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोंतियानाक आणि पश्चिम कालीमंतानचा मुख्य विमानतळ आहे. याची बांधणी जे दुसऱ्या महायुद्धात जपानने केली. हा विमानतळशहरापासून १७ किमी अंतरावर कुबू राया भागात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10219.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..031f1fb96e782821d34eebe7e6de51800bbd8e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10219.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाँडिचेरी विमानतळ भारताच्या पॉंडिचेरी राज्यातील पॉंडिचेरी येथे असलेला विमानतळ आहे. या विमानतळाच्या विस्ताराचे काम दोन चरणात करण्यात येणार आहे. +२०१७पासून स्पाइसजेट येथून बेंगलुरु आणि हैदराबाद येथे विमानसेवा पुरवते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1022.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8aac0588493f5c8d11a653a0d1a2b7d2d85e481 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1022.txt @@ -0,0 +1,2 @@ + धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10220.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2507cca2e3a6f9be01442eda0fd3a21d0d8ee1c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10220.txt @@ -0,0 +1 @@ +पुडुचेरीत ४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10233.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86c88a4612737f915039e3fd2a0a85f154451a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10233.txt @@ -0,0 +1,2 @@ + पांगडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10248.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82cd86568939a8443dc226372557e2ac973e37f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10248.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10252.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9014ed5ba3f4e36e02145452153156efdc3caf91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10252.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10260.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e09608a8efafc5ad68446c890faa4ac33c2c5a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10260.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10263.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca0e1f3a62c9e23381f57d5bf66e924744dfc75b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10263.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांगरी तर्फे कारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10264.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6f7db1d213d12c85ef270c8cc4db28566707c1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10264.txt @@ -0,0 +1,11 @@ + पांगरी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +प्राचीन काळातील काही कोरीव बांधकाम +शिवपिंडीच्या आकाराचे लहान विशिष्ट पाषाणलिंग +किंवा बौद्ध कालीन लहान स्तूप. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10283.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4dbf17893b88558d7b69497b90ad7312414fba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10283.txt @@ -0,0 +1,8 @@ + पांगारी तर्फे हवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10287.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0edca68197ba24b158729ca2413255e569553b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10287.txt @@ -0,0 +1 @@ +पांगिन हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. [१] या जिल्ह्याची निर्मिती २०१५ मध्ये पूर्व सियांग जिल्ह्यातून केली गेली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10304.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88e3c8e8d303a4f8f4c824a05f822ec1025b12ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10304.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांचगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10316.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dd8ef3c8ce0fa4b0f338aa62682ed3890abffbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10316.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांचाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10318.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8fd84105f16346f4c853df7feee01161e5b9055 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10318.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांचाळे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1033.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87089ba8dc736f042af3c3e79eb01fc2a84b5843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1033.txt @@ -0,0 +1,2 @@ +धामणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10337.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..663e1a3d8c6acc2b6cd9e2947b76dfb4e5b27bf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10337.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांजारागोंदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10342.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e5478e7abe73ce7f589b4bf0707c6ccd5e35b02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10342.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत.[१] +त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे.[२] सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो. +सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. येथील शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा मोलाचा स्रोत आहे. नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिकचा उल्लेख शिलालेखांतून वाचायला मिळतो. + +त्रिरश्मी लेणीसमूहात अनेक लेणी असून काही लेण्यांत स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.पश्चिमेकडील काही लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे. +या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. या टेकडीवर प्राचीन पाण्याची टाकी आहेत, परंतु ही पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते. +या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे. +त्रिरश्मी लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. +टेकडीखाली बुद्ध विहार व दादासाहेब फाळके स्मारक आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो. +पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून बौद्ध लेण्यांसाठी बसेस सुटतात. +अंबडला जाणाऱ्या बसने येथे उतरता येते. +तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10345.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adc0e4a8315d913c11ca568da56f083130427aec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10345.txt @@ -0,0 +1,5 @@ +शिरवळ लेणी १५ बौद्ध लेणींपैकी एक असून ती पुणे पासून ४८ किलोमीटर अंतरावर, शिरवळ नावाच्या लहान खेड्यात आहे.[१] +यात एक चैत्य आहे आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्व लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळाशी सापेक्ष आहेत. +शिरवळ लेणी किंवा पांडवदरा लेणी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून जवळच पांडवदरा नावाची दुर्लक्षित बौद्ध लेणी आहेत.याच परिसरात पुणे-बंगळूर महामार्गानजीक शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावाच्या दक्षिणेस सुमारे दोन किलो मीटर अंतरावर असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत पांडवदरा शिवारात पुरातन लेणी आहे. पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना या डोंगर रांगेतील काळा पाषाण खोदून अनेक गुहा तयार करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता, आशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हटले जाते. वास्तविक ही बौद्ध लेणी आहेत. +डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला 'दगोबा' किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा स्वरूपाची बैठक व्यवस्था केलेली आहे. शेजारील लेणीत पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर कोपऱ्यातील लेण्यांत छोटेसे मंदिर असून त्याच्या वरील बाजूस एक लेणी असून त्यातही पाणी असते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10380.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6c05d116676d01b2a511aba7373491e38581f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10380.txt @@ -0,0 +1 @@ +येथे पुनर्निर्देशित करा: \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10405.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..106c96e1a65504713805a29e4e925844a0284f86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10405.txt @@ -0,0 +1,2 @@ + पांढरवणी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10406.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46913be1b95569e0ff2028047f87e44a8832e6af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10406.txt @@ -0,0 +1,2 @@ + पांढरवणी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10407.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53ab74248cd5a6dc9dd08553b70b0078ce3ab623 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10407.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांढरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10408.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29832cba1297bd9d83d5cf337baab4c12f1a8679 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10408.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांढरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10411.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cc9df6e9f90152939dbd94b7bc58ef6e40d6a67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10411.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांढरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10424.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..397704dd40f6d84dd1b1b0abe8fe76a32702563e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10424.txt @@ -0,0 +1 @@ +पांढराखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10428.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989d5352de545786f5899682e77bf9af7a8d66a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10428.txt @@ -0,0 +1,8 @@ +हा लेख पंढरी,पांढरी,पंढर,पांढर, या गावांच्या व्युत्पत्ती बाबत माहिती देतो. •  इतर निःसंदिग्धीकरण पानांसाठी पहा: पंढरपूर (निःसंदिग्धीकरण)|पंढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढर (निःसंदिग्धीकरण) + +पांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आहे. काळी म्हणजे पिकाऊ जमीन, सुपीक शेतजमीन तर पांढर म्हणजे निरुपजाऊ नापीक जमीन. पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. यावरून पांढर शब्द घेऊन येणारी बरीच स्थल/ग्रामनामे महाराष्ट्र आणि तेलंगाणा प्रदेशात आहेत. + +पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. म्हणून पुरातत्त्व शास्त्रात पांढर जमिनीवरच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करतात कारण तिथे जुन्या वसतीचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता असते. पांढरपेशा हा शब्द यावरूनच आला आहे. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तो पांढरपेशा. म्हणजे धोबी, सुतार, कासार, लोहार, तांबट, कोष्टी वगैरे बिगर शेतकरी व्यवसाय आणि लोक. कोंकणात काळी-पांढरी हा भेद नाही कारण तिथे काळी कसदार माती नसते तर लोहखनिजयुक्त लाल माती असते. [१] [ दुजोरा हवा] +महाराष्ट्रः पाण्डेरी नावाची तीन गावे कोकणात आहेत, पांढर पासून बरीच गावे आहेत जसे की पांढरकवडा (विदर्भ) पण सोबतीला पांढरदेव पांढरदेवी पांढर(पाणी|वाणी|ढकणी) नावाची गावेही आहेत. पंढरी नावाची दिड डझन तरी गावे आहेत पण पंढरी नावाच्या गावांमध्ये विदर्भ आघाडीवर आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपाऊनी, तर गडचिरोली जिल्ह्यात पंढरी भाटल नावाचे गाव दिसते. पंढरपूर नावाची अर्धा डझन गावे वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेली दिसतात पण विठ्ठल देवता पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात आणि महाराष्ट्रात पुजली जात असली आणि आपण कर्नाटकाचे नाव घेतले जात असले तरी नामसाधर्म्य असलेल्या ग्रामनामांची संख्या विदर्भ आणि तेलंगाणात अधिक आहे. [२] +पण्ड(ल/र)पाडू, पण्डलपर्रू, पण्डीरीमामीदी, पण्डलापुरम, पण्डरंगी, पण्ड्रापोट्टीपल्लम, पाण्ड्रापोलु, पांडरवडा, पण्डुर, +कर्नाटकात पाण्डर(हल्ली|वल्ली|गेरा) पण्डीवरीपल्ली, पण्डोगेरे, पासून बरीच गावे दिसतात, तर गदग जिल्ह्यात पाण्डुरंगपूर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10444.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1216d4205b94bf22fa451e52d6f4b743391fb707 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10444.txt @@ -0,0 +1 @@ +पांढऱ्या शेपटीचा गरुड (शास्त्रीय नाव: हॅलिएईटस ॲल्बिसिला) हा एक मोठा पक्षी आहे. हा घार, ससाणे आणि गरुड कुळात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10472.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdebd2798725bd2ba4d781a6ce9b0f361ec94994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10472.txt @@ -0,0 +1,2 @@ +पांदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10520.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5d899538777e33e12dd9202110240e1e795b00d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10520.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉला रेटो (३ मे, १९९०:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकेची व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. रेटो एलपीजीए टूर स्पर्धांमध्ये खेळते. [१] +रेटोने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये १६वा क्रमांक मिळवला होते. ती २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र होती, परंतु कोव्हिड-१९शी संसर्ग झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. [२] यामुळे भारतीय खेळाडू दीक्षा डागरला अनपेक्षितपणे ऑलिंपिकमध्ये भाग घेता आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10553.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b7ab80ad9b1a8927a9aadbaef9268c29c34ec9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10553.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10556.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b7ab80ad9b1a8927a9aadbaef9268c29c34ec9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10556.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10565.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..535c050f2e7dbaa831f070516aca077e9a24aee2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10565.txt @@ -0,0 +1,4 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च २०२३ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला.[१] दोन्ही संघांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपातील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती.[२] +नोव्हेंबर २०२२ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) ने अमिराती क्रिकेट बोर्ड (ईसीबी) सोबत त्यांचे घरचे सामने यूएई मध्ये खेळण्यासाठी पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली.[३] ७ मार्च २०२३ रोजी, एसीबी ने या दौऱ्याच्या तारखांची पुष्टी केली,[४] २५, २७ आणि २९ मार्च २०२३ रोजी होणारे सामने.[५] तथापि, दोन दिवसांनंतर, हॉक-आय तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आले.[६] +अफगाणिस्तानने पहिला टी२०आ सामना ६ विकेटने जिंकला.[७] It was Afghanistan's first win in international cricket against Pakistan.[८] त्यांनी दुसरा टी२०आ देखील ७ गडी राखून जिंकला आणि मालिकेत अभेद्य आघाडी घेतली.[९] हा अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर पहिला द्विपक्षीय मालिका विजय होता आणि पहिल्या सहा संघांपैकी कोणत्याही संघाविरुद्धचा त्यांचा पहिला द्विपक्षीय टी२०आ मालिका विजय होता.[a][१०] पाकिस्तानने तिसरा टी२०आ ६६ धावांनी जिंकला,[११] अफगाणिस्तानने मालिका २-१ ने जिंकली.[१२] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10568.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7626fb4ad27fa21341029e807cf8a57b7a910a8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10568.txt @@ -0,0 +1,18 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[२][३] +इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. [४] तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.[५] +कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली.[६] इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली. + + + + + + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10579.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303ddf26535bb11328fa343608fadc1dda5572d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10579.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि २-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1062.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d532a37a7000a3f2f308c75f81e869db5645d3cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1062.txt @@ -0,0 +1,6 @@ +धायरी पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. +या गावाबद्दल धायरी, सोन्याची पायरी असे म्हणतात. +धायरी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. धायरी गावाचे नाव धायरेश्वर महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बांधलेल्या डीएसके विश्व या वसाहतीमुळे धायरी गावाचे नाव पुण्यात अधिक परिचयाचे झाले +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[१] +मुळात शेतीप्रधान व्यवसाय असणारा धायरीचा भाग आता पूर्णतः शहरीकरण झालेला आहे. अजूनही लगड मळा तसेच डीएसके विश्व कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकरी शेती करतात. धायरी गावापासून जवळच असणाऱ्या नऱ्हे गावात अनेक कारखाने आहेत. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून पुण्यात स्थायिक झालेले अनेक लोक धायरी विभागात वास्तव्य करून आहेत. +शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर धायरी येथे राहतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10626.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dbb3f29ce4f25714fb872ec68e6e35e77f4a280 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10626.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने मे २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने रॉटरडॅम शहरातील हझेलारवेग स्टेडियम या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. +पाकिस्तानने तीनही सामन्यात विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10627.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938d6d59d5cb3799d8cdfd1ef9d137daf4fc3050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10627.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने न्यू झीलंडचा पहिल्यांदाच दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10637.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb9ee7877b589f58295ea2fcdef611f7769ddaeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10637.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ५० षटकांचे टूर सामने आणि दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने होते जे ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये होणाऱ्या २०१५ क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या तयारीचा भाग बनले होते.[१][२] न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10647.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51b494db3bae4b24766aa5ec28cd16c158819fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10647.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर १९९२ ते जानेवारी १९९३ दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना पाकिस्तानने जिंकला तर एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने २-१ ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10663.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..938d6d59d5cb3799d8cdfd1ef9d137daf4fc3050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10663.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने न्यू झीलंडचा पहिल्यांदाच दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10679.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9e9034aef3d625b27a4901da845a0f6c33893a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10679.txt @@ -0,0 +1,10 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. +ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने २-१ असा विजय मिळवला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयामुळे पाकिस्तानला ट्वेंटी२० मालिकेत व्हाइटवॉश देण्याचे न्यू झीलंडचे स्वप्न भंग झाले. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10694.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90f0167d3e67ffacf7f697fc9d8cc38030f5ceec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10694.txt @@ -0,0 +1,8 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघ २५ डिसेंबर २०१२ ते ६ जानेवारी २०१३ दरम्यान भारत दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] पाच वर्षांनंतर हा पाकिस्तानचा पहिलाच भारत दौरा होता. बीसीसीआय बरोबर झालेल्या वादामुळे गेट्टी इमेजेससह अनेक छायाचित्रण करणाऱ्या एजन्सीजना सामन्याची छायाचित्रे घेण्यास मज्जाव करण्यात आला होता.[२] एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला तर ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. +१ शोएब मलिक आणि मोहम्मद इरफान याच्या टी२० मालिकेतील कामगिरीमुळे त्यांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले. + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10721.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2c4a872941a5b24b2fb61c7b2d16d05a9f78d9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10721.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाकिस्तान क्रिकेट संघाने दोन कसोटी सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळविली गेली. एप्रिल २०२२ मध्ये दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने दौऱ्याची पुष्टी केली. सर्व सामने गाली आंतरराष्ट्रीय मैदान येथे झाले. +पहिली कसोटी पाकिस्तानने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. श्रीलंकेने दुसरी कसोटी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10744.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..337ce9636ea23ecf18db673fea7f4c107a6fc22c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10744.txt @@ -0,0 +1 @@ +पाकिस्तान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी १९९७ मध्ये न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते न्यू झीलंडविरुद्ध २ एकदिवसीय सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ एक दिवसीय सामने खेळले आणि तिन्ही सामने गमावले.[१] हे सामने पाकिस्तानच्या महिला राष्ट्रीय संघाने खेळलेले पहिले सामने होते, ज्यामध्ये शैझा आणि शर्मीन खान या बहिणींनी पाकिस्तानमधील गटांच्या तीव्र विरोधाविरुद्ध एक बाजू मांडली होती. १९९७ च्या विश्वचषकासाठी पात्र होण्यासाठी संघाला या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आवश्यक होते.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10772.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..baea49717cae9a48d95c7b60ffb011fb27b83aa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10772.txt @@ -0,0 +1,23 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाचा सामना १३ ते २२ मार्च २०१५ दरम्यान संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानशी झाला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) होते. एकदिवसीय खेळ हे २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होते. +{{Single-innings cricket match +| date =१३ मार्च २०१५ +| time = ०९:३० +| daynight = +| team1 =पाकिस्तान  +| team2 = दक्षिण आफ्रिका +| score1 =२६६/६ (५० षटके) +| runs1 =बिस्माह मारूफ ११९ (१२९) +| wickets1 = [[सुने लूस] ४/३८ (१० षटके) +| score2 = २३९/७ (५० षटके) +| runs2 =त्रिशा चेट्टी १०३ (११२) +| wickets2 =अनम अमीन ३/६४ (१० षटके) +| result =पाकिस्तान महिला २७ धावांनी विजयी +| report =धावफलक +| venue =शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह +| umpires =अहसान रझा (पाकिस्तान) आणि खालिद महमूद (पाकिस्तान) +| motm =बिस्माह मारूफ (पाकिस्तान) +| toss =पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. +| round = आयसीसी महिला चॅम्पियनशिप +| rain = +| notes = आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान महिला २, दक्षिण आफ्रिका महिला ० +}} diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10795.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d85cdd4478ca533e2c0ead15fca4b5687cc3a72d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10795.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +हि पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. +सर्व माहिती २४ ऑगस्ट २००८ पर्यंतची आहे. +Notes: diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10818.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7211a2bdc151655d9a743d295ee587c4c92c5bf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10818.txt @@ -0,0 +1,5 @@ +पंजाब हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. लाहोर ही पंजाबची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.पंजाब ( उर्दू आणि पंजाबी : پنجاب , romanized:  पंजाब ( उच्चार  [pəndʒaːb] ), ऐका ( मदत · माहिती ) ) आहे पाकिस्तान सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रांत बद्दल 110.000.000 लोकसंख्या प्रमाणे, 2017.  यांचा मोठ्या प्रमाणावर लागत transnational पंजाब आणि पाकिस्तान भारत, तो पाकिस्तानी प्रांत सीमा आहे सिंध , बलुचिस्तान आणि खैबर Pakhtunkhwa , या परकीय मुलखाने वेढलेला प्रदेश इस्लामाबाद , आणि पाकिस्तानने आझाद काश्मीर प्रशासित केले . हे पंजाब , राजस्थान आणि जम्मू-काश्मीरच्या भारतीय प्रशासित प्रदेशांसहही सीमावर्ती आहे . राजधानी लाहोर हे पाकिस्तानचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि विश्वव्यापी केंद्र आहे जिथे देशाचा सिनेमा उद्योग आणि बहुतेक फॅशन उद्योग आधारित आहेत.  पंजाब ही जगातील पाचव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेली उपप्रादेशिक संस्था आहे, आणि चीन किंवा भारताबाहेरही सर्वाधिक लोकसंख्या आहे. +प्राचीन काळापासून पंजाबमध्ये वस्ती आहे. सिंधु संस्कृतीतील , इ.स.पू. 2600 डेटिंग, प्रथम शोधला गेला हडप्पा .  पंजाब हिंदू महाकाव्यातील, खूप वैशिष्ट्ये महाभारत , आणि घरी आहे Taxila , जगातील सर्वात जुनी विद्यापीठ असल्याचे अनेक विचार आहे काय साइट.  मध्ये 326 इ.स.पू. अलेक्झांडर द ग्रेट पराभव राजा Porus येथे Hydaspes लढाई जवळ Mong , पंजाब. Umayyad साम्राज्य जिंकला पंजाबइ.स. आठव्या शतकात. त्यानंतरच्या शतकांत, गझनवीड , घुरिड , दिल्ली सल्तनत , मोगल , दुरानिस आणि शीख यांनी पंजाबवर आक्रमण केले आणि जिंकले . लाहोरपासून काही काळ राज्य करणारे मुगल साम्राज्याच्या कारकिर्दीत पंजाबने आपल्या वैभवाची उंची गाठली . अठराव्या शतकादरम्यान, नादर शाहच्या मुघल साम्राज्यावर आक्रमण केल्यामुळे पंजाबमधील मोगल सत्ता वेगळी झाली आणि त्यामुळे अराजक माजले. अहमद शाह दुर्रानीच्या अधीन असलेल्या दुर्रानी अफगाणांनी पंजाबवर कब्जा मिळविला परंतु यशस्वी बंडखोरीनंतर शीखांना त्याचा पराभव झाला. १ Sikh59 in मध्ये शीख सैन्याने लाहोरचा दावा करण्यास परवानगी दिली.१ Sikh99 in मध्ये ब्रिटिशांनी पराभूत होईपर्यंत पंजाबची राजधानी लाहोर येथे असलेल्या रणजितसिंगच्या कारकिर्दीत शीख साम्राज्याची स्थापना झाली . भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पंजाब केंद्रस्थानी होते , लाहोर हे दोन्ही भारतीय स्वातंत्र्य घोषणेचे ठराव होते आणि पाकिस्तानच्या स्थापनेसाठी हा ठराव होता . तेव्हा प्रांत निर्माण करण्यात आला ब्रिटिश भारत पंजाब प्रांतातील करून 1947 मध्ये धार्मिक सीमा व विभाजन झाले रॅडक्लिफ रेषा नंतर विभाजन . +पंजाब हा पाकिस्तानमधील सर्वाधिक औद्योगिक प्रांत आहे आणि या प्रांताच्या एकूण उत्पादनात 24% औद्योगिक क्षेत्र आहे .  पंजाब पाकिस्तानात त्याच्या तुलनेने समृद्धीसाठी ओळखला जातो,  आणि सर्व पाकिस्तानी प्रांतांमध्ये दारिद्र्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.  प्रांताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक स्पष्ट विभाजन आहे;  समृद्ध उत्तरी पंजाबमधील दारिद्र्य दर पाकमध्ये सर्वात कमी लोकांपैकी  १ south  तर दक्षिण पंजाबमधील काही अत्यंत गरीब लोकांमध्ये आहेत.  पंजाब देखील दक्षिण आशियातील एक आहेजवळजवळ 40% लोक शहरी भागात राहणारे बहुतेक शहरीकरण विभाग.  त्याचे मानवी विकास निर्देशांक रँकिंग उर्वरित पाकिस्तानच्या तुलनेत उच्च आहे. + +या प्रांतावर सूफीवादाचा जोरदार प्रभाव पडला आहे. पंजाबमध्ये असंख्य सूफी मंदिरे पसरली आहेत जी दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतात.  शीख धर्माचे संस्थापक , गुरू नानक यांचा जन्म लाहोर जवळील नानकाना साहिब या पंजाब शहरात झाला .  पंजाब हे देखील कटासराज मंदिराचे ठिकाण आहे .  शालिमार गार्डन , लाहोर किल्ला यासह अनेक युनेस्को जागतिक वारसा स्थळ पंजाबमध्ये आहेत., टॅक्सीला येथे पुरातत्त्व उत्खनन आणि रोहतास किल्ला . \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10822.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d35b149e7a38ddb8cff695637d19395b12222e24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10822.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाकिस्तानी हवाई दल पाकिस्तानी सैन्याचा एक भाग आहे. +सध्या २०१५ साली, पाकिस्तानी हवाई दलात अमेरिकेने पुरवलेली एफ १८ विमाने आहेत. ही विमाने अतिशय वेगवान असून रडारवर दिसू नयेत अशी सुविधा असलेली आहेत. ही विमाने चपळतेने मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. +पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्याखान यांच्नी आदेशानुसार पाकिस्तानी हवाई दलाने भारतावर आक्रमण केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता, भारतीय हद्दीत सुमारे ३५० किमी आत येऊन पाकिस्तानी विमाने, भारतीय हवाई दल विमानतळांच्या हवाईपट्ट्या उद्ध्वस्त करून गेली होती. याला प्रत्युत्तर म्हणून १९७१ च्या युद्धात भारताने तत्कालीन पूर्व पाकिस्तानी हवाई दल जवळजवळ नष्ट केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10824.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d35b149e7a38ddb8cff695637d19395b12222e24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10824.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाकिस्तानी हवाई दल पाकिस्तानी सैन्याचा एक भाग आहे. +सध्या २०१५ साली, पाकिस्तानी हवाई दलात अमेरिकेने पुरवलेली एफ १८ विमाने आहेत. ही विमाने अतिशय वेगवान असून रडारवर दिसू नयेत अशी सुविधा असलेली आहेत. ही विमाने चपळतेने मारा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. +पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्याखान यांच्नी आदेशानुसार पाकिस्तानी हवाई दलाने भारतावर आक्रमण केले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता, भारतीय हद्दीत सुमारे ३५० किमी आत येऊन पाकिस्तानी विमाने, भारतीय हवाई दल विमानतळांच्या हवाईपट्ट्या उद्ध्वस्त करून गेली होती. याला प्रत्युत्तर म्हणून १९७१ च्या युद्धात भारताने तत्कालीन पूर्व पाकिस्तानी हवाई दल जवळजवळ नष्ट केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10832.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b409d9a302189caa9af5614674d12b650d229f36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10832.txt @@ -0,0 +1,208 @@ +पाकयॉंग विमानतळ हा भारताच्या सिक्कीम राज्यात असलेला एक विमानतळ आहे. याला सिक्कीम विमानतळ असेही म्हणता येते. या विमानतळाला हवाईसेवा सुरू करण्यास दि. २६-०८-२०१८ला परवानगी देण्यात आली. यामुळे सिक्कीम भारताच्या इतर राज्यांशी वायुमार्गाने जोडले गेले. +अतिशय खडकाळ प्रदेशात समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फुटावर या विमानतळाचे बांधकाम करण्यात आले आहे. हा विमानतळ भारतातील १००वा विमानतळ असून सर्वात उंच जागी असलेल्या पाच विमानतळांपैकी एक आहे. +यापूर्वी सिक्कीमला जाण्यास थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती. गंगटोक या सिक्कीममधील गावापासून सुमारे १२५ किमी अंतर असलेल्या बागडोग्रा येथे ती उपलब्ध आहे. नंतरचा प्रवास रस्ते मार्गाने करावा लागत होता. +सध्या स्पाईसजेट या हवाई सेवा पुरविण्यात येणाऱ्या कंपनीतर्फे कोलकाता ते पाकयॉंग अशी सेवा सुरू करण्यात येत आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10841.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c40d1fd5933bf7a3970d6d21627b5d124733848c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10841.txt @@ -0,0 +1,2 @@ +पागरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10842.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..123bd7388d550a221cfcf65cb252e45b83bbb86c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10842.txt @@ -0,0 +1,2 @@ +पागापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10846.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fb94df1e3d06b9c97f6a3e7c6def9b7b55d1deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10846.txt @@ -0,0 +1,2 @@ + पागोटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10854.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df62d21cf0aa0ef3d19a3043c4e5d7cafba9fe5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10854.txt @@ -0,0 +1,108 @@ +ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत +अनुक्रमणिका +२० उद्दिष्टे +२.१ प्रास्ताविक +२.२ विषय विवेचन +२.२.१ पहिला सिद्धांत ग्रंथ उपयोगासाठी असतात. +२.२.२ दुसरा सिद्धांत प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ +२.२.३ तिसरा सिद्धांत प्रत्येक ग्रंथासाठी वाचक २.२.४ चौथा सिद्धांत वाचकाचा वेळ वाचवा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा +२.२.५ पाचवा सिद्धांत ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे २.२.६ पंचसूत्रीचे विस्तृत संदर्भात आकलन +२.३ स्वयं अध्ययन प्रश्नांची उत्तरे +२.४ सारांश +२.५ अधिक वाचनासाठी पुस्तके पाच +२.० उद्दिष्टे +भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांनी घालून दिलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच सिद्धांत (फाईव्ह लॉज ऑफ लायब्ररी सायन्स) म्हणजे ग्रंथालयाच्या प्रशासनामधील अत्यंत महत्त्वाचे व सदैव मार्गदर्शक ठरणारे असे पाच मूलभूत सिद्धांत आहेत. केवळ ग्रंथालयाचे कामकाज करतानाच नव्हे तर प्रलेखन (डॉक्युमेंटेशन) तसेच माहिती वितरणाच्या इतर प्रगत क्षेत्रांतही या पाच सिद्धांतांचा उपयोग नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक होतो. ग्रंथालयशास्त्राचे सारच जणू या पाच सिद्धांतांमध्ये सूत्ररूपाने थोडक्यात सांगण्यात आले आहे. +या घटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हांला ★ ग्रंथालय, माहितीकेंद्र किंवा प्रलेखन केंद्र यांमधील प्रत्येक कृतीला कार्यपद्धतीला या पंचसूत्रीचा कसा तात्त्विक आधार आहे हे सांगता येईल. ★ या क्षेत्रातील कोणतेही नवे संशोधन, नवीन प्रगतिपर सुधारणादेखील या पाच सिद्धांतांपैकी एखाद्या किंवा अधिक सूत्रांमध्ये किती चपखलपणे व सुसंगतरित्या बसते, हे स्पष्ट करता येईल. +२.१ प्रास्ताविक +भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक असा ज्यांचा सार्थ लौकिक आहे त्या डॉ. शि. रा. रंगनाथन यांनी सर्वप्रथम सन १९२८ मध्ये ग्रंथालयशास्त्राचे सुप्रसिद्ध पाच सिद्धांत किंवा पंचसूत्री प्रतिपादन केली. त्या वेळी ते मद्रास विद्यापीठाचे प्रमुख ग्रंथपाल होते. १९२८ सालच्या डिसेंबर महिन्यात त्या वेळच्या मद्रास राज्यातील चिंदबरम येथे झालेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेत त्यांनी आपले हे विचार मांडले. पुढे हेच विचार ग्रंथालयशास्त्रात सुप्रतिष्ठित झाले. त्यांना मोठी मान्यता मिळाली. ग्रंथालय व माहितीशास्त्रकोणासाठी आहे, ते कशा प्रकारे कार्य करते, त्याचे एकूण तत्त्वज्ञान काय, इत्यादी प्रश्नांचे अत्यंत मोजक्या शब्दांत व सूत्ररूपाने दिग्दर्शन या पाच सिद्धांतांमध्ये आपणास मिळते, म्हणूनच हे पाच सिद्धांत रंगनाथन यांची पंचसूत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. +डॉ. रंगनाथन हे १९२४ मध्ये ग्रंथालयशास्त्राच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेले होते. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लायब्ररीयनशिपमध्ये त्यांनी ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडमधील अनेक ग्रंथालयांना भेटी देऊन त्यांनी तेथील कामकाज पद्धतींचे निरीक्षण केले. क्रॉयडन येथील ग्रंथालयात त्यांनी काही काळ प्रत्यक्ष काम केले. हे सर्व करीत असताना त्यांच्या संशोधक मनात असा विचार येई की, ग्रंथालयातील या सान्या कामकाज प्रक्रियेला निश्चित अशा काही सूत्रांमध्ये शब्दांकित करता येईल काय? अशी सूत्रे किंवा सिद्धांत हे सर्वसमावेशक असले पाहिजेत, त्यायोगे ग्रंथालयीन सेवांची व कार्यपद्धतींची सुसंगत, तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. या सिद्धांतांच्या प्रकाशात ग्रंथालयीन सेवा सार्वत्रिक रितीने व कार्यक्षमपणे सर्वांना उपलब्ध करून देता आली पाहिजे. या विचारचक्रातूनच डॉ. +रंगनाथन यांना पाच सिद्धांतांची प्रेरणा मिळाली. त्यांचे हे पाच सिद्धांत किंवा पंचसूत्री पुढीलप्रमाणे आहे: +(१) ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात. (Books are for use.) +(२) प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे. (Every Reader his/her book.) +(३) प्रत्येक ग्रंथासाठी वाचक आहे. (Every Book its Reader) +(४) बाचकाचा वेळ वाचवा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ वाचवा. (Save the time of the +Reader Save the time of library staff.) +(५) ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. (Library is a growing Organism.) +ग्रंथालयातील प्रत्येक कृतीचा अंतर्भाव वरीलपैकी एका किंवा सर्व सिद्धांतांमध्ये अवश्य झालेला आपणांस दिसेल. त्याचप्रमाणे या सिद्धांतांमध्ये जे सांगण्यात आले आहे, त्या व्यतिरिक्त ग्रंथालयीन व्यवहारात काही असू शकते का, हेही आपणांस तपासून पाहता येईल. या पाच सिद्धांतांची व्याप्ती अशी सर्वसमावेशक असल्याने या पंचसूत्रीने ग्रंथालयांच्या एकूण अस्तित्वाला एक प्रकारची पायाभूत अशी तात्त्विक बैठक मिळवून दिली आहे. +२.२ विषय विवेचन +२.२.१ पहिला सिद्धांत ग्रंथ उपयोगासाठी असतात +ग्रंथ हे उपयोगासाठी असतात यात वेगळे सांगण्यासारखे ते काय, असे तुम्हांला वाटेल. परंतु ग्रंथालयांचा इतिहास पाहिला तर तशी स्थिती नसल्याचे आपल्या ध्यानात येईल. पूर्वीच्या काळी ग्रंथनिर्मिती. ही आजच्याप्रमाणे सोपी नव्हती. पुस्तके म्हणजे मातीच्या विटा, ताडाची किंवा कमळाची पाने किंवा तत्सम पृष्ठभागावर कोरलेला किंवा रेखाटलेला मजकूर असे. साहजिकच अशी पुस्तके मोकळेपणी वापरण्याऐवजी ती जपून ठेवण्याकडे लोकांचा कल असे. मध्ययुगीन युरोपातील राजघराण्यात हे ग्रंथ साखळीने बांधून ठेवीत असत. त्यांचा वापर अत्यंत काटेकोरपणे, विशिष्ट व्यक्तींपुरताच केला जात असे. मुद्रणाचा शोध इसवी सन १४५४ साली लागला. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या अनेक प्रती छापण्याची कला अस्तित्वात आली. तरीही अनेक ग्रंथालयांमधून पुस्तकांच्या वापरावर अनेक नियंत्रणे असल्याचे दिसून येईल. तो काळ आजच्यासारखा विचारांच्या मुक्त आदान-प्रदानाचा नव्हता. बहुसंख्य समाज लेखन-वाचनासारख्या गोष्टींपासून दूर राहिलेला होता. लिहिणे, वाचणे, पुस्तके सांभाळणे हा उद्योग काही थोडे विशिष्ट लोक बहुधा उच्चवर्णीय आणि राजघराण्यातील व्यक्तीच करीत असत. बहुसंख्य समाज निरक्षरच होता. आजकाल मात्र ही स्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. पुस्तके कपाटात जपून ठेवण्याचे दिवस इतिहासजमा झाले असून आता त्यांचा मुक्तपणे वापर करण्याचा काळ आलेला आहे. पुस्तके ही आता सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागली आहेत. ग्रंथालयाच्या सर्व कामकाजाचा प्रधान हेतूदेखील पुस्तके केवळ जपून ठेवण्यापेक्षा त्यातील ज्ञान व माहिती लोकांपर्यंत जावी, हाच असतो. पुस्तके उपयोगासाठी असतात. या सूत्राचे उपयोजन किंवा अंमलबजावणी ग्रंथालयात कशा रितीने होते, हे आता पाहू. +पहिल्या सिद्धांताचे उपयोजन +(क) ग्रंथालयाची जागा +पहिला सिद्धांत आपणास बरेच काही सांगून जातो. ग्रंथालयाची जागा किंवा ठिकाण निश्चित करताना हा नियम ध्यानात ठेवावा लागतो. ग्रंथालयाची जागा अशाच ठिकाणी असली पाहिजे की जेथे बहुसंख्य वाचकांना सहजपणे संपर्क ठेवता येईल. ग्रंथालय हे सहसा मध्यवर्ती ठिकाणी असावे, म्हणजे वाचकांना, विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करून घेणे सुलभ जाते. त्याचबरोबर या ठिकाणी शांतता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण शांतता नसेल तर वाचन किंवा अध्ययन शक्य होणार नाही. हा नियम जसा सार्वजनिक ग्रंथालयांना लागू आहे, तसाच शाळा-महाविद्यालये अथवा विद्यापीठाच्या ग्रंथालयांसही लागू आहे. ग्रंथालयातील ग्रंथसंपत्तीचा उपयोग किंवा वापर व्हावयाचा असेल तर ग्रंथालयाचे ठिकाण हे जास्तीत जास्त वाचकांना आकर्षित करू शकेल, त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकेल, असे मध्यवर्ती व संपर्कास सुलभ हवे. दूर, एकांतात असू नये. +(ख) ग्रंथालयाची वेळ +जागेप्रमाणेच ग्रंथालयाच्या कामकाजाची वेळ हीसुद्धा वाचकांना सोयीस्कर अशीच असली पाहिजे. आपल्या देशातील अनेक ग्रंथालये या बाबीकडे पुरेशा गांभीर्याने पाहत नाहीत असे दिसून येते. विशेषतः शालेय, महाविद्यालयीन व सार्वजनिक ग्रंथालये या नियमांकडे काळजीपूर्वक पाहत नाहीत. ती नेमकी अशा वेळी उघडी असतात, की ज्या वेळी त्यांचा वाचकवर्ग दुसऱ्या कामात गुंतलेला असतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक ग्रंथालये सकाळी, संध्याकाळी व रविवारी उघडी असावीत. +(ग) ग्रंथालयाची इमारत व फर्निचर +ग्रंथालयाची जागा, कामकाजाची वेळ यांप्रमाणेच ग्रंथालयाची इमारतदेखील ग्रंथसंग्रह करण्यास व वाचन व्यवहारास सोयीची अशीच असावी. ग्रंथसंपदेचे धूळ, कीड, पाऊस यांपासून रक्षण करू शकेल अशी इमारत ही ग्रंथालयाची प्राथमिक गरज आहे. ग्रंथालयातील विविध विभागांची कामे इमारतीमध्ये सोयीस्कर रितीने व्हावीतच; परंतु स्त्रिया, मुले अशा विविध वर्गातील वाचकांनाही ही इमारत येण्या-जाण्याच्या तसेच वाचनाच्या दृष्टीने सोयीची असावी. +इमारतीप्रमाणेच फर्निचरही अद्ययावत आकर्षक व उपयुक्त असले पाहिजे. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील कपाटांची उंची ६-७ फुटांपेक्षा अधिक असू नये. कपाटे यापेक्षा उंच असतील तर तेथील पुस्तके हाताळणे अवघड जाईल आणि अशा पुस्तकांकडे वाचक सहसा वळणारच नाहीत. त्यांचा वापर होणार नाही, हे योग्य नव्हे. विशेषतः छोटे वाचक, स्त्रिया यांनाही सहज वापरता येईल असे फर्निचर ग्रंथालयात असावे. इमारतीची रचनाही तशीच असावी. ग्रंथालयातील फर्निचर सोयीचे, सुबक, वाचकांना आरामशीरपणे वाचन करता येण्यासारखे असेल तर नक्कीच वाचकास त्या ग्रंथालयात पुन्हा यावेसे वाटेल. त्यामुळे ग्रंथांचा उपयोगही अधिक प्रमाणात होईल, हे स्पष्ट आहे. +(घ) कर्मचारीवर्ग +ग्रंथालयशास्त्राच्या पहिल्या सिद्धांताच्या पूर्ततेसाठी ग्रंथालयातील कर्मचारीही विशिष्ट पात्रतेचे व गुणांचे असावेत, अशी अपेक्षा असते. सर्वप्रथम त्यांनी ग्रंथालयशास्त्राचे योग्य प्रशिक्षण घेतलेले असणे महत्त्वाचे आहे. कारण योग्य शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असली तरच आपले काम ते जाणकारीने करू शकतील. आपल्या कामात वाकबगार असतील. +परंतु एवढे पुरेसे नाही. ग्रंथालयातील कर्मचारी हे उत्साही, सेवातत्पर व सौजन्यशील स्वभावाचे असले पाहिजेत. आपले प्रत्येक काम हे अखेरीस वाचकांच्या सेवेसाठीच असते व तेच आपले ध्येय आहे, ही गोष्ट त्यांनी सदैव लक्षात ठेवली पाहिजे. वाचकांना शक्य तेवढे जास्तीत जास्त साहाय्य करण्याची त्यांची भूमिका हवी. एखादी वाचनप्रेमी व्यक्ती ग्रंथालयात आली आणि तिला जर ग्रंथालय सेवकांकडून योग्य सहकार्य मिळाले नाही, तर ती व्यक्ती ग्रंथालयाबद्दल गैरसमज करून घेईल व पुन्हा कदाचित ग्रंथालयाकडे वळणारही नाही, अशी भीती असते. म्हणून ग्रंथालयातील कर्मचारीवर्ग हा वाचकांना साहाय्य करण्यास तत्पर, उत्साही असावा. तरच ग्रंथव्यवहार वाढेल व ग्रंथालय लोकप्रिय होईल. ग्रंथ हे उपयोगासाठीच असतात', या सिद्धांताचे पालनही मग आपोआपच होईल. +२.२.२ दुसरा सिद्धांत प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ +प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे, हा डॉ. रंगनाथन यांनी घालून दिलेला दुसरा महत्त्वाचा सिद्धांत आहे. याचा अर्थ असा, की पुस्तके ही सर्वांसाठी असतात. विशिष्ट वा मर्यादित लोकांसाठीच नसतात. सर्व प्रकारच्या सर्व थरांमधील वाचकांना त्यांच्या विभिन्न गरजांनुसार ग्रंथ मिळाले पाहिजेत. म्हणजेच पर्यायाने त्यांना ग्रंथालयीन सेवा मिळाली पाहिजे, यावर हे सूत्र भर देते. ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीप्रमाणे, गरजेप्रमाणे पुस्तक मिळावे, या आग्रहामध्ये ग्रंथालयीन सेवेचे लोकशाहीकरण तसेच सार्वत्रिकीकरण अपेक्षित आहे. एके काळी ग्रंथालयाचा वापर करणे हा केवळ काही खास उच्चभ्रू वर्गातील लोकांचाच अधिकार आहे, असे मानले जात असे. सर्वांना निरपेक्ष रितीने तो हक्क नव्हता. परिणामी बहुजन समाज ज्ञानापासून वंचित राहिला. ही परिस्थिती नंतरच्या काळात झपाट्याने बदलली. ज्ञान हे सर्वांसाठी खुले झाले.लोकशाही राज्यपद्धतीने शिक्षण घेऊन ज्ञान संपादन करणे व त्यासाठी ग्रंथालयांसारख्या व्यवस्थांचा लाभ घेणे हा मूलभूत अधिकार ठरवून तो प्रत्येक लहानथोर व्यक्तीला निरपवादपणे बहाल केला. म्हणूनच प्रत्येक वाचकासाठी पुस्तक या सिद्धांतामध्येसुद्धा ग्रंथालयसेवा ही प्रत्येक नागरिकास हक्क या स्वरूपात उपलब्ध व्हावी, कोणीही त्यापासून वंचित राहू नये, यावर भर देण्यात आला आहे. +( १ ) दुसऱ्या सिद्धांताचे उपयोजन +दुसरा सिद्धांत राज्यशासन, ग्रंथालयाचे चालक, कर्मचारीवर्ग, तसेच वाचक यांना ग्रंथालयाच्या संदर्भात कोणती कर्तव्ये पार पाडली पाहिजेत, याचे दिग्दर्शन करतो. +(क) राज्यशासनाची कर्तव्ये +राज्यामध्ये ग्रंथालयीन सेवा जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध करून देणे, हे राज्यशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. हे करण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये ग्रंथालय कायदा असावा आणि ग्रंथालय कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे आणि त्यायोगे शक्य तितके जास्तीत जास्त अर्थसाहाय्य ग्रंथालयांसाठी उपलब्ध करून देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. हे करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या ग्रंथालयांमुळे समाजाचे अधिक हित साधू शकेल, याचा विचार करून त्या पद्धतीच्या ग्रंथालयांचे जाळे राज्यात निर्माण करणे आवश्यक ठरते. राज्यशासन प्रामुख्याने सार्वजनिक ग्रंथालयांसाठीच अनुदान देत असते. परंतु सार्वजनिक ग्रंथालयांद्वारे सर्वच वाचकांची गरज पूर्ण होत नसते. उदाहरणार्थ, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक या वर्गाची गरज सार्वजनिक ग्रंथालयाद्वारे भागू शकत नाही. म्हणून अशा वर्गांसाठी शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठीय तसेच विशेष ग्रंथालयांची (स्पेशल लायब्ररीज) उभारणी करणे हेदेखील राज्यशासनाचे कर्तव्य ठरते. +(ख) ग्रंथालमचालकांची कर्तव्ये +ग्रंथालयशास्त्राच्या दुसऱ्या सिद्धांताच्या संदर्भात ग्रंथालय चालविणाऱ्या ( पदाधिकारी किंवा अधिकारी) वर्गावर जी जबाबदारी पडते, ती मुख्यतः दोन संबंधांत असते- (१) ग्रंथनिवड करणे आणि (२) योग्य कर्मचाऱ्यांची निवड करणे. +(१) ग्रंथनिवड : आपल्या वाचकांच्या आवडीची सर्वच पुस्तके कोणतेही ग्रंथालय खरेदी करू शकत नाही. त्या दृष्टीनेच असे म्हटले जाते की कोणत्याही ग्रंथालयाचे बजेट किंवा आर्थिक तरतूद ही गरजेच्या मानाने नेहमीच मर्यादित असते. म्हणून ग्रंथखरेदी करण्यापूर्वी ग्रंथाची योग्य प्रकारे निवड करण्याची आवश्यकता असते. उपलब्ध असलेल्या थोड्या पैशांमध्ये जास्तीत जास्त उपयुक्त पुस्तके घेतल्यास अधिकाधिक वाचकांचा दुवा मिळविता येतो. म्हणून ग्रंथालयचालकांनी पुस्तकांची निवड अत्यंत दक्षतेने केली पाहिजे. भिन्नभिन्न स्वरूपाच्या ग्रंथालयांनी आपले उद्दिष्ट तसेच वाचकवर्गाची गरज यांचा विचार करून ग्रंथनिवड करावी. शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये क्रमिक, त्यास पूरक अशी संदर्भपुस्तके व संदर्भग्रंथ (शब्दकोश विश्वकोश इत्यादी) असावेत; तर सार्वजनिक ग्रंथालयात ललित साहित्याबरोबरच जीवनोपयोगी माहिती, ज्ञान देणारी पुस्तके असावीत. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेती, पशुपालन, पूरक उद्योगधंदे यांची माहिती गावातील सार्वजनिक ग्रंथालयात मिळाली पाहिजे. महिलांना आहारशास्त्र, आरोग्य, शिवणटिपणासारख्या उपयुक्त कला, बालसंगोपन यांचे शिक्षण ग्रंथालयातील पुस्तकांद्वारे उपलब्ध झाले पाहिजे. असे झाले तर ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक वाचकासाठी पुस्तक असते हा सिद्धांत व्यवहारात आणला जाईल. +असा विविधांगी ग्रंथसंग्रह करण्यापूर्वी आपल्या वाचकांना नेमकी कोणत्या पुस्तकांची गरज आहे, त्यांची आवड काय आहे, यांबाबतची पाहणी (सर्वेक्षण) करण्याचे तंत्र हल्ली आधुनिक ग्रंथालयात वापरले जाते. त्यानुसार ग्रंथ खरेदी करण्यासाठी धोरण आखले जाते. त्याचा चांगला उपयोग होतो. वाचकवर्गही पसंतीची पुस्तके मिळाल्याने संतुष्ट राहतो. सार्वजनिक, शैक्षणिक ग्रंथालयात प्रादेशिक भाषेतील ग्रंथ घेतले पाहिजेत. बालवाचकांसाठी बालवाङ्मयाची खरेदी केली पाहिजे. ही दृष्टी अतिशय महत्त्वाची आहे. +(२) योग्य कर्मचाऱ्यांची निवड ग्रंथालय चालविणाऱ्या पदाधिकारी मंडळाने किंवा अधिकाऱ्यांनी +'प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे' हा दुसरा सिद्धांत पूर्णपणे अमलात आणण्यासाठी वेचक ग्रंथसंग्रह करण्याबरोबरच ग्रंथालयातील कर्मचारीवर्गही कर्तव्यनिष्ठ व सेवातत्पर असाच निवडला पाहिजे. तसे नसल्यास, ग्रंथसंग्रह उत्कृष्ट दर्जाचा असूनही वाचकांना त्याचा लाभ मिळणार नाही. एखाद्या वाचकाला हवी असणारी माहिती किंवा संदर्भ ग्रंथालयातील कोणकोणत्या पुस्तकांमध्ये आहेत. हे कर्मचाऱ्यांनी त्या वाचकाच्या निदर्शनास आणले पाहिजे. तरच ग्रंथालयाचा हेतू साध्य होईल. +(ग) कर्मचाऱ्यांची कर्तव्ये +ग्रंथालयाच्या चालकांनी ग्रंथालयासाठी पुरेसा व सक्षम कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिला एवढ्यानेही कार्यभाग साधत नाही. कर्मचाऱ्यांनी वाचकांना सदैव सेवा देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येक चाचकासाठी ग्रंथ आहे. हा सिद्धांत ग्रंथालय सेवकांकडून वाचकांस दिल्या जाणान्या संदर्भसेवेवर भर देतो. ग्रंथालयात एखाद्या वाचकाला हवी असणारी माहिती पुरविणारी एकापेक्षा जास्त • पुस्तके असू शकतात. त्या सर्व पुस्तकांची वाचकाला माहिती असतेच असे नाही. अशा वेळी वाचकाने मागणी केलेले एखादेच पुस्तक ग्रंथालय सेवकांनी पुरविले तर ग्रंथालयशास्त्राच्या या दुसऱ्या सिद्धांताचे पूर्णांशाने पालन झाले नाही, असेच म्हणावे लागेल. याउलट, वाचकाने उत्सुकता दाखविलेल्या विषयावर आपल्या ग्रंथालयात कोणकोणती पुस्तके आहेत, त्यांचे लेखक कोण आहेत, या पुस्तकांची वैशिष्ट्ये काय यासंबंधी थोडीफार माहिती देऊन तसेच वाचकांचा प्रतिसाद अजमावून यांपैकी काही पुस्तके ग्रंथालय सेवकांनी त्या वाचकापुढे प्रत्यक्ष हजर केली तर वाचकाला हवी ती माहिती त्वरित मिळू शकेल. तो आनंदित होऊन कृतज्ञ भावनेने ग्रंथालयाचा निरोप घेईल. वाचकाचे असे समाधान करणे हेच ग्रंथालयाचे खरे उद्दिष्ट आहे व दुसऱ्या सिद्धांतामध्ये तेच अपेक्षित आहे. +काही वेळा असेही घडते, की एखाद्या वाचकाला हवा असणारा विषय एखाद्या पुस्तकात एखाद्या प्रकरणापुरता किंवा काही थोड्या पृष्ठांमध्येच वर्णन केलेला असतो. त्यामुळे वाचक त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्याच्याकडून हा संदर्भ नजरेआड होण्याची खूप शक्यता असते. असे होऊ नये म्हणून ग्रंथालयातील तालिकेमध्ये या विषयाचाही उल्लेख असणारी वर्गीकृत अथवा उलट संदर्भ नोंद (क्रॉस रेफरन्स एंट्री) असावी. ती वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकेल आणि वाचकाला आवश्यक ती माहिती मिळेल. त्याची निराशा टळेल. 'प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे' या सूत्रामध्ये पुस्तक या शब्दाच्या स्थूल अर्थाप्रमाणे केवळ पुस्तकांचाच समावेश होतो असे नाही, तर वाचकाला हवी असणारी माहिती देणारे ग्रंथालयातील इतर प्रकारचे वाचनसाहित्यही त्यात येते. उदाहरणार्थ, एखादे नियतकालिक असेल, विशिष्ट लेख असेल. आजकाल ज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नित्यनवीन भर पडत असते की विविध ठिकाणांहून प्रसिद्ध होणाऱ्या अशा माहितीची अचूक नोंद ठेवणे व ती वेळेवर उपलब्ध करून देणे हे मोठेच अवघड कार्य झालेले आहे. परंतु ग्रंथालयशास्त्र हा दुसरा सिद्धांत ग्रंथालयातील सेवकांकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी ग्रंथालयातील विविध प्रकारच्या ग्रंथसूची, सारसंग्रह, अहवाल इत्यादी संदर्भसाधनांचा उपयोग करून वाचकाला हवी असणारी माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. +(घ) वाचकाची कर्तव्ये +दुसऱ्या सूत्रानुसार वाचकाचीही काही कर्तव्ये आहेत. विशेषतः वाचायला नेलेले पुस्तक वेळेवर परत करण्यासंबंधात वाचकाने दक्ष राहिले पाहिजे. तसे न केल्यास इतर वाचकांचा ते पुस्तक वाचण्याचा हक्क हिरावून घेतला जातो व दुसऱ्या सिद्धांताचा भंग होतो. काही वाचक पुस्तके, इतरांना मिळू नयेत म्हणून मुद्दाम चुकीच्या जागी ठेवतात. पाने फाडतात. एवढेच नव्हे तर पुस्तके चोरूनदेखील नेतात. परिणामी ते पुस्तक वाचण्याची इतरांची संधी नष्ट होते. हे सर्वया चुकीचे असून प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे या सिद्धांताच्या विरुद्ध आहे. यासाठीच आजकाल वाचकांचे प्रशिक्षण ही कल्पना रूढ होत आहे. त्यात वाचकांनी ग्रंथालयाचा सुयोग्य वापर कसा करावा, या संदर्भात वाचकाला माहिती दिली जाते. +(२) साधनसामग्रीचा उपयोग +कोणतेही ग्रंथालय हे परिपूर्ण असू शकत नाही. ज्ञान व माहितीचे प्रकाशन दररोज नवनवीन स्वरूपात आपल्यासमोर येत असते. त्यामुळे कोणत्याही ग्रंथालयास प्रसिद्ध होणारे सर्वच वाचनसाहित्य खरेदी करून आपल्या वाचकांना उपलब्ध करून देणे हे सर्वस्वी अशक्य असते. अगदी लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन किंवा लेनिन स्टेट लायब्ररी, मॉस्को यांसारख्या जगविख्यात ग्रंथालयांनाही आपल्या बाचकांना हवे ते पुस्तक स्वतःच्या संग्रहातून नेहमीच देता येत नाही. यासाठी काही ग्रंथालयांनी एकत्र येऊन एकमेकांस सहकार्य करण्याची कल्पना पुढे आली. एखाद्या ग्रंथालयात जे पुस्तक नसते, ते शेजारच्या दुसऱ्या ग्रंथालयात असू शकते. वाचकाची गरज भागविण्यासाठी दुसरीकडून ते पुस्तक काही मुदतीसाठी उसने आणून आपल्या वाचकास पुरविणे हा त्यावरील एक मार्ग होय. यालाच साधनसामग्रीचा परस्पर सहकार्याने उपयोग (रिसोर्स शेअरिंग) असे म्हटले जाते. अशा प्रकारचे परस्पर सहकार्य एका गावातील 'सर्व ग्रंथालयांमध्ये होऊ शकते. त्याचप्रमाणे राज्य, विभागीय देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही सहकार्ण केले जाऊ शकते. ग्रंथालयांनी अशा तऱ्हेने साधनसामग्रीचा एकमेकांच्या सहकार्याने उपयोग करून आपापल्या वाचकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काही निश्चित व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न यापूर्वीच सुरू झालेले आहेत. प्रत्येक वाचकासाठी ग्रंथ आहे. या ग्रंथालयशास्त्राच्या दुसऱ्या सिद्धांताच्या परिपूर्तीच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.२.२.३ तिसरा सिद्धांत प्रत्येक ग्रंथासाठी वाचक +ग्रंथालयशास्त्राचा तिसरा सिद्धांत आहे प्रत्येक ग्रंथासाठी वाचक असतो.' पहिल्या सिद्धांताप्रमाणेच या ठिकाणीही पुस्तकाच्या बाजूने विचार केलेला दिसून येतो. ग्रंथालयात असलेल्या प्रत्येक पुस्तकाला त्यातील माहिती व विषयाला अनुसरून योग्य असा वाचक मिळाला पाहिजे आणि त्या ग्रंथाचा वापर झाला पाहिजे. न वापरल्या जाणाऱ्या ग्रंथांवर झालेली गुंतवणूक हा व्यर्थ खर्च असतो. ग्रंथालयात तसा तो होऊ नये, निदानपक्षी कमीत कमी व्हावा, असा दृष्टिकोन या सिद्धांतामागे आहे. +तिसऱ्या सिद्धांताचे उपयोजन +(क) मुक्त प्रवेश +तिसऱ्या सूत्राची ग्रंथालयात अंमलबजावणी करताना वाचकांना पुस्तकापर्यंत मुक्तपणे प्रवेश मिळेल,अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. या व्यवस्थेमध्ये ग्रंथसंग्रह हा विषयानुसार वर्गीकृत करून उघड्या शेल्फांवर ठेवलेला असतो. आपल्या गरजेनी पुस्तके या ठिकाणी वाचकाला मोकळेपणाने पाहता, हाताळता येतात. अशा रितीने उघड्या कपाटांमधील पुस्तके शोधताना वाचकाला त्याच्या आवडीचे एखादे पुस्तक अचानकपणे पाहायला मिळते, जे एरवी त्याला माहीतही नसते. म्हणून तिसऱ्या सिद्धांताची अंमलबजावणी करताना वाचकांचा पुस्तकांपर्यंत मुक्त प्रवेश (ओपन अॅक्सेस) अत्यंत आवश्यक ठरतो. +मुक्त प्रवेशाची पद्धत योग्य रितीने राबवायची झाली तर ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांवर काही जबाबदारी निश्चितपणे पडते. त्यापैकी सर्वप्रथम म्हणजे या पद्धतीमध्ये ग्रंथसंग्रहाची विषयवार मांडणी कायम ठेवावी लागते. एकमेकांशी संबंधित असे विषय एकमेकांशेजारी ठेवावे लागतात. वाचकांच्या संपर्कामुळे किंवा पुस्तके मुक्तपणे हाताळण्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या जागा बदलू शकतात. पुस्तके या विभागातून त्या विभागात जाऊन पडण्याचीही शक्यता असते. कर्मचाऱ्यांनी हे लक्षात घेऊन पुस्तके वारंवार नीटपणे, विषयवार, विभागवार जागेवर लावली पाहिजेत. वाचकांच्या मार्गदर्शनासाठी ग्रंथसंग्रहामध्ये स्थान यादी, विषयांची / विभागांची नावे, पाट्या, फलक (बोर्ड) ठळकपणे दिसतील अशी लावली पाहिजेत. +वाचकांवरही या व्यवस्थेत काही जबाबदारी नक्कीच आहे. त्यांनी पुस्तके हाताळताना काळजी घेतली पाहिजे. वारंवार पुस्तके बाहेर काढून नंतर ती कुठेतरी ठेवणे टाळले पाहिजे. नेमके हवे तेच पुस्तक घ्यावे व ते शक्यतो कपाटावर त्याच जागी ठेवण्याचा प्रयत्न करावा. शिवाय काही अपरिपक्व विचारांचे वाचक एखादे पुस्तक फक्त आपल्यालाच पुन्हा मिळावे म्हणून मुद्दाम चुकीच्या ठिकाणी ठेवतात. इतकेच नव्हे तर पुस्तकाची पाने फाडतात किंवा पुस्तक चोरून नेण्याचाही प्रयत्न करतात. अशा असामाजिक प्रवृत्तींना प्रतिकार करण्याची दक्षता जाणत्या वाचकांनी घेतली पाहिजे व ग्रंथालयाची व्यवस्था बिघडू नये यासाठी सहकार्य केले पाहिजे. मुक्त प्रवेश पद्धतीचे काही फायदे तर काही तोटेही आहेत. परंतु दक्षता घेऊन तोटे कमी केले व फायदे वाढविले, तर 'प्रत्येक ग्रंथासाठी वाचक' या सिद्धांताचे उत्तम प्रकारे पालन करणे शक्य होईल व पुस्तकांचा उपयोग वाढविता येईल. +मुक्त प्रवेश पद्धतीमध्ये वाचकांच्या दृष्टीने एक मोठा फायदा असा होतो की, त्यांच्या आवडीच्या पुस्तकांशेजारी असणारी त्या विषयावरील इतरही अनेक पुस्तके त्यांना पाहायला मिळू शकतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित अशा इतर विषयांवरील पुस्तकेही ते पाहू शकतात. हा लाभ नियंत्रित किंवा बंद प्रवेश पद्धतीमध्ये मिळत नाही. +या पद्धतीत सर्वात मोठा त्रास असा होतो की, काही वाचक पुस्तके मुद्दाम मलतीकडेच ठेवून देतात. पाने फाडणे, प्रसंगी पुस्तकच ग्रंथालयाबाहेर चोरून नेणे असे प्रकार होण्याचीही शक्यता असते. हे प्रकार नियंत्रित करणे शक्य असले तरी संपूर्णपणे बंद करणे कठीणच असते. तथापि असे असते तरी वाचक व पुस्तक यांची कोणाही मध्यस्थाशिवाय समक्ष गाठभेट पडणे हा मोठा फायदा असल्य काही बाबतीत काळजी घेतली तर ही पद्धत उपयुक्त होऊ शकते व त्यामुळे पुस्तकांना त्यांचा योग्य वाचक मिळू शकतो. वाचकालाही त्याच्या आवडीची पुस्तके मिळतात. +नवीन पुस्तकांची यादी ग्रंथालयात नव्याने आलेल्या पुस्तकांच्या याद्या नियमितपणे तयार करून त्या वाचकांसाठी वितरित केल्या पाहिजेत. त्यायोगे नवीन पुस्तकांची माहिती पुस्तकप्रेमी वाचकांना मिळू शकेल व त्यांच्याकडून अशा पुस्तकांना मागणी येईल. पुस्तके प्रदर्शित करणे : ग्रंथालयात नवीन आलेली पुस्तके एखाद्या दर्शनी ठिकाणी प्रदर्शित करून +ठेवावीत. अशा रितीने आकर्षकरित्या प्रदर्शित केलेल्या नव्या पुस्तकांकडे वाचकांचे लक्ष चटकन वेधले +जाते. ज्यांना ती पुस्तके आवडतात ते वाचक पुस्तकांसाठी आपली मागणी नोंदवितात. अशा नवीन +घेतलेल्या पुस्तकांची आकर्षक मांडणी अनेक ग्रंथालयांत हल्ली करून ठेवतात. +ग्रंथप्रदर्शन ठरावीक कालावधीनंतर ग्रंथालयातील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करावे. त्यामुळे अनेक पुस्तकांना त्यांचे वाचक भेटतात, असा अनुभव आहे. कारण प्रदर्शनामुळे वाचक व पुस्तक यांची समोरासमोर भेट होत असते. प्रदर्शनात वाचक पुस्तक हाती घेऊन पाहू शकतो, चालू शकतो. अनुक्रमणिका पुस्तकाची मांडणी, इत्यादी पाहू शकतो. हा पुस्तकाचा वाचकाला होणारा संक्षिप्त परिचयच होय. प्रयत्नामधूनही अनेक पुस्तकांना त्यांचे जिज्ञासू वाचक मिळू शकतात. वाचकांना कोणती विविध प्रकारची पुस्तके ग्रंथालयात आहेत, हे प्रदर्शनामुळे चटकन समजून येते. +(ख) ग्रंथालय तालिका +दुसऱ्या सिद्धांताप्रमाणेच तिसऱ्या सिद्धांताचे पालनही ग्रंथालयातील तालिका अद्ययावत व नीटस असण्यामुळे होऊ शकते. ग्रंथालय तालिका (कॅटलॉग) शास्त्रशुद्ध व परिपूर्ण असली तर विविध दृष्टिकोनातून तालिका हाताळणाऱ्या जिज्ञासू वाचकाचे लक्ष त्याला हव्या असणाऱ्या नेमक्या पुस्तकाकडे वेधले जाते. +२.२.४ चौथा सिद्धांत वाचकाचा वेळ वाचवा तसेच ग्रंथालय सेवकाचा वेळ +वाचवा +ग्रंथालयामध्ये काही वाचनसाहित्य मिळविण्यासाठी येणारे वाचक हे उद्योगी व अभ्यासू नागरिक असतात. एखादे पुस्तक किंवा संदर्भ मिळविण्यासाठी ते ग्रंथालयात येतात. त्या वेळी त्यांना अकारण जास्त वेळ वाट पाहावी लागू नये. तसे झाले तर त्यांचा ग्रंथालयाबाबत गैरसमज होऊ शकेल व ते पुन्हा क्वचितच ग्रंथालयाकडे येतील, म्हणून कोणत्याही वाचकाला ग्रंथालयात त्वरित व जलद गतीने सेवा मिळाली पाहिजे. +काही वेळा वाचकाला एखाद्या बौद्धिक गोष्टीत वाटणारे स्वारस्य हे तात्कालिकही असू शकते. उदाहरणार्थ, 'रुपया परिवर्तनीय झाला म्हणजे काय? हे त्याला लगेच समजावयास हवे. ही माहिती देण्यासाठी उशीर झाला तर तो सारा विषयच विसरून जाईल. असे होऊ नये म्हणूनही वाचक ग्रंथालयात दाखल झाल्यावर त्याची जशी मागणी असेल त्यानुसार त्याला सत्त्वर वाचनसाहित्य मिळाले पाहिजे. तरच ग्रंथालयाविषयी त्याचे मत चांगले होईल. +चौथ्या सिद्धांताचे उपयोजन +(क) मुक्त प्रवेश +ग्रंथालयशास्त्राच्या तिसऱ्या सिद्धांताप्रमाणेच चौथा सिद्धांतदेखील मुक्त प्रवेश पद्धतीचाच पुरस्कार करतो. ज्या ग्रंथालयात मुक्त प्रवेश पद्धतीऐवजी वाचकांस ग्रंथ हाताळण्याची सुविधा नसते. तेथे वाचकांची बरीच गैरसोय होते, त्यामुळे हवी ती पुस्तके मिळविण्यात त्यांचा वेळही बराच वाया जातो. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील तालिका पाहून आपल्या गरजेच्या पुस्तकांची यादी केली व ती ग्रंथालयातील कर्मचान्याकडे दिली तर प्रथम कर्मचारीही यादी घेऊन ग्रंथसंग्रहाकडे जातो व त्या यादीपैकी उपलब्ध असतील तेवढी पुस्तके स्वतः घेऊन बाहेर येतो. वाचकाने ती पुस्तके पाहिल्यावर त्यातली सर्वच पुस्तके आपल्याला वाटली होती तेवढी उपयुक्त नाहीत असे वाचकाच्या ध्यानी येते. काही पुस्तकांत विषयाची त्रोटक माहिती असते. काही पुस्तकांत त्या वाचकाने पूर्वी अन्यत्र मिळविलेलीच माहिती असते. या कारणांमुळे बाचकाला ग्रंथालय कर्मचाऱ्याने दाखविलेली सर्वच पुस्तके न्यावीत, असे वाटत नाही. मग तो पुन्हा तालिकेकडे वळून दुसरी यादी करायला प्रवृत्त होतो. पुन्हा पूर्वीप्रमाणेच सारी प्रक्रिया होते. अशा चुका आणि शिका पद्धतीमुळे उभयपक्षी गैरसोयच अधिक होते व त्यामध्ये वाचकाचा वेळही वाया जातो. +वाचकाचा वेळ दोन प्रकारचा असू शकतो. एक प्रत्यक्षपणे खर्च होणारा म्हणजेच वस्तुनिष्ठ वेळ तर दुसरा विषयनिष्ठ व्यक्तिनिष्ठ (Subjective) वेळ. अर्थात जेवढा वेळ खर्च झाला असे वाचकाला वाटते, तो वेळ म्हणजे आपण बसची वाट पाहात मिनिटे थांबलो तर हा वस्तुनिष्ठ वेळ, पण ही १० मिनिटे अनेकदा ३० मिनिटांप्रमाणे वाटतात. हा विषयनिष्ठ (व्यक्तिनिष्ठ) वेळ होय. बंद प्रवेशपद्धतीमध्ये या दोन्ही प्रकारे वाचकाचा वेळ खर्च होत असतो. +उलटपक्षी, मुक्त प्रवेश पद्धतीमध्ये वाचक स्वतः ग्रंथसंग्रहामध्ये जाऊन विविध पुस्तके हाताळीत असल्याने त्याला आपला वेळ वाया गेल्यासारखे वाटत नाही. त्यातून जर पुस्तके विषयवार, वर्गीकरण करून लावलेली असतील तर त्याचा प्रत्यक्ष खर्च होणारा वेळही वाचतो. अशा प्रकारे वाचकाचा वस्तुनिष्ठ व विषयनिष्ठ / व्यक्तीनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह) दोन्ही प्रकारचा वेळ मुक्त प्रवेश पद्धतीत वाचू शकतो. म्हणूनच चौथ्या सिद्धांताचे पालन करण्यासाठी मुक्त प्रवेश पद्धती उपकारक ठरते. (ख) वर्गीकरण व तालिका +वाचकाचा वेळ वाचविण्यासाठी आणखीही काही महत्त्वाची तांत्रिक साधने ग्रंथालयशास्त्राने निर्माण केलेली आहेत. पुस्तकांचे विषयवारीने योग्य प्रकारे वर्गीकरण केल्याने एका विषयावरील सर्व पुस्तके एकत्र येतात. वाचक विविध प्रकारे म्हणजे पुस्तकाच्या नावानुसार, लेखकाच्या नावानुसार किंवा विषयानुसार, ग्रंथालयातील तालिकेमध्ये आपल्या गरजेच्या पुस्तकांचा शोध घेत असतो. म्हणून तालिका ही वरीलप्रमाणे ग्रंथनामानुसार, लेखकनामानुसार किंवा विषयानुसार तयार केलेली असल्यास हवे ते पुस्तक शोधण्यात वाचकाचा वेळ वाया जात नाही. त्याचप्रमाणे संदर्भसेवा हीदेखील वाचकाला त्वरित हवी ती माहिती पुरविणारी व मार्गदर्शन करणारी महत्त्वाची ग्रंथालयीन सेवा होय. माहितीचे संकलन करणारे विविध ज्ञानकोश, शब्दकोश नियतकालिके, वार्षिके, अहवाल यांचा उत्तम संग्रह ग्रंथालयात असेल तर वाचकांना अत्यंत कमी वेळात हवी ती माहिती देता येते व त्यांचा वेळ वाचतो. खेरीज, ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह दालनामध्ये विविध विषय संग्रह यांचा निर्देश करणारे फलक, बोर्ड, पाट्या, सूचना ठिकठिकाणी लावण्यामुळेही वाचकांस योग्य मार्गदर्शन होते व त्यांचा वेळ वाया जात नाही. इतकेच काय, पण ग्रंथ, नियतकालिके वा अन्य वाचनसाहित्य यांची वेळेवर खरेदी बांधणी करून घेण्यामुळेही वाचकांना आपण या गोष्टी वेळेवर पुरवू शकतो व त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागत नाही. +(ग) देवघेव पद्धती +ग्रंथालयात पुस्तके देण्याघेण्यासाठी पूर्वी बराच वेळ खर्ची पडत असे. जुन्या रजिस्टर पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्यात प्रत्येक पुस्तकाचे नाव नोंदणी क्रमांक लिहावे लागत व वाचकाची सही घेतली जात असे. पुस्तके जमा करतानाही हीच प्रक्रिया उलट दिशेने करावी लागत असे. या पद्धतीत वाचकाचा. बराच वेळ जात असे. अजूनही काही ठिकाणी ही पद्धती प्रचलित आहे. +आजकाल मात्र, तिकीट पद्धती अस्तित्वात आली आहे व तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. याही पुढे जाऊन काही अत्याधुनिक ग्रंथालयांमध्ये फोटो चार्जिंग, कॉम्प्युटर चार्जिंग म्हणजे देवघेव नोंद (बार कोड सिस्टीम) या पद्धतींचा अंमल सुरू झालेला असून यामुळे काही क्षणात वाचकाने परत दिलेल्या किंवा घेतलेल्या पुस्तकांची नोंद केली जाते. परिणामी वाचकांना अत्यंत जलद गतीने सेवा मिळू शकते. +२.२.५ पाचवा सिद्धांत ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे +ग्रंथालयशास्त्राचा डॉ. रंगनाथनप्रणीत पाचवा सिद्धांत आहे ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. या ठिकाणी डॉ. रंगनाथन यांनी संस्था या अर्थाने 'ऑर्गनायझेशन' असा शब्द न वापरता 'ऑर्गॅनिझम्' असा जीवशास्त्रीय शब्द मुद्दाम वापरला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामागे ग्रंथालय हेदेखील एखाद्या सजीव आकृतिबंधाप्रमाणे स्वयंभू आहे आणि सजीवाची वाढ जशी नैसर्गिक विकासक्रमाप्रमाणे होते, तद्वत ग्रंथालयसुद्धा स्वतःच्या सहज स्वाभाविक प्रेरणेने वाढत असते असा आशय आहे. ती केवळ एक कृत्रिम औपचारिक संघटना नाही तर जिथे ज्ञान-विज्ञानाचे, भावना आणि विचारांचे प्रतिमा आणि कल्पकता यांचे साक्षात स्पंदन आहे, अशी ती एक नवनवोन्मेषशाली संस्था आहे आणि मानवाचे जीवन बदलण्यास ती कारण होऊ शकते, असे डॉ. रंगनाथन यांना सुचवावयाचे आहे. +सजीवामध्ये बाढ किंवा विकास हा दोन प्रकारे होत असतो. लहान मुलाची वाढ जसे, उंची शारीरिकदृष्ट्या झपाट्याने होत असते व आपण ती स्पष्टपणे पाहू शकतो. याउलट प्रौढ व्यक्तीची वाढ ही अशी दृश्यमान नसते. तर त्याच्या शरीरात पेशींचे पुनरुत्पादन होत असते. त्यायोगे त्याची गुणात्मक वाढ होत असते. ग्रंथालयाच्या विकासामध्ये आपणास ही सारीच लक्षणे पाहावयास मिळतात. प्राथमिक अवस्थेत ग्रंथालय सर्व बाजूंनी (ग्रंथसंग्रह, वाचक, इमारत, सेवक) वाढत असते. ही वाढ आपल्या डोळ्यांना जाणवत असते. एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र ग्रंथालय अंतर्गतरित्या समृद्ध होत जाते. म्हणजे ग्रंथांची समावेशकता, सेवेतील विविधता, गुणात्मक विकास या गोष्टी ग्रंथालयात दिसून येऊ लागतात. एक मात्र खरे की सर्वकाळ ग्रंथालय हे वाढत व विकसित होत असते. त्याला थांबणे माहीत नसते. म्हणूनच ग्रंथालय ही एक वर्धिष्णू (सतत विकास पावणारी) संस्था आहे, असे पाचवा सिद्धांत सांगतो. +ग्रंथालयाचे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे असतात : (१) ग्रंथसंग्रह (२) सेवकवर्ग, (३) वाचकवर्ग, आणि (४) इतर साधनसामग्री, जसे, इमारत, फर्निचर, अन्य साधने, इत्यादी ग्रंथालय वाढते असे ज्यावेळी आपण म्हणतो, त्या वेळी हे सर्वच घटक वाढत असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. +पाचव्या सिद्धांताचे उपयोजन +(क) ग्रंथसंग्रह +ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह, नियतकालिके यांमध्ये प्राथमिक अवस्थेत अत्यंत वेगाने वाढ होत असते.परिणामी ग्रंथसंग्रह ठेवण्याची जागा (स्टँक रूम) तालिकेच कॅबिनेट, कॅबिनेट रूम तसेच पुस्तके ठेवण्यासाठी असणारी कपाटे यातही स्वाभाविक वाढ असते. ही वाढ लक्षात येण्यासारखीच असते. ग्रंथसंग्रह वाढल्यावर त्याची ठेवण्याची व्यवस्थाही वाढत्या प्रमाणात होणे साहजिकच असते. त्यामुळे ग्रंथालयातील सेवकांना पुनःपुन्हा कपाटांवर मार्गदर्शक फलक लिहून त्यांच्या जागा (पुस्तक संख्या वाढल्यामुळे) बदलून वाचकांची सोय करणे क्रमप्राप्त असते. +(ख) वाचकवर्ग +ज्या ग्रंथालयामध्ये ग्रंथालयशास्त्राचे पहिले चार सिद्धांत जाणीवपूर्वक अमलात आणले जातात, तेथील वाचकांची संख्यादेखील साहजिकच वाढत राहणार, हे उघड सत्य आहे. ग्रंथालयाचा वाचकवर्ग वाढला की ग्रंथालयाची असलेली जागा अपुरी पडू लागते. कार्यक्षम ग्रंथालयांची वाचकसंख्या ( वाचकवर्गाची संख्या) ही सामान्यतः वाढतच असते, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. (ग) सेवकवर्ग +ग्रंथालयातील ग्रंथसंपदा वाढत जाते तसतसा वाचकवर्गही वाढत जातो आणि वाचकांची संख्या वाढल्यास त्यांच्या गरजेनुसार व मागणीनुसार ग्रंथालयीन सेवेचे स्वरूपही बदलू शकते. ग्रंथालयाच्या कामात वाढ होते. ही वाढ संख्यात्मक तसेच गुणात्मक अशा दोन्ही प्रकारची असते. वाचकांना अधिक प्रमाणात संदर्भसेवा द्यावी लागते. साहजिकच त्यासाठी कर्मचारीवर्गही वाढवावा लागतो. +तो कामाच्या स्वरूपानुसार संख्यात्मक तसेच गुणवत्तेच्या दृष्टीनेही योग्य असा असावा, अशी साहजिकच अपेक्षा असते. थोडक्यात, ग्रंथालयाचा विस्तार जसजसा वाढत जातो तसतसे तेथील ग्रंथालयीन सेवेचे स्वरूपही विकसित होत जाते. हल्ली अनेक संशोधन ग्रंथालयांत प्रलेखन सेवा, झेरॉक्सद्वारे मजकुराच्या प्रती करून देणे, अनुवाद सेवा, इत्यादी प्रकारे सुविधा दिल्या जातात. त्यामुळे काम वाढतेच परंतु कामात म्हणजेच ग्रंथालयीन सेवेत विविधताही येते. साहजिकच त्या प्रमाणात आवश्यक तेवढा व प्रशिक्षित असा कर्मचारीवर्गही नेमावा लागतो. +(घ) वर्गीकरण व तालिका +ग्रंथालयात विविध विषयांवरील ग्रंथ मोठ्या प्रमाणावर आले म्हणजे योग्य वर्गीकरण पद्धतीचा अवलंब करण्याची महत्त्वाची निकड उत्पन्न होते. आजकाल शास्त्रीय संशोधनातील प्रगतीमुळे एकेका विषयाच्या अनेक शाखा-उपशाखा विकसित होत आहेत. नव्या ज्ञानाची सतत भर पडत आहे. दोन विषयांमधील परस्परसंबंध, त्यांचा तुलनात्मक अभ्यास करणारेही ग्रंथ प्रकाशित होत आहेत. ज्ञानाच्या या सर्व पातळ्या योग्य प्रकारे वर्गीकृत करणारी ग्रंथवर्गीकरण पद्धती ग्रंथालयात अवलंबिली गेली पाहिजे. ठोकळेबाज, स्थूल वर्गीकरण करण्यामुळे वर्गीकरणाची प्रक्रिया अचूकपणे होणार नाही व एखादा ग्रंथ चटकन काढून देणे ग्रंथालय सेवकास कठीण होईल. म्हणून वर्गीकरण पद्धती ही ग्रंथालयाचे व ग्रंथसंपदेचे स्वरूप लक्षात घेऊन त्यास अनुरूप व उपयुक्त होईल, अशीच ठरविली पाहिजे. एवढेच नव्हे तर स्वीकृत वर्गीकरण पद्धतीच्या नवीन आवृत्तीचा ग्रंथपालाने वापर केला पाहिजे, संशोधन ग्रंथालयात इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, गणकयंत्रशास्त्रे यांसारख्या नवीन विषयांसाठी विशेष वर्गीकरण पद्धतीचा वापरही करावा लागेल ग्रंथालयाची वाढ होत असताना, ग्रंथालयातील तालिकाही सुव्यवस्थित काळजीपूर्वक तयार करावी लागते. विशेषतः पत्ररूप तालिका (कार्ड-कॅटलॉग) करताना नोंदी हरवू नयेत, त्यांची रचना बदलू नये व त्यामुळे वाचक गोंधळून जाऊ नयेत, याची दक्षता घेणे आवश्यक ठरते. तालिका हे वाचकांना मार्गदर्शन करणारे एक महत्त्वाचे ग्रंथालयीन साधन आहे. +(च) आधुनिकीकरण +मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या ग्रंथालयांमध्ये विशेषतः ग्रंथालयाचा आकार व ग्रंथालयीन सेवा यांचा विस्तार बराच वाढता असेल तेथे आधुनिकीकरणाचा अवलंब करणे अपरिहार्य ठरते. उदाहरणार्थ, संगणकाचा वापर करून ग्रंथालयातील बरीचशी कामे जलद गतीने व बिनचूकपणे करता येतात. जसे, ग्रंथखरेदी, देवघेवीच्या नोंदी अचूक करणे, इत्यादी. +(छ) भविष्यासाठी तरतूद ग्रंथालयाची वाढ होत असताना ग्रंथालयाच्या इमारतीच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागते, ती म्हणजे भावी काळातील इमारतीचा विस्तार. त्यासाठी ग्रंथालयाची इमारत बांधण्याच्या वेळीच योग्य ती तरतूद जागेच्या बाबतीत तसेच ग्रंथालयाच्या इमारतीच्या आराखड्याच्या बाबतीतही करावी लागते. कारण इमारतीचा विस्तार करण्याची गरज कित्येकदा अपेक्षेपेक्षा लवकरच निर्माण होते. म्हणून ऊर्ध्वगामी म्हणजे मजल्यांच्या संदर्भात तसेच जमिनीवर आडव्या स्वरूपातही इमारतीचा अधिक विस्तार गृहीत धरून त्यानुसार इमारतीचे नियोजन करणे आवश्यक ठरते. +(ज) जुनी पुस्तके रद्द करणे +ग्रंथालयाची वाढ होताना, विशिष्ट मर्यादिनंतर ती एखाद्या प्रौढाच्या वाढीप्रमाणे गुणात्मक रितीने समृद्ध होते असे यापूर्वी म्हटले आहे. त्यामुळे ग्रंथालयातील कालबाह्य व तुलनेने निरुपयोगी अशी पुस्तके वेळोवेळी रद्दबातल करणे व त्याजागी नवीन उपयुक्त पुस्तके खरेदी करणे ही प्रक्रिया ग्रंथालय वाढीमध्ये आवश्यक होऊन बसते. असे केल्यामुळे ग्रंथालयाचे संदर्भमूल्य वाढते व ते बदलत्या काळाबरोबर राहते. परिणामी वाचकांच्या दृष्टीने ते अधिक उपयुक्त ठरते, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. +काही ग्रंथपालांचा दृष्टिकोन असा आहे की, ग्रंथालय विकासाच्या एका विशिष्ट टप्यानंतर रद्दबातल करावयाच्या पुस्तकांची संख्या व नवीन येणाऱ्या पुस्तकांची संख्या ही साधारणतः सारखीच असावी. म्हणजे ग्रंथालय आपोआपच सम प्रमाणात नित्यनूतन होत राहील. पुस्तके रद्दबातल करण्याची प्रक्रिया सातत्याने केली गेली तर एका विशिष्ट टप्यानंतर ग्रंथालयाच्या वाढीची गती ही पुष्कळ अंशी नियंत्रित होते, असे सर्वसामान्यपणे म्हणावयास हरकत नाही. +पुस्तके ग्रंथालयामधून रद्दबातल करणे याचा अर्थ ती अक्षरशः दाखल नोंदवहीवरून कमीच केली पाहिजेत, असा नाही. ज्यांची उपयुक्तता तादृश कमी झाली आहे, अशी पुस्तके निवडून ती मुख्य संग्रहापासून वेगळी काढून बाजूला ठेवली तरी वेळप्रसंगी वापरता येतात. असे केल्यामुळे नव्या पुस्तकांना जागा उपलब्ध होते. ग्रंथालय अद्ययावत राहते. +एखाद्या शहरातील भूप्रदेशातील काही ग्रंथालयांनी एकत्र येऊन आपली अशा प्रकारे संग्रहातून कमी केलेली सर्व पुस्तके एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी ठेवली तर त्यांचा गरजेनुसार उपयोग करता येतो. ग्रंथालयांच्या परस्पर सहकार्याचे (रिसोर्स अरिंग) एक उदाहरण म्हणून सांगता अशा प्रकारे ग्रंथालय हे ग्रंथसंग्रह, वाचकवर्ग, कर्मचारी तसेच इतर साधनसामग्री अशा विविधांगांनी सतत वर्धिष्णू असते, हे आपल्या लक्षात येऊ शकेल. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10861.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..877b9cd14ff136d6fac92d39c12b524e54b20e06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10861.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाचगणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10862.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a64c5fff5aeb0ef4b1628812134ea80a43e2cc2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10862.txt @@ -0,0 +1 @@ +पाचगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1088.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47217f77124637dd079f43de507b5825790d55b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1088.txt @@ -0,0 +1,2 @@ +धारपिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10882.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b54c68a4102f8143bb85f48fdd5f666748b67503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10882.txt @@ -0,0 +1,20 @@ +पाचलेगावकर महाराज (पूर्वाश्रमीचे नृसिंह राजारामपंत कुळकर्णी) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत होते. समर्थ रामदास स्वामींप्रमाणेच पाचलेगावकर महाराज ह्यांचा कार्यासाठी सतत सगळीकडे संचार असे. त्यावरून त्यांना ‘संचारेश्वर’ हे नाव मिळाले. +पाचलेगावकर महाराजांची गुरुपरंपरा श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) – श्री नारायण दत्तानंद सरस्वती – श्री माधवाश्रम स्वामी अशी होती. +पैकी नारायण दत्तानंद सरस्वती हे वऱ्हाडातले असून, आजानुबाहू आणि सुंदर देहयष्टी असलेले, एम्. ए. पर्यंत शिक्षण झालेले मुळात मोठे अधिकारी होते. एकदा संस्थानाची तपासणी करण्यासाठी शृंगेरी इथल्या मुख्य पीठात गेले असताना त्यांना पीठाधिकारी शिवभिनव भारती भेटले. असे म्हणतात की, शिवभिनव भारतींनी त्या वेळी ‘आता आपल्याला हेच काम करायचे आहे काय? आपला अवतार कशाकरता आहे?’ असे विचारताच नारायण दत्तानंदांची पूर्वअवतारांची स्मृति जागृत झाली आणि त्यांनी तेथेच नोकरीचा राजीनामा लिहिला आणि अवतारकार्याला सुरुवात केली. असे हे नारायण दत्तानंद सरस्वती ठिकठिकाणी लोकांना धर्माचरणाचा उपदेश करत फिरू लागले. +नारायण दत्तानंदांची आणि वासुदेवानंद सरस्वतींची एकदा व्यंकटगिरीवर भेट झाली. वासुदेवानंदांनी दंडदीक्षा दिल्यानंतर नारायण दत्तानंद हे नारायण दत्तानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. स्वामी नारायण दत्तानंद सरस्वतींनी ठिकठिकाणी असलेल्या गुप्त मूर्ती, गुप्त देवालये यांचा शोध लावला आणि ठिकठिकाणी तीर्थांची स्थापना केली. घटनांदूर येथील ज्या सोमेश्वर मंदिरात त्यांनी तीर्थांची स्थापना केली, तेथे त्यांची खोलीही आहे. लोणार आणि मेहकर याठिकाणी त्यांचा बराच काळ वास होता. औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, नाशिक, पालम, नागपूर अशा खूप ठिकाणी भ्रमंती करून शेवटी ते वाडीला आले. असे म्हणतात की, त्यांनी माधवाश्रमस्वामींना 'आपण हा अवतार संपवून पाचलेगाव येथे अवतीर्ण होणार असल्याचे' सांगितले आणि स्वतःची रुद्राक्षाची माळ, भस्माचा बटवा, वही इत्यादी गोष्टी डोंगरावरच्या गुहेत ठेवून ते समोर दोन समया तेवत ठेवून पद्मासन घालून बसले.  +मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव नावाच्या एका छोट्या खेड्यात राजारामपंत आणि कृष्णाबाई पांडे (कुलकर्णी) हे दांपत्य राहत होते. सुशील, सात्त्विक, कर्तव्यदक्ष, सौजन्यशील आणि ईश्वरभक्तिपरायण अशा या जोडप्याच्या संसारात मूलबाळ नव्हते. आपण संन्यास घ्यावा असे डोक्यात येऊन राजारामपंत त्यासाठी परवानगी घेण्यासाठी लोणीला जाऊन सखाराम महाराजांना भेटले. परंतु त्यांनी असा विषय काढताच महाराज त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले 'अविचार करु नका. देवाला घरी येऊ द्या.' असे म्हणतात की, राजारामपंतांना त्याच रात्री भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेला एक महात्मा स्वप्नात आला. त्याने सांगितले की, 'आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्ही माघारी जावे'. दुसरे दिवशी सकाळी सखाराम महाराजांनी राजारामपंतांना खारीक आणि नारळाचा प्रसाद दिला, आणि घरी परत जायला सांगितले. +त्यानंतर सखाराम महाराजांनी दिलेली ती फळे कृष्णाबाईंनी सेवन केली. राजारामपंतांनी महाराजांचा आशीर्वाद त्यांना सांगितल्यावर त्या सुखावून गेल्या. पुढे साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी गेला. तासन् तास जप करावा आणि गावातल्या मुक्तेश्वराच्या मंदिरात जाऊन पूजा, आरती, भजन इत्यादी करावे, असे कृष्णाबाईंना वाटू लागले. आणि हे सगळे त्यांनी आचरणात आणायला सुरुवात केली. कृष्णाबाई तासन् तास यामध्ये रमून जाऊ लागल्या. +म्हणता म्हणता बरेच दिवस गेले आणि आलेल्या दिवाळीचा पहिल्या दिवशी, नरक चतुर्दशीला, जणू स्वतः ईश्वरानेच कृष्णामाईंच्या पोटी जन्म घेतला. ही तारीख होती ८ नोव्हेंबर १९१२. +राजारामपंत आणि कृष्णाबाईंच्या या बाळाचे नाव ‘नारसिंह’ ठेवण्यात आले. नारसिंह नाव धारण केलेल्या या दिव्य बाळाच्या बाळलीलाही इतर सामान्य बालकांपेक्षा फार वेगळ्या होत्या. ते पाळण्यात फारसे न थांबता जमिनीवरच खेळत असे. अंगावर कपडे ठेवत नसे. तरीसुद्धा कपडे घातलेच तर रडायला सुरुवात. कधी बाळाला पाजायला म्हणून आईने पाळण्यापाशी जावे तर बाळ सापाशी खेळण्यात रंगून गेलेले दिसायचे. सुरुवातीला तर हे दृश्य पाहून किंचाळत आई बेशुद्धच झाल्या. पाळण्यात बसलेला साप मारावा कसा, हे काठ्या घेऊन धावलेल्या लोकांनाही कळेना. शेवटी पाळण्यातला साप स्वतः होऊनच पाळण्याबाहेर येऊन साऱ्यांसमोर निघून गेला. आणि साऱ्यांनी निःश्वास सोडला. घडल्या प्रसंगाचा अर्थ कसा लावाला हे कोणालाच कळेना. +हळूहळू बाळ रांगू लागला. एक दिवस श्री माधवाश्रमस्वामी तिथे आले. त्यांनी त्या दिव्य बालकाला नमस्कार केला. आणि राजारामपंतांना सांगितले, 'हे बाळ नसून प्रत्यक्ष ईश्वर आपल्या घरी अवतरलेला आहे. हा मोठा सिद्धयोगी होईल. संसारासारख्या लौकिक गोष्टींपासून तो अलिप्त राहील. हा धर्माची पुनःस्थापना करून लोकांना उपासना आणि भक्तिमार्ग शिकवेल.' श्री माधवाश्रम स्वामींनी या दिव्य बालकाचे नाव ‘संचारेश्वर’ असे ठेवले. पुढे काही दिवसांनी श्री वासुदेवानंद सरस्वती पाचलेगावला आले. त्यांनी या बाळाचे दर्शन घेतले आणि राजारामपंतांना सांगितले की 'आपण भाग्यवान आणि पुण्यवान असल्यामुळेच आपल्या घरी या बाळाच्या रूपाने परब्रह्म अवतरलेले आहे.' +वेगवेगळ्या लीला दाखवत बाळ मोठे झाले आणि घरच्यांनी त्याला शाळेत घातले. पण मुलाच्या खोड्यांमुळे चिडलेले शिक्षक त्याला 'तू शाळेत येऊन दुसऱ्यांचे नुकसान करू नकोस. त्यापेक्षा तू शिवमंदिरात जा.' असे त्याला बजावत. त्यामुळे बाराखड्या आणि जेमतेम पंधरापर्यंतचे पाढे यावरच नारसिंहाच्या शिक्षणाची इतिश्री झाली. आत्ताशी सात वर्षाचा झालेल्या या जगावेगळ्या मुलाला सारेजण 'बाबा' म्हणून ओळखू लागले. +बाबा हा सात वर्षाचा मुलगा इतर मुलांपेक्षा फारच वेगळा आहे हे आख्ख्या पाचलेगावने ओळखले. एवढ्या लहान वयातच त्याने आजवर ज्या लीला दाखवल्या होत्या त्या पाहून बाबाला लोक मोठेपणी बाबा महाराज म्हणू लागले. दणकट बांधा, बसके नाक, पाणीदार डोळे, प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा. कमरेला फक्त लंगोटी. संपूर्ण अंगाला विभूतीचे लेपन केलेले आणि सोबत नाग. अशा वेशामध्ये बसलेल्या बाबा महाराजांच्या दर्शनाला दूरदूरहून लोक येऊ लागले. भंडारा घालू लागले.  +श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी अवतार संपवण्यापूर्वी स्वतःकडील मुक्तेश्वराची एक पंचधातूंची मूर्ती हिंगोलीच्या एका व्यापाऱ्याकडे देऊन, ती पाचलेगावच्या नारसिंह नावाच्या साक्षात भगवान दत्तात्रय अवतार असलेल्या बाबास देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्या व्यापाऱ्याने बाबांना सन्मानाने बोलावून ती मूर्ती बाबाकडे सुपूर्द केली. (ही मूर्ती आता खामगावच्या आश्रमात आहे.) +भ्रमंतीमध्ये बाबा एकदा लोणारला चालला होता. वाटेत रिसोड – मांगवाडी ह्या भागातून जाताना त्याला तहान लागली. समोर एक विहीर दिसली. म्हणून तो पाणी पिण्यासाठी तिथे गेला. पण पाहतो तर विहीर आटलेली होती. क्षणभर विचार करून त्याने गंगेचे स्मरण केले, आणि असे सांगतात की, ती विहीर पाण्याने तुडुंब भरली. बाबाने घडवलेल्या ह्या चमत्काराची बातमी पुढे लोणारच्या यात्रेमध्ये सगळ्यांना कळली आणि परिणामी पाचलेगाव हे छोटे खेडेगाव गाजू आणि गजबजू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी वाहतुकीचे साधन नसतानाही पाचलेगावला येऊ लागल्या; छोट्या बाबाचे दर्शन घेऊन भंडारा घालू लागल्या. आणि काही कालावधीत छोट्या बाबामुळे पाचलेगावचे रूपांतर एका तीर्थक्षेत्रामध्ये झाले.  +छोटा बाबा आता आठ वर्षाचा झाला. एक दिवस माधवाश्रम स्वामी पाचलेगावला आले. त्यांनी छोट्या बाबाला गावाबाहेरच्या एका डोंगरातल्या गुहेतून दत्तानंद स्वामींची स्मरणी (जपाची माळ), भस्म आणि लिखाणवही या तीन वस्तू मिळवून दिल्या. त्या मिळाल्याबरोबर नारसिंहाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या आणि त्याला आपल्या अवतारकार्याची जाणीव झाली.  +नारसिंहाने पालखीबरोबर औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, लोणार, लोणी, हिंगोली, परभणी, हैदराबाद अशी भ्रमंती सुरू केली. वेगवेगळे प्रदेश आणि तिथली माणसे पहायला मिळू लागली. पालखीसाठी आलेली भक्तमंडळी नारसिंहाला आपल्या गावाला घेऊन जात. पण एकंदरच सगळीकडची परिस्थिती पाहून नारसिंह कष्टी झाला. दुःख, दैन्य आणि अज्ञान यात भरडून निघणारे आपले देशबांधव पाहून त्याच्या देशकार्याला झोकून देण्याच्या निश्चयाची धार आणखी वाढली.  +देश आणि देशबांधव यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढनिश्चय केलेला छोटा बाबा प्रथम पाचलेगावच्या शिवमंदिरात गेला. शांतपणे बसून त्याने आपले मनोगत त्या शिवाला सांगितले, ‘शक्ती, बुद्धी आणि दिशा देणारा तूच आहेस’ हे सांगत तो शिवासमोर नतमस्तक झाला. आता देशहित हा एकच विचार रात्रंदिवस त्याच्या समोर येऊ लागला. लोणी क्षेत्रात रहिवास करणाऱ्या सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन छोट्या बाबाने देशकार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. सखाराम महाराज म्हणाले, 'अरे, तुझा अवतारच धर्मकार्यासाठी आहे, त्यामुळे अगदी निर्भयपणे ते कर.'  +हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे 'तरुण सभे'त एकत्रित केले गेले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भूमिगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले. +महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लिम धर्मांतरास कडाडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदू महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातिभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई. +ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना त्यांनी परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्त्वज्ञान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. त्यास सहकुटुंब शुद्ध करून घेतले. +एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लिम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संघटन यज्ञ घेतला.त्याला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. मध्य प्रांताचे तत्कालीन शिक्षण मंत्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10883.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa23fa9fadd3f9c6b700f82931c3f6390a96efad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10883.txt @@ -0,0 +1,9 @@ + पाचळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1089.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fea0d047c9eabf0a22e444559870f169efccc93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1089.txt @@ -0,0 +1,2 @@ +धारपुडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10891.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c81596d35b0473752ddfaa202560e63acdf86f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10891.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाचवा चामराज वोडेयार (? – १५७८) हा मैसुरुचा ८वा राजा होता. हा १५७६मध्ये आपले वडील चौथा चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला. दोनच वर्षांत याचाही मृत्यू झाला. +याच्यानंतर त्याचा चुलतभाऊ व चौथ्या चामराजाचा मुलगा पहिला राज वोडेयार गादीवर बसला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10916.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32a4bd2c9e215a01fb88b577c5da365a180b029a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10916.txt @@ -0,0 +1,6 @@ +पाचुंदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. +श्री राम मंदिर संस्थान +संस्थापक अध्यक्ष :- देवसिंग बदू चव्हाण वानोळा + +वानोळा 3 km diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10924.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cea840344ba8b2ebf4cc696e4d38fe6c15493f50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10924.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाचेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10996.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a27524d1236d1b33f80355a198137d0a8cf957d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10996.txt @@ -0,0 +1,8 @@ + पाटपन्हाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_110.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_110.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11024.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c67148416933591667c03969aa878507e8beaac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11024.txt @@ -0,0 +1,18 @@ +पाटीलपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ५.६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११९ कुटुंबे राहतात. एकूण ४४१ लोकसंख्येपैकी १७८ पुरुष तर २६३ महिला आहेत. गावाची साक्षरता १३.३१ टक्के आहे.पुरुष साक्षरता २३.७३ आहे तर स्त्री साक्षरता ६.८४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ३०.१६ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात.येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +जामशेत, कासारा,लष्करी, कंकराडी, रायपाडा, जुनाडपाडा, पारसवाडी, वसंतवाडी, गौरवाडी, आसावे, आशागड ही जवळपासची गावे आहेत.सरावळी ग्रामपंचायतीमध्ये जुनाडपाडा, पाटीलपाडा आणि सरावळी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11036.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70ff1c0cc747a860a1a8248b09b68220dcaad8e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11036.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाटोदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11038.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a47164144d277573c65290da3364eafc94c6c9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11038.txt @@ -0,0 +1,4 @@ +पाटोदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१३ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ८२६ लोकसंख्येपैकी ४३० पुरुष तर ३९६ महिला आहेत.गावात ५५६ शिक्षित तर २७० अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ३०८ पुरुष व २४८ स्त्रिया शिक्षित तर १२२ पुरुष व १४८ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६७.३१ टक्के आहे. +व्होटाळा, मानखेड, धानोरा बुद्रुक, सटाळा, हिप्परगा, पारचंडा, टाकळगाव, नागठणा, धसवाडी, खंडाळी, नागझरी ही जवळपासची गावे आहेत.सोनखेड ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11047.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1987acebd844bd1057fdb6ac9bf423ac76c85c7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11047.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाटोदा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11059.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afd7ab82c5178882090d61f23e8f6c39a97dafb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11059.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाठारे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11101.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..028d508e6ab0eafa4d404b87707c428c8661a87e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11101.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाडोळकरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11109.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4163f5132535d684134750156eea5488bc622b61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11109.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाढेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11130.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f2e5efd6f3b5047747165c84e333ebe7a8777ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11130.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाणदरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +==भौगोलिक स्थान== हे गाव मैदानी प्रदेशात आहे +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11134.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f3f8eaac3d4c9593e40b2c63a0f6a3a40028af0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11134.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाणभोशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11142.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22c603f4ee59f32917cee9cad810423e80423a30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11142.txt @@ -0,0 +1 @@ +महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली (पर्जन्याधारित) म्हणजेच कोरडवाहू आहे. त्यामूळेच या शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे मूल्यवान पाणी आणि त्याइतकीच अमूल्य असलेली माती असे पाणी व माती यांचे संवर्धन करतानाच पडीत जमिनीचा विकास व त्या माध्यमातून रोजगारांची संख्या वाढविणे, हा या योजनेचा हेतू आहे.ज्यामूळे कृषी उत्पादनात वाढ तर होईलच, शिवाय मौल्यवान असलेल्या भूसंपत्तीचे रक्षण व सुधारणा होईल. या उद्देशानेच राज्यात 2002 पासून महात्मा ज्योतिबा फुले जल - भूमी संधारण अभियानांतर्गत भुजलसंपत्ती संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे.. या अभियानासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण जनतेचा सहभाग घेण्यात येतो. त्यांच्या मदतीने गेल्या काही वर्षात पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यांसाठी पाझर/ गाव मलाव, माती/ सिमेंट नालाबांधासाठी गाळ काढणे, जलस्तोत्राची किरकोळ दुरुस्ती, वनराई बंधारे बांधणे, कोल्हापूरी बंधा-यांच्या दरवाज्यांची दुरुस्ती आदी प्रकरची कामे करण्यात येतात. योजनेची प्रमुख उद्दीष्टे - राज्यातील पर्जन्याधारित - कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन उपलब्धता वाढविणे, पडीत जमिनींचा विकास करणे, जलसाक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर, पाण्याचे पुनर्भरण व पाणी वाचिवणा-या पीकपद्धतीचा अवलंब करणे, जमिनीची धूप नियंत्रण करण्यासाठी राज्यभर जनजागृतीच्या उद्देशाने लोकशिक्षण मोहिम, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. विविध लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणीवापर संस्थांची स्थापना करून पाणीवाटपाचे व्यवस्थापन संबंधित संस्थांकडे हस्तांतरित करणे, पिण्याच्या पाण्याचा गंभीर टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पाण्याचे स्तोत्र पारंपारिक व अपारंरिक माध्यमातून बळकट करणे हा आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f609082aede30f6f8cf5c322aa875cf9db5a92d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11159.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाणिव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11193.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d61b9ba20fe87ec73a6695e69a9c14f3c97cc72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11193.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाताळगंगा ही महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामधील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात लोणावळा येथे होतो. ही नदी खोपोलीमार्गे पश्चिम दिशेस वाहत जाऊन धरमतरच्या खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते. +महाभारतामध्ये भीष्म मृत्युशय्येवर असताना त्यांना तहान लागली असता अर्जुनाने जमिनीत बाण मारून पाणी वर आणले अशी दंतकथा आहे. या कुरुक्षेत्राजवळील पाताळगंगेचा, तसेच ज्या पाताळगंगेचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. ती पाताळगंगा ही नसावी. +गुणक: 18°28′48″N 73°24′0″E / 18.48000°N 73.40000°E / 18.48000; 73.40000 diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11204.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccaa0a21d1c5c1b895cb202e5251b39225e860c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11204.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 30°20′24″N 76°22′48″E / 30.34000°N 76.38000°E / 30.34000; 76.38000 + +पातियाळा (पंजाबी: ਪਟਿਆਲਾ, स्थानिक उच्चार: पटियाला) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. पातियाळा शहर पंजाबच्या आग्नेय भागात राजधानी चंदिगढपासून ७० किमी तर दिल्लीहून २७० किमी अंतरावर वसले आहे. १७५४ साली स्थापन झालेले पातियाळा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत पातियाळा संस्थानाचे केंद्र होते. येथील किला मुबारक हा शीख वास्तूशास्त्राचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11242.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa8f10c31561d8f7ae606a83c658f167dd23409c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11242.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाथरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +==प्रेक्षणीय स्थळे== पाथरी तलाव, हनुमान मंदिर, विठ्ठल रूक्मिणी मंदिर, diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11256.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee86c16ece23b68d6a5f12951882408fbb69a541 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11256.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाथर्डी उपविभाग हा अहमदनगर जिल्ह्यातील उपविभाग आहे. +या उपविभागाचे मुख्य कार्यालय पाथर्डी उपविभाग हे आहे. सध्याचे पाथर्डी उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कावरे आहेत. +या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11274.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4abd2bb1462d5fb1f3afb96c4bf34374453dcf0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11274.txt @@ -0,0 +1 @@ +पादरीखापा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11275.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ede89b32682f1915227ced0a38a02e0b065aa25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11275.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 0°57′0″S 100°21′11″E / 0.95000°S 100.35306°E / -0.95000; 100.35306 + +पादांग (बहासा इंडोनेशिया: Padang) हे इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांताचे राजधानीचे, तसेच प्रांतातील सर्वांत मोठे शहर आहे. सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर विस्ताराने ६९४.९६ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचे असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार ९,३३,५८४ एवढ्या लोकसंख्येचे आहे. +मिनांकाबाऊ लोकांचे वैशिष्ट्य मानले जाणारे अन्न "पादांग अन्न" असे या शहराच्या नावाने ओळखले जाते. मसालेदार आणि रुचकर अन्नपदार्थांमुळे पादांग रेस्टॉरंटे इंडोनेशियात व अन्य देशांमध्येही लोकप्रिय आहेत. अशा रेस्टॉरंटांत पादांग जेवण दिवसभरासाठी एकदाच बनवले जाते व आपापल्या पसंतीनुरूप पदार्थ वाढून घेण्यासाठी गिऱ्हाइकांसमोर खुले मांडून ठेवले असते. गिऱ्हाइके आपल्याला हवे ते व हवे तेवढे पदार्थ ताटात वाढून घेऊन त्यानुसार पैसे देतात. सहसा भातासोबत मासे, भाज्या, गायीच्या, बोकडाच्या, तसेच कोंबडीच्या मांसापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे छोटे छोटे वाटे ताटात वाढून घेण्याची या जेवणात रीत असते. मसाल्यासोबत मांस रटरटून शिजवलेले "रंदांग" नावाचे कालवण, गोमांसाचे गोळे सोडून बनवलेले "सोतो पादांग" नावाचे सूप, तसेच साते इत्यादी पादांग खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11337.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed0b4fde2162569079d78e87c5e148fd5f0f6bcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11337.txt @@ -0,0 +1,3 @@ +पानिपत तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा पानिपत रिफायनरी ही एक तेल रिफायनरी आहे जी बहोली, पानिपत, हरियाणा येथे आहे. त्याची स्थापना १९९८ मध्ये झाली. पानिपत रिफायनरी ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडची सातवी रिफायनरी आहे.[१] +पानिपत रिफायनरी हरियाणा आणि पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल, चंदीगड, उत्तरांचल राज्य आणि राजस्थान आणि दिल्लीचा काही भाग यासह संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रदेशातील पेट्रोलियम उत्पादनांची मागणी पूर्ण करते.[२] रिफायनरीच्या बांधकामाची मूळ किंमत ३८६८ कोटी रुपये होती.[२][३] ते प्रतिवर्षी ६ दशलक्ष टन क्षमतेने सुरू झाली आणि अलीकडेच ४१६५ कोटी रुपये खर्चून १२ दशलक्ष टन प्रति वर्ष केले गेले. +पेट्रोकेमिकल मध्ये आपली उपस्थिती वाढवत, इंडियन ऑइलने पानिपत रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या शेजारी एक नॅफ्था क्रॅकर कॉम्प्लेक्स सुरू केला आहे ज्याचा प्रकल्प खर्च १४,४३९ कोटी रुपये आहे.[४] ते इथिलीन आणि प्रोपीलीन तयार करते, ज्याचा पुढे पॉलिप्रोपीलीन, कमी/उच्च-घनतेचे पॉलीथिलीन आणि मोनोएथिलीन ग्लायकॉल सारख्या पॉलिमर तयार करण्यासाठी वापरला जातो.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11348.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7696fef319d27e95e0bee7daec16ea04a868a46f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11348.txt @@ -0,0 +1,36 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले. +औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बऱ्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्याऱ्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीराव यांच्या कारकिर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अहमदशाह अब्दालीचा मुलगा तिमूर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरूंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले[१]. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकार दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे यांची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली[२]. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे आगेकूच केले. +नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली .भरतपुरचे जाट शासक महाराजा सूरजमल देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु जाट शासक महाराजा सूरजमलनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बऱ्याच इतिहासकारांचे मत आहे. +अब्दाली व मराठे यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. नाजीब्चा गुरू कुतुबशहा ह्याला जनकोजी ने जमादाडा ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दालीला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. अब्दालीला रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत शहीद झाला. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणाऱ्या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होऊ लागली. +पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या पोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते. +अब्दाली ने संधी करायचा प्रय्त्‍न केला परंतु नजीबने तो होऊ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आजना उद्या संधी होईल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरतेशेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून जिथे रसद पुरवठा निश्चित होता त्या दिल्लीला पोहोचायचे, असे ठरले. +मराठे रणांगणाच्या उत्तरेस थांबले होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळीत होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरुण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता. +अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसऱ्या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली. +मराठ्यांकडील अन्नसाठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहऱ्यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत. +मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.परंतु दुपारी मराठी सैन्यच तोफखाण्या समोर आल्यामुळे तोफखाना बंद करावा लागला.यामुळेच युद्धाचे परिणाम बदलले,म्हणजेच युद्धाने पक्ष पात केला असे म्हणायाला हरकत नाही. +दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तुकडया पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरून हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऐन युद्ध समयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही. +शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधाऱ्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १००००ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरून येणाऱ्याअ उंटांवरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचीक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले. +कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले. +भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरून उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. पानिपतच्या युद्धात मोठा नरसंहार झाला . अनेक मोठे सरदार या युद्धात मारले गेले. विश्वासरावांना गोळी लागल्यावर सदशिवभाऊ पेशवा धुमश्चक्रीमध्ये नाहीशे  झाले . त्यांच्यासोबत पुढे काय झाले याचे कोणालाच काही माहित नाही. सदाशिवभाऊ पेशवा यांचा एक हमशकल अर्थात तोतया भाऊसाहेब पेशवा पानिपतनंतर पुण्यात आला , त्याने केलेले तोतयाचे बंड Archived 2020-12-15 at the Wayback Machine. प्रसिद्ध आहे .      +मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरूवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले. +पळणाऱ्या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्‍नीला म्रुत्युदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या जानोजी भिंताडे बारवेकर या रक्षकासोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या. +अफगाण्यांनी दुसऱ्या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व बुणग्यांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे. +मराठ्यांची दुर्दशा: पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. +पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रुपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला. +अब्दालीचा शेवटचा विजयः या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणाऱ्या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लूट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला. +नानासाहेबांचा मृत्यु : पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला. +मोगलांची दुर्दशा: पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते. +इंग्रजांचा वाढता प्रभाव: नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणाऱ्या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणाऱ्य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले. +शीखांची सत्ता स्थापना: पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही पंजाब त्यांच्या मालकीचा होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली. +हैदरअलीचा उदयः पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे. +माधवराव पेशव्यांचा उदयः नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. पानिपतच्या संग्रामात लढताना विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसऱ्या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला. +अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते. +पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाही जास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेऊन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या in a new tab) योजना[permanent dead link] बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही. +मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही in a new tab) मराठ्यांना[permanent dead link] कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला[३]. +मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. +या युद्धाचा प्रभाव दैनंदिन जीवनात पण दिसून येतो. हे युद्ध म्हणजे महाराष्ट्रातील जनमानसात अपयशाचे प्रतीक आहे, अनेक म्हणी यामुळे मराठीत रूढ झाल्या आहेत. उदा: ´पानिपत झाले´(खूप नुकसान झाले),हे युद्ध संक्रातीच्या दिवशी झाल्यामुळे`' संक्रांत कोसळली´ (खूप मोठे संकट आले) , ´विश्वास गेला पानिपतात` अश्या अनेक म्हणी तयार झाल्या.[४]. +जानेवारी २००८ मध्ये पुणे येथे पानिपतच्या रणसंग्रामात मराठे योद्ध्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी संक्रातीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित केले होते. काहींच्या मते युद्धात मराठे हरले तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कमी होत नाही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11350.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ac3aa22e7c172420589c240955e6c74629a508a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11350.txt @@ -0,0 +1 @@ +पानीकोइली भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. हे शहर जाजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11358.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84847a25cf19499d0b29720bf4617de4c6897f63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11358.txt @@ -0,0 +1,2 @@ + पानेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1136.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea39efc02b207705b8a8ffb63b192744310fdc14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1136.txt @@ -0,0 +1 @@ +धार्मिक हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11361.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e8571404eea446761deaa4c8981f3e6f2f87adb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11361.txt @@ -0,0 +1,5 @@ +पानोली रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पानोली गावातील रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेवरील हे रेल्वे स्थानक[१] [२] [३] भरूच रेल्वे स्टेशनपासून २० किमी दक्षिणेस आहे. पॅसेंजर, मेमू आणि काही एक्स्प्रेस गाड्या पानोली रेल्वे स्थानकावर थांबतात. +हथुरण हे मुंबईच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर अंकलेश्वर हे वडोदराच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. +पॅसेंजर गाड्या: +खालील एक्सप्रेस गाड्या पानोली रेल्वे स्थानकावर दोन्ही दिशेने थांबतात: +साचा:गुजरातमधील रेल्वे स्थानके diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11371.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4ca7d4ccf0392e430270225acd8740d2614dd23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11371.txt @@ -0,0 +1,4 @@ +पापडी हा एक मोठा वृक्ष आहे. याचे लाकूड मजबूत नसते. याचा काड्या जाळण्यासाठी वापर होतो. शेळ्या,बकऱ्या,ढोरे-वासरे याचा पाला खातात. +फोड झाले किंव्हा जखम झाली तर पापडीच्या मुळ्या किंव्हा साल ठेचून त्याचा लेप फोडांना लावतात. व जखमेच्या आत भरतात. जखम लवकर भरून येते.गोंदेच्या गोंदे (झुपकेच्या झुपके) शेंगा लागतात. आत बिया असतात. या बियांपासून तेल काढतात. हे तेल डोक्याला लावायला,दिवा लावायला व स्वयंपाक करण्यात उपयोगी पडते.डोक्यात उवा झाल्या तर पापडीचे तेल डोक्याला लावतात. या तेलात शिजलेली भाजी चांगली लागत नाही पण या तेलात वडे तळले तर छान लागतात. मोह शिजवून खाताना त्यावर थोडे पापदीचे तेल टाकल्यावर चांगली चव येते. +तळहाताला,तळपायाला भेगा पडल्या तर पापदीचे तेल लावून मालीश करतात. +गोईण - डॉ. राणी बंग diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11379.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b58f1e016af2e46223d658fc25b775e0aef2b9e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11379.txt @@ -0,0 +1,2 @@ +पापर्डे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11392.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e3cddfa70e3556d3d59a014bd00fa406c8c142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11392.txt @@ -0,0 +1,81 @@ +वनडे आणि टी२०आ किट +पापुआ न्यू गिनी पुरुषांचा राष्ट्रीय क्रिकेट संघ, ज्याला बारामुंडिस टोपणनाव आहे, हा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पापुआ न्यू गिनी देशाचे प्रतिनिधित्व करतो. +पापुआ न्यू गिनी कधीही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र झाले नाही. +ऑस्ट्रेलिया  · इंग्लंड  · दक्षिण आफ्रिका  · भारत  · न्यू झीलंड  · वेस्ट इंडीज  · पाकिस्तान  · श्रीलंका  · झिम्बाब्वे  · बांगलादेश  · अफगानिस्तान  · आयर्लंड +बर्म्युडा  · कॅनडा  · केन्या  · नेदरलँड्स  · स्कॉटलंड +आर्जेन्टीना  · +डेन्मार्क  · +नामिबियन  · +युगांडा  · +बेल्जियम  · बोत्स्वाना  · केमॅन आयलंड  · फिजी  · फ्रांस  · जर्मनी  · जिब्राल्टर  · हॉंगकॉंग  · इस्त्राईल  · इटली  · जपान  · कुवैत  · मलेशिया  · नेपाळ  · नायजेरिया  · पापुआ न्यू गिनी  · सिंगापूर  · टांझानिया  · थायलंड  · संयुक्त अरब अमीरात  · अमेरिका  · झांबिया + ऑस्ट्रीया  · + बहामास  · + बहरैन · + बेलिझ · + भुतान · + ब्राझिल · +ब्रुनै · + चिली  · + चीन  · +कूक आयलंड  · + कोस्टा रिका  · +क्रो‌एशिया · + क्युबा · + सायप्रस · +झेक प्रजासत्ताक  · +फ़िनलंड · + गांबिया  · + घाना · +ग्रीस · +गुर्नसी  · +इंडोनेशिया  · +इराण · + आइल ऑफ मान · + जर्सी  · +लेसोथो  · + लक्झेंबर्ग  · +मलावी  · + मालदीव  · +माली  · + माल्टा  · +मेक्सिको  · +मोरोक्को  · +मोझांबिक  · + म्यानमार  · + नॉर्वे  · + ओमान  · +पनामा  · + फिलिपाईन्स  · + पोर्तुगाल  · + र्‍वांडा  · + कतार · + सामो‌आ · + सौदी अरब  · + सियेरा लि‌ओन · + स्लोव्हेनिया  · + दक्षिण कोरिया  · + स्पेन  · +सेंट हेलन  · + सुरिनम  · +स्विडन  · + स्विझर्लंड · + टोंगा  · + तुर्क आणि कैकोस द्विपे  · +वनुतु · +पूर्व आफ्रिका · +पूर्व आणि मध्य आफ्रिका  · +पश्चिम आफ्रिका +बेलारूस · +बल्गेरिया · +एस्टोनिया  · +आइसलँड · +लात्व्हिया · +न्यू कॅलिडोनिया · +पोलंड · +रशिया · +स्लोव्हेकिया · +तुर्कस्तान · +युक्रेन · +उरुग्वे + +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11422.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f4d654f2f92cada0ac1e47b32d9c355b7e8819a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11422.txt @@ -0,0 +1,3 @@ +पाब्लो पिकासो (२५ ऑक्टोबर, इ.स. १८८१ - ८ एप्रिल, इ.स. १९७३) हा युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होता. पिकासो हा चित्रकलेतील त्याच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते. +पिकासोचा जन्म स्पेनमधल्या आंदालुसिया प्रांतातील मालागा ह्या शहरात झाला. कलेचा वारसा पिकासोला त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. चित्रकलेत जात्याच हुशार असणा़ऱ्या पिकासोने लहानपणी चित्रकलेत अनेक बक्षिसे मिळवली होती. +वयाच्या १९ व्या वर्षी पिकासो युरोपातील कलेचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पॅरिस शहरात येऊन दाखल झाला. नवीन देश, नवीन लोक ह्यांमुळे आलेला उपरेपणा, बरोबर रहात असलेल्या जिवलग मित्राची आत्महत्या, त्याने तरुण मनावर झालेला खोल परिणाम आणि एकाकीपणा ह्या सगळ्या भावना पिकासोच्या ह्या काळातील चित्रांमध्ये दिसून येतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11424.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be3f67fa8219e1729dbabfa02c12d0f5f68f1f0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11424.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाभरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1143.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e785e1f03539efb144d088570fe77fdaa11e8cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1143.txt @@ -0,0 +1 @@ +धाळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11444.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5264a1b9643c51064ff73e88905b79a51c24bc66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11444.txt @@ -0,0 +1 @@ +पामेला मेरी ट्रोहियर (९ जानेवारी, १९५५:उत्तर आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11456.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b2bf63ea73478ccba88fc87bcf66b92a2da23f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11456.txt @@ -0,0 +1 @@ +पाय हे ग्रीक वर्णमालेतील सोलाव अक्षर आहे. रोमन लिपीमधील p ह्या अक्षराचा उगम पायमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11475.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58a03393dc65479d4993109fdfe0954d6ad3215c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11475.txt @@ -0,0 +1,9 @@ +पायथॉन ही एक उच्चस्तरीय[१] भाषा आहे. १९९१मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली. +पायथॉनची सध्याची आवृत्ती ३.६.३ आहे. पायथॉन २.७ आणि ३ मध्ये बराच मोठा बदल झाला. +सीपायथॉन हे C भाषेत लिहीलेले पायथॉन सॉफ्टवेर फाऊंडेशनचे पायथॉनसाठीचे अनुवादक आहे. +पायथॉन १९८० च्या उत्तरार्धास उगमास आली आणि १९८९ दरम्यान तिचा वापर सुरू झाला. गीडो वान रॉसम हे पायथॉनचे जनक आहेत.अपवाद हाताळणे आणि अमोएबा संगणक कार्यप्रणालीशी संलग्न असणे ही या भाषेची मुख्य वैशिष्ठ्ये आहेत. +पायथॉन २.० ही १६ ऑक्टोबर २०००ला प्रदर्शित झाली. चक्रीयरित्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि युनिकोड आधार ही त्यामधील मुख्य वैशिष्ठ्ये आहेत. +पायथॉन ३.० ही ३ डिसेंबर २००८ला प्रदीर्घ चाचणीनंतर प्रदर्शित झाली. पायथॉन २ व पायथॉन ३ यांमध्ये लिहीलेल्या आज्ञावल्या एकमेकांशी विसंगत आहेत. मात्र, पायथॉन ३मध्ये पायथॉन २ च्या आज्ञावल्यांचे पायथॉन ३मध्ये रूपांतर करण्याची क्षमता आहे. +पायथॉन ही वाचायला सोपी आज्ञावली भाषा आहे.इतर आज्ञावली भाषांप्रमाणे महिरपी कंसाचा वापर पायथॉनमध्ये होत नाही. आज्ञावलीच्याअंती अर्धविरामाचा (;) वापर हा पर्यायी असतो. +समासाचा वापर आज्ञावलीखंड दर्शवितो.समासाचा चढता वापर आज्ञावलीखंडाचा पूर्वार्ध आणि उतरता वापर उत्तरार्ध दर्शवितो. +व्याकरण diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11479.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6eee05738933acc32f62a5f8dfea7a7ff832137 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11479.txt @@ -0,0 +1,4 @@ +पायी चालून शत्रूशी लढाई करणाऱ्या सैन्यदलांस पायदळ म्हणतात. हा सर्वात जुना सैन्यदल प्रकार आहे. युद्धात संख्येने सर्वात जास्ती असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनिक काळांतही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. +इतर दळांच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते. +सैन्यातील इतर दळांच्या मानाने पायदळाचे प्रशिक्षण खडतर असते व त्यांत शिस्त, आक्रमकता आणि शारीरिक क्षमतेवर जास्ती भर दिला जातो. +दुसऱ्या महायुद्धापासून तंत्रज्ञान प्रगत होत गेल्याने सैन्यातील (मुख्यतः पश्चिमात्य देशांतील) पायदळाचा आकार कमी होत गेलेला आढळतो. उदा. अमेरिकन सैन्यात पायदळाची संख्या केवळ ४९,००० आहे. (एकूण सैन्यदलः ४,५०,०००)[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11487.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..363604a089e11d3738550b52d772daa1988ece9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11487.txt @@ -0,0 +1,7 @@ + +पायरट्स ऑफ द कॅरिबियन ऍट वल्डर्स एंड हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरिबियन या चित्रपट शृखंलेचा शेवटचा भाग आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला. +चित्रपटाची सुरुवात होते ती कॅरिबियन अटलांटिक प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर निष्पाप लोकांची धरपकड व त्यांना लॉर्ड ब्रेकेट चाच्यांच्या गुन्ह्याखाली सामुदायिक रित्या फाशीचे आदेश देत असतो. अश्या प्रकारे अटलांटिकवर इस्ट इंडिया कंपनीचा जुलमी कारभार चालू असतो. लॉर्ड ब्रेकेटला जणू काही सर्व जग चाचेमुक्त करून संपूर्ण जगाचा समुद्री व्यापार आपल्या नियंत्रणा खाली आणायचा असते. जेम्स नॉरिंगट्नने मिळवलेले डेव्ही जोन्सचे हृदय ब्रेकेट ताब्यात घेतो. जर ब्रेकेटच्या इच्छेविरूद्ध काही केले तर ब्रेकेट ते हृदय बंद पाडून डेव्ही जोन्सला केव्हाही ठार मारु शकत असतो त्यामुळे डेव्ही जोन्सला व त्याच्या अतिशय प्रबळ फ्लाईंग डचमनला ब्रेकेटचे इच्छेवि‍रुद्ध ऐकावेच लागते. अश्या तऱ्हेने ब्रेकेट डेव्ही जोन्सला आपले बाहुले बनवतो. +जॅक स्पॅरोला क्रॅकेन ने गिळकंत केल्यामुळे जॅक डेव्ही जोन्सच्या तिजोरीत बंद होतो. त्याच्या बरोबर ब्लॅक पर्ललाही गिळकृत केल्यामुळे चाचे लोकांकडे ब्रेकेटच्या विरोधात लढण्यासाठी प्रबळ जहाज नसते त्यामुळे जॅकला व ब्लॅक पर्लला डेव्ही जोन्सच्या तिजोरीतून आणणे गरजेचे असते. त्यासाठी जगाच्या शेवटपर्यंत जाण्याची गरज असते व तिथे कसे जावे याचा नकाशा फॅंग या सिंगापूरच्या चाच्या पाशी असतो. इलिझाबेथ, बार्बोसा व विलियम हे फॅंगशी संगनमत करून नकाशा मिळवायचा प्लॅन आखतात. सिंगापूरला फॅंगशी बोलणी चालू असताना कंपनीचे सैनिक आक्रमण करतात. सर्व चाचे बार्बोसा इलिझाबेथ पळून निघतात. विलियम फॅंगशी गोंधळात बोलणी करून फॅंगचे जहाज व माणसे मिळवतो. +बार्बोसा एलिझाबेथ विल व इतर सर्व जगाच्या शेवटच्या टोकाकडे जायला निघतात. अत्यंत थंड समुद्रातील प्रचंड गुहेतून पुढे जातात. सरतेशेवटी त्यांना जगाचे शेवटचे टोक मिळते. त्याठिकाणी प्रचंड धबधबा असतो व अखंड महासागर त्या धबधब्यात कोसळत असतो. जहाज व त्यावरील सर्वजण धबधब्यात कोसळतात. +जॅक् स्पॅरो जगाच्या शेवटच्या टोकावर एका मोठ्या वाळवंटात ब्लॅक पर्लवर एकटा असतो. दीर्घ काळ एकटे राहिल्यामुळे त्याला सर्वत्र भास होण्यास सुरुवात झालेली असते. तो स्वतःच् स्वतःला आदेश देउन जहाजावरील कामे करत असतो. जॅकला आता वाळवंटातून हे जहाज समुद्रावर न्यावयाचे असते. याकामी त्याला वाळवंटातील खेकडे मदत करतात. वाळवंटातून जहाज समुद्रापर्यंत पोहोचते तोवर जहाजावरील सर्व जण समुद्र किनारी पोहोचलेले असतात परंतु धबधब्यात कोसळ्ल्याने जहाज मोडलेले असते. जॅक सर्वांना भेटतो व आपले काही निवडक आवडते लोक सोडून बाकिच्याना ब्लॅक पर्ल वर नेण्यास मनाई करतो कारण एलिझाबेथनेच जॅकला क्रॅकेनच्या दाढेत मरण्यासाठी सोडलेले असते, हे रहस्य सर्वांपुढे उघड करतो. परंतु जॅक कडे नकाशा नसल्याने सर्वांना ब्लॅकपर्लवर न्यावे लागतो. जहाज समुद्रात असले तरी ते समुद्र खरे जग नसते. आता सर्वांना ख‍ऱ्या जगात जायचे असते. परंतु कसे ते कळत नाही. एलिझाबेथला जगाच्या पलिकडच्या पाण्यात तिचे वडील भेटतात, जगापलिकडच्या पाण्यात फक्त मृत व्यक्तीच असतात व तिला चुकुन कळते की लॉर्ड ब्रेकेटने तिच्या वडिलांना ठार मारले आहे.तिचाही लॉर्ड ब्रेकेटवर राग अनावर होतो जॅक व विल तिला सावरतात. +दीर्घ काळ प्रवास करूनही खऱ्या जगात जायचा मार्ग मिळत नाही. सरतेशेवटी जॅकच नकाशामधून शोधून काढतो की खऱ्या जगात जाण्यासाठी सूर्यास्तासमयी जहाजाला उलटे करावे. त्याप्रमाणे जहाजाला हेलकावे देउन मोठ्याप्रयत्नाने जहाजाला उलटे करण्यात यश मिळवतात व सूर्यास्त झाल्य झाल्या ते खऱ्या जगात पोहोचतात. खऱ्या जगात पोहोचल्यावर पहिले सर्वांना पाणी पाहिजे असते. विल सर्वांना फेंगशी संगनमत केल्याप्रमाणे एका बेटावर घेउन जातो जिथे फेंग दबा धरून बसलेला असतो तिथे पोहोचतात जॅक व बार्बोसाला फेंगची माणसे अटक करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11492.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb9438acc6949ba5e72c9d5789423c7e49b1f16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11492.txt @@ -0,0 +1,15 @@ + +पायरट्स ऑफ द कॅरीबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरीबियन चित्रपटशृंखलेचा पहिला भाग असून सन २००३ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल्पनिक कथानकावर असून प्रसिद्ध चित्रपटनिर्माते वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शनने बनवला आहे. +चित्रपटाचे कथानक १८ व्या शतकातील असून त्याकाळात अस्तित्वात असलेले पायरट्स ज्यांना मराठीत समुद्री चाचे म्हणतात त्यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटशृंखलेतील नायक कॅप्टन जॅक स्पॅरो असून तो महाबिलंदर व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रपटात दाखवला आहे. +हा चित्रपट गोर वेर्बिनस्की यांनी दिग्दर्शित केला असून जॉनी डेप, ओरलॅंडो ब्लूम, कीरा नाइटली यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटशृंखलेतील पुढील भाग डेड मॅन्स चेस्ट व ऍट वर्ल्ड्स एंड हे चित्रपट २००५ व २००७ मध्ये अनुक्रमे प्रदर्शित झाले व त्यांनीही अभूतपूर्व असे यश मिळवले. +ब्लॅक पर्ल हे कॅरिबियन समुद्रातील अतिशय कुख्यात समुद्री चाच्यांचे जहाज असते. या जहाजावर एकेकाळी जॅक स्पॅरोची कप्तानी असते परंतु हेक्टर बार्बोसा त्याच्यावर कुरघोडी करून जहाजाचा ताबा घेतो. ऍझटेक सोन्याच्या हव्यासामध्ये बार्बोसा व जहाजावरील इतर कर्मचारी ऍझटेक देवतेची सोन्याची नाणी चोरतात व ऍझटेक देवतेचा भयानक शाप ब्लॅक पर्लवरील सर्व चाच्यांसकट आख्या जहाजाला बसतो व जो पर्यंत ते सर्व सोन्याची नाणी परत देत नाहीत तोवर त्यांचा शाप कायम रहाणार असतो. यातील एक नाणे जहाजावरील चाचा बिल टर्नर आपल्या मुलगा विल्यिमला भेटवस्तू म्हणून पाठवतो. त्यामुळे सर्व नाणी जमा होत नाही व जहाज आणि सर्व चाचे शापाच्या गर्तेत अडकून रहातात. +विलियम टर्नर जेव्हा वडिलांना भेटायला जात असतो त्यावेळेस त्यांचे जहाज चाचे लोकांकडून लुटले जाते परंतु विलियमला ब्रिटिश जहाज वाचवते. जहाजावर असलेले गर्व्हनर स्वान आपल्या मुलगी एलिझाबेथला विलियमची काळाजी घेण्यास सांगतात, त्यावेळेस तिला त्याजवळचे ऍजटेक नाणे सापडते व विलियमला चाचे म्हणून समजतील म्हणून आपल्याजवळच ठेवते. +मोठे झाल्यावर पोर्ट रॉयल येथे विलियम लोहार बनतो . एके दिवशी एलिझाबेथ एका कार्यक्रमा दरम्यान अतितंग कपड्यांमुळे चक्कर येउन समुद्रात पडते व तिचे ऍजटेक नाणेही पाण्यात पडल्याने ब्लॅक पर्लला तिच्याकडे नाणे असल्याचा सुगावा लागतो. यावेळेस तिथे जहाज चोरायला आलेला जॅक स्पॅरो तिला पाण्यातून वाचवतो. परंतु ब्रिटिश सेनेच्या हातात सापडतो. चाचा असल्याने त्याला लागलीच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. जॅकचे पळून जाण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. विलियम त्याला पकडून सैन्याचा हवाली करतो. त्या दिवशी रात्री ब्लॅक पर्ल जहाज पोर्ट रॉयलवर अतिशय जबरदस्त हल्ला करते व एलिझाबेथला तिच्या कडे नाणे असल्याने चाचे तिला पळवून आणतात. +एलिझाबेथला बिल टर्नरची मुलगी आहे असे समजून बार्बोसा तिला ऍजटेक देवतेपाशी शापातून मुक्त होण्यासाठी तिचे रक्त देण्यासाठी तिला घेउन जाण्याचे ठरवतो. इकडे पोर्ट रॉयल मध्ये विलियम जॅकला कैदेतून सोडवतो व एलिझाबेथला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन जॅककडून घेतो. दोघे मिळून ब्रिटिशांचे सर्वात भारी जहाज चोरतात. त्यामुळे ब्रिटिश सैन्याला त्यांचा पाठलाग करण्यात भाग पडते. जॅकला गप्पांदर्म्यान कळते की विलियम हा बिल टर्नरचाच मुलगा आहे. ऍझटेक देवतेच्या गुहेतच एलिझाबेथला वाचवायचा प्लॅन बनवतात. +ऍझटेक देवतेच्या गुहेत जॅक व विल जेव्हा पोहोचलेले असतात त्यावेळेस एलिझाबेथचे रक्ताचा अभिषेक करण्याचा कार्यक्रम चालू असतो. परंतु ती बिल टर्नरची मुलगी नसल्याने तिच्या रक्ताचा काहीच उपयोग होत नाही. शाप निघून जात नाही. विल टर्नर जॅकचे न ऍकता एलिझाबेथला सोडवून डॉन्टलेसवर आणतो व जॅकला बार्बोसाच्या सापळ्यात सोडतो. दगाबाजीने सापडलेला जॅक बार्बोसाला सांगतो की तो त्याला बिल टर्नरच्या मुलाला हवाली करेल. बार्बोसा डॉन्टलेसवर हल्ला चढवतो व डॉन्टलेसला नेस्तनाबूत करून टाकतो व एलिझाबेथ, विल व सर्व चाचे बार्बोसाच्या हातात सापडतात. जॅकची ठरल्याप्रमाणे सुटका होते परंतु त्याला व एलिझाबेथला एका निर्जन बेटावर सोडतात व बार्बोसा विलियमला घेउन ऍझटेक देवतेच्या गुहेकडे प्रयाण करतो +या निर्जन बेटावर पुर्वीही जॅकला असेच सोडलेले असते, व संपूर्ण दर्यावर्दी जगात तो त्या बेटावरून कसा सुटला याच्या कहाण्या प्रसिद्ध झालेल्या असतात. एलिझाबेथ त्याचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करते. परंतु जॅक तिला बेटावरील रमचा खजिना दाखवतो. एलिझाबेथ व जॅक दोघेही भरपूर रम पिउन झिंगून जातात. सकाळी उठल्यावर जॅकला लक्षात येते की एलिझाबेथने सर्वच्या सर्व रम जाळून मोठा धूर केला आहे ज्याने ब्रिटिश जहाजे आकर्षित होतात. जॅकला पुन्हा बंदी बनवण्यात येते. एलिझाबेथला विलियमला वाचवायचे असते, जॅक जहाजावरील कॅप्टन जेम्स नॉरिंगटनला ब्लॅक पर्लवरील सर्व चाचे पकडून देण्याचे आश्वासन देतो व त्या बदल्यात सुटकेची आशा करतो. +जॅक गुहेत जाऊन बार्बोसाला सूचित करतो की बाहेर नॉरिंगटन तुमचे अमरत्व संपायची वाट पहात आहे व पहिले ब्रिटिश सेनेला संपवून मगच त्यानी शाप सोडवावा. बार्बोसाला हे पटते परंतु तो चाच्यांना पाण्याखालून आक्रमण करायचा आदेश देतो व जॅकचा प्लान फसतो. चाचे ब्रिटिश जहाजांवर आक्रमण करतात. एलिझाबेथ हळूच पळून जाऊन रिकाम्या ब्लॅक पर्लचा ताबा मिळवते व जॅक पण बार्बोसाशी कुरापत काढून लढाई सु‍रू करतो. सर्वच ठिकाणी लढाई चालू होते. लढाई टोकावर पोहोचली असताना जॅक राहिलेले नाणे विलीयमकडे फेकतो. विलीयम आपले रक्त देउन चाच्यांना शापमुक्त करतो. त्याचवेळेस जॅक बार्बोसाला गोळी झाडतो व आपली प्रतिद्न्या पूर्ण करतो. चाच्यंना आपला शाप गेल्याचे लक्षात येते व ते ब्रिटिश सेनेपुढे शरण येतात. जॅक स्वता:ला नॉरिंगटनच्या हवाली करतो. +जॅकची माफी मान्य होत नाही त्याची फाशीची सुनावणी चालू असतानाच विलीयम व एलिझाबेथ त्याला पळून जाण्यात मदत करतात. जॅकला एलिझाबेथने पळवलेली ब्लॅकपर्ल मिळते व पुढील साहसास् रवाना होतो. नॉरिंगटन पुन्हा जॅकला पकडण्यास निघतो. +प्रदर्शनाआगोदर अनेक टीकाकारांच्या मते हा चित्रपट फ्लॉप होणार असे मत होते. त्यापुर्वी अनेक पायरटस संदर्भातील चित्रपट फ्लॉपच झाले होते त्यामुळे असा अंदाज होता. डिस्नेच्या थीम पार्कवर आधारित हा चित्रपट असल्याने विषय किती लोकांच्या गळी पडणार याची शंकाच होती. सेन्सॉर बोर्डाने लहान बालकांना हा चित्रपट नाही त्यामुळे प्रौढांचा वाल्ट डिस्ने चित्रपट हा नविनच प्रकार होता. परंतु चित्रपट निर्मात्यांना चित्रपट चालणार यात शंका नव्हती. आणि तसेच झाले. चित्रपट २००३चा ४था सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला. या चित्रपटाने एकूण जगभर ६५.४ कोटी डॉलर इतकी कमाई केली आहे. +जॅक स्पॅरोच्या अभिनयाबद्दल जॉनी डेपला अनेक पुरस्कार मिळाले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11493.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdb9438acc6949ba5e72c9d5789423c7e49b1f16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11493.txt @@ -0,0 +1,15 @@ + +पायरट्स ऑफ द कॅरीबियन - कर्स ऑफ द ब्लॅक पर्ल हा चित्रपट पायरट्स ऑफ द कॅरीबियन चित्रपटशृंखलेचा पहिला भाग असून सन २००३ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट काल्पनिक कथानकावर असून प्रसिद्ध चित्रपटनिर्माते वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शनने बनवला आहे. +चित्रपटाचे कथानक १८ व्या शतकातील असून त्याकाळात अस्तित्वात असलेले पायरट्स ज्यांना मराठीत समुद्री चाचे म्हणतात त्यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटशृंखलेतील नायक कॅप्टन जॅक स्पॅरो असून तो महाबिलंदर व्यक्तिमत्त्व म्हणून चित्रपटात दाखवला आहे. +हा चित्रपट गोर वेर्बिनस्की यांनी दिग्दर्शित केला असून जॉनी डेप, ओरलॅंडो ब्लूम, कीरा नाइटली यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपटशृंखलेतील पुढील भाग डेड मॅन्स चेस्ट व ऍट वर्ल्ड्स एंड हे चित्रपट २००५ व २००७ मध्ये अनुक्रमे प्रदर्शित झाले व त्यांनीही अभूतपूर्व असे यश मिळवले. +ब्लॅक पर्ल हे कॅरिबियन समुद्रातील अतिशय कुख्यात समुद्री चाच्यांचे जहाज असते. या जहाजावर एकेकाळी जॅक स्पॅरोची कप्तानी असते परंतु हेक्टर बार्बोसा त्याच्यावर कुरघोडी करून जहाजाचा ताबा घेतो. ऍझटेक सोन्याच्या हव्यासामध्ये बार्बोसा व जहाजावरील इतर कर्मचारी ऍझटेक देवतेची सोन्याची नाणी चोरतात व ऍझटेक देवतेचा भयानक शाप ब्लॅक पर्लवरील सर्व चाच्यांसकट आख्या जहाजाला बसतो व जो पर्यंत ते सर्व सोन्याची नाणी परत देत नाहीत तोवर त्यांचा शाप कायम रहाणार असतो. यातील एक नाणे जहाजावरील चाचा बिल टर्नर आपल्या मुलगा विल्यिमला भेटवस्तू म्हणून पाठवतो. त्यामुळे सर्व नाणी जमा होत नाही व जहाज आणि सर्व चाचे शापाच्या गर्तेत अडकून रहातात. +विलियम टर्नर जेव्हा वडिलांना भेटायला जात असतो त्यावेळेस त्यांचे जहाज चाचे लोकांकडून लुटले जाते परंतु विलियमला ब्रिटिश जहाज वाचवते. जहाजावर असलेले गर्व्हनर स्वान आपल्या मुलगी एलिझाबेथला विलियमची काळाजी घेण्यास सांगतात, त्यावेळेस तिला त्याजवळचे ऍजटेक नाणे सापडते व विलियमला चाचे म्हणून समजतील म्हणून आपल्याजवळच ठेवते. +मोठे झाल्यावर पोर्ट रॉयल येथे विलियम लोहार बनतो . एके दिवशी एलिझाबेथ एका कार्यक्रमा दरम्यान अतितंग कपड्यांमुळे चक्कर येउन समुद्रात पडते व तिचे ऍजटेक नाणेही पाण्यात पडल्याने ब्लॅक पर्लला तिच्याकडे नाणे असल्याचा सुगावा लागतो. यावेळेस तिथे जहाज चोरायला आलेला जॅक स्पॅरो तिला पाण्यातून वाचवतो. परंतु ब्रिटिश सेनेच्या हातात सापडतो. चाचा असल्याने त्याला लागलीच फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. जॅकचे पळून जाण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. विलियम त्याला पकडून सैन्याचा हवाली करतो. त्या दिवशी रात्री ब्लॅक पर्ल जहाज पोर्ट रॉयलवर अतिशय जबरदस्त हल्ला करते व एलिझाबेथला तिच्या कडे नाणे असल्याने चाचे तिला पळवून आणतात. +एलिझाबेथला बिल टर्नरची मुलगी आहे असे समजून बार्बोसा तिला ऍजटेक देवतेपाशी शापातून मुक्त होण्यासाठी तिचे रक्त देण्यासाठी तिला घेउन जाण्याचे ठरवतो. इकडे पोर्ट रॉयल मध्ये विलियम जॅकला कैदेतून सोडवतो व एलिझाबेथला परत आणण्यासाठी मदतीचे आश्वासन जॅककडून घेतो. दोघे मिळून ब्रिटिशांचे सर्वात भारी जहाज चोरतात. त्यामुळे ब्रिटिश सैन्याला त्यांचा पाठलाग करण्यात भाग पडते. जॅकला गप्पांदर्म्यान कळते की विलियम हा बिल टर्नरचाच मुलगा आहे. ऍझटेक देवतेच्या गुहेतच एलिझाबेथला वाचवायचा प्लॅन बनवतात. +ऍझटेक देवतेच्या गुहेत जॅक व विल जेव्हा पोहोचलेले असतात त्यावेळेस एलिझाबेथचे रक्ताचा अभिषेक करण्याचा कार्यक्रम चालू असतो. परंतु ती बिल टर्नरची मुलगी नसल्याने तिच्या रक्ताचा काहीच उपयोग होत नाही. शाप निघून जात नाही. विल टर्नर जॅकचे न ऍकता एलिझाबेथला सोडवून डॉन्टलेसवर आणतो व जॅकला बार्बोसाच्या सापळ्यात सोडतो. दगाबाजीने सापडलेला जॅक बार्बोसाला सांगतो की तो त्याला बिल टर्नरच्या मुलाला हवाली करेल. बार्बोसा डॉन्टलेसवर हल्ला चढवतो व डॉन्टलेसला नेस्तनाबूत करून टाकतो व एलिझाबेथ, विल व सर्व चाचे बार्बोसाच्या हातात सापडतात. जॅकची ठरल्याप्रमाणे सुटका होते परंतु त्याला व एलिझाबेथला एका निर्जन बेटावर सोडतात व बार्बोसा विलियमला घेउन ऍझटेक देवतेच्या गुहेकडे प्रयाण करतो +या निर्जन बेटावर पुर्वीही जॅकला असेच सोडलेले असते, व संपूर्ण दर्यावर्दी जगात तो त्या बेटावरून कसा सुटला याच्या कहाण्या प्रसिद्ध झालेल्या असतात. एलिझाबेथ त्याचे रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करते. परंतु जॅक तिला बेटावरील रमचा खजिना दाखवतो. एलिझाबेथ व जॅक दोघेही भरपूर रम पिउन झिंगून जातात. सकाळी उठल्यावर जॅकला लक्षात येते की एलिझाबेथने सर्वच्या सर्व रम जाळून मोठा धूर केला आहे ज्याने ब्रिटिश जहाजे आकर्षित होतात. जॅकला पुन्हा बंदी बनवण्यात येते. एलिझाबेथला विलियमला वाचवायचे असते, जॅक जहाजावरील कॅप्टन जेम्स नॉरिंगटनला ब्लॅक पर्लवरील सर्व चाचे पकडून देण्याचे आश्वासन देतो व त्या बदल्यात सुटकेची आशा करतो. +जॅक गुहेत जाऊन बार्बोसाला सूचित करतो की बाहेर नॉरिंगटन तुमचे अमरत्व संपायची वाट पहात आहे व पहिले ब्रिटिश सेनेला संपवून मगच त्यानी शाप सोडवावा. बार्बोसाला हे पटते परंतु तो चाच्यांना पाण्याखालून आक्रमण करायचा आदेश देतो व जॅकचा प्लान फसतो. चाचे ब्रिटिश जहाजांवर आक्रमण करतात. एलिझाबेथ हळूच पळून जाऊन रिकाम्या ब्लॅक पर्लचा ताबा मिळवते व जॅक पण बार्बोसाशी कुरापत काढून लढाई सु‍रू करतो. सर्वच ठिकाणी लढाई चालू होते. लढाई टोकावर पोहोचली असताना जॅक राहिलेले नाणे विलीयमकडे फेकतो. विलीयम आपले रक्त देउन चाच्यांना शापमुक्त करतो. त्याचवेळेस जॅक बार्बोसाला गोळी झाडतो व आपली प्रतिद्न्या पूर्ण करतो. चाच्यंना आपला शाप गेल्याचे लक्षात येते व ते ब्रिटिश सेनेपुढे शरण येतात. जॅक स्वता:ला नॉरिंगटनच्या हवाली करतो. +जॅकची माफी मान्य होत नाही त्याची फाशीची सुनावणी चालू असतानाच विलीयम व एलिझाबेथ त्याला पळून जाण्यात मदत करतात. जॅकला एलिझाबेथने पळवलेली ब्लॅकपर्ल मिळते व पुढील साहसास् रवाना होतो. नॉरिंगटन पुन्हा जॅकला पकडण्यास निघतो. +प्रदर्शनाआगोदर अनेक टीकाकारांच्या मते हा चित्रपट फ्लॉप होणार असे मत होते. त्यापुर्वी अनेक पायरटस संदर्भातील चित्रपट फ्लॉपच झाले होते त्यामुळे असा अंदाज होता. डिस्नेच्या थीम पार्कवर आधारित हा चित्रपट असल्याने विषय किती लोकांच्या गळी पडणार याची शंकाच होती. सेन्सॉर बोर्डाने लहान बालकांना हा चित्रपट नाही त्यामुळे प्रौढांचा वाल्ट डिस्ने चित्रपट हा नविनच प्रकार होता. परंतु चित्रपट निर्मात्यांना चित्रपट चालणार यात शंका नव्हती. आणि तसेच झाले. चित्रपट २००३चा ४था सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला. या चित्रपटाने एकूण जगभर ६५.४ कोटी डॉलर इतकी कमाई केली आहे. +जॅक स्पॅरोच्या अभिनयाबद्दल जॉनी डेपला अनेक पुरस्कार मिळाले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1152.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe6a97fb8a2d2ab2a458ee82ade95f311a86132c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1152.txt @@ -0,0 +1,2 @@ +धावडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11520.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb216c2679e03e4b22074ddca18a9e11f3ee8947 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11520.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारखंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11530.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1196d23db8263005a7c0c0dbdc33cd749b215ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11530.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11542.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cb611ceb4c321742a0e26612c6346d6f21b1fae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11542.txt @@ -0,0 +1,2 @@ + पारजाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४६° से. पर्यंत तर हिवाळ्यात ११° से. पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11568.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbe5235befc48cca3a1cf39fd45dfed963946d99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11568.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11579.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11579.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d996482220e8035dbbf05236a4786e2a84d6f13a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11579.txt @@ -0,0 +1 @@ +पारडी विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11583.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..221df1fdd4b651731603c884051ccaae162e9b5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11583.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारडीतिखे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11592.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db85a6c2a19f78584e267a9d6323ae4c1cc4b154 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11592.txt @@ -0,0 +1,2 @@ +पारधवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11595.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c08ffc66e07a15ea22882a1314a0459b465e06d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11595.txt @@ -0,0 +1,25 @@ +फासेपारधी, पारधी हे एका आदिवासी जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांना दिसतात. +इंग्रजांच्या राज्यात विविध भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती कायदा १८७१ नुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते. तेव्हापासुन आजतागायत या जमातींवरचा हा अन्यायकारक ठपका पुसल्या गेलेला नाही.[ संदर्भ हवा ] +फासेपारधी जरी वन्यप्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करीत असले तरीही त्यांच्या शिकारीचे काही नियम आहेत जे पक्षांची संख्या कमी होऊ देत नाही असे दिसुन आले आहे. उदा.[१] पक्षांच्या कमी होत असलेल्या संख्येमुळे फासेपारधी शिकार सोडुन इतर व्यवसाय करू लागले आहेत. +"फासे पारधी" समाज हा भारतातील जंगलात शिकारी करून जगणाऱ्या समाजापैकी एक विशिष्ट समाज आहे.पारधी समाज हा आदिवासी आहे. इंग्रजांनी भारतातील जंगलातून शिकारींवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालून जंगलाबाहेर काढलेला हा समाज, भारताच्या ग्रामीण भागाने मुख्य प्रवाहात सामील करून न घेतल्यामुळे, उपजीविकेसाठी गुन्हेगारीच्या मार्गास लागला. इंग्रजांनी विशेष कायदा करून त्यांना जन्मजात गुन्हेगारी जमात हा ठसा मारला. इंग्रजांच्या काळात त्यांच्याकडून दिवसा शासकीय वेठबिगारी कामे करून घेतली जात आणि रात्री कडा पहारा ठेवून त्यांना वस्तीबाहेर पडण्यास पूर्ण बंदी घातलेली असे. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी आदिवासींना जन्मजात गुन्हेगार ठेवणारे कायदे बंद करून त्यांचा अनुसूचित जमाती जमातीत समावेश केला. कागदोपत्री त्यांच्याकरता बऱ्याच योजना राबवल्या जाऊनही पोलीस आणि समाजाने त्यांना मुख्य प्रवाहात व्यवस्थितपणे सामावून घेतले नाही. बहुसंख्य पारधी समाज भटका असल्यामुळे मतदारयादीतील नोंदणी, रेशनकार्ड आणि त्यापरत्वे मिळणाऱ्या शासकीय सुविधंपासून आणि शिक्षणापासून वंचित रहात आला आहे. अनुसूचित जमाती जातिबांधवांचे पारधी समाज हे एक अंग आहे. त्या समूहात ५४ जमाती, जवळपास पावणेदोनशे पोटजमाती आणि त्यांच्यात सामावलेला सुमारे दोन-अडीच कोटींचा जनसमूह आहे.[२] +ब्रिटिशांनी १८७१ साली एक कायदा करून भटक्यांच्या काही जातींना जन्मजात गुन्हेगार ठरवले. मुंबई इलाख्यात ५२ सेटलमेंट्‌स होती. सेटलमेंट म्हणजे गुन्हेगार मानलेल्या जमातींच्या वसाहती. ही सेटलमेंट्‌स खुली असली तरी तो एक प्रकारचा तुरुंग होता. त्या तुरुंगाचे नियम जाचक होते. या जेलमध्ये जन्मलेल्या बाळालाही ते नियम बंधनकारक असत. सेटलमेंट्‌समध्ये रोज सकाळी व संध्याकाळी हजेरी असायची. पुन्हा रात्री-बेरात्री पोलीस झोपडीत येऊन पांघरूण ओढून माणसे बघून जात. झोपलेल्यांना पोलीस कधीही उठवत. रोज सकाळी मोजदाद करून बाहेर कामावर सोडले जाई. इतर गावी जायचे असल्यास व्यवस्थापनाची परवानगी घेणे अनिवार्य होते. ज्या गावात जायचे तिथल्या पाटलाला व्यवस्थापकाने दिलेला पास द्यावा लागायचा. परतताना पाटलाकडून पास घेऊन येणे बंधनकारक होते.[३] +देश स्वतंत्र झाल्यानंतरही या सेटलमेंट तशाच होत्या. स्वातंत्र्यानंतरसुद्धा गुन्हेगार जमाती कायद्यानुसार हे लोक पोलिसांकडे हजेरीला जात होते. ‘गुन्हेगार’ ही ओळख तशीच होती. भीमराव जाधवांसारखे कार्यकर्ते त्या काळापासून प्रयत्नशील होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांकडे निवेदनेही दिली होती. १९४५ साली पुण्यात काँग्रेसचे अधिवेशन झाले. गुन्हेगार जमातींना अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्याचा ठराव झाला; पण काँग्रेस मंत्रिमंडळ याबाबत काहीच हालचाल करत नव्हते. १९४८ साली बाळासाहेब खेरांनी मुंबईत भीमराव जाधवांची पंडित नेहरूंशी भेट घडवून आणली. कर्मवीर भाऊराव पाटील, बोधक नगरकर व स्वतः भीमराव जाधव नेहरूंना भेटले. भेटीनंतर नेहरू स्वतः सोलापूरला आले. +सेटलमेंटसमोरच्या मैदानात मोठी सभा झाली, आणि तारेच्या कुंपणातून गुन्हेगार जमाती मुक्त झाल्याचे पंडितजींनी जाहीर केले. या जमातींना ‘विमुक्त’ हे विशेषण तेव्हापासूनच लावले जाते. म्हणून ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस पूर्वाश्रमीच्या गुन्हेगार मानलेल्या जमातींसाठी खरा स्वातंत्र्यदिन मानला जातो. ब्रिटिशांनी केलेला कायदा बाद झाला खरा, पण त्याऐवजी ‘हॅबिच्युअल ऑफेंडर्स अ‍ॅक्ट’ (सराईत गुन्हेगार कायदा) लागू झाला. पूर्वीचा कायदा संपूर्ण ‘जमातींना’ गुन्हेगार ठरवणारा होता. नंतरचा केवळ ‘व्यक्तींना’ लागू झाला. पण या व्यक्तीही कमी-अधिक फरकाने विशिष्ट जमातीच्याच होत्या. शिवाय पूर्वी ब्रिटिशांनी त्यांच्या कायद्यात या जमातींना काही सवलती दिल्या होत्या, त्या भारत सरकारने जुन्या कायद्यासोबत रद्दबातल ठरवल्या. उदा. सोलापूरच्या कापड गिरणीत या जमातींना रोजगारासाठी सवलत होती ती गेली. भारत सरकारने या जमातींच्या पुनर्वसनासाठी भरीव काहीही केले नाही. त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले. त्यांच्या उपेक्षित जीवनाची गुंतागुंत स्वातंत्र्यानंतर अधिकच वाढली. कारण अपेक्षाही उंचावल्या होत्या. पूर्वी परकीयांनी कुंपण घातले होते. आता स्वकीयांचे कुंपण शेत खाऊ लागले. + +पारधी समाजातील गावपारधी या पोट जातीमधे अजून उपप्रकार पडतात. त्यामध्ये कोरब, खोडियार, चावंड, डाभी, पिपळाज, विसोत, हरखत असे उपप्रकार आहेत. गावपारधी यांच्यातील देवाचा कार्यक्रम ३ ते ६ दिवस चालतो. देवाच्या कायक्रमाला उभारलेल्या मंडपाला पाल असे म्हनतात, तर कार्यक्रमाला 'जोहरण' असे म्हंटले जातेे. प्रत्येक पोटजातीचे वेगवेगळे देवघर असते, त्यात चांदीची,अथवा इतर धातूंची देवदेवतांची प्रतिमा असलेली धातूंचे पत्रे ठेवलेले असतात, असे पत्रे देवघरात बांधून ठेवलेले असतात त्याला पारधी भाषेत तरांगड म्हणतात. पूजेच्या वेळी अथवा नवरात्रीत पूजा वेळी ते पत्रे उतरवून भक्तिभावाने पूजा केली जाते. प्रत्येक पोटजातीच्या देवघराप्रमाणेच त्यांच्या कुलदेवीनुसार एक किंवा दोन भगत असतात. डोक्यावर पांढऱ्या रंगाचे फेटा बांधलेले भगत आपल्याला बहुतांशी पारधी समाजात पाहायला मिळतात. हे भगत देवपूजक असून जादूटोणा, भूतबाधा उतरविण्याची प्रसिद्धी करणाऱ्या इतर भगतांप्रमाणे कुठलीही भोंदूगिरी करीत नाहीत. +१ तुळजाभवानी (नवकोड) :- तुळजापूर ( महाराष्ट्र) +२ईखई माता :- सिराजगड +३ सप्तशृंगी माता :- वणीगड (नाशिकजवळ) +४ पावापती :- पावागड (गुजराथ) +५ मेलडी :- मईलागड +६ चोकटी :- हिमालय पर्वत +७ खोडीयार मॉं :- माटेल (गुजरात) +८ माहेला :- बिकानेर +९ मवाय साहेब :- अहमदाबाद +१० माऊली :- दहेगाव +११ खखत :- देवमोगरा +पारधी लोक पश्चिम दिशेकडे पाय करून झोपणे टाळतात. परपुरुषाने पारधी महिलेला स्पर्श केल्यास ‘बाट झाला’ असे मानून स्त्रीला समाजाबाहेर काढणे अथवा वाळीत टाकण्याची शिक्षा पूर्वी दिली जात होती. पारधी स्त्रिचा प्रवासात परपुरुषाला साधा स्पर्श झाला तरी तिला जात पंचायत दोषी ठरवत होती. +घाणवट (गहाणवट) ही फासे पारधी समाजातील पद्धत अशी आहे, की कर्ज वगैरे घेतले असेल, तर जातीतच बायको गहाण ठेवायची. कर्ज फेडले, की तिला घरी परत न्यायचे. असे समाजाविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवणारे चित्रपट सुद्धा आलेले आहेत. [४] +हाल्या करणे किंवा जत्रा करणे म्हणजे मोठे रेडकू किंवा बकरे मारणे. पारधी समाजात देवीचा नवस फेडायची ही एक रीत आहे. पारधी वस्तीजवळच्या टेकडीवर हाल्या करायला सगे-सोयरे जमतात. मारलेल्या प्राण्याचे मांस संपेपर्यंत दोन-चार दिवस कुणीच टेकडीखाली उतरत नाही. एकत्र येण्याचे-गाठीभेटीचे, सोयरीक जुळवण्याचे हे एक माध्यम. पण पोलीस यंत्रणा हाल्या करण्याच्या प्रथेला पारध्यांची गुन्ह्यांची नियोजन करण्याची रीत मानते. मोठ्या दरोड्याचे यश पारधी हाल्या करून साजरे करतात असे पोलिसांना वाटते. तसे ट्रेनिंगच त्यांना दिले जाते. ब्रिटिशांनी तयार केलेला अभ्यासक्रमच पोलिसांना आजही शिकवला जातो. त्यामुळे पोलिसही त्याच नजरेने यांच्याकडे पाहतात. अशा हाल्याच्या कार्यक्रमांवर ते लक्ष ठेवून असतात.[५] +पारधी लोक ज्या जागेत रहातात त्या जागेस पाल असे म्हणतात [ चित्र हवे ]. +यातील काही पारधी समाज खानदेशात जळगाव, धुळे, अमळनेर, चोपडा, पारोळा, इत्यादी भागात वस्तीत राहतात जिल्हा वाशिम मालेगाव रिसोड़ शिरपुर रहतात diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_116.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db65db65e173aea5162997f990df8811d93be14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_116.txt @@ -0,0 +1,2 @@ +दो और दो पांच हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11621.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dff9776a76a137ab2e353f431a379752e9d18be2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11621.txt @@ -0,0 +1,2 @@ + पारवा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11628.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0d947d883df4bc30192671d545d9778f5f90c2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11628.txt @@ -0,0 +1,8 @@ + पारवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11630.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86852af0911436b7845d5d0f34b19c2c07066e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11630.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पारशिवनी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +हा तालुका घनदाट जंगल, पहाड,टेकड्या,जलाशये अशा निसर्गरम्य गोष्टींनी व्याप्त असून,त्याचे क्षेत्रफळ ५४२५० हेक्टर आहे.या तालुक्यात सुमारे ११७ गावे आहेत. या तालुक्यात, निसर्गसानिध्यामुळे,अनेक पर्यटनस्थळे आहेत.पेंच प्रकल्पाचे धरण,कुंवारा भिवसन,गायमुख,हेमाडपंथी पुरातन देवालये,व्याघ्र प्रकल्प इ. नरहर ते घाटपेंढरी या घनदाट जंगलास नॅशनल पार्क घोषित करण्यात आले आहे. + या गावात एक 450 वर्ष प्राचीन दिगम्बर जैन मंदिर आहे । मूलनायक पार्श्वनाथ भगवंतांची व आदिनाथ भगवंतांची अतिशयकारी प्रतिमा आहे।मंदिराचे दर्शनार्थ सम्पूर्ण भारतातुन दर्शनार्थी येतात। diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11644.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..577be4b29551fc161e7d232b3206229c7194aebb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11644.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९६२ असलेले पारसविहीर हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १६६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - काही नाहीस्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : पूर्व-प्राथमिक शाळा जपतलाही येथे आहे. प्राथमिक शाळा जपतलाही येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा जपतलाही येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र नागपूर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा नागपूर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. +गावात असणाऱ्या सुविधा - +इतर पौष्टिक आहार केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आशा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11658.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fceb3250b61e09b8294ac7b76fe6042ae534753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11658.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पार्सेक (इंग्रजी: Parsec; चिन्ह pc) हे सूर्यमालेच्या बाहेरील लांबच्या वस्तूंचे अंतर मोजण्यासाठी वापरण्यात येणारे एक एकक आहे. +१ पार्सेक ~ ३.२६ प्रकाशवर्ष diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11679.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..451b48d62db68cb015c20459e8db292b0d65ab53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11679.txt @@ -0,0 +1 @@ +पारसोडीदिक्षित हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11681.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e1a81de34d195c14eca90ce462bc306ed3eb1bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11681.txt @@ -0,0 +1 @@ +पारा हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. बेलेम ही पारा राज्याची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11691.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5a473629b112d4e2acdd9119da272781208627c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11691.txt @@ -0,0 +1,3 @@ +पारादीप (मूळतः पाराद्वीप असे देखील म्हटले जाते), हे एक प्रमुख औद्योगिक बंदर शहर आणि नगरपालिका आहे जी ओडिशा राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्या पासून ५३ किमी (३३ माइल) अंतरावर आहे. पारादीपची २७ सप्टेंबर १९७९ रोजी नगर पंचायत म्हणून स्थापना करण्यात आली आणि १२ डिसेंबर २००२ रोजी त्याचे नगरपालिकेत रूपांतर झाले. सर्वात जवळचा व्यावसायिक विमानतळ हे भुवनेश्वर येथील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.[१] +पारादीपमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये इफको, परादीप फॉस्फेट्स लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि गोवा कार्बन लिमिटेड यांचा समावेश आहे. +२००१ च्या भारतीय जनगणनेनुसार, पारादीपची लोकसंख्या ७३,६३३ होती.[२] या भागात तरुण औद्योगिक कामगारांच्या जलद स्थलांतरामुळे लोकसंख्या ५८% पुरुष आणि ४२% महिला होती. पारादीपचा सरासरी साक्षरता दर ७३% आहे, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे; पुरुष साक्षरता ७९% आणि महिला साक्षरता ६५% आहे. १२% लोकसंख्या ही ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11696.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0c5cc1eaee1214cef95ec164946ed72df2743ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11696.txt @@ -0,0 +1,22 @@ +धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत, विशिष्ट पद्धतीने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने वाचणे़ कोणत्याही ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते़ म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते़. +त्यामुळे खऱ्या साधकांनी निष्काम पारायण करून नाथकृपा संपादन करावी़ काही सांसारिक कामनापूर्तीची आभलाषा ठेवून जे पारायण केले जाते ते सकाम पारायण जाणावे़ देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतु ठेवून तसा संकल्प उच्चारणे; कार्य तडीस जाण्यास मी अमुक एवढी पारायणे करेन असे देवाला सांगणे हे सकाम पारायण़ अशा पारायणानेसुद्धा भाविकांची कार्ये सिद्धीस जातात़ देवाच्या/सद्गुरूंच्या दैवी, अगाध शक्तीचे पाठबळ लाभते़. +ग्रंथकर्त्याने कोणत्याही शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर पारायणास आरंभ करावा. २७ नक्षत्रांपैकी आश्र्वनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे शुभ जाणावी़ गुरुवार, शुक्रवार आपल्या इष्ट देवतेचा वार हे दिवस पारायणारंभ करण्यास शुभ आणि प्रशस्त आहेत़ विशेषकरून गुरुकृपेस पात्र ठरण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावर आरंभ करण्याचे सुचविले आहे़. +पारायण करताना त्या भक्‍ताने आपल्या घरातील देवघराची खोली पाण्याने पुसून स्वच्छ करावी. रांगोळी काढून त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावर वस्त्र घालून वाचावयाची पोथी व सद्‍अगुरूंचा फोटो असल्यास तो मांडावा. चौरंगावर उजव्या बाजुस पाण्याने भरलेला कलश धान्यराशीवर ठेवावा.. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी़.अत्यंत भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून प्रार्थना करून त्या +दैवतास आवाहन करावे. अशाप्रकारे मांडलेल्या विडयांचे हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून पुजन करावे. आता मांडलेले ते विडे नसुन आमंत्रित दैवते आहेत या भावनेतुन त्यांची पूजा रोज करून धुपदीपाने ओवाळणी करावी. +समई वा दीप प्रज्वलीत करावा़ पारायणारंभापासून तो समाप्तीपावेतो दीपज्योत सतत तेवत ठेवावी़ कलशपूजन, दीपपूजन करावे़ सोबतच आसन, शंख व घंटा यांची पूजा करावी़. गणेश, कुलदेवता यांना वंदन करावे़ घरातील वडिलधाऱ्या मंडळीस साष्टांग नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत़. +श्री आपले आत्मकल्याण तसेच सकळांचे मंगल चिंतून पारायणाचा संकल्प उच्चारावा़ तळहातावर उदक घेऊन देवाच्या चरणी आपली इच्छा व्यक्त करावी़. +आपण ज्या कामासाठी पारायणास बसणार आहोत. ते कारण, आपण एकूण किती पारायण करणार आहोत हे भक्‍तीपूर्वक अंतःकरणातून ह्या दैवतांना सांगून व त्यावेळी पाळणार असणारे नियमही सांगावेत. +नंतर नारळ चौरंगावरील कलशावर ठेवावा. १०८ वेळा इष्ट देवतेचा अथवा कुलदेवतेच्या मंत्राचा जप करावा़. दुध, खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवून त्यांना नमस्कार करावा. +आसनावर बसून वाचन कारावे. जे नियम पहिल्या दिवशी पाळू तेच नियम समाप्तीपर्यंत पाळावेत. पोथी वाचण्यापुर्वी आंघोळ करून सोवळे किंवा धूतवस्त्र नेसावे . सकाळच्या वाचनाला सूर्य देवतेची साक्ष असते तर संध्याकाळी चंद्राची साक्ष असते, म्हणून कोणत्याही वेळी समाप्ती केली तरी चालते. मात्र एकचवेळी पारायण केल्यास ज्यावेळी सुरुवात केली असेल त्याच दैवताच्या साक्षीने समाप्ती करावी. म्हणजे पोथी सकाळी सुरू केली असल्यास समाप्ती सकाळी करावी व सायंकाळी सुरू केली असल्यास सायंकाळी समाप्ती करवी. साध्या नेहमीच्या पारायाणात नियम जास्त कडक नसले तरी पोथी वाचनाच्या काळात मांसाहार करु नये, शुचीर्भूतता पाळावी. (सोवळे पाळावे) +संपूर्ण दिवस देवतेचे स्मरण ठेवावे़ पारायणकाळात मौन पाळल्यास उत्तम़ पारायणाची जागा स्वच्छ, शुद्ध, मन प्रसन्न करणारी व शांत असावी़ ग्रंथ जमिनीवर ठेवू नये़ चौरंगावर वा पाटावर नवेकोरे रेशमी वस्त्र पसरून त्यावर ठेवावा़ पारायणकाळात ग्रंथ ठरल्या जागेवरून हलवू नये़ ग्रंथ वस्त्रात बांधून ठेवू नये़ समाप्तीच्या दिवशीही तो उघडाच ठेवावा़ पारायणासाठी पूर्वाभिमुख बसावे़ धूतवस्त्र परिधान करावे़ काळे वस्त्र नेसू नये़ अभक्ष्य भक्षण व अपेय पान वर्ज्य करावे़ कायिक, वाचिक आणि मानसिक शुद्धी राखावी़ पारायणकर्त्याने पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे़ आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे़ आहारावर नियंत्रण असावे़ साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये़ अशातऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील़ +रोज सायंकाळी पोथी वाचन झाल्यावर धुपारती करावी. +पारायण पूर्ण वाचून झाल्यावर पोथीस नवीन वस्त्र व हार घालुन त्यांची गंध अक्षता वाहुन पुजा करावी महाप्रसादाचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात आपल्या सद्गुरूंना (पारायण केलेल्या देवतेला ) आवडणारे पदार्थ करावे आधी कुलदेवतेला नैवेद्य दाखवावा , इष्ट दैवतांना नैवेद्य दखवुन झाल्यावर आणखी एका नैवेद्याचे ताट गायीसाठी द्यावे व गणपती , दत्तत्रयांची, शंकराची व सद्‍गुरूंची आरती करावी. आरती झाल्यावर. नंतर साष्टांग नमस्कार करून पारायण काळामध्ये झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागावी व अशीच तुमची माझ्यावर सदैव कृपादॄष्टी असावी अशी प्रार्थना करावी. +अक्षता आपल्या हृदयापाशी धरून आवाहन केलेल्या दैवतांना निरोप द्यावा. उत्तरपुजा करतेवेळी भक्‍तीपुर्वक अंतःकरणातून प्रथम दैवतांचे बोलवल्याप्रमाणे आल्याबद्दल आभार मानावेत व आपण जनकल्याणासाठी आपल्या स्थानांवर गमन करावे अशी प्रार्थना करावी अक्षता त्या विडयांवर व कलशांवर ‘’पुनरागमनायच’’ असे म्हणून वाहाव्यात. व त्या कलशातील पाणी आपल्या घरात शिंपडावे व उरलेले पाणी तुळशीत सोडावे. नंतर हे निर्माल्य वाहत्या पाण्यात विसर्जन करावे व संकल्पाचा नारळ त्वरित फोडून तो प्रसाद कुटूंबातील सर्वांनी ग्रहण करावा. +१) दिवसातून एकवेळ उपवास करावा. (त्या वेळेस उपवासाचे पदार्थ खावेत) व दुसऱ्या वेळेस वरण,भात पोळी भाजीचा नैवेद्य दाखवून मगच ग्रहण करावा. +२) पारायण काळात बाहेरील पदार्थ खाऊ नयेत. +३) ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. +४) पारायणकर्त्याने गादीवर झोपू नये. पारायणाचे जागी जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे अंथरून झोपावे़ आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे़ आहारावर नियंत्रण असावे़ साधकांनी बाहेरचे अन्न ग्रहण करू नये़ अशातऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील़ +५) पारायण काळात सोयर/सुतक आल्यास पारायण तेथेच थांबवून दूसऱ्या व्यक्‍तीकडून त्याचे विसर्जन करावे. +टीप : पोथीचे पारायण मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता करावे. हे पारायण स्त्रियांनीसुद्धा करायला हरकत नाही. +६) पारायणाची रोजची वेळ एकच असावी. +महत्त्वाचे माहीत नसलेले : पारायण पूर्ण झाल्यावर प्रथम अध्यायाच्या पाच किवां अकरा ओळी पुन्हा वाचाव्यात आणि मग समाप्ती करावी. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11747.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c36dfb40bf9b7dc0b7eeb38c0975249fed46bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11747.txt @@ -0,0 +1,2 @@ +पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11757.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaea5f720525a78adc2efe96fef33de8c62e8303 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11757.txt @@ -0,0 +1,3 @@ +पार्क चुंग-ही (कोरियन: 박정희; ३ मार्च १९३० [काळ सुसंगतता?] - २६ ऑक्टोबर १९७९) हा पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाचा लष्करी अधिकारी व राष्ट्राध्यक्ष होता. १९६१ सालच्या लष्करी बंडादरम्यान त्याने दक्षिण कोरियाची सत्ता बळकावली. १९६३ मधील निवडणुकीत विजय मिळवुन तो अधिकृतपणे देशाचा राष्ट्राध्यक्ष बनला. त्यापुढील त्याच्या १६ वर्षांच्या कार्यकाळात चुंग-हीने युद्धात उध्वस्त झालेल्या दक्षिण कोरियाला प्रगतीपथावर नेले व देशाचे झपाट्याने उद्योगीकरण केले. परंतु त्याचबरोबर एका हुकुमशहाच्या थाटात सत्ता गाजवण्याच्या त्याच्या शैलीवरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली. +२६ ऑक्टोबर १९७९ रोजी चुंग-हीची त्याच्याच एका सुरक्षा अधिकाऱ्याने हत्या केली. +२५ फेब्रुवारी २०१३ रोजी चुंग-हीची मुलगी पार्क ग्युन-हे ही राष्ट्रीय अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवून दक्षिण कोरियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11768.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad3a8581468d85a3c4df7c97cb010f8924643ed6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11768.txt @@ -0,0 +1,2 @@ +पार्कफील्ड हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मॉंटेरे काउंटीमध्ये असलेले वस्तीवजा शहर आहे. २००७ च्या माहितीनुसार येथील लोकसंख्या १८ आहे. +हा भाग सान अँड्रियास फॉल्ट वर असून येथील आसपासच्या प्रदेशात दर १२-३२ वर्षांनी मोठे भूकंप होतात. १८५७ ते १९६६ पर्यंत सरासरी २२ वर्षांनी हे धक्के बसतात. सगळ्यात अलीकडे २८ सप्टेंबर, इ.स. २००४ रोजी येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11794.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56d8669bbce1b593b6fc2401a787a52f48ba4a7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11794.txt @@ -0,0 +1 @@ +पार्थो गुप्ते [१] [२] हा एक भारतीय बाल अभिनेता आहे ज्याने २०११ मध्ये स्टॅनले का डब्बा या चित्रपटातून पदार्पण केले. त्याच्या अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11795.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8aa9fa7dcc111d6a202b8583f0328736006e95f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11795.txt @@ -0,0 +1,3 @@ +पार्मर काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पार्मर काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11822.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e699316c3ef39c3c8984834698a51b5cc1d17c05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11822.txt @@ -0,0 +1 @@ +पार्सा (ग्रीक उच्चार: पेर्सेपोलिस) हे पुरातन फारसी राजधानी आणि सध्याच्या इराणमधील तख्त-ए-जमशीद हे शहर आहे. हे शहर प्राचीन पर्शियाचे सम्राट सायरस द ग्रेट आणि झेरेक्सिस यांच्या साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11823.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fceb3250b61e09b8294ac7b76fe6042ae534753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11823.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पार्सेक (इंग्रजी: Parsec; चिन्ह pc) हे सूर्यमालेच्या बाहेरील लांबच्या वस्तूंचे अंतर मोजण्यासाठी वापरण्यात येणारे एक एकक आहे. +१ पार्सेक ~ ३.२६ प्रकाशवर्ष diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11836.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65af4d45090a461b8f86ba94f42eb535e36f5921 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11836.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाल तेलेकी (१ नोव्हेंबर, १८७९:बुडापेस्ट, हंगेरी - ३ एप्रिल, १९४१:बुडापेस्ट, हंगेरी) हे हंगेरीचे पंतप्रधान होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11865.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96f3e2a36d6a956b72c2670de07af82469013330 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11865.txt @@ -0,0 +1,7 @@ +पालखा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +गावाच्या दक्षिण कडेे उदय नदी. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. +आदिवासी पेहराव, आदिवासी खानपान, आदिवासी परंपरेने प्रकृतिचे पुजन,आदिवासी सण साजरे. +रस्ते, पाणयाची सुविधा, लाईट, सगळ्याना घरे, सौर दिवे, बसस्थानक, ग्रामपंचायत, दोण अंगणवाडय़ा, जिल्हा परिषद शाळा, बचत गटे, स्वस्त धान्य दुकान, तसेच लोकांना शासकीय योजनाची माहिती देऊन योजनेचे लाभ करून देणयाचे काम सरपंच, सरपंच सदस्य, ग्रामसेवक करीत. +नवागाव, बिलबारा, मनखेडी, राडीकलम,कुसूमवेरी,जुने धडगाव +डिसेंबर 2021 पर्यंतची माहिती diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11872.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85888b3aea809dbd3a5c2c00a5ef0b03fe271ae1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11872.txt @@ -0,0 +1,5 @@ +पालगुमी साईनाथ (इ.स. १९५७:चेन्नई, भारत - ) हे भारतातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर लेखन करणारे पत्रकार आहेत. +द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. +पी. साईनाथ यांनी पारी (पीपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडिया) या नावाच्या एका कार्यक्रमाची स्थापना केली आहे. +भारताचे माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांचे ते नातू आहेत. +सोफाया पॉलिटेक्निकच्या वृत्तपत्र विद्याशाखेचे व मद्रासमधील एशियन कॉलेज ऑफ जर्नॅलिझमचे ते अतिथी प्राध्यापक आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11889.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1c402c11f45b316ceeafeccb8658cd3dd27164c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11889.txt @@ -0,0 +1,2 @@ +पालनपूर हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील एक शहर आहे. हे बनासकांठा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४०,३४४ होती. +येथे हिऱ्यांचे व्यापारी व जवाहिऱ्यांच्या दुकाने अनेक पिढ्यांपासून आहेत.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11897.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254a59d072a7a41f74039d186e6601b37ee96d35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11897.txt @@ -0,0 +1,206 @@ +इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DEL, आप्रविको: VIDP) हा भारत देशाच्या दिल्ली भागातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ दिल्लीच्या पालम ह्या भागात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या १५ किमी नैऋत्येस स्थित आहे. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांचे नाव दिला गेलेला हा भारतामधील सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. +दिल्ली विमानतळाचा टर्मिनल ३ २०१० साली २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धांच्या आधी खुला करण्यात आला. ५,०२,००० मी२ (५४,००,००० चौ. फूट) इतक्या क्षेत्रफळावर बांधला गेलेला टर्मिनल ३ हा जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा प्रवासी टर्मिनल आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11903.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f71214e186e759caba37e4e05131885da409e63f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11903.txt @@ -0,0 +1,7 @@ +पाल घराणे हे पूर्व भारतात असलेले एक राजघराणे होते. इ.स. ७५० मध्ये बंगालात पाल घराण्याची सत्ता स्थापन झाली. +इ.स. ६१९ मध्ये गौड राज्याचा राजा शशांकपाल मरण पावल्यानंतर सुमारे एक शतकापर्यंत बंगालमध्ये अराजक माजले होते. कनौजचा यशोवर्मन आणि काश्मीरचा ललितादित्य यांनी बंगालवर वेळोवेळी स्वारी केली होती. त्यामुळे बंगाल प्रांताचे अनेक छोट्या संस्थानात आणि सरंजामी जहागिरीमध्ये विभाजन झाले होते. या जहागीदारांत सतत चालणारी युद्धे. यामुळे त्यांच्या जुलमी राजवटीत लोकांचे अतिशय हाल झाले. या सगळ्यावर मात करण्यासाठी काही सामंत एकत्र आले आणि त्यांनी आपल्यापैकी एकाची राजेपदी निवड केली. अशा पद्धतीने पहिली निवड गोपाल या सामंताची करण्यात आली आणि सर्वांनी त्याच्या आज्ञा पाळण्याचे आश्वासन दिले. अशा रीतीने पाल घराण्याची स्थापना झाली. +पाल घराण्याचा पहिला राजा गोपाल याचे घराणे परंपरागत रजपूत जमीनदार होते. तो वाप्यता याचा पुत्र होता. गोपालाने हिमालयाच्या पायथ्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत सर्व प्रदेश आपल्या अमलाखाली आणला होता. गोपालाची एकूण कारकीर्द पंचेचाळीस वर्षांची असली तरी तो सुरुवातीला एक संस्थानिक होता सामंतांनी एकत्र येऊन त्याला राजा केल्यावर त्याने इ.स. ७५० ते इ.स. ७७० पर्यंत बंगालचा सार्वभौम राजा या नात्याने राज्य केले. गोपालानंतर त्याचा मुलगा धरमपाल हा उत्तराधिकारी झाला. त्याने इ.स. ७७० ते इ.स. ८१० पर्यंत राज्य केले. कनौजच्या वत्सराजाशी त्याने संघर्ष केला होता. गुर्जर-प्रतिहार आणि राष्ट्रकुटांनी धरमपालाचा पराभव केला होता. पण त्या पराभवाने धरमपालाचे काही नुकसान झाले नव्हते कारण त्याच्या राज्याच्या बाहेरच उभयतांशी त्याने युद्ध केले होते. नंतर त्याने कनौजवर स्वारी करून तेथील इंद्रायुधाला पदच्युत केले आणि चक्रायुध या आपल्या सामंताला कनौजचे राजेपद बहाल केले. धरमपालाने परमेश्वर, परमभट्टक आणि महाराजाधिराज अशी शाही बिरूदे धारण केलेली होती. +बौद्ध ज्ञानाचे एक महत्त्वाचे केंद्र विक्रमशीला विद्यापीठ याची स्थापना धरमपालानेच केली होती. नालंदा विद्यापीठानंतर हे केंद्र दुसऱ्या क्रमांकावर होते. धरमपालानंतर त्याचा पुत्र देवपाल हा पाल साम्राज्याचा उत्तराधिकारी झाला. त्याने इ.स. ८१० ते इ.स. ८५० पर्यंत राज्य केले. त्याने गुर्जर-प्रतिहारांचा पराभव केला होता. उत्कल (ओडिशा) आणि प्रागज्योतिषपूर (आसाम) ही राज्येही काबीज केली होती. बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये त्याने अनेक बौद्ध विहार बांधले. आग्नेय आशियातील शैलेंद्र घराण्याचा राजा बलपुत्रदेव याला नालंदा येथे परकीय बौद्ध भिक्षूंच्यासाठी एक विहार बांधण्याची परवानगी दिली होती आणि या विहाराच्या दैनंदिन खर्चासाठी पाच गावांचे दानही दिले होते. +देवपालाचा मृत्यू इ.स. ८५० मध्ये झाला. त्याच्या मृत्यूनंतर मात्र पाल साम्राज्याचा गौरवशाली काळ समाप्त झाला. कारण त्याच्यानंतर आलेले सूरपाल, पहिला विग्रहपाल आणि नारायणपाल हे दुर्बल पाल राजे सत्तेवर आले. सूरपालाने राजपदावर आल्यावर दोन महिन्यातच राजेपदाचा त्याग केला विग्रहपालही राजेपदी आल्यानंतर तीन-चार वर्षातच सन्यास घेऊन आपला पुत्र नारायणपाल याच्या हाती त्याने सत्ता दिली. नारायणपाल मात्र चोपन्न वर्षे म्हणजे इ.स. ८५४ ते इ.स. ९०८ पर्यंत सत्तेवर राहिला पण त्याने राज्यकारभारावर फारसे लक्ष दिले नाही. त्याच्या या दुबळेपणाचा फायदा घेऊन त्याच्या सामंतांनी स्वतंत्र राज्ये स्थापन केली. नारायणपालाच्या मृत्यूनंतरही ऐंशी वर्षे पाल घराण्याची अवनतीच होत राहिली मात्र इ.स. ९८८ मध्ये सत्तेवर आलेल्या पहिल्या महिपालाने पाल राज्य काहिसे सावरले. याने इ.स. ९८८ ते इ.स. १०३८ पर्यंत राज्य केले. याच्या काळात चोळ राजा पहिला राजेंद्र चोळ याने स्वारी केली होती. यानंतर रामपाल हा इ.स. १०७७ मध्ये सत्तेवर आला. जवळपासच्या राजांशी संघर्ष करत त्याने इ.स. ११२० पर्यंत राज्य केले. त्याच्यानंतर कुमारपाल (इ.स. ११२० ते इ.स. ११२५), तिसरा गोपाल (इ.स. ११२५ ते इ.स. ११४४), मदनपाल (इ.स. ११४४ ते इ.स. ११६१) आणि शेवटचे एक वर्ष इ.स. ११६२ मध्ये गोविंदपाल हा शेवटचा पाल राजा होऊन गेला. +सेन घराण्यातील विजयसेन या राजाने कालिंदी नदीच्या काठी मदनपालाचा पराभव करून उत्तर बंगालचा प्रदेश काबीज केला होता आणि पाल घराण्याचा शेवटचा राजा गोविंदपाल हा विजयसेनाचा मुलगा वल्लालसेन याच्याबरोबरच्या लढाईत इ.स. ११६२ मध्ये मरण पावला आणि पाल घराण्याचा शेवट होऊन तेथे सेन घराण्याचा अंमल चालू झाला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1191.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2952dfd558b78446501e7bc417010fff56194ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1191.txt @@ -0,0 +1,2 @@ +धिल्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11942.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11942.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9ec6027ac798e24d59f745b31358e2c65bcdfc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11942.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11953.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a72d2e4060db0ba42666318ee137fd3964140ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11953.txt @@ -0,0 +1 @@ +पाली हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11967.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57a4fae503c9028ea93c5c10b9cbd6a756752537 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11967.txt @@ -0,0 +1,2 @@ +पालेनानेमावळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11978.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1843e34bb46085164ecef81fd1dafcd8ba37bc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11978.txt @@ -0,0 +1,2 @@ + पालोटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11997.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba7989cae828bfd0cb1b42c4ea6ba3f2ded0f8b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_11997.txt @@ -0,0 +1,2 @@ + +इ.स. २७० मध्ये रोमन साम्राज्याच्या तिसऱ्या शतकातील संकटपर्वामध्ये सीरिया पॅलेस्टिना, इजिप्त, अरेबिया पेट्राया हे प्रांत तसेच आशिया मायनरचा (तुर्कस्तान) मोठा भाग रोमच्या शासनापासून स्वतंत्र झाले. पुढे इ.स. २७३ मध्ये रोमन सम्राट ऑरेलियन याने पाल्मिराचा पराभव करून हे भूप्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_120.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbaf941762accb219e8e759a52890d836fc10fb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_120.txt @@ -0,0 +1,2 @@ +दो दिशायें हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12018.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10c73411b4c4be08924fa69fa45e6ebd2e01b276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12018.txt @@ -0,0 +1,2 @@ + पाळसोणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12022.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a02656c467e22dd20cce5927531361b5ea555a1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12022.txt @@ -0,0 +1,23 @@ +स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या आधीही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरूषाच्या वीर्यातील पुरूषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो. +प्रत्येक स्त्रीला दर २७ ते ३० दिवसांनी मासिक पाळी येते. हे चक्र वयाच्या बाराव्या वर्षी सामान्यत: सुरू होते आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षे या कालावधीत थांबते. पाळी सुरू असण्याच्या दिवसात आयुर्वेदानुसार विश्रांतीची गरज असल्याने स्त्रीने श्रमाची कामे करू नयेत. मासिक पाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्या आधी दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून वेगळे होते. +मासिक पाळीच्या चक्राच्या पहिल्या दिवशी रक्त वाहण्यास सुरुवात होते, ज्याला पहिला दिवस म्हणतात. हे चक्र पुढील मासिक पाळीच्या जरा आधी थांबते. हे ऋतुस्त्राव चक्र साधारणपणे २५ ते ३६ दिवसांचे असते. फक्त १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे हे चक्र अचूक २८ दिवसांचे असते. वयात आल्यानंतरच्या लगेचच्या काळात तसेच पाळी थांबण्याचा वेळी हा फरक ठळकपणे दिसून येतो आणि दोन पाळ्यांमधील कालावधी देखील अधिकतम असतो. +रक्तस्राव ३ ते ७ दिवस किंवा सरासरी ५ दिवस सुरू राहतो. या दरम्यान सुमारे ०.५ ते २.५ औंस रक्त जाते. एका सॅनिटरी नॅपकिनमध्ये – ज्याला टॅंपन असे ही म्हणतात – त्याच्या प्रकारानुसार १ औंस रक्त शोषले जाऊ शकते. मासिक पाळी मध्ये वाहणारे रक्त नेहमीच्या जखमेतून येणाऱ्या रक्तापेक्षा वेगळे असते व स्त्राव भरपूर असल्याशिवाय त्याची सहजपणे गांठ तयार (क्लॉटिंग) होत नाही. +मासिक पाळीच्या आवर्तनाचे नियमन संप्ररेकांमार्फत म्हणजेच हार्मोन्समार्फत केले जाते. ल्युटिनायझिंग आणि फॉलिकल-स्टिम्युलेटिंग प्रकारची ही संप्रेरके पिट्युटरी ग्रंथींमधून स्त्रवतात आणि ह्यांमुळे बीजांड निर्मितीच्या प्रक्रियेस (ओव्ह्यूलेशन)चालना मिळते व बीजांडकोश (ओव्हरीज्) उत्तेजित होऊन इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनची निर्मिती होते. इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय व स्तनांना उत्तेजना मिळून त्यांना भावी फलनासाठी सज्ज केले जाते. +ह्या चक्रांमध्ये ३ टप्पे असतात - +हा टप्पा रक्त वाहण्याचा पहिल्या दिवशी सुरू होतो (दिवस १) परंतु ह्या टप्प्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरीजमध्ये फॉलिकलची विकास होणे.फॉलिक्युलर टप्प्याच्या सुरुवातीला गर्भाशयाचे अस्तर (एंडोमेट्रियम) गर्भाच्या पोषणासाठी आवश्यक असे द्रव भरून फुगते. अंड्याचे फलन न झाल्यास एस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी असते. ह्याचा परिणाम म्हणून एंडोमेट्रियमचे वरचे थर बाहेर टाकले जातात आणि मासिक पाळीचे रक्त वाहण्यास सुरुवात होते. साधारण ह्याच वेळी पिट्युटरी ग्रंथींमधून फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती जरा जास्त प्रमाणात केली जाते. ह्या संप्रेरकामार्फत साधारणतः ३ ते १० फॉलिकल्स तयार केली जातात. प्रत्येकात एक अंडे असते. ह्याच टप्प्यात, ह्या संप्रेरकांचे प्रमाण कमी होऊ लागल्यानंतर, ह्यांपैकी एकाच डॉमिनंट फॉलिकलची वाढ होत राहते. कालांतराने ते स्वतःच एस्ट्रोजेन तयार करू लागते आणि इतर फॉलिकल्स नष्ट होतात. +फॉलिक्युलर टप्पा सुमारे १३-१४ दिवसांचा असतो. तिन्ही टप्प्यांपैकी ह्या टप्प्याच्या कालावधीत सर्वाधिक बदल होत राहतात. मेनोपॉजच्या वेळी हा टप्पा ही कमी दिवसांचा असतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा संपतो व परिणामी अंडे बाहेर सोडले जाते (ओव्ह्यूलेशन). +ल्युटिनायझिंग संप्रेरकांचे प्रमाण वाढते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. ल्युटिनायझिंग संप्रेरकामुळे डॉमिनंट फॉलिकलला उत्तेजना मिळून अखेरीस ते बीजांडकोशाच्या भिंतीतून बाहेर येते व अंडे बाहेर सोडले जाते. ह्यानंतर फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण मंदपणे वाढते. फॉलिकलला उत्तेजित करणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढण्यामागील कारण अजून नीटसे समजलेले नाही. +हा टप्पा साधारणतः १६ ते ३२ तास चालतो व अंडे बाहेर सोडण्याच्या क्रियेने ह्याची सांगता होते. +अंडे बाहेर सोडले गेल्यानंतर १२ ते २४ तासांनी, ल्युटिनायझिंग हार्मोनमधील वाढ लघवी तपासल्यानंतर दिसून येते. हे प्रमाण मोजल्याने एखादी स्त्री फलनक्षम आहे अथवा नाही हे समजते. अंडे सोडल्यानंतर अधिकतम १२ तासांपर्यंत त्याचे फलन होऊ शकते. अंडे बाहेर सोडले जाण्याआधी पुनरुत्पादक नलिकेत (रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक) शुक्रजंतू हजर असल्यास फलनाची शक्यता जास्त असते. +ओव्यूयालेशनचे वेळी काही स्त्रियांना ओटीपोटाच्या खालच्या एका बाजूस वेदना जाणवते, तिला मधली वेदना (शब्दाश:, मिडल पेन) म्हणतात. ही वेदना काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकते. ज्या बीजांडकोशातून अंडे बाहेर आलेले असते त्याच बाजूस दुखते मात्र ह्या दुखण्याचे कारण माहीत नाही. फॉलिकल फाटण्याआधी किंवा नंतर हे दुखणे जाणवते परंतु सर्वच आवर्तनांमध्ये दुखते असे नाही. दोन्ही बीजांडकोशांमधून आळीपाळीने अंडे बाहेर येईल असे नाही, ह्यासंबंधी काही ही नियम नाही. एक बीजांडकोश काढून टाकला तर राहिलेल्या बीजांडकोशातून दर महिन्यास एक अंडे बाहेर सोडले जाते. +ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे १४ दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन तयार केले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे केले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे सर्व्हिक्स (ग्रीवा) मधील म्युकस (श्लेष्मा) घट्ट होऊन गर्भाशयात वीर्य किंवा इतर जीवाणूंच्या प्रवेशाची शक्यता कमी होते. प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या टप्प्यादरम्यान शरीराचे एकंदर तापमानही किंचित वाढते व पुढील मासिक पाळी चालू होईपर्यंत ते तसेच वाढलेले राहते. ह्या वाढीव तापमानावरूनही ओव्ह्यूढलेशनची शक्यता आजमावता येते. ह्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. एंडोमेट्रियम जाड बनवण्यामध्ये इस्ट्रोजेनचाही वाटा असतो.इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात. +अंड्याचे फलन न झाल्यास १४ दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते. अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात. ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते. +वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृत्ती पुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. संततिनियमनासाठी तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (ऱ्हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते. +शरीराचे नैसर्गिक ऋतुचक्र शरीरात महिन्याचे २८ दिवस सतत स्त्री- संप्रेरकांमध्ये (हार्मोन्स) काही बदल होत असतात. यालाच वैद्यकीय भाषेत फॉलिक्यूलर फेज, ल्यूटील फेज, मिडसायकल फेज असे म्हटले जाते. यातील फॉलिक्युलर टप्प्याचा काळ साधारणपणे १४ दिवसांचा असतो व नंतरचा ल्यूटील टप्प्याचा काळ १४ दिवसांचा असतो. या संपूर्ण काळात संप्रेरकांचा स्राव चालू असतो. २८ दिवसांच्या शेवटी हा स्राव बंद होतो व नैसर्गिकरीत्या बंद होणारा संप्रेरकांचा स्राव जर कृत्रिमरीत्या हॉर्मोन्सच्या गोळ्या घेऊन चालू ठेवला तर पाळी पुढे ढकलली जाते. म्हणजेच पाळीच्या अपेक्षित तारखेआधी सहा ते सात दिवस गोळ्या चालू केल्या जातात व जोपर्यंत पाळी नको आहे तोपर्यंत घेतल्या जातात. आपले ठरवलेले काम संपले म्हणजे मग या गोळ्या बंद करायच्या की लगेच पाळी सुरू होते. म्हणजेच आपल्या मेंदूतील पिच्युटरी ग्रंथींच्या संदेशाद्वारे होणारे संप्रेरकांचे नैसर्गिक चक्र बाहेरून कृत्रिम संप्रेरके घेऊन बिघडवायचे. हे अयोग्य आहे. पुढे ढकलायला किंवा लवकर आणायला पाळी म्हणजे काही एखादी पूर्व नियोजित भेट नाही की जी आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे बदलू शकतो. पाळी पुढे करायची औषधे घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे. +गरोदर रहाण्याची भीती न बाळगता समागम करण्याचा काळ आधी ठरविणे अथवा निश्चित करणे अयोग्य समजले जाते. बीजांड परिपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होण्याच्या काळात केलेला समागम देखील धोकादायक ठरू शकतो कारण बीजांडाचे आयुष्य एकच दिवस असले तरी शुक्रजंतु जवळजवळ पाच दिवस कार्यरत राहतात. त्यामुळे या काळाच्या अलीकडील पाच दिवसात तर स्त्री समागम केला असेल तर स्त्री गरोदर राहू शकते. मासिकपाळीच्या काळात समागम केल्यास आपण गरोदर राहत नाही अशी एक चुकीची कल्पना स्त्रियांमध्ये आहे. जर स्त्रीची पाळी सात दिवसापर्यंत लांबली आणि शुक्रजंतू पाच दिवस राहिले किंवा मासिक पाळीचा काळ २८ दिवसांपासून कमी असेल तर स्त्री गरोदर होऊ शकते. +मासिक पाळीशी संबंधित समस्यांवरील इलाज व उपचार हे मुख्यतः त्या समस्येच्या स्वरूपावर व ती आढळण्याच्या कालावधीवर अवलंबून असतात. किरकोळ समस्यांवर किंवा सहा महिन्यांपेक्षा कमी काळपर्यंत दिसलेल्या समस्यांवर डॉक्टर साधारणपणे जीवनशैली बदलण्याचे किंवा स्वतःच करण्याजोगे उपाय सुचवतात, +उदाहरणार्थ - +मासिक पाळीच्या समस्यांवर आपण वनौषधींचे व इतरही उपाय करू शकता, उदाहरणार्थ. +मासिक पाळीचा जास्त व दीर्घकाळ त्रास होत असल्यास डॉक्टर खालील प्रकारची औषधे घेण्यास सांगू शकतात +फायब्रॉइड्स किंवा कर्करोगासारखा एखादा गंभीर आजार दिसून आल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. )या प्रकारच्या बऱ्याच समस्या किरकोळ असतात व फार काळजीचे कारण नसते. मासिक पाळीवर विविध घटकांचा परिणाम होत असतो आणि पाळीच्या सुरुवातीच्या काही समस्या शरीरास त्यांची सवय होईपर्यंतच टिकतात. अर्थात पाळीजास्त दिवस चालल्यास, अत्याधिक रक्तस्त्राव असल्यास अथाव रक्ताच्या गुठळ्या दिसल्यास डॉक्टरी सल्ला घेणे उत्तम. +स्त्रियांच्या रजोनिवृत्ती या विषयावर प्रा. नितीनकुमार यांनी ’मेनोपॉज’ नावाचे नाटक लिहून दिग्दर्शित केले आहे. त्याचा पहिला प्रयोग पुण्यात २५-१-२०१८ रोजी झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12035.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06777edca981a8cf3da63bcc29e337f70fc23e69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12035.txt @@ -0,0 +1 @@ +पाळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12055.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88cdec72ddf6fdac6d90079c38227c6625e3d653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12055.txt @@ -0,0 +1,12 @@ + +पावनखिंड (इंग्रजी: Pawankhind ) हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, ए.ए. फिल्म्स (A A Films) प्रस्तुत आणि अ‍ॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) निर्मित मराठी भाषेतील ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपट आहे. मराठा योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांच्या पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात दाखवला आहे. +'पावनखिंड' सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या 'पावनखिंड' चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १८ फेब्रुवारी २०२२ मध्ये हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.[१] +दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिव चरित्रावरील आधरित आठ चित्रपटांच्या मालिकेतील फर्जंद आणि फत्तेशिकस्त या दोन चित्रपटा नंतर बाजीप्रभू देशपांडे व बांदल सेनेच्या घोडखिंडीतील पराक्रमावर हा तिसरा चित्रपट. +आदिलशाहीचा सरदार सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांस साखळदंडात बांधून विजापुरास नेण्यासाठी पन्हाळगढास वेढा देऊन महाराज व महाराजांच्या सैन्यास गडावर कोंडल्यानंतर, वेढ्यातुन बाहेर निघण्यासाठी शिवाजी महाराज विशाळगढाकडे निघतात तेव्हा शिवाजी महाराज हे विशाळगढावर सुखरूप पोहचवण्यासाठी बाजीप्रभु देशपांडे आणि ३०० बांदल सैनिकांचा पराक्रम ह्या चित्रपटात दाखवला आहे. १३ जुलै १६६० मध्ये कोल्हापुरजवळील विशाळगढाच्या परिसरातील घोडखिंडीतील लढाईतील मावाळ्यांचे शोर्य या चित्रपटाच्या माध्यमातून आपणास पाहण्यास मिळते. +चित्रपटाचा संगीत देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केला असून दिग्पाल लांजेकर यांनी गीते लिहिली आहेत. हरिदास शिंदे व अवधूत गांधी यांनी गायलेल्या "युगत मंडळी" या गाण्याचा व्हिडिओ डिसेंबर २०२१ मध्ये रिलीज झाला.[२] +'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' नंतर १५ नोव्हेंबर २०१९ रोजी 'जंगजौहर' या ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आला होता. १० फेब्रुवारी २०२० ला जंगजौहर या चित्रपटाचा किल्ले रायगडावर ढोल-ताशांच्या गजरात व मंत्रोच्चाराच्या जयघोषात मुहूर्त पार पडला.[६] १९ मार्च २०२० ला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले.[७] फेब्रुवारी २०२१ मध्ये चित्रपटाचं नाव बदलून पावनखिंड करण्यात आलं.[८][९] +या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर, अनिरुद्ध् आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट अ‍ॅलमंड्स क्रिएशन्स (Almonds Creations) च्या बॅनरखाली निर्मित तर ए.ए. फिल्म्स (A A Films) च्या बॅनरखाली प्रस्तुत करण्यात आला. +पावनखिंड हा चित्रपट १० जून २०२१ लाच प्रदर्शित होणार होता.[१०] परंतु कोरोना महामारीमुळे प्रदर्शन हे पुढे ढकलण्यात आले. नंतर हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित करण्याचे ठरवले असता ओमिक्रॉन या कोरोना विषाणूमुळे दुसऱ्यांदा ह्या चित्रपटाची प्रदर्शन तारीख बदलण्यात आली.[११][१२] अखेर हा चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित झाला. +पावनखिंडला समीक्षकांची वाहवा मिळाली. द टाईम्स ऑफ इंडिया मधील मिहिर भानगे यांनी चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार्स, आणि असे म्हटले की "पावनखिंड कथाकथनात उत्कृष्ट आहे, तांत्रिक बाबी जरी चांगल्या असल्या तरी अधिक चांगल्या केल्या जाऊ शकल्या असत्या. काही महत्त्वाच्या दृश्यांमध्ये पार्श्वसंगीत संवादांवर मात करते, काही साहस दृश्यांमध्ये कट करण्यात अयशस्वी. तरिही, चित्रपटाच्या माध्यमातून सर्व काही सांगितले आणि केले, संपूर्ण टीमने ह्यला मोठ्या पडद्यावरील अनुभव बनवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला आहे. कदाचित मोठ्या बजेटसह, लांजेकरांच्या मालिकेच्या पुढील चित्रपटांमध्ये या गोष्टीं सुधारल्या जातील."[१३] Cinestaan.com मधील श्रीराम अय्यंगार यांनी लिहिले की "नक्कीच, नाटकाचा स्तर अधिक उंचावला आहे. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की चित्रपट बहुसंख्यांक जनांच्या पूर्वाग्रहामुळे रंगला आहे. तरीही लोकनाट्यकारांची ती नेहमीचीच शैली होती. ते प्रेक्षकांना अनुरूप होईल अशी टोन बदलू शकत होते. सिनेमा वेगळा नसल्याचा दावा करू शकतो. शेवटच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये असे काही क्षण आहेत जेव्हा व्हीएफएक्स मधल्या चुका दिसतात, परंतु त्या कथेला कोणत्याही प्रकारे अडथळा आणत नाहीत."[१४] महाराष्ट्र टाइम्सचे कल्पेश कुबाल लिहितात की "तांत्रिक बाजू काहीशी ढासळलेली दिसते; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. चित्रपटाच्या संपूर्ण कथेत दिग्दर्शकाने विविध शूरवीरांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे."[१५] "दिग्दर्शक आणि कलाकारांची मेहनत पडद्यावर पाहायला मिळते. एक अभूतपूर्व इतिहास अनुभवण्यासाठी तुम्ही या चित्रपटगृहाला भेट द्यावी आणि एकदा तरी तो पहावा" अशी लोकमतच्या समीक्षांची प्रतिक्रिया आहे.[१६] +महाराष्ट्रामध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक सिनेमागृहासमोर हाऊसफुलचे फलक ही पाहण्यास मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रयोगांची संख्या देखील वाढवण्यात आली होती.[१७] पावनखिंड या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या आठवड्यात ₹१२.१७ कोटी कमावले. १६ मार्च २०२२ पर्यंत, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ₹३९.६५ कोटींची कमाई केली आहे.[१८] +पावनखिंड आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12078.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..333d62c1ffa1640cb000cd434f9688ef6c88bb58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12078.txt @@ -0,0 +1,100 @@ +पावस हे रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या रत्‍नागिरी तालुक्यातील १२७४.११ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०३३ कुटुंबे व एकूण ४७१८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी १५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २३४९ पुरुष आणि २३६९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५४ असून अनुसूचित जमातीचे १७ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६५६४९ [१] आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +गावात ५ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात ८ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात ३ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय माध्यमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय उच्च माध्यमिक शाळा आहेत. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय मिरजोळ येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था कोल्हापूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र रत्‍नागिरी येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा पावस येथे ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. +गावात १ क्षयरोग उपचार केंद्र आहे. +गावात १ ॲलोपॅथी रुग्णालय आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ दवाखाना आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात १ औषधाचे दुकान आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात इतर पद्धतीने पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात ग्रामीण उत्पादक केंद्रे किंवा सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात ग्रामीण सॅनिटरी हार्डवेअरचे दुकान उपलब्ध नाही. +गावात सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील उपपोस्ट ऑफिस १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात पोस्ट व तार ऑफिस उपलब्ध आहे. +गावाचा पिन कोड ४१५६१६ आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध आहे. +गावात व्हॅन उपलब्ध आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील समुद्र व नदीवरील बोट सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला आहे. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +पावस गाव गौतमी नदीच्या काठावर वसले आहे. हे गाव रत्‍नागिरी जिल्ह्यात रत्‍नागिरीपासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर आहे. +सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे गाव आहे. या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यंत सुबोधपणे पोहचविला. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व, सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्तपरिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्तमंडळींनी `स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ' हा ट्रस्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे. +पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात. +मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात मंडया / कायमचे बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील मंडया / कायमचे बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात समाज भवन (टीव्ही सह/शिवाय) उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खेळ / करमणूक केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +प्रतिदिवस २२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) घरगुती वापरासाठी ,शेतीसाठी व व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +पावस ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत +पावस या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते (महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात,आंबा उत्पादने,काजू diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12084.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..919e6e08eb34190e1b8604749efca97501898cb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12084.txt @@ -0,0 +1 @@ +पावागडा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12104.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49bb3501f280e0e1deec781a1cd48eee5a0069a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12104.txt @@ -0,0 +1 @@ +"पाश" हे एक आयुध आहे. आयुध विविध हिंदू देवदेवतांच्या हातामध्ये रक्षणार्थ घेतलेले पौराणिक आख्यायिकांमधे दिसून येते.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12120.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12120.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12171.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaf3b85c69ef693f57e7aac5765a59e70c1d98ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12171.txt @@ -0,0 +1,4 @@ +ॲक़्विला रॅपॅक्स रॅपॅक्स' +सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो.[२] तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.[३] +सुपर्ण हा आकारमानाने घारीपेक्षा मोठा व नेपाळी गरुडापेक्षा छोटा असतो. त्याची लांबी ६० ते ७५ सेमी पर्यंत असते. त्याचा रंग गडद उडी ते मातकट बदामी असतो. पाय पिसांनी झाकलेले असतात. +तो अपमार्जक व परभक्षक दोन्ही आहे. ससाणे, घारी व छोट्या शिकारी पक्ष्यांकडे भक्ष्य पाहून उत्तेजित होतो व ते भक्ष्य पळवतो. गिधाडांबरोबर मृत जनावरे देखील खातो परंतु अलीकडील काळात हे दृश्य दुर्मीळ झाले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12204.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90096abf2abf9b6280248c2cd111f37d1bd32fbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12204.txt @@ -0,0 +1,9 @@ +पिंजाळ नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. + + +उल्हास नदी  · कामवारी नदी · काळू नदी · खडवली नदी · चोरणा नदी · तानसा नदी · दहेरजा नदी · पिंजळ नदी · पेल्हार नदी · बारबी नदी · भातसई नदी (भातसा नदी) · भारंगी नदी · भुमरी नदी · मुरबाडी नदी · वांदरी नदी · वारोळी नदी · वैतरणा नदी · सूर्या नदी + + +पिंजाळ नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12218.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a67889950aa357d1cec34f9d27c9a47871d2c37b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12218.txt @@ -0,0 +1 @@ +नदीपात्राच्या तळाकडील गाळामधील गोटे चिखलामुळे एकत्र येऊन व त्यावर दाब पडून तयार झालेल्या खडकाला पिंडाश्म (Interformational conglomerate) असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12234.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70b609a09f30014bbae281bb0e5bd1d502b50a18 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12234.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरणवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12246.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..925e7ea914d2e8514d0127eb9c0353fdef907d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12246.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपराळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12254.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68ba524bcaad369f953a6a43f967e5eee65ea1ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12254.txt @@ -0,0 +1,4 @@ +देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ.स. १९८६साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय पिंपरी येथे आहे. +पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६ मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्‍नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१४ च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील शकुंतला धराडे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर होण्याची संधी मिळाली आहे. +भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतरचे महापौर:- +महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परियोजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1226.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cedefe3e8872ec75f8dc787721bd5b30f3fc9ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1226.txt @@ -0,0 +1,4 @@ +सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा (मार्गशीर्ष अमावास्या) या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो. +हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषतः रात्री हे शैत्य वाढते. रात्रीही मोठ्या असतात. जठराग्नी या शैत्यामुळे नाभिस्थानी कोंडला जातो आणि मनुष्याची भूक वाढते – बलिन: शीतसंरोधात् हेमन्ते प्रबलोऽनल:भवति , -अष्टाङ्गहृदय सूत्रस्थान अध्याय ३याचा परिणाम असा होतो की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे-दैर्घ्यात् निशानाम् एतऱ्हि, प्रातः एव बुभुक्षित: (भवति)।-अष्टाङ्गहृदय सूत्रस्थान अध्याय ३आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये.भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो- अल्पेन्धनो धातून्स पचेत्॥ -अष्टाङ्गहृदय सूत्रस्थान अध्याय ३अग्नीला इंधन हवे असते.ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते. हे सर्व टाळायचे असेल तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे.म्हणून धनुर्मासात प्रातः एव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले.हा झाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार.याला आता आपल्या संस्कृतीत कसे बसवले तेही पहाण्यासारखे आहे. तैर्दत्तान् अप्रदाय एभ्यः यो भुङ्क्ते स्तेन एव स:।भ.गी.३.१२ +इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासव्रतात दिसतो. +पहा : खरमास diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12265.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..405a2f7d55e0951e85303b1d2316843ce809a966 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12265.txt @@ -0,0 +1,4 @@ +पिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +तमाशा चे शौकीन गाव असा इतिहास. कुलकर्णी आणि इनामदार वतनदारांचे गाव. पंचक्रोशीत दर माणसी जास्त जमीन असणारे गाव. पाण्याचा कोणताही बाहेरचा स्रोत नसताना एकेकाळी पाणीदार असणारे आणि साहजिकच उसाचे विक्रमी उत्पादन घेणारे गाव, पण एकवेळ गावात टँकर ने पाणीपुरवठा करावा लागला. +रहिमतपूर,सापगांव,जयपूर, आर्वी, वाठार किरोली, सुर्ली इत्यादी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12280.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c2ed72925201828a38ea94d54a7efccb41bdf9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12280.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे गावाला दक्षिण पश्चिम बाजूने खूप मोठी डोंगररांग आहे शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात रानबा देव व लोणार बाबा हे मुख्य देवस्थान आहेत दरवर्षी या गावांमध्ये दिवाळीच्या दरम्यान खूप मोठी यात्रा भरते या यात्रे करता महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात पाण्याचा अभाव असल्याकारणाने शेती आठ महिने असते त्यामुळे शेतीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका करणे शक्य होत नाही त्यामुळे तरुण वर्ग हा शहराकडे वळलेला आहे तर काही वर्ग सहा महिने ऊस तोडीसाठी बाहेरगावी जात असतो गावामध्ये अशिक्षित पणाचे प्रमाण बऱ्यापैकी होते परंतु अलीकडे तरुण मुले पोलीस भरती वकिली इंजीनियरिंग शिक्षक भरती अशा क्षेत्रांमध्ये स्वतःचे कारकीर्द करण्याकडे लक्ष देत आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12306.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21af22e8309246297850d554b2adc0d37a0d3097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12306.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिंपरी पेंढार हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातले एक गाव आहे. प्रवचनकार किसन महाराज चौधरी यांचे हे जन्मगाव आहे. +सेवानिवृत्त शिक्षक किसन महाराज चौधरी यांनी पिंपरी पेंढार येथे माऊली सेवा संस्था या नावाचा वानप्रस्थाश्रम काढला आहे. +पिंपरी पेंढार हे गावामध्ये शेती आणि पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे,शेती ही अतिशय आधुनिक पद्धतीने केली जाते.प्रमुख पिके ही केळी,ऊस,टोमॅटो,कांदा,भाजीपाला,द्राक्षे ई. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12324.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4eb37833e68008bb3e8dd0b237d438810850053 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12324.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपरीदुर्ग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12333.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f9f6fedafa0dd0d143fd90640c31d38741f1a7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12333.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपरीमार्कंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12360.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08eb3165c9b8b9674fbc30236ee3dfe5c537b4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12360.txt @@ -0,0 +1,9 @@ + पिंपळकोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +पिंपळकोंड हे महाड पासून १८ किमी अंतरावर आहे.महाड व मंडणगड तालुक्यांना जोडणारे महाड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. महाड तालुक्यातील आंब्याच्या कोंड, करंजमाळ, कोंड मालुसरे, फौजदारकोंड तर मंडणगड तालुक्यातील कुडुक हनुमान वाडी, सडे ही जवळची गावे आहेत. मुख्य वाहतूक पिंपळकोंड गावापासून ६ किमी रेवतळे गावातून आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12363.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d01bac0a2666abe7c6faf41fbdf1073e1b27c47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12363.txt @@ -0,0 +1,24 @@ +पिंपळखुंटे +पिंपळखुंटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +पिंपळखुंटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातले एक गाव आहे.पिंपळखुंटे जिल्हा मुख्यालय सोलापूरपासून ९२ किमीवर, तर माढा या तालुका ठिकाणापासून २३ किलोमीटर अंतरावर आहे.राजधानी मुंबई पासून ते ३२८ किलोमीटर अंतरावर आहे +पिंपळखुंटेचा पिन कोड ४१३२०८ आहे. त्याच पोस्टल मुख्य कार्यालय कुर्डुवाडी आहे.मराठी येथे स्थानिक भाषा आहे. +पिंपळखुंटे जवळील गावे :चोभे पिंपरी (५ किमी), निमगाव टेंभुर्णी, बादलेवाडी (६ किमी), शेडशिंगे (६ किमी), कुर्डू (६ किमी), अंबड (४ किमी.) +येथील लोकजीवन सर्व सामान्य असून ९०% लोक शेतीवर अवलंबून आहे , १०% लोक नोकरीसाठी बाहेर जातात. +शेती : मुख्य काम शेती आहे ,विविध प्रकारची फुलबाग ,फळबाग , नगदी पिके ,दूध अशा प्रकारचे व्यवसाय आहेत.शेतीसाठी पाणी नसून पूर्ण पावसावर अवलंबून आहे.शासनाकडे पाण्याची मागणी प्रलंबीत आहे +पशुपालन : गावामध्ये  पशुपालन केले जाते त्यामध्ये दूध देणारे पशु जास्त प्रमाणात आहे . +हे मंदिर पुरातन असून पवित्र स्थान आहे. +साधारणतः ४० वर्ष जुने आहे व गावचे हे ग्राम दैवत असून याची दररोज पूजा व आरती सकाळी व संध्याकाळी केली आहे. +नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य: +हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." +या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला.ना शस्त्रना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला. +नृसिंह नवरात्र: नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. +वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते. +पिंपळखुंटे कसे पोहोचाल? +पिंपळखुंटे पासून जवळच्या रेल्वे स्थानके: धवलस रेल्वे स्थानक ३ किलोमीटर आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानक १३ किलोमीटर आहे. +सोलापूर प्रमुख रेल्वे जंक्शन पिंपळखुंटे पासून ८५ किमी आहे +पिंपळखुंटे-कुर्डुवाडी १३ किलोमीटर आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची दररोज बस आहे. +बस वेळापत्रकः कुर्डुवाडी-पिंपळखुंटे +सकाळी ०७:००,०९:३०, दुपारी १२:००, संध्याकाळी ०५:३० +पिंपळखुंटे जवळील महाविद्यालये: विठ्ठलराव शिंदे कॉलेज, अंबड; के एन भिसे कॉलेज, कुर्डुवाडी +पिंपळखुंटे जवळील विद्यालय :न्यू इंग्लिश स्कूल,पिंपळखुंटे, सुशिलाबाई पाटील् इंग्लिश स्कूल,पिंपळखुंटे +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12397.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4affe5d5086e8fa4465ed8fffa3c44dd5e63e385 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12397.txt @@ -0,0 +1,4 @@ +पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +देवळा (तालुका) शहरापासून उत्तरेला 6 किलोमिटर वर पिंपळगाव आहे. कळवण - मालेगाव रस्त्यावर वसलेले हे सधन, समृद्ध, आणि परिसरातील प्रसिद्ध गाव आहे. +या गावास पिंपळगाव (वाखारी) असे संबोधले जाते. महाराष्ट्र किंवा देशात पिंपळगाव नावाचे भरपूर गाव असल्यामुळे त्यास विशेष ओळख असण्यासाठी पिंपळगाव जवळ दक्षिण - पश्चिमेला असलेल्या वाखारी गावाचे जोडनाव दिले गेले. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12398.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64e169f2d47e7161e7ccb92c349bf8d769dc8e6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12398.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1240.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dedab2d8d149c6489ebd12a688ed6935cadd0cd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1240.txt @@ -0,0 +1,2 @@ + धुनकी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12404.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12404.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12411.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f081e4f94e806e200027694e4b14a52773de0f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12411.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12440.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d972ba30b1461e7d938fc9fc503243613b0d63b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12440.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव कोरका हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12449.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60e8ff123480ff1eede33fbdac2d04be616af4a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12449.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव ठोंबरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12453.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..813e9a8bf4e42331a53cacdb30968712107a643e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12453.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव तर्फे चाकण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12465.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82242af2afcb68144ba67571e5dea0548c35d970 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12465.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगाव मोर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12466.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37963e16636b2778e31da43bbfb7c01fa6e09265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12466.txt @@ -0,0 +1,12 @@ +१९° ०६′ ३१.४५″ N, ७४° १६′ ४६.६६″ E +पिंपळगाव रोठा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात वसलेले एक गाव आहे. हे गाव समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच पठारावर वसले आहे. येथील मध्ययुगीन कोरठण खंडोबा मंदिर अनेक हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. +कोरठण खंडोबाचे मंदिर मध्ययुगात बांधले गेले. मंदिराच्या प्रवेशद्वारापासच्या शिलालेखानुसार याचे बांधकाम शा.श. १४९१ (इ.स. १५६९ च्या सुमारास) साली पूर्ण झाले[१]. इ.स. १९९७ मध्ये चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर (मार्गशीर्ष, शा.श. १९१९) गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार झाला. + +पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेले कोरठण खंडोबा मंदिर राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. एकेकाळी बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण; पण सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतींवर बंदी घातल्यानंतर त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी करणारेही हे गाव ठरले. घडीव मूर्ती नसल्याने दररोज देवाचे नवे रूप येथे पहायला मिळते. जुन्या अनिष्ट प्रथा बंद करून नव्या पद्धती स्वीकारणारे गाव म्हणून याकडे पाहावे लागेल. बाजारू स्वरूप न देता देवस्थानचा सुनियोजित विकास करून जुन्या-नव्याचा संगम साधणारे हे ठाणे तसे निराळेच म्हणावे लागले. +मंदिराजवळ सापडलेल्या शिलालेखानुसार १४९१मध्ये त्याचे बांधकाम झाल्याचे आढळून येते. 'बिन टाक्याचा देव' म्हणून याला पूर्वी देवाचे 'कोरं ठाणं' आहे, असे म्हणत. त्यानुसार कोरठण खंडोबा नाव प्रसिद्धीला आले. स्वयंभू तांदळा रूपात खंडोबा, म्हाळसा आणि बाणाई यांचे दर्शन होते. पुढे स्वयंभू बारा लिंगे आहेत. 'बिन टाक्याचा देव' हे येथील वैशिष्ट्य. त्यामुळे मूर्तीला दररोज स्थानानंतर वस्त्रे, अलंकार चढविले जातात. स्नानानंतर चंदनाचा लेप लावून त्यावर चांदीचे डोळे चिटकविले जातात. त्यामुळे देवाची मूर्ती दररोज नव्या स्वरूपात पहायला मिळते. पगडी, शाल, फुलांचा हार या पारंपरिक सजावटीत मूर्ती चित्ताकर्षक बनते. आपल्याकडे अनादी काळापासून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये खंडोबा देवाला कुलदैवत मानले जाते. भगवान शंकराने मनी आणि मल्ल या दोघाचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाच अवतार धारण केला, तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी होता. खंडोबा अवतार दिवस म्हणूनही चंपाषष्ठीला महत्त्व आहे. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले हा दिवसही खंडोबाचे ठाणे असलेल्या ठिकाणी महत्त्वाचा. हे सर्व उत्सव कोरठणलाही होतात. +समुद्रसपाटीपासून ९५१ मीटर उंच विस्तीर्ण पठारावरील विलोभनीय मंदिर भक्ती आणि निसर्गाचाही प्रयत्य देते. माळशेजपासून ७० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. माळशेजसारखेच निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात या भागात पाहायला मिळते. जिल्ह्यातील उंच देवस्थानांपैकी हे एक आहे. तेथून पुणे व नगर जिल्ह्यातील बऱ्याच भागाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. १९९७ला ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्या दिवशी गगनगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिराला सुवर्ण कळस चढविण्यात आला. तो दिवस शुद्ध चंपाषष्ठीचा होता म्हणून दरवर्षी चंपाषष्ठीला मोठा आनंदोत्सव व धार्मिक पर्वणी साजरी होते. हा दिवस संतमेळा दिवस म्हणून साजरा केला जातो. आतापर्यंत अनेक मान्यवर संतांना या दिवशी देवस्थानतर्फे निमंत्रित करण्यात आले होते. संताची कीर्तने- प्रवचने आयोजित करून गावकऱ्यांसाठी धार्मिक विचारांची मेजवाणी दिली जाते. वार्षिक यात्रा, उत्सवासोबतच सोमवती अमावस्या, चंपाषष्ठी आणि दर महिन्याची पौर्णिमा या दिवशीही महाराष्ट्रसह, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांमधून लाखो भाविक येतात. +मंदिर पुरातन असले, तरी मधल्या काळात उपेक्षित होते. १९८७ पर्यंत देवस्थान परिसरात मोठया प्रमाणात पशू बळीची प्रथा चालू होती. शेकडो बकऱ्या येथे कापल्या जात. स्थानिकांसोबतच बाहेरचे भाविकही येथे येऊन जत्रा साजरी करीत. त्यानंतर पिंपळगाव रोठा ग्रामस्थांनी त्याविरुद्ध मोहीम उघडून, हरिनाम संकीर्तन करून ती प्रथा बंद केली व देवस्थानची विकासकामे हाती घेतली. हा गावातील क्रांतिकारक निर्णय म्हणावा लागेल. तेव्हापासून बदलाची प्रक्रिया सुरू झाली आणि हे ठाणे नावारूपाला आले. एवढेच नव्हे, तर महिलांच्या पुढाकारातून पिंपळगावात दारूबंदी झाली. ग्रामस्थांच्या पुढाकारातून गावातील यात्रेतील तमाशा आणणे बंद झाले. यात्रेच्या दिवशी होणारा काठ्यांच्या मानाचा वादही मिटविण्यात यश आले. कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडी शर्यती बंद करून केवळ बैलगाड्यांचे देवदर्शन ही जुनी प्रथा सुरू ठेवण्यात आली. पूर्वी या ठिकाणच्या बैलांच्या शर्यतीसाठी मोठे बक्षीस नसतानाही चारशे ते साडेचारशे बैलगाड्या येत. मात्र, कोर्टाच्या आदेशानंतर आता शर्यत बंद झाली असली, तरी दर्शनासाठी लोक बैलगाडीतून येतात. घरातील माणसेच नव्हे, तर बैलांसह इतरही पाळीव प्राणी खंडोबाच्या दर्शनाला आणण्याची ही प्रथा आहे. +दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी भाविकांची कोरठण खंडोबाला गर्दी होते. वर्षभरात सुमारे १५ लाख भाविक येथे भेट देत असल्याचा अंदाज आहे. भाविकांच्या देणगीतून विकासकामे सुरू आहेत. मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता देवस्थान ट्रस्टमार्फत व्यवस्था करण्यात मर्यादा येत आहेत. सरकारने हे देवस्थान 'क'वर्गातून 'ब'वर्ग दर्जाचे केले, तर जास्त निधी मिळून मोठी कामे करता येऊ शकतील, असे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड यांनी सांगितले. +पिंपळगाव रोठा गाव आणि मंदिर यामध्ये सुमारे चार किलोमीटरचे अंतर आहे. गावापासून दूर असलेल्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारणे तसे कठीणच. यावर मात करीत देवस्थान ट्रस्टने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यातून २० कोटींची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना झाली. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच कोटींची कामे झाली. त्यामुळे तेथे पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या असून भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्थाही होऊ शकते. या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे येण्यासाठी आठ ते दहा रस्ते आहेत. त्यातील बहुतांश पुणे जिल्ह्यातून येणारे आहेत. पुरातन मंदिराचा केवळ जीर्णोद्धारच नव्हे, तर तेथील प्रथा-परंपरांनाही नवे आयाम देण्याचा प्रयत्न देवस्थान ट्रस्ट आणि गावकऱ्यांचे सुरू आहेत. +प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेला येथे ३ दिवसांचा यात्रा उत्सव असतो. पहिल्या दिवशी श्री खंडोबाचे मंगलस्नान व पूजेचा विधी असतो. दुसऱ्या दिवशी पारंपारिक बैल गाड्यांचा देव-दर्शनाचा कार्यक्रम असतो.तिसऱ्या दिवशी काठ्यांचा देव-दर्शनाचा कार्यक्रम असतो. येथे मानाच्या काठ्यांची मिरवणूक होऊन यातेची सांगता होते.[२] +येथील रोटेश्वर या ग्राम देवतेच्या नावावरून या गावाला रोठा हे नाव पडले .या ग्रामदेवतेची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते . diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12467.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d90d5145db6725f1d7502580838e46bed99ea5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12467.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपळगाव लजरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12468.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd48737be104a7bd3663103412b7bdd0b7e0f3a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12468.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिंपळगाव लिखा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे== श्रीक्षेत्र संत योगीराज गंगाजी बापू महाराज diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12474.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd28bd7958c4f01447a88d4d1b9ea41fdcaeffe6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12474.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळगावजोगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12493.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ba90cbb48febba829e8b5e913f647060c22d401 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12493.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळधाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12518.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d554679b19f617795b38c4ac80fc2708648c081e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12518.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिंपळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1252.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09f64d0a96a87570a891ce01dff4060e06fc9576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1252.txt @@ -0,0 +1,18 @@ +धुमखेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ७.१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४२७ कुटुंबे राहतात. एकूण २०९७ लोकसंख्येपैकी १००९ पुरुष तर १०८८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.३६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.२४ आहे तर स्त्री साक्षरता ५७.४२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.५९ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +कोल्हण, धामाटणे, पेठ, धाकटी डहाणू, ताडीआळे, पोखरण, गुंगावाडा, वाडापोखरण, चंडीगाव, आंबिस्तेवाडी, वाढवण ही जवळपासची गावे आहेत.धुमखेत गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12525.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9fe9c64187007641358923c9721376ff31aed8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12525.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिंपळशेंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1254.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09f64d0a96a87570a891ce01dff4060e06fc9576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1254.txt @@ -0,0 +1,18 @@ +धुमखेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ७.१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४२७ कुटुंबे राहतात. एकूण २०९७ लोकसंख्येपैकी १००९ पुरुष तर १०८८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६९.३६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.२४ आहे तर स्त्री साक्षरता ५७.४२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.५९ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +कोल्हण, धामाटणे, पेठ, धाकटी डहाणू, ताडीआळे, पोखरण, गुंगावाडा, वाडापोखरण, चंडीगाव, आंबिस्तेवाडी, वाढवण ही जवळपासची गावे आहेत.धुमखेत गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12550.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89df555fe7bd973af629504b7bf0df55d67fcce2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12550.txt @@ -0,0 +1,8 @@ + पिंपळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12556.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1c743e76834ace8dee3c81ad25bb480db755e54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12556.txt @@ -0,0 +1,4 @@ +पिंपळेगुरव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. +==प्रेक्षणीय स्थळे== राजमाता जिजाऊ उद्यान, डायन्सॉर गार्डन, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर, +==जवळपासची गावे== सांगवी, दापोडी, नवी सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1258.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c6c2f8e85714b9614d4fa048e90b4f8f63ca30e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1258.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुमाणखेडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12601.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..259b26dd72a383dd13833c2e896bd78212fceabe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12601.txt @@ -0,0 +1,31 @@ +पिएर क्युरी हे शास्त्रज्ञ आहेत. +पिएर क्युरी यांचा जन्म १५ मे १८५९ या दिवशी पॅरिस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन असे होते. त्यांचे वडील व आजोबा हे दोघही डॉक्टर होते. त्यांच्या आईचे नाव सोफी असे होते. त्यांना जॅक नावाचा एक भाऊ होता. पिएर क्युरी हे शाळेत गेलेच नाही. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. पिएर क्युरी यांना लहानपणी प्रत्येक विषयाच्या मुळाशी जायला आवडत. +पिएर क्युरी हे शाळेत गेले नाहीत. त्यांना युजीन आणि सोफी यांनी घरीच शिक्षण दिले. नंतर त्यांना खासगी शिकवणी लावली. ते वयाच्या १६ व्या वर्षी बी.एस्सी. आणि १८ व्या वर्षी एम.एस्सी झाले. +पिएर क्युरी यांचा विवाह नोबेल पुरस्कार प्राप्त मेरी क्युरी यांच्याशी २६ जुलै १८९५ साली झाला. +पिएर आणि जॅक या दोघांनी मिळून पिझो इलेक्ट्रिक क्वार्ट्झचा शोध लावला. पिझो क्वार्ट्झ इलेक्ट्रोमीटरचे उपकरण तयार केले. पिएर क्युरी यांनी क्युरी स्केल नावाची मोजमापपट्टीही तयार केली. +१९०६ साली पिएर क्युरी यांचा अपघाती मृत्यू झाला. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12637.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9b85a30a6a524202d1482e43bc7fa8f11be80f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12637.txt @@ -0,0 +1 @@ +हेलाओ नाफिडी पिक्की या फ्रान्स (२३ एप्रिल, १९९०:नामिबिया - हयात) हा  नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12638.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4be2db02bd9cc237bee3d9d95517e2d8b6258f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12638.txt @@ -0,0 +1,8 @@ + पिकुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12643.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00cf4181a2a3c20c13d0b6b2d015fefa54e62802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12643.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिकेन्स काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12645.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b12365844dfd30d5843956dcc17f6c671a68bd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12645.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिकेन्स काउंटी, अलाबामा ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कॅरल्टन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १९,१२३ इतकी होती.[२] ही काउंटी टस्कालूसा महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12671.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..577ee0f1158489190e8406a6495072df5d51e3a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12671.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिटकिन काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,५३८ होती. [१] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर ॲस्पेन आहे. [२] या काउंटीला नाव कॉलोराडोचे गव्हर्नर फ्रेडरिक वॉकर पिटकिनचे नाव देण्यात आले आहे. पिटकिन काउंटीचे दरडोई उत्पन्न अमेरिकेत सातव्या क्रमांकावर आहे. [३] +अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमधील अहवालानुसार पिटकिन काउंटीमधील रहिवाशांचे २०१४ मधील आयुर्मान 86.52 वर्षे होते, जे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे होतो. [४] अमेरिकेतील प्रत्येक काउंटीपेक्षा पिटकिन काउंटीमधील पुरुष आणि स्त्रिया दोघेही जास्त काळ जगतात. जन्माच्या वेळी पुरुषांचे आयुर्मान ८५.२ वर्षे तर महिलांचे आयुर्मान ८८.२ वर्षे होते. [५] समीट आणि ईगल काउंटी या दोन पिटकिन काउंटीला लागून असलेल्या काउंट्या आयुर्मानात देशात अनुक्रमे प्रथम आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. +जून २०२१ च्या, यूएस न्यूझ अँड वर्ल्ड रिपोर्टच्या अहवालानुसार पिटकिन काउंटीचे आयुर्मान देशा चौथ्या क्रमांकाचे ९३.४ वर्षे इतके आहे. [६] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12693.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ae9340751f539928b905721d8bddd98c2666f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12693.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिठापुरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे दत्ताचे देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे. +गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते. तर पाय पिठापुरम येथे होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू-माधव, प्रयाग येथे वेणी-माधव, रामेश्वर येथे सेतु- माधव, त्रिवेंदम येथे सुंदर-माधव तर पिठापुरम येथे कुंती -माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने जेथे माधवाची पूजा केली, ते हे स्थान. +हैद्राबाद-विशाखापट्टणमच्या मार्गावरील गाड्या सामलकोट जंक्शनला थांबतात. येथून पिठापुरम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12695.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b46d3f02595a20d519de641d8fa9e0c1d698d1f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12695.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिठापुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12702.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..825521bc07ba4c97381fb028de9aba9ac5be056c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12702.txt @@ -0,0 +1,5 @@ +मातकट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या फक्त नराचा कंठ पिवळ्या रंगाचा असतो आणि पंखावर दोन पांढरे पट्टे येवढा फरक सोडला तर चिमणीसारखाच दिसणारा, साधारण १४ सें. मी. आकाराचा हा पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून बांगलादेशपर्यंत आणि श्रीलंका येथेही आढळतो. याच्या किमान दोन उपजाती आहेत एक फिकट रंगाची तर दुसरी जास्त गडद रंगाची. +पीतकंठी चिमणी रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारी आहे. हा पक्षी मनुष्य वस्तीजवळ राहणे पसंत करतो पण चिमणी इतक्या जवळ तो येत नाही. विरळ जंगलांचा भाग, पानगळीचा प्रदेश, शेतांच्या जवळ पीतकंठी चिमणी हमखास दिसून येते. +कीटक, फुलपाखरे, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य असून शेतातील उभ्या पिकात ते थव्याने येतात. +एप्रिल ते जून हा यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे गवत, पिसे आणि किरकोळ वस्तुंपासून बनविलेले, कधी झाडांच्या ढोलीत स्वतः तयार केलेले किंवा बरेचदा सुतार किंवा अन्य पक्ष्यांचे तयार घरटे असते. मादी एकावेळी ३ ते ४ हिरवट पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर-मादी पिलांची देखभाल करण्यापासून सर्व कामे मिळून करतात. +डॉ. सलीम अली यांनी त्यांच्या लहानपणी एक पीतकंठी नर चिमणी मारल्यावर त्याचे निरिक्षण केले व हा पक्षी साध्या चिमणीपेक्षा वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांच्यातील शास्त्रज्ञ जागा झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12727.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..597110f647af8ab9634f7846d7626c68482f477f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12727.txt @@ -0,0 +1 @@ +पित्तपापडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12737.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7ea16b021852f389f666bc1c2fc457d27b1ef9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12737.txt @@ -0,0 +1,24 @@ +पिन कोड किंवा पोस्टल इंडेक्स नंबर कोड म्हणजे भारतातील डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक. हे क्रमांक सहा आकडी असतात. या क्रमांकावरून एका विशिष्ट पोस्ट ऑफिसचा आणि पर्यायाने ते पोस्ट ऑफिस ज्या गावात आहे ते गाव किंवा ज्या गावाच्या जवळपास आहे ते नागरी किंवा ग्रामीण क्षेत्र समजते.[१] +या पिन कोडमधील पहिल्या दोन अंकांवरून ते पोस्ट ऑफिस किंवा ते गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते. पुढच्या दोन अंकांवरून जिल्ह्याचा बोध होतो, आणि शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात. हे सर्व आकडे विचारात घेतले की भारताच्या ते विशिष्ट पोस्ट ऑफिस कोणते ते समजायला मदत होते. +भारतात ९ पिन झोन आहेत. +भारताच्या राज्यांसाठी मुक्रर केलेले क्रमांक (हे सहा अंकी पिनकोड संख्येच्या आरंभाचे अंक असतात.) २९, ३५, ५४, ५५, ६५, ६६ आणि ८६ ते ९९ हे अंक कोणत्याही राज्याला दिलेले नाहीत. +आंध्र प्रदेश - ५० ते ५३ +आसाम - ७८ +ईशान्येकडील राज्ये (अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, मिझोरम, मेघालय, सिक्कीम - ७९ +उत्तर प्रदेश - २० ते २८ +ओरिसा - ७५ ते ७७ +कर्नाटक - ५६ ते ५९ +केरळ - ६७ ते ६९ +गुजरात - ३६ ते ३९ +जम्मू आणि काश्मीर - १८, १९ +झारखंड आणि बिहार - ८० ते ८५ +तामिळनाडू - ६० ते ६४ +दिल्ली राज्य - ११ +पंजाब - १४ ते १६ +पश्चिम बंगाल - ७० ते ७४ +बिहार आणि झारखंड - ८० ते ८५ +मध्य प्रदेश - ४५ ते ४९ +महाराष्ट्र - ४० ते ४४ +राजस्थान - ३० ते ३४ +हरियाणा - १२ ते १३ +हिमाचल प्रदेश - १७ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12752.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4582c38639f590d8e43d899b0b5e5adf5f034d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12752.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिनाल काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फ्लोरेन्स येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,२४,२६४ इतकी होती.[१] +पिनाल काउंटीचा काही भाग फीनिक्स महानगरक्षेत्रामध्ये आहे. या काउंटीची रचना १८७५मध्ये झाली diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12791.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2917fcc6e9ffff6d84f8232c6cbf0dd96f5f3e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12791.txt @@ -0,0 +1,4 @@ +पिपिल्तिन हा मेहिका साम्राज्यातला अनेक उच्चवर्गांमधला एक वर्ग होता. +हे लोक पूर्वीपासून असलेल्या उच्चवर्गीय सदस्य होते. त्यांनी सरकारी, सैन्यात आणि धर्मगुरूमंडळात उच्चस्थाने पटकावल्या होत्या. पिपिल्तिननी सामाजिक तणाव वाढवला आणि ही अ‍ॅझ्टेक साम्राज्याचा पडत्या काळातील अंतर्गत कमजोरी होती +अस्तेक लोक भविष्यातल्या मातृभूमीत स्थिर होत असताना उच्चवर्गातली लोकं (पिपित्लिन) जे स्वतःस तोल्तेक संस्कृतीचे (पूर्वाश्रमीचे मध्य मेक्सिकोतील साम्राज्य) वंजश म्हणवत, ते त्यांच्यात सामील झाले. ह्या नव्या वंशपरंपरांगत कुळांनी अ‍ॅझ्टेक समाजजीवनामध्ये मध्यवर्ती जागा मिळवली आणि त्यांनी अ‍ॅझ्टेकांनी जिंकलेल्या साम्राज्यात पूर्ण हात-पाय पसरले. +अ‍ॅझ्टेक संस्कृतीसंदर्भात परिभाषिक सूची diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12808.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c3390e3741b1a8c4cd74b0880944830a5a59d9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12808.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिएर चार्ल्स ले मॉनिये (नोव्हेंबर २३, इ.स. १७१५:पॅरिस - मे ३१, इ.स. १७९९) हा फ्रेंच अतरिक्षशास्त्रज्ञ होता. +याचे आडनाव लेमॉनिये असेही लिहीले जाते diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12828.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542f5409523d2b2272692609959a01da5b9bbbcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12828.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२ डिसेंबर, १९९३ (1993-12-22) (वय: ३०) +पिया बाजपेयी (जन्म : २२ डिसेंबर १९९३) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. प्रामुख्याने तमिळ व तेलुगू सिनेमांमध्ये अभिनय करणारी पिया २०१४ साली सतीश राजवाडेच्या मुंबई दिल्ली मुंबई ह्या चित्रपटामध्ये नयिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदर्पण करेल. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12839.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..538cdab5e81cd205d5599e7a2b4115b39a89db2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12839.txt @@ -0,0 +1,3 @@ +२० जून, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12853.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f3b0bfba747f0f494111947f03a8feab326bcd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12853.txt @@ -0,0 +1,4 @@ +जनरल वेन ए. डाउनिंग पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ [३], पियोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळ[४] किंवा पूर्वीचा ग्रेटर पियोरिया प्रादेशिक विमानतळ[५] [६] (आहसंवि: PIA[७], आप्रविको: KPIA, एफ.ए.ए. स्थळसूचक: PIA) हा अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील पियोरिया शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पश्चिमेस पाच मैलांवर , पिओरिया काउंटीमध्ये आहे. या विमानतळावर अमेरिकेच्या वायुसेनेचा तळ आहे. +हा विमानतळ इलिनॉय मधील १२ व्यावसायिक विमानतळांपैकी चौथा सर्वाधिक व्यस्त विमानतळ आहे. [८] +या विमानतळावर पियोरिया एर नॅशनल गार्डचा तळ आहे. येतथे इलिनॉय एर नॅशनल गार्डची १८२ एरलिफ्ट विंग ठाण मांडून आहे. ही तुकडी लॉकहीड C-130H हर्क्युलीस विमाने वापरते. याशिवाय येथे इलिनॉय आर्मी नॅशनल गार्डची आर्मी एव्हिएशन सपोर्ट फॅसिलिटी क्रमांक ३, १ली बटालियन, १०६वी एव्हिएशन रेजिमेंट स्थित आहे, जी बोईंग सीएच-४७ "चिनूक" हेलिकॉप्टर चालवते. +विमानतळाला ये-जा करण्यासाठी ग्रेटर पियोरिया मास ट्रान्झिट डिस्ट्रिक्टद्वारे चालविल्या जाणाऱ्या सार्वजनिक परिवहन सेवेचा मार्ग ७ शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपलब्ध आहे.. [१५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12864.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0848994a6cbfa992b159d157d01759cf153363ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12864.txt @@ -0,0 +1 @@ +पिरवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12870.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4d032652ecf979648fb82082fbda76ccac0d44b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12870.txt @@ -0,0 +1 @@ +पिराया हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12884.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b8e0c1a347fce18d78f508a3adf4288a2195a13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12884.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 28°21′54″N 75°35′42″E / 28.36500°N 75.59500°E / 28.36500; 75.59500 + +पिलानी हे भारत देशाच्या राजस्थान राज्यातील झुनझुनू जिल्ह्यामधील एक लहान गाव आहे. राजस्थानच्या उत्तर भागात राजस्थान-हरियाणा सीमेजवळ वसलेले पिलानी येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स (बिट्स-पिलानी) ह्या भारतामधील सर्वोत्तम अभियांत्रिकी शिक्षण संस्थेसाठी जगप्रसिद्ध आहे. +पिलानी जयपूरपासून २०८ किमी तर दिल्लीहून १९३ किमी अंतरावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12887.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..452118c6f5cf91c68217395859164de3db2d0b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12887.txt @@ -0,0 +1,9 @@ + +पिलीभीत भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पिलीभीत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. पिलीभीत हा बरेली विभागातील उत्तर-पूर्व जिल्हा आहे. हा नेपाळच्या सीमेवर शिवलिक रेंजच्या पायथ्याशेजारील उप-हिमालयीय पठार पट्ट्याच्या रोहिलखंड प्रदेशात वसलेला आहे. गोमती नदीच्या उत्पत्तीसाठी आणि वनसमृद्ध असलेल्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारे उत्तर भारतातील क्षेत्र आहे. पीलीभीत या शहराला बासरी नगरी म्हणून ओळखले जात असे. भारतातील अंदाजे ९५ टक्के बासऱ्या येथे बनत होत्या. तसेच येथून बासऱ्या निर्यात होत होत्या. [२] +भारत सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि मूलभूत सुविधा निर्देशकांच्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे, पिलीभीत हा भारतातील अल्पसंख्याक प्रदेशांपैकी एक आहे. [३] हा प्रदेश हिमालयापासून थोड्याच अंतरावर आहे तरीही पिलीभीतच्या आजुबाजुचा परिसर वगळाच आहे, येथे जमीन संपूर्ण सपाट आहे. यात उतार असतो परंतु डोंगर नसतात आणि त्यात अनेक प्रवाह दिसतात. [४] पिलीभीत हा उत्तर प्रदेशातील अनेक वनसमृद्ध भागांपैकी एक आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित्करण्याची त्तमच क्षमता आहे सुमारे ५४ किलोमीटर (३४ मैल) लांबीची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने पिलीभीतला अत्यंत संवेदनशील बनवते. [५] भारत सरकारच्या अंदाजानुसार, पिलीभीत मधील ४५.२३% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे. [६] वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी या भागातील चिंतेचे कारण आहे आणि बऱ्याच अशासकीय संस्था (स्वयंसेवी संस्था) आणि सरकारी संस्थांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प सुरू केले आहेत, परंतु अद्याप मानवी संसाधनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही. हे शहर भारतातील ४२३ शहरे व शहरांच्या शासकीय क्रमवारीत स्वच्छता व स्वच्छतेच्या बाबतीत खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे. [७] +पिलीभीत हे काही नरभक्षी वाघांमुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत होते ज्यामुळे जंगलाच्या व आजूबाजूच्या संपूर्ण भागात भीती पसरली होती. ऑगस्ट २०१० पर्यंत, वाघाने आठ जणांना ठार मारले आणि अर्धवट खाल्ले होते. [८] +पिलीभीत हे २८°६४' आणि २९°५३' उत्तर अक्षांश आणि ७९°५७' आणि ८१°३७' पूर्वेकडील रेखांश यादरम्यान वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ ६८.७६ चौरस किमी (२६.५५ चौ. मैल) आहे. पिलीभीतची उत्तरेकडील बाजू उत्तराखंड राज्यातील उधमसिंह नगर आणि नेपाळच्या सीमेला लागून आहे. पिलीभीतच्या दक्षिणेला शाहजहांपूर आहे. पिलीभीतच्या पूर्वेला लखीमपूर खेरी अगदी थोड्या अंतरावर आहे आणि उर्वरित अंतर शाहजहांपूरने वेढलेले आहे. पश्चिमेकडील सीमा बरेलीच्या सीमेस स्पर्श करते. +केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मते, पिलीभीत जिल्ह्याचे क्षेत्रफळ १ सप्टेंबर २००७ रोजी ३,५०४ चौरस किमी (१,३५३ चौ. मैल) होते. यानुसार राज्यामध्ये याचा ४६ व्या क्रमांक होता. पिलीभीत शहराचे एकूण क्षेत्रफळ ६८.७६ चौरस किमी (२६.५५ चौ. मैल) होते. पिलीभीत शहरात प्रति चौरस किलोमीटरवर २३६५.११ लोक रहात होते. तर उर्वरित जिल्ह्यात चौरस किलोमीटरवर मध्ये ४६५.९१ लोक राहतात. +या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या काही विशिष्ट पात्रांमध्ये विभागली जाऊ शकतात. याचा उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात उष्ण कटीबंधीय वातावरण आहे. बिसळपूर तहसीलचा दक्षिणेकडील भाग बरेली व शाहजहांपूरला लागून असलेल्या पर्वाशी संबंधित आहे. पूर्वेचा छोटा विभाग लखीमपूर खेरीच्या अविकसित वनक्षेत्रांच्या जवळपास आहे, जरी लागवडीच्या प्रसारामुळे पूरणपूर आणि उर्वरित क्षेत्रामधील फरक हळूहळू कमी होत चालला आहे. पिलीभीत हद्दीत १२१६ गावे आहेत, त्यापैकी ९८२ गावात वीज पोहचली आहे. [९] +या भागात दहापेक्षा जास्त लहान आकाराच्या नद्या आणि नऊ लहान ते मध्यम आकाराचे जलसाठे आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12889.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..452118c6f5cf91c68217395859164de3db2d0b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12889.txt @@ -0,0 +1,9 @@ + +पिलीभीत भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर पिलीभीत जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. पिलीभीत हा बरेली विभागातील उत्तर-पूर्व जिल्हा आहे. हा नेपाळच्या सीमेवर शिवलिक रेंजच्या पायथ्याशेजारील उप-हिमालयीय पठार पट्ट्याच्या रोहिलखंड प्रदेशात वसलेला आहे. गोमती नदीच्या उत्पत्तीसाठी आणि वनसमृद्ध असलेल्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारे उत्तर भारतातील क्षेत्र आहे. पीलीभीत या शहराला बासरी नगरी म्हणून ओळखले जात असे. भारतातील अंदाजे ९५ टक्के बासऱ्या येथे बनत होत्या. तसेच येथून बासऱ्या निर्यात होत होत्या. [२] +भारत सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, लोकसंख्या, सामाजिक-आर्थिक निर्देशक आणि मूलभूत सुविधा निर्देशकांच्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे, पिलीभीत हा भारतातील अल्पसंख्याक प्रदेशांपैकी एक आहे. [३] हा प्रदेश हिमालयापासून थोड्याच अंतरावर आहे तरीही पिलीभीतच्या आजुबाजुचा परिसर वगळाच आहे, येथे जमीन संपूर्ण सपाट आहे. यात उतार असतो परंतु डोंगर नसतात आणि त्यात अनेक प्रवाह दिसतात. [४] पिलीभीत हा उत्तर प्रदेशातील अनेक वनसमृद्ध भागांपैकी एक आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित्करण्याची त्तमच क्षमता आहे सुमारे ५४ किलोमीटर (३४ मैल) लांबीची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षिततेच्या दृष्टीने पिलीभीतला अत्यंत संवेदनशील बनवते. [५] भारत सरकारच्या अंदाजानुसार, पिलीभीत मधील ४५.२३% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील आहे. [६] वाढती लोकसंख्या आणि बेरोजगारी या भागातील चिंतेचे कारण आहे आणि बऱ्याच अशासकीय संस्था (स्वयंसेवी संस्था) आणि सरकारी संस्थांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प सुरू केले आहेत, परंतु अद्याप मानवी संसाधनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही. हे शहर भारतातील ४२३ शहरे व शहरांच्या शासकीय क्रमवारीत स्वच्छता व स्वच्छतेच्या बाबतीत खालून तिसऱ्या क्रमांकावर आहे. [७] +पिलीभीत हे काही नरभक्षी वाघांमुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत होते ज्यामुळे जंगलाच्या व आजूबाजूच्या संपूर्ण भागात भीती पसरली होती. ऑगस्ट २०१० पर्यंत, वाघाने आठ जणांना ठार मारले आणि अर्धवट खाल्ले होते. [८] +पिलीभीत हे २८°६४' आणि २९°५३' उत्तर अक्षांश आणि ७९°५७' आणि ८१°३७' पूर्वेकडील रेखांश यादरम्यान वसलेले आहे. याचे क्षेत्रफळ ६८.७६ चौरस किमी (२६.५५ चौ. मैल) आहे. पिलीभीतची उत्तरेकडील बाजू उत्तराखंड राज्यातील उधमसिंह नगर आणि नेपाळच्या सीमेला लागून आहे. पिलीभीतच्या दक्षिणेला शाहजहांपूर आहे. पिलीभीतच्या पूर्वेला लखीमपूर खेरी अगदी थोड्या अंतरावर आहे आणि उर्वरित अंतर शाहजहांपूरने वेढलेले आहे. पश्चिमेकडील सीमा बरेलीच्या सीमेस स्पर्श करते. +केंद्रीय सांख्यिकी संघटनेच्या मते, पिलीभीत जिल्ह्याचे क्षेत्रफळ १ सप्टेंबर २००७ रोजी ३,५०४ चौरस किमी (१,३५३ चौ. मैल) होते. यानुसार राज्यामध्ये याचा ४६ व्या क्रमांक होता. पिलीभीत शहराचे एकूण क्षेत्रफळ ६८.७६ चौरस किमी (२६.५५ चौ. मैल) होते. पिलीभीत शहरात प्रति चौरस किलोमीटरवर २३६५.११ लोक रहात होते. तर उर्वरित जिल्ह्यात चौरस किलोमीटरवर मध्ये ४६५.९१ लोक राहतात. +या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत आणि भौगोलिकदृष्ट्या काही विशिष्ट पात्रांमध्ये विभागली जाऊ शकतात. याचा उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागात उष्ण कटीबंधीय वातावरण आहे. बिसळपूर तहसीलचा दक्षिणेकडील भाग बरेली व शाहजहांपूरला लागून असलेल्या पर्वाशी संबंधित आहे. पूर्वेचा छोटा विभाग लखीमपूर खेरीच्या अविकसित वनक्षेत्रांच्या जवळपास आहे, जरी लागवडीच्या प्रसारामुळे पूरणपूर आणि उर्वरित क्षेत्रामधील फरक हळूहळू कमी होत चालला आहे. पिलीभीत हद्दीत १२१६ गावे आहेत, त्यापैकी ९८२ गावात वीज पोहचली आहे. [९] +या भागात दहापेक्षा जास्त लहान आकाराच्या नद्या आणि नऊ लहान ते मध्यम आकाराचे जलसाठे आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12909.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e34cd2f8a5ece093314601e30b0b27dfcc929ff7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12909.txt @@ -0,0 +1,2 @@ +पिळखेडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12931.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2cddbb82dcd3be6ae439f9e918b7ff0a73a36c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12931.txt @@ -0,0 +1,2 @@ + पिवारडोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12933.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..539744ab0d244746fb33a338df4a2fc912db54b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12933.txt @@ -0,0 +1 @@ +पिशरनाथ महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी स्थित एक शिव मंदिर आहे.  हे माथेरानमधील सर्वात जुने मंदिर आहे तसेच पिशरनाथ देवता ही माथेरानची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरातील लिंग हे स्वयंभू असून विलक्षण 'एल' अक्षराच्या आकारात आहे. तसेच हे लिंग शेंदुराने झाकलेले आहे. हेपिशरनाथ महादेव हे प्राचीन मंदिर आता "शार्लोट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावाच्या काठावर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि निर्जन आहे. पिशरनाथ महादेव मंदिर हे समुद्रसपाटीपासून सुमारे 2516 फूट उंचीवर आहे. माथेरान हे एक आकर्षक पर्यटन स्थळ असुन, अतिशय प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12937.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c39b2098ac0a30d37fe38e78d1b91dde02b1816 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12937.txt @@ -0,0 +1,8 @@ + पिशेडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12952.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da564361ca726d037a023ffcf6cf4b68e260a991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12952.txt @@ -0,0 +1 @@ +पिसुरी ही हरीणाची एक प्रजाती आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12965.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2da32e216395c1f2c193bb6af174901671169ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12965.txt @@ -0,0 +1,18 @@ +पिसोळ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. + + +पिसोळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आहे. +नाशिकपासून सटाणा (बागलाण) जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत. तेथून पुढे ताहराबाद या २२ किमी अंतरावर असलेल्या गावी जावे नंतर तेथून सोमपुर या 4 किमी वरिल गावी जावे नंतर मात्र वाहन उपलब्धता नाही यासाठी आपण एकटे असल्यास लिफ्ट घेऊन तांदुळवाडी या गावी जाउ शकता व तेथून पुढे नांदिन या गावी गटाने जात असाल तर सोमपुर गावातील वाहन रिक्षा उपलब्ध होऊ शकेल. +धुळे जिल्ह्य़ातून येतांना साक्री तालुक्याच्या ठिकाणी येऊन दिघावे गावापर्यंत वाहन उपलब्ध होतात तेथून खाजगी वाहन उपलब्ध होऊ शकेल. +तेराव्या शतका पर्यंत बागलाण हा प्रांत होता. देवगिरीचे यादवराज्य संपवल्यावर इ.स. १३४० मध्ये नामदेव नावाचा राजा राज्य करू लागला.इ.स. १६३७ मध्ये हा प्रांत मुस्लिम साम्राज्याने जिंकला. याच काळात राठोडवंशीय बागूल राजे पिसोळसह विविध किल्ल्सावर राहत असत. बागूल घराण्याताील राजांमुळे बागलाण हे नाव पडले. +नामदेव हा बागुलवंशीय ३२ वा राजा होता. त्याने गवळी राजा महेश याचा पराभव करून साल्हेर, मुल्हेर व पिसोळ किल्ले जिंकले. त्यावेळी जंगछाया नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्याही त्याने पराभव केला. त्याची जैतापूर ही राजधानी होती. नामदेवाची स्मृती म्हणून नामदेव या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि नाव बदलेले नांदीन हे गाव पिसोळ किल्याच्या पायथ्याशी आहे. +इ. स. १६३७ मध्ये बागलाण प्रांत मुघलांच्या ताब्यात गेला. याच काळात राठोड वंशीय बागुल राजे बागलाण प्रांताता विविध किल्ल्यावर राहत असत. प्रतापशहा,बहिरम शहा,नामदेव विरसणे आदी राजा होऊन गेले. त्यांच्या आडनावावरून ते बागलाण बनले. त्यानंतर बागलाणला दुसरे नाव सटाणा देण्यात आले. +पिसोळ किल्ल्यावर राजा गवळी राहत असे. त्याला गुरे पाळण्याची आवड होती. प्राणी व प्रजा रक्षणासाठी त्याने घरे, दरवाजा, पाण्याचे तळे व आवश्यक ठिकाणी भिंती बांधल्या. मोगलाई जाऊन पेशवाई आली. नंतर इंग्रज राजवट आली. ३ जुलै इ.स. १८१८ रोजी बागलाण प्रांत ब्रिटिशांना मिळाला बागलाण इ.स. १८६९ मध्ये नाशिक जिल्ह्याला जोडले गेले. +पेशवाई अस्तानंतर इ.स.१८१८ पासून बागलाणात ब्रिटिश सत्ता सुरू झाली. पेशवाई सत्तेत सर्व अधिकारी ब्राह्मण होते. त्यावेळी पिसोळ किल्ल्यावर किल्लेदार तेंडुलकर होते. पिसोळ किल्ला हे नाव कसे अस्तित्वात आले, त्याबाबत इ.स. इ.स.१७०४ च्या सुमारास बादशाही सरदार इस्माईल मका यास वाई प्रांतातील देशमुख सूर्याजी पिसाळ यांनी इस्माईल मकास मदत केली. त्या मोबदल्यात इस्माईल मकाने बागलाण प्रांतातील एक किल्ला व शेकडो एकर जमीन सूर्याजी पिसाळ यांना बक्षीस म्हणून दिली. बक्षीस मिळालेल्या देरमाळ, गाळण्याच्या डोंगर रांगेवरील (सह्याद्री डोंगर रांगेवरील) नंदीमाळ किल्ला (पिसोळ किल्ला) व जमिनीची जहॉंगिरी सांभाळण्यासाठी सूर्याजी पिसाळने त्या परिसरात काही वसाहती वसवल्या होत्या. त्यापैकी प्रमुख वसाहतीला ‘पिसाळवाडी’ असे नाव देण्यात आले. पिसोळ किल्ल्याची जहागिरी रद्द झाल्यानंतर तेथील वसाहती पांगले गेले. किल्ल्याचा दरारा आणि धाक, चौकीदार आणि पहारेकरी, रखवालदार हे हटवले गेले आणि राजाचा दरारा कमी झाला. त्यानंतर त्या जंगलामध्ये पिसोळ किल्ल्यावर गुरे चारण्यासाठी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लोकांनी तेथे तळ ठोकला. देऊर, म्हसदी, छाईल, प्रतापपूर अशा अनेक गावांतील लोक गुरे घेऊन या ठिकाणी आले. तेच आजचे नांदीन गाव होय. +मुस्लिम साम्राज्यामुळे त्यांच्या नावाने गाव व रस्त्याचे नाव ठेवले जायचे. परंतु मुस्लिम अधिकाऱ्यांशी मध्यस्थी करून नंदिमाळ किल्ल्याचे नाव पिसोळवाडी किल्ला असे ठेवले. सूर्याजी पिसाळने त्याचा भाऊ जीवजीला पिसाळवाडी किल्ल्याचे फौजदार म्हणून नेमणुकीचे फर्मान मिळाले. परंतु मुल्हेरच्या मुस्लिम अधिकाऱ्याने मध्येच खेळी खेळून मुल्हेरच्या आचार्य कुलातील ब्राह्मणाला मुसलमान करून फौजदारपद देऊ केले. त्यामुळे जीवाजीला राग आल्याने त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला. जीवाजीचे जलालउद्यीन केले व पिसोळवाडी किल्ल्याचे फौजदारपद स्वीकारले. पुढे अपभ्रशांने पिसाळवाडी किल्ल्याचे नाव वाडीपिसोळ किल्ला असे झाले. जलालउद्यीन हा शिकारीसाठी गेला असता त्याचा अचानक मृत्यू झाला. ज्या टेकडीजवळ मृत्यू झाला. तेथे एक वस्ती निर्माण झाली. वस्तीला जलालवाडी नाव पडले. पुढे जलालवाडीचे अपभ्रंश जालखेडी, जालखेडा आणि जायखेडा असे झाले. +बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक पिसोळ किल्ला हा शिवकालीन तसेच मुस्लिम साम्राज्यातला किल्ला आहे. आजही किल्ल्यावर मारुती मंदिर, गणपती मंदिर, रामकुंड, सीताकुंड, मशीद व किल्ल्याच्या पायथ्याशी त्यावेळचे कब्रस्थान आहे. किल्ल्यावर २० ते २५ पाण्याचे जिवंत झरे (टाके) आहेत. किल्ला परिसरात मोतीटाका, हत्तीटाका, चुनचुन्या टाका असे विविध जिवंत पाण्याची टाकी बघायला मिळतात. +पिसोळ किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या उजवीकडे कातळातील गुहांमध्ये ५ ते १० जणांना रहाता येते. +गडावर जेवणाची सोय नाही. ती स्वतः करावी. +गडावरील पठारावर पाण्याची टाकी आहेत. +सटाणा ताहराबाद जायखेड पिसोळवाडी मार्गे तसेच पिसोळला जायचे असल्यास नाशिक – सटाणा मार्गे ताहराबादला जावे लागते. नाशिकपासून ताहराबाद १०५ किमीवर आहे. ताहराबाद – मालेगाव रस्त्यावर ताहराबादपासून ८ किमीवर जायखेडा नावाचे गाव आहे. ताहराबादपासून जायखेड्याला जाण्यास एसटी किंवा सहा आसनी रिक्षा मिळतात. जायखेड्यापासून वाडी पिसोळपर्यंत ५ कि.मी. कच्चा रस्ता आहे. पिसोळवाडीमधून किल्ल्याच्या दिशेला निघाल्यावर एक मारुतीचे मंदिर आहे. येथून किल्ल्याच्या मधोमध असणारी खिंड दिसते. ही खिंड म्हणजेच आपले लक्ष्य होय. किल्ल्याच्या दोन कड्यांमुळे ही खिंड तयार झालेली आहे. मंदिरापासून निघाल्यावर सुमारे पाऊण तासानंतर माणूस किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो.[१] +पिसोळ वाडीतून २ तास लागतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12980.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_12980.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13010.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fac660f00cc6d3a6dca107a20cf7675b85389dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13010.txt @@ -0,0 +1 @@ +पी. वेलुचामी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13016.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8b6373ad42281744babff25ce7e1ae79bab40b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13016.txt @@ -0,0 +1 @@ +पुंजला शिवशंकर (१० ऑगस्ट, इ.स. १९२९ - २७ फेब्रुवारी, इ.स. २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते. ते परराष्ट्र मंत्री, कायदा आणि पेट्रोलियम मंत्री होते. ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत प्रभावशाली मंत्री होते आणि भारतातील सर्वात वरिष्ठ राजकारण्यांपैकी एक होते. इ.स. १९९४ ते १९९५ पर्यंत ते सिक्कीमचे राज्यपाल होते आणि १९९५ ते १९९५ दरम्यान ते केरळचे राज्यपाल होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13023.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06856986f66d16adee9cc5d2c111574709eac5be --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13023.txt @@ -0,0 +1,6 @@ +निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी. सावळाराम (जन्म : ४ जुलै १९१३ - २२ डिसेंबर १९९७) हे एक मराठी भावकवी होते. ते ठाण्याचे नगराध्यक्ष होते. +मूळच्या येडेनिपाणी येथील सावळारामांचे कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर १९४४ मध्ये ते ठाणे येथे स्थायिक झाले. +भावगीते मराठीत रुजवण्यात ग. दि. माडगूळकर, शांता शेळके यांच्यासह सावळाराम यांचेही नाव घेतले जाते. मराठी गीतांना सुवर्णकाळ आणण्यात त्यांचाही मोठा वाटा होता. +सावळाराम यांचे 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गाणे विशेष गाजले. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग आहे. हे गाणे सावळाराम यांनी पुणे स्टेशनवर एका नवविवाहित मुलीला सासरी जाताना निरोप देण्याऱ्या आईच्या तोंडचे ’दिल्याघरी तू सुखी रहा’ हे वाक्य ऐकून लिहिले होते +लेखक मधू पोतदार यांनी 'जनकवी पी. सावळाराम' हे चरित्र लिहिले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13030.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e38b7b6d08f301813603e8d483f2e670ee7e2ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13030.txt @@ -0,0 +1 @@ +फणिंद्रनाथ रंगराजन कुमारमंगलम (तामिळ: ரங்கராஜன் குமாரமங்கலம்)(मे १२, इ.स. १९५२- ऑगस्ट २३, इ.स. २०००) हे मे इ.स. १९९५ पर्यंत काँग्रेस पक्षाचे आणि डिसेंबर इ.स. १९९७ नंतर भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते मे इ.स. १९९५ ते डिसेंबर इ.स. १९९७ या काळात तिवारी काँग्रेसचे सदस्य होते. ते इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील सेलम तर इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून तामिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९९८ ते इ.स. २००० या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात उर्जामंत्री आणि संसदीय कार्यमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13031.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..494950bf15bd4f2b57e5a1508c48bef973fd62ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13031.txt @@ -0,0 +1,3 @@ +पी. आर. थिलागम (जन्म 1926)किंवा थिरुवरुर थिलागम, ह्या भारतीय संगीतकार आणि गायिका आहेत. तसेच त्या कुरावंजी(जे भारताच्या तामिळनाडू राज्यात लोकप्रिय असलेल्या नृत्य नाटकाचा एक पारंपारिक प्रकार आहे.)च्या प्रवर्तिका म्हणून ज्ञात आहेत. [१] [२] त्या इसाई वेल्लालार समुदायाच्याकोंडी परंपरेतील (कोंडी वारसा) आहेत. हा समुदाय त्यागराज मंदिर, तिरुवरूर येथे पूजा करण्यासाठी समर्पित महिलांचा पंथ आहे. [३] +थिलागम यांचा जन्म 1926 मध्ये तामिळनाडूमधील तिरुवरूर येथे त्यागराज मंदिरासाठी माहीत असलेल्या कोंडी देवदासींपैकी शेवटच्या नर्तकांच्या कुटुंबात झाला. [४] त्यांच्या आजी, कमलांबल ह्या नृत्य नाटकातील उल्लेखनीय कलाकार होत्या. त्यांच्याकडून कुरावंजी शिकून त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम सुरू केले[५] आणि भारत व परदेशात अनेक ठिकाणी सादरीकरण केले. [६] त्यांना 1997 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. [७] [८] भारत सरकारने त्यांना 2007 मध्ये कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. [९] त्यांच्या कामगिरीचे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स (IGNCA) द्वारे व्हिडिओ-दस्तऐवजीकरण केले गेले आहे. [५] तर त्यांची जीवनकथा मद्रास सीझन: इट्स जेनेसिस या नियतकालिकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ते नियतकालिक श्रुती(एक परफॉर्मिंग आर्ट्ससाठी समर्पित मासिक)ने प्रकाशित केले आहे. [१०] +साचा:Padma Shri Award Recipients in Art \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13038.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48ab931a551dfaa520326262cfb0d6f3dd87724f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13038.txt @@ -0,0 +1 @@ +पी.आर.एस. वेंकटेशन हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील कड्डल्लोर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनीला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13046.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a206ee948d3cca4bcaed1a0744db5186b5f69ca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13046.txt @@ -0,0 +1,2 @@ +विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे. ही पदवी एखाद्या विशिष्ठ विषयावर संशोधनांतर प्रदान केली जाते. प्राध्यापक तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी ही पदवी उपयुक्त आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13062.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd25e0ecb7a8957ad82e70d7642f1e1f505ff9ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13062.txt @@ -0,0 +1,2 @@ +पी.एस. श्रीधरन पिल्लई (जन्म १ डिसेंबर १९५४) हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत, जे सध्या गोवा राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते. याशिवाय, ते यापूर्वी अनेक वेळा केरळ राज्यासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. +श्री पिल्लई यांनी पंडालम एनएसएस कॉलेजमधून कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. ते कॉलेज युनियनचे निवडून आलेले पदाधिकारी होते. नंतर, त्यांनी कालिकत लॉ कॉलेजमधून १९७८ मध्ये कायद्याची पदवी घेतली. लॉ कॉलेजमधील त्यांच्या कार्यकाळात, श्री पिल्लई त्यांच्या कार्यकाळातील कॉलेज मॅगझिनचे संपादक होते, ज्याने आणीबाणी आणि इंदिरा गांधी सरकारचा निषेध केला होता, त्या वेळी त्याबद्दल खूप चर्चा झाली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13067.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2da902869f001c88e9daa34f9deeaecc74382b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13067.txt @@ -0,0 +1,2 @@ +पी.एस.व्ही. आइंडहोवन (डच: Philips Sport Vereniging) हा नेदरलँड्स देशाच्या आइंडहोवन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. राष्ट्रीय अजिंक्यपद १८ वेळा जिंकणारा आइंडहोवन ए.एफ.सी. एयाक्स खालोखाल नेदरलँड्समधील सर्वात यशस्वी क्लब आहे. +साचा:एरेडिव्हिझी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13074.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13074.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13083.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbaf784f65ce2337a45218d44b62b9cc18d53a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13083.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीजीई अरेना (पोलिश: PGE Arena Gdańsk) हे पोलंड देशाच्या गदान्स्क शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २०११ साली युएफा युरो २०१२ स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या ह्या स्टेडियममध्ये यूरोचे चार सामने खेळवले गेले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1309.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d012233226e53257342580f0d84d5d8d17a6834e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1309.txt @@ -0,0 +1,7 @@ +धूप हा बहुवर्षायू वृक्ष डिप्टेरोकोर्पेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव वॅटेरिया इंडिका आहे. हा वृक्ष मूळचा भारतातील असून महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील सदाहरित वनांत आढळतो. महाराष्ट्रात हा वृक्ष तिल्लारीच्या वनांत आढळतो. लाकडासाठी धूप वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्यामुळे तो दिवसेंदिवस दुर्र्मीळ होत चालला आहे. +आययूसीएन (The International Union for Conservation of Nature) या आंतरराष्ट्रीय संस्थेने नष्टप्राय होणाऱ्या वनस्पतींच्या यादीत धूप वृक्षाचा समावेश केला आहे. हा सदापर्णी वृक्ष आकाराने मोठा असून ४०-६० मी. उंच वाढतो. खोड गोलसर असून साल काळसर मऊ असते. कोवळ्या फांद्या व देठांवर लव असते. पाने साधी, एकाआड एक व लंबगोल असून टोकाला रुंद असतात. +या वृक्षाची फुले लहान व पांढरी असून पानांच्या बेचक्यातून आलेल्या पुष्पसंभारात येतात. फळ (बोंड) फिकट तपकिरी, तीन कप्प्यांचे व लांबट असून त्यात एक बी असते. धूप वृक्षाच्या खोडातून व जून फांद्यांतून पिवळ्या रंगाची डिंकासारखी राळ बाहेर पडते, यालाच सामान्यपणे धूप म्हणतात. याचा वापर रंग व रोगण (व्हार्निश) यांकरिता करतात. हा धूप औषधी असून जुनाट खोकला, सांधेदुखी, जुलाब इत्यादींवर देतात. यात नैसर्गिक सुगंधी द्रव्य असल्यामुळे धार्मिक विधींत धूप जाळतात. डासांचा उपद्रव टाळण्यासाठीही काही जण धूप जाळतात. या वृक्षाच्या लाकडापासून प्लायवुड तयार करतात. +धूपाच्या झाडालाच राळधूपाचा वृक्ष म्हणतात. +तंत्रशास्त्रासार ऊद, तगर, कुष्ठ, शैलज, शर्करा, नागरमोथा, चंदन, वेलदोडा, तमालपत्र, नखनखी, मुशीर, जटामांसी, कापूर, ताली, सदलन और गुग्गुळ हे सोळा प्रकारचे धूप मानले गेले आहेत. यांना षोडशांग धूप म्हणतात. मदरत्न (?)च्या मते चंदन, कुष्ठ, नखल, राल, गूळ, शर्करा, नखगंध, जटामांसी यांच्या समभाग मिश्रणातून उत्तम धूप बनतो. +यांशिवाय, सहा भाग कुष्ठ, दोन भाग गूळ, तीन भाग लाख, एक पंचमांश भाग नखला, हरडा आणि राळ समभाग, एक भाग, दपै एक भाग, शिलाजित तीन कण, जिनतान, नागरमोथा चार भाग, गुग्गुळ एक भाग यांच्या मिश्रणाने अति उत्तम धूप तयार होतो. रुहिकाख्य, कण, दारुसिहृक, ऊद, सित, शंख, जातिफल, श्रीश हे धूप श्रेष्ठ समजले जातात. +पहा : अगरु diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13094.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d35710e245f47e9e5abb635ecdef86f439ea3f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13094.txt @@ -0,0 +1 @@ +पी.पी. चौधरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13101.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..241dd6be6bed3374868791a1e168859466d3c46c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13101.txt @@ -0,0 +1 @@ +पी.वी. अकिलानंदम हे साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13102.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0dc2514a85318fa8ed17af4064dc50f4e96011c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13102.txt @@ -0,0 +1,17 @@ +पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. +राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. +त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. +नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले. +नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली. +तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. +जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९२मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी कारसेवा सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासून अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. +बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरुद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरुद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले. +उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले. +इ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरुद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरिसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरुद्ध जाऊ लागले. +इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला. +सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून अलग पडले. +इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. +डिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13103.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0dc2514a85318fa8ed17af4064dc50f4e96011c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13103.txt @@ -0,0 +1,17 @@ +पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. +राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. +त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. +नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले. +नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली. +तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. +जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९२मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी कारसेवा सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासून अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. +बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरुद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरुद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले. +उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले. +इ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरुद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरिसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरुद्ध जाऊ लागले. +इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला. +सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून अलग पडले. +इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. +डिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13105.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0dc2514a85318fa8ed17af4064dc50f4e96011c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13105.txt @@ -0,0 +1,17 @@ +पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव (तेलुगू: పాములపర్తి వెంకట నరసింహారావు ; रोमन लिपी: Pamulaparti Venkata Narasimha Rao ;) (जून २८, इ.स. १९२१ - डिसेंबर २३, इ.स. २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली. +राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी झाला. त्यांचे शिक्षण उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झाले. त्यांना मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदी भाषा या भाषाही अवगत होत्या. +त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. सर्वप्रथम ते इ.स. १९६२ साली केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९७१पर्यंत केंद्रात मंत्री होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७३ या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर परत ते केंद्रीय राजकारणात उतरले. त्यानंतर त्यांनी गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले. पण राव हनामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९९१ची लोकसभा निवडणुक लढवली नाही. मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता. पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी जून २१, इ.स. १९९१ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. +नरसिंह रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते. आणि त्यासाठी रुपयाचे अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले. +नरसिंह राव सरकारने सत्तेवर आल्यानंतर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये घेतल्या. त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारारूढ झाले. त्या सरकारने इ.स. १९९२ आणि इ.स. १९९३ सालांदरम्यान दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली. +तसेच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी, इ.स. १९९२मध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र मे, इ.स. १९९२मध्ये हर्षद मेहता आणि इतर काही शेअर दलालांनी केलेला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीला आला. त्यानंतर उद्योगात आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले. +जुलै, इ.स. १९९२मध्ये नरसिंह राव सरकार शेअर बाजारातील घोटाळा वेळीच थांबवू शकले नाही असा आरोप करून लोकसभेतील सर्व विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९२मध्ये विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष या संघटनांनी अयोध्येत वादग्रस्त जागी बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्यासाठी कारसेवा सुरू केली. पण नरसिंह रावांनी मध्यस्थी करून ४ महिन्यांचा वेळ मागून घेतला आणि त्या काळात त्या प्रश्नावर तोडगा काढायचे आश्वासन दिले. सरकार दिलेल्या कालावधीत तोडगा काढण्यात अपयशी ठरणार असे दिसताच विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी डिसेंबर ६, इ.स. १९९२ पासून अयोध्येत परत कारसेवा सुरू करायचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बाबरी मशिदीला धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन दिले. पण अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्याच दिवशी सायंकाळी केंद्र सरकारने कल्याण सिंग यांचे सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. +बाबरी मशीद पाडल्यानंतरच्या प्रतिक्रियेत देशभर जातीय दंगली उसळल्या. त्यात शेकडो लोक मारले गेले. अयोध्येतील घटनांना जबाबदार ठरवून राव सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर बंदी आणली. तसेच भारतीय जनता पक्ष सत्तेत असलेली राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य सरकारे बरखास्त केली. अयोध्येतील घटना, त्यानंतर देशात झालेल्या दंगली, हिंदुत्ववादी संघटनांवर आणलेली बंदी आणि राज्य सरकार बरखास्ती या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राव सरकारविरुद्ध दुसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो फेटाळला गेला. +जुलै, इ.स. १९९३मध्ये राव सरकारविरुद्ध सर्व विरोधकांनी तिसरा अविश्वास प्रस्ताव आणला. पण तो २५१ विरुद्ध २६५ मतांनी फेटाळला गेला आणि सरकार थोडक्यात बचावले. +उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील विधानसभांसाठी नोव्हेंबर, इ.स. १९९३मध्ये मतदान झाले. त्या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक प्रचार केला. त्या सर्व निवडणुका जिंकून भाजप राव सरकारपुढे मोठे आव्हान उभे करणार असे वातावरण निर्माण झाले. पण मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जनता दलाच्या पाठिंब्यावर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या युतीचे नेते मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. केवळ दिल्ली आणि राजस्थान या राज्यात भाजप सरकार स्थापन करू शकला. अशाप्रकारे त्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली आणि नरसिंह रावांचे सरकार अधिक मजबूत झाले. +इ.स. १९९४मध्ये साखर आयातीत झालेला भ्रष्टाचार उघडकीस आला. हा राव सरकारच्या काळातील उघडकीस आलेला दुसरा घोटाळा होता. तसेच डिसेंबर, इ.स. १९९४मध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला.त्या पराभवास राव यांना जबाबदार धरून मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुन सिंग यांनी राव यांच्याविरुद्ध बंड केले. मार्च, इ.स. १९९५मध्ये महाराष्ट्र, गुजरात, बिहार आणि ओरीसा या राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात केवळ ओरिसामध्ये काँग्रेस पक्ष सरकार बनवू शकला. महाराष्ट्र राज्यात पक्षाचा प्रथमच पराभव झाला तर गुजरात राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. देशातील वातावरण राव सरकारविरुद्ध जाऊ लागले. +इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत कॉॅंग्रेस पक्षाचा इ.स. १९७७पेक्षाही मोठा पराभव झाला. नरसिंह रावांनी राजीनामा दिला. काँग्रेसला एच्.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा लागला. +सत्तेवरून पायउतार झाल्यावर रावांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तीन खटल्यांना सामोरे जावे लागले. त्यात अनिवासी भारतीय लखुभाई पाठक यांना फसविल्याबद्दल एक खटला होता. त्याचप्रमाणे जुलै, इ.स. १९९३मधील अविश्वास प्रस्तावाविरोधात मत देण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना लाच देणे आणि सेंट किट्स प्रकरण या इतर दोन खटल्यांनाही त्यांना सामोरे जावे लागले. लखुभाई पाठक फसवणूक प्रकरणी न्यायालयाने आरोप निश्चित केल्यानंतर रावांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सीताराम केसरी यांची अध्यक्षपदी निवडणूक झाली. तसेच जानेवारी, इ.स. १९९७मध्ये रावांना काँग्रेस संसदीय पक्ष्याच्या नेतेपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वापासून अलग पडले. +इ.स. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. +डिसेंबर २३, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13114.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..261e8472df8861ae055d76489340b417424cbc02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13114.txt @@ -0,0 +1,2 @@ +पट्टाडकल वेंकण्णा राघवेंद्र राव हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे सहावे संरक्षण सचिव होते. [१] २१ नोव्हेंबर १९६२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला, ज्या दिवशी चीन-भारत युद्ध संपले [२] आणि ३ एप्रिल १९६५ पर्यंत ते या पदावर होते. +ते तीन पुस्तकांचे लेखक आहे: इंडियाज डिफेन्स पॉलिसी अँड ऑर्गनायझेशन सिन्स इंडिपेंडन्स, [३] डिफेन्स विथआऊट ड्रिफ्ट [४] आणि रेड टेप अँड व्हाईट कॅप . [५] भारत सरकारने १९६७ मध्ये त्यांना पद्मविभूषण, हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार, प्रदान केला. [६] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13140.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1bb0296608bb3c6983d36e32f633c1097666fb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13140.txt @@ -0,0 +1,8 @@ +१३ ऑक्टोबर, इ.स. २०२३ +दुवा: ESPNcricinfo (इंग्लिश मजकूर) +पी.आर. मान सिंग (२४ नोव्हेंबर, १९३८ - ) हे भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशासक आहेत. १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते. त्यांच्या व्यवस्थापनात भारतीय संघ १९८७ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचला. यानंतर त्यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून काम केले. +मान सिंग हे उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून १९६५-६९ दरम्यान पाच प्रथम वर्गीय सामने खेळले. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादचे आणि मोइन-उद-दौलाह सुवर्ण चषक स्पर्धेत हैदराबाद ब्लूजचे प्रतिनिधित्व केले. [१] [२] +खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर मानसिंग यांनी क्रिकेट प्रशासनाचे काम केले. १९७८ मध्ये भारताच्या पाकिस्तान दौऱ्यावर त्यांनी सहाय्यक संघ व्यवस्थापक म्हणून काम केले [३] 1१९८३ च्या क्रिकेट विश्वचषकासाठी व्यवस्थापक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. या पदासाठी बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत झालेल्या मतदानात निरंजन शाह यांच्यावर १५-१३ अशी मात केली होती. [४] कपिल देव यांची या स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती करणाऱ्या सहा सदस्यीय निवड समितीचा मानसिंग भाग होते. यानंतर त्यांनी आणि कपिल देव यांनी स्पर्धेसाठीचा संघ निवडला. [३] इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या सुरुवातीस सट्टेबाजांची भारताला ६७ पैकी १ असा भाव दिला होता. अनेक अडचणींवर मात करीत भारताने ही स्पर्धा जिंकली व त्याद्वारे भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलला. [५] +या स्पर्धेआधि विस्डेन क्रिकेट मंथली या नियतकालिकाच्या संपादक डेव्हिड फ्रिथ यांनी भारतीय संघाला अत्यल्प ठरवीत जाहीर केले की भारताने जर ही स्पर्धा जिंकली तर मी स्वतःचे "शब्द खाईन". भारताने हा चषक जिंकल्यावर मान सिंग यांनी फ्रिथ यांना याची आठवण करून दिली. आपल्या मासिकाच्या सप्टेंबर १९८३ च्या आवृत्तीत फ्रिथ यांनी मानसिंग यांच्या पत्राची एक प्रत आणि आपल्या तोंडात कागदाचा तुकडा असलेल्या छायाचित्रासह, "भारताने मला माझे शब्द खाण्यास लावले" असे छायाचित्र दिले होते. [६] [२] [७] +मानसिंग हे सिकंदराबादमधील कारखाना भागात राहतात. त्यांनी आल्या घराला पॅव्हेलियन असे नाव दिले आहे. येथे त्यांनी आपल्या कारकीर्दीदरम्यान एकत्र केलेल्या शेकडो पुस्तके, टाय, बॅट आणि इतर अनेक आठवणींच्या कक्षाे उद्घाटन 2003 मध्ये सचिन तेंडुलकरने केले होते. [२] [८] +भारताच्या १९८३ विश्वचषक विजयावर आधारित २०२१चा भारतीय चित्रपट ८३मध्ये पंकज त्रिपाठी यांनी मान सिंगची व्यक्तिरेखा साकारली. चित्रपटात मान सिंग हैदराबाद बोलीचा वापर हुबहू करताना दिसते. [९] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13143.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aa635ecb176a17c1c0460b658ac1953ea7d0447 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13143.txt @@ -0,0 +1,11 @@ +पीएचपी ही एक गतिमान वेबसाईट तयार करण्यासाठी सर्वर वरती वापरली जाणारी संगणकीय भाषा आहे. + +PHP एक सर्व्हर-साइड स्क्रिप्टिंग भाषा वेब विकास डिझाइन पण एक सामान्य उद्देश प्रोग्रामींग भाषा म्हणून वापरले आहे. जानेवारी 2013, कृपया PHP जास्त 240 दशलक्ष संकेतस्थळ (sampled त्या 39%) आणि 2.1 दशलक्ष वेब सर्व्हरवर स्थापन करण्यात आली. मूलतः Rasmus Lerdorf बनवले 1994 मध्ये, PHPची संदर्भ अंमलबजावणी (द्वारा समर्थित . Zend इंजिन) आता php गट निर्मीत आहे कृपया PHP मूलतः वैयक्तिक मुख्यपृष्ठ पृष्ठ उभे होते, आता php स्टॅण्ड:. एक रिकर्सिव backronym आहे हायपरटेक्स्ट प्रिप्रोसेसर, +PHP कोड फक्त HTML कोड मिसळून जाऊ शकते, किंवा विविध templating इंजिन आणि वेब फ्रेमवर्क सह संयोजनात वापरले जाऊ शकते. कृपया PHP कोड सहसा सहसा व वेब सर्वरच्या मूळ विभाग किंवा सामान्य गेटवे इंटरफेस (CGI स्क्रिप्ट CGI) कार्यान्वीत करण्यापासून म्हणून राबविण्यात येत आहे जे कृपया PHP इंटरप्रिटर, प्रक्रिया आहे. कृपया PHP कोड अर्थ आणि अंमलात आहे केल्यानंतर, व वेब सर्वर सहसा व्युत्पन्न वेब पेज एक भाग स्वरूपात त्याच्या ग्राहकाला उत्पादन, परिणामी पाठवते; उदाहरणार्थ, कृपया PHP कोड वेब पृष्ठाचा HTML कोड, प्रतिमा, किंवा काही इतर डेटा निर्माण करू शकता. कृपया PHP देखील एक आदेश-ओळ इंटरफेस (CLI) क्षमता समावेश बनत आहे आणि स्वतंत्र ग्राफिकल अनुप्रयोग मध्ये वापरले जाऊ शकते. +Zend इंजिनद्वारे समर्थित अधिकृत कृपया PHP इंटरप्रिटर, कृपया PHP License अंतर्गत जाहीर मुक्त सॉफ्टवेर आहे. कृपया PHP प्रमाणात पोर्ट केले गेले आहे आणि मोफत, जवळजवळ प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम आणि प्लॅटफॉर्मवर सर्वात वेब सर्वर तैनात केले जाऊ शकते. +त्याच्या लोकप्रियता असूनही, लिखित तपशील किंवा मानक एक अब्राहम facto मानक म्हणून अधिकृत कृपया PHP दुभाषा सोडून, ​​2014 पर्यंत कृपया PHP भाषा अस्तित्वात. 2014 पासून, एक औपचारिक कृपया PHP तपशील तयार सध्या सुरू असलेल्या काम आहे +PHP एक स्क्रिप्टिंग भाषा आहे, जी मूळतः डायनॅमिक वेब पृष्ठ तयार करण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. हे कमांड लाइन इंटरफेस क्षमता समाविष्ट करण्यासाठी विकसित केले गेले आहे आणि हे स्टॅंडअलोन ग्राफिकल अनुप्रयोगांमध्ये वापरले जाऊ शकते. +PHP मूलतः 1 99 5 मध्ये रस्मस लेर्दोर्फद्वारे तयार करण्यात आले होते, परंतु त्याचे मुख्य तंत्र आता पीएचपी ग्रुपने तयार केले आहे, ज्यामध्ये कोणत्याही औपचारिक विनिर्देश नाही, PHP साठी "वास्तविक" मानक म्हणून कार्य करते. + PHP हे मुक्त सॉफ्टवेर आहे, जे पीएचपी शब्दांच्या उपयोगावर निर्बंधांमुळे PHP परवान्या अंतर्गत सोडले जाते, जीएनयू जनरल पब्लिक लायसन्स (जीपीएल) सह सुसंगत नाही. +पीएचपी एक सर्वसामान्यपणे वापरात असलेली सामान्य स्क्रिप्टिंग भाषा आहे, जे विशेषतः वेब डेव्हलपमेंटसाठी योग्य आहे आणि जे HTML शी जोडले जाऊ शकते. सामान्यतः हे वेब सर्व्हरवर चालते, ज्यांचे प्रकारचे कोड PHP कोडला इनकमिंग म्हणून घेण्यासाठी आणि वेब पृष्ठ सामग्री आउटपुट म्हणून वितरीत करण्यासाठी केले गेले आहे. हे बहुतांश वेब सर्व्हर आणि जवळपास प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टम आणि प्लॅटफॉर्मवर विनामूल्य विस्तारीत केले जाऊ शकते. +PHP मध्ये 20 दशलक्षांपेक्षा जास्त संकेतस्थळ्सवर आणि 10 लाख वेब सर्व्हरवर स्थापित केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13146.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25aba407ec93198b87f6cc5ad79c79703e802244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13146.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीएनसी पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील पिट्सबर्ग शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या पिट्सबर्ग पायरेट्सचे घरचे मैदान आहे. यापूर्वी पायरेट्स चार इतर मैदानांवर खेळलेले आहेत [१] [२] या मैदानाची रचना २००१मध्ये झाली. हे पिट्सबर्ग शहराच्या मध्यवर्ती भागाजवळ अॅलिघेनी नदी पल्या आहे. याची प्रेक्षकशमता ३८,७४७ इतकी आहे. +१९९८मध्ये पीएनसी फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीने १९९८मध्ये ३ कोटी डॉलर देउन या मैदानाला आपले नाव दिले व नंतर २०३१पर्यंत हे पुढे चालविण्याचा करार केला.[३] [४] [५] +या मैदानाला अमेरिकेतील सर्वोत्तम बेसबॉल स्टेडियमपैकी एक गणले जाते. [६] [७] [८] [९] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13160.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15cb8c9ad039f1aef4f8393f066920bd67a417cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13160.txt @@ -0,0 +1 @@ +पीएमविकी हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते पीएचपी या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13167.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dd9ffd8ed40b70086fb84ab2b80e5d897c5a4b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13167.txt @@ -0,0 +1,2 @@ +पीएसएलव्ही सी-१९ या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडला. हे पीएसएलव्हीचे २०वे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून २६ एप्रिल , इ.स. २०१२ रोजी करण्यात आले. या यानाने रिसॅट १ या भारतीय उपग्रहाला उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविला. +http://www.isro.org/pslv-c19/PSLV-C19.aspx Archived 2012-05-03 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13171.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13171.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de6e38149c217426d5bf1559b632e0ef697806ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13171.txt @@ -0,0 +1 @@ +आयआरएनएसएस १ ए हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. दिशादर्शक उपग्रह असुन समुद्रावरील घडामोडींचा या उपग्रहाच्या मदतीने अभ्यासता येतील. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13174.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3be18827389a514313daa2aa098ce81ea2ba1750 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13174.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीएसएलव्ही 'सी-१७' या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले. +ही पीएसएलव्हीचे एकोनीसावे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १५ जुलै २०११ला करण्यात आले. या यानाने जीसॅट-१२ या भारतीय उपग्रहाला भूस्थिर उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले. +दै.लोकसतातील बातमी[मृत दुवा] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13181.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7900db14e2abac466f71b759d2aa228996f0d4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13181.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पीसेस (फेब्रुवारी २४, इ.स. १९८४:बुडापेस्ट - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. हीचे मूळ नाव ज्युडीट रुझन्याक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13190.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f16c090503e76f47b04088c0950c33abf2d1f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13190.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पेट्रोस पीट सॅम्प्रास (१२ ऑगस्ट, इ.स. १९७१ - ) हा अमेरिकेचा टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13198.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf3b38334a29306ee4206198b486447bc198f12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13198.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर अहो (जन्म २ मार्च २००३) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] मार्च २०१९ मध्ये, त्याला २०२० अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या नायजेरियाच्या राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघात स्थान देण्यात आले.[३] नायजेरिया क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती.[४][५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13205.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13205.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13206.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7caa973287f21dce94c5f8b26f2d29a8bea7046f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13206.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ५, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13227.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4efc7731327ff060fe77a4250ea80dafc5ad2c5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13227.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेम्स क्राउच (३० जानेवारी, १९८१ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. हा स्ट्रायकर म्हणून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13231.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bee8d6effa2ff55503a827d9360ba70c386db367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13231.txt @@ -0,0 +1,27 @@ +पीटर ग्रुनबर्ग हे जर्मनीचे भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत. +पीटर ग्रुनबर्ग हे सध्या जर्मनीच्या ज्युलिश शहरातील संशोधन संस्थेत कार्यरत आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13236.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08c0660bc6101ecc2db60eea4e37e6ba36161367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13236.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेफरी, डीएसओ, डीएफसी (६ जुलै १९१३ - ६ एप्रिल १९९७) रॉयल ऑस्ट्रेलियन एर फोर्स (आरएएएफ) मधील एक वरिष्ठ अधिकारी आणि लढाऊ हा एक खेळाडू होता. न्यू साउथ वेल्समधील टेंटरफील्ड येथे जन्म झाला होता. १९३४ मध्ये ते आरएएएफ सक्रिय रिझर्व्हमध्ये सामील झाले. दुस-या महायुद्धाच्या आधी स्थापन झालेल्या स्थायी हवाई दल (पीएएफ) कडे हस्तांतरित झाले. जुलै १९४० मध्ये मिडल इस्टमध्ये पोस्ट केले गेले. जेफ्रीने क्र ३ स्क्वाड्रनसह कृती केली आणि पुढच्याच वर्षी युनिटची कमांड घेतली.त्यांच्या ऊर्जा आणि लढाऊ कौशल्यासाठी डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस अवार्ड देण्यात आला. नोव्हेंबर १९४१ मध्ये त्यांना नं. २३४ विंग आरएएफचा विंग लिडर म्हणून नियुक्त करण्यात आले. त्याच्या पाचव्या विजयासाठी त्याच महिन्यात नियुक्त झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13238.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4efc7731327ff060fe77a4250ea80dafc5ad2c5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13238.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर जेम्स क्राउच (३० जानेवारी, १९८१ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. हा स्ट्रायकर म्हणून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13256.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c101d2e27f4b69e106f06d26366aa2ada2f4e8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13256.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर डेव्हिड हायन (२६ जून, १९४५:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९७५ मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13268.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8fb15d5e19082e375da3d2938da1688f650d104 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13268.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर डग्लस पार्कर (२० जुलै, १९५९:हर्स्टन, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13274.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a2472c876c2e1584cb01bb152cbec55eb9acad8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13274.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीटर मॅकलीन पोलॉक (जून ३०, इ.स. १९४१:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +याचा मुलगा शॉन पोलॉकही दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1330.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c07a9e441826986c36ab25c2517c819d1223c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1330.txt @@ -0,0 +1,2 @@ +धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी ( फाल्गुन वद्य प्रतिपदेस) साजरा करतात. यास धुळवड असेही म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते.हा सण फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला साजरा करतात. परंपरेप्रमाणे या दिवशी होलीका दहनाची राख एकमेकांना लावतात. +कोकणात प्रत्येक गावाचे धूलिवंदन वेगवेगळ्या दिवशी असू शकते. या गावाचे धूलिवंदन सामान्यतः होळीच्या १५व्या दिवशी असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13303.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3d6192170c5a36aaa62776eaf4fc0cdcb165d5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13303.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर रेमंड स्लीप (मे ४, इ.स. १९५७:पेनोला, दक्षिण ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून १९७९ ते १९९० दरम्यान १४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13316.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16c728246c5b539672c783786d01901e35ed85aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13316.txt @@ -0,0 +1,3 @@ +पीटर विली (डिसेंबर ६, इ.स. १९४९:सेजफील्ड, ड्युरॅम, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून २६ कसोटी आणि तितकेच एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.[१] +खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा पंचगिरी करतो. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13320.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7deb2e62e1ceb25348df2269f1bcc7b719670684 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13320.txt @@ -0,0 +1 @@ +पीटर मायकेल वॉकर (१७ फेब्रुवारी, १९३६:ब्रिस्टल, इंग्लंड - ५ एप्रिल, २०२०:ब्रिस्टल, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९६० मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13356.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ae9340751f539928b905721d8bddd98c2666f26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13356.txt @@ -0,0 +1,3 @@ +पिठापुरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे दत्ताचे देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे. +गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते. तर पाय पिठापुरम येथे होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू-माधव, प्रयाग येथे वेणी-माधव, रामेश्वर येथे सेतु- माधव, त्रिवेंदम येथे सुंदर-माधव तर पिठापुरम येथे कुंती -माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने जेथे माधवाची पूजा केली, ते हे स्थान. +हैद्राबाद-विशाखापट्टणमच्या मार्गावरील गाड्या सामलकोट जंक्शनला थांबतात. येथून पिठापुरम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13360.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d97d9a6e99afea8226ae90f493ce73c3526f9b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13360.txt @@ -0,0 +1 @@ +पीडीएफ हा एक लोकप्रिय फाईल प्रकार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13363.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..825521bc07ba4c97381fb028de9aba9ac5be056c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13363.txt @@ -0,0 +1,5 @@ +मातकट तपकिरी रंगाच्या या पक्ष्याच्या फक्त नराचा कंठ पिवळ्या रंगाचा असतो आणि पंखावर दोन पांढरे पट्टे येवढा फरक सोडला तर चिमणीसारखाच दिसणारा, साधारण १४ सें. मी. आकाराचा हा पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो शिवाय पाकिस्तानच्या सिंध प्रांतापासून बांगलादेशपर्यंत आणि श्रीलंका येथेही आढळतो. याच्या किमान दोन उपजाती आहेत एक फिकट रंगाची तर दुसरी जास्त गडद रंगाची. +पीतकंठी चिमणी रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारी आहे. हा पक्षी मनुष्य वस्तीजवळ राहणे पसंत करतो पण चिमणी इतक्या जवळ तो येत नाही. विरळ जंगलांचा भाग, पानगळीचा प्रदेश, शेतांच्या जवळ पीतकंठी चिमणी हमखास दिसून येते. +कीटक, फुलपाखरे, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य असून शेतातील उभ्या पिकात ते थव्याने येतात. +एप्रिल ते जून हा यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे गवत, पिसे आणि किरकोळ वस्तुंपासून बनविलेले, कधी झाडांच्या ढोलीत स्वतः तयार केलेले किंवा बरेचदा सुतार किंवा अन्य पक्ष्यांचे तयार घरटे असते. मादी एकावेळी ३ ते ४ हिरवट पांढऱ्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. नर-मादी पिलांची देखभाल करण्यापासून सर्व कामे मिळून करतात. +डॉ. सलीम अली यांनी त्यांच्या लहानपणी एक पीतकंठी नर चिमणी मारल्यावर त्याचे निरिक्षण केले व हा पक्षी साध्या चिमणीपेक्षा वेगळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांच्यातील शास्त्रज्ञ जागा झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1340.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04963be767849c99ee1a078321cf120e3fcae56d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1340.txt @@ -0,0 +1,7 @@ +रामायणात सांगितले आहे की सीतेला भुरळ पाडणाऱ्या हरणाच्या अंगभर सोनेरी- चंदेरी ठिपके होते. म्हणजे हे असणार जगातल्या सर्वात देखण्या हरणांपैकी एक: आपले चितळ. माधव जुलियनांच्या शब्दात," देखा किती रम्य डोळे, कसा रंग | दावी कसे पादलालित्य सारंग!" असे मोहक मृग. चितळ हा एक समाजाप्रिय पशू आहे, आणि म्हणून त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात आणखीच भरते. त्यांचे मोठ- मोठे कळप जिथे त्यांना कमी धोका आहे अशा मनुष्यवस्तीजवळ, उदा. अभयारण्यांतील कुटीरांजवळ गोळा होऊन रात्रभर तळ ठोकून साद देत राहतात. +हे कळप जसे माणसांचे लक्ष वेधून घेतात, तसे त्यांच्या भक्षकांचे- वाघ, बिबटे, रानकुत्र्यांचेही. हा धोका रात्रंदिन भेडसावत असतो, आणि म्हणून ही हरणे सतत सावध असतात. जरा संशय आला की "कुक-कुक" आवाज काढत धोक्याचा इशारा देतात, पुढच्या पायाचा खूर आपटतात, शेपटी वर करून पुठ्ठ्यावरचे पांढरे निशाण फडफडवतात. वाटेल की हिंस्र पशूंची अशी चाहूल लागली की सगळे मिळून आपल्या शिंगा- खुरांच्या बळावर प्रतिकार तरी करायाला पाहतील, किंवा आपल्या वेगाचा लाभ घेऊन सूं-बाल्या तरी करतील. पण चितळांचे कळप यातले काहीच करत नाहीत. रानकुत्र्यांची शिकारीला सज्ज अशी एखादी टोळी आपल्या रोखाने येते आहे असे दिसले की सगळी हरणे एकमेकांकडे धावत येऊन एक घोळका बनवतात, आणि मग प्रत्येक हरीण इतरांना ढुशा मारत त्या घोळक्याच्या आत घुसायला बघते. +ह्या घुसा- घुशीत दाक्षिण्य, वात्सल्य अशांचा काहीही सवाल नसतो. प्रत्येक हरीण केवळ स्वतःची चामडी कशी वाचवायची याचा विचार करत दुसऱ्यांना ढकलून आत शिरायला बघते. हेतू एकच; आपल्या सभोवती दुसरी हरणे असली पाहिजेत, जेणेकरून आपल्या आधी दुसऱ्यांचा बळी जाईल. ह्या दंगलीत मोठे सशक्त नर पार आत शिरतात, माद्या, पिल्ले बाहेर रेटली जातात, शिकारीला बळी पडतात. +चितळांच्यात चट्कन धोक्याची सूचना देतात माद्या. बलिष्ठ नर त्यामानाने बेफिकीर असतात, कारण जरी हिंस्र श्वापदाची चाहूल त्यांना थोड्या उशिरा लागली, तोवर बाकीच्यांचा घोळका बनलेला असला, तरी ते सहज धक्‍का-बुक्की करत त्या घोळक्याच्या आत शिरकाव करून घेऊ शकतात. उलट उशिरा सावध झालेल्या माद्यांना, पिल्लांना घोळक्याच्या परिघावर राहण्याखेरीज गत्यंतर नसते. हरणांची समाजप्रियता ही अशी स्वार्थापोटी उपजलेली आहे.कारण अगदी कळपाच्या परिघावर राहिलेले हरीणसुद्धा एकट्या- दुकट्या हरणाहून कमी धोक्यात असते. जेव्हा भक्षक अखेर हल्ला करतात, तेव्हा सगळी हरणे आपापल्या परीने लाथा-शिंगांनी बचाव करायला पाहतात. त्यातून इजा होईल म्हणून हिंस्र प्राणीही काळजी घेत असतात. एखादे चुकून माकून एकटे दुकटे राहिले तर त्याच्याकडे रोख वळवतात. +भूमितीचा साधा नियम आहे: घोळका छोटा असला तर त्यातले परिघावर असणाऱ्या हरणांचे प्रमाण अधिक; घोळका जितका मोठा, तितके हे प्रमाण कमी. यामुळे चितळांची प्रवृत्ती आहे एकमेकांकडे आकर्षित होऊन मोठ-मोठ्या कळपांत राहण्याची. पण याला अडसर आहे खाद्य पुरवठ्याचा. मर्यादेबाहेर दाटी-वाटी झाली की चारा पुरत नाही, आणि विखुरण्यातून अन्नपुरवठा सुधारतो. अशा दोन परस्पर विरोधी प्रवृत्तींच्या तोलातून कळपांचा आकार ठरला जातो. साहजिकच जेव्हा चारा भरपूर असतो, जेव्हा "हिरवे, हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे" अंथरलेले असतात, तेव्हा मोठ मोठे कळप जमा होतात. जेव्हा गवत वाळून जाते, खाद्याचा तुटवडा असतो, तेव्हा ते फुटून,छोटे-छोटे जमाव विखरून फिरत राहतात. नजर ठरत नाही असे चितळांचे देखणे कळप पहावे गौरी- गणपतीत; शिमग्यात दिसतात अगदी तुरळक- तुरळक. +असे आहेत हे अप्पलपोट्यांचे जमाव. पण सगळेच पशू काही असे नसतात. या उलट हत्तींची सेना असते लढवय्यांची. वाघ, बिबटे, रानकुत्र्यांची चाहूल लागली की हत्ती, गवे, आणि तसेच पाळीव म्हशी - यांच्यातल्या मुख्यतः मोठ्या माद्या आणि त्यांची पिल्ले- धावत धावत एकत्र येतात. पण अशा गटांत प्रत्येक प्रौढ पशू स्वतःचा जीव बचावायचा विचार करत नसतो, तर त्यांच्या अंगात जोष असतो लढण्याचा, आपल्यातल्या दुर्बलांचे संरक्षण करण्याचा. सगळ्या हत्तिणी गोळा झाल्या की एक संरक्षक फळी उभारतात. शत्रूकडे तोंड करून खांद्याला खांदा लावून उभ्या राहतात, आपल्या पिलांना आपल्या छत्राखाली वाचवायचा आटोकाट प्रयत्न करतात. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13416.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc7f2c25fa48814f14179066b42e387ab940ae36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13416.txt @@ -0,0 +1,6 @@ +पु.ल. देशपांडे उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोड वर असलेले एक उद्यान आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे. +प्रचलित सर्व प्रकारच्या उद्यान शैलीत जपानी उद्यानशैली ही सुंदर आणि अति विकसित उद्यान शैली आहे, असे मानले जाते. जपानी उद्याने त्यांच्या अभिरुचीपूर्ण नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत. पु.ल. देशपांडे उद्यान (याचे जुने नाव "पुणे ओकोयामा मैत्री उद्यान" असे होते.) हे जपान मधील ओकोयामा शहरातील ३०० वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे. +पु.ल. देशपांडे उद्यान एकूण १० एकर परिसरामध्ये विस्तारले आहे. वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील निसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आली आहे या उद्यानात फिरताना हिरवळ, तळी, पाण्याचे झरे, टेकड्या या सर्वांचा अनुभव घेता येतो. कॉफी, भात आणि अशा विविध वैशिट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. या शिवाय तुळस आणि त्याच्या सारख्या अनेक औषधी वनस्पती येथे आहेत. गुलाब, तगरी पासून विविध शोभेची फुले या उद्यानाचे सौंदर्य खुलवतात. पाण्याचे झरे आणि विविध फुले यामुळे तऱ्हेतऱ्हेचे पक्षी येथे पाणी प्यायला आणि विसाव्याला येतात. पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु.ल. देशपांडे उद्यान हे एक आवडते ठिकाण आहे. +या परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी या उद्यानात येतात. +सध्या या उद्यानात अजून काही वैशिट्यपूर्ण गोष्टींची भर घालणे चालू आहे. "मुघल उद्यान" हा त्याचाच एक भाग आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13445.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799b255aae0dec582ac11ffe7a5f795b0c5cd936 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13445.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंगानुर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ७०,००० होती. +हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१९ वर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13490.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..555199cbea2baed5f08c6207a6031acc202d8a25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13490.txt @@ -0,0 +1 @@ +पुकिविकी हे एक विकि सॉफ्टवेर आहे. ते पीएचपी या भाषेत विकसित केले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_135.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfca0a233b07c2e1e065257d3ff2befe3396c935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_135.txt @@ -0,0 +1,3 @@ + +दोडका, अर्थात शिराळे, (लेखनभेद, अन्य नावे: दोडके, शिरांचा दोडका, शिराळे, कोशातकी; शास्त्रीय नाव: Luffa acutangula, लुफ्फा अक्यूटॅंगुला ; इंग्लिश: Ridged luffa, रिज लुफ्फा ;) हा दक्षिण आशियापासून आग्नेय आशिया व पूर्व आशियापर्यंत आढळणारा एक वेल आहे. याला दंडगोलाकार, शिरा किंवा कंगोरे असलेल्या सालीची फळे येतात. याची कोवळी फळे भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. दोडक्यांचा वापर आयुर्वेदात, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. +याचा एक प्रकार कडू दोडकी ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13534.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f981f218185fb5076f05750a28c9180f9e99054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13534.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागातील रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग दौंड मनमाड मार्गावरील पुणतांबे स्थानकास शिर्डीशी जोडतो. हा मार्ग संपूर्णपणे अहमदनगर जिल्ह्यात आहे. शिर्डीमधील साईबाबांच्या मंदिरास भेट देणाऱ्यांकडून मुख्यत्वे हा मार्ग वापरला जातो. +या मार्गाची बांधणी २००३मध्ये सुरू झाली व २००९मध्ये हा मार्ग कार्यान्वित झाला. यापूर्वी प्रवासी शिर्डीस जाण्यासाठी पुणतांबे, कोपरगांव, नाशिक रोड किंवा मनमाडपर्यंत रेल्वेने जाउन पुढे इतर वाहनांनी जात असत. +हा एकपदरी ब्रॉड गेज मार्ग १७.५ किमी लांबीचा असून याचे विद्युतीकरण झालेले आहे. या मार्गावरील वाहतूक सोलापूर उपविभागाच्या अखत्यारीत होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13539.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb50785ed082a21425c9a5b11d8b0f621e6f57cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13539.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणतांबे रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. +हे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावर आहे तसेच येथून शिर्डीकडे जाणारा रेल्वेमार्ग सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13540.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb50785ed082a21425c9a5b11d8b0f621e6f57cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13540.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणतांबे रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. +हे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावर आहे तसेच येथून शिर्डीकडे जाणारा रेल्वेमार्ग सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13545.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..028b1387a42fd3e21003ce0b3f9e299e6f06c755 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13545.txt @@ -0,0 +1,2 @@ +राष्ट्रीय महामार्ग ४ (National Highway 4) हा भारताच्या अंदमान आणि निकोबार ह्या राज्यामधून धावणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग अंदमानमधील सर्व प्रमुख शहरांना राजधानी पोर्ट ब्लेअरसोबत जोडतो. +२०१० मध्ये राष्ट्रीय महामार्गांचे क्रमांकन बदलण्यापूर्वी हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग २२३ ह्या नावाने ओळखला जात असे. तसेच २०१० सालापर्यंत राष्ट्रीय महामार्ग ४ ह्या नावाने ओळखला जात असणारा मुंबई-पुणे-बंगळूर-चेन्नई मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग ४८चा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13550.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fe11b09ff8855017bf7781c14a74f007784f592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13550.txt @@ -0,0 +1,72 @@ +मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबई व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,२८१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. हा मार्ग मुंबई-सोलापूर-गुंटकल-चेन्नई इग्मोर असा आहे. महाराष्ट्रातील लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत. +प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे. +भारतामधील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली. १८५४ मध्ये हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. १८६२ साली बोरघाटामध्ये रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले व मुंबई व पुणे रेल्वेद्वारे जोडले गेले. १८७१ साली रायचूर येथे मद्रास रेल्वे व ग्रेट इंडियन पेनिस्युला रेल्वे ह्यांचे मार्ग जुळले व मुंबई व मद्रास हा मार्ग पूर्ण झाला. +मुंबई व चेन्नई दरम्यान धावणाऱ्या दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गावरून धावतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13566.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36af155c047f08e15ae15792f984cadfa178cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13566.txt @@ -0,0 +1,17 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये २४ सप्टेंबर इ.स. १९३२ रोजी झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो. +पुणे करारातील अटी खालीलप्रमाणे आहेत. +१) प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी १४८ राखीव जागा ठेवण्यात येतील. राखीव जागांची प्रांतानुसार विभागणी खालीलप्रमाणे होती: +२) या जागांची निवडणूक संयुक्त पद्धतीद्वारे केली जाईल. दलित वर्गाच्या सदस्यांची नावे त्या निवडणूक क्षेत्राच्या यादीमध्ये नोंदविलेली असतील, त्यांचे एक मंडळ नेमणूक करून बनविले जाईल. हे मंडळ प्रत्येक राखीव जागेसाठी दलित वर्गातील चार उमेदवारांचे पॅनल निवडेल. ही निवडपद्धती एकमतीय आधारावर होईल. अशा प्राथमिक निवडीमध्ये ज्या चार सदस्यांना सर्वाधिक मते मिळतील ते साधारण निवडणूक क्षेत्राचे उमेदवार समजले जातील. +३) केंद्रीय कार्यकारणीमध्ये दलित वर्गाचे प्रतिनिधित्व वरील दोन प्रकारे होईल. +४) केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलित वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल. +५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडीची व्यवस्था (केंद्रीय व प्रांतीय कार्यकारिणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख केला आहे.) पहिल्या दहा वर्षानंतर समाप्त होईल. दोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नुसार त्याकालावधीपूर्वी देखील समाप्त केला जाऊ शकेल. +६) प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणीत दलितांच्या जागांचे प्रतिनिधित्व जसे एक व चार मध्ये दिले आहे, ते दोन्हीही संबंधितपक्षांद्वारे आपापसांत समझोता होऊन त्यास हटविण्यासाठी निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत अंमलात येईल. . +७) केंद्रीय व प्रांतिक कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी दलितांच्या मतदानाचा अधिकार लेथियन कमीटीच्या अहवालाप्रमाणे असेल. +८) दलित वर्गाच्या प्रतिनिधधींना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरविले जाता कामा नये. दलितांच्या प्रतिनिधित्वास (संख्येने) पुरे करण्यासाठी सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले जातील व सरकारी नोकऱ्यांमध्ये ठरवून दिलेली शैक्षणिक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणूक केली जाईल. +९) सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांच्या मुलाबाळांसाठी शैक्षणिक सोयी पुरविल्या जातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूद केली जाईल. इत्यादी समझोत्याच्या अटी 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट'मध्ये सामील करण्यात आल्या. +१०) वरील निवडणुकीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य जागा मिळाव्या म्हणून शक्य तितका प्रयत्न केला जाईल. मात्र सरकारी नोकरीकरिता शिक्षणाच्या ज्या अटी सरकारने लावल्या त्या पूर्ण झाल्या पाहिजेत. इत्यादी अटींना संमती देण्यात आली. त्यानंतर म. गांधींनी संत्र्याचा रस पिऊन, आपला प्राणांतिक उपवास सोडला.[२] [३] +पुणे कराराविषयी अनेक पुस्तके, नाटके व चर्चा करण्यात आलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13568.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0af8c2231253d0aa641557bd84208ab741924662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13568.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे छावणी ही पुण्यातील एक लष्करी छावणी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश सैन्याने या भागात तळ ठोकला व हळूहळू त्याचा विस्तार होत त्याचे मोठ्या छावणीत रूपांतर झाले. +हा भाग पुणे लोकसभा मतदारसंघाचा हिस्सा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1357.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89ec335da8ea73780a03c349a11b3acf1adede6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1357.txt @@ -0,0 +1,17 @@ +आजच्या डिजिटल मार्केटिंग[१] जगात वेबसाईटचे प्रमाण वाढतच चालले आहे, आजपर्यंत लाखो वेबसाईट इंटरनेटवर कार्यरत आहेत आणि काही वेबसाईट तयार केल्या जात आहेत. यापुढेही लाखो वेबसाईट तयार होतील. पण वेबसाईटची संख्या खूप असल्यामुळे त्यांना ओळखणे खूप कठीण झाले असते म्हणून वेबसाईटला ओळखण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे नाव दिले जाते, त्यालाच डोमेन नेम असे म्हणतात.   +लोक त्यांच्या ब्राउझरच्या URL बारमध्ये डोमेन नाव टाईप करतात, आणि त्या साईटवर येतात. +डोमेन नेम हे एखाद्या वेबसाईटची विशिष्ट ओळख असते, म्हणून डोमेन नेम घेताना घाई करू नये. डोमेन घेताना खूप विचारपूर्वक आणि योग्य डोमेन नाव खरेदी करायला हवे. +तसेच डोमेन घेण्यासाठी योग्य नाव सुचत नसेल तर विविध प्रकारचे डोमेन नेम Suggestion Tools सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने एक चांगले डोमेन निवडता येते. तसेच काही कंपन्या डोमेन विक्रीची सुविधासुद्धा पुरवितात. +डोमेन नाव निवडताना अशा प्रकारचे नाव निवडावे की जे सोप्या भाषेमध्ये असेल आणि लोकांच्या सहज लक्षात राहू शकेल.   +डोमेन हे केवळ दोन किंवा तीन शब्दांचे असायला हवे, जास्त लांबलचक नाव निवडणे योग्य नाही. +वेबसाईटमध्ये ज्या प्रकारचे कन्टेन्ट असणार आहे, तशाच प्रकारचे डोमेन नाम प्रणाली सिलेक्ट करतात. म्हणजेच ते कन्टेन्टशी संबंधित असते. उदा० साईटमध्ये कन्टेन्ट तंत्रज्ञान या विषयाचे आहे, तर त्या विषयीचा Tech हा शब्द आपल्या डोमेन नेम मध्ये असायला हवा. +डोमेन खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोमेन नेम सुविधा पुरवणाऱ्या वेबसाईट उपलब्ध आहेत, त्या साईट्समधून डोमेन घेता येते. डोमेन सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या वेबसाईटवर जाऊन पाहिजे तसे डोमेन विकत घेता येते. एकदा डोमेन नाव विशिष्ट नावाने रजिस्टर झाले की जगामध्ये कोणीही त्या डोमेन नावाचा वापर करू शकत नाही. +डोमेन नेम विक्री करण्याऱ्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. पण विश्वसनीय डोमेन सर्व्हिस प्रोव्हायडर साईट्सकडून डोमेन विकत घेतल्यास, पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येत नाही. +डोमेन नाव विकत घेण्यासाठी काही महत्त्वाच्या पूर्ण स्टेप्स : +सर्वात महत्त्वाच्या Domain Namesच्या प्रकाराबद्दल माहिती : +टॉप लेव्हल डोमेन हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे डोमेन नाव आहे. सर्च इंजिनमध्ये अशा डोमेन नेमला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते म्हणूनच या डोमेनला Top Level Domain असे म्हणतात. +काही उदाहरणे +काही मुख्य टॉप लेवल डोमेन ([./Https://en.wikipedia.org/wiki/Top-level%20domain Top Level Domain] )ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. +[./Https://en.wikipedia.org/wiki/Country%20code%20top-level%20domain Country Code Top Level Domain] (ccTLD) या डोमेनचा वापर केवळ एका विशिष्ट देशामध्ये केला जातो, म्हणून याला “देश कोड उच्चस्तरीय डोमेन” (Country Code Top Level Domain) असे म्हणतात. +काही उदाहरणे :- +काही  देश वापरत असलेली देश-कोड उच्चस्तरीय डोमेन्स (Country Code Top Level Domain)ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13571.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce1f5203b7238191806409ffe5846eaff4f1ce09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13571.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ - २१४ (Pune Cantonment Vidhan Sabha constituency) हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १६, १८, २४ ते २५, ६९ ते ७५, ७७, ७९ ते ८०, ८३ ते ८५, १०२, १०४ आणि पुणे कंटोनमेंटचा समावेश होतो. पुणे कॅन्टोन्मेंट हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे सुनिल ज्ञानदेव कांबळे हे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13624.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c865f1dd93a17d26acf1959b39386ebf8f803999 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13624.txt @@ -0,0 +1,11 @@ +पुणेरी पगडी हा एक महाराष्ट्रातील पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम पेशवाईच्या काळात झाला. महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरिता लोकांनी तिला भोगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली. +पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हटले जाते. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. पगडीचे देखणेपण हे या चोचीवर उवलंबून असते. चोचीला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेऱ्याखाली कपाळावर येणाऱ्या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हटले जाते. पगडीवर केलेले जवाहिरी काम, जरतार यांवर तिची किंमत ठरत असे. +१९व्या शतकामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालण्याची सुरुवात केली, असे म्हणतात..[ संदर्भ हवा ] त्यानंतर लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन पोतदार यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३ च्या घाशीराम कोतवाल ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली. +आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो. +सध्या तयार स्वरूपात मिळणारी पुणेरी पगडी ही पूर्वी कापड घेऊन बांधली जायची. माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा डोक्याच्या आकाराचा साचा बनवला जायचा. त्या साचावर कोष्टी म्हणजे विणकर समाजातील कारागीर दर पंधरा दिवसांनी घरोघरी जाऊन पगडी बांधून द्यायचे. सुती कापडाची लाल रंगाची पट्टी, त्याला बत्ती कापड असे म्हटले जायचे, ती कांजीत बुडवून त्याची घट्ट बांधलेली पगडी पंधरा दिवस टिकायची. या कापडामुळेच लाल रंग ही देखील ओळख या पगडीला मिळाली. +बाजाराच्या मागणीनुसार रंग, कापड यांत आता (२०१७ साली) फरक पडला आहे. पगडी तयार करण्याची पद्धतही बदलली आहे. मात्र त्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवले आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले हे तीन पिढ्यांपासून पगडीची परंपरा जपत आले आहेत. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यावरून कागदी लगद्याचा साचा तयार केला जातो आणि त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी तयार केली जाते व तिला आतून अस्तर लावले जाते. रेशीम किंवा सॅटिनच्या पगडीला अधिक मागणी असते. भगवी, जांभळी, राणी कलर, मोतिया अशा अनेक रंगात पगडी तयार केली जात असली तरीही त्याच्या मूळ लाल रंगाकडेच ग्राहकांचा ओढा आहे. +गणेशोत्सवात गणेशमूर्तीला घालण्यासाठी, पांडुरंगाच्या मूर्तीसाठीही पगडी तयार केली जाते. +बौद्धिक संपदा अधिकार +१० सदस्यीय श्री पुणेरी पगडी संघाने पगडीला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळण्यासाठी भौगोलिक संकेत नोंदणीकडे अर्ज केला होता. [१] बौद्धिक संपदा अधिकारांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीने त्यांच्या वतीने अर्ज दाखल केला. [२] पगडी ओळखण्यायोग्य व्हावी, तिची ओळख आणि पुणेरी संस्कृतीही जपता यावी हा यामागचा उद्देश होता. परिणामी, ४ सप्टेंबर २००९ रोजी, हेडगियरला भौगोलिक संकेताचा दर्जा देण्यात आला आणि पगडी ही पुण्याची अधिकृत सांस्कृतिक ओळख बनली. [३] [१] [४] [५] [६] त्यामुळे पगडींना बौद्धिक संपदा अधिकार (IPR) मिळाला आणि पुण्याबाहेर कोणत्याही पगडीची पुणेरी पगडी या नावाखाली विक्री करणे बेकायदेशीर ठरले. पुणेरी पगडीबरोबरच, यापूर्वी दार्जिलिंग चहा, बनारसी साड्या, तिरुपती लाडू यासारख्या भारतीय उत्पादनांना आयपीआर जारी करण्यात आला आहे. [४] +हे सुद्धा पहा +संदर्भ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13634.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..733bad323fad6b1cb0b22ba0c349e3022e6dfce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13634.txt @@ -0,0 +1,9 @@ +पुण्य प्रसून वाजपेयी (जन्म: १८ मार्च १९६५) हे एक भारतीय पत्रकार आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक न्यूझ नेटवर्कवर काम केले आहे, ज्यात आज तकचा समावेश आहे, जिथे त्यांनी १० तक हा वीकडे शो होस्ट केला होता आणि एबीपी न्यूझ मध्ये त्यांनी २०१८ मध्ये चार महिने मास्टरस्ट्रोक होस्ट केला होता.[१] +बाजपेयी हे इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव असून, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचा २९ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. बाजपेयींनी जनसत्ता, संडे ऑब्झर्व्हर, संडे मेल, लोकमत, झी न्यूझ आणि एनडीटीव्ही यांसारख्या नामांकित माध्यम संस्थांसोबत काम केले आहे. +वाजपेयींचा जन्म बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झाला. त्यांचे वडील दिवंगत मणिकांत बाजपेयी आहेत, जे IIS (भारतीय माहिती सेवा) अधिकारी होते. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुझफ्फरपूर हायस्कूलमध्ये केले. +बाजपेयी यांनी 1996 मध्ये आजतकमधून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2003 पर्यंत तेथे काम केले. त्यानंतर ते चौदा महिन्यांच्या कार्यकाळासाठी एनडीटीव्हीमध्ये गेले. 2007-2008 मध्ये, ते सहारा समयचे मुख्य संपादक होते. +आजतकमध्ये परत येण्यापूर्वी त्यांनी चार वर्षे झी न्यूझमध्ये प्राइम-टाइम अँकर आणि संपादक म्हणून काम केले. बाजपेयींनी एप्रिलमध्ये एबीपी न्यूझवर मास्टरस्ट्रोक होस्ट करण्यास सुरुवात केली, परंतु वृत्तवाहिनीवरील कथित राजकीय दबावामुळे त्यांनी चार महिन्यांनंतर 1 ऑगस्ट 2018 रोजी राजीनामा दिला. फेब्रुवारी 2019 मध्ये ते सूर्य समाचारमध्ये मुख्य संपादक म्हणून सामील झाले, जिथे त्यांनी जय हिंद आणि सत्ता या शोचे आयोजन केले. अलीकडेच त्यांनी सूर्य समाचार सोडला. +2015 मध्ये बाजपेयी हे ट्विटरवरील दहा सर्वात सक्रिय भारतीय पत्रकारांपैकी एक होते. +बाजपेयींची सहा पुस्तके प्रकाशित करण्यात आलीआहेत. राजनीति मेरी जान, डिजास्टरः मीडिया एंड पॉलिटिक्स (डिझास्टर: मीडिया आणि पॉलिटिक्स), संसदः लोकतंत्र या नजरों का खा (संसद: लोकतंत्र या नजरों का झोखा), आदिवासियों पर टाडा (आदिवासियां ​​पर), आर.एस.एस. संघ का सफर: १०० वर्ष आणि इतर. +ते हिंदीतील अनेक दैनिक आणि साप्ताहिक बातम्या आणि साहित्यिक प्रकाशनांसाठी लेख लिहितात, त्यापैकी काही त्यांच्या ब्लॉगवरही प्रकाशित होतात. +2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी त्यांनी सलग पाच तास लाइव्ह अँकरिंग केले तेव्हा त्यांना त्यांच्या कामाची ओळख मिळाली. 2005-06 आणि 2007-08 मध्ये त्यांनी हिंदी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी रामनाथ गोएंका पुरस्कार जिंकला. टीव्ही आणि प्रिंटमध्ये दोनदा हा पुरस्कार मिळविणारे ते एकमेव पत्रकार आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13677.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14bd1ef2e6fbfc37adb1614c83b449a9b08b6f6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13677.txt @@ -0,0 +1 @@ +पुदुकोट्टाई हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००९ मध्ये विसर्जित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13681.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54443dc1c302b03ca24227fed0eb73642df8965a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13681.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुदुकोट्टई (तमिळ: புதுக்கோட்டை) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर पुदुकोट्टई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13727.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1de0b74b082c8e9de61d4a105d05d84f094913a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13727.txt @@ -0,0 +1,5 @@ +पुपुल जयकर (११ सप्टेंबर, इ.स. १९१५:इटावा, उत्तर प्रदेश, भारत - २९ मार्च, इ.स. १९९७:मुंबई, महाराष्ट्र) या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या +पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली. +लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले. +इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेर‍अली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला. +पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13729.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7117e48f1d40efce09fc2ce03f9005f16b661b19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13729.txt @@ -0,0 +1,4 @@ +२६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +पुबुदु बाथिया दस्सानायके (/dəsəˈnaɪəkə/ साचा:Respell; +(පුබුදු දසනායක Sinhala) जन्म ११ जुलै १९७०) श्रीलंकेत जन्मलेला हा कॅनेडियन एक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंका आणि कॅनडा ह्या दोन्ही संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी एव्हरेस्ट प्रीमियर लीग संघ भैरहवा ग्लॅडिएटर्स तसेच युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि नेपाळ या राष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13732.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..014b72c2c789d40341bb7e5875b583f708750b1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13732.txt @@ -0,0 +1,104 @@ +पुय-दे-दोम (फ्रेंच: Puy-de-Dôme; ऑक्सितान: lo Puèi de Doma) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथील ह्याच नावाच्या एका मोठ्या ज्वालामुखीवरून ह्या विभागाचे नाव देण्यात आले आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1377.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4aee6aad2c263e9663fd9ce5fc961399d48526c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1377.txt @@ -0,0 +1,12 @@ +National Technology Day हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे जो भारताच्या तांत्रिक कामगिरीचे स्मरण करतो आणि त्यातील शास्त्रज्ञ, अभियंते आणि नवकल्पकांच्या योगदानाचा सन्मान करतो. हा दिवस दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो, हा दिवस 1998 मध्ये पोखरण येथे भारताच्या यशस्वी अणुचाचण्यांना चिन्हांकित करतो. या मैलाच्या दगडाच्या पलीकडे, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा देशाच्या तांत्रिक प्रगती, नवकल्पना आणि वैज्ञानिक पराक्रमासाठीच्या वचनबद्धतेची आठवण करून देतो. या निबंधात, आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे महत्त्व, त्याचे ऐतिहासिक संदर्भ, समकालीन काळातील त्याची प्रासंगिकता आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका शोधू. +राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची उत्पत्ती 11 मे 1998 पासून सुरू झाली, जेव्हा भारताने राजस्थानमधील पोखरण चाचणी श्रेणीमध्ये यशस्वी अणुचाचण्या केल्या. ऑपरेशन शक्तीचे सांकेतिक नाव असलेल्या या चाचण्यांमध्ये थर्मोन्यूक्लियर उपकरणासह पाच स्फोटांचा समावेश होता. या चाचण्यांनी अण्वस्त्रे विकसित करण्याची आणि तैनात करण्याची भारताची क्षमता दाखवून दिली, जी देशाच्या संरक्षण आणि सुरक्षा रचनेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. ऑपरेशन शक्तीच्या यशाने भारताला अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या लीगमध्ये सामील करून घेतले आणि जागतिक स्तरावर प्रशंसा आणि टीका दोन्ही मिळवली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली या चाचण्या घेण्यात आल्या आणि प्रादेशिक आणि जागतिक आव्हानांचा सामना करताना भारताचे सार्वभौमत्व आणि सुरक्षा राखण्याच्या कटिबद्धतेची पुष्टी केली. +तथापि, National Technology Day चे महत्त्व आण्विक पराक्रमाच्या क्षेत्रापलीकडे आहे. हे राष्ट्रीय विकास, आर्थिक वाढ आणि सामाजिक प्रगतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. वैज्ञानिक समुदाय, धोरणकर्ते आणि नागरिक सारखेच हा दिवस भारताच्या वैज्ञानिक कामगिरीचा उत्सव साजरा करण्याची आणि तांत्रिक नवकल्पनाबाबत देशाच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याची संधी म्हणून ओळखतात. +भारतीय अभियंते, शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक कामगिरीच्या स्मरणार्थ 1999 पासून प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय महत्त्वाच्या या दिवसाचा संक्षिप्त इतिहास येथे आहे: +National Technology Day विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या तांत्रिक प्रगती आणि नावीन्यपूर्ण प्रवासावर प्रतिबिंबित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. अंतराळ संशोधन ते माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान ते नवीकरणीय ऊर्जेपर्यंत, भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि तंत्रज्ञानाच्या लँडस्केपमध्ये जागतिक खेळाडू म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. +स्पेस एक्सप्लोरेशन: भारताच्या अंतराळ संस्थेने, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने अनेक टप्पे गाठले आहेत, ज्यात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण, चंद्र शोध मोहीम आणि मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) यांचा समावेश आहे. ISRO च्या किफायतशीर अंतराळ मोहिमेने आणि स्वदेशी उपग्रह तंत्रज्ञानाने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली आहे, ज्यामुळे भारताला अंतराळ संशोधनात आघाडीवर स्थान मिळाले आहे. +माहिती तंत्रज्ञान: माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सॉफ्टवेर सेवांमध्ये भारताच्या पराक्रमाने देशाला जागतिक स्तरावर एक आघाडीचे IT हब म्हणून प्रस्तुत केले आहे. वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टम, कुशल कामगार आणि मजबूत पायाभूत सुविधांमुळे भारत हे तंत्रज्ञान आउटसोर्सिंग, सॉफ्टवेर डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे. +जैवतंत्रज्ञान: भारताच्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन, विकास आणि व्यापारीकरणातील प्रगतीमुळे लक्षणीय वाढ झाली आहे. आरोग्यसेवा आणि शेतीपासून पर्यावरणीय शाश्वततेपर्यंत, जैवतंत्रज्ञानामध्ये गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्याची अफाट क्षमता आहे. +नवीकरणीय ऊर्जा: अलिकडच्या वर्षांत, भारताने जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि हवामानातील बदल कमी करण्याच्या उद्देशाने अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये भरीव गुंतवणूक केली आहे. नॅशनल सोलर मिशन आणि पवन ऊर्जेचा प्रचार यासारख्या उपक्रमांनी भारताला शाश्वत ऊर्जा भविष्याकडे प्रवृत्त केले आहे. +राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 2024 भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तो विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशाच्या कामगिरीची आठवण करून देतो. देशाच्या तांत्रिक प्रगतीत योगदान देणाऱ्या वैज्ञानिक, अभियंते आणि नवकल्पकांच्या कल्पकता, सृजनशीलता आणि कठोर परिश्रम साजरे करण्याचा हा दिवस आहे. शिवाय, भविष्यातील पिढ्यांसाठी STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रात कारकीर्द करण्यासाठी आणि भारताच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरणा म्हणून काम करतो. +राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केल्याने देशासमोरील विविध आव्हाने, आरोग्यसेवा आणि शेतीपासून ते पायाभूत सुविधा आणि पर्यावरणापर्यंतच्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या नवकल्पनांचे महत्त्व अधोरेखित होते. हे सामाजिक-आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करते आणि जागतिक नाविन्यपूर्ण शर्यतीत पुढे राहण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये सतत गुंतवणूक करण्याच्या गरजेवर जोर देते. +शिवाय, National Technology Day भारताच्या तांत्रिक कामगिरीचे जगासमोर प्रदर्शन करण्याची आणि अंतराळ संशोधन, नवीकरणीय ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहयोग मजबूत करण्याची संधी प्रदान करतो. हे माहितीवर आधारित अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या क्षमतांबद्दल अभिमान आणि आत्मविश्वास वाढवते आणि नाविन्यपूर्ण आणि उद्योजकतेचे केंद्र म्हणून त्याचे स्थान अधिक मजबूत करते. संपूर्ण लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13778.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b452aae27fdebe9db7e5e48eb810cca5f5898537 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13778.txt @@ -0,0 +1,89 @@ + + + +साचा:Pp-move-indef +पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, हे शास्त्र विज्ञान व मानवशास्त्र अशा दोन्ही विभागांत समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाची पुरावे हे पुरातत्त्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे +पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो..[१].त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी सुमारे ९९ % काळ आहे. म्हणज्र प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ.[२] पुरातत्त्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे.[३] +पुरातत्त्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरीक्षण व सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर पुरातन काळाची अधिक माहिती मिळू शकते. व्यापक अर्थाने, पुरातत्त्वशास्त्र हे परस्परावलंबी शाखांतील शोधांवर अवलंबून आहे. त्या शाखा म्हणजे इतिहास, कलेचा इतिहास, वैज्ञानिक शास्त्रे, भूगर्भशास्त्र,[४][५][६] तसेच भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, माहिती विज्ञान, रसायन शास्त्र, संख्याशास्त्र, जीवशास्त्राच्या इतर शाखा पुरापर्यावरणशास्त्र(paleoecology), paleontology, पुराप्राणिशास्त्र(paleozoology), paleoethnobotany, व पुराजीव शास्त्र(paleobotany) +१९व्या शतकात युरोपमध्ये पुरातनधर्म म्हणून या शाखेचा उदय झाला. त्यानंतर संपूर्ण जगात ही एक विद्याशाखा म्हणून मान्यता पावली. शास्त्राच्या विस्तारादरम्यान अनेक विद्याशाखांचा विकास झाला. पुरातत्त्वशास्त्रास साहाय्यभूत ठरणारी अनेक वेगवेगळी वैज्ञानिक तंत्रे विकसित करण्यात आली. या शास्त्रास नकली पुरातत्त्वशास्त्र यापासून ते मानवी अवशेषांच्या उत्खननास विरोध अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. +१९व्या शतकाचे मध्यात आधुनिक पुरातत्त्वशास्त्राचे मूळ युरोप मध्ये रुजले. भूगर्भशास्त्राच्या वैज्ञानिक प्रगतीनंतर त्याचा विकास झाला. त्यामुळे पृथ्वीचे वय केवळ हजारो वर्षे नसून कोट्यवधी वर्षे आहे हे सिद्ध झाले. यानंतर सन १८५९ मध्ये, चार्ल्स डार्विनचे 'ओरिजिन ऑफ स्पीशीज्' हे पुस्तक प्रकाशित झाले व त्याने उत्क्रांतीचा सिद्धान्त अधोरेखित झाला. ,मानवजात ही खरोखरच लाखो वर्षे जुनी आहे यावर वैज्ञानिकांना विश्वास ठेवावयाला लागला. त्यामुळे भूगर्भशास्त्र चळवळीस प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे अधिकाधिक लोक या शास्त्राच्या अभ्यासात रस दाखवू लागले. दरम्यान, सन १८४८ मध्ये, डॅनिश इतिहासकार क्रिस्चियन जर्गेनेसेन थॉमसेनने 'ए गाईड टु नॉर्दर्न अ‍ॅन्टिक्विटीज' हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात त्याने एक कल्पना मांडली. ती अशी की, युरोपमधील प्रागैतिहासिक काळ हा त्या काळच्या मानवांनी वापरलेल्या सामग्रीनुसार, तीन कालखंडांत विभागला जाऊ शकतो. अश्म युग, ताम्र युग व लोह युग. मानवाची पौराणिकता, उत्क्रांती व हा तीन-युग-सिद्धान्त या तीन तत्त्वांवर आधुनिक पुरातत्त्वशास्त्राचे बांधकाम झाले आहे.[७] +त्यानंतर, पूर्वीच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी जगातील विविध स्थळांवरती संशोधन सुरू केले. हेन्‍रिच श्लिमान याने ट्रॉय येथे ईजियन संस्कृती, तसेच ऑर्थर ईव्हान्स याने क्रीट तर जॉन लॉईड स्टिफेन्स हा मायासंस्कृतीबद्दल पुनःसंशोधन करण्यात प्रमुख होता. या संशोधकांनी अवलंबिलेली पद्धत आजच्या मानकांच्या दृष्टिकोनातून बघितले असता दोषपूर्ण होती. त्यांची विचारसरणी ही अगदी युरोपधार्जिणी व पूर्वग्रहित होती. + + +प्राचीन काळातील पुरातन पुरातत्त्वशास्त्र्यांनी ट्रॉय येथील हेनरिक स्लीमॅनॅन आणि क्रेट येथील आर्थर इव्हान्स यांच्या उत्खननात प्राचीन एजियन संस्कृतीचा अभ्यास करून जगभरातील विविध क्षेत्रांचे अन्वेषण करण्यास सुरुवात केली, तर जॉन लॉईड स्टीफन्स पुन्हा शोधात एक महत्त्वाची व्यक्ती होती. माया सभ्यता संपूर्ण मध्य अमेरिका. तथापि, या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी नियोजित केलेली पद्धती आजच्या मानदंडांद्वारे अत्यंत खराब झाली आणि बहुतेक युरोपियन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी अनेकदा ॲडवर्ड टायलर आणि लुईस हेन्री मॉर्गन यांच्यासारख्या मानववंशीय आणि नृवंशविज्ञानविषयक खात्यांवर विश्वास ठेवला ज्यायोगे समकालीन "क्रूर" "अशा मूलतत्त्वांमध्ये युरोपच्या ऐतिहासिक लोक असलेल्या मूळ अमेरिकन लोकांसारखे लोक. [8] लवकरच पुरातत्त्वशास्त्राचा नवीन विषय उत्तर अमेरिकेत पसरला, जिथे तो सॅम्युअल हेवन आणि विलियम हेन्री होम्स सारख्या आकृत्यांनी घेतला गेला, ज्याने प्राचीनांना खोदले होते. मूळ अमेरिकन स्मारक. [9] +पुरातात्वशास्त्राचा खरा विकास १९व्या शतकाच्या शेवटी होऊ लागला. त्यावेळी ऑगस्टस पीट रिव्हर्स याने दक्षिण इंग्लंड मध्ये क्रानबोर्न चेज येथे पद्धतशीररीत्या उत्खनन करून हे दर्शविले की, तेथील उत्खननातील सौंदर्य व मूल्य हेच महत्त्वाचे नाहीत तर सापडणारी प्रत्येक वस्तू ही अमूल्य आहे. या विद्याशाखेत नंतर काही संशोधकांनी १९व्या शतकाच्या अखेरीस व २०व्या शतकाच्या सुरुवातीला झळाळी आणली. इजिप्त व पॅलेस्टाइन येथे सर विल्यम फ्लिंडर्स पेट्री यांनी उत्खनन केले तर भारतात सर मोरटाइमर व्हीलर यांनी.[८] +पुरातत्त्वशास्त्रीय सिद्धान्त +प्रागैतिहासिक काळाबद्दल जाणून घ्यायचे असल्यास पुरातत्त्वशास्त्र हा एकच मार्ग उपलब्ध आहे.मानवाची उत्क्रांती ही याच प्रागैतिहासिक काळात घडली. पुरातत्त्वशास्त्र हे मानवाच्या अनेक तांत्रिकदृष्ट्या झालेल्या विकासावर प्रकाश टाकते. उदा० अग्नी (क्षेपणास्त्र)चा वापर करण्याची कल्पना, दगडांच्या हत्यारांचा विकास, धातुशास्त्राचा शोध, धर्माची सुरुवात व शेतीची सुरुवात इत्यादी. जुन्या काळातील या मानवजातीत घडलेल्या उत्क्रांतीबद्दल व तांत्रिकदृष्ट्या झालेल्या बदलाबद्दल पुरातत्त्वशास्त्राच्या मदतीशिवाय आपण काहीच जाणू शकणार नाही.[९] + + +तथापि, केवळ प्रागैतिहासिक, पूर्व-साक्षर संस्कृतीच नव्हे तर ऐतिहासिक पुरातत्त्वशास्त्राच्या उप-अनुशासनाद्वारे पुरातत्त्व वापरून, ऐतिहासिक, साक्षर संस्कृतींचा अभ्यास केला जाऊ शकतो. प्राचीन ग्रीस आणि मेसोपोटेमिया सारख्या बऱ्याच साक्षर संस्कृतींसाठी, त्यांचे उर्वरित रेकॉर्ड नेहमी अपूर्ण आणि नेहमीच हळूहळू पक्षपाती होते. बऱ्याच समाजात, साक्षरता अभिजात वर्गांसारखीच होती, जसे की पाळक किंवा न्यायालय किंवा मंदिराची नोकरशाही. कुटूंबातील साक्षरतेला कधीकधी कर्जाच्या आणि करारावर मर्यादित केले गेले आहे. कुटूंबांची आवड आणि जागतिक दृष्टी बहुतेकदा लोकांच्या जीवनातील आणि लोकांच्या आवडींकडे वेगळे असते. सामान्य जनतेच्या अधिक प्रतिनिधींनी उत्पादित केलेल्या लेखनांना ग्रंथालयेमध्ये आपले मार्ग शोधण्याची शक्यता नव्हती आणि वंशावळीसाठी ते जतन केले जाऊ शकत होते. अशा प्रकारे, लिखित नोंदी पूर्वाग्रह, मान्यते, सांस्कृतिक मूल्ये आणि संभवत: मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा एक लहान भाग असलेल्या व्यक्तींच्या मर्यादित श्रेणीची फसवणूक दर्शवितात. म्हणून, लिखित रेकॉर्ड एकमेव स्रोतावर विश्वास ठेवू शकत नाही. भौतिक अभिलेख समाजाच्या वाजवी प्रतिरूपाच्या अगदी जवळ आहे, जरी त्याचे स्वतःच्या अकार्यक्षमतेच्या अधीन आहे, जसे सैम्पलिंग पूर्वाग्रह आणि विभेदक संरक्षण +सर्व पुरातत्त्वशास्त्रज्ञांची एखाद्या पुरातत्त्वशास्त्रीय सिद्धान्तास चिकटून राहण्यास एकवाक्यता नाही. १९व्या शतकात जेव्हा या शास्त्राचा विकास होत होता त्यावेळेस सांस्कृतिक इतिहास पुरातत्त्वशास्त्र हा सिद्धान्त प्रथम प्रतिपादला गेला. त्याचे ध्येय, संस्कृती का व कशी बदलली यावरील विवेचन आणि त्यांनी केलेल्या कामांचे उदात्तीकरण एवढाच होता.[१०] २०व्या शतकाच्या सुरुवातीस ज्या संशोधकांनी पूर्वीच्या समाजाचा अभ्यास केला, त्यांनी ते दुवे सरळ सध्या अस्तित्वात असलेल्या समाजाशी जोडले.(जसे अमेरिकेतील रहिवासी, सायबेरियातील लोक, मेसोपोटेमियातील लोक इत्यादी). त्यांनी पूर्वीच्या संस्कृतीची व सध्याच्या संस्कृतीची तुलनाच केली.[१०] १९६०व्या दशकात ल्युविस बिनफोर्ड, केंट फ्लॉनेरी सारख्या अमेरिकेन संशोधकांनी सुरू केलेल्या एका मोहिमेत याविरुद्ध एकप्रकारचा लढाच पुकारला.[११][१२] +त्यांनी "नवीन पुरातत्त्वशास्त्र" प्रस्तावित केले. हे नवे शास्त्र "वैज्ञानिकदृष्ट्या" सक्षम व वैज्ञानिक पद्धतीवरच अवलंबून असून, परीक्षण करून कारणमीमांसा देणारे होते. त्यापैकी एक भाग processual archaeology म्हणून ओळखला जाऊ लागला.[१०] +सन १९८०मध्ये जी अत्याधुनिक मोहीम सुरू झाली तिचा प्रमुख ब्रिटिश पुरातत्त्वशास्त्रज्ञ 'मायकल शांक्स' होता. +[१३][१४][१५][१६] Christopher Tilley,[१७] Daniel Miller,[१८][१९] and Ian Hodder,[२०][२१][२२][२३][२४][२५] +ती मोहीम पुढे post-processual archaeology म्हणून ओळखली जाऊ लागली. +त्यांनी जुन्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह लावले व स्वयं-सिद्धान्त प्रतिक्रियेचे महत्त्व विशद केले.[ संदर्भ हवा ] यामुळे विवाद उत्पन झाला व तो अजूनही सुरूच आहे. मध्यंतरी, एक वेगळाच सिद्धान्त समोर आला. +[२६] +पुरातत्त्वशास्त्रीय सिद्धान्त हे सध्या अनेक प्रभावांखाली आहेत. उदा० डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धान्त, +Archaeological theory now borrows from a wide range of influences, including neo-Darwinian evolutionary thought, phenomenology, postmodernism, agency theory, cognitive science, Functionalism, gender-based and Feminist archaeology, and Systems theory. +पुरातत्त्वशास्त्रीय संशोधन हे बहुधा अनेक टप्प्यांचे बनलेले असते. त्यापैकी प्रत्येक टप्पा वेगवेगळी पद्धती अवलंबतो. कोणतेही प्रत्यक्ष काम सुरू करण्याआधी, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना स्पष्टपणे कोणते ध्येय गाठावयाचे आहे यावर एकमत व्हावयास हवे. हे केल्यावर त्याने त्या व सभोवतालच्या क्षेत्राची जास्तीत जास्त माहिती होऊ शकेल अशा रीतीने त्या जागेचे सर्वेक्षण व्हावयास हवे. दुसरे, पुरातत्त्वशास्त्रीय घटकांना जमिनीतून काढण्यासाठी उत्खनन करावे लागू शकते. तिसरे, त्यातून प्राप्त माहिती ही अभ्यासून व तिचे मूल्य निश्चित करून मूळ संशोधनाचे उद्दिष्ट समोर ठेवून तपासली जावयास हवी. प्राप्त माहितीचे प्रकाशन करणे हे चांगले समजले जाते. असे केल्यानंतर ही माहिती पुरातत्त्वशास्त्रज्ञांना व इतिहासकारांना उपल्ब्ध होऊ शकेल. पण सर्वसाधारणपणे अशीप् रसिद्धी टाळलीजाते.[२७] +आधुनिक पुरातत्त्वशास्त्रीय प्रकल्प हा सर्वेक्षणाने सुरू होतो. क्षेत्रीय सर्वेक्षण हे त्या क्षेत्रात असलेल्या, पूर्वी न कळलेल्या जागा पद्धतशीरपणे जाणून घेण्याचा एक प्रयास आहे. त्यामुळे त्या जागेत असलेली घरे व इतर बाबी जाणून घेता येतात. +पुरातत्त्वशास्त्राच्या प्राथमिक दिवसांत सर्वेक्षण केले जात नसे. सांस्कृतिक इतिहासकार व आधीचे संशोधक हे त्या जागेतील ठळकपणे दिसणाऱ्या गोष्टीच उत्खनन करून काढीत असत. गॉर्डन विली या संशोधकाने सन १९४९ मध्ये सर्वेक्षणाचे तंत्र पेरू देशातील विरू खोऱ्यात उत्खनन करतांना विकसित केले. +[२८][२९] व त्यानुसार प्रत्येक पातळीचे सर्वेक्षण ठळकपणे पुरातत्त्वशास्त्रात समोर आले.[३०] +प्राथमिक काम म्हणून सर्वेक्षणाचे अनेक फायदे आहेत.त्यास त्यामानाने कमी पैसा व वेळ लागतो, कारण त्यात अवशेष शोधण्यास मोठ्या प्रमाणात मातीची उलाढाल व प्रक्रिया करावी लागत नाही. जास्त मोठ्या जागेचे सर्वेक्षण हे खर्चिक असू शकते म्हणून काही संशोधक सॅंपल सर्व्हे करतात.[३१] +दिवंगत लोकांच्या समाध्या वा कबरींच्या बाबतीत स्थळाचा नाश वाचविण्यासाठी, तोडफोड करून सर्वेक्षण करण्यात येत नाही. +गैर-विनाशकारी पुरातत्त्वविज्ञानच्या इतर प्रकारांप्रमाणे, सर्वेक्षणाने उत्खनन माध्यमातून साइट नष्ट करण्यासंबंधी नैतिक समस्या (वंशांवरील विशिष्ट चिंता संबंधित) टाळतात. काही प्रकारचे माहिती गोळा करण्याचा एकमात्र मार्ग आहे जसे की सेटलमेंट पॅटर्न आणि सेटलमेंट स्ट्रक्चर. सर्वे डेटा सामान्यत: नकाशेमध्ये एकत्र केला जातो, जो पृष्ठ वैशिष्ट्ये आणि / किंवा आर्टिफॅक्ट वितरण दर्शवू शकते. +यात सर्वांत सोपा मार्ग म्हणजे पृष्ठभागाचे सर्वेक्षण. यात क्षेत्राचे पायी वा वाहनांच्या साहाय्याने विंचरण करणे येते. असे केल्यावर पृष्ठभागावर काही वस्तु वा अवशेष सापडू शकतात. पृष्ठभागाचे सर्वेक्षण हे जमिनीत पूर्णपणे गाडल्या गेलेल्या किंवा जेथे वनस्पतींची वाढ झाली असेल तेथील अवशेष शोधू शकत नाही. मर्यादित स्वरूपात खोदकाम करणाऱ्या उपकरणांच्या साहाय्याने वा परीक्षण खड्ड्यांचे साहाय्याने ते करता येऊ शकते. त्यात काही सापडले नाही तर ते क्षेत्र निःशेष समजले जाते. +हवाई सर्वेक्षण हे विमानांना वा बलूनला कॅमेरे लावून तर पुष्कळ वेळेस पतंगांना कॅमेरा लावूनही केले जाते. याद्वारे केलेले चित्रण हे मोठ्या क्षेत्राचे वा किचकट जागांचे त्वरित काढण्यास मदत करते. जमिनीत पुरल्या गेलेल्या मानवनिर्मित बांधकामांवर वनस्पतींची वाढ हळूहळू होते. त्यामानाने इतर ठिकाणी ती लवकर होते. गाडल्या गेलेल्या बांधकामावर उगवलेल्या धान्याच्या वनस्पती ह्या पिकल्यावर सापेक्षतेने लवकर रंग बदलतात असे दृष्टिपथात आले आहे. असे आढळल्यास ती बांधकामे जास्त अचूकतेने शोधण्यास मदत होते. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेस काढली गेलेली छायाचित्रे, सावलीच्या बदलामुळे, बांधकामांची बाह्यरेषा दाखवून कामात मदत करतात. हवाई सर्वेक्षणात अतिरक्त जमीन भेदून खाली जाण्याची क्षमता असलेली रडार तरंगलांबी, उष्माछायांकन इत्यादी तंत्रे वापरली जाऊ शकतात. +भूभौतिक सर्वेक्षण हे जमिनीखालील वस्तू बघण्याचे सर्वांत परिणामकारक तंत्र आहे.मॅग्नेटोमीटर हे जमिनीखालील लोखंडाच्या पुरावस्तू, भट्ट्या, काही प्रकारचे दगडी बांधकाम, खड्डे व उंचवटे यामुळे होणारे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रामधील होणारे सूक्ष्म बदलही नोंदविते. जमिनीची विद्युत अवरोधकता मोजणारे उपकरणही मुक्तपणे वापरण्यात येते. ज्यांची विद्युत अवरोधकता सभोवतालच्या जमिनीच्या अवरोधकतेपेक्षा विपर्यस्त असते अशा पुरातत्त्वशास्त्रीय बाबी शोधल्या जातात व नकाशावर त्याची नोंद केली जाते. दगडी वस्तु वा विटा असल्या काही पुरातत्त्वशास्त्रीय गोष्टींची विद्युत अवरोधकता साधारण जमिनीपेक्षा जास्त असते. या उलट, जैविक लेपन वा न भाजलेली माती यांची विद्युत अवरोधकता कमी असते. +जरी काही पुरातत्त्वशास्त्रज्ञ धातु शोधक यंत्राचा वापर खजिन्याच्या शोधासाठी ग्राह्य धरतात?????तर काही त्यास सर्वांत परिणामकारक अवजार समजतात.काही पुरातन पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी मेटल डिटेक्टरचा वापर खजिना शिकार करण्याच्या बाबतीत असल्याचे मानले असले तरी इतरांना पुरातत्त्व सर्वेक्षणांमध्ये प्रभावी साधन मानले जाते. + + +मेटल डिटेक्टरच्या औपचारिक पुरातत्त्विक वापराच्या उदाहरणांमध्ये इंग्रजी गृहयुद्ध रणांगणांवर मस्ककेटबॉल वितरण विश्लेषण, 1 9व्या शतकाच्या जहाज अपघातात उत्खननापूर्वी मेटल वितरण विश्लेषण आणि मूल्यांकन दरम्यान सेवा केबल स्थान समाविष्ट आहे. मेटल डिटेक्टरिस्ट्सने पुरातत्त्व अभिलेख मध्ये योगदान दिले आहे जिथे त्यांनी त्यांच्या परीणामांचे तपशीलवार रेकॉर्ड केले आहेत आणि त्यांच्या पुरातत्त्व संदर्भातील कलाकृतींचा संग्रह करण्यापासून परावृत्त केले आहे. यूके मध्ये, पोर्टेबल ॲंटीकविटीज स्कीम मध्ये भाग घेण्यासाठी मेटल डिटेक्टरिस्ट्सची विनंती केली गेली आहे. +अंडरवॉटर पुरातत्त्व मधील प्रादेशिक सर्वेक्षण जियोफिजिकल किंवा रिमोट सेंसिंग डिव्हाइसेस जसे की समुद्री मॅग्नेटोमीटर, साइड-स्कॅन सोनार, किंवा उप-तळाशी सोनार वापरते. +[[Excavation (archaeology)|हे क्षेत्र अद्यापही अभ्यागतांचे क्षेत्र होते तेव्हा पुरातत्त्विक उत्खनन अस्तित्वात होते आणि बहुतेक फील्ड प्रोजेक्ट्समध्ये पुनर्प्राप्त केलेल्या बहुसंख्य डेटाचा स्रोत अजूनही अस्तित्वात आहे. हे बऱ्याच प्रकारची माहिती कदाचित सर्वेक्षणात प्रवेश करण्यायोग्य नसू शकते, जसे की स्ट्रेटिग्राफी, त्रि-आयामी संरचना आणि सत्यदृष्ट्या प्राथमिक संदर्भ. +आधुनिक उत्खनन तंत्रास आवश्यक आहे की वस्तू आणि वैशिष्ट्यांची नेमकी ठिकाणे, ज्याचे उद्भव किंवा प्रबोधन म्हणून ओळखले जाते, रेकॉर्ड केले पाहिजे. यामध्ये नेहमी त्यांच्या क्षैतिज स्थानांचा आणि कधीकधी उभ्या स्थितीचा (तसेच पुरातत्त्वाच्या प्राथमिक कायदे देखील पहायचा) समावेश करण्याचा समावेश असतो. त्याचप्रमाणे, त्यांच्या सहयोगाने किंवा जवळील वस्तू आणि वैशिष्ट्यांसह नातेसंबंध, नंतरच्या विश्लेषणासाठी रेकॉर्ड करणे आवश्यक आहे. यामुळे पुरातत्त्वशास्त्रज्ञाने कोणत्या कलाकृती आणि वैशिष्ट्ये एकत्रितपणे वापरल्या जाव्यात आणि ते क्रियाकलापांच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून होऊ शकतात हे ठरविण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, एखाद्या साइटच्या उत्खननाने त्याचे स्तरीय रचना उघड केली आहे; एखाद्या विशिष्ट संस्कृतीच्या उत्तराधिकाराने साइट व्यापली असेल तर, अलीकडील संस्कृतींकडील वस्तू अधिक प्राचीन संस्कृतींकडे आढळतील. +उत्खननात पुरातन दृष्टीने पुरातत्त्व संशोधनाचा सर्वात महाग अवधी आहे. तसेच, विनाशकारी प्रक्रियेच्या रूपात, नैतिक समस्या देखील असतात. परिणामी, त्यांच्यापैकी काही साइट्स खुपच खोदल्या जातात. पुन्हा खोदलेल्या साइटची टक्केवारी देशावर आणि "पद्धती विधाना" जारी केल्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. 9 0% खुणेमध्ये खुप सामान्य आहे. सर्वेक्षणापेक्षा उत्खननामध्ये नमूना घेणे अधिक महत्त्वाचे आहे. खोदकामांमध्ये (विशेषतः टॉपसिल (ओव्हरबर्डन) काढून टाकण्यासाठी मोठ्या यांत्रिक उपकरणे, जसे की बॅकहेरोज (जेसीबी), वापरणे सामान्य आहे, परंतु या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात सावधगिरीने उपयोग केला जात आहे. या नाट्यमय पाऊलानंतर, सर्व वैशिष्ट्ये स्पष्ट असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी उघड केलेला क्षेत्र सहसा ट्रॉल्स किंवा होजसह हाताने साफ केला जातो. +पुढील कार्य साइट प्लॅन तयार करणे आणि नंतर खोदण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासाठी त्याचा वापर करणे आहे. रेकॉर्डिंगसाठी दृश्यमान पुरातात्त्विक विभाग तयार करण्यासाठी सामान्यतः नैसर्गिक उपसागरात खोदलेली वैशिष्ट्ये सामान्यतः भागांमध्ये खोदलेली असतात. एक वैशिष्ट्य म्हणजे, खड्डा किंवा खड्डा, यात दोन भाग असतात: कट आणि भर. कट वैशिष्ट्य वैशिष्ट्याच्या किनारी वर्णन करते, जेथे वैशिष्ट्य नैसर्गिक मातीशी जुळते. हे वैशिष्ट्य सीमा आहे. भरणे, समजणे, वैशिष्ट्य काय भरले आहे आणि नैसर्गिक मातीपासून बऱ्याचदा वेगळे दिसतील. रेकॉर्डिंग उद्देशांसाठी कट आणि भरणे सतत संख्या दिले जातात. स्केल केलेले प्लॅन आणि वैयक्तिक वैशिष्ट्यांचा विभाग सर्व साइटवर, काळा आणि पांढऱ्या रंगांवर आणि त्यातील रंगीत छायाचित्रे घेण्यात आल्या आहेत आणि रेकॉर्डिंग शीट्स प्रत्येकाच्या संदर्भात वर्णन केल्या जातात. ही सर्व माहिती आता नष्ट झालेले पुरातत्त्वशास्त्र कायमस्वरूपी रेकॉर्ड म्हणून कार्य करते आणि साइटचे वर्णन आणि दुभाषी करण्यासाठी वापरली जाते. +आर्टिफिटेक्ट्स आणि स्ट्रक्चर्स शोधल्या गेल्यानंतर किंवा पृष्ठभागाच्या सर्वेक्षणांमधून गोळा केल्यावर, शक्य तेवढे डेटा मिळविण्यासाठी त्यांना योग्यरित्या अभ्यास करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया उत्खनन उत्खनन म्हणून ओळखली जाते आणि सामान्यतः पुरातत्त्विक तपासणीचा सर्वात जास्त वेळ घेणारा भाग असतो. मोठ्या साइट्सवर प्रकाशित केल्या जाणा-या काही वर्षांच्या अंतिम खुणा अहवालांसाठी असामान्य नाही. +त्याच्या सर्वात मूलभूत आढळले वस्तू, साफ केल्या जातात cataloged आणि तुलनेत प्रकाशित संग्रह typologically त्यांना वर्गीकरण करण्यासाठी आणि तत्सम मानवनिर्मित वस्तू assemblages असलेल्या अन्य साइट ओळखण्यासाठी करण्यासाठी. तथापि, विश्लेषणात्मक तंत्र जास्त व्यापक श्रेणी कृत्रिमता दिनांक जाऊ शकते आणि त्यांच्या रचना चौकशी, म्हणजे पुरातत्त्व विज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. हाडे, वनस्पती आणि एक साइट गोळा परागकण कोणत्याही मजकुराचा सहसा deciphered जाऊ शकतात सर्व, विश्लेषण केले जाऊ शकत (zooarchaeology, paleoethnobotany, आणि palynology तंत्र वापरून). +ही तंत्रे वारंवार माहिती प्रदान करतात जी अन्यथा ज्ञात नसतात आणि त्यामुळे साइटच्या समजुतीस मोठ्या प्रमाणात योगदान देतात. +Some time around 1995 archaeologists started using computer graphics to build virtual 3D models of sites such as the throne roome of an ancient Assyrian palace or ancient Rome.[३२] This is done by collecting normal photographs and using computer graphics to build the virtual 3D model.[३२] More generally, computers can be used to recreate the environment and conditions of the past, such as objects, buildings, landscapes and even ancient battles.[३२] Computer simulation can be used to simulate the living conditions of an ancient community and to see how it would have reacted to various scenarios (such as how much food to grow, how many animals to slaughter, etc.)[३२] Computer-built topographical models have been combined with astronomical calculations to verify whether or not certain structures (such as pillars) were aligned with astronomical events such as the sun's position at a solstice.[३२] +As with most academic disciplines, there are a very large number of archaeological sub-disciplines characterised by a specific method or type of material (e.g. lithic analysis, music, archaeobotany), geographical or chronological focus (e.g. Near Eastern archaeology, Medieval archaeology), other thematic concern (e.g. maritime archaeology, landscape archaeology, battlefield archaeology), or a specific archaeological culture or civilisation (e.g. Egyptology, Indology, Sinology). +Historical archaeology is the study of cultures with some form of writing. +In इंग्लंड, archaeologists have uncovered the long-lost layouts of medieval villages abandoned after the crises of the 14th century and the equally lost layouts of 17th century parterre gardens swept away by a change in fashion.[ संदर्भ हवा ] In downtown New York City archaeologists have exhumed the 18th century remains of the African burial ground. +Ethnoarchaeology is the archaeological study of living people.[३३][३४][३५][३६][३७][३८] The approach gained notoriety during the emphasis on middle range theory that was a feature of the processual movement of the 1960s. +Early ethnoarchaeological research focused on hunting and gathering or foraging societies. Ethnoarchaeology continues to be a vibrant component of post-processual and other current archaeological approaches.[३९][४०][४१][४२] +Ethnoarchaeology is the use of ethnography to increase and improve analogs, which are then used as analogies to interpret the archaeological record. In short, ethnoarchaeology is the application of ethnography to archaeology.[४३] +Experimental archaeology represents the application of the experimental method to develop more highly controlled observations of processes that create and impact the archaeological record.[४४][४५][४६][४७][४८] In the context of the logical positivism of processualism with its goals of improving the scientific rigor of archaeological epistemologies the experimental method gained importance. Experimental techniques remain a crucial component to improving the inferential frameworks for interpreting the archaeological record. +Archaeometry is a field of study that aims to systematize archaeological measurement. It emphasizes the application of analytical techniques from physics, chemistry, and engineering. It is a lively field of research that frequently focuses on the definition of the chemical composition of archaeological remains for source analysis.[४९] A relatively nascent subfield is that of archaeological materials, designed to enhance understanding of prehistoric and non-industrial culture through scientific analysis of the structure and properties of materials associated with human activity.[५०] +साचा:Original research +While archaeology can be done as a pure science, it can also be an applied science, namely the study of archaeological sites that are threatened by development. In such cases, archaeology is a subsidiary activity within Cultural resources management (CRM), also called heritage management in the United Kingdom.[५१] Today, CRM accounts for most of the archaeological research done in the United States and much of that in western Europe as well. In the US, CRM archaeology has been a growing concern since the passage of the National Historic Preservation Act (NHPA) of 1966, and most taxpayers, scholars, and politicians believe that CRM has helped preserve much of that nation's history and prehistory that would have otherwise been lost in the expansion of cities, dams, and highways. Along with other statutes, the NHPA mandates that projects on federal land or involving federal funds or permits consider the effects of the project on each archaeological site. +The application of CRM in the United Kingdom is not limited to government-funded projects. Since 1990 PPG 16[५२] has required planners to consider archaeology as a material consideration in determining applications for new development. As a result, numerous archaeological organisations undertake mitigation work in advance of (or during) construction work in archaeologically sensitive areas, at the developer's expense. +In England, ultimate responsibility of care for the historic environment rests with the Department for Culture, Media and Sport[५३] in association with English Heritage.[५४] In Scotland, Wales and Northern Ireland, the same responsibilities lie with Historic Scotland,[५५] Cadw[५६] and the Northern Ireland Environment Agency[५७] respectively. +Among the goals of CRM are the identification, preservation, and maintenance of cultural sites on public and private lands, and the removal of culturally valuable materials from areas where they would otherwise be destroyed by human activity, such as proposed construction. This study involves at least a cursory examination to determine whether or not any significant archaeological sites are present in the area affected by the proposed construction. If these do exist, time and money must be allotted for their excavation. If initial survey and/or test excavation indicates the presence of an extraordinarily valuable site, the construction may be prohibited entirely. CRM is a thriving entity, especially in the United States and Europe where archaeologists from private companies and all levels of government engage in the practice of their discipline. +Cultural resources management has, however, been criticized. CRM is conducted by private companies that bid for projects by submitting proposals outlining the work to be done and an expected budget. It is not unheard-of for the agency responsible for the construction to simply choose the proposal that asks for the least funding. CRM archaeologists face considerable time pressure, often being forced to complete their work in a fraction of the time that might be allotted for a purely scholarly endeavour. Compounding the time pressure is the vetting process of site reports which are required (in the US) to be submitted by CRM firms to the appropriate State Historic Preservation Office (SHPO). From the SHPO's perspective there is to be no difference between a report submitted by a CRM firm operating under a deadline, and a multi-year academic project. The end result is that for a Cultural Resource Management archaeologist to be successful, they must be able to produce academic quality documents at a corporate world pace. +The annual ratio of open academic archaeology positions (inclusive of Post-Doc, temporary, and non tenure track appointments) to the annual number of archaeology MA/MSc and PhD students is grossly disproportionate. This dearth of academic positions causes a predictable excess of well educated individuals who join the ranks of the following year's crop of non-academically employed archaeologists. Cultural Resource Management, once considered an intellectual backwater for individuals with "strong backs and weak minds"[५८] has reaped the benefit of this massive pool of well educated professionals. This results in CRM offices increasingly staffed by advance degreed individuals with a track record of producing scholarly articles but who have the notches on their trowels to show they have been in the trenches as a shovelbum. +Early archaeology was largely an attempt to uncover spectacular artifacts and features, or to explore vast and mysterious abandoned cities. Such pursuits continue to fascinate the public. Books, films, and video games, such as The City of Brass, King Solomon's Mines, Indiana Jones, Tomb Raider, The Mummy and Relic Hunter all testify to the public's interest in the discovery aspect of archaeology. +Much thorough and productive research has indeed been conducted in dramatic locales such as Copán and the Valley of the Kings, but the bulk of activities and finds of modern archaeology are not so sensational. Archaeological adventure stories tend to ignore the painstaking work involved in carrying out modern survey, excavation, and data processing. Some archaeologists refer to such portrayals as "pseudoarchaeology". +Archaeology has been portrayed in the mainstream media in sensational ways. This has its advantages and disadvantages. Many practitioners point to the childhood excitement of Indiana Jones films and Tomb Raider video games as the inspiration for them to enter the field.[ संदर्भ हवा ] Archaeologists are also very much reliant on public support, the question of exactly who they are doing their work for is often discussed.[५९] +Motivated by a desire to halt looting, curb pseudoarchaeology, and to help preserve archaeological sites through education and fostering public appreciation for the importance of archaeological heritage, archaeologists are mounting public-outreach campaigns.[६०] They seek to stop looting by combatting people who illegally take artifacts from protected sites, and by alerting people who live near archaeological sites of the threat of looting. Common methods of public outreach include press releases, and the encouragement of school field trips to sites under excavation by professional archaeologists.[ संदर्भ हवा ] Public appreciation of the significance of archaeology and archaeological sites often leads to improved protection from encroaching development or other threats. +One audience for archaeologists' work is the public. They increasingly realize that their work can benefit non-academic and non-archaeological audiences, and that they have a responsibility to educate and inform the public about archaeology. Local heritage awareness is aimed at increasing civic and individual pride through projects such as community excavation projects, and better public presentations of archaeological sites and knowledge.[ संदर्भ हवा ] The U.S.Dept. of Agriculture, Forest Service(USFS) operates a volunteer archaeology and historic preservation program called the Passport in Time (PIT). Volunteers work with professional USFS archaeologists and historians on national forests throughout the U.S. Volunteers are involved in all aspects of professional archaeology under expert supervision.[६१] +In the UK, popular archaeology programs such as Time Team and Meet the Ancestors have resulted in a huge upsurge in public interest.[ संदर्भ हवा ] Where possible, archaeologists now make more provisions for public involvement and outreach in larger projects than they once did, and many local archaeological organizations operate within the Community archaeology framework to expand public involvement in smaller-scale, more local projects. Archaeological excavation, however, is best undertaken by well-trained staff that can work quickly and accurately. Often this requires observing the necessary health and safety and indemnity insurance issues involved in working on a modern building site with tight deadlines. Certain charities and local government bodies sometimes offer places on research projects either as part of academic work or as a defined community project.[ संदर्भ हवा ] There is also a flourishing industry selling places on commercial training excavations and archaeological holiday tours.[ संदर्भ हवा ] +Archaeologists prize local knowledge and often liaise with local historical and archaeological societies, which is one reason why Community archaeology projects are starting to become more common. Often archaeologists are assisted by the public in the locating of archaeological sites, which professional archaeologists have neither the funding, nor the time to do. +Pseudoarchaeology is an umbrella term for all activities that claim to be archaeological but in fact violate commonly accepted and scientific archaeological practices. It includes much fictional archaeological work (discussed above), as well as some actual activity. Many non-fiction authors have ignored the scientific methods of processual archaeology, or the specific critiques of it contained in post-processualism. +An example of this type is the writing of Erich von Däniken. His 1968 book, Chariots of the Gods?, together with many subsequent lesser-known works, expounds a theory of ancient contacts between human civilisation on Earth and more technologically advanced extraterrestrial civilisations. This theory, known as palaeocontact theory, or Ancient astronaut theory, is not exclusively Däniken's, nor did the idea originate with him. Works of this nature are usually marked by the renunciation of well-established theories on the basis of limited evidence and the interpretation of evidence with a preconceived theory in mind. +Looting of archaeological sites is an ancient problem. For instance, many of the tombs of the Egyptian pharaohs were looted during antiquity.[६२] Archaeology stimulates interest in ancient objects, and people in search of artifacts or treasure cause damage to archaeological sites. The commercial and academic demand for artifacts unfortunately contributes directly to the illicit antiquities trade. Smuggling of antiquities abroad to private collectors has caused great cultural and economic damage in many countries whose governments lack the resources and or the will to deter it. Looters damage and destroy archaeological sites, denying future generations information about their ethnic and cultural heritage. Indigenous peoples especially lose access to and control over their 'cultural resources', ultimately denying them the opportunity to know their past.[६३] +Popular consciousness often associates looting with poor Third World countries,[ संदर्भ हवा ] but this is a false assumption.[६३] A lack of financial resources and political will are chronic worldwide problems inhibiting more effective protection of archaeological sites. Many Native American Indians today, such as Vine Deloria, Jr., consider any removal of cultural artifacts from a Native American Indian site to be theft, and much of professional archaeology as academic looting. +In 1937 W. F. Hodge the Director of the Southwest Museum in Los Angeles CA, released a statement that the museum would no longer purchase or accept collections from looted contexts.[६४] The first conviction of the transport of artifacts illegally removed from private property under the Archaeological Resources Protection Act (ARPA; Public Law 96-95; 93 Statute 721; 16 U.S.C. 470aamm) was in 1992 in the State of Indiana.[६५] +In the United States, examples such as the case of Kennewick Man have illustrated the tensions between Native Americans and archaeologists which can be summarized as a conflict between a need to remain respectful towards burials sacred sites and the academic benefit from studying them. For years, American archaeologists dug on Indian burial grounds and other places considered sacred, removing artifacts and human remains to storage facilities for further study. In some cases human remains were not even thoroughly studied but instead archived rather than reburied. Furthermore, Western archaeologists' views of the past often differ from those of tribal peoples. The West views time as linear; for many natives, it is cyclic. From a Western perspective, the past is long-gone; from a native perspective, disturbing the past can have dire consequences in the present. +As a consequence of this, American Indians attempted to prevent archaeological excavation of sites inhabited by their ancestors, while American archaeologists believed that the advancement of scientific knowledge was a valid reason to continue their studies. This contradictory situation was addressed by the Native American Graves Protection and Repatriation Act (NAGPRA, 1990), which sought to reach a compromise by limiting the right of research institutions to possess human remains. Due in part to the spirit of postprocessualism, some archaeologists have begun to actively enlist the assistance of indigenous peoples likely to be descended from those under study. +Archaeologists have also been obliged to re-examine what constitutes an archaeological site in view of what native peoples believe to constitute sacred space. To many native peoples, natural features such as lakes, mountains or even individual trees have cultural significance. Australian archaeologists especially have explored this issue and attempted to survey these sites in order to give them some protection from being developed. Such work requires close links and trust between archaeologists and the people they are trying to help and at the same time study. +While this cooperation presents a new set of challenges and hurdles to fieldwork, it has benefits for all parties involved. Tribal elders cooperating with archaeologists can prevent the excavation of areas of sites that they consider sacred, while the archaeologists gain the elders' aid in interpreting their finds. There have also been active efforts to recruit aboriginal peoples directly into the archaeological profession. +A new trend in the heated controversy between First Nations groups and scientists is the repatriation of native artifacts to the original descendants. An example of this occurred June 21, 2005, when community members and elders from a number of the 10 Algonquian nations in the Ottawa area convened on the Kitigan Zibi reservation near Maniwaki, Quebec, to inter ancestral human remains and burial goods — some dating back 6,000 years. It was not determined, however, if the remains were directly related to the Algonquin people who now inhabit the region. The remains may be of Iroquoian ancestry, since Iroquoian people inhabited the area before the Algonquin. Alternatively, the oldest of these remains might have no relation at all to the Algonquin or Iroquois, and belong to an earlier culture who previously inhabited the area. +The remains and artifacts, including jewelry, tools and weapons, were originally excavated from various sites in the Ottawa Valley, including Morrison and the Allumette Islands. They had been part of the Canadian Museum of Civilization’s research collection for decades, some since the late 1800s. Elders from various Algonquin communities conferred on an appropriate reburial, eventually deciding on traditional redcedar and birchbark boxes lined with redcedar chips, muskrat and beaver pelts. +Now, an inconspicuous rock mound marks the reburial site where close to 90 boxes of various sizes are buried, no further scientific study is possible. Although negotiations were at times tense between the Kitigan Zibi community and museum, they were able to reach agreement.[६६] +Kennewick Man is another repatriation candidate that has been the source of heated debate. +साचा:Wikiquote +साचा:Archaeology +साचा:Technology diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1382.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d67d02aac365aaf0cdcc91fb7ce2cbb0b608701 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1382.txt @@ -0,0 +1 @@ +भारतातील २०१८ मधील शहीद झालेले जवान diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13850.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14a84b34ae721f8c5e102b299d94207c03903fa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13850.txt @@ -0,0 +1,24 @@ +पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु.ल. देशपांडे (८ नोव्हेंबर १९१९ - १२ जून २०००) हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते. ते एक प्रसिद्ध अभिनेते, पटकथालेखक, संगीतकार आणि गायकही होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे त्यांना म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून ते नेहमी पु.ल. म्हणून ओळखले जातात. +पु. ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले.[१][२] +त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. [३] दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. [४][५] भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ २००२ साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले.[६] अनुक्रमे चौथे आणि तिसरे सर्वोच्च नागरी सन्मान असलेले पद्मश्री (१९६६) आणि पद्मभूषण(१९९०) देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. [७] +पु.ल.देशपांडे यांचा जन्म मुंबईतील गावदेवी या भागात गौड सारस्वत ब्राह्मण (जी.एस.बी.) कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी पार्ले टिळक विद्यालयात शालेय शिक्षण घेतले आणि नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात ते शिकले. १९४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते सुनीताबाईंशी विवाहबद्ध झाले.[ संदर्भ हवा ] त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. रवीन्द्रनाथ टागोर लिखित गीतांजली हा काव्यसंग्रह तयांनी 'अभंग गीतांजली' या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता. +मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.[ संदर्भ हवा ] +पु.ल. देशपांडे यांचे १२ जून २००० रोजी पुणे येथे पार्किन्सन्स आजाराच्या गुंतागुंतीमुळे निधन झाले. ते तेव्हा ८० वर्षांचे होते. हा दिवस म्हणजे त्यांच्या लग्नाचा ५४ वा वाढदिवस होता. [८] [९] +देशपांडे यांचे वडील हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर फिरते विक्रेते होते. फिरतीवर असताना जेवणाखाण्याचा भत्ता मिळे. एकदा कोल्हापूरला असताना ते बहिणीकडे जेवले. त्यादिवशी त्यांनी भत्ता घेतला नाही अशी आठवण पु.ल. देशपांडे यांनी सांगितली.[ संदर्भ हवा ] +देशपांडे लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी ते पाच वर्षांच्या मुलाएवढे दिसत होते. ते हुशार होते आणि सतत काहीना काही करत असत. त्यांना स्वस्थ बसण्यासाठी घरचे लोक पैसा देऊ करायचे, पण हे त्यांना जमले नाही. आजोबांनी लिहून दिलेले आणि पु.लं.नी पाठ केलेले दहा-पंधरा ओळींचे पहिले भाषण पु.लं.नी वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या शाळेत हावभावासहित खणखणीत आवाजात म्हणून दाखवले. सात वर्षे अशी भाषणे केल्यानंतर वयाच्या बाराव्या वर्षापासून देशपांडे स्वतःची भाषणे स्वतःच लिहायला लागले आणि इतरांनाही भाषणे आणि संवाद लिहून देऊ लागले.[ संदर्भ हवा ] +पुलंना घरात खूप वाचन करायला आणि रेडिओवरील संगीत ऐकायला मिळाले. त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असत. ते घरीच बाजाची पेटी शिकले. टिळक मंदिरात एकदा बालगंधर्व आले असताना पु.लं.नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. बालगंधर्वांनी शाबासकी दिली आणि भावी कलाजीवनासाठी शुभेच्छा दिल्या. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे, म्हणून घरी कुणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे आईला वाटे. देशपांड्यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहीण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. यातूनच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.[ संदर्भ हवा ] +वडिलांच्या मृत्यूनंतर देशपांडे गाण्याच्या, पेटीच्या व अन्य शिकवण्या करू लागले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि गीतांना चाली लावायचे. कॉलेजात असताना त्यांनी राजा बढे यांच्या माझिया माहेरा जा या कवितेला चाल लावली. आज ते गाणे मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो. ग.दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या आणि भीमसेन जोशींनी गायलेल्या इंद्रायणी काठीला पु.लं.नी चाल लावली होती. हेही गाणे अजरामर झाले.[ संदर्भ हवा ] +कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्‌एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.[ संदर्भ हवा ] +१९३७पासून नभोवाणीवर पु.ल.देशपांडे छोट्या मोठ्या नाटिकांत भाग घेऊ लागले. त्या वर्षी त्यांनी अनंत काणेकरांच्या 'पैजार' या श्रुतिकेत काम केले. १९४४ साली पु.लंनी लिहिलेले पहिले व्यक्तिचित्र - भय्या नागपूरकर - अभिरुची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले. याच दरम्यान त्यांनी सत्यकथामध्ये 'जिन आणि गंगाकुमारी ही लघुकथा लिहिली. १९५६ मध्ये[ संदर्भ हवा ] प्रकाशित झालेले 'बटाट्याची चाळ' हे त्यांचे विनोदी पुस्तक प्रसिद्ध आहे.[१०] +फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असताना देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या 'ललितकलाकुंज'व 'नाट्यनिकेतन' या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली.[ संदर्भ हवा ] +१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी तुका म्हणे आता हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले.[ संदर्भ हवा ] +१९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. गुळाचा गणपती या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे (सबकुछ पु.ल!) होते.[ संदर्भ हवा ] +भाग्यरेखा या मराठी चित्रपटात पुलंची भूमिका होती. +१९४७सालच्या मो.ग. रांगणेकरांच्या कुबेर चित्रपटाला देशपांडे यांनी संगीत दिले आणि चित्रपटातील गाणी देखील गायले. वंदे मातरम्‌मध्ये देशपांडे व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात पु.ल. देशपांडे गायक-नट होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. पुढचे पाऊल या चित्रपटात त्यांनी कृष्णा महाराची भूमिका केली.[ संदर्भ हवा ] +पु. ल. देशपांडे यांनी 'अंमलदार','गुळाचा गणपति','घरधनी','चोखामेळा', दूधभात', 'देव पावला', 'देवबाप्पा', 'नवराबायको', 'नवे बिऱ्हाड', 'मानाचे पान' आणि 'मोठी माणसे' या अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. याशिवाय ज्योत्स्ना भोळे, माणिक वर्मा व आशा भोसले यांच्याकडून पुलंनी गाऊन घेतलेल्या भावगीतांची संख्या विशीच्या घरात जाईल. +'गुळाचा गणपती'मधील 'इंद्रायणी काठीं' ह्या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचे संगीत पु.ल. देशपांडे यांचे होते. +१९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे ’आकाशवाणी‘त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. ५६-५७मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली.[ संदर्भ हवा ] +१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिरजू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथ गतीत सुरू झालेल्या नृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अश्या वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.[ संदर्भ हवा ] +गांधीजी (२ ऑक्टोबर १९७०)[ संदर्भ हवा ] + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13886.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9aad8600c70e3f6463251a74b9c9f6b6df8bb90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13886.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्णिया विभाग हा बिहार राज्यामधील एक प्रशासकीय व भौगोलिक विभाग आहे. या विभागाची निर्मिती इ.स. २००५मध्ये झाली. +या विभागात खालील जिल्हे आहेत. +पूर्णिया विभागाचे मुखालय पूर्णिया येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13930.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd65e42f749ee2c71849974dec1c676ae016853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13930.txt @@ -0,0 +1 @@ +पुलीया हा इटलीच्या आग्नेय भागातील एक प्रांत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13932.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08e2323008160728e12d6ab80ed09cb18f1ea492 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13932.txt @@ -0,0 +1 @@ +पुल्लेला गोपीचंद (तेलुगू: పుల్లెల గోపీచంద్) यांचा जन्म (नोव्हेंबर १६ १९७३ - हयात) नालगोंडा, आंध्र प्रदेश येथे झाला. पुल्लेला गोपीचंद हे एक भारतीय बॅडमिंटनपटू आहेत तसेच ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे शिक्षक देखील आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13957.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a24f1dc73e6dd4b3880e1c3b461e47c9881cec1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13957.txt @@ -0,0 +1 @@ +पुष्कर गायत्री हे भारतीय चित्रपट निर्माते युगुल आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13966.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dace174789d471badf6e5a4db04402c8324167e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13966.txt @@ -0,0 +1 @@ +पुष्कर सरोवर हे पश्चिम भारतातील राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील पुष्कर गावात असलेले एक सरोवर आहे.हे सरोवर पंचसरोवरांपैकी एक आहे. हे हिंदूंसाठी एक पवित्र सरोवर आहे. यास तीर्थराजही म्हणतात. येथे ब्रम्हदेवाचे भारतात असणारे एकमेव मंदिर आहे. पुष्कर सरोवराचे अंकन ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातील नाण्यांमध्ये अंकित आहे.[ संदर्भ हवा ] या सरोवरामध्ये डुबकी मारण्याने त्वचेचे रोग नष्ट होतात असा समज आहे. या सरोवरासभोवताल सुमारे ५०० मंदिरे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13978.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36072648366bdb9947b1def1478776a5c51a5b76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13978.txt @@ -0,0 +1 @@ +पुष्पक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची लखनौ ते मुंबई दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे. उत्तर पूर्व रेल्वेद्वारे चालवली जाणारी पुष्पक एक्सप्रेस रोज धावते व मुंबई ते लखनौ दरम्यानचे १,४२६ किमी अंतर २४ तास २० मिनिटांत पूर्ण करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1398.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3916dbb4ba3b8c99add620323667afb1f3fdc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1398.txt @@ -0,0 +1,7 @@ +सीबीडी च्या तत्वांना पूर्णपणे ठुकारून २००४ मध्ये शासनाने खालील तरतुदी असलेले नियम जाहीर केले. +२२(६): स्थानिक लोकांच्या सल्ल्याने “लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक“ बनवणे हे जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे मुख्य कर्तव्य आहे. ह्या नोंदणीपत्रकात स्थानिक जैविक संसाधनांची उपलब्धता आणि ज्ञान, त्यांचे औषधी व इतर उपयोग व संबधित पारंपारिक ज्ञान याबद्दल परिपूर्ण माहिती असेल. +(७)   (बाह्य व्यक्तींनी जैविक संसाधने अथवा ज्ञान वापरणे, व पेटंटांसाठी अर्ज करणे यांबद्दल) मान्यता देण्याच्या संदर्भात राज्य जैवविविधता मंडळ किंवा प्राधिकराने विचारलेल्या विषयांबाबत सल्ला देणे, स्थानिक वैदू व जैविक संसाधनांचे उपयोग करणारे लोक यांची माहिती संकलित करणे ही जैवविविधता व्यवस्थापन समितीची आणखी कर्तव्ये आहेत. +(८)    राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकार हा लोकांच्या जैवविविधता नोंदणीपत्रकाची चौकट, त्यातील विवक्षित विषय व इलेक्ट्रनिक डेटाबेसची रचना कशी असावी हे सांगेल. +(९)    राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकार व राज्य जैवविविधता मंडळी हे जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनविण्यासाठी मार्गदर्शन करतील, व तांत्रिक मदत पुरवतील. +(१०)   जैवविविधता व्यवस्थापन समित्या लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनवतील व पडताळून पाह्तील. ह्या समित्या बाहेरच्या कोणा-कोणाला स्थानिक जैवविविधता संसाधनांचा व पारंपारिक ज्ञानाचा वापर करू दिला आहे, त्यासाठी काय संग्रहण शुल्क आकारण्यात आले आहे, आणि त्यातुन मिळालेला लाभांश व त्याचे वाटप कसे झाले आहे याचा तपशील ह्याचीही नोंद ठेवतील. +      या नियमांप्रमाणे बी एम सी ला जैवविविधता आणि अधिवासांच्या व्यवस्थापनात काहीही भूमिका ठेवलेली नाही. बी एम सी आता केवळ स्थानिक वनस्पती व प्राण्यांची यादी बनवण्याचे आणि वैदूंचे व औषधी व इतर उपयोग व संबधित पारंपारिक ज्ञान नोंदवण्याचे काम करतात. अजूनही बी एम सी जैवविविधता नोंदणीपत्रके बनवतील व प्रमाणित करतील. तसेच त्यांना संसाधने व ज्ञान वापरण्याबद्दल संग्रहण शुल्क गोळा करण्याचा अधिकार आहे. या बाबतीत एक महत्वाची समस्या म्हणजे लोकांचे ज्ञान या समित्यांनी नोंदवून जाहीर केले, तर त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही. याची खात्री कशी व्हावी? जैव विविधता नोंदणी पत्रक संबंधित बी एम सी ची मालमत्ता असून त्यातील कोणती माहिती खुलेपणे जाहीर करावी हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. विशेषतः जैवविविधतेच्या औषधी व इतर व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या उपयोगांची माहिती जाहीर न करण्याचा निर्णय या समित्यांनी घेतला पाहिजे. परंतु आजच्या नियमांत याला काहीही वाव ठेवलेला नाही.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13981.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ad6febc5592918533009d747adec512e8f124ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13981.txt @@ -0,0 +1,3 @@ +पुष्पकमल दाहाल उर्फ प्रचंड ( ११ डिसेंबर १९५४) हा एक नेपाळी राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष (माओवादी-केंद्र) ह्या पक्षाचा तो विद्यमान चेरमन आहे. ह्यापूर्वी प्रचंड २००८ ते २००९ दरम्यान पंतप्रधानपदावर होता. +कट्टर साम्यवादी विचारांच्या प्रचंडने १९९६मध्ये नेपाळ सरकारविरोधात सशस्त्र बंडखोरी चालू केली. त्यानंतर घडलेल्या यादवीयुद्धात सुमारे १७,००० नेपाळी लोक मृत्यूमुखी पडले. अखेर २००८ साली चकमकी थांबल्या व निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुकीत बहुमत मिळवून प्रचंड सत्तेवर आला परंतु केवळ एका वर्षातच त्याला राजीनामा देणे भाग पडले. +२०१६ मध्ये नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झाले ज्यामुळे नेपाळी नेत्यांनी प्रचंडची पंतप्रधानपदावर पुन्हा निवड केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13986.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c207245e18d529c6bfd69516da75a26c9b7efd0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_13986.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुष्पा: द राइज – भाग १ हा २०२१चा तेलुगु-भाषेतील अ‍ॅक्शन थरारपट आहे, जो सुकुमार यांनी लिहला आणि दिग्दर्शित केला आहे.[१] मुत्तमसेट्टी मीडियाच्या सहकार्याने मिथ्री मुव्ही मेकर्सद्वारे याची निर्मिती झाली. यात अल्लू अर्जुन, फहद फासिल (त्याच्या तेलुगु पदार्पणात) आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर जगदीश प्रताप बंदरी, सुनील, राव रमेश, धनंजया, अनसूया भारद्वाज, अजय, अजय, सुनील यांच्या सहाय्यक भूमिका आहेत. +दोन भागांपैकी हा पहिला चित्रपट असून चित्रपटात रेड सँडर्सच्या तस्करी करणाऱ्या कुलीची कथा आहे. एक दुर्मिळ लाकूड जे फक्त आंध्र प्रदेश राज्यातील शेषाचलम येथे उगवते, त्याची तस्करी नायक करत असतो. +देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे, तर छायाचित्रण आणि संपादन अनुक्रमे मिरोस्ला कुबा ब्रोझेक आणि कार्तिक श्रीनिवास-रुबेन यांनी केले आहे. मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये डब केलेल्या आवृत्त्यांसह 17 डिसेंबर 2021 रोजी द राइज तेलुगुमध्ये रिलीज झाला. +चित्रपटाला समीक्षकांकडून मिश्रित सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आणि अल्लूच्या अभिनयाची आणि व्यक्तिरेखा, अ‍ॅक्शन सीक्वेन्स, दिग्दर्शनाची प्रशंसा केली गेली. परंतु कालावधी, अंदाज वर्तवली जाणारी कथा आणि स्कोअरवर टीका केली गेली. द राइज व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. बॉक्स ऑफिसवर ₹342 कोटींची चित्रपटाने कमाई केली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या तेलुगू चित्रपटांमध्ये त्याचा क्रमांक लागतो.[२] पुष्पा: द रुल पार्ट 2 या शीर्षकाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती एप्रिल 2022 मध्ये सुरू होणार आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14008.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec1405f59a70c80451186eb72f45ebe936bad44e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14008.txt @@ -0,0 +1,9 @@ +१९° ५४′ ००″ N, ७७° ३४′ ४८″ E +पुसद हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे व विदर्भातील मोठ्या शहरापैकी एक शहर आहे व तालुक्याचे ठिकाण आहे. या शहराचे प्राचीन नाव पुष्पावंती नगरी असे होते. शहराचा प्रशासकीय कारभार येथील नगर पालिका पाहते. +[१] +पुस ही नदी पुसद शहरातून वाहते. लोकमान्य टिळकांनी पुसदला स्वराज्याची पंढरी म्हणून संबोधले होते. स्वातंत्र्यपूूर्व काळात भारतातील पहिला जंगल सत्याग्रह पुसद येथे झाला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक हे पुसदचेच होते. पुसदला वेगळा जिल्हा म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अनेक वर्षापासून संघर्ष सुरू आहे. पुसद येथे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. +पुसद या शहरातून सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होते.पुसद हा महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री देणारं एक शहर आहे. पुसद हा यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखते जाते. पुसद हा यवतमाळ जिल्यात दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. पुसदकर मागच्या 23 वर्षपासून रेल्वे मागत आहे. 2016ला रेल्वेची मंजुरी पत्रक आले आहे. तसेच पुसद व आजू बाजूच्या परिसरात एकूण १० पेट्रोल पंप आहेत आणि देव दर्शनासाठी धनकेश्र्वर, हर्शी व करला श्री संत दूधधारी महाराज संजीवन समाधी बोरी (खु) या सारखे प्राचीन देवस्थान पाहायला मिळतात. पुसद इथे सर्व महाविद्यालय आहे.पुसद इथे सर्वात जास्त बंजारा समाज राहते.इथे कोटल्या पण निवडणूक मध्ये नाईक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. सध्या इथे इंद्रनील मनोहर नाईक शासन करत आहे (आमदार २०१९ रा.काँग्रेस सरकार). +पुसद हे शहर डोंगराळ भागात येते. हे शहर डोंगरांनी वेढलेले असून याच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. पुसद येथे येण्यासाठी किंवा येथून जाण्यासाठी घाट ओलांडावा लागतो. +पुसद हे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. येथे अनेक नामवंत काॅलेजेस व शाळा आहेत. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी काॅलेज, फुलसिंग नाईक महाविद्यालय, को.दौ.विद्यालय, सुधाकरराव नाईक इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, दुग्धव्यवसाय तंत्रज्ञान कॉलेज, पुसद ही येथील प्रमुख विद्यालये आहेत.जेटकीड्स इंटरनॅशनल स्कूल, पोदार स्कूल + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14014.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0ecacaabb93e621b4cb8bd1e1d3912c28714c87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14014.txt @@ -0,0 +1 @@ +पुसागोंदी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14029.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e17017239385e129686ae3e272fbb1af27586ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14029.txt @@ -0,0 +1 @@ +पुस्तकविश्व हे मराठी पुस्तकांची ओळख करून देणारे संकेतस्थळ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14037.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e2ee3aa58d53d08512dd9cc8d94da80c459d548 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14037.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख पूंच जिल्ह्याविषयी आहे. पूंच शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +पूंच हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र पूंच येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14054.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0d531dc6e116134f6467e57af0e992bcafde522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14054.txt @@ -0,0 +1,8 @@ +पूजा बत्रा-शाह (जन्म २७ ऑक्टोबर १९७५) एक भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा शीर्षकधारक आहे. ती प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आणि १९९३ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट जिंकला आणि मिस इंटरनॅशनल १९९३ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. [१] +बत्रा यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९७५ ला[२] [३] भारतीय सैन्यातील कर्नल रवी बत्रा,[४] आणि मिस इंडिया (१९७१) सहभागी नीलम बत्रा यांच्या पोटी झाला.[५] तिला दोन भाऊ आहेत.[६] ती द्वितीय लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्याशी संबंधित आहे, जे भारताच्या सर्वोच्च लष्करी सन्मान, परमवीर चक्राने सन्मानित शहीद आहे.[७] +बत्रा लहान असतानाच तिच्या कुटुंबासह लुधियानामध्ये राहत होत्या.[८] शाळेत असताना, ती एक खेळाडू होती आणि तिने २०० आणि ४००-मीटर धावण्याची शर्यतमध्ये भाग घेतला होता.[५] तिने फर्ग्युसन कॉलेज, पुणे मधून अर्थशास्त्र मध्ये पदवी प्राप्त केली आणि सिम्बायोसिस, पुणे येथून मार्केटिंग मध्ये एमबीए केले.[५][६][९] तिने १९९३ मध्ये मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.[१०] +तरुण वयात तिने नोकरी म्हणून मॉडेलिंगला सुरुवात केली. ती तिच्या लिरिल साबणाच्या जाहिरातीसाठी प्रसिद्ध होती.[११] भारतात हेड अँड शोल्डर्सची प्रवक्ता म्हणून लॉन्च होणारी ती पहिली भारतीय होती. तिने २५० हून अधिक मॉडेलिंग इव्हेंट आणि जाहिरात मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. १९९३ मध्ये तिला मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट देण्यात आला व तेव्हा ती प्रसिद्ध झाली.[१२] ती भारतातील टॉप मॉडेल्सपैकी एक ओळखली जात. तिने अनेक फॅशन शोसाठी रॅम्प वॉक केले आहे.[९] [१३] +तिने पहिला चित्रपट १९९७ मध्ये साईन केलेला विरासत आणि त्यानंतर दुसरा चित्रपट भाई होता. [१४] तिने हसीना मान जायेगी, दिल ने फिर याद किया आणि कही प्यार ना हो जाये सारखे २० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तिचा एक चित्रपट, ताजमहाल: एक शाश्वत प्रेम कथा, एक ऐतिहासिक चित्रपट हा २००४ मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला[१५] +बत्राने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, ज्यात तीन मल्याळम चित्रपटांचा समावेश आहे [१६] आणि दोन तमिळ चित्रपट.[१७] +बत्रा यांनी ऑर्थोपेडिक सर्जन सोनू अहलुवालिया यांच्याशी ९ फेब्रुवारी २००३ रोजी नवी दिल्ली येथे लग्न केले आणि ते लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाले. [१८] [१९] जानेवारी २०११ मध्ये तिने यूएस कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. [२०] [२१] +बत्रा यांनी जून २०१९ मध्ये अभिनेता नवाब शाह यांच्याशी असलेले तिचे नाते उघड केले.[२२] [२३] त्यांचे लग्न ४ जुलै २०१९ रोजी दिल्लीत आर्य समाजाच्या परंपरेनुसार झाले. [२४] [२५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14056.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4a0f33e0f1ab9c88c1ed2e18681e88f8f4b7b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14056.txt @@ -0,0 +1 @@ +पूजा भट्ट ( २४ फेब्रुवारी १९७२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शक आहे. सिने-दिग्दर्शक महेश भट्ट ह्याची थोरली मुलगी असलेल्या पूजाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या दिल है के मानता नही ह्या चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सडक, फिर तेरी कहानी याद आयी, चाहत इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्यानंतर पूजाने चित्रपट निर्माणाकडे व दिग्दर्शनाकडे लक्ष केंद्रित केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1409.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e9a8525b7a21ae421044fd2deca077f468a9e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1409.txt @@ -0,0 +1,2 @@ +धेनकनाल हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14105.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1113b27bf4bb2a701b11c95e33abb88545f9fdf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14105.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर मैदान हे नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे. +उदा. उत्तर भारतातील गंगेचे मैदान diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14107.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41212a1bcdcb467a964362f785305b25d39259ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14107.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ९० अंश असते ते कोन एकमेकांचे कोटिकोन असतात. + β + α = ९०° diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14114.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31a4ff73d69cd103d472388456db4d62d1aff3b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14114.txt @@ -0,0 +1 @@ +राग पूरिया कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14124.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceb25113626702d5db34dc0850de167373cb06c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14124.txt @@ -0,0 +1,11 @@ + +पूर्णगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +मुंबई पणजी महामार्गावर हातरवांबा फाटा आहे. येथून पश्चिमेकडे रत्‍नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागर किनाऱ्यावर वसलेले आहे. रत्‍नागिरी मधील प्रेक्षणीय स्थळे तसेच थिबा राजवाडा पाहून आपण पावस या धार्मिक क्षेत्राकडे निघतो. वाटेतील भाटय़े खाडीवरील पूल ओलांडल्यावर भाटय़े गाव लागते. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक आहे. ते त्यांच्या वंशजांच्या घराच्या अंगणात आहे. +गावरवडीच्या पुलाच्या अलिकडेच पूर्णगड गाव आहे.. +येथे तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. तटबंदीवरून गडाची पूर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाची काही तटबंदी ढासळलेली आहे. पण इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम अशी आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे. +या किल्ल्यावर राहण्याची सोय उपलब्ध नाही. पूर्णगड हे जवळचे गाव आहे जेथे निवासाची सोय उपलब्ध आहे. +या किल्ल्यावर खाण्याची सोय नाही. +पूर्णगडावर पाण्याची सोय नाही. पूर्वी गडाबाहेरील विहीरीतून गडामध्ये पाणीपुरवठा केला जात असे. लहान आकाराचा किल्ला म्हणून पूर्णविरामाच्या लहानश्या टिंबासारखा किल्ला म्हणून पूर्णगड नाव पडले. तर काहींच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम येथे थांबवले म्हणून हा पूर्णगड. +जलदुर्ग असल्याने पायथ्याच्या गावातून एक सोपी वाट गडावर घेऊन जाते.१०ते १५ मिनिटांच्या चढाई ने किल्ल्यावर जाता येते. +Ratnagiri rajapur + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14135.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eadd86c8f2963f1723929a3409278c2ebd48f27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14135.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुर्णा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14137.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..360807afe158336d7a6154503af5c188638cb443 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14137.txt @@ -0,0 +1 @@ +पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्याच्या पूर्णा ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. येथून एक फाटा अकोल्याकडे धावतो व हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गाला जुळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14147.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..785579f684f2bb5d3691cccce752fc3a26741d84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14147.txt @@ -0,0 +1,2 @@ +हि एक भारतीय (तमिळ)अभिनेत्री आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1415.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2af5de7cb0ce8622443046e48c3df84753a71312 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1415.txt @@ -0,0 +1,8 @@ + धेरंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14183.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..889adbdd933b795949466cafad258d79814efd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14183.txt @@ -0,0 +1,2 @@ +पूर्व इम्फाल जिल्हा भारतातील मणिपुर राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र पोरोम्पाट येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14194.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be9cd2e93d0156c212f1be003d53dceb148543ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14194.txt @@ -0,0 +1 @@ +ईस्टर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. भिशो ही ईस्टर्न केपची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14216.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d153259625bc3375fc7ed9e32a920e18a201220 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14216.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +पूर्व तिमोर (किंवा तिमोर-लेस्ते) हा प्रशांत महासागरातील एक देश आहे. पूर्व तिमोर हे तिमोर समुद्राच्या उत्तरेस तिमोर ह्याच नावाच्या बेटाच्या पूर्व भागात वसले आहे. भौगोलिकदृष्ट्या पूर्व तिमोर आग्नेय आशिया व मेलनेशिया ह्या दोन्ही भागांत गणले जाते. +पूर्व तिमोर हा २१व्या शतकामध्ये स्वातंत्र्य मिळालेला पहिला देश आहे. १९७५ साली पूर्व तिमोरने पोर्तुगालपासून स्वातंत्र्याची घोषणा केली, पण त्याच वर्षी इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर लष्करी कारवाई करून कब्जा मिळवला व पूर्व तिमोर आपल्या देशाचे २७वे राज्य असल्याचे जाहीर केले. १९९९ साली इंडोनेशियाने माघार घेतल्यानंतर २० मे २००२ रोजी स्वतंत्र पूर्व तिमोर देशाला मान्यता देण्यात आली. +अनेक वर्षे चाललेल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे पूर्व तिमोरची आर्थिक स्थिती हलाखीची बनली आहे. पूर्व तिमोरचा मानवी विकास सूचक आशियातील देशांमध्ये सर्वात खालच्या स्थानावर आहे. येथील ३७ टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. +एकेकाळी हे बेट पोर्तुगालचे एक व्यापारी ठाणे आणि वसाहत होते. हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील जनतेने पोर्तुगिजांविरोधी चळवळ सुरू केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी साम्राज्याने तिमोर लेस्टचा ताबा मिळवला. प्रथम पोर्तुगीज आणि नंतर जपानी शासकांनी केलेल्या अत्याचारी कारभारामुळे त्रस्त झालेल्या तिमोरी जनतेत असंतोष पसरून त्यांनी दोस्त राष्ट्रांच्या मदतीने जपानी सैन्यावर गनिमी हल्ले सुरू केले. जपान्यांनी सुमारे ४० हजार तिमोरींची हत्या करून बंडखोरांना शांत केले. परंतु तेवढ्यातच महायुद्धात जपानचा पराभव होऊन पुन्हा एकदा तिमोरचा ताबा पोर्तुगिजांनी घेतला. पोर्तुगिजांच्या या कारभारावरही तिमोरी स्वातंत्र्यवादी संघटना असंतुष्ट होत्या. त्यांच्या स्वातंत्र्यवादी आघाडीच्या नेत्यांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये पोर्तुगालचा अंमल झुगारून स्वतंत्र तिमोर लेस्ट स्थापन करीत असल्याची घोषणा केली. यमात्र, त्याआधी दोन महिने पोर्तुगिजांनी तिमोरमधला कारभार आवरता घेतला होता. +पोर्तुगिजांचा तिमोर लेस्टवरचा अंमल संपल्यावर तिथे कम्युनिस्टांचे सरकार येईल या भीतीने पश्चिमेकडचा शेजारी देश इंडोनेशियाने १९७५ च्या डिसेंबरमध्ये आपले लष्कर पाठवून तिमोर लेस्टवर हल्ला केला. इंडोनेशियाने तिमोर लेस्टवर कब्जा करत १९७६ मध्ये तिमोर इंडोनेशियात समाविष्ट करून तो आपला २७ वा प्रांत असल्याचे जाहीर केले. इंडोनेशियाने तिमोरवर बसवलेला अंमल पुढे सन १९९९पर्यंत टिकला. हा दोन दशकांहून अधिकचा काळ इंडोनेशियन सरकार व तिमोरी स्वातंत्र्यवादी क्रांतिकारी संघटना यांच्यातील संघर्षांचा होता. इंडोनेशियाचे लष्कर व तिमोरी बंडखोर संघटनांच्या सशस्त्र चकमकी आणि त्यातून सुमारे एक लाख तिमोरींचा मृत्यू यामुळे तिमोरी जनता पिचून गेली. +अखेरीस संयुक्त राष्ट्रांनी तिमोरी लोकांनी याबाबत सार्वमत घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले. सार्वमत इंडोनेशियाच्या विरोधात व तिमोर लेस्टच्या स्वातंत्र्याला अनुकूल मिळून २० मे २००२ रोजी तिमोर लेस्ट हा स्वतंत्र, सार्वभौम देश अस्तित्वात आल्याची घोषणा झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1423.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20c8afc7e4566172ef177fa2dce2fe1fb2c74b8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1423.txt @@ -0,0 +1,4 @@ +महसूल खात्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झालेले मधुकर सामंत हे प्रेक्षकांसमोर विनोदी मराठी कार्यक्रम सादर करणारे एक कलावंत आहेत. +नाटकातून मध्यवर्ती भूमिका -- पु. ल. देशपांडे यांच्या अंमलदार मध्ये सर्जेराव, बाळ कोल्हटकर यांच्या " वेगळे व्हायचं मला ! " मध्ये काकाजी , वसंत सबनीस यांच्या "प्रेक्षकांनी क्षमा करावी " या नाटकामध्ये भीम , या भूमिकांसाठी प्रथम पारितोषिके +नाटके : "असा मी काय गुन्हा केला ! ", " सोंगट्या ", " ही व्यथा मनीची सांगू कुणा ? " इत्यादी प्रकाशित नाटकांचे लेखक , दिग्दर्शक आणि सादरकर्ते +निवृत्त झाल्यावर मधुकर सामंत यांना धो धो हसा, ध्यानस्थ बसा हा कार्यक्रम सुरू केला. माणसांमाणसांमधील ताणतणावाचे संबंध, घरातील बिघडलेले नातेसंबंध, समाजात बोकाळलेला चंगळवाद, व्यसनाधीनता, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर हा कार्यक्रम भाष्य करतो. या कार्यक्रमाचा २००वा प्रयोग, ३१ मार्च २०१२ला पुणे शहरात भोसलेनगरमध्ये झाला. [१] या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह परदेशांतही झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14236.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fa7492cd68f851ec832b326d2ca5550d80b9bc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14236.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्व फ्लांडर्स (डच: Oost-Vlaanderen ) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रांत मुख्यतः डच भाषिक आहे. + +गुणक: 51°00′N 3°45′E / 51.000°N 3.750°E / 51.000; 3.750 diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14257.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14257.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14304.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a8d19bd10eb8319a7eb73f796556c45aa30135 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14304.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), [१] मध्यम श्रेणी हवामान अंदाज राष्ट्रीय केंद्र (NCMRWF), [२] भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) यांच्या विलीनीकरणातून २९ जानेवारी २००६ रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची स्थापना करण्यात आली., पुणे, [३] आणि पृथ्वी जोखीम मूल्यमापन केंद्र (EREC), आणि समुद्र विकास मंत्रालय. [४] +१९८१ मध्ये भारत सरकारने कॅबिनेट सचिवालयाचा एक भाग म्हणून महासागर विकास विभाग (DoD) तयार केला, जो थेट भारताच्या पंतप्रधानांच्या प्रभाराखाली ठेवण्यात आला होता. १९८२ मध्ये तो एक वेगळा विभाग बनला आणि त्याने महासागर विकासाच्या क्षेत्रात आपले कार्य सुरू केले. २००६ मध्ये त्याला महासागर विकास मंत्रालय असे वेगळे मंत्रालय बनवण्यात आले. जुलै २००६ मध्येच मंत्रालयाची पुन्हा पुनर्रचना करण्यात आली आणि नवीन भूविज्ञान मंत्रालय त्याच्या कक्षेत विविध संस्थांसह अस्तित्वात आले. २००६ मध्ये एका ठरावाद्वारे सरकारने भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि मध्यम श्रेणी हवामान अंदाज राष्ट्रीय केंद्र आणि संशोधन (NCMRWF) यांना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणात आणले. ठरावाने अणुऊर्जा आयोग आणि अवकाश आयोगाप्रमाणे पृथ्वी आयोगाची स्थापना केली. [५] +वायुमंडलीय विज्ञान, महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूकंपशास्त्र यांची एकात्मिक पद्धतीने काळजी घेणे हे मंत्रालयाचे कार्य आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14309.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90b35743f3847fa73d22e910c3d71e4e346bd833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14309.txt @@ -0,0 +1,3 @@ +नंतर चूक ठरविलेल्या या सिद्धांतानुसार अवकाशातील सर्व वस्तू पृथ्वीभोवती फिरतात. अ‍ॅरिस्टॉटल, टॉलेमी, बहुतांश ग्रीक खगोलशास्त्रज्ञ यांनी तसेच प्राचीन चीनमध्ये हा सिद्धांत स्विकारण्यात आला होता. [१] हा सिद्धांत पुढे सूर्यकेंद्री सिद्धांताने चूक ठरविला. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14361.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bec5eefa17fb681e32e55eeb9a3957676ba4ee92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14361.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिक अँटोनी गस्टर्ड (१४ सप्टेंबर, १९७१:जमैका - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत.[१] +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14363.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cdfdf4184e7c6a74d66c621d4f5018b92ca158e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14363.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिक कल्टानेआकी मटाउटावा (२७ सप्टेंबर, १९९१:व्हानुआतू - ) हा  व्हानुआतूकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14384.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14384.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14391.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..deceefb48d079832f7f329563904f3d88841c6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14391.txt @@ -0,0 +1,13 @@ +पॅट्रिया हे पूर्व तिमोर या देशाचे राष्ट्रगीत आहे. +Pátria, Pátria, Timor-Leste, nossa Nação. +Glória ao povo e aos heróis da nossa libertação. +Pátria, Pátria, Timor-Leste, nossa Nação. +Glória ao povo e aos heróis da nossa libertação. +Vencemos o colonialismo, gritamos: +abaixo o imperialismo. +Terra livre, povo livre, +não, não, não à exploração. +Avante unidos firmes e decididos. +Na luta contra o imperialismo +o inimigo dos povos, até à vitória final. +Pelo caminho da revolução. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14393.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01d17fc7c5dc835ef102043692a854e760eeb40d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14393.txt @@ -0,0 +1,6 @@ +पॅट्रिशिया अर्क्वेट (जन्म ८ एप्रिल १९६८) [१] एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने क्रिस्टन पार्कर म्हणून ए नाईटमेअर ऑन एल्म स्ट्रीट ३: ड्रीम वॉरियर्स (१९८७) मध्ये तिच्या चित्रपटात पदार्पण केले आणि त्यानंतर तिने अनेक चित्रपट आणि निर्मितीमध्ये भूमिका केल्या आहेत. तिला एकअकादमी पुरस्कार, दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. +ट्रू रोमान्स (१९९३), एड वुड (१९९४), फ्लर्टिंग विथ डिझास्टर (१९९६), लॉस्ट हायवे (१९९७), द हाय-लो कंट्री (१९९८), ब्रिंगिंग आउट द डेड (१९९९) आणि लिटल निकी (२०००) यासह अनेक समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या होत्या. २००५ ते २०११ पर्यंत, तिने नाटक मालिका मीडियम मध्ये ऍलिसन डुबोईसवर आधारित एक पात्र रंगवले होते. ह्यासाठी २००५ मध्ये ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा प्राइमटाइम एमी पुरस्कार तिने जिंकला . +२००२ ते २०१४ पर्यंत चित्रित झालेल्या बॉयहुड (२०१४) या चित्रपटात एकल आईची भूमिका केल्याबद्दल, आर्केटला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला. एस्केप ॲट डॅनेमोरा (२०१८) या मिनीसिरीजमध्ये तुरुंगातील कामगार म्हणून आणि द ॲक्ट (२०१९) नाटकात डी डी ब्लँचार्ड म्हणून काम केल्यामुळे पुढील यश मिळाले. त्या दोघांसाठी तिने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स जिंकले आणि नंतरच्यासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी अवॉर्ड देखील जिंकला. त्यानंतर तिने थ्रिलर मालिका सेव्हेरेन्स (२०२२) आणि कॉमेडी मालिका ह्हय डेसर्ट (२०२३) मध्ये काम केले आहे. +अर्क्वेटचा जन्म शिकागो, इलिनॉय येथे १९६८ मध्ये लुईस आर्केट, (अभिनेता व कठपुतळीकार) आणि ब्रेंडा ऑलिव्हिया "मार्डी" (कलाकार व थेरपिस्ट) यांच्या घरी झाला.[२][३] तिच्या वडिलांद्वारे, पॅट्रिशिया एक्सप्लोरर मेरीवेदर लुईस यांच्याशी दूरच्या नात्यात आहे.[४][५][६] अर्क्वेटच्या वडिलांनी कॅथलिक धर्मातून इस्लाम स्वीकारला होता.[४][७][८] अर्क्वेटची आई ज्यू होती आणि तिचे पूर्वज पोलंड आणि रशियामधून स्थलांतरित झाले होते.[९][६][१०][११][१२][१३][१४] तिच्या वडिलांच्या कुटुंबाचे आडनाव मूळतः "अरकूएट" होते आणि त्यांची पितृवंश फ्रेंच-कॅनेडियन वंशाची होती.[१५] तिचे आजोबा कॉमेडियन क्लिफ आर्क्वेट होते. पॅट्रिशियाची भावंडे देखील अभिनयात आहे: रोझना, रिचमंड, ॲलेक्सिस आणि डेव्हिड. जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिच्या पालकांनी तिला तिच्या दातांसाठी ब्रेसेस आणण्याची ऑफर दिली होती, परंतु तिने नकार दिला आणि दावा केला की तिला परिपूर्ण दिसायचे नव्हते.[१६][१७] +वयाच्या २० व्या वर्षी, अर्क्वेटचे संगीतकार पॉल रॉसीसोबत संबंध होते. त्यांना एकत्र एक मुलगा झाला, एन्झो रॉसी, त्याचा जन्म ३ जानेवारी १९८९ रोजी झाला.[१८][१९] एप्रिल १९९५ मध्ये, अर्क्वेटने निकोलस केजशी लग्न केले (ज्यांच्यासोबत तिने नंतर १९९९ मध्ये ब्रिंगिंग आउट द डेडमध्ये सह-कलाकार म्हणून काम केला). नऊ महिन्यांनंतर ते वेगळे झाले, परंतु केजने फेब्रुवारी २००० मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करेपर्यंत सार्वजनिकरित्या ते जोडपे दिसत होते.[२०] तिने मार्क रोगोव्स्की (अमेरिकन माजी व्यावसायिक स्केटबोर्डर) सोबत थोडा वेळ संबंध ठेवले होते.[२१] +अर्क्वेट आणि अभिनेता थॉमस जेन २००२ मध्ये सोबत आले. त्यांची मुलगी हार्लो ऑलिव्हिया कॅलिओप जेनचा जन्म २० फेब्रुवारी २००३ रोजी झाला. अर्क्वेट आणि जेन यांचा विवाह २५ जून २००६ रोजी इटलीतील व्हेनिस येथील पॅलाझो कॉन्टारिनी येथे झाला.[२२] जानेवारी २००९ मध्ये, अर्क्वेटने जेनपासून न जुळणाऱ्या मतभेदांच्या कारणास्तव घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला,[२३] परंतु या जोडप्याने लवकरच समेट केला. अर्केटने ९ जुलै २००९ रोजी घटस्फोटाची याचिका मागे घेतली.[२४] १३ ऑगस्ट २०१० रोजी, जेनच्या प्रतिनिधीने घोषणा केली की अर्क्वेट आणि जेन यांनी मतभेदांमुळे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलै २०११ रोजी घटस्फोटाला अंतिम रूप देण्यात आले आणि दोघांनी त्यांच्या मुलाचा संयुक्त ताबा घेण्याचे मान्य केले.[२५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14406.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be7ed94bf079707c333daebde78beb17ff24a908 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14406.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिशिया मेरी डब्ल्यू. बार्कर (जन्म ८ मे १९४३) एक ब्रिटिश लेखिका आणि कादंबरीकार आहे.[१][२][३] [४] रिजनरेशन ट्रायोलॉजी या कादंबरी संग्रहासाठी त्या प्रसिद्ध आहेत जे पहिल्या महायुद्धाबद्दल आहे. ह्यात तीन कादंबऱ्या आहेत; रिजनरेशन (१९९१), द आय इन द डोअर (१९९३) आणि द घोस्ट रोड (१९९५). द घोस्ट रोड कादंबरीला मॅन बुकर पुरस्कार मिळाला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14412.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4171489a81ffe23de5f4be979fb877f66e32a9ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14412.txt @@ -0,0 +1 @@ +पॅट्रिशियो एल्विन (स्पॅनिश: atricio Aylwin Azócar) (जन्मः २६ नोव्हेंबर १९१८) हा चिले देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो ११ मार्च १९९० ते ११ मार्च १९९४ दरम्यान चिलेच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता. ऑगुस्तो पिनोचेच्या १७ वर्षांच्या लष्करी राजवटीनंतर चिलेमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेला एल्विन हा पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14424.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bec5eefa17fb681e32e55eeb9a3957676ba4ee92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14424.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅट्रिक अँटोनी गस्टर्ड (१४ सप्टेंबर, १९७१:जमैका - हयात) हे त्रिनिदादचे क्रिकेट पंच आहेत.[१] +त्यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14430.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d7cd214df6e338df17b94b793164bfb07dd70b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14430.txt @@ -0,0 +1 @@ +बर्नाडेट पॅट्रिशिया पॅट्सी फेलिसियें (१२ जानेवारी, १९६७:सेंट लुसिया - २७ फेब्रुवारी, १९९७:सेंट लुसिया) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14435.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..330e88be1d8d5b75f463631ffaeb6ddfdaa31d68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14435.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅडमॅन हा आर बाल्की दिग्दर्शित हिंदी चित्रपट असून तो ९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून राधिका आपटे आणि सोनम कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. तामिळनाडू मधील कोईम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंथम यांनी ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती केली आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी असे नॅपकिन वापरले जावेत म्हणून त्यांचा प्रसार, प्रचारही केला. त्यांच्या या कार्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटामध्ये मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिनवर खुलेपणाने भाष्य करण्यात आले आहे. +भारतात आत्तापर्यंत फार खुलेपणाने बोलल्या जास्त नसलेल्या मासिक पाळी या विषयावर या निमित्ताने बरीच चर्चा घडून येताना दिसत आहे. भारतात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असताना पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील फेडरल सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट इस्लामी परंपरा आणि संस्कृतीविरोधात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14437.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a275458a7249016bfc4f2885038abc7572dd0cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14437.txt @@ -0,0 +1,2 @@ +सचिन् तेन्दुलकर् + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14449.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2104c8e8113c75e48bc271730e4c5292944e0fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14449.txt @@ -0,0 +1,9 @@ +पॅन-अमेरिकन महामार्ग ( पोर्तुगीज: Rodovia/Autoestrada Pan-americana  ; स्पॅनिश: Autopista/Carretera/Ruta Panamericana) हे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत पसरलेले सुमारे ३०,००० किलोमीटर (१९,००० मैल) लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. [१] हा महामार्ग अमेरिका खंडांच्या उत्तर टोकाला दक्षिणेशी जोडतो. यात अंदाजे १०६ किमी (६६ मैल)चा खंड पडलेला आहे. वायव्य कोलंबिया आणि आग्नेय पनामा यांच्‍या मधील डेरिएन गॅप भागात अद्यापही रस्ता नाही. प्रचंड गर्द झाडी व वर्षभर होत असलेला तुफान पाउस यांमुळे हा भाग अजूनही अविकसित आहे. पॅन अमेरिकन महामार्ग अमेरिकेच्‍या पॅसिफिक किनाऱ्यावरील जवळजवळ सर्व देशांना जोडतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, पॅन-अमेरिकन महामार्ग हा "मोटारीने प्रवासकरण्याजोगा जगातील सर्वात लांब रस्ता" आहे. +पॅन-अमेरिकन महामार्ग अनेक प्रकारच्या हवामानआणि पर्यावरणीय प्रदेशांतून जातो — यात घनदाट जंगलांपासून ते रखरखीत वाळवंट आणि ओसाड टुंड्रापर्यंत सगळे प्रकार आहेत. या महामार्गाचा काही भाग केवळ कोरड्या हंगामात पार करता येतो आणि बऱ्याच प्रदेशांमध्ये वाहन चालवणे काही मोसमात धोकादायक असते. पॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर अमेरिकेतील प्रुडहो बे, अलास्का पासून दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकांजवळील चिलीमधील पोर्तो मॉन्ट आणि क्वेलोन आणि अर्जेंटिनामधील उशुआया शहरांना जोडतो. +डॅरिएन गॅपच्या पश्चिम आणि उत्तरेला, हा रस्ता मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमधून आंतर-अमेरिकन महामार्ग म्हणूनही ओळखला जातो. तेथे हा महामार्ग मेक्सिको-युनायटेड स्टेट्स सीमेकडे जाणाऱ्या अनेक जोडरस्त्यांमध्ये विभाजित होतो. +पॅन-अमेरिकन महामार्ग उत्तर आणि मध्य अमेरिकेतील नऊ देशांमधून जातो: +  +हा महामार्ग दक्षिणअमेरिकेच्या पाच देशांमधून प्रवास करतो: +  +यांशिवाय जोडरस्ते चार इतर दक्षिण अमेरिकन देशांना जोडतात: +पॅन-अमेरिकन महामार्गात पनामा आणि कोलंबिया दरम्यान १०६ किमी (६६ मैल)चा खंड आहे. घनदाट जंगल, बारा महिने होणारा तुफान पाउस आणि दलदलींचा हा प्रदेश डॅरिएन गॅप म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश चार दिवसांच्या खडतर पायी प्रवासानेच ओलांडता येतो. महामार्ग टर्बो, कोलंबिया आणि याविझा, पनामा येथे संपतो. येथे रस्ता बांधण्याचे अनेक प्रयत्न झाले परंतु ते सोडून दिले गेले. २०२३ च्या सुमारास असा कोणताही बेत नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14492.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d086bbcfc2a0d3077cf7a6f5045c8b841ec5e089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14492.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDG, आप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिस व व्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +, सिॲटल || align="center" | 2E diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14511.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d086bbcfc2a0d3077cf7a6f5045c8b841ec5e089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14511.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॅरिस चार्ल्स दि गॉल विमानतळ (फ्रेंच: Aéroport Paris-Charles-de-Gaulle) (आहसंवि: CDG, आप्रविको: LFPG) हा फ्रान्स देशामधील सर्वात मोठा व जगातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी पॅरिसच्या २५ किमी वायव्येस सीन-एत-मार्न, सीन-सेंत-देनिस व व्हाल-द्वाज ह्या तीन विभागांमध्ये स्थित आहे. ८ मार्च १९७४ रोजी बांधून पूर्ण झालेल्या ह्या विमानतळाला फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष चार्ल्स दि गॉल ह्याचे नाव देण्यात आले आहे. २०१२ साली सुमारे ६.१६ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा चार्ल्स दि गॉल हा लंडन हीथ्रोखालोखाल युरोपामधील दुसऱ्या क्रमांकाच्या तर जगात सातव्या क्र्मांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. +, सिॲटल || align="center" | 2E diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14527.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f5e859d37510892c9d0555617eb376f58c33671 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14527.txt @@ -0,0 +1,73 @@ +पॅलेस ऑन व्हील्स ही राजस्थानात धावणारी भारतीय रेल्वेची रेल्वेगाडी आहे. पर्यटनवृद्धीकरता सुरू केलेली ही आलिशान रेल्वेगाडी राजस्थानातील विविध पर्यटनस्थळांना भेट देत प्रवास करते. भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील चार आलिशान रेल्वेगाड्यांपैकी ही एक आहे. ही रेल्वे 1982 पासून सेवा देत आहे. +ही रेल्वेगाडी नवी दिल्लीहून सुटते. आठ दिवसांच्या प्रवासात ती जयपूर, जैसलमेर, जोधपूर, सवाई माधोपूर, चित्तोडगढ, उदयपूर, भरतपूर, फतेहपूर सिक्री, आग्रा या पर्यटनस्थळांवर थांबे घेते. हवा महल, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जग निवास, जग मंदिर, केवलदेव राष्ट्रीय उद्यान व ताजमहाल ही या प्रवासातील खास आकर्षणे आहेत. +'पॅलेस ऑन व्हील्स' मध्ये राजपूत संस्थानीपद्धतीची राजेशाही अंतर्गत सजावट असलेली १४ स्वतंत्र सलुने असून प्रत्येक सलूनमध्ये विश्रामकक्ष व पाकगृह आहे. सर्व सलुने वातानुकूलित असून इंटरकॉम, म्युझिक सिस्टम, उंची फर्निचर, पलंग अश्या सुविधांनी सज्ज आहेत. गाडीत राजस्थानी, भारतीय, चायनीज, कॉंटिनेंटल खाद्यपदार्थ देणारी दोन रेस्टॉरंटे, तसेच बार व प्रत्येक डब्याकरता छोटेखानी ग्रंथालयेदेखील आहेत. +प्रारंभी ही गाडी केवळ परदेशी पर्यटकांकरता मर्यादित होती. मात्र कालांतराने ती भारतीय पर्यटकांनाही खुली करण्यात आली. मात्र, गाडीचे भाडे अमेरिकन डॉलरमध्ये सांगितले जाते. भारतीय पर्यटकांनादेखील अमेरिकन डॉलरच्या त्या-त्या वेळच्या रुपयाच्या विनिमय दरानुसार भाडे भरावे लागते. + + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14534.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52ba8acb2db1b40d75c3aba9ca478c803f215630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14534.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती (अरबी: السلطة الوطنية الفلسطينية अल-सुल्ता, अल-वतनीयाह, अल-फिलिस्तानीयाह) ही मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँक व गाझा पट्टी ह्या वादग्रस्त भूभागांचा राज्यकारभार सांभाळणारी एक संस्था आहे. १९९४ साली ओस्लो येथे झालेल्या बैठकीमध्ये ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14567.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bbdb5880dfc7f5398bed66ae29604ea028ddb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14567.txt @@ -0,0 +1 @@ +पेंट.नेट या सॉफ्टवेरचा उपयोग चित्र काढायला होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14573.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45130ab35d91cd2be3a18d05f45c7da160dd7df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14573.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेंटॅथलॉन हा ग्रीक ऑलिंपिकमध्ये खेळला जाणारा एक क्रीडाप्रकार होता. त्यात खेळाडूला उंच उडी, थाळीफेक, भालाफेक, स्प्रिंट (थोडेच अंतर पण भरवेगाने धावण्याची शर्यत) आणि कुस्ती या चार खेळात प्रावीण्य दाखवावे लागे. ऑलिंपिया शहरात ही स्पर्धा इ.स.पू. ७०८मध्ये सुरू झाली, आणि अनेक शतके लोकप्रिय राहिली. +आधुनिक डिकॅथेलॉनसारखी दहा खेळांची स्पर्धा अमेरिकेत १८८४ साली सुरू झाली, आणि १९१२ साली हिचा स्टॉकहोम येथे भरलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत समावेश झाला. त्यावर्षी ही स्पर्धा जिम थॉर्पने जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14576.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b50431aeeb3d71b39cb37702f41afc61305c570 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14576.txt @@ -0,0 +1,2 @@ +द पेंटॅगॉन (इंग्लिश भाषा: The Pentagon) हे अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेचे मुख्यालय आहे. पेंटॅगॉन राजधानी वॉशिंग्टन डी.सी.च्या जवळ व्हर्जिनिया राज्यातील अर्लिंग्टन ह्या शहरात आहे. पेंटॅगॉन इमारतीचे उद्घाटन १५ जानेवारी १९४३ रोजी करण्यात आले. नावानुसार ह्या इमारतीचा आकार पंचकोनी आहे. +पेंटॅगॉन ही एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी इमारत आहे. २८.७ एकर जमीन ह्या इमारतीने व्यापली आहे. येथे २६,००० लष्करी व सरकारी अधिकारी काम करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14587.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ae5349a8ff637d4f260210051c8a80116a25671 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14587.txt @@ -0,0 +1,5 @@ +एक मध्यम आकाराचे हे गाव आहे. पेंडू खुर्द या गावात एकूण 282 कुटुंबे आहे. हे गाव तालुक्याचे ठिकाण पासून 11 किमी अंतरावर आहे तर जिल्ह्याच्या ठिकाणापासून 55 किमी अंतरावर वसलेले आहे. 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 1292 एवढी आहे तर सध्या 1400च्या जास्त असेल. +या गावाच्या आसपास पालम,लोहा,पूर्णा,परभणी नांदेड,ही शहरे आहेत. हे ठिकाण परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याच्या हद्दीवर आहे नांदेड जिल्हाच्या लोहा या तालुक्याच्या पूर्वेकडे हे गाव वसले आहे. +या गावात माळी, हटकर, धनगर, मराठा, सुतार, सोनार, बौद्ध, मांग, मुस्लिम, वडर या जातीचे लोक राहतात. या गावाची पोस्ट सेलू आहेत तर त्यांचा पिन कोड 431720 अशा आहे. त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय व आचार्य विनोबा भावे प्राथमिक शाळा तसेच जिल्हा परिषद या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. आश्रम शाळा ही पहिली ते सातवी पर्यंतची आहे तर त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय पाचवी ते 1दहावीपर्यंत आहे जिल्हा परिषद शाळा ही पहिली ते चौथी तर 0 ते 6 वयोगटातील मुलांना अंगणवाडी सुविधा उपलब्ध आहे. +पंचायती राज्य कायद्यांनुसार व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय पण आहे त्याचे 4 वार्डात यांचे विभाजन करण्यात आले एकूण 11 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. पेंडू खुर्द या गावाला भिडूनच पेंडू बुद्रुक हे गाव आहे या गावात श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांची मोठे देवस्थान आहे. त्या देवाचा जन्म या गावात शके 1814 तर समाधी शके 1875ची आहे. एक छोटेसे पंढरपूर म्हणून या गावाकडे पाहिले जातो. पंधरवाडा एकादशीला येथे छोटी यात्रा भरते तर त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भजन कीर्तन विविध कार्यक्रम व यात्रा महोत्सव असतो. या गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गावातील 50% लोक शेती तर 25% लोक नोकरी तर राहिलेली 25% गावात पारावर बसतात. पालम तालुक्यात कापसासाठी अग्रेसर म्हणून या गावांकडे पहिले जात तसेच सोयाबीन तूर मूग ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात या गावची जमीन काळे स्वरूपाची आहे. शाळेत येणे जाण्यासाठी या गावाला बसची सुविधा उपलब्ध आहे. +महाराष्ट्राच्या तुलनेत या गावाची साक्षरता 32% तर पुरुष साक्षरता 85% ,महिला साक्षरता 59% आहे. या गावात बाजारपेठ उपलब्ध नाहीत तर तालुक्याच्या ठिकाणी बाजार करण्यासाठी जावे लागते. गावात प्राथमिक रुग्णालय सुविधा, रस्ते उपलब्ध नाहीत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14600.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f41b7bfd5d44da2972dd89a24e2615a56184b8a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14600.txt @@ -0,0 +1,2 @@ + पेंढारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14638.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14638.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14650.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0afe37b849df6a2c61384545f012844530cbe6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14650.txt @@ -0,0 +1,10 @@ +एकस्व किंवा पॅटंट हा एखाद्या संशोधकाला त्याचे नवीन व उपयुक्त शोध किंवा निर्मिती सार्वजनिक करण्यासाठी सरकारने दिलेला अनन्य प्रकारची सवलत किंवा अधिकार होय. एकस्व बौद्धिक मालमत्तेचा एक प्रकार समजल्या जातो,व ते संशोधन इतर कोणीही चोरू शकत नाही.पेटंट कायद्यानुसार,याची सविस्तर नोंदणी करावी लागते.® +इतिहासाच्या दृष्टि ने +‘पेटेंट’ हा शब्द, लैटिन शब्द Lilterae Patents ने आला आहे. पेटेंटचा अर्थ आहे ‘उघडा’ आणि Lilterae Patentsचे शाब्दिक अर्थ आहे(Letters patents) किंवा उघडे पत्र. पुर्वी शासन किंवा सरकार द्वारे पदवी‚ हक्क‚ विशेष अधिकार पत्रा द्वारे दिले जात. हे शासकीय दस्तावेज असत. आणि ते सार्वजनिक रूपात दिले जात म्हणून हे नेहमी ‘खुले’ राहत होते. +यूरोपात 6वीं शताब्‍दीत अशा प्रकारचे पत्र दिले जात होते. हे शासना द्वारे विदेशी जागेचे शोध आणि त्यावरील मिळवलेले विजयासाठी दिले जात असे. आजकल पेटेंट शब्दाचा प्रयोग आविष्कांराच्या संबंधित होत. पेटेंट कानून सारखे याला समझले जात. 14 मार्च 1474ला वियाना सिनेट (Venetian Senate) द्वारे पारित केले गेले. +पेटेंट‚ आविष्कार करणाऱ्याला अनन्य (Exclusive) अधिकार देतात. हे खूप लवकर इटली पासून यूरोपच्या इतर देशांपर्यंत पोहचला. ज्या देशांजवळ प्रौद्योगिकी नव्हती, त्यांनी प्रौद्योगिकीला स्थापित करण्यासाठी विदेशी आविष्कारांना पेटेंट देने सुरू केले. इंगलैंड में पहले इसकी अवधि नहीं थी पर ब्रिटिश संसद ने 1623 में नया कानून बनाकर इसे 14 वर्षो तक +आविष्कार +पेटेंट आविष्कारांसाठी दिले जाते.‘आविष्कार’चे अर्थ त्या प्रक्रिया किंवा उत्पाद ने आहे जे कि औद्योगिक उपयोजन (Industrial application)च्या योग्य आहे. अविष्कार नवीन आणि उपयोगी असावे आणि त्याचा त्या काळातील टेक्नॉलॉजीच्या संदर्भातील माहितीत पुढचे पाऊल असावे. हे आविष्कार त्या कलेत पारंगत व्यक्तिसाठी स्पष्ट (Obvious) पण नसावे. +आविष्कारला भारताच्या पेटेंट अधिनियम धारा 3च्या प्रकारात पण पाहु शकतो. कोणत्या ही गोष्टीला आविष्कार तेव्हाच म्हणटले जाते जेव्हा पर्यंत नवीन नसने. जेव्हा एखाद्या गोष्टीचे पूर्वानुमान कोणत्या प्रकाशित दस्तावेज द्वारे करता येते. किंवा पेटेंट अर्ज प्रस्तुत करण्या पूर्वी विश्व मध्ये आणि कुठे प्रयोग केले जाउ शकते तर याला नवीन नाही म्हणता येईल. जर एकादी गोष्ट सार्वजनिक क्षेत्रात आहे या पूर्वी कलेच्या रूपात उपलब्ध आहे तर त्याला ही आविष्कार म्हणता येणार नाही. भारत देशात परमाणु उर्जा शी सम्बन्धित आविष्काराचे पेटें‍ट नाही करू शकत. +पेटेंट का दिले जाते- +अविष्काराची बरोबर आणि प्रथम घोषणा (माहिती) देण्याच्या एवज मध्ये राज्य निश्चित कालावधि साठी पेटेंट देते. राज्य(सरकार)ला नवीन अविष्काराची माहिती मिळते. तसेच पेटेंट धारकाला निश्चित कालावधि साठी एक्सव अधिकार ! diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14685.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..423bbb2c8c6efc29b0fe0e24f1861e3b27ff8ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14685.txt @@ -0,0 +1,10 @@ +कर्बोदक हे कार्बन, हायड्रोजन, आणि प्राणवायूपासून बनलेले संयुग आहे. या संयुगात इतर कुठलेही मूलद्रव्य नसते आणि हायड्रोजन:ऑक्सिजन (प्राणवायू) यांचे गुणोत्तर नेहेमी २:१ या प्रमाणात असते. +सजीवांमध्ये कर्बोदके अनेक महत्त्वाची कामे पार पाडतात. साखर आणि साखरेची विभिन्न रूपे ऊर्जा पुरवितात. सेल्युलोज झाडांमध्ये संरचनात्मक (बांधणीचा) घटक म्हणून काम करते. "रायबोज" नावाचे कर्बोदक आर.एन.ए.चा तर "डिऑक्सिरायबोज" डी.एन.ए.चा हिस्सा आहे. याव्यतिरिक्त विभिन्न रूपांमधील इतरही अनेक कर्बोदके रोगप्रतिकार, बीजिकरण, रक्तगोठण इ. क्रियांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात.[१] +रचना :- +पूर्वी कार्बोहायड्रेट हे नाव Cm (H2O)n.सूत्र असलेल्या कोणत्याही कंपाऊंडसाठी रसायनशास्त्रात वापरले जात असे. या व्याख्यानंतर, काही रसायनशास्त्रज्ञांनी फॉर्मल्डिहाइड (CH2O) सर्वात सोपा कार्बोहायड्रेट मानला, तर इतरांनी ग्लाइकोल्डॅहायडसाठी या उपाधीचा दावा केला. आज, हा शब्द बायोकेमिस्ट्रीच्या अर्थाने समजला जातो, ज्यामध्ये केवळ एक किंवा दोन कार्बनयुक्त संयुगे वगळण्यात आले आहेत आणि या सूत्रापासून विचलित होणारे बरेच जैविक कार्बोहायड्रेट समाविष्ट आहेत. उदाहरणार्थ, वरील प्रातिनिधिक सूत्रे सामान्यत: ज्ञात कर्बोदकांमधे हस्तगत करतात असे वाटत असताना, सर्वव्यापी आणि मुबलक कर्बोदकांमधे बरेचदा यातून विचलित होतात. उदाहरणार्थ, कार्बोहायड्रेट बहुतेकदा रासायनिक गट जसे:, सल्फेट (उदा. ग्लायकोसामिनोग्लायकन्स), कार्बोक्झिलिक  ऍसिड  आणि डीऑक्सी फेरबदल (उदा. फ्यूकोज आणि सियालिक  ऍसिड) प्रदर्शित करतात. +नैसर्गिक सॅचराइड्स सामान्यत: साध्या कार्बोहायड्रेट्सने मोनोसाकराइड्स असतात ज्यात सामान्य सूत्र (सीएच 2 ओ) एन असतात जेथे एन तीन किंवा त्याहून अधिक असतात. टिपिकल मोनोसाकेराइडमध्ये एचएच (सीएचओएच) एक्स (सी = ओ) - (सीएचओएच) वाई-एच अशी रचना असते, ज्यामध्ये अनेक हायड्रॉक्सिल गट असलेले एक ldल्डीहाइड किंवा केटोन असते, सामान्यत: प्रत्येक कार्बन अणूवर एक भाग नसतो अल्डीहाइड किंवा केटोन फंक्शनल ग्रुप. ग्लूकोज, फ्रुक्टोज आणि ग्लाइसेराल्डिहाइड्स मोनोसाकेराइडची उदाहरणे आहेत. तथापि, सामान्यत: "मोनोसाकेराइड्स" म्हणून ओळखले जाणारे काही जैविक पदार्थ या सूत्राचे अनुरूप नाहीत (उदा. यूरोनिक idsसिडस् आणि फ्यूकोज सारख्या डीऑक्सी-शुगर्स) आणि अशी अनेक रसायने आहेत जी या सूत्राशी जुळतात परंतु मोनोसाकेराइड्स मानली जात नाहीत (उदा. फॉर्मल्डिहाइड सीएच 2 ओ) आणि इनोसिटोल (सीएच 2 ओ) 6). [13] +मोनोसाकेराइडचा ओपन-साखळी फॉर्म बहुतेकदा बंद रिंग फॉर्मसह असतो जेथे अल्डीहाइड / केटोन कार्बोनिल ग्रुप कार्बन (सी = ओ) आणि हायड्रॉक्सिल ग्रुप (HOH) नवीन सी – ओ – सी पुलासह हेमियासेटल बनवतो. +मोनोसाकेराइड्सना मोठ्या प्रमाणात विविध मार्गांनी पॉलिसेकेराइड्स (किंवा ऑलिगोसाकराइड्स) म्हणून एकत्र जोडले जाऊ शकते. बऱ्याच कार्बोहायड्रेट्समध्ये एक किंवा अधिक सुधारित मोनोसाकराइड युनिट्स असतात ज्यात एक किंवा अधिक गट बदलले किंवा काढले आहेत. उदाहरणार्थ, डीएनएचा घटक, डीओक्सिरीबोज ही रायबोजची सुधारित आवृत्ती आहे; चिटिन हे एन-एसिटिल ग्लुकोसामाइन, ग्लूकोजचे नायट्रोजनयुक्त फॉर्मच्या पुनरावृत्ती युनिट्सपासून बनलेले आहे.   +उदककर्बे + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14707.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c559e4c4fa822079627930832d102abc07c872 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14707.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14721.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d06d30df8ef05a28d0a091abd1ff9bb0008cdeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14721.txt @@ -0,0 +1 @@ +पेठइस्माईलपूरमुक्तापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14741.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b2c4f5a426ab3267f01ea18f3c6b7daf81221ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14741.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14777.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a65203c688ae064b20e61d3467a03cee985f28f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14777.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेणुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14794.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..497ebbd8730c26ded3112508f692d60eba98b4e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14794.txt @@ -0,0 +1 @@ +पेदकुरपाडु विधानसभा मतदारसंघ - ८५ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. पेदकुरपाडु हा विधानसभा मतदारसंघ नरसरावपेट लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14812.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfa223532e345b104e80b690e73f9368f1ef32fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14812.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉन पेद्रो (दे) मोक्तेसुमा त्लाकावेपान इवालिकावाका हा ह्युयी त्लातोआनी दुसरा मोतेक्सुमा आणि तोलानचा राज्यकर्ता - इश्त्लिल्क्वेकावाकात्सिनची मुलगी मारिया मियावाशोच्त्सिन, ह्या उभयतांचा मुलगा होता. +दियेगो लुइस मोक्तेसुमा (इवित्ल तेमोक)ची मुले, काउंट आणि नंतरचे मोक्तेझुमा दे तुल्तेन्गोचे ड्यूक बनले. ते पेद्रो त्लाकावेपानकडून दुसऱ्या मोक्तेसुमाचे वंजश लागतात. हे ड्यू्क, त्यानंतर स्पेनला जाऊन स्थिरावले. दियेगो लुइसचा मुलगा, म्हणजेच पेद्रोचा नातु - पेद्रो तेसिफोन दे मोक्तेसुमा वाय देला क्युएवा ह्याने १९२७ मध्ये स्पेनचा चौथा फिलीप ह्याच्या मदतीने "काउंट ऑफ मोक्तेसुमा" ही पदवी पैदा केली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14825.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71ea110e4cec43500c199c263010f8301f420b2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14825.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेनल्टी शूट-आउट हा प्रकार फुटबॉल खेळाच्या सामन्यांमध्ये वापरला जातो. जर मर्यादित ९० मिनिटांच्या खेळानंतर व ३० मिनिटांच्या ओव्हरटाईमनंतर देखील सामना गोलबरोबरी स्थितीत राहिला असेल तर पेनल्टी शूट-आउटचा वापर होतो. ह्या पेनल्टी किकचे नियम साधारण खेळामधील पेनल्टी किकपेक्षा वेगळे आहेत. +पेनल्टी शूट--आउटदरम्यान दोन्ही संघांना किमान ५ वेळा किक मारण्याची संधी दिली जाते. जो संघ सर्वाधिक वेळा गोल करेल तो विजयी घोषित केला जातो. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1487.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5f970b935a9c7132c4fa388a664cb51bd6b3c43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1487.txt @@ -0,0 +1 @@ +धोत्रे हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14871.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80adb686d65515728bb3b807f0cfe9853689e83b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14871.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेपर टाउन्स जॉन ग्रीन यांनी लिहिलेली कादंबरी आहे, + +प्रामुख्याने तरुण प्रौढांच्या प्रेक्षकांसाठी आणि 16 ऑक्टोबर 2008 रोजी डट्टन बुक्स यांनी प्रकाशित केल्या. ही कादंबरी क्वेंटीन "क्यू" जेकबसेनच्या कादंबरीत आहे. आणि त्याचा शेजारी आणि बालपणातील प्रिय, मार्गो रोथ स्पीगलमॅन याचा शोध. त्याच्या शोधादरम्यान क्वेंटीन आणि त्याचे मित्र बेन, रडार आणि लेसी यांना मार्गोविषयी माहिती मिळाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14879.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14879.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14883.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990fb9bf5cdbefb3a095b3b3d648f4b32a07a57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14883.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14889.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a102cf2b2d3e7fdb2699f77ef82e7cee94d9102 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14889.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेप्सिको एक खाद्यपेयांची विक्री करणारी अग्रगण्य कंपनी आहे. इंदिरा नूयी या भारतीय-अमेरिकन महिला १२ वर्षे या कंपनीची मुख्य कार्याधिकारी होत्या. +१९६५मध्ये पेप्सी कोला कंपनी आणि फ्रिटो लेझ या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर पेप्सिको अस्तित्वात आली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14897.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8571758d25a98e1e0f8f6a63a1c94726ef3cf550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14897.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 19°02′43″N 98°11′51″W / 19.04528°N 98.19750°W / 19.04528; -98.19750 + +ग्वादालाहारा (स्पॅनिश: Puebla) ही मेक्सिको देशाच्या पेब्ला ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या मध्य भागात मेक्सिको सिटीच्या पूर्वेस तर बेराक्रुथच्या पश्चिमेस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले पेब्ला मेक्सिकोमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (मेक्सिको सिटी व ग्वादालाहारा खालोखाल) आहे. +येथील बरोक व रानिसां स्थापत्यशास्त्राच्या इमारती व वास्तूंसाठी पेब्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. +फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून पेब्ला एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९७० व १९८६ फिफा विश्वचषकांधील यजमान शहरांपैकी पेब्ला हे एक होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14902.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85914caac843913c02b03d34d078b80f272e0cdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14902.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 38°16′1″N 104°37′13″W / 38.26694°N 104.62028°W / 38.26694; -104.62028 + +पेब्लो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. पेब्लो शहर कॉलोराडोच्या दक्षिण भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले असून ते डेन्व्हरच्या ४३ मैल (६९ किमी) दक्षिणेस स्थित आहे. २०१० साली पेब्लो शहराची लोकसंख्या १ लाख होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14925.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22ff4e3b4a1d7294311adbd5ec62f9facb3f77ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14925.txt @@ -0,0 +1,5 @@ +पेरणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. +पेरणे गावातील ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.पाचपिर मज्जिद, सावतामाळी मंदिर. +पेरणे गावा जवळ डोंगरगाव, बूर्केगाव, लोणीकंद ही गावे आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14932.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b95bf1cda13588ea7e0baafd84fe0a2e8bb41760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14932.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेराम्बलुर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६२३३८९ पुरुष मतदार, ६३९२०३ स्त्री मतदार व २६ अन्य मतदार असे मिळून एकूण १२६२६१८ मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14937.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..891ab43d837e593792dcf6f15e59c0658268fe89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14937.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेराग्वे (पोर्तुगीज: Rio Paraguai, स्पॅनिश: Río Paraguay, ग्वारानी: Ysyry Paraguái) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो राज्यामध्ये उगम पावते व साधारण दक्षिण दिशेला वाहते. बोलिव्हिया व पेराग्वे देशांमधून वाहत जाऊन पेराग्वे नदी पेराग्वे-आर्जेन्टिना आंतरराष्ट्रीय सीमेवर पाराना नदीला मिळते. +पेराग्वेची राजधानी आसुन्सियोन हे पेराग्वे नदीवर वसलेले सर्वात मोठे शहर आहे. पेराग्वे नदी सपाट प्रदेशामधून वाहत असल्यामुळे जलवाहतुकीसाठी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14943.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61bbce5386d4da80d8995ed90abbc8c6131314a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14943.txt @@ -0,0 +1 @@ +पेरियाकुलम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ २००९मध्ये विसर्जित केला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14945.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bc1a520f414bee53adad1a5cf1c911e714102c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14945.txt @@ -0,0 +1 @@ +पेरियापटना विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मैसूर लोकसभा मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14946.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8414a519f377e6ad6bebd7664e1a0b7f5e31d37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14946.txt @@ -0,0 +1,14 @@ +पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी (१७ सप्टेंबर, १८७९ - २४ डिसेंबर, १९७३) हे विज्ञान बोध आणि तर्क विषयाचे क्रांतीकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य, पीडित, व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळाविण्याचा मार्ग दाखवला. पेरियार एकमेव असे क्रांतीकारक होते की त्यांनी दक्षिण भारतातील राजकारणामधुन ब्राम्हणवादाला सुरूंग लावला आणि समाज व्यवस्था बळकट केली तसेच तमिळनाडूच्या राजकारणात ब्राह्मणेत्तर समाजाला वर्तमान इतिहासातील राजकारणात बरोबरीने बसवले.[ दुजोरा हवा] तामिळनाडू राज्यात आज पण पेरियार रामसामी यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.[ संदर्भ हवा ]पेरियार यांनी तत्कालीन मद्रास प्रांतात जस्टीस पार्टीची स्थापना केली. +सन 1904 मध्ये पेरियार यांनी काशीला भेट दिली.ज्याने त्यांचं आयुष्य फार बदलून गेलं. भूख लागल्यावर ते तेथील निःशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आलेल्या कक्षात गेले. तिथे गेल्यावर त्यांना समजलं की, ते भोजन फक्त ब्राह्मणांसाठी आहे. परंतु त्यांनी भोजन मिळविण्यासाठी खुप प्रयत्न केला. पण ब्राह्मणांनी त्यांना धक्के देऊन बाहेर काढलं, त्यांना अपमानित केलं. ज्यामुळं ते रूढीवादी हिंदुत्वाचे कट्टर विरोधी बनले. त्यानंतर त्यांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार नाही केला, +आणि त्यामुळे ते आजीवन नास्तिक राहीले.[ संदर्भ हवा ] +केरळ आणि उर्वरित भारतातील प्रचलित जातीव्यवस्थेनुसार, निम्न जातीच्या हिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. केरळमध्ये, त्यांना मंदिरांकडे जाणाय्रा रस्त्यांवर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली. (१ 1956 मध्ये केरळ राज्याची स्थापना झाली; पूर्वी हे मलबार (उत्तर केरळ), कोचीन आणि त्रावणकोर राज्यांमध्ये व्यापकपणे विभागले गेले होते). +१ 23 २ मध्ये काँग्रेस पक्षाच्या काकीनाडा बैठकीत के. के. माधवन यांनी केरळमधील निराश जातींमधील भेदभाव दर्शविणारा अहवाल सादर केला. त्या सत्राने अस्पृश्यतेविरूद्धच्या हालचालींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. +केरळमध्ये या प्रदेशात अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देण्यासाठी वेगवेगळ्या जातींच्या लोकांची समिती बनविली गेली. के केल्पन यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती; बाकीचे सदस्य टीके माधवन, वलयुधा मेनन, कुरुर नीलाकांतन नंबूदिरीपाद आणि टीआर कृष्णस्वामी अय्यर होते. March० मार्च १ 24 २24 रोजी या चळवळीस प्रारंभ झाला. वैकोम महादेव मंदिराच्या बाहेरील बाजूस एक बोर्ड होता ज्यामध्ये अवतार (निम्न जाती) प्रवेश करण्यास मनाई होती. सत्याग्रही तिघांच्या तुकड्यात मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांचा प्रतिकार केला आणि त्यांना अटक केली. गांधीजी, चटंपी स्वामीकल आणि श्री नारायण गुरू यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. +या चळवळीला अखिल भारतीयत्व प्राप्त झाले आणि दूरदूर पासून पाठिंबा मिळाला. सत्याग्रह्यांना अन्न पुरवण्यासाठी स्वयंपाकघर बसवून पंजाबचे अकाल लोक पाठिंबा देतात. ख्रिश्चन आणि मुस्लिम नेते देखील समर्थनासाठी पुढे आले. गांधीजींनी हे आंदोलन रद्दबातल केले पाहिजे. गांधीजींच्या सल्ल्यानुसार एप्रिल १ 24 २24 मध्ये हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. जाती-हिंदूंशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर नेत्यांनी आंदोलन पुन्हा सुरू केले. नेते टीके माधवन आणि केपी केसावा मेनन यांना अटक करण्यात आली. आपला पाठिंबा देण्यासाठी इ.व्ही. रामास्वामी (पेरियार) तामिळनाडूहून आले होते. त्यांना अटक करण्यात आली. +१ ऑक्टोबर १ 24 २24 रोजी सवर्णांच्या समूहाने (अग्रेषित जातींनी) मिरवणुकीत मोर्चा काढला आणि मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्रावणकोरच्या रीजेंट महारानी सेतुलक्ष्मीबाई यांच्याकडे एक निवेदन सादर केले. गांधीजींनी एजंट महारानींशीही भेट घेतली. सवर्णांच्या या मिरवणुकीचे नेतृत्व मन्नाथ पद्मनाभन नायर यांनी केले. नोव्हेंबर १ 24 २24 मध्ये जेव्हा मिरवणूक तिरुअनंतपुरम येथे पोहोचली तेव्हा वैकोम येथे सुमारे कांसह ही संख्या जवळपास पर्यंत वाढली.[ संदर्भ हवा ] +फेब्रुवारी १ 24 २. मध्ये त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी 'केरळपर्यतनम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जाती-धर्माची पर्वा न करता प्रत्येक हिंदूंसाठी सार्वजनिक रस्ते वापरण्याचा अधिकारही त्यांनी घेतला. त्यानंतर केरळ राज्यातील त्रावणकोरमधील छोटेसे शहर वैकोममध्ये मंदिर परिसरात व त्याच्या आसपास अस्पृश्यतेचे कठोर कायदे होते. दलितांना , ज्यांना हरिजन म्हणूनही ओळखले जाते, त्यांना आजूबाजूच्या जवळच्या रस्त्यावर प्रवेश करण्याची परवानगी नव्हती आणि मंदिरात जाण्यापर्यंत आत जाऊ दिले नाही. जातीविरोधी भावना वाढत होती आणि १ 24 २24 मध्ये वैकोम यांना संघटित सत्याग्रहासाठी योग्य जागा म्हणून निवडले गेले . त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जातींना मंदिरात प्रवेश मिळावा या उद्देशाने यापूर्वीच एक चळवळ सुरू झाली होती. अशा प्रकारे आंदोलन आणि निदर्शने झाली. 14 एप्रिल रोजी पेरियार आणि त्यांची पत्नी नगम्म वायकॉम येथे दाखल झाले. त्यांना त्वरित अटक करण्यात आली आणि सहभागासाठी तुरुंगात टाकले गेले. गांधींनी गैर-केरळवादी आणि बिगर-हिंदूंनी भाग घेण्यास आक्षेप घेतल्यानंतरही पेरियार आणि त्यांचे अनुयायी आंदोलन मागे न घेईपर्यंत या आंदोलनाला पाठिंबा देत राहिले. सत्याग्रहात भाग घेतलेल्या त्याच्या अनुयायांनी त्यांना दिलेली वैकोम वीरान ही पदवी त्यांना मिळाली. +वैकोम सत्याग्रह ज्या प्रकारे नोंदविला गेला आहे त्याद्वारे संबंधित आयोजकांच्या प्रतिमेस एक संकेत मिळतो. गांधी आणि आंबेडकर, अ स्टडी इन लीडरशिप या शीर्षकाच्या लेखात एलेनोर झेलियट यांनी 'वैकोम सत्याग्रह' साकारला आहे, या घटनेसंदर्भात मंदिरातील अधिकाय्रांशी गांधींनी केलेल्या वाटाघाटीचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ई.व्ही. रामासामी विचारांचे संपादक असे म्हणतात की ब्राह्मणांनी हेतुपुरस्सर ई.वी. रामासामी यांच्या सहभागाविषयीच्या बातम्या दडपल्या. यंग इंडिया या अग्रगण्य काँग्रेसच्या नियतकालिकात वायकॉमवरील आपल्या विस्तृत अहवालात ई.व्ही. रामासामीचा उल्लेख कधीच आढळत नाही.[ संदर्भ हवा ] +केरळ आणि उर्वरित भारतातील प्रचलित जातीव्यवस्थेनुसार, निम्न जातीच्या हिंदूंना मंदिरात प्रवेश नाकारला गेला. केरळमध्ये, त्यांना मंदिरांकडे जाणा the्या रस्त्यांवर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली. (१ 195 1956 मध्ये केरळ राज्याची स्थापना झाली; पूर्वी हे मलबार (उत्तर केरळ), कोचीन आणि त्रावणकोर राज्यांमध्ये व्यापकपणे विभागले गेले होते). १ 23 २ in मध्ये काँग्रेस पक्षाच्या काकीनाडा बैठकीत के. के. माधवन यांनी केरळमधील निराश जातींमधील भेदभाव दर्शविणारा अहवाल सादर केला. त्या सत्राने अस्पृश्यतेविरूद्धच्या हालचालींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.[ संदर्भ हवा ] +केरळमध्ये या प्रदेशात अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देण्यासाठी वेगवेगळ्या जातींच्या लोकांची समिती बनविली गेली. टी के माधवन, वलयुधा मेनन, कुरुर नीलाकांतन नंबूदिरीपाद आणि टीआर कृष्णस्वामी अय्यर यांनी बनविलेले के. फेब्रुवारी १ 24 २. मध्ये त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी 'केरळपर्यतनम' सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि जाती-धर्माची पर्वा न करता प्रत्येक हिंदूंसाठी सार्वजनिक रस्ते वापरण्याचा अधिकारही +त्यांनी घेतला.[ संदर्भ हवा ] +पेरियार यांचे २४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14952.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47c2cafea57f3c0dcc84ea9e1ea5ee9c07db46a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14952.txt @@ -0,0 +1,2 @@ +पेरियाळ्वार (तमिळ: பெரியாழ்வார் ; रोमन लिपी: Periyalvar) (जीवनकाळ: इ.स.चे ६ वे शतक अथवा इ.स.चे ९ वे शतक) हा तमिळ संतकवी होता. तो वैष्णव आळ्वारांपैकी एक मानला जातो. त्याचा जन्म तमिळनाडूतील श्रीविल्लीपुत्तूर गावी एका ब्राह्मण घराण्यात झाला. त्याचे जन्मनाव विष्णूचित्तार असे होते. त्याने ४,००० दिव्यप्रबंधांतील पेरियाळ्वार तिरुमोळी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही रचना रचल्या. आळ्वारांपैकी एकमेव महिला आळ्वार असलेल्या आंडाळीचा तो मानलेला वडील होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14959.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01cfe0fa6f98545c7932863572fee5bf4399fd62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_14959.txt @@ -0,0 +1,3 @@ +पेरी काउंटी, टेनेसी ही अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील ९५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पेरी काउंटी, टेनेसीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d01176b06703ffe9d316c3557d66a2150b18c320 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15.txt @@ -0,0 +1,17 @@ +देहरजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४५० कुटुंबे राहतात. एकूण २२७६ लोकसंख्येपैकी ११२१ पुरुष तर ११५५ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.हल्ली येथील स्थानिक आदिवासींनी फुलशेती सुरू केलेली आहे. मुख्यतः मोगरा फुलांची शेती केली जाते. मोगरा फुलांना दादर, कल्याण, सुरत, नाशिक भागात भरपूर प्रमाणात मागणी आणि बाजारपेठ आहे.विशेषतः श्रावण,चैत्र, भाद्रपद, आश्विन महिन्यांच्या उत्सवाच्या काळात मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांना बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +पोचडे, वाकी, खांड, ओंदे, माण, टेटावळी, बांधण, खांडेघर, चिंचघर, भोपोळी, घाणेघर ही जवळपासची गावे आहेत.देहरजे ग्रामपंचायतीमध्ये देहरजे,आणि हाताणे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15003.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e8d42e8873b07d2a44bcb13eefd09f640688ab2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15003.txt @@ -0,0 +1 @@ +पेल्ला हे ग्रीसच्या मध्य मॅसिडोनिया प्रांतातील प्राचीन शहर आहे. हे शहर प्राचीन ग्रीक राष्ट्राची राजधानी आणि अलेक्झांडर द ग्रेटचे जन्मस्थान आहे. येथे पेल्ला पुरातत्त्व संग्रहालय आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15011.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c81a36a82714ac1fa699b12742b3ae6d3562602f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15011.txt @@ -0,0 +1,9 @@ +पेल्हार नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +उल्हास नदी  · कामवारी नदी · काळू नदी · खडवली नदी · चोरणा नदी · तानसा नदी · दहेरजा नदी · पिंजळ नदी · पेल्हार नदी · बारबी नदी · भातसई नदी (भातसा नदी) · भारंगी नदी · भुमरी नदी · मुरबाडी नदी · वांदरी नदी · वारोळी नदी · वैतरणा नदी · सूर्या नदी + + +पेल्हार नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15013.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..443133687c0b26ad270f0f7afee7e59ad96cb56d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15013.txt @@ -0,0 +1,2 @@ + पेळू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15041.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7319b03b94362d8b227d0bcc0c02aef04a988ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15041.txt @@ -0,0 +1 @@ +पेसारोची लढाई ही लढाई २८ एप्रिल १८१५ रोजी नेपल्सच्या युद्धात उद्भवली. या लढाईमध्ये ऑस्ट्रियन साम्राज्याने नेपल्सच्या राजतंत्रावर विजय मिळवला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15047.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63454bbfe06b257946eb79453800824000dab579 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15047.txt @@ -0,0 +1 @@ +पेस्पालो (फिनिश उच्चार: [pesæpɑlːo]) एक बेसबॉलसदृश खेळ आहे. हा खेळ मुख्यत्वे फिनलंड आणि स्वीडन मध्ये खेळला जातो. याशिवाय जर्मनी, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही काही ठिकाणी हा खेळ खेळला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15064.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15064.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f05ea628b82276e9fb3ea0bdc55c87bf2286572f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15064.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15068.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3d3f152ffd77217b2ceb75fdce3d97f77128d43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15068.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पैठण या शब्दाशी खालील लेखांशी संबंधित आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15082.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0374c7a3c9d0eb01c3266f31bd1bc25314b32c2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15082.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुंता गोर्दा बेलीझमधील एक शहर आहे. टोलेडो जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. याला स्थानिक लोक पीजी म्हणून ओळखतात तर गारिफुना भाषेत या शहरास पैनी असे नाव आहे. +२०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ५,९१० होती. पुंता गोर्दा विमानतळापासून माया आयलंड एर आणि ट्रॉपिक एर या विमानकंपन्या बेलीझ सिटी, प्लॅसेन्सियास आणि डांग्रिगाला सेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15099.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b0ca682b74957cf17ba38d9001307bcc013a67e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15099.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉंपेईआ ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची दुसरी पत्नी होती. ही ज्यूलिअसबरोबर सहचारीणी म्हणून इ.स.पू. ६७ पासून त्यांच्यात घटस्फोट होईपर्यंत म्हणजे इ.स.पू. ६१ पर्यंत होती. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15109.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7accea689327f76dacca98b67c14873ba066f715 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15109.txt @@ -0,0 +1,3 @@ +जपानमधील पॉकेट मॉन्स्टर म्हणून ओळखले जाणारे पॉकेमॉन हे एक जपानची कंपनी पोकेमॉन कंपनीने सांभाळलेले मीडिया फ्रॅंचायझी आहे आणि निंटेंडो, गेम फ्रिक आणि क्रिएचरस यांच्यात विभागलेले शेअर्स आहेत. फ्रॅंचायझी कॉपीराइट आणि जपानी ट्रेडमार्क या तिन्ही कंपन्यांद्वारे सामायिक केले गेले आहेत, परंतु निंटेंडो इतर देशांतील ट्रेडमार्कचा एकमेव मालक आहे. या फ्रेंचायझीची स्थापना सतोशी ताजीरी यांनी १९९५ मध्ये केली होती आणि ते "पोकेमॉन" नावाच्या काल्पनिक प्राण्यांवर केंद्रित आहेत, जे मानव, पोकेमॉन ट्रेनर म्हणून ओळखले जातात आणि खेळासाठी एकमेकांना लढायला प्रशिक्षित करतात. फ्रेंचायझीसाठी इंग्रजी घोषणा म्हणजे "गोटा कॅच 'एम ऑल". फ्रेंचायझीमधील कामे पोकीमोन विश्वात सेट केली जातात. +फ्रेंचायझीची सुरुवात पोकेमोन रेड आणि ग्रीन (नंतर जपानच्या बाहेर पोकीमोन रेड आणि ब्ल्यू म्हणून झाली), या गेमसाठी विकसित केली गेलेली व्हिडिओ गेमची जोडी गेम फ्रिकने केली होती आणि निंटेंडोने फेब्रुवारी १९९६ मध्ये प्रकाशित केली होती. ही लवकरच मीडिया मिक्स फ्रेंचायझी बनली व विविध भिन्न माध्यमांमध्ये रूपांतरित केली. त्यानंतर फ्रॅंचायझीच्या एकूण $९० अब्ज डॉलर्ससह पोकेमॉन आतापर्यंतची सर्वाधिक कमाई करणारी मीडिया फ्रॅंचायझी ठरली आहे. मूळ व्हिडिओ गेम मालिका ही सर्वाधिक विक्री होणारी व्हिडिओ गेम फ्रॅंचायझी आहे (निन्टेन्डोच्या मारिओ फ्रॅंचाइजीच्या मागे) ३४६ दशलक्षपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत आणि १ अब्ज मोबाइल डाउनलोड आहेत आणि यामुळे हिट अ‍ॅनिम टेलिव्हिजन मालिका तयार झाली जी सर्वात व्हिडिओ गेम रूपांतर करून यशस्वी बनली आहे. १६९ देशांमधील २०हून अधिक हंगाम आणि १००० भागांसह. याव्यतिरिक्त, पोकेमॉन फ्रॅंचायझीमध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारा टॉय ब्रॅंड, २८.८ अब्जाहून अधिक कार्ड विकल्या गेलेल्या सर्वाधिक विक्री झालेल्या ट्रेडिंग कार्ड गेम, एक अ‍ॅनिमे फिल्म मालिका, एक लाइव्ह-एक्शन फिल्म, पुस्तके, मंगा कॉमिक्स, संगीत, व्यापार आणि एक थीम पार्क. फ्रेंचायझी सुपर निथळ ब्रदर्स मालिकेसारख्या अन्य निन्तेन्दो माध्यमांमध्ये देखील प्रस्तुत केले जाते. +पोकीमोन हे नाव जपानी ब्रँड पॉकेट मॉन्स्टर्सचे आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15119.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8675c758ef6ee51c0395d3b43599e962a883c83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15119.txt @@ -0,0 +1,3 @@ +पॉटॉटोमी काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +पॉटॉटोमी काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15120.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f489e194e39982ddbd461f1c1b7060adbec03b25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15120.txt @@ -0,0 +1,2 @@ +पॉटॉटोमी काउंटी (कॅन्सस) ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15132.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..752a770d0b0313e6bfa0362d0aee96ce74ccb7c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15132.txt @@ -0,0 +1,4 @@ +पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] ऐतिहासिकदृष्ट्या पाँडिचेरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ०१ ऑक्टोबर २००६ रोजी या प्रदेशाचे अधिकृत नाव बदलून पुडुचेरी असे करण्यात आले. याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळ व फ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळ व ज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे. +फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पाँडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२ +पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहे व यानम हे ४ जिल्हे आहेत. +पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15139.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79a337ed7ce03215bcf326c2e58c5ae7a3e15ead --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15139.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिकेटच्या खेळात, क्रीझ हे खेळाच्या मैदानावर रंगवलेल्या किंवा खडूने बनवलेल्या पांढऱ्या रेषांनी निश्चित केलेले क्षेत्र आहे आणि क्रिकेटच्या नियमांनुसार ते क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करणाऱ्या संघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे कायदेशीर खेळासाठी मदत करतात. कोणत्या क्षेत्रामध्ये फलंदाजी किंवा गोलंदाजी केली जावी हे क्रिझ परिभाषित करते. क्रीज हा शब्द कोणतीही ओळ स्वतः, विशेषतः पॉपिंग क्रीज किंवा त्यांनी चिन्हांकित केलेल्या प्रदेशाच्या संदर्भात वापरला जाऊ शकतो. क्रिकेटच्या कायद्यांमधील नियम ७ हा क्रिजच्या खुणांचा आकार आणि स्थिती नियंत्रित करतो आणि वास्तविक रेषेला गवतावरील चिन्हांकित रेषेच्या रुंदीच्या मागील काठाची, म्हणजे, शेवटीला असलेल्या विकेटच्या सर्वात जवळच्या किनारीस परिभाषित करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1514.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bf9be1a9672b392e6d0d976b2dca3d246a5143f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1514.txt @@ -0,0 +1,2 @@ +धोलपूर मोहीम ही पेशवा बाळाजी बाजीराव याने उत्तर भारतात मराठा साम्राज्याचे प्रभावक्षेत्र वाढवण्यासाठी काढलेल्या चार लष्करी मोहीमांपैकी पहिली मोहीम होती. इ.स. १७४१ साली बाळाजीने ही मोहीम हाती घेतली. +पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत मराठ्यांनी माळवा व गुजरातवर आपली पकड घट्ट केली होती तरी मुघल बादशहा आणि दिल्ली दरबाराची कायदेशीर मान्यता त्यासाठी आवश्यक होती. नादिरशहाच्या दिल्लीवरील आक्रमणानंतर लगेचच पेशव्याचे अकाली निधन झाल्याने कायदेशीर मान्यतेचा प्रश्न अनिर्णित राहिला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15140.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..effb47aaabb7381f04f8b1a61e287d4ac84ae784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15140.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पोपी मॉर्गन (फेब्रुवारी १७, इ.स. १९८३:हल, युनायटेड किंग्डम - ) ही एक ब्रिटिश रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1515.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78a428b95c0bcbaaf81cf3e95f29c32254449d3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1515.txt @@ -0,0 +1 @@ +धोलपूर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ धोलपूर जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15150.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d9e9aa84420e6ae1edd8fc77b5fc1442bb21ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15150.txt @@ -0,0 +1,2 @@ +होजे देला क्रुझ पोर्फिरियो दियाझ मोरी (स्पॅनिश: José de la Cruz Porfirio Díaz Mori; १५ सप्टेंबर १८३० - २ जुलै १९१५) हा मेक्सिको देशाचा लष्करी अधिकारी व तीन वेळा राष्ट्राध्यक्ष होता. १८६२ मधील फ्रान्सच्या मेक्सिकोवरील लष्करी आक्रमणादरम्यान मेक्सिकोकडून लढणाऱ्या दियाझने १८७६ सालच्या लष्करी बंडादरम्यान सत्ता बळकावली. +आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये दियाझने मेक्सिकोमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या तसेच देशाची आर्थिक प्रगती केली. परंतु त्याने हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवल्याचे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1517.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4717fce6d77e1f1a549e03f27c73ad44d301a797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1517.txt @@ -0,0 +1,6 @@ +धोळावीरा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भचाऊ तालुक्यातील खदीरबेट या मोठ्या गावाजवळ असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.[१] कच्छ वाळवंटी वन्यजीवन अभयारण्याचा भाग असलेले हे प्राचीन गाव १०० हेक्टरमध्ये पसरलेले असून येथे इ.स.पू. २६५० ते इ.स.पू. २१०० पर्यंत वस्ती होती. काही शतके निर्मनुष्य राहिल्यावर इ.स.पू. १४५०च्या सुमारास येथे पुन्हा एकदा मनुष्यवस्ती आली.[ संदर्भ हवा ] +धोलावीरा येथील हडप्पाकालीन प्राचीन अवशेषांचे महत्त्व लक्षात घेऊन युनेस्को या संघटनेने या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले आहे.[२] +जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले हे गुजरात राज्यातील मधील चौथे आणि भारतातील चाळीसावे ठिकाण आहे.[३]सिंधु संस्कृतीचे प्राचीन स्थळ म्हणून या ठिकाणाला ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय महत्त्व आहे. +येथील छोट्या टेकडीवर असलेल्या गढी सदृश्य जागेवर जगत पती जोशी या पुराशास्त्रज्ञाने १९६८ साली प्रथम उत्खनन केले. त्यानंतर रवींद्र सिंग बिष्ट यांनीही येथे संशोधन करून या स्थळाचे तत्कालीन व्यावसायिक व उत्पादक केंद्र म्हणून असलेले तत्कालीन महत्त्व जगासमोर आणले आहे. +धोलावीरा येथील पुरातत्त्वीय अवशेषांत मजबूत बांधणीची संरक्षित भिंत असलेली किल्लेसदृश्य जागा, मध्यभागी असलेली वसाहत आणि खालच्या बाजूला असलेली वसाहत या गोष्टी संशोधकांना सापडलेल्या आहेत. भारतीय सभ्यतेची प्राचीनता सांगना-या मोहेंजोदडो, कालीबंगा, राखीगडी या ठिकाणांच्या जोडीने धोलावीरा हे ही महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.[२] +या ठिकाणी सिंधु संस्कृतीतील महत्त्वाची मानली जाणारी लाल रांगांच्या भांड्यावर काळ्या रंगाने नक्षी चितारलेली मातीची भांडी, सिंधू लिपीची अक्षरे असलेला एक मोठा फलक, मातीची मोठी साठवणुकीची भांडी, गोलाकार नाणे, छिद्र असलेली मातीची भांडी, छोटी पाणी पिण्याची भांडी, तांब्याच्या बांगड्या, शंखाच्या बांगड्या, वशिंड असलेल्या प्राण्यांच्या छोट्या मातीच्या मूर्ती अशा काही वस्तू सापडल्या आहेत. याद्वारे तत्कालीन समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करता येतो.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15182.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54d70fef0e34e689d0f0d5aa0e46463e1ccb10ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15182.txt @@ -0,0 +1,36 @@ +१२ मे, इ.स. २०१२ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +१९ द्रविड • +१ मनेरीया • +३ रहाणे • +७ हॉज • +२४ फझल • +२९ अस्नोडकर • +९९ शहा • +-- साळूंके • +५ कॉलिंगवूड • +११ चंदिला • +२२ बोथा • +२८ चव्हान • +३३ वॉटसन • +८४ बिन्नी • +९० कूपर • +१७ चांदिमल • +२५ पौनिकर • +६३ गोस्वामी • +७७ याग्निक • +८ नरवाल • +२० सिंग • +२१ चाहर • +३१ हॉग • +३२ टेट • +३६ श्रीसंत  • +३७ त्रिवेदी • +४२ दोशी • +४४ फल्लाह • +६१ सिंग • +७२ डोळे • +९१ सिंग • +प्रशिक्षक देसाई diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15198.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6498259b2f5169db69bcd60393415448a94a695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15198.txt @@ -0,0 +1 @@ +व्हिव्हियन पॉल टेरी (१४ जानेवारी, १९५९:पश्चिम जर्मनी - हयात) हा  इंग्लंडकडून १९८४ मध्ये २ सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15206.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7eed8b2a82276047a63f8a09364c6c61fce66aec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15206.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस मान (६ जून, इ.स. १८७५ - १२ ऑगस्ट, इ.स. १९५५) हे जर्मन लेखक आणि कादंबरीकार होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15228.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16be0adb27b90e6ceba46c985e90496b91e1ebd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15228.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८ जून, १९४२ (1942-06-18) (वय: ८२) +सर जेम्स पॉल मॅककार्टनी हा इंग्लिश संगीतकार आहे. बीटल्स या चार संगीतकारांपैकी हा एक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15272.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5482eea8da4753828d19615b75f5422cde9f216a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15272.txt @@ -0,0 +1,2 @@ +पाउल फॉन हिंडनबुर्ग ( जन्म १८४७ - मृत्यु १९३४) +अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मनीच्या चान्सेलरपदी निवड करणारे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष. पहिल्या महायुद्दात जर्मनीचे नेतृत्व. जर्मनीच्या महान सेनानींमध्ये यांची गणना होते diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15295.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69fd2c5c293b906c0e8d05b39a3c2edd05c5ae77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15295.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पॉलिना जेम्स (ऑक्टोबर २९, इ.स. १९८६:न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15314.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b96da10b20239682a2ad4263e699e92c1b45eef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15314.txt @@ -0,0 +1,3 @@ + +पॉवर काउंटी, आयडाहो ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15323.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24f7d76fd778de989c335696d06b1ae9d2977c1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15323.txt @@ -0,0 +1 @@ +अलेक्झांडर द ग्रेट याचे वडील फिलिप दुसरा याची हत्या करणारा तरुण. हा फिलिपचा अंगरक्षक होता. काही कथांवरून तो फिलिपचा प्रेमिक होता आणि आपापसातील हेव्यादाव्यांवरून ही हत्या झाल्याचे समजते, तरी त्याला ठोस पुरावे नाहीत. काही इतिहासकारांच्या मते अलेक्झांडरचा फिलिपच्या हत्येत सहभाग असण्याची शक्यता लक्षात घेता पॉसेनियसवर अशाप्रकारचे आरोप केले जाणे सहज आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15340.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c178f995ecfc5f5429728e331a0b01716f8f7d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15340.txt @@ -0,0 +1,4 @@ + +पोंभुर्णा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +रामपूर (दिक्षीत) +मूल diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15346.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f1378b873d7b2d1569f6be99ff4a8b479c26351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15346.txt @@ -0,0 +1,9 @@ + पोईप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. + +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15349.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58916a1100a7893493061f2e6421ba8e5b4ae770 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15349.txt @@ -0,0 +1,10 @@ +बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (जन्म : बोरी-गोवा, ३० नोव्हेंबर १९१०; - ८ जुलै १९८४) हे मराठी आणि कोंकणी भाषांत कविता करणारे पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते. ते मराठी साहित्यप्रेमीही होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचे भूषण होते. +बोरकर मॅट्रिक झाल्यावर काॅलेजात गेले, पण अभ्यास न झेपल्याने त्यांनी कॉलेजला रामराम ठोकला. पुढे गोव्यात वास्कोला इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकीपेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात 'तेथे कर माझे जुळती' या काव्यगायनाने कवी म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले, आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले. +बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे. 'फुलत्या लाख कळ्या', 'सरीवर सरी आल्या गं' या त्यांच्या प्रेमकविता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. +काव्यलेखनाबरोबर बोरकरांनी ललित लेख, कादंबरी, कथा, चरित्रात्मक प्रबंध यावरही लेखन केले. स्टीफन युविंग (Ewing) यांच्या कादंबऱ्याचे तसेच महात्मा गांधीजींच्या काही पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. +मराठी साहित्य विश्वात आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती. बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.[१] +८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले. +बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत. +बोरकरांच्या साहित्यावर उपलब्ध असलेले समीक्षणात्मक ग्रंथ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15385.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edfd460a9acd83b1d1b43b032a42b25e49771bc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15385.txt @@ -0,0 +1,8 @@ + पोखरण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15404.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab6ccad6920e402ea08398db47a45112ceb85969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15404.txt @@ -0,0 +1,2 @@ + पोखरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15405.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb24225441719d0b66d6384c98a8368095287304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_15405.txt @@ -0,0 +1,2 @@ +पोखरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1544.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4895fe2f912fa7074d898a7a23b2e66b0cc88d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1544.txt @@ -0,0 +1 @@ +ध्रांगध्रा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1557.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1557.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e418957cc46dff42f1a1603207f3b6e001c1d01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1557.txt @@ -0,0 +1,2 @@ +धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (P.S.L.V) ( Polar Satellite Launch Vehicle ) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीय नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह सुद्धा अवकाशात पाठवुन परकीर चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे. +या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्‍वविक्रमाची नोंद केली होती. हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रो (ISRO - Indian Space Reasearch Orgnization) ने केली आहे. पी.एस.एल.व्ही. भुस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ भूस्थिर उपग्रह इस्त्रोने अवकाशात यशस्वी रित्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ करोड अमेरिकन डॉलर इतका आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1565.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a0950a819fb15efc5feb67149939402dfb4265c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1565.txt @@ -0,0 +1,8 @@ +ध्वनिप्रदूषण म्हणजे प्राणी, मनुष्य, यंत्र यांच्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या व इतर मनुष्य किंवा प्राणी यांना बाधा पोचविणाऱ्या आवाजामुळे निर्माण झालेली स्थिती. ध्वनिप्रदूषणाचे मुख्य स्रोत परिवहन प्रणाली, आवाज करणारी यंत्रसामग्री, लोकांचा गोंगाट, वाद्यांचे आवाज वगैरे असे आहे. या व्यतिरिक्त गाड्यांचे हॉर्न, सायरन, फटाके, गिरण्यांचे भोंगे, ध्वनिवर्धकांचे आवाज, रेडिओ-दूरचित्रवाणी संचांतून बाहेर पडलेले आवाज या सर्व गोष्टी ध्वनिप्रदूषण वाढण्यास मदत करतात. विविध मीडियांमुळे आवाजाचा गोंगाट वाढला आहे आणि त्याचा विपरित परिणाम दिसून येतो. +ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचे मानसिक संतुलन बिघडते व माणूस वेडापिसा होतो. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. कारखान्यांत मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो, म्हणजेच ध्वनिप्रदूषणामुळे हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. सणासुदीमध्ये स्पीकरच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. +विमानतळाजवळ असलेल्या घरांच्या भिंतींना विमानाच्या आवाजाने तडे पडतात. ध्वनिप्रदूषणाचा जनावरांवरसुद्धा हानिकारक प्रभाव पडतो. सैन्याच्या पाणबुडीत वापरल्या जाणाऱ्या सोनार (sonar) या ध्वनिलहरींमुळे व्हेल ह्या प्रजातीच्या काही जातींचे मासे मृत्युमुखी पडतात. +आवाज व ध्वनिच्या तीव्रतेचे आरोग्य समस्यांमध्ये रोजच वाढतंय. एका आरोग्य सर्वे नुसार अधिक ध्वनिच्या ठिकाणी काम करणारी माणसे चिडचिड असतात. ध्वनिप्रदूषणामुळे रक्तदाब सुद्धा वाढतो. डोकेदुखी वाढते. बहिरेपणा येऊन कानाचे आजार देखील होतात. प्रमाणापेश्या जास्त ध्वनिमुळे “निरोसिस ” होतो. आज मुंबई हे जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर बनले आहे. +वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळ्या कारणांसाठी होणारे स्टेज शो अशा विविध कारणांमुळे ध्वनिप्रदूषणाची समस्या वाढत आहे. या समस्येवर नियंत्रण --59.94.1.10 ०८:१६, २२ जानेवारी २०१४ (IST)तिरप्या मुद्राक्षरातील मजकूरकरण्यासाठी हे नियम बनविण्यात आले. +यामधील नियम ५ व ६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६मधील कलम १५ अन्वये ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जात असेल तर त्यासाठी पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीप्रमाणे ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्रही आहे. +राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम विभाग, पुणे यांनी वाहनांमध्ये लावण्यात येणाऱ्या हॉर्न्स, सायरन्स यासाठीची योग्य ती मानके अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत.[१] वाहतूक पोलिसांनी 'नो हॉर्न डे' असे उपक्रम राबवले आहेत. +ठाण्यात एके दिवशी कर्कश हॅफझार्ड हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या ६ हजार १९५ वाहनचालकांवर कारवाई झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_158.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25be8ba9b4c42db9c8707b6182245504a211c37e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_158.txt @@ -0,0 +1 @@ +दोड्डबल्लपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25be8ba9b4c42db9c8707b6182245504a211c37e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_159.txt @@ -0,0 +1 @@ +दोड्डबल्लपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चिक्कबल्लपूर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर ग्रामीण जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1590.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfc017cd095706c97cc7b7d39a589e121688220a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1590.txt @@ -0,0 +1,9 @@ +नंगा पर्वत (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कॅंपपासूनची उंची हे होते. अजूनही जगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे. +नंगा पर्वत हे हिमालयाचे पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा काराकोरम पर्वताच्या मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगा पर्वत यांच्यामधून सिंधू नदी वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरेकडे आहे. +नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झीज होणाऱ्या पर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.[१] +नंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कॅंपपासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरेकडे वाहणाऱ्या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उताराच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो. +बराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गुरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला. +१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करून जर्मन व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटिशांनी मोहीम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.[२] +जर्मन गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या, ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्त्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणाऱ्या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.[३].१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमुळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.[४] +१९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वतः मोहिमेत होते.[५] +अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्‍नांनंतर सरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ॲशेनब्रेनर यांच्याकडे होते. या मोहिमेतील बहुतेक लोकांना आधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.[६] शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपला तळ ठोकला. बुहल लिहितात की ती रात्र अतिशय शांत असल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोचऱ्या वाऱ्यांच्या त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व संध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.[७] या मोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले. ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे ज्यांनी ८००० मीटरांवरील शिखरांच्या चढाया बिना ऑक्सिजनने पार पाडल्या असे बुहल हेच एकमेव गिर्यारोहक होते diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1604.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2502c9095fe5b7e33131d93bc4e9e5a92c4fa5a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1604.txt @@ -0,0 +1 @@ +नंद खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1707.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9b29d06f86f847ed3bffc81ca2564b3996f0511 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1707.txt @@ -0,0 +1 @@ +नंदेश्वर हे एक महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1756.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14b64b9cc0944fc0fe13ff193907352c25a2c3bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1756.txt @@ -0,0 +1,8 @@ +आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे. +चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६० अंश भागिले २७ = १३° २०′) १३ अंश २० कला असते. प्रत्येक नक्षत्र हा परत ४ पदां मध्ये भागला गेला आहे. +आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत. +पुण्यामधे "नक्षत्र उद्यान" नावाचे एक उद्यान कोथरूडमध्ये आहे. +तैत्तिरीय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यांमध्ये अभिजित हे २८ वे नक्षत्र आहे. परंतु कालांतराने हे नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले, म्हणूनच आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात. अभिजित नक्षत्र हे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र यांच्यादरम्यान आहे. उत्तराषाढाचा शेवटचा एक चरण व श्रावणाचा आरंभीचा एक चरण मिळून अभिजित नक्षत्र होते. +कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे असे म्हणतात.[२][३] +धनिष्ठा नक्षत्राचे ३रे आणि ४थे चरण, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे असे म्हणतात.[२][३] +भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस जर त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र लागलेले असेल तर या नक्षत्राचे दोष लागू नये म्हणून अग्नीदाह करताना पुत्तलविधी केला जातो. किंवा सुतकाचे दिवस संपल्या नंतर, म्हणजेच ११ व्या दिवशी त्रिपाद नक्षत्र / पंचक नक्षत्र शांती केली जाते.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1757.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55d4c9daa472e7679ad57f99c73acbb8b5a050ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1757.txt @@ -0,0 +1,5 @@ + +नक्षराजसिंह सिसोडीया ( १ जानेवारी १९९४ , गुजरात, भारत) एक भारतीय फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे.[१][२] गुजराती चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात त्यांच्या कामासाठी ते ओळखले जातात .२०१९ मध्ये त्यांना आयकॉनचा सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर पुरस्काराने गौरविण्यात आले. +२०१०-२०१३ मध्ये त्यांनी गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठातून यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. +सिसोदियाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१६ साली केली होती जिथे त्यांनी गुजराती फिल्म गुज्जू रॉक्ससाठी कॉस्ट्यूम डिझाइनर म्हणून काम केले होते.२०१७ मध्ये त्यांनी देवांग या चित्रपटात प्रियंक यांच्या मुख्य भूमिकेसाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. २०१८-२०२० मध्ये त्याने द्वती , लॅपेट आणि गुजरात ११ या चित्रपटांसाठी पोशाख डिझाइन केले होते.[३] +नक्षराजसिंह सिसोडीया आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1759.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..597083cf59d121b3e6ab1a62bf03244718082c78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1759.txt @@ -0,0 +1 @@ +नक्षी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1767.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d4f07a57eb29f87771c9a008007dce5c6e96595 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1767.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नगर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. तो सर्रवात diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1786.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95e07ad4f8ec54ff52679488618424ba60397773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1786.txt @@ -0,0 +1,2 @@ +नगवा हे उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ८,००० आहे. +या गावी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातले महान क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म झाला होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1792.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31d5b00e20339c746525261282f36cd2aa55767f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1792.txt @@ -0,0 +1,12 @@ +नगावेपाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +सफाळे रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला रामबाग मार्गाने गेल्यावर गावडवाडीनंतर डावीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. सफाळे रेल्वे स्थानकापासून हे गाव ६.५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १५५ कुटुंबे राहतात. एकूण ६४२ लोकसंख्येपैकी ३३० पुरुष तर ३१२ महिला आहेत. गावाची साक्षरता ८७.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९२.८३ आहे तर स्त्री साक्षरता ८२.३३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.२८ टक्के आहे. मुख्यतः खारपाटील समाजातील लोक येथे राहतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.अॉटोरिक्शा सफाळे रेल्वे स्थानकावरून दिवसभर उपलब्ध असतात. +उछवली, सफाळे, कर्दळ, माकणेकपासे, विराथन बुद्रुक, नगावे, चटाळे, भादवे, मथाणे,वेढी,शिलटे ही जवळपासची गावे आहेत.नगावेपाडा आणि नगावे ही गावे नगावे ग्रामपंचायतीमध्ये येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1806.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e77ca10f6b8855524af60ae11e3556993b09215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1806.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[ ]], [[{{{वर्षमृत्यू}}}|{{{वर्षमृत्यू}}}]] (वय अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "{")[[वर्ग:{{{वर्षमृत्यू}}} मधील मृत्यू]] +२० ऑक्टोबर, इ.स. २०२२ +दुवा: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) +लॉर्ड नजमुल हुसेन शांतो (बंगाली: নাজমুল হুসেন শান্ত; जन्म २५ ऑगस्ट १९९८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] डिसेंबर २०१५ मध्ये त्याला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०१६ स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघात स्थान देण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1814.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6b125464c374fb439d1196cf51bb990a96d7020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1814.txt @@ -0,0 +1 @@ +नजीबुल्लाह झदरान (पश्तो: نجیب الله ځدراڼ), (१८ फेब्रुवारी, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1817.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13ea13a9e99fc1a107bd4d014b0c85103878d570 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1817.txt @@ -0,0 +1,2 @@ +नजीकपिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1827.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6b125464c374fb439d1196cf51bb990a96d7020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1827.txt @@ -0,0 +1 @@ +नजीबुल्लाह झदरान (पश्तो: نجیب الله ځدراڼ), (१८ फेब्रुवारी, १९९३:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1851.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e95e2c5e5789fbbc486a1520cf15a0939fa9586c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1851.txt @@ -0,0 +1 @@ +कुंवर नटवर सिंग (१६ मे, १९३१ - ) हे भारतीय राजकारणी, लेखक आणि परराष्ट्रमंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1852.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9807323fc1eb4443b5ca201b34e671ffdaae3b25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1852.txt @@ -0,0 +1,3 @@ +४ ऑक्टोबर, १९७९ (वय ७८) +१० जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1853.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f9ca13e7e0cc7ca399ba6fdca368dd4f9be0935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1853.txt @@ -0,0 +1 @@ +रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास राज्य शासनातर्फे इ.स. २००६ पासून दरवर्षी रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार एका कलाकारास देऊन गौरविण्यात येते. रुपये ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1854.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3288ed1ef65f30cd213321c0decd8a47eabd7d6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1854.txt @@ -0,0 +1 @@ +नटवळसा आंध्र प्रदेश राज्याचा विजयनगरम जिल्ह्यातील छोटे शहर आहे.[१] हे गाव राष्ट्रीय महामार्ग ४३, १६ आणि २६ च्या चौफुल्यावर चंपावती नदीकाठी वसलेले आहे.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1864.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec801aaa76c4be307fecd4d5dc8b9c1b4c5a3ce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1864.txt @@ -0,0 +1 @@ +नटुभाई गोमनभाई पटेल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1869.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2beaee128292cc0c4aff31bca828872c059a7b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1869.txt @@ -0,0 +1 @@ +चित्रपट-नाटकांत काम करण्यासाठी अभिनेते टोपणनावे घेतात; अशा काही टोपणनावांची यादी : diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1889.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b140c44f966c6e08a989c192e0393ee45e0f744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1889.txt @@ -0,0 +1,2 @@ +नतालिया स्टेवानोविच तथा नटालिया कोस्टिक (२५ जुलै, १९९४:निश, सर्बिया - ) ही सर्बियन टेनिस खेळाडू आहे. +हिची सर्वोच्च जागतिक क्रमवारी १७ जुलै, २०२३ रोजी १४५ होती तर दुहेरी मध्ये १२ सप्टेंबर, २०२२ रोजी १९६वी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1895.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..340b758f1b4f28c3929e94b651354d4ae18ff4de --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1895.txt @@ -0,0 +1 @@ +नताशा तारा माइल्स (जन्म १९ ऑक्टोबर १९८८) ही एक ब्रिटिश हाँगकाँगची क्रिकेट खेळाडू आहे जी इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि मिडलसेक्ससाठी खेळते. एक अष्टपैलू, ती उजव्या हाताची फलंदाज आणि उजव्या हाताची मध्यम गोलंदाज आहे. ती यापूर्वी महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये सरे आणि ओटागो तसेच लँकेशायर थंडरकडून खेळली आहे. २००६ मध्ये ती पहिल्यांदा हाँगकाँगसाठी खेळली आणि २०२१ मध्ये तिने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1899.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a393ddd10acf86fc1afbb888f98de837cec69823 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1899.txt @@ -0,0 +1 @@ +नताशा एलेनी टॅश फॅरंट (२९ मे, १९९६:अथेन्स, ग्रीस - ) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1929.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05e0afd8aff552015deb65179cd95f98724ef386 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1929.txt @@ -0,0 +1,4 @@ +नदीम-श्रवण ही बॉलिवूडमधील एक संगीत दिग्दर्शक जोडी होती. नदीम सैफी व श्रवण राठोड ह्या दोन संगीतकारांनी मिळून अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. १९९० च्या दशकामध्ये नदीम-श्रवण बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व लोकप्रिय संगीतकार होते. त्यांनी आशिकी, साजन, दीवाना, दिल है के मानता नहीं, राजा, अग्नि साक्षी, राजा हिंदुस्तानी, परदेस इत्यादी अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार आजवर ४ वेळा मिळाला आहे. +नदीम-श्रवणनी कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक, अनुराधा पौडवाल, अभिजीत, एस.पी. बालसुब्रमण्यम, सोनू निगम, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम इत्यादी जवळजवळ सर्व आघाडीच्या गायकांना आपल्या चित्रपटांमध्ये संधी दिली. +श्रवण राठोड यांचे २०२१मध्ये कोरोनाच्या साथीत निधन झाले.[१] + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1940.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a31a8abd173d2e2e14946974d3fbc59be90715 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1940.txt @@ -0,0 +1,2 @@ +नंदनार (तमिळ:நந்தனார் or திருநாளைப் போவார் நாயனார்:तिरुनाळैप् पोवार् नायनार ) तमिळनाडुत जन्मलेले शिव संप्रदायातील संत नंदनार नावाने ओळखले जातात.तसेच ते 'तिरुनालाप्पोवर (तिरुनालाइप्पोवार)' आणि 'तिरु नालाई पोवार नयनार' या नावानेही ओळखले जातात.ते एक असे संत होते जे, शिव संप्रदायातील आहेत व शिवाचे अनन्य भक्त होते.सर्व नयनारांमध्ये ते एकमेव दलित ("अस्पृश्य") संत आहेत.साधारणतः ६३ नयनारांच्या यादीत त्यांचे स्थान अठरावे आहे. +तमिळ समाजातील लोक कथा, लोक संगीत, नाटके, चित्रपट आणि साहित्यात नंदनाराच्या कथेची अनेकदा पुनरावृत्ती झाली आहे.८व्या शतकापासून नयनार यादीमध्ये नंदनारांचा समावेश आहे, १२ व्या शतकात सी.पी. पेरिया पुराणम यांनी त्यांच्या संतचरित्रात त्यांचे जीवनाची संपूर्ण माहिती दिली आहे.ती कथा त्यांच्या दोन चमत्कारांवर लक्ष केंद्रित करते.शिवलोकनाथ मंदिर, तिरुपंकुर येथे; त्यांच्या प्रार्थनेने एक विशाल दगडांचा बैल हालल्या गेला, जो तेथे अजूनही त्याच स्थितीत दिसतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1943.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a753c5a60805a7aef0e6d847add4b31c162a07f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1943.txt @@ -0,0 +1 @@ +नान्नापत कॉंचारोएन्काई (११ सप्टेंबर, इ.स. २०००:थायलंड - ) ही  थायलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी करते. ही यष्टीरक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1966.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18e9d5db2cab1ee393caf6a9a69fb7ae4858245b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1966.txt @@ -0,0 +1,2 @@ +नबाबपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1975.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2ffa13f9295c513b200ce531c15e34e1d5b4f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1975.txt @@ -0,0 +1,21 @@ +आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम आहे. हे ग्रामीण लोकाचे आवडते माध्यम आहे ऑल इंडिया रेडिओ (संक्षिप्तपणे AIR), अथवा आकाशवाणी असे म्हणतात, ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे व ही प्रसार भारती (Broadcasting Corporation of India) या संस्थेची उपशाखा आहे. ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाशी संबंधित आहे. +आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे आहे. +भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले.बी बी सी च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन स्थापन करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई केेंद्र निर्माण केले. मात्र प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली. त्याचवर्षी इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्था नावाच्या एका खासगी संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची अनुमती दिली. १९३० साली या संस्थेचे दिवाळे निघाल्यानंतर इंग्रजांनी ही दोन ठिकाणे आपल्या अधिपत्याखाली घेतली व कामगार व उद्योग या विभागाअंतर्गत ’भारतीय राज्य प्रसारण मंडळ’ नावाची प्रसारण संस्था स्थापन केली. १९३६ साली या संस्थेचे ’ऑल इंडिया रेडिओ’ असे नामकरण करून दूरसंचार विभागात याचे स्थलांतर केले. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते.[ संदर्भ हवा ] +म्हैसूर संस्थानाने १९३५ मध्ये स्थापिलेल्या रेडिओ-केंद्रास ‘आकाशवाणी’ हे नाव दिले होते. हेच नाव पुढे भारत सरकारने देशातील सर्व रेडिओ-केंद्रांसाठी स्वीकारले.[१] +जरी १९९० च्या दशकापासून खाजगी संस्था रेडिओ प्रसारणात उतरल्या असल्या तरीही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचणारी ’आकाशवाणी’ आपली लोकप्रियता टिकवून आहे. +एक इटालियन शोधकर्ता, रेडिओ संप्रेषणाची व्यवहार्यता सिद्ध करते. त्याने १८९५ मध्ये इटलीमध्ये आपला पहिला आकाशवाणी सिग्नल पाठवला आणि प्राप्त केला. १८९९ पर्यंत त्याने इंग्रजी वाहिन्यांभोवती पहिले वायरलेस सिग्नल वाजविले आणि दोन वर्षांनंतर इंग्लंडकडून न्यूफाउंडलॅंड तेलाचे "एस" हे पत्र प्राप्त झाले. इटालियन शोधकर्ता आणि इंजिनियर ग्विलिएलमो मार्कोनी (१८७४-१९३७) पहिले यशस्वी दीर्घ-निर्वाह वायरलेस तारणाचे प्रक्षेपण आणि विपणन केले आणि १९०१ मध्ये प्रथम ट्रान्सहाटलांटिक रेडिओ सिग्नल प्रसारित केले. १९३७ मध्ये मारकॉनीचा मृत्यू झाला. १९४३ मध्ये टेस्लाचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर सहा महिने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मार्चको सर्व रेडिओ पेटंट अवैध ठरविले आणि टेस्लाला रेडिओसाठी पेटंट दिले. +आकाशवाणीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारतातील ९९.३७% लोकांपर्यंत आकाशवाणीचे प्रसारण पोहोचते. आकाशवाणीची एकूण २२९ प्रसारण केंद्रे आहेत. तसेच एकंदर २४ भाषांमध्ये एकूण ३८४ वाहिन्या प्रसारित केल्या जातात. +इतर कुठल्याही प्रसारणांपेक्षा (जसे की दूरदर्शन) रेडिओ सेट स्वस्त असल्यामुळे आकाशवाणी हे आजही तितकेच लोकप्रिय आहे. आकाशवाणीच्या एकूण २२९ प्रसारण केंद्रांपैकी १४८ केंद्रे ही मध्यमतरंग, ५४ केंद्रे ही लघुतरंग तर उरलेली १६८ ही एफ.एम. केंद्रे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितल्यास आकाशवाणी भारताच्या ९१.७९% भागात सेवा पुरविते. +आकाशवाणी, दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला ‘सिग्नेचर टय़ून’ असे म्हटले जाते. आकाशवाणीची ही लोकप्रिय सिग्नेचर ट्यून पं. रविशंकर, पं. व्ही. जी. जोग, ठाकूर बलदेव सिंह यांनी तयार केली असे म्हटले जात असले तरी ते तसे नाही. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. १९३० च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे. +आकाशवाणीचया मुंबई केंद्रावरील ‘आपली आवड’, ‘कामगार सभा’, ‘युववाणी’, ‘भावसरगम’, ‘वनिता मंडळ’ आदी सर्वच कार्यक्रमांच्या सिग्नेचर ट्यून्स लोकप्रिय झाल्या. सकाळचे ठीक अकरा वाजले की आकाशवाणी मुंबई ‘कामगार सभा’ आणि त्यापाठोपाठ उद्घोषकाची ‘कामगारांसाठी’ अशी सूचना येई आणि मग दिनकर अमेंबल यांनी संगीतबद्ध केलेली श्रवणीय ‘सिग्नेचर ट्यून.’कानावर पडे. आकाशवाणीवरील अमाप लोकप्रिय ठरलेल्या ‘भावसरगम’ या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यून यशवंत देव यांनी तयार केली आहे. +’दिल से’ या हिंदी चित्रपटातले बरेच प्रसंग हे आकाशवाणीच्या मुख्यालयाच्या आसपास चित्रित झालेले आहेत. तसेच ’रंग दे बसंती’ या चित्रपटातसुद्धा आकाशवाणीच्या प्रसारणाचा उपयोग केल्याचे दाखवले आहे. +१९०९ सालापासून दिल्लीहून सुरू असलेली राष्ट्रीय-आंतरारष्ट्रीय बातमीपत्रे ५ जून २०१७ रोजी बंद झाली. आता मराठी बातमीपत्रे मुंबईहून देणे सुरू झाले आहे. +दिल्लीहून मराठी बातम्या देणे १९३९ साली सुरू झाले. श्रीकांत मोघे, विश्वास मेहेंदळे यांसह उषा जोशी, दत्ता कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी, बाबुराव बावीसकर, माधुरी लिमये, मिलिंद देशपांडे, मृदुला घोडके, श्रीपाद मिरीकर यांसारख्यांनी ही बातमीपत्रे गाजवली. आता ही बातमीपत्रे दिल्लीहून प्रसरित होणे ५ जून २०१७ पासून बंद झाले आहे. +आकाशवाणीने २५ फेब्रुवारी १९९८ साली दूरध्वनीवर बातम्या देण्याची सेवा दिल्लीमध्ये सुरू केली. (आता बंद झाली आहे.) मात्र ही सेवा चेन्नई, पाटणा, बंगलोर,मुंबई व हैदराबाद या शहरांमध्ये सुरू आहे. लवकरच ही सेवा अहमदाबाद, इंफाळ, कलकत्ता, गोहत्ती, जयपूर, त्रिवेंद्रम, रायपूर, लखनौ व सिमला इथेसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. +आकाशवाणीने याच सेवेचा एक भाग म्हणून माहितीजालावरसुद्धा ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रत्येक तासाच्या इंग्रजी व हिंदी बातम्या या दुव्यावर वाचता येतात. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर नऊ भाषांमधून (आसामी, उर्दू, कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, मराठी) बातम्या वाचायला मिळतात. +आकाशवाणी ही भारताच्या विविध प्रदेश/भाषांप्रमाणे अनेक वेगवेगळ्या सेवा पुरविते. ’विविध भारती’ ही या सर्व सेवांमधली एक प्रमुख सेवा आहे. ही सर्वात जास्त व्यावसायिक तसेच सर्वात जास्त प्रसिद्ध सेवा आहे. या वाहिनीवर विविध प्रकारच्या बातम्यांबरोबरच चित्रपट संगीत, विनोदी कार्यक्रम, इत्यादी प्रसारित केले जातात. +विविध भारतीवर प्रसारित केले जाणारे काही कार्यक्रम पुढीलप्रमाणे: +आकाशवाणीच्या विविध प्रसारण केंद्रांपैकी काही खालीलप्रमाणे (केंद्राचे नाव आणि प्रसरणाची तरंगवारंवारता) : +भारताबाहेरील देशांसाठीचा आकाशवाणीचा सेवा विभाग एकंदर २७ भाषांमध्ये प्रसारण करतो. हे प्रसारण मुख्यतः लघुतरंगांच्या माध्यमातून बाहेरील देशांमध्ये केले जाते. ’सामान्य बाह्य प्रसारण सेवा’ ही इंग्रजीमध्ये ८ तास सेवा देणारी प्रमुख सेवा आहे. +युववाणी सेवा ही युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली सेवा आहे. युववाणी ही अनेक दिग्गजांसाठी कारकीर्दीचा आरंभ करण्याची जागा होती. उदा. प्रफुल ठक्कर, रोशन अब्बास, गौरव कपूर, कौशल खन्ना, इत्यादी. +आकाशवाणीचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2005-07-07 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2034.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48b227c2530c6acf7afad3b91d274c7bdd99986b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2034.txt @@ -0,0 +1,3 @@ +एप्रिल १०, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2036.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e3446a1d473647cb924919df1927ef1fe32c596 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2036.txt @@ -0,0 +1,5 @@ +नयनतारा व्होरा (जन्म: इ.स. १९४०; मृत्यू : मुंबई, ३० नोव्हेंबर इ.स. २०१४) या एक मराठी नाट्य-चित्र आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी १९६८ मध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. मराठी चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह नयनतारा यांची जोडी कमालीची गाजली. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटामधील लीलाबाई काळभोर ही त्यांनी साकारलेली व्यक्तिरेखा त्या काळी चांगलीच गाजली होती. सहारा चॅनलवरील 'गिल्ली डंडा' या हिंदी मालिकेतही त्यांनी काम केले होते. एक चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विनोदी भूमिकांनाही त्यांनी न्याय दिला. बिनधास्त शैलीतील संवादफेक व मुद्राभिनय यासाठी त्या ओळखल्या जात होत्या. +मधुमेहामुळे त्यांचा एक पाय कापावा लागला होता. प्रकृतिअस्वास्थ्यामुळं नयनतारा शेवटची १० वर्षे सिनेनाट्यसृष्टीपासून दूर होत्या. त्यापूर्वी त्यांनी माऊली प्रॅाडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका केल्या होत्या. +‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका केली होती. हे नाटक सुपरहिट झाले. त्यानंतर नाटक आणि सिनेमात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेच्या आईची अनेकदा भूमिका केल्याने त्या लक्ष्याची आई म्हणून ओळखल्या जात होत्या. +दीपेश व्होरा हे नयनतारा यांच्या मुलाचे नाव. +दम (इ.स. २००३) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2037.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3772b2f1bd7de724090bbaa5fbd03f5c3badc8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2037.txt @@ -0,0 +1 @@ +नयनतारा देसाई या एक मराठी लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2048.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87d35f0c6ea8e089af92171aa3406945bca79e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2048.txt @@ -0,0 +1,2 @@ +नयागढ भारताच्या ओडिशा राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नयागढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2118.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62c954eec44959f3a77b8f0909948c559428f792 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2118.txt @@ -0,0 +1 @@ +नरसिंग पंचम यादव (६ ऑगस्ट, इ.स. १९८९:उत्तर प्रदेश, भारत - )हा भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने २००८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवल्यामुळे त्याची महाराष्ट्र पोलीसमध्ये थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जगमल सिंग हे त्याचे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई सेंटरमधील प्रशिक्षक आहेत. २०१२ लंडन ऑलिंपिकसाठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ७४ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2142.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5377691fc273e4e53538743103c06fd0fe99b12e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2142.txt @@ -0,0 +1,3 @@ + +हा लेख नरसिंहपूर जिल्ह्याविषयी आहे. मध्यप्रदेश राज्यातील नरसिंहपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +नरसिंहपूर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2143.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2cc5f64f987dfbaf3e3a0b5cd6b27828e1bb9c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2143.txt @@ -0,0 +1 @@ +नरसिंहराज विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मैसुरु लोकसभा मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2147.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c676a2002b296c393516a9ef0b24e3f250230b5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2147.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरसिंहवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_215.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae82eac293c6c10a7d3ea5a40863f95425331c62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_215.txt @@ -0,0 +1,7 @@ +दोराबजी जमशेदजी टाटा (जन्म : २७ ऑगस्ट १८५९; - ३ जून १९३२) हे एक भारतीय उद्योगपती होते. ते जमशेदजी टाटा यांचे थोरले पुत्र होत. दोराबजींनी टाटा पाॅवर हायड्रोलक कंपनीची स्थापना केली. होमी भाभा हे दोराबजी टाटांच्या पत्नी मेहेरबाई यांचा भाचा लागत. +दोराब हे हिराबाई आणि पारशी झोरोस्ट्रियन जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांचा मोठा मुलगा होता. मावशी, जेरबाई टाटा, ज्यांनी बॉम्बे व्यापारी दोराबजी सकलातवाला यांच्याशी लग्न केले, ते शापुरजी सकलातवाला यांचे चुलत भाऊ होते, जे नंतर ब्रिटिश संसदेचे कम्युनिस्ट सदस्य बनले. +१८७५ मध्ये इंग्लंडला जाण्यापूर्वी टाटा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण बॉम्बे (आता मुंबई) येथील प्रोप्रायटरी हायस्कूलमध्ये घेतले, जिथे ते खाजगीरित्या शिकवले गेले. १८७७ मध्ये त्यांनी केंब्रिजच्या गॉनव्हिल आणि कॅयस कॉलेजमध्ये प्रवेश केला, जेथे ते १८७९ मध्ये बॉम्बेला परत येण्यापूर्वी दोन वर्षे राहिले. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज, बॉम्बे येथे शिक्षण सुरू ठेवले, जिथे त्यांनी १८८२ मध्ये पदवी प्राप्त केली. +पदवी प्राप्त केल्यानंतर, दोराब यांनी बॉम्बे गॅझेटमध्ये पत्रकार म्हणून दोन वर्षे काम केले. १८८४ मध्ये ते आपल्या वडिलांच्या फर्मच्या कापूस व्यवसाय विभागात रुजू झाले. तेथे सूतगिरणी फायदेशीर आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याला प्रथम पाँडिचेरी येथे पाठविण्यात आले, नंतर फ्रेंच वसाहत. त्यानंतर, १८७७ मध्ये त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या एम्प्रेस मिल्समध्ये कापसाचा व्यापार शिकण्यासाठी त्यांना नागपूरला पाठवण्यात आले. +आधुनिक लोखंड आणि पोलाद उद्योगाच्या त्यांच्या वडिलांच्या कल्पनांच्या पूर्ततेमध्ये दोराबजी जवळून गुंतले होते आणि उद्योगाला चालना देण्यासाठी जलविद्युत विजेची आवश्यकता मान्य केली. दोराब यांना १९०७ मध्ये टाटा स्टील समूहाची स्थापना करण्याचे श्रेय दिले जाते, ज्याची त्यांच्या वडिलांनी स्थापना केली आणि १९११ मध्ये टाटा पॉवर, जे सध्याच्या टाटा समूहाचे केंद्र आहे. +दोराबजी खनिजशास्त्रज्ञांसोबत लोखंडाचे शेत शोधत होते. असे म्हटले जाते की त्याच्या उपस्थितीने संशोधकांना अशा क्षेत्रांचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले जे अन्यथा दुर्लक्षित केले गेले असते. दोराबजीच्या व्यवस्थापनाखाली, ज्या व्यवसायात एकेकाळी तीन सूत गिरण्या आणि ताज हॉटेल बॉम्बे यांचा समावेश होता, त्यात भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील पोलाद कंपनी, तीन इलेक्ट्रिक कंपन्या आणि भारतातील एक आघाडीची विमा कंपनी यांचा समावेश झाला. +१९१९ मध्ये न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडचे संस्थापक, भारतातील सर्वात मोठी जनरल इन्शुरन्स कंपनी, दोराबजी टाटा यांना जानेवारी १९१० मध्ये एडवर्ड VII यांनी नाइट घोषित केले, सर दोराबजी टाटा बनले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39479217a50e80da36358dedf3231573ab180957 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2159.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरसेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2184.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef994d5d460ae471c163fcd1fdb18e61618a2dc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2184.txt @@ -0,0 +1,2 @@ +नरिंदर नाथ व्होरा ( ५ मे १९३६) हे भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. १९५९ ते १९९४ दरम्यान आय.ए.एस. अधिकारी राहिलेल्या व्होरांनी आजवर केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. +देशसेवेसाठी त्यांना २००७ साली पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2210.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2210.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3e10b010ec10feebcdbba528ff818b2520dabb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2210.txt @@ -0,0 +1 @@ +नरेंद्र कुमार ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2214.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39eb8a3a729bdb2aebc143b493e3a91ff5e2abf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2214.txt @@ -0,0 +1 @@ +नरेन्द्र केशव सवाईकर (२९ डिसेंबर, १९६६:खांडोळा, दक्षिण गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण गोवा मतदारसंघातून १६व्या लोकसभेत निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2223.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5aa6d8a4698fade7eceebb5eaa84fa39d5e04a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2223.txt @@ -0,0 +1,5 @@ +नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर (१० एप्रिल १९३७)[१] हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी संचालक आहेत. +चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात. +चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२ च्या अंकात त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला. +फेब्रुवारी २०२३ मध्ये वर्धा येथे होणाऱ्या ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.[२] +चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली. त्यानंतर १९७९ ते १९८१ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. आणि १९८१ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची १९ जानेवारी १९९० मध्ये नियुक्ती झाली आणि कायमचे न्यायाधीश म्हणून २० नोव्हेंबर १९९० रोजी नियुक्ती झाली. १० एप्रिल १९९९ रोजी ते निवृत्त झाले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2225.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2bc84da108d302aa09e8bdb2fbdf8c4067f7509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2225.txt @@ -0,0 +1 @@ +नरेंद्र भोजराज भोंडेकर मराठी राजकारणी आहेत. हे भंडारा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते याच मतदारसंघातून शिवसेनेतर्फे बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2299.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f344e934b583fa9b014cdeb49781cfdb385c513 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2299.txt @@ -0,0 +1 @@ +नर्मदेऽऽ हर हर हे जगन्नाथ कुंटे ह्यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. कुंटे ह्यांनी तीन वेळा केलेल्या नर्मदा परिक्रमांचे विस्तृत वर्णन ह्या पुस्तकामध्ये त्यांनी रंगवले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2304.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3015b2461e00f644c996c4b13a7e9a1390526153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2304.txt @@ -0,0 +1,93 @@ +नऱ्हे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +नऱ्हे हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील गाव आहे. +हे गाव ४४९ हेक्टर क्षेत्राचे असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २६५ कुटुंबे व एकूण १३५४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ६५५ पुरुष आणि ६९९ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ६ असून अनुसूचित जमातीचे ३६ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६७३७ [१] आहे. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ खाजगी पॉलिटेक्निक आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध नाही. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध नाही.सर्वात जवळील ऑटोरिक्षा व टमटम ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध नाही.सर्वात जवळील टॅक्सी ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही.सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१५ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +न-हे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[२] +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_231.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20daf247b30e59e3d0bdcee19772b2367ce37af2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_231.txt @@ -0,0 +1,2 @@ +"दोस्त" हा व. पु. काळे ह्यांनी लिहिलेला एक कथा संग्रह आहे. यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. +या संग्रहातील कथा: diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2311.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30ef9ace921b4770560657f44c4e1d3b18df2b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2311.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 17°3′0″N 79°15′54″E / 17.05000°N 79.26500°E / 17.05000; 79.26500 + +नालगोंडा हे तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. नालगोंडा शहर तेलंगणाच्या आग्नेय भागात वसले असून ते हैदराबादच्या १०० किमी पूर्वेस स्थित आहे. २०११ साली नालगोंडाची लोकसंख्या सुमारे १.६५ लाख होती. +नालगोंडा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद-विजयवाडा रेल्वेमार्गावर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2324.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8253f25e01c427fdc2db2a4e21c121fa01a1aa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2324.txt @@ -0,0 +1 @@ +नलिन कुमार कटील ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2348.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2348.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9f433b26d609fec3c586f579e82686ff2c8855d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2348.txt @@ -0,0 +1,2 @@ +नळवडपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2356.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb05ea7a439e85606bd6871919cb79bd885e88a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2356.txt @@ -0,0 +1,2 @@ +नळिया वायुसेना तळ भारताच्या गुजरात राज्यातील नळिया येथे असलेला विमानतळ व वायुसेना तळ आहे. +येथे भारतीय वायुसेनेच्या ४५ तसेच १०१ क्रमांकाच्या स्क्वॉड्रन तळ ठोकून आहेत.[१] या स्क्वॉड्रनांमध्ये मिग-२१ विमाने[२] शामील असून येथून अगदी जवळ असलेल्या पाकिस्तानबरोबरच्या सीमेचे ते रक्षण करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2360.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a30907ba5765af6f19b1d29aaed9556a76b7ea51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2360.txt @@ -0,0 +1,2 @@ +नळेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2367.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64d81060ac2fd39b1c03f997d41eb9a605e6cf22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2367.txt @@ -0,0 +1 @@ +लेफ्टनंट जनरल नव कुमार खंडूरी हे भारतीय सेनेतील अधिकारी आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2368.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64d81060ac2fd39b1c03f997d41eb9a605e6cf22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2368.txt @@ -0,0 +1 @@ +लेफ्टनंट जनरल नव कुमार खंडूरी हे भारतीय सेनेतील अधिकारी आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2379.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89a531df6b173aa8a8b399ae41728c485546d844 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2379.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवघर मुंबईच्या उत्तरेस असलेले छोटे गाव आहे. या गावाच्या दक्षिणेला वैतरणा खाडी, पश्चिमेला गायत्री डोंगर, उत्तरेला घाटीम गावसफाळे पूर्व पासून 9 किमी अंतरावर असलेले हे गाव नवघर-घाटीम ग्रामपंचायतचा भाग आहे. +साचा:पालघर तालुका diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2385.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe64d4840c818f1b59aaeb941219b859ab769425 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2385.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नवजीवन इंडिया हे एक हिंदी दैनिक वृत्तपत्र आहे. हे महात्मा गांधी यांनी प्रकाशित करणे सुरू केले. १ नोव्हेंबर, १९४७ पासून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही संस्था हे दैनिक प्रकाशित करीत आहे. १ ऑक्टोबर, २०१६ पासून नवजीवनचे आंतरजालावर प्रकाशन होते.[१] [२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2420.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05f0b09b497fc5e058c835382b57a19224bbf6ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2420.txt @@ -0,0 +1,2 @@ + +श्री नवनाथ महाविद्यालय हे करंजी गावात एक विद्यालय आहे. करंजी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_243.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1e1fc1639fe517a6987535839148c0cbcf6e6f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_243.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दोस्ताना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2455.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7a49f41536ef5018399a150337690c5eaf8a476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2455.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७१ असलेले नवरगाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १३२०.०८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ८२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३३७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, टॅक्सी, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2472.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d97fbf975ec9eda0d889f0158a3ca0a1884b4f97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2472.txt @@ -0,0 +1,6 @@ +नवरा माझा नवसाचा हा २००४ सालचा भारतीय मराठी-भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो किट्टू फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित व निर्मितीत केला आहे. नोव्हेंबर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर व विजय पाटकर ह्यांसारख्या कलाकारांनी. [१][२] +वक्रतुंड ऊर्फ वैकी (सचिन पिळगांवकर) व भक्ती (सुप्रिया पिळगांवकर) हे निपुत्रिक जोडपे आहेत ज्यांनी भक्तीच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले आहे. वैकी हा एक प्रतिभावान कलाकार आहे पण लग्नाला १० वर्षे होऊनही व्यावसायिक यश मिळालेले नाही. लवकरच, भक्तीला वैकीची आत्या (निर्मिती सावंत) हिच्याकडून कळते की वैकीच्या पालकांनी त्यांची तीन नवजात मुले गमावल्यानंतर गणपतीला नवस केला होता की त्यांना जर निरोगी मुलगा झाला तर ते त्याला गणपतीपुळे इथल्या मंदिरात "विनावस्त्र" घेऊन येतील. तथापि, हा नवस अपूर्ण राहिला कारण शेवटी निरोगी मुलगा झाल्याच्या हर्षवायूने वैकीचे आई-वडील तरुणपणीच मरण पावले. हे ऐकून धक्का बसलेली भक्ती वैकीला हा नवस पूर्ण करण्याची विनंती करते पण ते काम अशक्य असल्याने तिच्या इच्छेचे पालन करण्यास तो मनापासून सहमत नाही. भक्तीच्या हट्टावर मात करण्याच्या प्रयत्नात वैकी व त्याचा बालमित्र किशोर (अतुल परचुरे) हे दोघं एका होतकरू टीव्हीवरील अभिनेत्याला (सतीश तारे) भक्तीसमोर शक्तिशाली ऋषी "उघडे बाबा" म्हणून काम करण्यासाठी नियुक्त करतात. उघडे बाबा वैकी आणि भक्ती यांना सूचना देतात की नवस पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःला पितृत्वात प्रवेश करण्यास सक्षम करण्यासाठी त्यांनी राज्य परिवहन बस मधून वैकीच्या पोशाखात एक पुतळा गणपतीपुळेच्या मंदिरात विनावस्त्र घेऊन जायचा. +वैकी व भक्तीच्या गणपतीपुळेच्या प्रवासाच्या आदल्या रात्री वैकी व किशोर बस डेपो इथे अशा प्रकारचा पुतळा राज्य परिवहन बसमध्ये मागच्या सीटखाली घुसवण्यात यशस्वी झाले. मात्र, त्यांना हे माहीत नाही की त्या रात्री ते दोघं बसमधून बाहेर पडल्यानंतर न दिसलेला आंतरराष्ट्रीय तस्कर बाबू कालिया, जो नुकताच तुरुंगातून पळालेला आहे व त्याने भारत सरकार कडून ₹८० कोटी किमतीचे हिरे चोरलेले आहेत, याने बसमध्ये प्रवेश केलेला व त्या हिऱ्यांनी भरलेली पिशवी त्या पुतळ्याच्या पोकळीत लपवलेली. चित्रपटाचा उर्वरित कथानक बसमधून गणपतीपुळेला जाताना वैकी आणि भक्तीला आनंददायक परिस्थिती आणि त्यांनी उच्च आणि नीच गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. बसचा प्रवास प्रवाशांसह साहसी आहे, संपूर्ण महाराष्ट्र येथील विविध जीवन, व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि परंपरा या सर्वांचा एकत्रित समूह या प्रवासासाठी एकत्र आलेला आहे. बस कंडक्टर लालू (अशोक सराफ) व बस ड्रायव्हर प्रसाद (सुनील तावडे) यांच्या "नियंत्रण" मध्ये ही बस आहे. वाटेत लालू लावणी नर्तकी शेवंता (किशोरी शहाणे) हिला बसच्या तांत्रिक समस्येच्या वेळी भेटतो आणि जेव्हा ती त्याची आर्थिक समस्या सोडवण्यास मदत करते तेव्हा तो तिच्या प्रेमात पडतो. +प्रवास पुन्हा सुरू केल्यानंतर मात्र पाठीमागील पुतळा चुकून पाहून लालूला धक्का बसतो आणि ते तो मृतदेह आहे असं मानून तो अख्खी बस डोक्यावर घेतो. असे असूनही वैकी व भक्ती ही दोघं मिळून लालू व प्रसाद आणि बाकीच्या बस प्रवाशांना की तो मृतदेह नसून एक पुतळा आहे आणि गुपचूप बसमधून गणपतीपुळेला नेण्याचे त्याचे काय महत्त्व आहे हे पटवून देण्यात यशस्वी होतात. तरीसुद्धा शेवटी गणपतीपुळे येथे पोहोचल्यावर पोलिसांनी सामोरं जाऊन ह्या मंडळींना धक्का बसतो कारण बाबू कालियाने त्याने चोरलेले हिरे घेऊन गणपतीपुळेच्या बंदरातून दुबई इथे पळून जाण्यासाठी त्या बसमधून प्रवास करत असल्याचा त्यांच्याकडे पुरावा आहे. त्याच वेळी बसमधील एक मुका प्रवाशी (विजय पाटकर) बाबू कालियाला ओळखण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठवलेला गुप्त इन्स्पेक्टर असल्याबद्दल व तो आत्तापर्यंत बोलता येत नसल्याचं नाटक करण्याबद्दल सगळ्यांना कळलं. या संपूर्ण प्रवासात वैकी बाबू कालियाला यापूर्वी भेटलेल्या दुसऱ्या बस प्रवाशाच्या (जयवंत वाडकर) मदतीने बाबू कालियाचे चित्र काढत होता. वैकीने चित्र पूर्ण करताच बाबू कालिया (प्रदीप पटवर्धन) त्याची खरी ओळख उघड करतो आणि त्याने चोरलेले हिरे लपवून ठेवलेल्या पुतळ्याच्या मागणीसह संपूर्ण बसला आणि पोलिसांना बंदुकीच्या जोरावर धरतो. +या टप्प्यावर, वैकी भक्तीला कबूल करतो की ज्या उघडे बाबांना ती आधी भेटली होती ते खोटे होते आणि हा विचित्र नवस पूर्ण करता नये म्हणून त्याने किशोरसोबत ह्या नाटकाची योजना आखली होती. तथापि, भक्ती वैकीला तिच्या विश्वासातून आणि त्यांच्या एकता आणि भगवान गणेशाप्रती असलेल्या भक्तीतून पुतळा मंदिरात घेऊन जाण्याची विनंती करते. त्यामुळे वैकी पुतळ्यासह बसमधून निसटून मंदिराकडे पळतो व बाबू कालियाची टोळी, पोलिस आणि बसमधील प्रवासी त्याचा पाठलाग करतात. ह्या पाठलागात वैकीचे सर्व कपडे पाठलाग करणारे फाडून टाकतात आणि तो पुतळा घेऊन मंदिरात पोहोचून स्वतःला आत बंद करेपर्यंत त्याच्या अंतर्वस्त्रातच उरतो. मंदिरात दरवाजाच्या कडीत अडकल्यामुळे वैकीचा अंतर्वस्त्र देखील फाटतो आणि स्वतः गणपतीने त्याला विवस्त्र करून आपल्या समोर हजर करून खरोखरच नवस पूर्ण केला आहे हे समजून त्याला आनंद होतो. बाबू कालिया आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्यांसाठी अटक केली असताना वैकी पुजाऱ्याच्या दुसऱ्या कपड्यांमध्ये मंदिरातून बाहेर पडतो आणि पुतळ्यातले बाबू कालियाने चोरलेले हिरे पोलिसांना परत करतो. शेवटी बाबू कालियाला पकडल्याबद्दल वैकी व भक्ती यांना भारत सरकारने ₹८ कोटींचे बक्षीस दिले आहे आणि ते दोघं नंतर सुखानं संसार करतात. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2475.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2475.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2483.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1ff5caa367428777246272e821bf2048da7ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2483.txt @@ -0,0 +1,83 @@ +शारदीय नवरात्र [a] हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री (आणि दहा दिवस) साजरा होतो; प्रथम चैत्र महिन्यात (ग्रेगोरियन कॅलेंडरच्या मार्च/एप्रिलमध्ये) आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो. नवरात्र ही वेगवेगळ्या कारणांसाठी आणि विविध हिंदू सांस्कृतिक क्षेत्रांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. [१] [२] +सैद्धांतिकदृष्ट्या, चार हंगामी नवरात्री आहेत. तथापि, व्यवहारात, पावसाळ्यानंतर शरद ऋतूतील शारदीय नवरात्री नावाचा हा सण प्रमुख आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेच्या आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात साजरा केला जातो, जो विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांमध्ये येतो. [१] [३] +शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.[४] वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.[५] शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.[६] दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.[७] +आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.[४][८] +हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे.[९]पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.[१०] +कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.[११] +दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. [१२] हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना - नवदुर्गाला समर्पित आहेत. [१३] प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे : [१२] [१४] [१५] [१६] +प्रतिपदा (पहिला दिवस) म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल, नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो. [१७] +ही देवी सतीचा (शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते) पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते. [१८] +द्वितीयेला (दुसऱ्या दिवशी), पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा या दिवसाचा रंग आहे. शांतता दर्शविणारा केशरी रंग कधी कधी वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहते. +तृतीया (तिसरा दिवस) चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर, पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने (अर्धचंद्र) सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. +चतुर्थीला (चौथ्या दिवशी) कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी, कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच, दिवसाचा रंग केशरी आहे. तिला आठ हात असून वाघावर बसलेले दाखवले आहे. +स्कंदमाता ही पंचमी (पाचव्या दिवशी) पूजली जाणारी देवी, स्कंद (किंवा कार्तिकेय)ची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्याचा सामना करते. ती एका भयंकर सिंहावर स्वार होत, चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. +कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली, ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शविलेले धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला चार हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्ठमीला (सहाव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होते. +देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने सुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला (सातव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचे बोधोन देखील सुरू होते. +महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते, की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला (आठव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुर मर्दिनी रूपाचा जन्म दिवस मानला जातो. +नवमी (नववा दिवस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिधात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला चार हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाचा जांभळा रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिधात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे. त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या. +भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये साधने आणि शस्त्रे यांची पूजा केली जाते. अनेक व्यवसाय या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देखील देतात.[१९][२०] +शारदीय नवरात्र १९६७, २०११, २०१२, या साली ८ दिवसांचे होते, २०३८ सालीही ते आठच दिवसांचे असेल; २००० व २०१६ साली ते दहा दिवसांचे होते.वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते आणि २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या सालीही ते ८ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीया वृद्धी) या साली ते १० दिवसांचे असेल. +सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.[२४] +प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी । +तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।। + +पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच । +सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।। + +नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः । +उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।। +१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री +अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.[२५] +मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- "शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)" +नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.[२६] +जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे.[२७] देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.[२८] परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे- +अनादी निर्गुण प्रगटली भवानी । +मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥ +त्रिविध तापांची कराया झाडणी । +भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥ +आईचा जोगवा जोगवा मागेन । +द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥ +हाती बोधाचा झेंडा घेईन । +भेदरहित वारिसी जाईन ॥ +नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा । +करूनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥ +या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.[२९] +नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.[३०] +शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाज जगतात प्रचलित आहे.[३१] देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. +भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरू झाली असे मानले जाते.[३२] +आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.[३३] हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. +दुर्गानवमी:- आश्विन शुद्ध नवमीसच हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण व कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.[३४] +महालक्ष्मीव्रत हे एक काम्य व्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा प्रकारच्या पत्री व फुले वहावीत. सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी. मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग सोळा दुर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी, अशी या व्रतातली पूजा आहे.[३५] +एक तिथीव्रत. आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे ही या व्रताचा विधी आहे.[३७] +आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे[३८].दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे.[३९] म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो.[४०] या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.[४१]१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत.[४२] +नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.[४३] +शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ +अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ. +निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा. +केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले. +बेल किंवा कुंकवाची वाहतात.. +कर्दळीच्या फुलांची माळ. +झेंडू किंवा नारिंगीची फुले. +तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ. +कुंकुमार्चन करतात.[४४] +नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. या संकल्पनेची सुरुवात २००४ सालापासून झाली.[४५] +नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय महिला साडी परिधान करतात व देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.[४६] +२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतही ही संकल्पना महिलांनी स्वीकारलेली दिसते. उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या संकल्पनेतून दिसून येतात. +ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने बहुसंख्य सामान्य आणि नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.[४७] +मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती, हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत.[४८] +या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय ’देवीचा उदो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाके. +रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत. +अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत असे. +सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत. +श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत. +दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत. +सप्‍तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत. +देवीपूजनाचे वेळी ’अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली’ असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत. +होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्‍नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण. +अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई. +फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते. +पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :- +सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे. +एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात. +नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. भोंडला हा बहु उंडल याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.[४९] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2498.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df0ed6c5a459b888af86a9e132d90e9d68f42529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2498.txt @@ -0,0 +1,14 @@ +नवल होर्मुसजी टाटा (३० ऑगस्ट १९०४ - ५ मे १९८९) हे सर रतनजी टाटा यांचे दत्तक पुत्र होते. ते रतन टाटा, जिमी टाटा आणि नोएल टाटा यांचे वडील आहेत. + +जमशेदपूरमधील नवल टाटा हॉकी अकादमी हा टाटा ट्रस्ट आणि टाटा स्टीलचा संयुक्त उपक्रम आहे आणि भारतातील हॉकीच्या विकासासाठी नवल टाटा यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे.[१] +भारताच्या राष्ट्रपतींनी १९६९ मध्ये नवल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.[२] त्याच वर्षी त्यांना औद्योगिक शांततेतील त्यांच्या भूमिकेसाठी सर जहांगीर गांधी पदकही देण्यात आले.[३] +नवल यांचा जन्म सुरत येथे ३० ऑगस्ट १९०४ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. अहमदाबाद येथील अॅडव्हान्स मिल्समध्ये स्पिनिंग मास्टर असलेले त्यांचे वडील 1908 मध्ये मरण पावले. त्यानंतर कुटुंब नवसारी येथे स्थलांतरित झाले. त्यांच्या आईचे उत्पन्न भरतकामातून मिळत होते. नेव्हल यांना नंतर जे.एन. पेटिट पारसी अनाथाश्रमात कौटुंबिक मित्रांनी पाठवले. +नवलचे नशीब आणि जीवन बदलून गेलेल्या एका भाग्यवान वळणावर, रतनजी टाटा यांच्या पत्नी नवजबाई यांनी त्यांना अनाथाश्रमातून दत्तक घेतले. लेडी टाटा यांनी दत्तक घेतले तेव्हा नेव्हल १३ वर्षांचा होता. नवल यांनी नंतर बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आणि लेखाशास्त्रातील लहान अभ्यासक्रमासाठी लंडनला गेले.[४] +नवल यांची पहिली पत्नी सूनू होती; त्यांना रतन आणि जिमी असे दोन मुलगे होते. 1940च्या मध्यात हे जोडपे वेगळे झाले. नवल यांनी नंतर स्वित्झर्लंडमधील सिमोन या महिलेशी लग्न केले, जिच्यावर ते प्रेमात पडले आणि 1955 मध्ये त्यांचे लग्न झाले. नोएल टाटा हा त्यांचा मुलगा.[५][६] +1930 मध्ये, ते टाटा सन्समध्ये डिस्पॅच क्लर्क-सह-सहाय्यक सचिव म्हणून रुजू झाले आणि लवकरच ते टाटा सन्स लिमिटेडचे ​​सहाय्यक सचिव बनले. 1933 मध्ये ते विमान वाहतूक विभागाचे सचिव बनले आणि पाच वर्षांनंतर ते वस्त्रोद्योग विभागात एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले. 1939 मध्ये ते टाटा मिल्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनले - टाटाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कापड गिरण्यांची नियंत्रक कंपनी आणि 1947 मध्ये ते तिचे व्यवस्थापकीय संचालक बनले. 1 फेब्रुवारी 1941 रोजी ते टाटा सन्सचे संचालक झाले. त्यांनी 1948 मध्ये टाटा ऑइल मिल्स कंपनी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला. ते अहमदाबाद येथील टाटा समूहाच्या अहमदाबाद अॅडव्हान्स मिल्सचे अध्यक्षही होते. +काही वर्षांत ते इतर कापड गिरण्या आणि तीन इलेक्ट्रिक कंपन्यांचे अध्यक्ष बनले. सक्रिय संचालकातून ते पुढे टाटा सन्सचे उपाध्यक्ष झाले. तीन टाटा इलेक्ट्रिक कंपन्या, चार कापड गिरण्या आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या व्यवस्थापनासाठी ते थेट जबाबदार होते. टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ते जेआरडी टाटा यांचे सर्वात जास्त काळ काम करणारे सहकारी आणि जवळचे सहकारी होते. +त्यांनी तुलसीदास किलाचंद, रामेश्वर दास बिर्ला, अरविंद मफतलाल आणि इतरांसोबत बँक ऑफ बडोदाचे संचालक म्हणूनही काम केले. +नवल टाटा १९४९ मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य बनून कामगार संबंधांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अधिकारी बनले. तीन दशकांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत त्यांचा सहभाग भारतासाठी अत्यंत फलदायी ठरला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय समितीवर तेरा वेळा निवडून येण्याचा विक्रम नेव्हलच्या नावावर आहे. ते ILOच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे संस्थापक आहेत. ते - इन पर्सुइट ऑफ इंडस्ट्रियल हार्मनी: एन एम्प्लॉयर्स पर्स्पेक्टिव्ह बाय नेव्हल एच. टाटा (1976), ए पॉलिसी फॉर हार्मोनियस इंडस्ट्रियल रिलेशन्स (1980), नेव्हल एच. टाटा, सीव्ही पावसकर, मजुरी समस्या आणि औद्योगिक अशांतता यांसारख्या अहवालांचे लेखक आहेत. बीएन श्रीकृष्ण (1982) +1966 मध्ये, त्यांची केंद्र सरकारने स्थापन केलेल्या नियोजन आयोगाच्या कामगार पॅनेलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. +त्यांनी क्रीडा क्षेत्रात योगदान दिले, इतर अनेक उपक्रमांशी निगडीत होते आणि सामाजिक, शैक्षणिक आणि कल्याणकारी कार्यात त्यांनी वरिष्ठ पदे भूषवली. ते भारतीय हॉकी फेडरेशनचे पंधरा वर्षे अध्यक्ष होते आणि 1948, 1952 आणि 1956 मध्ये भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले तेव्हा ते प्रमुख होते. +प्रजासत्ताक दिनी, १९६९ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी नवल यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वर्षी त्यांना औद्योगिक शांततेतील त्यांच्या भूमिकेसाठी मान्यता देण्यात आली आणि सर जहांगीर गांधी पदक देण्यात आले. तसेच त्यांना राष्ट्रीय कार्मिक व्यवस्थापन संस्थेचे आजीवन सदस्यत्व बहाल करण्यात आले.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2510.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e091e77638abcd0b51c81ba07447e2ca155cd2bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2510.txt @@ -0,0 +1,8 @@ + नवलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2525.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95211d83dcbbeee36e78c08f3ffb7280401b76d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2525.txt @@ -0,0 +1,9 @@ + + + + +१९६४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३६ देशांच्या १,०९१ खेळाडूंनी सहभाग घेतला. +ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील इन्सब्रुक शहराची निवड १९५५ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी तसेच फिनलंडमधील लाह्टी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती. +खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. भारताची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. पूर्व व पश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला. +खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2576.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c0a5d096c2276a7d24b68f1524cf9ee5909f355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2576.txt @@ -0,0 +1,8 @@ + नवानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2585.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca7a9f91650018bc46c81edd4ca9e21c3f90fa09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2585.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवापुरा पेठ ही पुण्यातील प्रस्तावित पेठ होती. +पुणे शहर हे पेशव्यांच्या राजधानीचे शहर झाल्यानंतर शहराची वस्ती वाढू लागली. अशा काळात शेटे, महाजन आणि व्यापारी-व्यावसायिक मंडळी शहरात एखादी पेठ स्थापन करण्याची परवानगी मागत. सरकारकडून कौल मिळाला की, ती पेठ वसवली जाई. भवानी पेठेच्या पूर्वेला नवापुरा नावाची पेठ वसवण्याची परवानगी इ.स. १७८८ च्या सुमारास जीवन घाशीराम यांनी पेशवेसरकारांकडे मागितली. परंतु, परवानगी मिळूनही ही पेठ वसू शकली नाही. पुढे नऊ वर्षांनी माधवराव रामचंद्र यांनी ती पेठ वसवण्याची जबाबाबदारी स्वीकारली. दुर्दैवाने त्यांनाही या बाबतीत यश मिळाले नाही, आणि पुण्यातील नवापुरा नामक पेठ वसता वसता वसायची राहून गेली. अंती ती जागा त्या काळात उजाडच राहिली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2589.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aed246199f20a5b2601408cae6330b3d24c3a476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2589.txt @@ -0,0 +1,8 @@ +२१° १०′ १२″ N, ७३° ४६′ ४८″ E + +नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व गाव आहे. +नवापूर रेल्वे स्थानकचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो.नवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा, गुजरातच्या सीमेवर असलेला एक तालुका व शहर आहे. नवापूर ह्या शहराचे वैशिष्ट म्हणजे हे शहर प्रसिद्ध आहे  रेल्वे स्थानकसाठी कारण ह्या रेल्वे स्थानकचा अर्धा भाग गुजरात राज्यात येतो तर अर्धा महाराष्ट्रात. इथली प्रमुख भाषा मराठी आहे. इथली लोकसंख्या साधारणतः ४०,००० ते ५०,००० पर्यंत आहेत. +अडळसे आमळण आमसरपाडा आंजणे अंथीपाडा बंधारे (नवापूर) बंधारफळी बंधारपाडा बारडीपाडा बारी (नवापूर) बेडकी बेडकीपाडा भडवड भामरमाळ भंगारपाडा (नवापूर) भरडू भवरे बिजादेवी बिजगाव बिळबारे बिलडा बिळगव्हाण बिळीपाडा बिळमाजेर बोकळझर बोरचाक बोरपाडा (नवापूर) बोरझर चेडा छिरवे चिखली (नवापूर) चिंचपाडा (नवापूर) चितवी चोरविहीर चौकी दापुर (नवापूर) देवळीपाडा (नवापूर) देवमोगरा धानराट ढवळीपाडा धोंग धुळीपाडा डोगेगाव दुधवे गदाड गंगापूर (नवापूर) घोडाजामणे घोगळ गोकुळनगर हळदाणी हिराफळी जामडे जामतलाव कडवण (नवापूर) कामोद (नवापूर) करंजाळी (नवापूर) करंजीबुद्रुक करंजीखुर्द करंजवेल कारेघाट कसारे केळी (नवापूर) केळपाडा खडकी (नवापूर) खैरवे खालीबारडी खानापूर (नवापूर) खांडबारा खारजे खाटगाव खेकाडा खोकरवाडा खोकसे खोलघर खोलविहीर कोकणीवाडा कोलदे कोथाडा कोटखांब कुकरण लक्कडकोट (नवापूर) महालकडु माळई मालवण (नवापूर) मारोड मेणातलाव मेंदीपाडा मोगराणी मोरकरंजे मोरथुवा मोठीकडवण मौलीपाडा नागरे नागझिरी नानगीपाडा नंदवन नवागाव (नवापूर) नवली नवीसावराट नवापाडा (नवापूर) निजामपूर (नवापूर) निंबोणी (नवापूर) निमदरडे पालीपाडा पळशी (नवापूर) पळसुण पांचआंबा पांगरण पाटी (नवापूर) पायरविहीर पिंपाळे पिंपरण (नवापूर) प्रतापपूर (नवापूर) रायंगण रायपूर (नवापूर) सागळी सालवण (नवापूर) सारी सावराट (नवापूर) शेगावे शेही शेतगाव शिंगारमाळ श्रावणी (नवापूर) सोनारेदिगर सोनखडके सोनपाडा सुळी तलावीपाडा तारापूर (नवापूर) तरपाडा थुवा तिळसर तिनमौळी उकळापाणी उमरण उमरविहीर (नवापूर) उंबर्डी (नवापूर) उंचीशेवडी वडदेबुद्रुक वडकलंबी वडखुट वडफाळी (नवापूर) वागडे (नवापूर) वारडीपाडा वासाडे वटवी वावडी विजापूर (नवापूर) विसरवाडी वडसतरा वागाडी वाकीपाडा वालआमराई वांझाळे वाटवी झामणझर झामट्यावड झारीपाडा +उत्तरेस तापी नदी मुळे निर्माण झालेला मेंदानी भाग पुर्व व दक्षिणेस पश्चिम घाटाचा कोंडाईबारी चरणमल डानग डोंगर रांगा उत्तरटोक असा सुपीक जमीन असलेला भु भाग +नवापूर तालुक्यात अनेक छोटे धरणे मध्यम प्रकल्प आहेत भरडू,खडकी,बोरपडा,नागझरी(रंगावली),खोकसा,खेरवा,भवरे,हलदानी, त्यातील जलाशय पाहण्यासारखे आहेत,तसेच मराठा राजसत्तेच्या वेळी नवापूर हे रायगंण सुभे होते तेथें ठिंगळे भील सरदार होते त्यांच्या ताब्यातील +हल्डनी, दुधवे, शिर्वे, नवापूर येथे मूघल कालीन गढी आणि कोंडाईबारी घाटात रायकोट किल्ला आहेत, चरणमाळ घाट, खोकसे घाट, कोंदाईबारी घाट, तसेच गिड कडा धबधाबा पण पावसाळ्यात नेसर्गिक सुन्दर दिसतात वकिपडा येथे ख्रिस्तान ब्रिटिश कालीन चर्च आणि मिशन ठाणे पाहण्यासारखे आहेत नवापूरचे रेल्वे स्थानक हे गुजरात महाराष्ट्र राज्य यात विभागलेले जगप्रसिद्ध रेल्वे स्थानक आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2604.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f48492be76175068d0d8ca2f3931f404d0dd5191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2604.txt @@ -0,0 +1,2 @@ +नवाश्मयुग हा अश्मयुगाचा उत्तरार्ध व प्रगत टप्पा होता. +कुंभाराच्या चाकाचा शोघ, अग्नीचा वापर, पशुपालन, कृषिउद्योग, सामूहिक, कौटुंबिक जीवनाला प्रारंभ व कापडनिर्मिती ही नवाश्मयुगाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2630.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97e4c897a4adc1abfcff4850dd9bee7647d638eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2630.txt @@ -0,0 +1,10 @@ +नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (प्रस्तावित दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ) हा भारतातील मुंबई शहराजवळचा प्रस्तावित विमानतळ आहे. हा विमानतळ कोपर-पनवेल भागात बांधण्याचा आराखडा आहे. यात भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार (सिडको द्वारे) यांचे प्रत्येकी १३% तर ७६% खाजगी भांडवल असेल. १६ जुलै २०२२ रोजी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देन्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला. +विमानतळ हे शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) द्वारे तयार केलेले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी १० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यास सक्षम असेल. प्रतिवर्षी ९० दशलक्षाहून अधिक प्रवाशांना हाताळण्याच्या अंतिम क्षमतेपर्यंत त्याचा विस्तार केला जाईल. टेक्सास-आधारित जेकब्स अभियांत्रिकी गटाने विमानतळासाठी अंतिम मास्टरप्लॅन तयार केला आहे, तर पॅसेंजर टर्मिनल्स आणि एर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) टॉवरची रचना लंडनस्थित झाहा हदीद आर्किटेक्ट्सने केली आहे. +₹१६,७०० कोटी (US$२.१ अब्ज) प्रकल्प नवी मुंबई इंटरनॅशनल एरपोर्ट लिमिटेड (NMIAL) द्वारे कार्यान्वित केला जात आहे, जीव्हीके ग्रुप आणि सिडको यांनी स्थापन केलेली विशेष उद्देश संस्था, ज्यात NMIAL चे अनुक्रमे ७४ टक्के आणि २६ टक्के इक्विटी शेअर्स असतील. डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्त्वावर सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) द्वारे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी सिडको ही नोडल सरकारी संस्था आहे. विमानतळाचे क्षेत्रफळ १,१६० हेक्टर (४.५ sq.mi) आहे. +विमानतळाचे बांधकाम ऑगस्ट २०२१ रोजी सुरू करण्यात आले होते आणि डिसेंबर २०२४ पर्यंत ते पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. +हा विमानतळ ११.४ किमी² प्रदेशात विस्तारलेला असेल. यावर ४,५०० मीटर लांबीच्या दोन समांतर धावपट्ट्या असतील. याचे प्रवासी टर्मिनल २,५०,००० मीटर² क्षेत्रफळाचे असेल तर मालसामानाचा धक्का १,००,००० मीटर² क्षेत्रफळाचा असेल. येथून दरवर्षी ५-५.५ कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल.[१] आयकाओ या संस्थेने या प्रमाणांना मान्यता दिलेली असून सध्या याच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात येत आहेत.[२] या प्रकल्पासाठी ३२ ते ४० अब्ज रुपयांचा खर्च अंदाजित आहे. हा विमानतळ मुंबई-पनवेलमधील रा.म.क्र. ४ब वर सध्याच्या सहार विमानतळापासून ३५ किमी अंतरावर प्रस्तावित आहे. ही जागा निवडताना नव्या मुंबईतील वाढती लोकसंख्या, औद्योगिक आणि व्यापारी संकुले तसेच ती वाढण्यासाठी असलेला मोठा वाव हा मुख्य निकष होता. एरबस ए-३८० आणि बोईंग ७४७-८ सारख्या अतिप्रचंड विमानांनाही या विमानतळावर ये-जा करणे सोपे होईल अशा दृष्टिने या विमानतळाची रचना करण्यात येईल. +याची उभारणी चार टप्प्यांत करण्यात येईल. पहिला टप्पा २००८-२०१२ दरम्यान असेल. ४.२ अब्ज रुपये खर्च करून या टप्प्यात या टप्प्यात एक कोटी प्रवासीक्षमता असलेला तळ उभारण्यात येईल. २०१५-२०१७ दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात १.९ अब्ज रुपये खर्चून याची क्षमता दोन कोटी प्रवाशांची करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात (२०२०-२२) प्रवासीक्षमता तीन कोटी करण्यासाठी १.६ अब्ज रुपये खर्ची पडतील तर चौथ्या टप्प्यात (२०२६-२८) ही क्षमता ४ ते ५ कोटी होईल व त्यासाठी अजून २.३ अब्ज रुपये वापरण्यात येतील. २०३०पर्यंत या विमानतळावरून तीन कोटी प्रवासी ये-जा करतील असा अंदाज आहे. +या विमानतळाची उभारणी सरकारी तसेच खाजगी भांडवलातून करण्यात येईल. ठाणे-बेलापूर, तळोजा येथील औद्योगिक वसाहती, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथून मालसामान तर पुण्यापासून उत्तर मुंबईपर्यंतच्या पट्ट्यातील प्रवासी या विमानतळाचा उपयोग करतील असा अंदाज आहे. +या विमानतळाच्या उभारणीवरून अनेक वाद निर्माण झाले. जरी साधारण तारखा ठरल्या असल्या तरी अजूनही बांधकाम सुरू करण्यासाठीची मुदत ठरवण्यात आलेली नाही. विमानतळाला गरजेची असलेली जागाही अजून ताब्यात घेतली गेलेली नाही. आत्ताचे जागामालक त्यांना सिडकोने देऊ केलेल्या मोबदल्यावर नाखूष आहेत. याशिवाय विमानतळावरील पाण्याचा निचरा होताना पनवेललगतची खारजमीन तसेच इतर गटार व नाल्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे व बिनसरकारी संस्था याविरुद्ध आंदोलन करीत आहेत.[३] जगातील इतर शहरांप्रमाणे मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ गाव/शहरापासून दूर बांधून तेथे ये-जा करण्यासाठी रस्ते/लोहमार्ग बांधावे अशीही एक मागणी आहे. यामागे उद्योगधंदे व शेतीसाठी वापरली जाणारी जमीन विमानतळांसाठी न वापरता पडीक जमीन वापरली जावी हा हेतू असतो. +मे १४, २००८ रोजी केन्द्रीय वनपर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला तात्पुरती मंजूरी दिली आणि २३ नोव्हेंबर २००८ रोजी सगळ्या हरकती काढून घेतल्या.[४].[५] मार्च, २०१० पर्यंत निविदा मागवणे अपेक्षित होते. +या विमानतळासाठी एकूण ९० अब्ज रुपये खर्च केले जातील.[६] पैकी पहिल्या टप्प्यात ४० अब्ज रुपयांचा व्यय अपेक्षित आहे.[७] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2632.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d46acc7ce3cf2782b67d4bb1cea035541c60746 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2632.txt @@ -0,0 +1,28 @@ +नवी मुंबई महानगरपालिका ही नवी मुंबई शहराची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना डिसेंबर १७, इ.स. १९९१ रोजी झाली. त्यावेळी सिडकोमधील २९ गावे तिच्या अखत्यारीत होती. +पुणे महानगरपालिका - +नागपूर महानगरपालिका - +ठाणे महानगरपालिका - +पिंपरी-चिंचवड महानगरपालिका - +नाशिक महानगरपालिका - +कल्याण-डोंबिवली महानगरपालिका - +वसई-विरार शहर महानगरपालिका - +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका - +नवी मुंबई महानगरपालिका - +सोलापूर महानगरपालिका - +मीरा-भाईंदर महानगरपालिका - +भिवंडी-निजामपूर महानगरपालिका - +अमरावती महानगरपालिका - +नांदेड-वाघाळा महानगरपालिका - +कोल्हापूर महानगरपालिका - +अकोला महानगरपालिका - +उल्हासनगर महानगरपालिका - +सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका - +मालेगाव महानगरपालिका - +जळगाव महानगरपालिका - +लातूर महानगरपालिका - +धुळे महानगरपालिका - +अहमदनगर महानगरपालिका - +चंद्रपूर महानगरपालिका - +परभणी महानगरपालिका - +पनवेल महानगरपालिका - +इचलकरंजी महानगरपालिका - diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2643.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7e7f8898d2a594cec380304a4affac5fa528ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2643.txt @@ -0,0 +1 @@ +नवीन उल हक (२३ सप्टेंबर, १९९९:काबुल, अफगाणिस्तान - हयात) हा  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2710.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e797466776f6ff33b2fb30921f165927eff1adfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2710.txt @@ -0,0 +1,2 @@ +९०-नव्वद  ही एक संख्या आहे, ती ८९  नंतरची आणि  ९१  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 90 - ninety. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2716.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..631868e504db06c277b7ee2577522a7bce075f3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2716.txt @@ -0,0 +1,3 @@ +नव्हारो काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नव्हारो काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2719.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f7f75d98fcb2c83c9d580298654b6675a89ff91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2719.txt @@ -0,0 +1,9 @@ +भालाचंद्र कदम +मिताली वरडकर +नेहा जोशी +अतुल आगलावे + + +नशीबवान हा एक मराठी चित्रपट आहे. तो ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे निर्देशक अमोल गोले हे आहेत. त्यात भालचंद्र कदम हे एक प्रमुख कलाकार आहेत. नेहा जोशी, मिताली जगताप यांच्याही यात भूमिका आहेत.[१] हा चित्रपट गिरी मीडिया फॅक्टरीच्या संयुक्त विद्यमाने ए लँडमार्क फिल्म्स प्रेझेंटेशन आणि फ्लाइंग गॉड फिल्म्स प्रोडक्शन आहे.[२] +भाऊ कदम, नेहा जोशी आणि मिताली जगताप वरडकर यांच्या मुख्य भूमिकेद्वारे हा चित्रपट सांगत आहे की लोभामुळे एखाद्याचे आयुष्य कसे नष्ट होते. चित्रपट बबन (भाऊ) यांची कथा सांगते ज्यांना मोठे आणि चांगले जीवन जगण्याचे स्वप्न आहे.हा चित्रपट बबनच्या प्रवासाबद्दल आहे जेथे तो पैशाच्या लोभाची सामान्य चूक करतो.संदर्भस्वीपिंग कंपाऊंड्ससाठी बबनला थोड्या पैशांचा मोबदला दिला जातो. जेव्हा त्याने झाडूने इमारतीच्या भिंतीत चुकून छिद्र पाडले तेव्हा नशीब त्याच्या दारात ठोठावतो. बबनने तपासणी केली आणि सापडलेल्या नोटाचे ढीग आणि ढीग जागा भरतात. हे पैसे कोणाचे आहेत हे कोणालाही माहिती नाही आणि ते बबनलाही नाही. तरीही, तो थोडा घरी घेतो आणि अधिकसाठी परत येत राहतो. त्यानंतर आपण जे पाहतो ते सफाई कामगारचा उदय आणि गळून पडणे होय. भाऊ एका निरागस, प्रेमळ माणसापासून लोभी आणि हिंसक व्यक्तीमध्ये बदलतो.चित्रपटात भाऊची व्यक्तिरेखा पत्नी आणि तीन मुले असल्याचे दर्शविले गेले आहे. त्याची जोडीदार गीता मितालीने साकारली आहे. सिनेमाच्या शेवटी भाऊ भाऊ एका टीव्हीवरील बातमीसमोर आला आहे ज्यामध्ये सांगण्यात आले आहे की मध्यरात्री १२ पासून ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्यात येणार आहे. त्याने काढलेला सर्व शोक निरुपयोगी आहे.[३][४] + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2745.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25f44140c25b211a8e0d6220678da598454fff6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2745.txt @@ -0,0 +1 @@ +नसीम उल घानी (१४ मे, १९४१:दिल्ली, ब्रिटिश भारत - हयात) हा  पाकिस्तानकडून १९५८ ते १९७३ दरम्यान २९ कसोटी सामने आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा जाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2798.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a90c9eb3d10a57ec4ed57b1bde742854dd928a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2798.txt @@ -0,0 +1,11 @@ +नारायण सीताराम फडके (जन्म : ४ ऑगस्ट १८९४; मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. +अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. +लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. +फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. +त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. +त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता. +रत्‍नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो. + +प्रा.फडके यांच्या ७८ व्या वाढदिवसी ४-८-१९७२ रोजी प्रकाशित झालेल्या "किती जवळ किती दूर" या ६५ व्या कांदबरीच्या मलपृष्टावर "परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ४" यांनी प्रा. फडके यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे, ती अशी-१] बासरी २]बहार ३]राहिले ते गंगाजळ ४] जखम ५] स्वप्नांचे सेतू ६] अमृताने पैजासि जिंके ७] चांदणी ८] तू कशी! ती कशी ! ९] आपलेच दांत ! आपलेच ओठ ! १०] भोवरा ११] ही कल्पद्रुमाचीं फळें १२] त्रिवेणी १३] काळे ढग ! रुपेरी कडा १४]धोका १५] ऋतुसंहार १६]कुहू!कुहू! १७] कठपुतळी १८] निर्माल्य १९]एक होता युवराज २०]मन शुद्ध तुझं २१] तरंग २२]चाहूल २३] उजाडलं ! पण सूर्य कुठें आहे ? २४]कुणि कोडं माझं उकलिल कां ? २५]पाप असो ! पुण्य असो ! २६] पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ! २७] किती जवळ किती दूर. आणि ४-८-१९७४ला परचुरे प्रकाशनाने "असाहि एक त्रिकोण " ही ६९ वी कादंबरी प्रकाशित केली. +१९२० च्या दशकात फडक्यांनी भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्मदर नियंत्रण आणि युजेनिक्स (Eugenics) यांचे जोरदार समर्थन केले. १९२७ मध्ये त्यांनी 'भारतातील लैंगिक समस्या' या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाच्या सुप्रसिद्ध समर्थक, श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. [१] Birth Control Review नावाच्या नियतकालिकात देखील ह्या विषयावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2851.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e07d022f076895f45477d97b28a1c5ae62f0da09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2851.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2853.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e982f0ff7f98075378e1a40ab6cc3ca0971deaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2853.txt @@ -0,0 +1 @@ +नांदगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_289.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceb982a03946493802fddca8ebe0e19415ada524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_289.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे. +बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल (हाला), शक क्षत्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खान्देशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील पाचवा भिल्लमा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले. +पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही . +इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुल्तानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले. देवगिरीच्या यदवांनी मोठा कठिण लढा दिला. अनेक लढाया यादव जिंकले. यादवांच्या लढाऊ बाण्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली. तरीही किल्ला सोडला आणि क्रूर मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली. +अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता वाढविण्यासाठी दक्षिणेतील मदुरेपर्यंत आक्रमणे केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला. मुहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्ववतपणे देवगिरी झाले. देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे. त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे. +तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची/विदर्भाची/एलिचपूरची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते. +देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] +महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.[२] +विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे. +महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत.यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. +रामदेवराय यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला छत्रपती संभाजीनगरची शान आहे. छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी हा किल्ला एका 200 मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे. +एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात. +राष्ट्रकूट राज्यातील श्रीवल्लभ याने इ.स. ७५६ ते ७७२ या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर ६०० फूट उंचीचा असून त्याच्या भोवती ५० फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून १५० ते २०० फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही. +महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. २१ व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची २१० फूट असून बुंध्याचा परीघ ७० फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक १८० स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. १९५० मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा १५० फूट लांब, १०० फूट रुंद आणि २३ फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे. +राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल देवगिरी किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ.स. १३१८ मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम, मराठा या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ.स. १३२७ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. १९५० मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. १५०० वर्णांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार नाही. +विश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2891.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af23af9b740b4ebea41c1868ed6ad639a20d32fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2891.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यात कल्याणगड ऊर्फ नांदगिरीचा किल्ला आहे. किल्ल्यावरच्या लोखंडी दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत उतरते. याच गुहेत ही लेणी आढळतात. यांत काही लेण्यांचे खोदकाम आहे. परंतु पाणी भरल्यामुळे ही लेणी जलमय झाली आहेत. पाण्यातून सुमारे ३५ मीटर चालल्यावर पार्श्वनाथाची मूर्ती दिसते. +इसवी सनाच्या नवव्या शतकात हे लेणे निर्माण झाले असावे. +डोक्यावर सात नागांचा फणा धारण केलेले हे पार्श्वनाथ हे लेणे येथे कोरलेले आहे. सुमारे नवव्या शतकातील ही मूर्ती असावी असा अंदाज केला जातो. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2896.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..703d39290fa66aeaa3f76ed9db19b7c18ea46d5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2896.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2905.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d924d5d895c69583421d9a1bc25ff3fba4822d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2905.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2906.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a1aef959796dd7ce96f417b6f84eeb3eee75d6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2906.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2915.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70a249652ea0334765e5ccbdadc3a64199939b04 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2915.txt @@ -0,0 +1 @@ +हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2945.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0f7aa8630115968cb7bbb2929772c30e6e3473d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2945.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2946.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b033baaf56563e66d983efe5bb78d8c3ba6e0311 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2946.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदुर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2950.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e775fbd8be9b80b78507ed478742beee22f39c86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2950.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदुरकीचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2956.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0b7c00d6c78955e164813ac4b13f3a36819d3a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2956.txt @@ -0,0 +1,4 @@ +नांदुरा खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १२ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७० कुटुंबे राहतात.गावातील एकूण ९७३ लोकसंख्येपैकी ५३० पुरुष तर ४४३ महिला आहेत.गावात ६३० शिक्षित तर ३४३ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ३७२ पुरुष व २५८ स्त्रिया शिक्षित तर १५८ पुरुष व १८५ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६४.७५ टक्के आहे. +हिप्परगा काजळ, उगीळेवाडी, हळणी, मालेगाव खुर्द, तळेगाव, ब्रह्मपुरी, सावरगाव रोकडा, गोठळा, नांदुरा बुद्रुक भुतेकरवाडी, हसर्णी ही जवळपासची गावे आहेत.नांदुरा खुर्द ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2957.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2957.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e55f928589ad41ebd4510b113fd907cc1171a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2957.txt @@ -0,0 +1,2 @@ +२०° ५०′ ००″ N, ७६° २७′ ३५″ E +नांदुरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई कोलकाता लोहमार्ग गेलेला आहे. निमगाव, वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा ही मोठी गावे ह्या तालुक्यात आहेत. नांदुरा तालुका हा मुख्यत्वे कापूस तसेच सोयाबीन साठी प्रसिद्ध आहे. पूर्णा नदी ही जळगाव जामोद आणि नांदुरा तालुक्याची सीमा असून तिच मुख्य नदी आहे. बहुप्रतिक्षित जिगाव प्रकल्प हा पूर्णा नदीवर साकारतोय diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2974.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..058da2b684c42af662d869ca115c5d9a4b63808d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2974.txt @@ -0,0 +1 @@ +नांदेड-वाघाळा शहराचे काम नांदेड-वाघाळा महानगरपालिका तर्फे चालते व महापालिका 1997 मध्ये स्थापन झाली, महानगरपालिकेचे मुख्यालय नांदेड येथे आहे. नांदेड हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. नांदेड शहराला संस्कृत कवींचे शहर म्हणतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिक्षांची संख्या नांदेडमध्ये आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2976.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95b600bd0a58ff4950cc456713fb046bdc96c3ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2976.txt @@ -0,0 +1,2 @@ +नांदेड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2988.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..435a77b573a28d38e974381b3780e3b4986dc3a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2988.txt @@ -0,0 +1 @@ +हुजूर साहेब नांदेड हे नांदेड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. नांदेड येथील शीख धर्मापैकी एक असलेल्या हुजूर साहेब ह्या पवित्र स्थानाचे नाव येथील स्थानकाला देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2995.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44192628c2d533d3656bd9d55dc4b84020f5c791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_2995.txt @@ -0,0 +1 @@ +नांदेरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3010.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a648a849699fd78a0dc7fa833ae1403d1228ddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3010.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०२३ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +नांबुरी ठाकुर तिलक वर्मा (८ नोव्हेंबर, २००२:हैदराबाद, तेलंगणा, भारत - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3012.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26c89b0c580f7906d013bdc03fe28854c36787e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3012.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाइकी किंवा नाइके ही ग्रीक पौराणिक कथांनुसार विजयाची देवता मानली जाते. ती स्टीक्स् व पॅल्लास यांची कन्या आहे. +नाइकी ही साधारणतः खेळाशी जोडली जाते. नाइके या क्रीडा-सामग्री बनवणाऱ्या कंपनीचे नाव हिच्या नावावरून ठेवले आहे. ग्रीष्मकालीन ऑलिंपिक सामन्यांच्या पदकांवर हिचे चित्र अंकित असते. हिचे रोमन नाव व्हिक्टोरिया आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3029.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0c7a96e18beace3684624df64baf03e1291e502 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3029.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाईक घराणे हे महाराष्ट्रातील एक राजकीय कुटुंब असून राजकीय व सामाजिकदृष्ट्या या घराण्याला भारतीय व महाराष्ट्रातील राजकारणात विशेष महत्त्व आहे. इ.स. १९५२ पासून नाईक परिवारांचा पुसदवर प्रभाव आहे.[१] आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या पासून पुसदमध्ये या कुटुंबाचा प्रभाव आहे. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान दिले. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती व धवल क्रांती घडवून आणली तर , सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांती घडवून आणली.[२][३] +सुधाकरराव नाईक यांनी राज्यातील प्रमुख मंत्रीपदासोबतच मुख्यमंत्री पद भूषविले. यासह हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. या घराण्याचे सन २०१९ पर्यंत दोन सदस्य भारतीय संसद सदस्य म्हणून निवडून आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3047.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86e723d876d8002876dbf12a9d88af6072b138af --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3047.txt @@ -0,0 +1,4 @@ +नाईल (अरबी: النيل) ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[१] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढऱ्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते. +नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती  इथियोपिया,  इजिप्त, सुदान, युगांडा, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक व  टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान व इजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. +अटबारा नदी +निळ्या नाईल संगमाच्या खाली अटबारा नदी आहे, साधारणतः ताना तलावाच्या उत्तरेस इथिओपियामध्ये उगम पावते. सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) लांब आहे. इथिओपियामध्ये पाऊस पडतो तेव्हाच अटबारा नदी वाहते.मुखाजवळ तिचे पात्र १५० किमी रुंद आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3057.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b8fb260096480eabd7783a5be21aad36a358c6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3057.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नाओमी (सप्टेंबर २५, इ.स. १९८३:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका -) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3072.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b4f8a6b47cc31870080e642e2fd9c0fb205bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3072.txt @@ -0,0 +1,6 @@ +नाकिजीन किल्ला (今 帰 仁 ak नाकिजिन गुसुकु, कुनिगामी: नाचिजीन गुशिकु [१], ओकिनावान: नाचिजीन गुशिकु [२]) नाकीजिन, ओकिनावा येथे असलेला रियुकुआन गुसुकू प्रकारचा एक किल्ला आहे. तो सध्या मोडकळीस आलेला आहे. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ओकिनावा बेटावर तीन राज्ये होते: दक्षिणेस नानझान, मध्य भागात चाझान आणि उत्तरेस होकुझान. नाकीजिन ही होकुझानची राजधानी होती. किल्ल्यामध्ये अनेक धार्मिक उटाकी चरांचा समावेश दिसून येतो, यामुळे असे कळते की हा किल्ला त्याकाळी धार्मिक कार्यांचे केंद्र होता. सध्या हा किल्ला हिकान चेरीसाठी प्रसिद्ध आहे. या चेरी उत्तर ओकाइनावामध्ये जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळात उमलतात. जपानमध्ये दरवर्षी सर्वप्रथम चेरी येथेच फुलतात. +होकिझान राज्य निर्माण होण्याच्या आधी तेथे नाकीजिनचे सरदारांचे अस्तित्व होते. असे मानले जाते की नाकीजीन किल्ल्याचा गुसुकु प्रकार तेथेच उदयास आला आणि राज्याची स्थापना सुद्धा येथेच झाली. हा किल्ला मोटोबू द्वीपकल्पात, पूर्व चीन समुद्राच्या समोर असलेल्या खडकाळ जागेवर वसलेला आहे. हा किल्ला त्याच्या पूर्वेला असणाऱ्या एका ओहोळाने मोटोबूच्या मुख्य पर्वतापासून विभक्त केलेला आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे व ईशान्य दिशेला एक उतार आहे जो समुद्र किनाऱ्याकडे जातो. एके काळी इथे असणाऱ्या छोट्या बंदरातून किल्ल्याला रसद पुरवली जायची. होकिझान राज्याचे मुख्य बंदर असलेले उन्टेन बंदर याच्या पूर्वेस साधारणतः ५ ते ६ मैलांवर आहे.[३] +शाही निवासस्थान सर्वात उंच आणि आतील भागात स्थित होते आणि त्याच्या सभोवताली लहान बाग होती. या किल्ल्यातील पर्वताच्या सर्वात उंच ठिकाणी तीन देवळे (उगांजू) बांधलेली आहेत. शाही निवासस्थाणाच्या बाहेरील रिंगणात कमी उंचीच्या भिंती आहेत. त्या तटबंदीमध्ये प्रशासकीय इमारतींबरोबरच काही घोडेस्वारांसाठीचे निवासस्थान होते.[३] त्यावेळेसच्या गुसुकु बांधकाम प्रमाणांनुसार, भिंतींचे दगडी बांधकाम अगदी भक्कम होते, परंतु अचूकतेचा अभाव दिसून येतो. सुमारे १५०० मीटर लांब चुनखडीच्या भिंती अजूनही शिल्लक आहेत.[४] +इ.स. १४१६ मध्ये चोझान सैन्याने हल्ला करून नष्ट करण्यापूर्वी या किल्ल्याने राज्यकर्त्यांच्या तीन पिढ्या पाहिल्या होत्या. होकुझानचे राजे जपानच्या सम्राटच्या अधीन शुरी येथे राज्य करीत होते. ते बरेच शतके किल्ल्यावर रहात होते. +इ.स.१६०९ मध्ये, जपानचे जहागीर डोमेन ऑफ सत्सुमा याने रियुक्यू राज्यावर आक्रमण केले. अमामी बेटांवर जोरदार झुंज दिल्यानंतर ते उन्टेन हार्बर येथील ओकिनावा बेटावर उतरले. त्यांनी नाकीजीन किल्ल्यावर जोरदार आक्रमण केले. यात दोन्ही बाजूच्या सैन्याची बरीच जिवितहानी झाली, परंतु शेवटी जपानी लोकांना विजय मिळाला आणि त्यांनी किल्ला जाळून टाकला.[५] +एक पर्यटन स्थळ म्हणून येथील पूर्व चीनच्या समुद्राचा सुंदर देखावा, किल्ल्याच्या भिंतींची भव्यता आणि किल्ल्याने व्यापलेली एकूण जागा प्रसिद्ध आहेत.[६] त्याकाळी जवळपासच्या बेटावर नानझान व चोझान सारखी ईतर राज्ये होती. होकुझानचे राज्य त्यांच्या मानाने बरेच मोठे होते. तसेच येथे लोकवस्ती कमी दाट होती आणि लोकसंख्याही कमी होती. प्रत्येक वर्षी चेरी ब्लॉसमर्स (सकुरा)चा बहर पाहण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी नाकीजीन देशातील पहिल्या स्थानांवर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3091.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0923643fb2945ad4c828cd615014991b45be01fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3091.txt @@ -0,0 +1,14 @@ +https://en.wikipedia.org/wiki/Ngangom_Bala_Devi (3) +नागंगोम बाला देवी (२ फेब्रुवारी, १९९० - ) ही भारतीय महिला फुटबॉल खेळाडू आहे. ती भारतीय महिला राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी आणि रेंजर्स एफ.सी. या स्कॉटिश महिला प्रीमियर लीग क्लबसाठी फॉरवर्ड म्हणून खेळते. २०२० मध्ये  रेंजर्स एफ.सी.बरोबर करार केल्यानंतर बाला देवी भारताची पहिली महिला व्यावसायिक फुटबॉल खेळाडू ठरली. +बाला देवीचा जन्म ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात झाला. तिथेच तिचे बालपणही गेले. मणिपूरमध्ये फुटबॉल खूप लोकप्रिय खेळ असून तेथील महिला संघाने आतापर्यंत झालेल्या २५ राष्ट्रीय चॅम्पियनशिप्सपैकी २० स्पर्धांचे जेतेपद पटकावले आहे. +घरातूनच फुटबॉलचा वारसा लाभलेली बाला देवी लहानपणीच फुटबॉल खेळू लागली होती. तिचे वडील छंद म्हणून फुटबॉल खेळत. त्यांच्याबरोबर तिचा मोठा भाऊ आणि तिची जुळी बहीणसुद्धा खेळत असत. [2] मात्र व्यावसायिक पातळीवर फुटबॉल खेळणारी ती तिच्या कुटुंबातील पहिलीच व्यक्ति आहे. फुटबॉलबरोबरच ती टेनिस आणि हँडबॉल देखील खेळते. +वयाच्या ११व्या वर्षी तिने आयसीएसए या मुलींच्या एका स्थानिक फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश घेतला. यामुळे तिला जिल्हास्तरीय आणि पुढे  राज्य संघाकडून खेळता आले. +ब्राझीलचे फुटबॉल खेळाडू रोनाल्डो आणि रोनाल्डिन्हो देवीचे बालपणी हिरो होते. आणि आता अमेरिकन महिला संघाची मिडफिल्डर आणि सह-कर्णधार मेगन रॅपिनो तिला प्रेरित करते. पुरुष फुटबॉल खेळाडूंपैकी पोर्तुगीज फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो तिचा आवडता खेळाडू आहे. [1] +बाला देवीने अनेक मुलाखतींमध्ये या खेळात प्रवेश करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय महिलांपुढील आव्हानांबद्दल उल्लेख केला. सुरुवातीला, कुटुंबीयांचा पाठिंबा असूनही, तिला भारतीय फुटबॉल क्षेत्रातील पुरुषी वर्चस्वाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे तिला सुरुवातीला मुलांच्या सामन्यांमध्ये खेळावे लागत असे. देवीला वाटते की महिंलासाठी विशेष लीग सुरू झाल्यामुळे आता देशातील परिस्थिती सुधारत आहे. [2] +वयाच्या १५ व्या वर्षी २००५ मध्ये बाला देवीने भारतीय राष्ट्रीय संघात पदार्पण केले. [2] त्यानंतर तिने पाच वर्ष राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आणि देशासाठी सर्वोधिक गोल नोंदविणारी खेळाडूही ठरली. गेल्या दशकात तिने ५८ सामन्यांत ५२ गोल केले. [2] +देवीने राष्ट्रीय पातळीवर १०० पेक्षा जास्त गोल केले आहेत. तिच्या या यशामुळे २०१० साली तिला मणिपूर पोलिसात भर्ती करण्यात आले. त्यामुळे इंडियन वुमन लीगमध्ये तिने मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लबसह एकूण तीन वेगवेगळ्या क्लब्सचे प्रतिनिधित्व केले होते. +इंडियन वुमेन्स लीगच्या दोन हंगामांमध्ये बाला देवी सर्वोच्च गोल नोंदविणारी खेळाडू ठरली. २०१५ आणि २०१६ मध्ये बाला देवीला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) तर्फे वुमन प्लेअर ऑफ दि इयर पुरस्काराने गौरविण्यात आले. [1] +जेव्हा रेंजर्स एफसीने तिला ऑफर दिली, तेव्हा ती मणिपूर पोलीस स्पोर्ट्स क्लबकडून खेळत होती. जानेवारी २०२० मध्ये तिने त्यांच्याबरोबर ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली. भारतीय संघाकडून खेळताना बाला देवी १० नंबरची जर्सी घालते, आणि तिच्या रेंजर्स एफसीच्या जर्सीचा सुद्धा हाच क्रमांक आहे. +बाला देवीच्या आधी गोलकीपर अदिती चौहान २०१५ मध्ये वेस्टहॅम युनायटेडकडून खेळली होती, परंतु तिने व्यावसायिक करारावर स्वाक्षरी केली नव्हती. हा पराक्रम फक्त बाला देवीने गाजवला आहे. रेंजर्सच्या आणि भारतातील बेंगळुरू फुटबॉल क्लब यांच्या भागीदारीमुळे हा करार शक्य झाला. [1] +https://www.bbc.com/news/world-asia-india-51369810 [1] +https://www.cnbc.com/2020/02/19/how-ngangom-bala-devi-became-indias-first-pro-female-soccer-player.html [2] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3096.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3096.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a88d2a263b9dc56f6710b08879b662b853697cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3096.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागचाफा किंवा नागकेशर हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले व कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. दमास्कसचा अरेबियन वनस्पतीशास्त्रज्ञ मेसु याच्या स्मरणार्थ या झाडाला मेसुआ हे नाव दिले गेले आहे. +चार दिवसात परत नवीन कवळी नवीन पाने झुपक्यानी कवेत घ्यायला झाडांवर हजर होतात. हे झाड उंच वाढते. याचा पसारा खाली जास्त नसतो. ५० ते ७५ फुट उंच वाढणाऱ्या या झाडाच्या १५ ते २० फुटपर्यंत खोडाला फुले व फळे लागतात. तशा या झाडाला खोल पर्यत तारुण्य पीठिका येतात. खोडाच्या चारी बाजूंनी हिरवी कोंब येतात. त्यातून मंग फांदी फुटते. ती २ ते ५ फुटपर्यंत मोठी सुद्धा होते. त्यालाच लागुन २० - २५ काळ्याचे झुमके वाटण्याच्या आकारापासून लिंबाच्या अकरापर्यंत ह्या काळ्या मोठ्या होत जातात. पाकळी खालच्या बाजूला आतून जाड असते. आतील गोल भाग जो शंकराची पिंड समजली जाते. त्याचे संरक्षण कारायचे बहुदा पाटी पुसायचा गोल डबीतला स्पंज दिसतो तसा दिसणारा हा भाग म्हणजे या फुलातील श्रीकेसर आहे. हे केशर म्हणजेच औषधांमध्ये मूल्यवान गणले जाणारे नागकेशर. पाकळ्या उमलल्या की मग तो दिसतो. याची पाने सारखी गळतात. त्यामुळे कचरा होतो. या झाडाची मुळे वेडीवाकडी खोलवर जातात यामुळे हे झाड त्रासदायक ठरते. आणखी एका कारणासाठी हे झाड फक्त देवळे, सार्वजनिक बागा, हॉस्पिटल कंपनी अशा आवारातच दिसते. ते म्हणजे त्याचे फळ! एका वेळी तोफ गोळयाच्या आकाराची शे दीडशे फळे झाडाला लागतात. फळाचे वजन असते एक दीड किलो. फळ मोठे असल्यामुळे झाडावर आठ नऊ महिने लागतात. त्या फळाचा अतिशय घाण वास येतो. म्हणूनच हे झाड सर्वत्र दिसत नाही. भारतात ह्या फळाचा उपयोग माहित नाही. गीयानात मात्रे ही फळे गाई, गुरे माकडे खातात काही ठिकाणी त्याचे पेय बनवतात. +कैलासपतीची दोन सुंदर झाडे चर्चगट प्रदान कार्यालया समोर आहेत. एक प्रचंड वृक्ष बोरवली पार्क समोरच्या ओंकारेश्वराच्या मागे आहे. नागचाफ्याचे हे झाड आपल्याला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस मध्ये मिळेल तसेच कस्तुरबा हॉस्पिटल, एच पी पार्क, कुलाबा या ठिकाणही कैलासपतीची सुंदर झाडे आपल्याला पाहायला मिळतील. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3112.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..109fcc949eb8ac41970a5aad3f84b397b6ed0e50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3112.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागझरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3136.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31a7a1dbb5faa65d63128273b60477b3a8b8876d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3136.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागठाणा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3137.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2c51ed9177e899c6f74b26e3222d450a8e361dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3137.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागठाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे.हे गाव महाराष्ट्रात आल्याची ( ginger) बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3142.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfb57b4aeb1354e972cdc8830e69cf3f0421d17c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3142.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागणहळ्ळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e4529654aedbe4fac192c3d278c63d3a8a27057 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3159.txt @@ -0,0 +1 @@ +वै. नागनाथबुवा जाधव ( १९५१; निधन : ३ एप्रिल, २०१४) हे एक वारकरी कीर्तनकार होते. पुण्याच्या निवडुंग्या विठोबाच्या मंदिरात ते दैनंदिन प्रवचन करीत असत. त्यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत ज्ञानदीप प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले त्यांचे ’घरच्या घरी परमार्थ’ हे पुस्तक अतिशय गाजले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_316.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c349d4bc5ee931d326dfd75cf4145a1c50b99631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_316.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 48°27′0″N 34°59′0″E / 48.45000°N 34.98333°E / 48.45000; 34.98333 + +द्नेप् (युक्रेनियन: Дніпро; रशियन: Днипро; पूर्वीचे नावः येकातेरिनोस्लाव) हे युक्रेन देशामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. द्नीपर नदीच्या काठावर वसलेले द्नेप्रोपेत्रोव्स्क हे युक्रेनमधील एक प्रगत व महत्त्वाचे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3160.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dee6baf9ab6b9cf3157c9903c46894c18a39c4e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3160.txt @@ -0,0 +1,86 @@ +क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी (जुलै १५ इ.स. १९२२ - मार्च २२, इ.स. २०१२) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी समाजसेवक होते. +सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात जुलै १५ इ.स. १९२२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत वाळवा, सातवी आष्टा येथे आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे झाले. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ला ते मॅट्रिक झाले. +१९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. साताऱ्यात नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलीस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली. १९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला. +वाळवा तालुका म्हणजे कर्तबगार लोकांचा तालुका.अशा तालुक्याला भूषण ठरलेल्या काही मोजक्या हस्तींमध्ये क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव अग्रस्थानी येते. थोर स्वातंत्र्यसेनानी नागनाथअण्णांचा इतिहासात तर उल्लेख आहेच, पण सहकाराचा दीपस्तंभ आणि सामाजिक चळवळीचा धगधगता अग्निकुंड म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. +धगधगता जीवनपट +पूर्ण नाव : नागनाथ रामचंद्र नायकवडी (अण्णा) +जन्म गाव : वाळवा, ता. वाळवा (सांगली) +जन्म तारीख : १५ जुलै १९२२ +वडिलांचे नाव : रामचंद्र गणपती नायकवडी. +आईचे नाव: लक्ष्मीबाई नायकवडी. +शिक्षण : १९४८ला मॅट्रिक पास. +शाळेत असताना व्यायामाची खूप आवड, कुशल संघटक. +सन १९३० - क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी विद्यार्थी दशेत ओळख. +सन १९३९ - कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट. सेवादलात सक्रीय सहभाग. +सन१९४० - कामेरी जि. सांगली येथे पहिली विद्यार्थी परिषद घेतली. +८ ऑगस्ट १९४२ - काँग्रेसच्या करेंगे या मरेंगे चळवळीत सहभाग. +७ जून १९४३ - शेणोली स्टेशन येथे पे स्पेशल ट्रेन लुटीत सहभाग. +३ ऑगस्ट १९४३ - नाना पाटील नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन, पणुंब्रे येथे. +१४ एप्रिल १९४४ - धुळे खजिना लुटीत चित्तथरारक सहभाग. +२५ फेब्रुवारीला हुतात्मा किसन अहीर व नानकसिंग सहकारी शहीद. जीवलग दोस्त गेल्याचे दुःख. +सन १९४८ ते १९५७ - सामाजिक-राजकीय चळवळीत सक्रिय. +१३ फेब्रुवारी १९५० - बुंगवाडी येथील यशवंत गोविंद कदम (ता. तासगाव) यांच्या कन्येशी कोल्हापुरात सत्यशोधक पद्धतीने लग्न. +सन १९५७ - आमदार म्हणून लोकांनी निवडून दिले. +सन १९४९ - वाळव्यात हुतात्म्यांची स्मारके म्हणून किसान शिक्षण संस्थेची स्थापना. गरीब मुलांसाठी वसतीगृहाची स्थापना. +सन १९६३ - मुलींनी शिकावे म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केली. +सन १९६५ - मुलींसाठी सावित्रीबाई फुले वसतीगृहाची स्थापना. +सन १९७२ - शेतीला पाणी मिळावे म्हणून किसना नं. १ पाणी संस्था स्थापना. +सन १९७४ - नागठाणे बंधारा (ता. पलूस) बांधला. परिसर सुजलाम् सुफलाम् झाला. +सन १९७५ - फासेपारध्यांना शिक्षण व पुनर्वसनासाठी खास प्रयत्न. +सन १९८१ - हुतात्मा कारख़ान्याची स्थापना. मंजुरी (दिल्लीत ११ महिने ठिय्या). +सन १९८३-८४ - हुतात्मा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू. +२६ मे ८५ - ऐतवडे बुद्रुक येथे ५० हजार लोकांची शेतकरी परिषद यशस्वी. +सन १९८५ - दुसऱ्यांदा अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवड. +सन १९८५ - सोनवडे (शिराळा) दुर्गम भागातील मुलांसाठी शाळा वसतीगृह सुरू. +सन १९८६ - तिसरे अखिल भारतीय दलित आदिवासी संमेलन वाळव्यात घेतले. +सन १९८८ - रशिया दौऱ्यासाठी पत्नी सौ. कुसुमताईंसमवेत रवाना. +सन १९८९ ते ९३ - दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू केल्या. +सन १९८९ - कराड लोकसभेसाठी उमेदवारी. +सन १९९० - साखर कारखाना झोन दुरूस्ती चळवळ, सरकारला हादरा. +२५ फेब्रुवारी १९९३ - वाळवा ते सोनवडे बाबरी मशिद पाडलेबद्दल मानवी साखळी (८० कि. मी.) +२६ मे १९९३ - किणी येथे ८० हजार लोकांची शेतकरी परिषद. +११ जुलै १९९३ - पासून आटपाडीत पाणी संघर्ष चळवळीला प्रारंभ. +ऑक्टोबर १९९३ - १०८ लातूर भूकंपग्रस्त मुले दत्तक घेतली. +सन १९९६ - कराड लोकसभा निवडणूक लढवली. +सन १९९८ - भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांचा सत्कार, प्रत्येकाला टाटा सुमो मोटागाड्या भेट दिल्या. +२७ मे ९९ - मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह उद्घाटन (वाळवा). +४ डिसेंबर २००० - वडाप बेरोजगारांचा कोल्हापुरात भव्य मोर्चा. +सन २००१ - हुतात्मा दैनिक सुरू करण्याची घोषणा. +सन २००७ - शिवाजी विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी प्राप्त. +सन २००९ - भारत सरकारचा पद्मभूषण सन्मान. +१९९३ - नेमगोंडादादा पाटील जनसेवा पुरस्कार +१९९८ - डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार +१९९८ - राजर्षी शाहू महाराज पुरस्कार व मानपत्र +१९९९ - फुले-आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार +१९९९ - कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार +२००० - नेताजी सुभाषचंद्र बोस गौरव पुरस्कार +२००० - अरिहंत पुरस्कार +२००१ - प्रतिशाहू पुरस्कार +२००१ - क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार +२००२ - हरिश्‍चंद्र तारामती गौरव पुरस्कार +२००२ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रत्न पुरस्कार +२००२ - भाई माधवरावजी बागल पुरस्कार +२००२ - जीवन गौरव पुरस्कार कॉ. व्ही.एन. पाटील स्मृति गौरव पुरस्कार +२००२ - रिपब्लिकन मित्र पुरस्कार व मानचिन्ह +२००२ - शाहीर फरांदे पुरस्कार +२००२ - लक्ष्मीबाई मगर भूमिपुत्र पुरस्कार +२००३ - भगवान नेमिनाथ पुरस्कार +२००३ -दक्षिण भारत जैनसभेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार +२००३ - समाज भूषण पुरस्कार +२००४ - चिकोत्रा भूषण पुरस्कार +२००५ - फुले, शाहू, आंबेडकर लोकमान्य पुरस्कार +२००६ - आद्य क्रांतिवीर उमाजीराव नाईक पुरस्कार +२००६ - मणिभाई देसाई पुरस्कार +२००६ - लोकनेते पुरस्कार +२००६ - शाहू महाराज पुरस्कार +२००६ - लोकनेते पुरस्कार +२००७ - हुतात्मा गौरव पुरस्कार +२००७ - सामाजिक कृतज्ञता पुरस्कार +२००७ - आर्य भूषण पुरस्कार +२००७ - राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कार +२००७ - किसन वीर सामाजिक पुरस्कार +२००७ - डी. लिट्. बहुमान +२००९ -भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार +२०११ - महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे समाजजीवन गौरव +२०१२ - रयत माऊली पुरस्कार +[ दै.लोकमत मधील बातमी]दिनांक?? आवृत्ती?? diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3169.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc995fe407804c7b58dfe9784418b6c6ad401f25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3169.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपट्टिनम भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नागपट्टिनम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3170.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..377a30a0e04a69a2b04411e33472a85e8eee3c64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3170.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपट्टीनम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ५९६०१९ पुरुष मतदार, ५९२७१२ स्त्री मतदार व ७ अन्य मतदार असे मिळून एकूण ११८८७३८ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3184.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a31a966c71064ae61cb01746940d2856b6e3c1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3184.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन.आय.टी.) किंवा नागपूर अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर हे महाराष्ट्र राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्याची स्थापना २००८ साली झाली. हे महाविद्यालय नागपूरपासुन १५ कि. मी. असलेल्या नागपुर-काटोल राष्ट्रीय महामार्ग जवळ आहे. महाविद्यालयाने  २६ एकरचा परिसर व्यापला आहे. महाविद्यालयात प्रशासकीय इमारत तसेच कार्यशाळा आहे. प्रत्येक विभागाला स्वतंत्र इमारतीची सोय आहे. विद्यार्थिनी साठी स्वतंत्र वसतिगृहांची निर्मिती केलेली आहे. महाविद्यालयाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3194.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e82f4e3d9df221ca2ffd43e0728d162df23a940f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3194.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागपुरी संत्री ही संत्र्याची एक जात आहे. ती मुख्यत: नागपूर जिल्हा व जवळपासच्या भागात पिकविली जाते. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातही पिकविली जाते. संत्री ही दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते. संत्रीचे दुसरे नाव म्हणजे नारंगी. संत्र्याचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो ज्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते. संत्र्यामध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात. संत्र्यामध्ये विशेषतः व्हिटॅमिन सीचे प्रमाण अधिक असते. संत्र्याचा रस अनेक लोक आवडीने पितात. संत्र्याचे विविध प्रकार आज लोक खात आहेत. संत्र्याच्या झाडाची गडद हिरवी पाने आणि लहान पांढरी फुले आपल्याला आकर्षित करतात. अनेक मधमाशा या फुलांच्या गोड रसाचा आनंद घेतात. अनेक कारणांमुळे संत्रे हे विविध भागांमध्ये लोकांच्या आहाराचा भाग बनले आहे. +पंधराव्या शतकात (1400s) इटली, स्पेन आणि पोर्तुगाल गोड संत्रा झाडे आणण्यात आले. त्यापूर्वी केवळ इटलीमध्ये संत्रे वाढली होती. युरोपमधून, संत्रा झाडांना अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले, जे सर्व विक्रीसाठी संत्रे वाढवतात. आजकाल बहुतेक लोक नारिंगी खातात किंवा नारंगी रस रोज रोज घेतात, कारण संत्रे हे व्हिटॅमिन सीचे सर्वोत्तम आणि स्वस्त स्रोतांपैकी एक आहेत. मानवी शरीरे इतर अनेक प्राण्यांप्रमाणे व्हिटॅमिन सी तयार करत नाहीत, म्हणूनच मानवी शरीरासाठीजीवनसत्त्व क आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये जास्त प्रमाणात खनिजे नसतात. एखाद्या व्यक्तीने एक नारिंगी आणि केळी खाल्ले तर ते अतिशय पौष्टिक नाश्ता करतात जे व्हिटॅमिन आणि खनिजे दोन्ही पुरवतात. संत्री चिकण्य आणि रसाळ असतात. ऑरेंजस लिंबूवर्गीय फळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. हे टंकरी फळ निश्चितपणे आपल्या मजेशिर रसयुक्त चव आणि व्हिटॅमिन सीच्या उच्च एकाग्रता तसेच अन्य पोषक घटकांसह प्रभावित करते. संत्रा प्रामुख्याने लोकप्रिय आहेत आणि जगातील लिंबूवर्गीय उत्पादनाच्या एकूण ७०% उत्पादनासाठी ते वापरतात. नारंगी फळाची सालदेखील खड्डांमध्ये अस्थिर तेल ग्रंथी असतात ज्यामध्ये अनेक आरोग्य फायदे आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3199.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..315347b925ef4e881de800e5b36db912a7a3ebc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3199.txt @@ -0,0 +1,7 @@ + +मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, 6 पदरी, १२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल [१]हा महामार्ग  १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल .[२] या प्रकल्पासाठी ₹ ५५,३३५.३२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.[३] +महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल. सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी १५० किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी १०० किमी असेल. [४] राज्य सरकार या मार्गावर  २४ शहरे तयार करणार आहे. या शहरांत अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था असतील. या प्रकल्पासाठी १० जिल्ह्यांतून एकूण २८,२८० हेक्टर जमीन अधिग्रहित केली गेली आहे, त्यातील ८,५२० हेक्टर महामार्गासाठी वापरली जाणार आहे तर १०,८०० हेक्टर ही नवीन नगरांसाठी असेल.[५] प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी मरारविमला  बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे.[६] +महामार्गावरील पूर्व बांधकाम कार्याचा वेग वाढविण्यासाठी, मरारविमने या प्रकल्पाला पाच पॅकेजमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक पॅकेजसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनी नेमली.[७]नागरी काम  आता १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे .[८] +हा गतिमार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्ंयातून जाईल. हा १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही. या प्रकल्पात ५०हून अधिक उड्डाणपूल आणि २४हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५पेक्षा जास्त बोगदे, वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे४००हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३००हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य गतिमार्गावरील वाहतूक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसेच स्थानिक जनतेलाही त्यांच्या दळणवळणात महामार्गाचा कोणताच अडथळा होणार नाही, आणि अपघात टाळले जातील. या गतिमार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल्स (Optical Fiber Cable), गॅस पाईप लाईन्स आणि वीज वाहतूक करणाऱ्या टाकल्या जातील.[९] +समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमीचा आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल. +१० जिल्ह्यांमध्ये मिळून २० पेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रे प्रस्तावित आहेत. या गतिमार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार आहेत. अशा दोन नगरांमधले सरासरी अंतर ३० कि.मी. असणार आहे. प्रत्येक नगराचे आकारमान साधारण १००० ते १२०० एकर [४०० ते ५०० हेक्टर (२ कि.मी. x २.५ कि.मी.)] इतके असणार आहे. या केंद्रांमध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल. याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्रही असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, १५% भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर २०% भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच १०% भाग हरितक्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल; आणि ५% भाग हा सार्वजनिक आणि त्यासारख्या अन्य वापरासाठी ठेवलेला असेल.[११] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3217.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3217.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7b6eda2a39b89eb6f6d10d2e8726137ba836e72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3217.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागपूर छत्तीसगड रेल्वेचे प्रादेशिक सरकारच्या मालिकाचा ४९ मैल (७९ किमी) १,००० मिमी मीटरमापी रेल्वेमार्ग होता. नागपूर पासून तुमसर - गोंदिया आणि डोंगरगड मार्गे राजनांदगावपर्यंत हा रेल्वेमार्ग होता. [१] नागपूर ते तुमसर पर्यंतचा प्रारंभिक विभाग ६ जुलै १८८० रोजी उघडला, २१ फेब्रुवारी १८८१ रोजी तिरोरा पर्यंत, १८ मे १८८१ रोजी गोंदिया पर्यंत, २५ नोव्हेंबर १८८१ रोजी आमगाव पर्यंत आणि १६ फेब्रुवारी १८८२ रोजी राजनांदगाव पर्यंत पूर्ण झाला. [२] +१८८८ मध्ये नागपूर छत्तीसगड रेल्वे बंगाल नागपूर रेल्वेमार्फत चालविण्यात आली आणि त्याच वर्षी या मार्गाचे १,६७६ मिमी रुंदमापी रेल्वेमध्ये रूपांतर झाले. राजनांदगाव ते आसनसोल हा नवीन मार्ग नंतर १८८८ पासून बंगाल नागपूर रेल्वे द्वारे बांधला गेला. [३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3241.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf8e973d4523fbd7eced3b21ed516fd7332ac7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3241.txt @@ -0,0 +1 @@ +नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागपूर शहराच्या विकासा साठी संस्था आहे. या संस्थेने नागपूर सुधार प्रन्यास या पूर्वीचा संस्थेची जागा घेतली. [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3244.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ec11ed23b49296ac46a7bae449546d982343ccb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3244.txt @@ -0,0 +1,5 @@ +नागपूर महानगर किंवा बृहत नागपूर हे महाराष्ट्र राज्यातील एक महानगर आहे. +१९९९ मध्ये, महाराष्ट्र राज्याने नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, पार्शिवनी, मौडा, कामठी तालुका आणि सावनेर, कळमेश्वर, उमरेड आणि कुही भागांचा समावेश असलेल्या नागपूर महानगर क्षेत्राची घोषणा केली. शहरातील महानगरपालिका हद्दीच्या महानगर क्षेत्राच्या सीमांचे वर्णन केले गेले आणि मुंबई महानगर व पुणे मेट्रो क्षेत्र घोषित करण्यात आले. +नंतर दि. २४ डिसेंबर २००२ च्या अधिसूचनेवर सरकारने एनआयटी कार्यकक्षेत [२] महापालिके बाहेर [३] खंड १ (२) एनआयटी अंतर्गत मर्यादा कायदा १९३६ "नागपूर महानगर क्षेत्र" म्हणून घोषित केले. [४] १९९९ च्या सूचना कनेक्शन ने मनपाच्या हद्दीपासून जवळपास २५ ते ४० किमीचा विस्तार केला. +एनआयटीने मेट्रो प्रदेश योजना दोन टप्प्यात प्रस्तावित केली. +महानगर क्षेत्राच्या नियोजनासाठी एनआयटी धोरण आखत आहे आणि एकदा ही योजना अंतिम झाल्यावर विकासासाठी वेगवेगळ्या नगररचना योजना राबविल्या जातील. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3245.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf8e973d4523fbd7eced3b21ed516fd7332ac7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3245.txt @@ -0,0 +1 @@ +नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागपूर शहराच्या विकासा साठी संस्था आहे. या संस्थेने नागपूर सुधार प्रन्यास या पूर्वीचा संस्थेची जागा घेतली. [१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3253.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc0946085932f7346ef13f2dc2974e0d31f28a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3253.txt @@ -0,0 +1,13 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + + + +राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (पूर्वीचे नागपूर विद्यापीठ) महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे. नागपूर जिल्ह्यातील (तसेच नागपूर शहरातील) सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत. +नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सर बिपिनकृष्ण बोस हे होते. त्या वेळेस फक्त ६ महाविद्यालये, ९१७ विद्यार्थी, व फक्त ४ विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले. एका मोठ्या कालावधीनंतर २००५ साली विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले. +Nagpuruniversity.org diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3258.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c9e6e5daabe4ab0fe6c346305147a4dee7097e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3258.txt @@ -0,0 +1,3 @@ +नागपूर संत्री, नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे पिकविल्या जाणाऱ्या विविध प्रकारची संत्री ( सिट्रस रेटिक्युलाटा ) आहे . .[१][२][३] +फळामध्ये असम आणि विषम बाह्य आणि आत गोड आणि रसदार लगदा असतो. या फळामुळे नागपूर शहराला संत्रा नगर असे टोपणनाव आहे. भौगोलिक संकेत मानक नागपूर संत्र्यांसाठी भारतातील जीआयच्या रजिस्ट्रारकडे लागू केले गेले होते आणि एप्रिल २०१४ पासून ते प्रभावी आहेत. [४] +पावसाळ्यात नागपूर संत्र फुलतो आणि डिसेंबर महिन्यापासून त्याची कापणी केली जाते. येथे या पिकाची वर्षातून दोनदा वाढ होते. सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत आंबिया पीक उपलब्ध असतं ज्याला थोडी आंबट चव असते. त्यानंतर जानेवारीत गोड मृग पीक येते. सामान्यत: शेतकरी दोन प्रकारच्या कोणत्याही जातीसाठी जातात. [५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3270.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6df2154a9d72f389dae558b17bc313de4c1db97e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3270.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागभट्ट पहिला (अंदाजे इ.स. ७३० - इ.स. ७६०) हा आठव्या शतकातील भारताच्या मध्य भागाचा राजा होता. याला गुर्जर-प्रतिहार राजवंशाचा पहिला राजा समजले जाते. याची राजधानी उज्जैनमध्ये असून याचे राज्य सध्याच्या मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानसह अनेक प्रदेशांत पसरलेले होते. याने उत्तर व मध्य भारतातील राजांच्या सहाय्याने उमायद मोहिमांचा पराभव केला होता. +राष्ट्रकूट सम्राट दंतिदुर्गाने नागभट्टाच्या साम्राज्यावर स्वारी करून त्याला पराभूत केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3278.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a43debb930e65c567af7742c28e811a03173a58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3278.txt @@ -0,0 +1 @@ +नागर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ भरतपूर जिल्ह्यात असून भरतपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3291.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef31a9159cb7065cf97b0614061e01d30fef6159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3291.txt @@ -0,0 +1 @@ +नागरकोविल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुन्नरचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ कन्याकुमारी ह्या नव्या लोकसभा मतदारसंघामध्ये विलिन केले गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3338.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b56e4317581d1330c21a95083ce6199e6209fe62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3338.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3373.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecc8e6d6c7391dc5053136610ac88b3c3c96c6c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3373.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागांव भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. +हे शहर नागांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3414.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6f855216c224890063967a05c07e1048e0f7a3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3414.txt @@ -0,0 +1 @@ +नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) हा भारताच्या नागालँड आणि मणिपूर राज्यांमध्ये सक्रिय असणारा राजकीय पक्ष आहे. या पक्षाने भारतीय जनता पक्षासह नागालँडचे सरकार २००३ ते २०१८ या काळात चालविले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3439.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5cbebb4b9b7ca05983d450ccc2c7876e104df42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3439.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3441.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83a42ab8230cd7f07052bb8da393d9ebf3c91412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3441.txt @@ -0,0 +1,8 @@ + नागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3450.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3450.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d2b8a4cb558879148eae2e749b7d927e9d1186 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3450.txt @@ -0,0 +1,37 @@ +या मालिकेचे मराठी भाषेमधील भाग कलर्स मराठी वाहिनीवर "नागिण" या नावाने १६ नोव्हेंबर २०२० पासून सोम-शनि दुपारी ४.३० वाजता प्रसारित करण्यात येत होते. +नागीण शिवन्या आणि शेषा या अत्ये - मामे बहिणी आहेत ज्यांनी शिवन्याच्या आईवडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली ज्यांची वीस वर्षांपूर्वी रहेजांनी आणि त्यांच्या साथीदारांनी नागमणी (सापाचा मोती ज्याचामध्ये संपूर्ण जगाची शक्ती आहे) मिळवण्याच्या अयशस्वी प्रयत्नात हत्या केली होती. एक गृहस्थ म्हणून, शिवन्या त्यांचा मोठा मुलगा रितिकला प्रभावित करून रहेजा हवेलीत प्रवेश करते, ज्याची त्याची मैत्रिण तन्वीशी साखरपुडा आहे. बदला घेण्यासाठी रहेजासोबत कायमचे राहण्यासाठी, तन्वीला त्याची आई यामिनीच्या रूपात निघून जाण्यास सांगून शिवन्याने त्याच्या लग्नाच्या दिवशी रितिकशी लग्न केले आणि तन्वी लग्नापासून पळून गेली असे सर्वांना सांगते. +शिवन्या तिचा बदला घेण्यास सुरुवात करते पण ऋतिकच्या प्रेमात पडू लागते, जो तिच्यावरील प्रेमाची कबुली देखील देतो. पुढे शिवन्याच्या रूपात रितिकसोबत राहत असताना ती संकटात सापडल्यावर शेषालाही एक विशेष आकर्षण वाटू लागते आणि ती त्याच्याशी प्रेमात पडते. बहिणींना रितिकच्या मानेवर एक गूढ चिन्ह सापडले. अधिक जाणून घेण्यासाठी शेषा तिच्या आईला भेटते, एक माजी नागिन, जी तिला सांगते की ऋतिक हा सूर्यवंशी आहे (नागमणीचे रक्षण करणारा कुळाचा सदस्य). शिवन्या आणि शेषाला ऋतिकचे जैविक वडील सूर्यवंशी कुळातील राजा संग्राम सिंह यांच्याकडून कळते. +भूतकाळात एक धक्कादायक खुलासा झाला की यामिनी ही खरं तर संग्रामची सावत्र बहीण आणि रितिकची सावत्र आत्या आहे, जिने तिचा पती अंकुश (तेव्हा एक माळी) सोबत मिळून रितिकच्या आईचा खून केला, त्याचे अपहरण केले आणि नागमणीसाठी संग्रामला वर्षानुवर्षे बंदिवान करून ठेवले होते. यामिनी ही शिवन्याच्या आई-वडिलांची पाचवी अज्ञात मारेकरी असल्याचेही दिसून आले. शिवन्याचे सत्य कळल्यानंतर यामिनीला शेषाच्या रितिकवरील एकतर्फी प्रेमाबद्दल कळते आणि तिला शिवन्याच्या विरोधात वळवते. +यामिनी, शेषाच्या मदतीने, शिवन्याला अंकुशच्या मृत्यूसाठी कारणीभूत करते, ऋतिकला तिच्या विरुद्ध अभवणी देते, ज्याला शिवन्या ही एक नागीन असल्याचे कळते. पण यामिनीचा खरा हेतू आणि त्याच्या खऱ्या आई-वडिलांबद्दल त्याला कळले म्हणून, तो आणि शिवन्याने आपल्या प्रेमाची देतो आणि तिच्यासोबत प्रेम संबंध निर्माण करतो ज्यामुळे ती तिची शक्ती गमावते आणि एक सामान्य मनुष्य बनते, रितिक संग्रामशी गाठबेथ देतो जो शिवन्याला युद्धासाठी तिची शक्ती परत देताना मरतो. नागमणीचा मदतीने शिवन्याने यामिनीला ठार मारून तिचा सूड उगवला. शेषाने नागमणीच्या शत्रू महिष्मती कुळाशी हातमिळवणी केली परंतु शिवन्याने तिचा पराभव केला आणि महिष्मती 25 वर्षांपासून अडकल्यामुळे तिला भिंती पाठी जातं करतात. शिवन्या आणि ऋतिक नागमणीचे रक्षण करतात म्हणून देव या जोडप्याला आशीर्वाद देतो. शिवन्या गरोदर होते. +शिवन्या तिच्या गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात तिची मुलगी शिवांगीला जन्म देते. यामिनीला पुनरजीवीत, अवंतिका - महिष्मतीची राणी यांनी केले आहे. +शिवांगी तिची विधवा आई शिवन्यासोबत तिच्या आईच्या भूतकाळाबद्दल काहीही माहिती नसताना एक सामान्य मनुष्य म्हणून वाढली. ती यामिनीचा नातवंड रॉकीच्या प्रेमात पडते, जो शेषालाही प्रिय आहे. ज्या भिंतीत महिष्मती वर्षानुवर्षे अडकल्या होत्या ती भिंत शेषाने तोडली. यामिनी, शेषा आणि अवंतिका - महिष्मतीची राणी शिवन्या आणि तिच्या कुटुंबातील प्रत्येकाची हत्या करते ज्यामुळे शिवांगीला चिथावणी मिळते आणि ती तिच्या आईचा बदला घेण्याचे ठरवते. तिला तिच्या आई-वडिलांचे जीवन, यामिनी, शेषा आणि अवंतिका यांच्या वास्तवाबद्दल कळते. +शिवांगी तिच्या २५ व्या वाढदिवशी नागीण बनते. त्यांच्या घरात घुसून तिच्या शत्रूंना मारण्यासाठी ती रॉकीशी लग्न करते. शिवांगी अशी वागते की जणू तिची स्मरणशक्ती गेली आहे आणि तिच्या आईला कोणी मारले हे तिला माहित नाही. यामिनी आणि टोळीने शिवांगीला सोडले कारण तीच त्यांच्यासाठी नागमणी आणू शकते. ती रॉकीचा तिच्या आईचा मारेकरी म्हणून चुकीचा अर्थ लावते. तिच्या शोधात, तिची मैत्री रुद्र एक नगाशी होते, ज्यावर शिवन्याच्या मारेकऱ्यांनीही अन्याय केला होता. नंतर शिवांगीला रॉकी निर्दोष असल्याबद्दल कळते. रुद्र गुप्तपणे शिवांगीच्या प्रेमात पडतो. +शिवांगीने रुद्रच्या मदतीने आठपैकी चार मारेकऱ्यांना ठार केले. अवंतिकाला रुद्रबद्दल कळते आणि जेव्हा तो त्याचा जोडीदार (शिवांगी) उघड करत नाही तेव्हा त्याला मारतो. अस्वस्थ झालेल्या शिवांगीला अवंतिकाच्या मृत्यूचे रहस्य कळते आणि तिला ठार मारते. अवंतिकाच्या मृत्यूबरोबर, महिष्मती कुळाचा देखील एकदाच वध होतो. +निधी काकू हा आठवी मारेकरी असल्याचे उघड झाले आहे ज्याने शिवांगीची एकुलती एक नातेवाईक गौतमीची हत्या केली होती जी गर्भवती होती. शिवांगी निधीला मारते, तथापि, तिची ओळख शेषा आणि यामिनीला उघड होते. शिवांगी शेषाला एका पुतळ्यात रूपांतरित करते जिथे रॉकीला बोलावले होते आणि त्याला शिवांगीचे सत्य कळते. यामिनी शिवांगीला असे भसावते की तिने तिला मारले. +रॉकीने तिला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तिच्यासोबत प्रेम संबंध निर्माण करून शिवांगीची शक्ती गमावली, नंतर रॉकीने तिला अटक करण्यासाठी पोलिसांना बोलावले. +शिवांगीला कळते की ती अजूनही नागिन आहे आणि तुरुंगातून पळून जाते. रॉकी त्याच्या २७ व्या वाढदिवशी नाग बनतो, कारण त्याची दिवंगत आई तक्षक कुळातील नागीन होती. तो चुकून तक्षिकेची जागा घेणाऱ्या शेषाला मुक्त करतो. शिवांगी रॉकीला शिवन्याच्या खुनाचे सत्य दाखवते. ते दोघे मिळून शेषा आणि यामिनीला मारतात. नंतर रॉकीने रितिकच्या आदेशानुसार शिवांगीची हत्या केली. शिवांगीला विश्वासघात झाल्याचे वाटते आणि तिच्या मृत्यूचे सत्य शोधण्याची शपथ घेते. +नागराणी रुही तिचा प्रियकर विक्रांतसोबत १०० वर्षांनंतर एकत्र आली आणि ते एकमेकांशी लग्न करणार आहेत. मात्र, युवराज आणि त्याचे मित्र रुहीचा विनयभंग करतात, युवराजने विक्रांतला गोळ्या घातल्या आणि त्याचा मृत्यू झाला. रुही दुखत आहे परंतु तिने नवीन रूपासह बदला घेण्यासाठी परत येण्याचे वचन दिले आहे. +विशाखा, विश खन्ना नावाची एक श्रीमंत गुंतवणूकदार असल्याचे भासवणारी नागीन येते आणि युवराजला मारण्याचा प्रयत्न करते, पण तो वाचण्यात यशस्वी होतो. माहिरला बेलाशी लग्न करण्यास भाग पाडले जाते जी रुहीची नवीन ओळख असल्याचे उघड झाले आहे. बेलाची मैत्रिणी विशाखा असल्याचा खुलासा होतो. बेला माहिरच्या प्रेमात पडते. विक्रांत जिवंत असल्याचे उघड झाले आहे आणि नागमणी मिळवण्यासाठी त्याची आई सुमित्रा - निधोग कुळातील नागराणी यांच्यासोबत त्याच्या बनावट मृत्यूचा कट रचत होता. युवराज देखील नाग आणि सुमित्रा यांचा मुलगा आहे, जो सुद्धा योजनेचा एक भाग होता. जेव्हा बेलाला हे कळते तेव्हा तिचे मन दुःखी होते आणि उद्ध्वस्त होते. विशाखा नागमणीसाठी विक्रांतसोबत सामील होते, पण नंतर तिला पश्चाताप होतो आणि बेलाला परत सामील होतो. विक्रांत त्याच्या आईच्या दुष्ट योजनांना सोडून बेलाशी हातमिळवणी करतो. विक्रांतने विशाखाचे प्रेम स्वीकारले आणि त्यांचे लग्न झाले. +बेलाच्या ओळखीची सत्यता कळल्यावर माहिरचा थरकाप उडतो. सुमित्राने डसल्यानंतर तो त्याची स्मरणशक्ती गमावून बसतो आणि बेलाला विसरतो. +बेला माहिरच्या आठवणी परत आण्यासाठी नागमणीचा वापर करते आणि ते त्यांचे नाते पूर्ण करतात. सुमित्रा हुक्कमची मदत घेते जी बेलाला राक्षसी मुलाला जन्म देण्यासाठी गर्भधारणा करण्याचा प्रयत्न करते. विशाखा युवराजला मारते, ती बेलाची जागा घेते आणि तामसीला जन्म देते, जी काही सेकंदात मोठी होते आणि हुक्कमलाच मारते. बेलाने माहिरला सांगितले की ती त्यांच्या मुलापासून गरोदर आहे. तामसी बेला, माहिरला मारते आणि नागमणी मिळवते पण तिच्यावर झालेल्या हल्ल्यातून वाचलेल्या महानगराणी शिवांगीने तिला शाप दिला आणि तेव्हापासून ती गायब झाली. +बेलाचा पुनर्जन्म श्रावणीच्या रूपात होतो आणि माहिर मिहिरच्या रूपात पुनर्जन्म घेतो, ते एकमेकांशी एकरूप होतात. तामसी आणि सुमित्रा यांनी विक्रांतची हत्या केली. शिवांगीची कहाणी ऐकून, श्रावणी ऋतिक आणि रॉकीला मंदिराच्या कैदेतून सोडवते, नागमणीचा शाप दूर करण्यासाठी शिवांगी जी आता महानगराणी आहे आकाशगंगेतून भूतलावर येते. +यामिनी, जी मरण पावली नाही, नागमणी विकत घेण्यासाठी परत येते पण शिवांगीने तिला पुन्हा मारते आणि नरकात पाठवले. जुन्या हल्ल्यातून वाचलेली शेषा परतते, आणि रॉकी आणि रितिकच्या रूपात शिवांगीला मारते कारण ती दुमुखी नागीण (कु-सर्प) आहे हे उघडकीस होते. शेषाने तिचा भूतकाळ सांगितला की तिची आई कु-सर्प कुळातील राजाच्या प्रेमात पडली आणि तिचा जन्म झाला. शेषनाग वंशाने तिच्या वडिलांचा वध केला आणि आईला तेथून तडीपार केले. शिवन्याला हे माहित नव्हते आणि शेषाला शिवन्यामुळे शेषनाग कुळावर हल्ला करायचा नव्हता, पण जेव्हा ती शिवन्याच्या विरोधात गेली तेव्हा ती शेषनाग कुळा विरुधाही गेली. शेषाने शिवांगी आणि रॉकीला फसवण्याचा डाव रचला, नंतर शिवांगीला तिच्या कु-सर्प स्वरूपात मारले जेणेकरून सूर्यवंशी कूळ संपेल. ऋतिक अजूनही जिवंत होता पण शेषाचे प्रेम न स्वीकारल्यामुळे तो मंदिराच्या तळघरात अडकला होता आणि नंतर याच कारणासाठी तिने रॉकीलाही तिथेच अडकवले. रितिक आणि रॉकीला मिहीरने वाचवले. त्यांच्या अपराधापासून मुक्त होऊन, रितिक मरण पावतो आणि शिवन्याशी एकत्र येतो, तर रॉकी आणि शिवांगी एकत्र नवीन आयुष्य सुरू करतात. श्रावणीने सुमित्रा, तामसी आणि शेषाचा वध करते. नागमणी पुढील ५० पौर्णिमेसाठी सुरक्षित आहे. श्रावणीने मिहीरशी लग्न केले आणि त्यांनी त्यांचे लग्न पार पाडले. +विशाखा ही दूमुखी नागीण (कु-सर्प) असल्याचे देखील समोर आले आहे, जी सुरुवातीपासूनच बेला/श्रावणीचा विश्वासघात करत होती, ५० पौर्णिमेनंतर नागमणी मिळविण्याचे शपथ घेते. +भूतकाळात कुठेतरी, मान्यता, एक नागीण राजकुमारी, केशव या मानवाशी लग्न करते, त्यामुळे तिची शक्ती गमावली आणि नयनताराला जन्म दिला. पारेख कुटुंबातील सहा जणांनी केशवची हत्या केली. मान्यता आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तिच्या मुलीच्या २५ व्या वाढदिवसाची वाट पाहत होती. आश्लेषा नक्षत्राच्या शापामुळे, तिला आणि तिच्या मुलीला त्यांची शक्ती परत मिळविण्यासाठी २५ वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. +पारेख कुटुंबाला अजूनही भीती वाटत आहे की नागीण जिवंत आहे आणि तिचा सुड घेण्यासाठी परतत आहे. मान्यता आपली मुलगी नयनताराच्या २५ व्या वाढदिवसाची वाट पाहत आहे. +देव पारेख कतारहून भारतात परतला, त्याची बालपणीची मैत्रिण वृंदा हिला भेटतो. नयनतारा तिच्या नागीण शक्ती मिळविण्याची वाट पाहते, तथापि, शक्ती तिच्याऐवजी वृंदाकडे जाते, जी नंतर नयनतारासोबत जन्मताच बदलली असल्याचे उघड झाले. नयनताराला कळते की वृंदा ही नागीण आहे आणि मान्यताची खरी मुलगी आहे. नयनताराला मत्सर भावना होतो आणि ती वृंदाला मारण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, पारेख कुटुंबाचा गैरसमज झाला की नयनतारा ही मान्यताची मुलगी आहे आणि त्यांना वाटते की नयनतारा एक नागीण आहे. +वृषाली आणि इतर मारेकरी साथीदार त्यांच्या मुलांना नयनताराला ठार मारण्यासाठी पाठवतात, यादरम्यान ते पुजारी असलेल्या वृंदाच्या दत्तक वडिलांच्या मदतीने मान्यताला मारण्याचा प्रयत्न करतात. मान्यताला तिची शक्ती पुन्हा प्राप्त होते, ती पारेख कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न करते जेव्हा ते तिला मारण्यासाठी लाल टेकडी मंदिरात येतात, परंतु वृंदा तिथे येते आणि पारेख कुटुंब तेथून पळून जाते. +पारेख कुटुंबातील मुलांपासून सुटका करून घेण्यासाठी विशाखा नागमणी आणि नयनताराच्या वेशात परतते. मान्यता आणि वृंदा पुन्हा एकत्र येतात, सुरुवातीला वृंदा मान्यतावर विश्वास ठेवत नाही पण नयनताराच्या मृत्यूनंतर, वृंदा शपथ घेते की ती तिच्या वडिलांचा, वडिलांच्या कुटुंबाचा आणि नयनताराच्या मृत्यूचा बदला घेईल. वृंदा देवशी लग्न करते. +नागमणीला प्राप्त करण्यासाठी विशाखा परतल्याने नयनताराला वाचवले कारण जे लोक केवळ आश्लेषा नक्षत्रावर जन्मले होते ते नागमणीला स्पर्श करू शकतात परंतु शेवटी अपयशी ठरतात. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या देवाचा नागमणीला चुकून स्पर्श होतो आणि ती त्याच्या डोक्यात जतन होतो. संतापलेल्या आणि निराश झालेल्या विशाखाने नयनताराला खांबात अडकवले. +विशाखा पारेखच्या घरात शिरते आणि वृंदा आणि देव यांच्यात गैरसमज निर्माण करतात. नंतर ती देवचे रूप धारण करते आणि वृंदासमोर मान्यताला मारते, वृंदाला वाटू लागते की देवच तिच्या आईला मारतो. वृंदा देव आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करून तिच्या पालकांचा बदला घेण्याचे वचन घेते. +विशाखा मुंडिकाला मारते - आरशातील डायन, तिची शक्ती आणि ओळख घेते, नयनताराला एक नवीन चेहरा देते. नयनतारा तिचे नाव बदलून शलाका ठेवते. देव आणि शलाका लग्न करतात. देवाने मान्यताला मारले नाही हे वृंदाच्या लक्षात आले. मुंडिका ही विशाखाची नवीन ओळख असल्याचे शलाकाला कळते. शलाकाने विशाखाला मिलीचा खुनी ठरवले आणि तिला तुरुंगात टाकले. +वृंदा आणि देव त्यांच्या प्रेमाची कबुली देतात. देव शलाकाला वृंदा आवडते म्हणून घटस्फोट मागतो. सर्पकोश ताब्यात घेतल्यानंतर, शलाका आणि वृषाली यांना देवकडून नागमणी कसे काढायचे हे कळते, जादूच्या बाटलीचा वापर करून त्याचा आत्मा तिथं थोडं थोडं शोषून घेते, वृंदापासून दूर ठेवण्यासाठी त्याला नियंत्रित करतो. शलाकाच्या नियंत्रणाखाली देव वृंदाच्या दत्तक आई स्वराला मारतो, वृंदा आणि तिचे दत्तक वडील हार्दिकच्या लग्नाच्या दिवशी बदला घेण्याची योजना करतात. शलाकाच्या नियंत्रणाखाली त्याने काय केले याची माहिती नसताना, देव वृंदासाठी त्यांच्या खोलीत सरप्राईजची योजना आखतो, परंतु तिने देवला तिची ओळख नागीण म्हणून सांगितली आणि त्याच्यावर हल्ला केला, देव वृंदाला चाकूने मारण्याचा प्रयत्न करतो पण तो करू शकत नाही त्याने तिच्या डोक्यावर काठीने वार केले आणि तिला बेशुद्ध केले. +विशाखा वधूची जागा घेते, वृंदाच्या वेशात संपूर्ण पारेख कुटुंबाची हत्या करते (देवचे वडील, आजी, ख्याती, रोहन, स्पर्श, लिली आणि तिचे मूल वगळता) आणि वृंदाच्या वेशात देवाला नागमणी मिळवण्यासाठी सोडते देव त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूनंतर उद्ध्वस्त होतो आणि वृंदाला त्याला मारण्यास सांगतो. देवच्या कपाळावर नागमणी रागाने चमकते, वृंदा देवला आरशात पाहू देण्याचा प्रयत्न करते पण त्याला ते दिसत नाही. वृंदा देवला विशाखाच्या विषापासून वाचवण्यासाठी आणि तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिच्यासोबत लाल टेकडी मंदिरात जाण्यास सांगते, त्यानंतर तो त्याला पाहिजे टी शिक्षा करू शकतो, देव सहमती दर्शवतो आणि वृंदासोबत लाल टेकडी मंदिरात जातो. +दुस-याच क्षणी वृंदा स्वतःला लाल टेकडी मंदिरात नाही तर रहस्मयी मंदिरात पाहते आणि स्वयंभू भोळाशंकर देवाला पाहून ती हैराण होते. त्यानंतर विशाखा आणि शलाका मंदिरात प्रवेश करतात. वृंदाला कळते की शलाका ही नयनतारा एका नवीन ओळखीखाली आहे. वृंदा आणि देव यांना मदत करण्यासाठी शेषा आणि नागराणी श्रावणी येतात. विशाखाला वृंदा आणि नागराणी श्रावणीने मारले तर शलाकाला शेषाने मारले. देव मरण पावतो, वृंदा उद्ध्वस्त होऊन जातो. नागराणी श्रावणी नागेश्वरीला(सर्वश्रेष्ठ आदि नागिण) बोलावते. देवाकडून नागमणी मिळवण्यासाठी चार जण स्वयंभू भोळाशंकर महादेवाला प्रभावित करण्यासाठी तांडव करतात. नंतर, महादेव नगेश्वरीला दहा हजार वर्ष जुना शाप तोडतात आणि पुनर्जीवित करतात. नागेश्वर तिची कथा मृत देव आणि नागीण वृंदाला सांगते आणि देव पुन्हा जीवंत होतो. नागेश्वरी आता पुन्हा चाळीस वर्षं नंतर पुनर्जन्म घेऊन तीच अधुरी कथा पूर्ण करण्यासाठी परतण्याची घोषणा करते. +कथा दहा हजार वर्षांपूर्वी सुरू होते जेव्हा गरुडांना आकार बदलण्याची शक्ती होती परंतु नाग, नागीणमध्ये नाही. नागमणी मिळविण्यासाठी जेव्हा गरुडांनी सापांवर हल्ला केला तेव्हा भगवान शिवाने सापांच्या आकार बदलण्याच्या क्षमतेच्या आशीर्वाद दिला आणि ही शक्ती मिळविण्यासाठी पहिल्या नागिणचे नाव दिले, नागेश्वरी - सर्वश्रेष्ठ आदि नागिन. ती हृदय नावाच्या नागाच्या प्रेमात पडली होती, तर गरुडांचा राजकुमार, आकेश कुळांमधील वैर असूनही तिच्या प्रेमात पडतो. आकेश सापांवर हल्ला करून नागमणी मिळवण्याचा कट रचतो. तो आपल्या सैन्यासह मंदिरात प्रवेश करतो आणि आपल्या सैन्यासह हृदयाला मारतो. तथापि, नागेश्वरीने त्याचा वध केला होता, ज्यानंतर तिला भगवान शिवाने इतर सर्पांचे रक्षण करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल शाप दिला होता परंतु दहा हजार वर्षांनंतर परत येण्याचे वरदान देखील मिळते. दहा हजार वर्षांनंतर तिच्या प्रियकराशी एकत्र येण्यासाठी ती स्वतःला मारून टाकते. शापामुळे नागेश्वरीचा आत्मा वर्षानुवर्षे मंदिरात अडकला होता. कथा पूर्ण केल्यावर, देव पुन्हा जिवंत होतो आणि तो वृंदासोबत पुन्हा एकत्र येतो. दोघे परततात. नागेश्वरीचा आत्मा नागमणीला राहस्मयी (गूढ) मंदिरात सादर करतो. भगवान शिवाच्या अटीनुसार, नागेश्वरीला तिची प्रेमकथा पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो परंतु यावेळी इतिहास बदलणार होता. +नागेश्वरीचा पुनर्जन्म बानी, अनाथ म्हणून झाला आहे, तर हृदयानेही जय, अनाथ म्हणून पुनर्जन्म घेतला आहे. अकेशचा पुनर्जन्म वीरांशू उर्फ ​​वीर म्हणून झाला आहे. वीर बानीच्या मित्र नूरच्या लग्नात गोंधळ घालतो आणि त्यानंतर तो जयशी भांडतो. बानी त्याला थांबवते आणि वीर तिला वेड लावतो. बानीचे प्रेम जिंकून तिच्याशी लग्न करण्याची वीरची योजना आहे. जय आणि बानी शिवमंदिरात पोहोचतात आणि मागील जन्मांची आठवण करून देतात आणि दोघांनाही वीर हे खरे तर आकेशचा पुनर्जन्म असल्याचे समजते. वीरचा जुळा भाऊ टीर सुटला आणि त्याने जयला उंच कडा खाली फेकले. बानी जयच्या मृत्यूची साक्षीदार आहे आणि बदला घेण्यासाठी ती टीरला वीर समजत त्याला मारते. मात्र, प्रत्यक्षात शुक्ला यांनीच तीरचा जीव घेतला ज्याची कोणालाच माहिती नव्हती. जेव्हा वीरला त्याच्या भावाच्या मृत्यूबद्दल कळते, तेव्हा तो बानीशी जबरदस्तीने लग्न करतो आणि तिचा छळ करण्याचे वचन देतो. +ते दोघे प्रेम-द्वेषी नातेसंबंध सुरू करतात, जिथे बानी वीरला अनेक वेळा चिथावणी देण्याचा प्रयत्न करते परंतु वीर कधीही तिला दुखावत नाही. +जय जिवंत असल्याचे उघड झाले आहे आणि तिच्या शक्ती मिळविण्यासाठी बानीशी त्याची मैत्री खोटी आहे. जयने बानीसमोर अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. नंतर बानीला कळले की ती तीरची मारेकरी नाही. वीरची आई चंद्रकला मारकट म्हणून समोर आली आहे, जी सतयुगातील बानीची सर्वात मोठी शत्रू होती. जय देखील तिचा मुलगा असल्याचे नंतर उघड झाले. मारकत बानीला हरवतो. बानी वीरच्या प्रेमात पडते आणि त्यांनी त्यांचे लग्न पार पाडले. +जय चंद्रकला तिची शक्ती मिळवण्यासाठी मारतो. शेवटी बानी आणि वीरच्या बाळाला जन्म दिला जातो जो आदि शाट (पहिला पिशाच) आहे. बानी आणि वीर निसर्गाच्या नियमाविरुद्ध गेले म्हणून त्यांच्यावर लघुग्रह पडून त्यांचा दुःखद मृत्यू होतो. आदि नागिनची शक्ती मिळविण्यासाठी जय त्यांच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याऐवजी मारला जातो. बानी आणि वीर यांचे आत्मे एक होतात. +भारताचे देशद्रोही शेजारी देशाला जैविक युद्ध सुरू करण्यास मदत करतात आणि विषारी द्रव पाणवठ्यांमध्ये सोडतात, ज्यामुळे साथीचा रोग होतो. देशाच्या शत्रूंचा शोध घेण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी औषध शोधण्यासाठी एक प्राध्यापक शेष नागीनची मदत घेतो. +शेष नागीन महेक सुरक्षा प्रभारी असल्याची बतावणी करत असताना तिची धाकटी बहीण पृथा ही कामगार म्हणून गुजराल कुटुंबातील भाऊ ऋषभ आणि रितेश यांच्या लग्नात प्रवेश करते, त्यांचे वडील ललित गुजराल, नववधूंच्या वडिलांसह एक देशद्रोही, दुसरा देशद्रोही. रितेश पृथाच्या प्रेमात पडतो आणि प्रथाशी लग्न करण्यासाठी रियासोबतचे लग्न मोडतो. ऋषभला पृथाच्या हेतूवर संशय येतो आणि त्याने रितेशवर हल्ला केला, नंतर पृथाशी लग्न करण्यासाठी त्याची जागा घेतली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3458.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f92e530abeaf777916f6d38f5c09661c11b8faeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3458.txt @@ -0,0 +1,2 @@ +नागुळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_347.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53194562319a9ccc10e18fbd47cd4144a7e01da2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_347.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय उपखंडात हडप्पा संस्कृतीचा विस्तार पश्चिमेला सिंधू नदीपासून पूर्वेला उत्तर प्रदेशपर्यंत आणि उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला दक्षिण महाराष्ट्रा पर्यंत झाला.या संस्कृतीची जडणघडण द्रविड, ब्रहुयी , पणी, व्रात्य , असुर , नाग , दास , वाहिक , सुमेरियन आदी मानव समुहांनी केली.त्यात द्रविडांचा सिंहाचा वाटा होता. म्हणून हडप्पा संस्कृतीला द्रविड संस्कृती असे म्हणतात.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_349.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..437636bdc06473c4999484db773728e29babe215 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_349.txt @@ -0,0 +1,36 @@ +द्राविड भाषाकुळ हे जगभरातील अंदाजे २०० कोटी लोकांमार्फत वापरल्या जाणाऱ्या सुमारे ८५ विभिन्न भाषांचे भाषाकुळ आहे. या भाषाकुळातील भाषा प्रामुख्याने दक्षिण भारतात बोलल्या जातात. दक्षिण भारताशिवाय पूर्व व मध्य भारतात, तसेच भारताबाहेर ईशान्य श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, इराण व अन्य देशांमध्येही द्राविड भाषक विखुरले आहेत. द्राविड भाषाकुळांतर्गत तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळम या भाषा लोकसंख्येच्या दृष्टीने प्रमुख गणल्या जातात. +तमिळ +मलयाळम +कोडावा +कुरुंबा +कोटा +टोडा +कन्नड +बडगा +कोरगा +तुळू +कुडिया +गोंडी +मारिया +मुरिया +पर्धान +नागरचल +खिरवार +कोंडा +मुखा-डोरा +कुई +कुवी +कोया +मंदा +पेंगो +तेलुगू +सवरा +चेंचू +नैकी +कोलमी +ओल्लारी +दुरुवा +कुडुख +कुमारभाग पहाडिया +सौरिया पहाडिया +ब्राहुई diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3497.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6372f487e3b70ba03ac2a78065e29626f3644de5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3497.txt @@ -0,0 +1 @@ +नागौर हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3542.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3bd59da5420e7c4106b093f2f8907ae08c6a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3542.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रेक्षकांच्या आणि टीकाकारांच्या दृष्टीने नाटक कसे आहे, कसे वाटले यावर लिहिलेल्या लेखाला नाट्यसमीक्षा असे म्हणतात. +महाराष्ट्रात असे अनेक नाट्यसमीक्षक आहेत. त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3558.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25e08a955b9d59579f18d5d1500aabe3a7c88532 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3558.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाटो (उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) ही एक आंतरराष्ट्रीय युती आहे ज्यामध्ये युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील ३० सदस्य राष्ट्रांचा समावेश आहे. ४ एप्रिल १९४९ रोजी उत्तर अटलांटिक करारावर स्वाक्षरी करून त्याची स्थापना झाली. कराराच्या पाचव्या कलमात असे नमूद केले आहे की जर सदस्य राष्ट्रांपैकी एकावर सशस्त्र हल्ला झाला तर तो सर्व सदस्यांविरुद्ध हल्ला मानला जाईल आणि इतर सदस्यांनी आक्रमण केलेल्या सदस्याला आवश्यक असल्यास सशस्त्र दलांसह मदत करावी.[१] +३० सदस्य देशांपैकी २७ मुख्यत्वे युरोपमध्ये, दोन उत्तर अमेरिकेत आणि एक आशियामध्ये आहेत. सर्व सदस्यांकडे सैन्य आहे, आइसलँड वगळता, ज्याकडे सामान्य सैन्य नाही (परंतु त्यांच्याकडे नाटो ऑपरेशन्ससाठी एक तटरक्षक आणि नागरी तज्ञांची एक छोटी तुकडी आहे). नाटोचे तीन सदस्य अण्वस्त्रधारी देश आहेत: फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स . नाटोचे १२ मूळ संस्थापक सदस्य देश आहेत. आणखी तीन सदस्य १९५२ ते १९५५ दरम्यान सामील झाले आणि चौथा नवीन सदस्य १९८२ मध्ये सामील झाला. शीतयुद्ध संपल्यानंतर, नाटो ने १९९९ ते २०२० पर्यंत आणखी १४ सदस्य जोडले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3574.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d97539cca10d6afe9c495371a09b1e72fe950098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3574.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +नाट्यदर्पण नाव असलेले खालील लेख विकिपीडियावर आहेत. +१. नाट्यदर्पण (ग्रंथ) +२. नाट्यदर्पण (ग्रंथप्रकाशक) +३. नाट्यदर्पण (संस्था) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3583.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3439b3b3e13082327a58a03115b5bbb911b038dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3583.txt @@ -0,0 +1,3 @@ +नाट्यशाळा + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3596.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313a949020e611aa83a944d6a0d904ba780fac0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3596.txt @@ -0,0 +1,8 @@ +ठाणाले लेणी किंवा नाडसूर लेणी हा २३ बौद्ध लेण्यांचा समूह रायगड जिल्हातील, पालीपासून १८ किलोमीटर अंतरावर सुधागड येथे आहे.[१] +या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता. +या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.[२] +हा तेवीस लेण्याचा समूह सर्वप्रथम मराठी मिशन मुंबई यांनी जानेवारी इ.स.१८९० मध्ये पाहिला आणि तत्कालीन सुप्रसिद्ध पुरातत्त्व तज्ज्ञ हेन्री कझिन्स या संशोधकाच्या नजरेसमोर आणल्यामुळे कझिन्सने त्याच वर्षी ठाणाळे लेण्यांना भेट दिली आणि इ.स.१९११ मध्ये त्याने "नाडसूर आणि खडसामला लेणी(Caves at Nadasur and Kharasamla) हे पुस्तक प्रकाशित केले. +खडसामला किंवा खडसांबळे लेणी(नेणावली लेणी) समूह ठाणाळे लेणीच्या दक्षिणेस नऊ किमी अंतरावर आहे. ठाणाळ या शब्दामधील ठाण म्हणजे स्थान अर्थात 'पूजास्थान' असा केला जातो.[३] +येथील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती झाली असावी.[४] +पाली गावापासून ठाणाळे गाव नाडसूर मार्गे सुमारे २५ किमी अंतरावर आहे. ठाणाळे गावाच्या पूर्वेला घनदाट अरण्यात ही लेणी कोरलेली आहेत. पाली गावातून स्थानिक एस.टी.चा किंवा रिक्षाचा प्रवास करावा लागतो. ठाणले गावातून मात्र पुढे पायवाटेने सुमारे दीड तासांची पायपीट करून लेण्यांपर्यंत पोहोचता येते. रानात चकव्या वाटा पुष्कळ आहेत.म्हणून गावातून वाटाड्या सोबत घेणे उत्तम. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3629.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39675398c3412db14e41817ca82a08a4f19c438e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3629.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नाणेमाची हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असलेल्या महाड तालुक्यातील एक गाव आहे. येथे आईचा बांध हे नाव असलेला एक धबधबा आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3632.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3632.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f59f95e17ba7bd428cbc222bec29286f59455240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3632.txt @@ -0,0 +1,8 @@ + नानोस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3662.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..972c7b73e9df3b42a7f3f05fc0246900e1984093 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3662.txt @@ -0,0 +1,26 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +नाथांच्या भक्तीने भारावलेला भक्त नाथांच्या दर्शनासाठी वेडापिसा होतो तत्त्वज्ञाना साठी वणवण भटकतो ,कारण तत्त्वज्ञानात गुढ आहे. जन्म मृत्यु रहस्याचे !ते जसे दुर्गम वाटतेतसेच विश्वाच्या उत्पत्तीचे गुढच आहे. महादेवीने गोरक्षनाथाना विश्वनिर्मितीचे गुढ विचारले होते. कारण गोरक्षनाथहे एक नाथ पंथीय योगी होते. व त्यांच्या तोंडुन हे गुढ उकललेले ऐकावे असा मानस महादेवीचा होता. परंतु गोरक्षनाथानीही महादेवीला सांगीतले की हे महादेवी त्यावेळी महानंदा देव होते. आनंदमय महदेवाने विश्वाची स्वयमनिर्मीती केलीत्याआदिदेव आदीनाथापासुन इचछाशकती निर्माण झाली व द्न्यानातुन क्रया शक्ती निर्माण झाली त्यातुनच जगाची उत्पत्ती झालीजगात उत्पत्तीचा आध्यात्मिक इतीहासअशा तऱ्हेने श्री गोरक्षनाथानी गोरक्ष उपनिशदात सांगीतला. तो तर्कशुद्ध आहेजीवशिवाच्या भेटीची ओढ लागलेला जीव विचारांती श्री गोरक्षनाथांच्या तर्कशुद्ध विवेचनाचाच विचार गंभीरपणे करु लगतो व हळूहळू त्याच्या तर्कशुद्धतेचा अभ्यास करून मानवाच्या निर्मीतीतुन ईश्वरभक्तीचा भास अभास उदय - अंत ,लय - विलय ,प्रकाश - अंधार ,पृथ्वी- आकाश, देव - दानव स्थितीचा वेध घेत असतो या वैचारिक वेधातुनच ईश्वरनिर्मीतीची कल्पना उगम पावते व मानवी मन भक्तीकडे वळते. भुत वर्तमान भविष्य या कालाच्या कला विचारात घेवुन मानवान आपल्या जीवनाला कक्षा दिल्या. तशीच कक्षायुगायुगांची पृथ्वीला दिली. ती देववाणीतुन भगवान श्रीकृष्ण म्हणतात, " ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढतो त्या त्या वेळी मी अवतार +या उक्तीची प्रचीती इतीहासाला ह्य भारत -भुमीवर जन्म घेतलेल्या नवनरायण नवनाथानी दिलेली आहे. +नवनाथांच्या इतिहासाचा शोध घेणे सोपी नाही.दंत कथांच्या सहाय्याने त्यांच्या जन्माविषयीचे निरनिराळे अर्थ काढावे लागतातत्यातुन वैचारिक होत नाही समाधान होत नाही .असे विद्वानाना वाटतेपण नदीचे मुळ व ऋषीचे कूळ शोधु नये म्हणतात. +त्याप्रमाणे नवनथांच्या जन्माविषयी गुढ आहे. णवनथांचे यौगिक कार्य इतके मोठे आहे प्रभावी आहे की त्यांच्या मुळ जन्म कथांचा ऐतिहासिकभाग कोठेच धृत होत नाही .व दंत कथातुन निघणारे निष्कर्ष ऐतिहासिक कसोटीला उतरत नाहीत तसेच तेथे तात्त्विक विचारांच्या मंथनाला वाव मिळत नाही. नवनाथांचा जन्म अयोनीसंभव आहे व तो यौगिक मुल्याचा आहे . +मच्छिंद्रनाथांचा जन्म माशापासुन झालेला आहे ब त्याना माशाच्या उदरात असतानाच शिवा कडुन ब्रम्हद्यान प्राप्त झाले. +"तो क्षीर कल्लोळाआतु ,मकरोदरी गुप्त होता तयाचा हातु ,पैठे जाले +तो मच्छिंद्रसप्तश्रुंगी,भग्नाथा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण जाला" +द्न्यानेश्वरी अठरव्या अध्यायातील बरील उल्लेखावरून मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला याचा आध्यात्मिक बोध होतोमच्छिंद्रनाथांचे यौगिक जीवन जल त्राटकातुन सुरू झाले आहे. म्हणुन त्यांचा जन्म जलाशी दाखवला आहे. +गोरक्षनाथांचा जन्म मच्छिंद्रनाथांच्या कृपा प्रसादाने झाल्याची कथा सर्वशृत आहे. ती कथा अशी की ." मच्छिंद्रनाथानी सूर्यबिज अभीमंतृन ते भस्म एका विप्र स्त्रीस दिले. त्या विप्र स्त्रीने ते भस्म उकीरड्यावर टाकले व त्यात जीवधारणा निर्माण झाली ह्याचा अर्थ गोरक्षनाथ हे सूर्य त्राटक करीत असतत्यामुळे नाथपंथात त्यांचे भौतिकसामर्थय व व्यक्तीमत्व सूर्यासारखे आहे. कबिर . गोरक्षाच्या भेटीचा संबंध ऐतिहासिकदृष्ट्या जसा उत्तर हिंदुस्तानात येतो तसाच दक्षिण हिंदुस्तानातही द्न्यानेश्वरांचे पणजोबा त्रंबकपंत यांचे भेटीत येतो. +किंबहुना महाराष्ट्रात नाथपंथाच्या वास्तव्याची जाणिव त्रंबकपंताच्या व गोरक्षनाथांच्या भेटीनेच होते गोरखनाथांचा मठ अहमदनगर जिल्ह्यातील डोंगरगण या डोंगराबर आहे. नासिक येथील त्रंबकेश्वरी गोरखनाथांची जशी गुंफा आहे तसाच आखाडा ही आहे. या आखाड्याची स्थापना विक्रम संवत्सर९२३ साली झाली अशी नोंद या आखाड्यातील ताम्ब्रपटावर पहाबयास मिळते. ह्या वरून असे दिसुन येते की गोरक्षनाथांचे वास्तव्य ९ व्या शतकापासुन १३व्या शतकापर्य्नत होते. +जालिंदरनाथ यांची जन्म कथाही पौराणिकच आहे. ऱाजा ब्रम्हदेव यानी यद्न्य केला असता अग्नी प्रसन्न होवुन त्यांनी राजाला पुत्ररत्नाचा प्रसाद दीला. जालींदर नाथांचा जन्म अग्नीतुन झाला त्याअर्थी जालिनदर नाथ हे अग्नी त्राटकातुन योगी अवस्थेत आले आहेत ..... +सिद्धकानिफनाथाला अर्थात प्रबुद्धनारायणाला हत्तीच्या कानातुन जालिनदर नाथानी बाहेर काढलेह्याचा अर्थ एकांतात बसुन कानिफनाथ गणेशोपासना करीत असले पाहीजेत कानिफनाथ ही *अग्नीत्राटकातुन योगी अवस्थेत +आले . +यांचा जन्म कर्दमपुतळ्यापासुन झालेला आहे. गोरक्ष संजीवनी मंत्र पाठ करीत असताना लहान मुलाना खेळण्यासाठी मातीचा पुतळा बनवुन देतो,पण संजीवणी घोकत असल्याने त्या पुतळ्याला संजीवणी प्राप्त होते. +पुढे गोरक्षनाथ गहीनी नाथाना दिक्षा देवुन तपाला बसवतातम्हणजेच गहीनीनाथ तपपुर्व बिंदुत्राटक करत असावेत ...... +रेवणनाथ यांचा जन्म रेवातीरी नदीकाठी रेतीत झाला. म्हणजेच नदीकाठी बसुन ते +जलत्राटक करत असावेत ..... +चर्पटनाथ यांचा जन्म नदीकाठी दर्भात दाखविलेला आहे म्हणजेच चरपटीनाथही जलत्राटक करत असावेत. पण इतर सर्व जलत्राटका साठी दर्भासन वापरत पण रेवणनाथ हे रेतीआसन +वापरीत ..... +वटसिद्ध नागनाथ याचा जन्म एका झाडाच्या ढोलीत नाग अंडजातुन होतो ह्याचा अर्थ नागनाथ हे ढोलीत बसुन बिंदु त्राटक ही साधना करत असावेतया साधनासाठी त्यानी सर्पाची कात हे आसन घेतलए होते ...... +भर्तरीनाथ यांचा जन्म कौशिकऋषी यांच्या आश्रमात झाला असावाते भिक्षेसाठी बाहेर निघाले असताना भिक्षापात्र अंगणात ठेवले होते. ते दार बंद करण्यास गेले असताना सूर्यतेज भिक्षापात्रात पडले ते पात्र कौशिक ऋषीनी मंदराचलीच्या गुहेपाशी नेवुन ठेवलेह्याचा अर्थ भर्तरी हे कौशिकऋषी यांच्या सान्निध्यात +सूर्य त्राटक करीत असावेत. सूर्यसाधनेपासुन प्राप्तझालेले तेजपाहुन कौशिक ऋषीनी त्याना साधनेसाठी गुहेत नेवुन बसवले असले पाहीजे .... diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3672.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb06549ecd4051b5ae7a5abc6ded3ac67fafdafe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3672.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +नेथन मिचेल कूल्टर-नाइल हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3680.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e94cdb4d774555f182eb506541777cadfd6ff3c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3680.txt @@ -0,0 +1,19 @@ +नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर "नाथ" हा शब्द जोडता येतो. +नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला. +नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले. +नवनाथ ब्रम्हाच्या विर्यापासून उत्पन्न झाले म्हणून समस्त नाथसंप्रदाय नाथपंथी नाथसमाज हिंदू वर्ण व्यवस्था मधे मोडला जात नाही. व ब्रम्हाच्या द्वारे त्यांना देह प्राप्त झाला व त्या देहात नवनारायण यांनी प्रवेश केला. श्री दत्तगुरू यांनी नवनाथाना नाथसंप्रदाय मध्ये त्यांना महत्वपूर्ण स्थान दिले. +गुरू मच्छिंद्रनाथाना संजीवनी मंत्राची दीक्षा प्राप्त आहे. दैत्यगुरू शुक्राचार्य यांना प्रसन्न करून त्यांच्या कडून गुरू मच्छिंद्रनाथानी संजीवनी मंत्राची दीक्षा मिळवून घेतली. व नंतर ही दीक्षा गुरू गोरक्षनाथाना देण्यात आली. चुकीचा वापर होऊ नये म्हणून संजीवनी मंत्राची दीक्षा नाथानी गुप्त स्वरूपात ठेवली. नाथसंप्रदाय मध्ये गृहस्थ जीवन पद्धती सुरू करण्यासाठी गुरू गोरक्षनाथानी स्त्री व पुरुष यांची मातीचे पुतळे निर्माण करून त्यात संजीवनी मंत्र व महा मृत्युंजय मंत्रांनी मातीचे पुतळ्यात जीव निर्माण केला. त्यांनंतर अनेक स्त्री व पुरुष निर्माण करून त्यांचे विवाह करून त्यांना (सामाजिक बांधिलकी, प्रेम, त्याग, भक्ती, काम, भोग, मोक्ष) गृहस्थ जीवनाचा सुलभ व सुखी जीवनाचा मार्ग दाखविला. नाथसंप्रदायची नाथपंथी नाथसमाज सुरुवात झाली. नाथसंप्रदाय हा भारतातील एक हिंदू धार्मिक नाथ समाज आहे. +'नाथसंप्रदाय मधले मुख्य दैवत +श्री शिवशक्ती - महादेव व आदिशक्ती व श्रीहरि विष्णू नारायण आणि श्री दत्तगुरू व श्री हरी विष्णू नारायण नवनाथ (नवनारायण) आणि वैष्णोवी देवी धाम येथील भैरवनाथ हे नवनाथ यांचे अग्रज मानले जातात. +नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही भूमिका.. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे. +नाथांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रेयाकडून मिळाल्याचे दिसून येते. तांत्रिकदृष्टय़ा जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यांमध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरू दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणूनच नाथमत, अवधूतमत, अवधूत संप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावांनी देखील ओळखला गेला आहे. +नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येन्द्रनाथ (मच्छिन्द्रनाथ) आणि गोरक्षनाथ या गुरुशिष्यांचे नाव घ्यावे लागेल. या दोहोंचा जन्म, त्यांचे चमत्कारांनी भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयांशी संबंधित अनेक कथाही जनमानसात प्रचलित आहेत. मत्स्येन्द्रनाथांनी त्यांच्या मासळी- आईच्या पोटात असतानाच शिव-पार्वती संवाद दैवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त  करून घेतलेले ज्ञान, गाईच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मत्स्येन्द्रांना खाव्याशा वाटलेल्या वडय़ाकरिता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्रजप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म अशा त्यांच्या असंख्य कथा महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजल्या आहेत. +नवनाथांच्या परंपरेमध्येच आपल्याला चौऱ्याऐंशी सिद्धांचा उल्लेख सापडतो. ही ८४ सिद्धांची कल्पना मूलत: वज्रयान परंपरेतील आहे. संशोधकांचे असे मत आहे की, बौद्ध धर्माच्या ऱ्हासाच्या काळात गोरक्षनाथांच्या प्रभावाने अनेक बौद्धानुयायी ज्या वेळी नाथपंथात सामील झाले, त्या वेळी त्यांच्याकडील ८४ सिद्धांची ही संकल्पना नाथांकडे रूढ झाली असावी. या सिद्धांची देखील विस्तृत नामावली उपलब्ध असून त्यापैकी ८४ सिद्ध नेमके कोणते, याबद्दल मितभिन्नता आढळते. ढोबळमानाने असे म्हणता येईल की, नवनाथांचा संप्रदाय अनेकांनी स्वीकारून सिद्धपद प्राप्त केले. या सिद्धांकडून आणि त्यांच्या शिष्यांकडून विविध लोकांना सांप्रदायिक उपदेश मिळाला आणि यातून पुढे नाथ संप्रदायातील अनेक गुरु-शिष्य परंपरांचा जन्म झाला. यातील काही परंपरांमध्ये प्रामुख्याने मंत्र-तंत्रविषयक ज्ञान आहे. काही परंपरा तत्त्वज्ञानप्रधान असून त्यामध्ये योग आणि ध्यान या उपासना पद्धतींचा अवलंब केला जातो. महाराष्ट्रातील भक्तीमार्गातही नाथ परंपरा रुजली असून अनेक भक्त मंडळी गुरुपदिष्ट मार्गाने नामसंकीर्तन, गुरुपूजन इत्यादीद्वारे मोक्षप्राप्ती करून घेण्याची मनीषा बाळगतात. +शिवशक्ति आणि दत्तात्रेय ही नाथ संप्रदायातील महत्त्वाची दैवते होत. याशिवाय ज्या विविध संप्रदायांनी नाथांचा मार्ग अनुसरला त्यांनी प्रायः आपापली दैवतेही सोबत आणली असावीत. त्यामुळेच बहुधा, इतर अनेक देवतांच्या मंत्रांचा समावेश नाथपरंपरेत झाल्याचे आढळते. दुर्गा, भैरव, नरसिंह, राम, हनुमान अशा अभिजनांच्या दैवतांसोबतच लोकधर्मातील म्हसोबा, वेताळ यासारख्या दैवतांचा, तसेच मुस्लिम पीर आणि फकिरांचा उल्लेख असणारे अनेक मंत्र नाथपरंपरेत सापडतात. ज्या ठिकाणी नवनाथांची वस्ती झाली अगर त्यांनी मठ स्थापिले ती ठिकाणे नाथांची तीर्थक्षेत्रे असून नाथपरंपरेतील जोगी अशा ठिकाणची यात्रा करतात. त्र्यंबकेश्वर, द्वारका, पुष्कर, रामेश्वर, हिंगळजा, गिरनार, गोरखपूर, पैठण अशी असंख्य ठिकाणे नाथांशी संबंधित असल्याचे प्रसिद्ध आहे. नाथ परंपरेमध्ये एकूण १२ पंथ विद्यमान असून त्यातील काही आदिनाथाने प्रवर्तित केले तर काही गोरक्षनाथांनी, अशी मान्यता आहे. +इतर नावे : योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय. +त्र्यंबकेश्‍वर हे नाथसंप्रदायाचे पहिले मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे. +ब्रह्मगिरीवरील कौलगिरीच्या पोटाला अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथांची धारणा अशी एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी "हर हर गंगे‘ अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात. +दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात. साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना येथे उपदेश देण्याचे मान्य केले होते. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा. +प्रमुख नाथांची संख्या ही नऊ असून ते नऊ नारायणाचे अवतार आहेत असे मानले जाते. जेव्हा ब्रम्हदेव यांनी सृष्टी ब्रम्हांडाची निर्मिती केली त्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णू यांनी त्यांचे अंश स्वरूपात ब्रम्हांडमध्ये अवतार स्थापन केले. यांना नवनारायण असेही म्हणतात. त्यामुळे सृष्टीला अलोकिक स्वरूप प्राप्त होते. +नवनाथांची यादी, मूळ अवतार आणि त्यांचे गुरू पुढील प्रमाणे आहेत. +जळगावला प्राचार्य शंकर कृष्णा जोगी यांनी नाथ संप्रदायांवरील सर्व जुन्या-नव्या-दुर्मीळ ग्रंथांचे, हस्तलिखितांचे एक संदर्भ वाचनालय स्थापन केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3695.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ee2b570858daa5198fd694661dc53c62263edf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3695.txt @@ -0,0 +1,2 @@ + नादसुर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3700.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3700.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c433855988344c3be72c43cb0ca8bd2724c833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3700.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन डि क्लर्क (१६ जानेवारी, २००० - हयात) ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. २०१७ साली दक्षिण आफ्रिकन संघाकडून पदार्पण केलेल्या डि क्लर्कने आत्तापर्यंत एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. +साचा:दक्षिण आफ्रिका संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3729.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3729.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f0c5ebc38e9a72e82a75223d828b33867a39926 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3729.txt @@ -0,0 +1 @@ +नानकाई इलेक्ट्रिक रेल्वे (जपानी:南海電気鉄道) ही जपानी रेल्वेमार्ग कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय ओसाका शहराच्या उपनगरात आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3751.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47338f50359738b99bce442586d221b8dc7325a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3751.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नाना नात्सुमे (जानेवारी २३, इ.स. १९८०:सकाई, ओसाका प्रांत, जपान - ) ही एक जपानी रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3754.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d927e09ed0bc77f3192a13c8f30baf708cec8210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3754.txt @@ -0,0 +1,13 @@ +विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर (१ जानेवारी, १९५१; मुरुड-जंजिरा - हयात) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे.[ संदर्भ हवा ] +नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे.[ संदर्भ हवा ] +नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला.[ संदर्भ हवा ] नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.[ संदर्भ हवा ] अतिशय गरीब परिस्थिती +नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.[ संदर्भ हवा ] +राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला.[ संदर्भ हवा ] +नानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.[ संदर्भ हवा ] +१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.[ संदर्भ हवा ] +१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.[ संदर्भ हवा ] +२०१४ मधील 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.[ संदर्भ हवा ] +नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.[ संदर्भ हवा ] +दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.[ संदर्भ हवा ] +नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3773.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3773.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ee9d4ea756bd1e8a7f99e6d990d056825765db2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3773.txt @@ -0,0 +1,2 @@ +बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला हे भारतातील कायदेपंडित, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्‍ज्ञ होते. त्यांची भारताच्या अर्थसंकल्पांवरची दरवर्षीची भाषणे अत्यंत लोकप्रिय होती. ही भाषणे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमसारख्या मोठ्या मैदानांवर व्हायची. भाषणे ऐकायला पांढरपेशा सुशिक्षित श्रोत्यांची गर्दी होत असे. नानी पालखीवाला यांनी इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या कालावधीत भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणूनही काम पाहिले. भारत सरकारने त्यांना १९९८ साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. +नानींचा जन्म मुंबई येथे १९२० साली एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील मास्टर्स ट्युटोरियल हायस्कूल व सेंट झेविअर हायस्कूल येथे झाले. मुंबई विद्यापीठात लेक्चरर म्हणून नोकरी करण्याची त्यांची इच्छा होती. पण तेथे त्यांची निवड झाली नाही. मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून त्यांनी पुढे शिकत राहण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत सगळीकडचे प्रवेश बंद झाल्यामुळे नाइलाजाने त्यांनी मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण लवकरच त्यांच्या लक्षात आले आपल्याला कायदा हा विषय आवडतो आहे. १९४४ साली त्यांनी कायद्याची सनद घेतली व नंतर ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3781.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d45227df226ada83fa415763b49380f2d9b9379 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3781.txt @@ -0,0 +1,8 @@ +शंकर नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकर (२७ जानेवारी, इ.स. १८९६) हे एक मराठी नाटकांतून प्रामुख्याने स्त्रीभूमिका भूमिका करणारे गायक नट होते. चाफेकर हे मूळचे पुण्याचे होते. रस्त्यावरून दारोदार भटकत भीक मागत फिरणाऱ्या जंगमाचे गाणे ऐकून त्यांना लहानपणापासूनच गाणे शिकायची व म्हणायची इच्छा झाली. त्यांच्या गाणे ऐकण्याच्या सवयीला घरातून प्रोत्साहनच मिळाले.लहान वयात पाहिलेल्या ’हरिश्चंद्र’, शाकुंतल’ ’कीचकवध’ सारख्या नाटकांचा त्यांच्यावर परिणाम झाल. +शं.नी. चाफेकरांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमधून मॅट्रिक केले. शाळेत असताना स्नेहसंमेलनांमध्ये होणाऱ्या नाटकांत काम करण्याच्या आलेल्या संधी त्यांनी नाकारल्या. आपल्याला एकदम व्यावसायिक नाटकामध्येच काम करावयाचे आहे, आणि तेही बी.ए. झाल्यानंतर, असे ते म्हणत. पुढील आयुष्यात त्यांनी नाटकांत कामे केली, पण ते शेवटपर्यंत बी.ए होऊ शकले नाहीत. स्त्रीभूमिका करणारे हे शंकर नीळकंठ ऊर्फ नानासाहेब चाफेकर, हे कवी आणि समीक्षक श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर यांचे वडील बंधू होत +नाटकांतील भूमिकांसाठी आवश्यक म्हणून शंकररावांनी स्वतःच्या स्वतःच पेटी शिकायला सुरुवात केली. पेटीबरोबर ते नाट्यसंगीतही गाऊ लागले. व्यावसायिक नट होण्यासाठी ते पुण्यातील अनंत हरी गद्रे यांच्या हिंदू नाटक मंडळीत नोकरी करू लागले. २८ ऑक्टोबर १९२८ रोजी शं.नी. चाफेकरांनी किर्लोस्कर रंगामंदिरात झालेल्या ’स्वराज्य सुंदरी’ या नाटकात आयुष्यातली पहिली भूमिका केली. नंतर गद्ऱ्यांच्याच ’वीरकुमारी’ आणि ’माझा देश’ या नाटकांतल्या नायिकेच्या भूमिका त्यांना मिळाल्या. शंकररावांनी १९१८ सालापासून ते १९५३ सालापर्यंत अनेकानेक नाटकांतोन स्त्री आणि पुरुष भूमिका केल्या. पुढे त्यांनी काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. +१९ एप्रिल १९२१ रोजी शंकरराव केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या नाट्यसंस्थेत दाखल झाले आणि मामा वरेरकर आणि इतर अनेक नाटककारांच्या नाटकांत स्त्रीभूमिका केल्या. +इ.स. १९२मध्ये शं.नी. चाफेकरांनी स्वतःची नाटक कंपनी काढली आणि जुन्याच नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नाटके रंगमंचावर सादर करायला सुरुवात केली. या कंपनीचे अप्पासाहेब टिपणिसांनी लिहिलेले ’राजरंजन’ हे नाटक खूप चालले. ही नाटक कंपनी मात्र थोड्या काळातच बंद पडली. +आपली नाट्यसंस्था लयास गेल्यावर शंकरराव चाफेकरांनी मूक चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. +चाफेकर हे दिल्ली आणि पुणे येथील आकाशवाणी केंद्रांवर वृत्तनिवेदक होते. दिल्लीत दीड वर्षे तर पुण्यात २५ वर्षे.. +मराठी संगीत रंगभूमीच्या उतरत्या काळात रंगमंचावर झालेले ’मानापमान’ आणि ’सौभद्र’ या नाटकांचे संयुक्त प्रयोग हे त्या काळचे आश्चर्य होते. बालगंधर्व आणि केशवराव भोसले या दोनही नटश्रेष्ठांनी या नाटकांत कामे केली होती. संयुक्त ’मानापमान’मध्ये अक्काची महत्त्वाची भूमिका करण्याचे भाग्य शंकराव चाफेकरांना मिळाले होते. संयुक्त ’सौभद्र’मध्येही त्यांनी एक लहानशी भूमिका केली होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3787.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f786afe320236c923e42b900ca01175d3615e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3787.txt @@ -0,0 +1,20 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +रामराजे छत्रपती (१७४९-१७६१) +(नारायण नाईक वानवळे पैठणकर यांची मुलगी) +बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. ते थोरल्या बाजीराव यांच्या नंतर मराठा साम्राज्याचे पेशवे बनले. त्यांच्याच काळात मराठा साम्राज्याने यशाचे उत्तुंग शिखर गाठले आणि मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांना २५ जून १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले. मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इ.स. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकद होती. +परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. त्याच पराभवाच्या धक्याने २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. +बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.[ संदर्भ हवा ] त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक २५ सप्टेंबर, इ.स. १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले. +नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात राघोजी भोसले यांनी पूर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठीक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस आधी राघोजींनी आपली एक फौज तंजावरच्या प्रतापसिंगांना मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे अली दोस्त खानला संपवून राघोजींनी अर्काट राज्याच्या गादीवर नवाब म्हणून सफदर अली खानला बसविले. तदनंतर राघोजींनी साताऱ्यात येऊन पेशवेपदी नानासाहेबांच्या नियुक्तीविरोधात एक अयशस्वी बंड केले. पण मार्च १७४१ मध्ये अर्काटच्या गादीवर हक्क सांगण्याऱ्या चंदा साहिबने (जो अली दोस्त खानचा जावई होता) दक्षिणेत उचल खाल्ली त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी राघोजी दक्षिणेत उतरले. फ्रेंचांच्या मदतीने चंदाने राघोजीविरोधात मोठी आघाडी मिळवल्यामुळे मराठी सैन्याला मागे हटावे लागले. साताऱ्यात आल्यानंतर सुद्धा त्यांचा नानासाहेबांना विरोध शमायचे नाव घेत नव्हता. +१७४३ मध्ये राघोजींनी ओरिसा प्रांतात मराठी सैन्य घुसवून अलिवर्दी खानवर जबरदस्त हल्ला चढवला आणि ओरिसा, तत्कालीन बिहार आणि बंगाल प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्यास सुरुवात केली. १७५२ साल उजाडता उजाडता बंगाल, ओरिसा आणि बिहार मराठ्यांच्या ताब्यात आले. +छत्रपती राजारामच्या पत्नी महाराणी ताराबाई ही छत्रपती शाहूराजे भोसले यांची प्रतिस्पर्धी होती आणि त्यांच्याशी तिचे आणि कोल्हापूरकर छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आहेत असा भासवायचा प्रयत्न करू लागली. शाहू महाराजांच्या उतरत्या काळात ताराबाईंनी एक मुलगा त्यांच्यासमोर पेश केला छत्रपती राजाराम (द्वितीय). आणि हा ताराबाईंचा नातू आहे असे त्यांनी शाहू महाराजांना सांगितले म्हणजेच शिवाजी महाराजांचा थेट वंशज आहे. शाहू महाराजांनी त्यास दत्तक घेतले आणि उत्तराधिकारी घोषित केले. १७४९ साली छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई आणि नानासाहेब पेशव्यांच्या उपस्थितीत छत्रपती राजाराम (द्वितीय) यांचा साताऱ्यात राज्याभिषेक करण्यात आला. पुढच्याच वर्षी नानासाहेब पेशवे दक्षिणेत निजाम राजवटीवर मोठी फौज घेऊन चालून गेले. या संधीचा फायदा उठवत ताराराणींनी नानासाहेबांना पेशवेपदावरून दूर करा अशी छत्रपतींना गळ घातली. पण छत्रपतींनी या गोष्टीस नकार दिला. त्यांनी नकार देताच २४ नोव्हेंबर १७५० रोजी ताराराणीने सातारला वेढा टाकला आणि खुद्द छत्रपतींना अंधारकोठडीत कैद केले. पेशव्यांना बंडाची आणि छत्रपतींच्या अटकेची खबर मिळताच खुद्द पेशवे, मल्हारराव होळकरांसह फौज घेऊन सातारवर आपल्या धन्याची सुटका करण्यास निघाले. ताराबाईने छत्रपती हा एक तोतया आहे अस जाहीर केले. पण मंत्रिमंडळ आणि बहुतांश सरदारांनी पेशव्यांचा आणि छत्रपतींचा पक्ष स्वीकारला. सरतेशेवटी आपली हार होणार हे पाहताच ताराबाईने उमाबाई दाभाड्यांची मदत घेतली. +उमाबाई दाभाडे ही दाभाडे घराण्यातली एक कर्तबगार स्त्री होती. तिचे पती मुघलांशी लढताना ठार झाले होते तर तिचा मोठा मुलगा हा छत्रपतीविरुद्धच्या बंडात ठार झाला. दाभाडे घराण्यातली काही माणसांनी सरसेनापती ही पदवी ग्रहण केली होती. बंड शमल्यानंतर शाहूराजांनी उदारता दाखवत दाभाड्यांना माफ केले आणि गुजरातची जहागिर एका अटीवर दिली ती अट म्हणजे गुजरातेत जे काही उत्पन्न होईल त्याचा अर्धा भाग हा सातारच्या (राज्याच्या) खजिन्यात जमा करावयाचा आणि उमाबाईंच्या तान्ह्या धाकट्या मुलाला म्हणजेच यशवंतराव दाभाडेला सरसेनापती ही पदवी दिली. पण गुजरातेतील सर्व कारभार उमाबाई पाहू लागल्या. पण परिस्थितीने पुन्हा उचल खाल्ली आणि शाहूंच्या निधनानंतर संपत आलेला खजिना पुन्हा भरण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी दाभाड्यांवर कराराप्रमाणे अर्ध उत्पन्न सातारच्या खजिन्यात भरण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली. १७५० मध्ये उमाबाई आणि पेशवे यांची भेट झाली. या भेटीत हा करार अवैध आहे, कारण तो दबावाखाली केला गेला आहे असा युक्तीवाद उमाबाईंनी केला आणि खजिना भरण्यास नकार दिला. छत्रपती आणि त्यांच्या सरदारांमधील तेढ वाढतच होता. +शेवटी उमाबाईंनी ताराराणीच्या मदतीसाठी दामाजीराव गायकवाड यांच्या अख्त्यारित १५ हजारची सेना देऊन सातारावर चढाई करण्यास पाठविले. दामाजी गायकवाडनी फौज अचानक पुण्याकडे वळवली. यामुळे नानासाहेबांच्या मातोश्री काशीबाई आणि त्यांच्या आजी राधाबाई यांना सिंहगडावर आश्रय घ्यायला लागला. पारगाव खंडाळानजीक छावणी पडलेली असताना दामाजीला महादजी पुरंदऱ्यांचा एक खलिता आला. त्या खलित्यात छत्रपती राजाराम (द्वितीय) यांनी दामाजीला फितूर घोषित केले आणि त्यास ताबडतोब शरणागती पत्कारण्याचा आदेश दिला. हा खलिता मिळताच दामाजीने सर्व फौज घेतली आणि रातोरात खंबाटकी घाट उतरला आणि साताऱ्याला वेढा घालण्यासाठी सुसाट निघाला. दामाजी राजधानीवर चालून येतोय ही खबर मिळताच त्र्यंबकराव पुरंदरे यांनी २० हजाराची तगडी फौज घेऊन दामाजीवर निंब गावानजीक एकाकी झडप घातली. त्र्यंबकरावचा ह्या लढाईत सपाटून पराभव झाला आणि साताऱ्याला दुर्देवाने ताराबाई आणि दामाजी यांच्या संयुक्त फौजांचा वेढा पडला. परंतु १५ मार्च १७५१ रोजी फौज पुन्हा उभी करत त्र्यंबकरावने जोमाने वेण्णा नदीजवळील दामाजीच्या छावणीवर हल्ला चढविला. हा हल्ल्यात दामाजीचे मोठे नुकसान झाले आणि त्यास माघार घ्यावी लागली आणि सातारा शहर फितुरांच्या कचाट्यातून मुक्त झाले. त्र्यंबकरावने दामाजीला रेटत रेटत कृष्णा नदीपर्यंत आणले. +बिदरवर चढाईच्या मनसुब्यात असलेल्या नानासाहेब पेशव्यांना दामाजी आणि ताराराणीच्या बंडाची खबर मिळताच सर्व खाशी फौज घेऊन त्यांनी साताऱ्यास कूच केली. केवळ १३ दिवसात ४०० मैलांचे अंतर तुडवत नानासाहेबांचे घोडदळ साताऱ्यास आले. छत्रपतींनीही त्यांच्या अख्त्यारित फौजांना पेशव्यांना मिळण्याचा हुकुम सोडला. २४ एप्रिलला फौजांनी यवतेश्वरच्या छावणीवर हल्ला करत दामाजीला पहिला धक्का दिला. त्र्यंबकरावही फौज घेऊन पेशव्यांच्या फौजेला येऊन मिळाले. युद्धात हार होत आहे हे समजताच दामाजीने युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला. पेशव्यांनी दामाजीकडे अर्धा गुजरात आणि युद्ध खर्चासाठी रुपये २५ लक्ष छत्रपतींच्या खजिन्यात भरण्यास सांगितले. दामाजीने ह्याला विरोध केला. त्यांनी ह्याबाबत उमाबाईंशी बोलण्याचा आग्रह पेशव्यांपुढे धरला. ३० एप्रिल रोजी पेशव्यांनी दामाजीवर हल्ला चढवला, दामाजीच्या थकलेल्या फौजेने कोणताही विरोध न करता शस्त्र टाकले. त्यानंतर नानासाहेबांनी साताऱ्याच्या किल्ल्याला वेढा घातला आणि छत्रपती राजाराम (द्वितीय) यांना कैदेतून मुक्त करा असा खलिता ताराराणीला अजिंक्यतारावर पाठवला. +नानासाहेब पेशवे यांची समाधी पुण्यात मुठा नदीकाठी पूना हॉस्पिटलजवळ आहे. +पुण्याचे देवदेवेश्वर संस्थान दरवर्षी ’श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक आणि आध्यात्मिक पुरस्कार’ देते. २०१६ साली हा पुरस्कार डॉ. यू.म. पठाण आणि संस्कृतचे अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना प्रदान झाला. हे देवदेवेश्वर संस्थान पुण्यातील पर्वतीवरील देवळांची व्यवस्था पाहते. +दुसरे नानासाहेब पेशवे + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3792.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5390cc5605c65c7a023b80f12978ac7b4aeb709e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3792.txt @@ -0,0 +1,7 @@ +क.सा. पदार्पण: १५ डिसेंबर, १९३३ +शेवटचा क.सा.: १२ डिसेंबर, १९५२ +दुवा: [१] +नानिक अमरनाथ भारद्वाज (प्रचलित नाव लाला अमरनाथ सप्टेंबर ११ १९११ - ऑगस्ट ५ २०००) हे भारतीय टेस्ट क्रिकेट खेळाडू होते. भारतीय क्रिकेट संघाकडून शतक ठोकणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली. स्वतंत्र भारताच्या कसोटी संघाचे ते पहिले नायक होते. त्यांनी १९४७-४८ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचे नेतृत्व केले होते. +अमरनाथचा जन्म कपुरथला, पंजाब येथे झाला व बालपण लाहोर येथे गेले. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3821.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79194472d4bcb2e0a9f478f0d6379d2723407f0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3821.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 48°41′N 6°10′E / 48.683°N 6.167°E / 48.683; 6.167 + +नान्सी हे ईशान्य फ्रान्समधील लोरेन प्रांतातील एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3823.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad11cbbfacdc3b0a9d2b85130d7afd8f3c4c2342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3823.txt @@ -0,0 +1 @@ +नान्हा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3835.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14bdc2ee1381cd5192041a58bffdad80b024c6aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3835.txt @@ -0,0 +1 @@ +नाम नागेश्वर राव ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3842.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dff6797b7f97777dcdc5b0d17575b5960b922b53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3842.txt @@ -0,0 +1,3 @@ +नामची [१] हे भारताच्या सिक्कीम राज्यातील नामची जिल्ह्याचे एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. नामची नावाचा अर्थ सिक्कीमीमध्ये आकाशा इतके (नाम) उंच असा होतो. [१] +नामची शहराची सरासी उंची १,३१५ मीटर आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार,[२] नामची शहराची लोकसंख्या १२,१९४ होती. यांपैकी ५२% पुरुष तर ४८% महिला होत्या. येथील साक्षरता दर ७८% होता.. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3860.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5f61f11a9ba985f883c73c35b164bb893b9c0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3860.txt @@ -0,0 +1,33 @@ + +श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वारकरी संप्रदायातील संत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. +हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की येथे जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद,लिंगभेद नाही.त्यामुळेच विठ्ठलाचे विटेवर चरण समान आहेत. +या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे. +काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरू होतो. +यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले. +पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्‌घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. +[१] +श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. +या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे. +येथे ह.भ.प. ऐश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. +ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे. +[१] +सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरू होतो. +भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरू होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. +श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरू होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते. +प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो. +याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. +[२] +भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले. +डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री +भगवानबाबा आपल्या कार्यातील बराच काळ त्यांनी संपूर्णपणे नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी,खोकरमोहा,करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. पादुकास्थान पंढरपूर येथे संत एकनाथांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. +संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे. +[३] +[४] +महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे. +श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे ६० फूट उंच महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते.[१] +श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. +[५] +भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेताना २६ कोटींची विकासकामे केली आहेत. तीन कोटी रुपयांचे स्वयंपाकगृह, महिलांसाठी दोन कोटींची धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते बांधण्याचा प्रस्ताव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. +[६] +[७] +आवजीनाथ महाराज diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3866.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..667df038be08048f2baad24c0197ef76ad138972 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3866.txt @@ -0,0 +1,5 @@ +पारितोषिक मिळण्यासाठी अथवा ठेवीदाराच्या मृत्युनंतर मुदत ठेवीचे पैसे मिळण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवणे म्हणजे नामनिर्देशन होय. +पारितोषिकासाठी नामनिर्देशन करताना त्या प्रकारचे काम करणाऱ्या काही अजून लोकांचे नामनिर्देशन केले जाते. निर्णय घेणारे मंडळ या नामनिर्देशित लोकांमधून एकाची निवड करून त्याला पारितोषिक जाहीर करते. +मुदत ठेवींचे नामनिर्देशन म्हणजे रकमेची मालकी नामनिर्देशित व्यक्तीला देणे नव्हे. नामनिर्देशित व्यक्ती ही त्या रकमेची फक्त विश्वस्त असते. मृत ठेवीदाराच्या वतीने बँकेकडून पैसे घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती असतो. त्याने हे पैसे मृताच्या योग्य वारसदाराना देणे अपेक्षित असते. +नामनिर्देशित व्यक्तीचे नाव मुदत ठेवीवर छापावे कि छापू नये याचा निर्णय ठेवीदाराने घ्यायचा असतो. काही घटनांमध्ये नामनिर्देशित व्यक्तीने ठेवीदाराच्या जीवितास धोका केल्याने रिझर्व्ह बँकेने हा पर्याय ठेवीदारास दिला आहे. जर नाव छापायचे नसेल तर बँक फक्त नामनिर्देशन आहे की नाही याचा उल्लेख छापील पावतीवर करते. +फ्ल्याट, मुच्युअल फंड युनिट्स, मुदत ठेवी, बचत खाते तसेच सुरक्षा जमा कक्ष (लॉकर) या साठी सुद्धा नामनिर्देशन करता येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3873.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bd8c0712fdf143e371c4dc14f16df506d7ffef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3873.txt @@ -0,0 +1,3 @@ +साचा:Infobox monument +नामांतर शहीद स्मारक  हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक शिल्प आहे.[१] नामांतर लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी इ.स. १९७८ ते इ.स. १९९४ या काळातील मोठ्या संघर्षानंतर यशस्वी झालेले आंदोलन होय .[२] नामांतराला प्रामुख्याने हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे. दरम्यान १६ वर्षे संघर्ष, त्यात खून, यातना, दलित महिलांवर  बलात्कार, जाळपोळ, वस्त्या पेटवणे, विषबाधा विहिरी, मालमत्ता नुकसान, बहिष्कार असे प्रकार उछक(?) समुदायाकडून आंबेडकरी (आंबेडकरवादी) समुदायावर केले गेले.[३][४] इ.स. २०१३ मध्ये, हा लढा यशस्वी झाला त्यानंतर १९ वर्षांनी नागपूर स्मारक कृती समितीने पुढाकार घेऊन शहिदांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले. +भारतातील दलित हे हजारो वर्षापासून भारतीय जाती प्रणालीच्या तळाशी आहेत. हिंदू धर्मात चार वर्ण (चातुर्वर्ण्य) आहेत त्यात शूद्र - दलित सर्वात खाली आहेत.[५] दलित हे अस्पृश्य मानले जात असत. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत जो सांसर्गिक असे.[६] त्यांना घाणेरडी कामे करण्यास व्यवस्थेने भाग पाडलेले असे. त्यांना  हिंदूंच्या मंदिरात प्रवेश नसे त्यांना गावकुसाबाहेर राहावे लागत असे व वेगळ्या विहिरीतून पाणी भरावे लागत असे. इ.स. १९५० मध्ये अस्पृश्यता पाळणे कायद्याने बंदी असले तरी आजही भेदभाव सुरूच आहे.[७][८] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3901.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74d0d808fce6aceb8238ceea9c84b5ce780a31c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3901.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा हा परीतोश आणि रवी अधिकारी दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. यांनी मुंबई फिल्म स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला यांनी संगीत दिले असून यामध्ये प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर आणि छाया कदम या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. जानेवारी १४ २०२२ मध्ये हा चित्रपट भारतात प्रदर्शित होईल. +एन एच स्टुडिओ +महेश मांजरेकर इंटरटेनमेंट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3924.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad7eabf5465cebeb4c00122af879a686eb1ecd97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3924.txt @@ -0,0 +1,2 @@ +नायगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3926.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc4a0514875c676fff760a8d3e9e8c83a1433574 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3926.txt @@ -0,0 +1,5 @@ +नायगाव रेल्वे स्थानक हे मुंबई मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3938.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c785bb5eec3ab6f1b69d5996f11d9471727d49a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3938.txt @@ -0,0 +1 @@ +नायगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3974.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4a0b44cd919dfc3b59e07e57e5b59912d5ab11c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3974.txt @@ -0,0 +1,3 @@ +नायजेरिया एरवेझ ही नायजेरियामधील विमानवाहतूक कंपनी होती. या कंपनीची स्थापना १९५८मध्ये झाली. १९७१पर्यंत या कंपनीला डब्ल्यूएएसी नायजेरिया असे नाव होते. याचे मुख्य ठाणे अबुजामधील मुर्तला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते व पश्चिम आफ्रिकेतील प्रमुख शहरे आणि युरोप, उत्तर अमेरिका आणि अरब देशांतील निवडक शहरांना येथून विमानसेवा होती. +१९६१पर्यंत नायजेरियाच्या सरकारकडे याची ५१% मालकी होती. १९६१मध्ये सरकारने सगळी कंपनी विकत घेतली व तिला राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीचा दर्जा दिला. +ही कंपनी २००३मध्ये बंद पडली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3992.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_3992.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_400.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..320db0cf456e07ed3cf7e64b5b4f7819d1389dc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_400.txt @@ -0,0 +1,12 @@ +पंडित द्वारकानाथ कौल हे नसीम' या फारसी टोपणनावाने लिहिणारे १९व्या शतकातील शायर होते. +हे पंडित दयाशंकर कौल यांचे चिरंजीव होत. आपल्या२८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक प्रसिद्ध काव्यकृती केल्या. +कौल हे काश्मिरी पंडित आहे. इतर पंडितांप्रमाणे द्वारकानाथही फारसीतून लिहीत असले. त्यांना हिंदू धर्माचा अभिमान होता. हे काही मुसलमान शायरांना खटकत असे. +एकदा एका नवाबाने आपल्या संस्थानात मुशायरा (कविसंमेलन) आयोजित केला होता. पंडित द्वारकानाथ कौल यांनाही निमंत्रण होते. द्वारकानाथांचा द्वेष करणारे काही शायर नवाबाच्या कानाशी लागले आणि नवाबासकट सगळ्यांनी मिळून पंडितजींचा पाणउतारा करण्याची एक योजना आखली. आधीच ठरल्याप्रमाणे नवाबाने ऐन कार्यक्रमात जाहीर केलं की, आता मी उर्दूतील एक ओळ देईन आणि सगळ्या कवींनी त्याओळीच्या आधीची ओळ रचून शेर पूर्ण करायचा. सर्वांनी आधीच ठरवलेल्या योजनेनुसार नवाबाने ओळ दिली - +काफीर हैं वो जो बंदे नहीं इस्लामके +अर्थ : इस्लामला न मानणारे काफीर असतात. +काफीर म्हणजे खरेतर 'ईश्वराला न मानणारे'. पण मुस्लिम तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सरसकटपणे या शब्दाचा अर्थ 'इस्लामप्रणीत ईश्वराला न मानणारे' असा करतात. नवाबाने उपरोक्त ओळ दिल्यादिल्या सगळे शायर एका मागोमाग एक इस्लामची स्तुती करणारे शेर रचू लागले. या ओळीआधी दुसरे काहीच लिहिले जाऊ शकत नव्हते, त्यामुळे पंडिजींनाही आज त्यांचा सारा अभिमान बाजूला सारून इस्लामच्या स्तुतीपर शेर रचावाच लागेल, हे माहिती असल्याने साऱ्यांच्याच मनात जणू लाडू फुटत होते. पंडित द्वारकानाथ कौल यांना हिणवण्यासाठी एकेक रचना सादर केल्या जात होत्या. +होता होता पंडितजींची पाळी आली. त्यांनी एकवार डोळे मिटून घेतले. डोळे उघडून आत्मविश्वासपूर्ण नजरेने रचना सादर केली, +लाम के मानिन्द गेसू हैं मेरे घनश्यामके । +काफिर हैं वो जो बन्दे नहीं इस-लामके ।।<'br/> +अर्थ :- 'ल' अक्षरासारखे मनमोहक कुरळे केस आहेत माझ्या घनश्याम मुरारीचे (फारसीत "ल"ला "लाम असे म्हणतात). काफीरच म्हटले पाहिजे त्यांना, जे भक्त नाहीत या "लाम'चे. ('इस्लामके' नव्हे तर पंडितजींनी फोड केली "इस लामके') +पार नवाबासह सारी सभा अवाक् झाली. पंडितजींनी त्यांच्याच ओळीचा आधार घेऊन, भगवान श्रीकृष्णाला न मानणाऱ्यांना "काफीर' ठरवले होते. धार्मिक आधारावर पंडितजींचा अपमान करायचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन पंडिजींनी अक्षरशः सगळ्यांचे दातच घशात घातले होते. पंडितजींची वाहवाह करण्याखेरीज कुणाकडे काही पर्यायच उरला नव्हता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4045.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fa681dc26dda690d68c5a56f594f712062a62f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4045.txt @@ -0,0 +1 @@ +कादंबरी, चित्रपट, नाटक किंवा तत्सम कथानकातील प्रमुख स्त्रीपात्रास नायिका म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4051.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb81579f0f172e0a5c0deafba6364fb837a76bfd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4051.txt @@ -0,0 +1,8 @@ + नारंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4063.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e48450b236b0eb248f374af8bcb656ba9e1eee61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4063.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारणभाई काछडिया (गुजराती: નારણભાઈ કાછડિયા) (एप्रिल २५, इ.स. १९५५- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील अमरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +साचा:१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4067.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61f63a429762a44a678c78fc98b65bebf58ea283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4067.txt @@ -0,0 +1,11 @@ + सनातन +हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या सात मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपःसामर्थ्याने ब्रह्मर्षी पद प्राप्त केलेले आहे. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. तसेच त्यांना देवर्षी असेही म्हणतात. +नारद जयंती वैशाख कृष्ण प्रतिपदेला (किंवा, काहींच्या मते द्वितीयेला) असते. +'नार' या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी असा होतो. पाणी देणारा तो नारद अशी या शब्दाची फोड आहे. ('नारं ददाति सः नारदः') त्यांना स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक ह्या तिन्ही लोकांत मुक्त संचार करता येतो. त्यांचे एका हाताता वीणा असते तर एका हातात चिपळ्या. ते तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणत असतात. ते मुळात भक्तीचा प्रचार व प्रसार करतात. कीर्तनकलेचे श्रेय नारदमुनींना देण्यात येते.[१] +नारदांच्या मस्तकावर अंबाड्यासारखा केशचूडा बांधलेला असतो व त्यावर फुलांची माळा लपेटलेली असते. कपाळावर त्रिपुंड लावलेला, गळ्यात जानवे व तुळशीच्या मण्यांची माळ, दंडावर केयूर व मनगट्या घातलेल्या, तसेच पायात खडावा असा त्यांचा साधारण वेश असतो. तसेच त्यांनी तलम चांगल्या प्रतीचे वस्त्र धारण केले असते. ते, एखादी परिस्थिती आपल्या हाती घेऊन त्याला योग्य वळण लावण्यात वाकबगार आहेत. ते संभाषणामध्ये सत्याची जाणीव करून देतात. .[१] +नारद हे कळलावे नारद म्हणून अधिक ओळखले जातात. देवांमध्ये किंवा देवपत्‍नींमध्ये भांडणे लावण्यात हे हुशार आहेत.[ संदर्भ हवा ]पण या कळी लावण्यामध्येसुद्धा जगाचे हित असते +नारदमुनी हे जगाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवणारे, भक्तिरसाचा सुगंध देणारे, भक्तिमय गंगेमध्ये न्हाऊन जाणारे मुनी आहेत. भक्ती म्हणजे काय हे जगाला पटवून सांगणारे देवर्षी नारद धर्मशास्त्रांमध्ये पारंगत आहेत. रामायण-महाभारतातच नव्हे तर तिन्ही चारी युगामध्ये त्यांची मोठी ख्याती आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा असतोच. वीणा हाती घेऊन ते तिन्ही लोकांमध्ये व सप्तपाताळांमध्ये भ्रमण करत असतात. + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_407.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9117ddec1937ab97750f83db337f51d142055bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_407.txt @@ -0,0 +1 @@ +द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे या मराठी चरित्रकार, अनुवादक आणि संपादक होत्या. चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित खंडांचे संपादन आणि इंग्रजी चरित्राचा मराठी स्वैर अनुवाद द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे यांनी केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4079.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da2ae769a4b30f9beafa3c0cffece03e7d205517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4079.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4099.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7363fdad18073680b37a547fd14c219acdc41cfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4099.txt @@ -0,0 +1,6 @@ +नारायण आठवले (जन्म : १६ ऑगस्ट १९३२; - २८ एप्रिल २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते त्या पक्षाच्या तिकिटावर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची खासदारकीची कारकीर्द जेमतेम अठरा महिन्यांची होती. +त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४०हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन, चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले. त्यांची लोकसत्तेतील भारूड आणि फटकळ गाथा ही सदरे गाजली होती. सोबत या साप्ताहिकात त्यांचे लिखाण ’बॉम्बे कॉलिंग’ या, आणि चित्रलेखामध्ये ’महाराष्ट्र माझा’ आणि ’सख्या हरी’ या शीर्षकांखाली होत असे. +नारायण आठवले यांनी गोव्यात ‘लोकविश्वास प्रतिष्ठान‘ या नावाच्या मूकबधिर मुलांसाठीच्या संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाचे काम केले.[ संदर्भ हवा ] ही संस्था मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा चालवते. +‘गोमंतक मराठी अकादमी‘च्या उभारणीतही त्यांचे योगदान होते.[ संदर्भ हवा ] +त्यांनी त्यांचे ललित व अन्य साहित्य अनिरुद्ध पुनर्वसु, नाना वांद्रेकर, नारायण महाराज, पूर्वा नगरकर, फकीरदास फटकळ आणि सख्याहरी या टोपण नांवांनी लिहिले. नारायण महाराज या नावाने त्यांनी विडंबनकाव्य लिहिले. त्यांच्या नांवावर एकूण १८ कादंबऱ्या, दोन कथासंग्रह आणि सुमारे ५ लेखसंग्रह एवढे साहित्य प्रकाशित झाले आहे. +http://www.navprabha.com/index.php?option=com_content&view=article&id=8586:2011-04-29-05-24-30&catid=34:2008-08-14-05-58-38&Itemid=58 diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4143.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5176ddd5b82985af04fe9fe3168776b3f08d4c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4143.txt @@ -0,0 +1,13 @@ +रावबहाद्दुर नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७) हे भारतातील कामगार संघटना चळवळीचे जनक होते. [१] १९व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठीही त्यांची आठवण ठेवली जाते. [२] याशिवाय १८९५ मध्ये हिंदू-मुस्लिमांदरम्यान झालेल्या दंगलीत केलेल्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवीही देण्यात आली होती. तत्कालीन ब्रिटिश भारत सरकारने त्यांना "जस्टिस ऑफ पीस" हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने २००५ मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक टपाल तिकीट जारी केले. +नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा जोतिराव फुले यांचे प्रमुख सहकारी होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कण्हेरसर येथील माळी कुटुंबात झाला. [३] त्यांचे शिक्षण हायस्कूलपर्यंत झाले होते. त्यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई होते. गोपीनाथ नावाचा त्यांना एक मुलगा होता. १८७४ मध्ये माहिती मिळाल्यानंतर ते सत्यशोधक चळवळीचे सदस्य झाले. [४] +१८८० पासून त्यांनी मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या दीनबंधूचे व्यवस्थापन हाती घेतले. सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली. तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुट्टीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले. त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. नारायण मेघाजी यांनी भारतातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलहॅंड्स असोसिएशन २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापन केली[५] आणि समाजसेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. [४] +नारायण मेघाजी यांच्यासह महात्मा फुले यांनी मुंबईतील कापड कामगारांच्या सभांनाही संबोधित केले. फुले व त्यांचे सहकारी कृष्णराव भालेकर आणि लोखंडे यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न कोणत्याही संघटनेने केला नाही हे विशेष आहे. [६] +लोखंडे यांनी आठवड्यातील सातही दिवस राबणाऱ्या कामगारांकरिता साप्ताहिक सुटीसाठी लढा दिला आणि १० जून १८९० पासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून जाहीर झाली जी आजपर्यंत चालू आहे.[७] +एन.एम.लोखंडे यांच्यामुळे गिरणी कामगारांना मिळालेले काही हक्क हे होते : [८] +ब्रिटिश राजवटीने त्यांना राव बहादूर ही पदवी बहाल केली होती. त्यांनी 'मुंबई कामगार संघ' स्थापन केला. +इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले. हे नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडत असे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकारचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे. लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते. +सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधू ह्या मुखपत्रातून वाचा फोडली. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.[९] +सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि मुंबईतील आद्य प्रवर्तक नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी दीनबंधूची जबाबदारी स्वीकारली. पत्रावर असलेल्या कर्जाचा बोजाही दोघांनी स्वीकारला. मुख्य जबाबदारी लोखंडे यांच्यावर होती. त्यांनी हे पत्र पुण्याहून मुंबईला नेले. ९ मे १८८० रोजी मुंबईतून दीनबंधूचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. भालेकरांना या पत्राची जबाबदारी का सोडावी लागली, याचे विवेचन या अंकात लोखंडे यांनी केले होते. अनेक अडचणी सोसून भालेकरांनी निष्ठेने हे पत्र सुरू ठेवल्याबद्दल त्यांनी यात भालेकरांचा गौरवही केला होता. +दीनबंधू मुंबईतून सुरू झाले, संपादक बदलले, तरी पत्राच्या धोरणात बदल झाला नाही. विरोधकांची पत्रावरील टीकाही तशीच सुरू राहिली. या सर्व टीकेला लोखंडे यांनी तेवढ्याच दमदारपणे उत्तर दिले. पण या टीकेमुळे लोखंडे यांचे सहकारी अस्वस्थ होत. लोखंडे हे जोतिबा, भालेकरांच्या पठडीतले निष्ठावंत कार्यकर्ते होते. आवटे यांची वृत्ती व्यापारी होती. ब्राम्हणांना आवडत नसेल, कशाला टीकेच्या फंदात पडायचे, अशी त्यांची व्यवहार पाहणारी दृष्टी होती. आपला व्यवसाय झाला, दोने पैसे गाठीला लागले, की पुरे असा व्यवहार ते पाहत. तर, ब्राम्हणांना न घाबरता त्यांच्याशी दोन हात करायला लोखंडे मागेपूढे पाहात नसत. यामुळे आवटे आणि लोखंडे यांचेच वाद होवू लागले. शेवटी आवटे बाजूला झाले. पण खचून न जाता लोखंडे जिद्दीने अखेरपर्यंत (९ फेब्रुवारी १८९७) पत्राचे काम सुरू ठेवले.[१०] +दीनबंधूची मालकी बदलली पण आर्थिक अडचणी कमी झाल्या नाहीत. लोखंडे संपादक झाल्यावर वर्गणीदार वाढले. पण त्यातून खर्च भागणे शक्य नव्हते. त्यामुळे लोखंडे यांच्या मुंबईतील नरसू सायबू, रामय्या व्यंकय्या, नागू सयाजी, जाया कराडी आदी हितचिंतकांनी वर्गणी गोळा करून चार हजार रुपये जमा केले आणि कर्जाचा बोजा हलका केला. डॉ. संतुंजी रामजी लाड यांनीही आर्थिक मदत करून पत्र बंद पडू दिले नाही. +मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4146.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4da7bb8c9030a276364b592ec541ee8039d111db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4146.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ.नारायण भोसले हे एक मराठी साहित्यिक संपादक आणि प्राध्यापक आहेत. महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त [[ समाजातील पहिले पीएच्.डी. धारक [१] आहेत. +त्यांचा जन्म सोलापुर जिल्ह्यातील सागोला तलुक्यातील बामणी या गावी झाला. त्यानी भटक्या-विमुक्त Denotified Tribes समाजातील स्त्रियां बद्दल लेखन केले. केल्याचे दिसुन यते.त्याना बालपनापासुरन त्याचा समाजातिल स्त्रियांची स् कशी आहे. त्यामध्ये अापण काय करु शकातो याबद्ल त्याना चागलि जान् असल्याचे दिसुन् यते. सध्या नरायन भोसले हे मुम्बई विध्यपिटात् इतिहास विभगामधे काअर्यर्त् आहैत्. जातवर्ग् स्त्रिदास्यतावादि विचर् अनि चल्वलिवशि बनन्धिल्कि लेखन, सशोधन् अनि शिकविनयचा पधरा अनुभव आहे. +त्यनि पुने येथिल फ्रगुसन् महाविधायलय,पुणे अाणि आन्यत्र् काहि वर्श् इतिहस् विषयाचे अधुवयाशनाचे कर्य्. पुने विद्यापीठातिल् समाजशास्त्र विभाग्,स्त्री अभ्यास् केन्द्र, आत्र्ग्त्र्र्प्रनलि अभ्यास केन्द्र् पुणे (मानव विद्या व सामाजिक शास्त्र ), एतिहास विभाग येथे सशोधनाचे काय केले आहे. विविध् विद्यापठात रीसच +डाॅ. नारायण भोसले हे सध्या मुबई विद्यापीठामध्ये इतिहास विषयाचे अध्यापनाचे काम करतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbbfff9d56604abce79a4f18d6f01e60b6a472c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4159.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +Narayan Saint, who claims he had several meetings with Ashwathama. He wrote a book on the discussion held between him and Ashwathama. As per him, once Ashwathama visited him for his wet clothes to get dried. He asked Ashwathama to explain him the incident of Mahabharat. To which Ashwathama replied he would tell him the story of Mahabharat only if he let him dry his clothes. He would tell him the story of Mahabharat untill the cloth dried and left after drying. He visited Narayan many times. His last visit was when he described the death of Duryodhan and cried. He never visited after that day. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4164.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a90c9eb3d10a57ec4ed57b1bde742854dd928a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4164.txt @@ -0,0 +1,11 @@ +नारायण सीताराम फडके (जन्म : ४ ऑगस्ट १८९४; मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८) हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. +अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. +लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्‍नी. त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली. फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत. +फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. +त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत. +त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता. +रत्‍नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो. + +प्रा.फडके यांच्या ७८ व्या वाढदिवसी ४-८-१९७२ रोजी प्रकाशित झालेल्या "किती जवळ किती दूर" या ६५ व्या कांदबरीच्या मलपृष्टावर "परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई ४" यांनी प्रा. फडके यांच्या प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादी दिली आहे, ती अशी-१] बासरी २]बहार ३]राहिले ते गंगाजळ ४] जखम ५] स्वप्नांचे सेतू ६] अमृताने पैजासि जिंके ७] चांदणी ८] तू कशी! ती कशी ! ९] आपलेच दांत ! आपलेच ओठ ! १०] भोवरा ११] ही कल्पद्रुमाचीं फळें १२] त्रिवेणी १३] काळे ढग ! रुपेरी कडा १४]धोका १५] ऋतुसंहार १६]कुहू!कुहू! १७] कठपुतळी १८] निर्माल्य १९]एक होता युवराज २०]मन शुद्ध तुझं २१] तरंग २२]चाहूल २३] उजाडलं ! पण सूर्य कुठें आहे ? २४]कुणि कोडं माझं उकलिल कां ? २५]पाप असो ! पुण्य असो ! २६] पुरुषजन्मा ही तुझी कहाणी ! २७] किती जवळ किती दूर. आणि ४-८-१९७४ला परचुरे प्रकाशनाने "असाहि एक त्रिकोण " ही ६९ वी कादंबरी प्रकाशित केली. +१९२० च्या दशकात फडक्यांनी भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्मदर नियंत्रण आणि युजेनिक्स (Eugenics) यांचे जोरदार समर्थन केले. १९२७ मध्ये त्यांनी 'भारतातील लैंगिक समस्या' या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाच्या सुप्रसिद्ध समर्थक, श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. [१] Birth Control Review नावाच्या नियतकालिकात देखील ह्या विषयावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते.[२] + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4172.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf750e984fa1b61ba7b9b2ea8ef797660d69f569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4172.txt @@ -0,0 +1,4 @@ +नारायणगड हे महाराष्ट्रातील पौंडुळ गाव, शिरूर तालुका, बीड जिल्हा येथे असलेले विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची स्थापना नारायणबाबा यांनी केले आहे. भाविकांमध्ये हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. +अवडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला. नारायणाने गावाजवळील डोंगरमाथ्यावर जागा स्वच्छ करून हरिनामात दंग झाले. नंतर त्यांना नगद नारायणबाबा हे नाव पडले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले. विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली. याठिकाणी श्रीक्षेत्र नारायणगड उभा राहिला. व श्री क्षेत्र नारायणगड हे धाकटी पंढरी म्हणुन देखील ओळखले जाते. +श्री नारायणगडाची गुरुपरंपरा पुढीलप्रमाणे आहे. +नगदनारायण महाराज हे संत एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील महान असे सत्पुरुष होते.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4182.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aaaf72331018b66f4f69bd0f17aa127af7ea7cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4182.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायणगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4191.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ef44d74a29818ba72ebfaac94e6335026afa121 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4191.txt @@ -0,0 +1,2 @@ +नारायणपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4204.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e71e7b1719876efa03ba86472aca9065020522f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4204.txt @@ -0,0 +1,15 @@ +नारायणभाई महादेवभाई देसाई (इ.स. १९२४:वलसाड, गुजरात, भारत - १५ मार्च, इ.स. २०१५) हे साऱ्या जगाला गांधी कथाकार म्हणून ते परिचित होते. +नारायणभाई देसाई ह्यांचे बालपण साबरमती आश्रम आणि वर्ध्यातील सेवाग्राममध्ये गेले. ते खरे तर शाळेत गेलेच नव्हते. त्या अर्थाने औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेच नाही. पण तरीही एका विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. गुजराती, हिंदी, इंग्लिश आणि बंगाली अशा चार भाषा त्यांना उत्तम बोलता, वाचता, लिहिता येत होत्या. त्यांचे वडील महादेवभाई देसाई गांधीजींचे स्वीय सचिव आणि अनुदिनी लेखक होते. महादेवभाईंनी नारायणला शिक्षण पुरे, काही करणार असशील तर गांधींवरच कर, असा सल्ला देऊन उमलत्या वयातच त्यांच्यात गांधीवाद रुजवला. त्यामुळे साबरमती आश्रमातच लहानाचे मोठे झालेले नारायणभाई ऊर्फ बाबूभाई शाळेत न जाता आश्रमातले आचारविचार आणि व्ययवहार पहात आणि अनुभवतच शिकत गेले. गांधीजींची तत्त्वे त्यामुळेच त्यांच्या नसानसांत भिनली आणि त्यांनी ती इतरांपर्यंत पोचवली. नारायणभाई गांधींच्या सान्निध्यातून शिकले आणि त्यांनी इतरांना गांधीवाद शिकवला. +आचार्य विनोबा भावे यांच्या 'भूदान चळवळी'त नारायणभाई सक्रिय सहभागी झाले. संपूर्ण गुजरात त्यांनी पायी पालथा घातला. त्या राज्याची घेतलेली जबाबदारी त्यांनी उत्तमपणे पार पाडली. श्रीमंतांकडील जमीन भूमिहीनांना देण्यासाठी त्यांनी अनेक जमीनदारांना विनंत्या-आर्जवे केली. याच काळात त्यांनी भूदान चळवळीचे 'भूमिपुत्र' हे मुखपत्र सुरू केले. १९५९ पर्यंत ते त्याचे संपादक म्हणून काम पाहात होते. +गांधीजींचे ग्रामस्वराज्य त्यांना खुणावत होते आणि त्यामुळे त्याच्या विरोधात जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी विरोध केला. अणुऊर्जेला तर त्यांचा विरोध होताच, पण आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या संकल्पनेने ते भारले गेले. त्यासाठी ते झोकून देऊन काम करत होते. +सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांसाठी ते सर्वशक्तीनिशी वेळोवेळी उभे राहिले. देशात उसळलेल्या जातीय दंगलींच्या वेळी नारायणभाई आणि त्यांचे सहकारी तेथे धावून जात. शहरांतील आणि गावांतील अशा अनेक धार्मिक गटांमध्ये जाऊन त्यांनी भडकलेल्या माथ्यांना गांधी शिकवणीने शांत करण्याचे प्रयत्‍न केले. त्यात त्यांना यशही आले. +'पीस ब्रिगेड इंटरनॅशनल'ची स्थापना करण्यातही नारायणभाईंचा वाटा होता. 'वॉर रेझिस्टर्स इंटरनॅशनल'चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रक्रियेत त्यांचे कार्य मोलाचे ठरले. +आणीबाणीनंतर ते आपल्या मूळ गावी, वेदछी इथे आले आणि त्यांनी संपूर्ण क्रांतीचे बीज त्या गावात रोवले, गावात ‘संपूर्ण क्रांती विद्यालय’ उभे केले. +गांधी विचारांचा प्रसार करता करता, किंबहुना प्रसार करण्यासाठीच शिक्षण क्षेत्रात नारायणभाई देसाई यांनी स्वतःला गुंतवून ठेवले आणि शेवटपर्यंत ते तिथेच काम करीत राहिले. गांधीजींनी १९२० मध्ये सुरू केलेल्या गुजरात विद्यापीठाचे काम ते करत असत. २३ जुलै २००७ पासून ते त्याच विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नोव्हेंबर २०१४मध्ये त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. +जगण्याची मूलभूत आणि मानवी तत्त्वे जितकी कोवळ्या वयात मुलांपर्यंत पोहोचतील, तितकी ती त्यांच्यात अधिक रुजतील, अशी नारायणभाईंची धारणा होती आणि त्या दृष्टीने लहान मुले आणि तरुण यांच्यासाठी त्यांनी पुस्तके, व्याख्याने यांपासून ते गांधी कथा, अशा वेगवेगळ्या माध्यमांतून महात्मा गांधी पोचवले. +गुजरातमध्ये २००२मध्ये दंगल झाली. त्यामुळे नारायणभाई खूप अस्वस्थ झाले. त्यांनी गांधी कथेच्या रूपात महात्मा गांधी आणले. वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये गांधी कथेचे प्रयोग त्यांनी केले. त्यांत गाणी होती, लोकांना जीवनात भेडसावणाऱ्या समस्या मांडलेल्या होत्या. देशभर त्यांनी त्याचे प्रयोग केलेच, पण पार मेक्‍सिको, अमेरिका इथपर्यंत त्यांनी गांधी कथा पोचवली. +२००४ सालापासून नारायणभाईंनी विविध देशांत जाऊन गांधीजींविषयी ११८ व्याख्याने दिली. नव्या पिढीला गांधी स्वतःच्या भाषेत समजावून सांगण्याच्या हातोटीमुळे ते लोकप्रिय होते. +नारायणभाईंना ज्या चार भाषा येत होत्या, त्या नुसत्या लिहिण्या-वाचण्यापुरत्या नाहीत, तर या भाषांत त्यांनी साहित्य निर्माण केले. ्त्यांनी चार खंडांत तीन हजार पानांचे गांधीजींचे चरित्र गुजरातीत लिहिले. त्याचे अनेक भाषांत अनुवाद झाले. या चरित्रासह त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले. +नारायणभाई गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी कस्तुरबांच्या जीवनावर इंग्रजीत एक नाटक लिहिले होते. अमेरिकेत अदिती देसाई यांचा थिएटर ग्रुप त्याचे प्रयोग करत असे. +नारायणभाई देसाई यांनी लिहिलेल्या ’अज्ञात गांधी’ नावाच्या पुस्तकाचे सुरेशचंद्र वारघडे यांनी मराठीत भाषांतर केले आहे. +नारायणभाई देसाई यांच्या शांतता आणि अहिंसेसाठीच्या कार्यासाठी त्यांना 'युनेस्को'चा मदनजितसिंग पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4206.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f94fcccfedae0e0959d33d0c4055c688be6f37b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4206.txt @@ -0,0 +1,12 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खुनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला, राघोबांनी निमूटपणे पेशवेपदाचा राजीनामा देऊन नारायणरावाचा पुत्र माधवराव २रा म्हणजेच सवाई माधवराव यास गादीवर बसवले. १७९६ पर्यंत त्यांनी गादी चालवली. सवाई माधवरावांच्या काळात मराठ्यांनी परत दिल्लीवर जरब बसवली. खुद्द महादजी शिंदे दिल्लीत तळ ठोकून राहिले, बादशहाने त्यांना वजीर म्हणून नेमणूक करायचा प्रस्ताव दिला, पण अतिशय नम्रपणे महादजी शिंदे यांनी त्याला नकार देऊन ती वस्त्रे पुण्यास पाठवून पेशव्यांना वजीर नेमले. दिल्लीच्या नाड्या पुनः पुण्याच्या हातात आल्या याचेच हे पुरावे होते. इथे मराठ्यांनी इंग्रजांची २-३ राजकीय व लष्करी आक्रमणे परतवून लावली. यामुळे "जबतक नाना तबतक पुना" असे भारतभर म्हंटले जाऊ लागले. +वयाच्या १८व्या वर्षी नारायणरावाची हत्या झाली. +मराठ्यांच्या इतिहासात पेशवेपद पूर्वीपासून असले तरी ते प्रत्यक्ष राज्यकारभार करत नव्हते. त्या पदास प्रथम सत्तेच्या केंद्रस्थानी आणले ते बाळाजी विश्वनाथ भट ह्याने. तो मुळचा श्रीवर्धनचा (कोकण) होता. औरंगजेबाच्या कैदेतून परत आलेल्या शाहूला त्याने मदतीचा हात दिला, त्यामुळे छत्रपती शाहूंनी त्याच्या मृत्यूनंतर बऱ्याच जणांचा विरोध डावलत त्याचा मुलगा बाजीराव यास पेशवेपद दिले. पहिला बाजीराव हा अतिशय पराक्रमी निघाला येथून ते पद वंशपंरपंरागत बनले. +बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा दुसरा मुलगा चिमाजी अप्पा हे सदैव बाजीरावांसोबत राहिले. त्यांना एक मुलगा झाला. ते सदाशिवराव भाऊ . बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा नानासाहेब हे पेशवे बनले. नानासाहेबास ३ मुले झाली. विश्वासराव, माधवराव आणि नारायणराव. +पानिपताच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांची मोठी हानी झाली. स्वतः सदाशिवरावभाऊ व विश्वासराव हे लढाईत मारले गेले. या धक्क्यानंतर कालांतराने नानासाहेब पेशवे दगावले. यावेळी अशी परिस्थिती होती, नानासाहेब पेशवे यांचे वरिष्ठ पुत्र विश्वासराव जिवंत नव्हते. सर्वात वरिष्ठ होते ते रघुनाथराव (बाजीरावांचा थोरला मुलगा) होते. पण पेशवेपद वरिष्ठता न बघता वंशपरंपरा ठेवत, ते नानासाहेबांचे दुसरे पुत्र माधवराव यांकडे आले. माधवराव पेशव्यांचाही २७ वर्षाच्या आयुष्य जगून विनासंतान मृत्यू झाला. यानंतरही पेशवेपद त्यांच्या भावाला नारायणरावाला दिले गेले. पेशवे पदापासून दोनदा डावलले जात पोरससवदा तरुणांना पेशवेपद दिल्याने रघुनाथराव नाराज झाले. त्यांना ईर्षेला इतर काही मंडळींनीही खतपाणी घातले. यामुळे रघुनाथराव काहीसे लहरी वागत. +माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. अखेर आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूने त्यांची सत्तालालसा वाढली. व नारायणराव पेशव्यांच्या विरोधात त्यांनी बंड करण्याचे ठरवले. शनिवार वाड्याचे सुरक्षारक्षक गारद्यांना फितवून त्यांनी नारायणराव पेशव्यांना कैद करायचा कट आखला. याचा काहीसा संदेह जरी पेशव्यांकडील मंडळींना असला, तरी गारदी खुद्द पेशव्याविरोधात काही आगळीक करण्याची शक्यता इतकी तीव्र वाटली नाही. कारण इब्राहिम गारदीने पानिपतावर पेशव्यांकडून लढत अतुल्य पराक्रम गाजवला होता. अखेर अब्दालीने त्याला जिवंत पकडले तरी हालहाल करत मारले. म्हणुन त्यानंतर कौतुक म्हणुन शनिवारवाड्याची सर्व सुरक्षा माधवराव पेशवयांनी गारद्यांकडेच दिली होती. पण रघुनाथरावाच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांना पाठवलेल्या चिठ्ठ्तील मजकुर " नारायणरावांस धरावे" ऐवजी "नारायणरावांस मारावे" असा केला. मराठीतील 'धचा मा करणे' ही म्हण याच प्रसंगावरून पडली. गारद्यांनी चिठ्ठीनुसार नारायणराव पेशव्यांची हत्या केली. नारायणरावांच्या हत्येनंतर रघुनाथरावाला पेशवेपद मिळाले. पण ते तात्पुरते ठरले. त्याच्या विरोधात बंड तर झालेच शिवाय नारायणरावांच्या हत्येनंतर जन्माला आलेल्या मुलालाच पेशवा बनवले गेले. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4228.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11b369ed8c1cc22b7fc1fb5be3ffb34025021b90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4228.txt @@ -0,0 +1 @@ +मानव प्राण्यातील मादीच्या जातीला स्त्री असे म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रौढ (३० किंवा त्याहुन अधिक वय) मानव मादीला स्त्री असे संबोधले जाते. मुलगी हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील स्त्रियांकरता वापरला जातो. युवती हा शब्द ज्यांचे वय १५ ते २९ दरम्यान असते अशा तरुण स्त्रियांसाठी वापरला जातो . स्त्री अधिकारांच्या संदर्भात स्त्री हा शब्द सर्व वयोगटांना मिळून लागू केला जातो.भारत देशा मध्ये स्त्रियांना सर्व क्षेत्रात ५०% आरक्षण लागू झाले आहे.अजूनही काही राज्यामध्ये 50% आरक्षण मिळाले नाही. उदा. महाराष्टामध्ये 33% आरक्षण आहे.आजही त्याची अमंलबजावनी केली जात नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4232.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ba60c277c3de8b07148b08364a55007ddbcc88b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4232.txt @@ -0,0 +1,11 @@ +नारी शक्ती पुरस्कार हा एक भारत सरकार तर्फे दिला जाणारा, महिलांसाठींचा सर्वोच्च पुरस्कार आहे. असामान्य कर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तिगत महिलेस किंवा संस्थेस दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तर्फे सहा विविध वर्गवारीत दिला जातो.[१] +कठिन परिस्थितित एखादी महिला आपली हिम्मत आणि अंतस्थ शक्ती नुसार जे अतुल्य कार्य करते, त्याचा हा सन्मान असून याद्वारे महिला सशक्तीकरण आणि नारीशक्तीचा आदर समाजात वाढवणे हा उद्देश असून +अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे ८ मार्च रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते[२][३] यात पुरस्कार विजेत्या महिलेस किंवा संस्थेस एक लाख रुपये आणि एक प्रमाण पत्र दिल्या जाते. या पुरस्काराची सुरुवात 'स्त्री शक्ती पुरस्कार' नावाने इ.स.१९९९ मध्ये झाली.[१] +या पुरस्काराचे नाव भारतीय इतिहासातील प्रसिद्ध +स्त्रियांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.[४][५] +१८व्या शतकातील माळव प्रांतातील एक राणी +प्रसिद्ध तामिळ महिला 'कण्णगी'च्या नावावर आधारित. +१७ शतकातील मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्या नावावर आधारित. +२०व्या शतकातील एक नागा आध्यात्मिक तथा राजनीतिक महिला, राणी गाएदिनलिउ ज़ेलियांगच्या नावावर आधारित. +झाशीची राणी तथा एक स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाईच्या नावावर आधारित. +१३व्या शतकातील दक्षिणात्य राणी रुद्रम्मा देवीच्या नावावर आधारित। diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_426.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0c1c1bf1dc1dd1640771dd5031252baf3dd1e87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_426.txt @@ -0,0 +1,2 @@ +एकाच शरीरात दोन्ही, नर व मादी जननेंद्रिये असणारा प्राणी. +उदा. गांडूळ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4260.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bcfd143aec1f73a9acc7193a1582ed3b4a6ad4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4260.txt @@ -0,0 +1,6 @@ +नालंदा विद्यापीठ हे बिहारमधील नालंदा येथे असलेले भारतातील व जगातील सर्वश्रेष्ठ बौद्ध शिक्षणकेंद्र होते.[१][२] +नालंदा हे शहर आजच्या बिहारमध्ये पाटण्यापासून ४० किलोमीटर अंतरावर असून तेथेच विद्यापीठाची वास्तू होती. सद्यस्थितीत तिचे भग्नावशेष शिल्लक आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्त व पहिला कुमारगुप्त यांच्या पुढाकाराने (इ.स. ३७० ते इ.स. ४५५) या काळादरम्यान विद्यापीठाची स्थापना झाली होती. सम्राट हर्षाच्या काळात हे विद्यापीठ भरभराटीला आलेले होते. प्रारंभी या विद्यापीठाचे नाव नलविहार असे होते. सम्राट हर्षवर्धनने शंभर खेडी विद्यापीठाच्या खर्चासाठी दान दिलेली होती. या खेड्यातील लोक विद्यापीठाला अन्न, वस्त्र व दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवीत. +विद्यापीठाचा परिसर अनेक चौरस मैल क्षेत्रफळाचा होता. येथे भव्य अशा इमारती होत्या. तीनशे खोल्यांचे वसतिगृह, ऐंशी सभागृहे, शंभर अध्यापन कक्ष आणि ग्रहताऱ्यांच्या खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी उंच मनोरे होते. विश्वविद्यालयाच्या परिसरात बागा, उपवने, तलाव, रस्ते होते. +नालंदा विद्यापीठात अनेकमजली भव्य धर्ममायायोग नावाचे ग्रंथालय होते. ग्रंथालयाच्या तीन उपविभागांना रत्नोदधी, रत्नसागर, आणि रत्नरंजक अशी नावे होती.[३] त्यात हजारो हस्तलिखिते व ग्रंथ होते. +विद्यापीठात १०,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते, त्यांतले ३००० तर विद्यापीठाच्या वसतिगृहात रहात होते. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांमध्ये चीन, कोरिया व तिबेट येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. प्रवेश देण्यासाठी कठीण अशी द्वारपरीक्षा घेतली जात असे. अभ्यासक्रमात हीनयान व महायान पंथाच्या तत्त्वज्ञानाबरोबरच वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, धर्मशास्त्रे, ज्योतिष, व पाणिनीसूत्रे या विषयांचा समावेश होता. बौद्ध व पाणिनीच्या सूत्रसंग्रह अभ्यासाला विशेष महत्त्व होते. शीलभद्र हे विद्यापीठाचे मुख्य आचार्य (कुलगुरू) होते आणि धर्मपाल, जिनमित्र, प्रभामित्र व चंद्रपाल, शांतरक्षित, आतिश, आर्यदेव, ज्ञानचंद्र व वसुबंधू आदी विविध विषयातील तज्‍ज्ञ आचार्य अध्यापनाचे कार्य करीत होते. विद्यापीठात एकूण १५७० अध्यापक होते. विद्यापीठाच्या विविध सभागृहांत रात्रंदिवस वादविवाद, परिसंवाद, प्रश्नोत्तरे व चर्चासत्रे चालत. +इ.स. ११९३ साली बख्तियार खिलजी या तुर्की आक्रमकाने नालंदा नगरावर आक्रमण करून ही नगरी पूर्णपणे उध्वस्त केली आणि नालंदा विद्यापीठही जाळून टाकले.[४] विद्यापीठाचे ग्रंथालय तर कित्येक महिने जळत होते. चाग लुत्सावा या तिबेटी माणसाने ज्यावेळी इ.स. १२३५ला या ठिकाणी भेट दिली त्यावेळी जिथे १०,००० विद्यार्थी व शेकडो आचार्य अध्ययन-अध्यापन करत होते. तिथे त्याला ९० वर्षाचे वयोवृद्ध आचार्य राहुल श्रीभद्र हे फक्त ७० विद्यार्थ्यांच्या तुकडीला अध्यापन करताना आढळले.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4271.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4271.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4278.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fbd854a9dbacc84e73bd15021b09b61d6acb596 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4278.txt @@ -0,0 +1,2 @@ + नालेफोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4288.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6a03f1fce722121ca823310e0c796acfc2afa0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4288.txt @@ -0,0 +1,21 @@ + +नालासोपारा हे वसई-विरार महानगरपालिकेतले एक उपनगर आहे. नालासोपारा पूर्वी सोपारा किंवा सुपारा म्हणून ओळखले जाणारे, मुंबई महानगर प्रदेशातील एक शहर आहे. पूर्वेला नाळा आणि पश्चिमेला सोपारा असे गाव एकत्र करून पश्चिम रेल्वेने नालासोपारा असे रेल्वे स्थानक बांधले. भारतातील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहे आणि वसई-विरार शहर महानगरपालिका द्वारे शासित आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक हा पश्चिम रेल्वे विभागाचा एक भाग आहे. +नालासोपारा हे प्राचीन भारतातील शुर्पारक (शूरांचे शहर; शूरपारक) किंवा सुपारक म्हणून विद्वानांनी स्वीकारले आहे आणि ते एक व्यस्त व्यापारी केंद्र आणि बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे स्थान होते. हे सातवाहनांच्या अधिपत्याखालील प्रशासकीय घटकांपैकी एक होते आणि कार्ले, नाशिक, नाणेघाट आणि कान्हेरी येथील शिलालेखांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. +येथे उष्णकटिबंधीय हवामान आहे, विशेषतः उष्णकटिबंधीय ओले आणि कोरडे हवामान कोपेन हवामान वर्गीकरणांतर्गत, सात महिने कोरडेपणा आणि जुलैमध्ये पावसाचे उच्चांक. +या मध्यम हवामानात जास्त पावसाचे दिवस आणि अत्यंत तापमानाचे फार कमी दिवस असतात. डिसेंबर ते फेब्रुवारी हा थंड हंगाम त्यानंतर मार्च ते जून असा उन्हाळा असतो. जून ते सप्टेंबर अखेरचा कालावधी हा नैऋत्य मान्सूनचा हंगाम असतो आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा मान्सूननंतरचा हंगाम असतो. सर्वात कोरडे दिवस हिवाळ्यात असतात तर सर्वात ओले दिवस जुलैमध्ये येतात. +जून ते सप्टेंबर दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाने प्रदेशात जोरदार हजेरी लावली. मे महिन्यात मान्सूनपूर्व सरी येतात. कधीकधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मान्सूनच्या सरी येतात. सरासरी एकूण वार्षिक पर्जन्यमान २,०००-२,५०० मिमी (७९-९८ इंच) दरम्यान असते. दरवर्षी, एकूण पावसाच्या 80% पेक्षा जास्त पाऊस जून ते ऑक्टोबर दरम्यान होतो. सरासरी आर्द्रता ६१-८६% आहे, ज्यामुळे ते आर्द्र हवामान झोन बनते. +तापमान 22-36 °C (72-97 °F) पासून बदलते. सरासरी तापमान 26.6 °C (80 °F), आणि सरासरी पर्जन्यमान 2,434 मिमी (95.83 इंच) आहे. सरासरी किमान तापमान 22.5 °C (72.5 °F) आहे. दैनंदिन सरासरी कमाल तापमान 28.4 °C (83.1 °F) ते 33.4 °C (92.1 °F) पर्यंत असते, तर दैनिक सरासरी किमान तापमान 17.5 °C (63.5 °F) ते 26.4 °C (79.5 °F) पर्यंत असते. . हिवाळ्यात, तापमान 12-25 °C (54-77 °F) दरम्यान असते तर उन्हाळ्यात तापमान 36-41 °C (97-106 °F) दरम्यान असते. +सोपारा (काही जणांनी हिब्रू ग्रंथांमध्ये ओफिरचा उल्लेख केला आहे) हे एक प्राचीन बंदर शहर आणि प्राचीन अपरांताची राजधानी होती. सोपारा हे प्राचीन बंदर हे पश्चिम भारतातील केम्बे बंदरानंतर सर्वात महत्त्वाचे बंदर होते. या प्राचीन शहराचे ठिकाण सध्याच्या नालासोपाराजवळ आहे. प्राचीन काळी, हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठे टाउनशिप होते, मेसोपोटेमिया, इजिप्त, कोचीन, अरेबिया आणि पूर्व आफ्रिकेशी व्यापार करत होते. +महाभारत आणि पुराण सांगतात की परशुरामाच्या निवासस्थानासाठी समुद्रातून शूरपारक परत मिळवण्यात आले होते आणि त्यामुळे ते तीर्थ बनले होते. १८८२ मध्ये अशोकाच्या स्तूपातील अवशेष आणि रॉक शिलालेख (८व्या आणि ९व्या प्रमुख शिलालेखांचे तुकडे) सापडल्याने ३ऱ्या शतकापासून ते ९व्या शतकापर्यंत या बंदर शहराचे महत्त्व सिद्ध होते. इ.स. संस्कृत ग्रंथ महावंश (VI, 46, 47) मध्ये असे म्हटले आहे की सिंहली राज्याचा (आता श्रीलंका) पहिला राजा विजया सुप्परका (सोपारा) येथून श्रीलंकेला गेला. टॉलेमीने या शहराचा उल्लेख सौपारा असा केला होता आणि त्याच्या काळात हे एक मोठे व्यापारी केंद्र होते जैन लेखकांच्या मते, श्रीपाल या पौराणिक राजाने सोपारकाचा राजा महासेनाची कन्या तिलकसुंदरी हिच्याशी विवाह केला होता. जिनप्रभासूरी (१४ वे शतक) यांनी त्यांच्या विविधातीर्थकल्पामध्ये सोपारकाचा उल्लेख ८४ जैन तीर्थांपैकी एक (पवित्र स्थान) म्हणून केला आहे. ऋषभदेवाच्या प्रतिमेचा उल्लेखही त्यांनी या शहरात त्यांच्या काळापर्यंत केला होता. +शुर्पारक असा सर्वात प्राचीन संदर्भ महाभारतात आढळतो. सुप्पारा जातक, इ.स.पू. ६व्या शतकातील मानले जाते, सोपारा हे S.W.Asia, गुजरात, मलबार आणि श्रीलंका येथील बंदरे, त्यांचे तज्ञ (नेव्हिगेशन पायलट- बोधिसत्व) आणि त्यांनी प्रवास केलेल्या समुद्रांसोबत एक समृद्ध बंदर व्यापार म्हणून बोलते. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील अचूक ऐतिहासिक डेटा एकत्र केला जाऊ शकतो. +प्राचीन काळात, हे भारताच्या पश्चिम घाटातील एक विशाल शहर होते आणि परदेशी व्यापारासाठी प्रमुख बंदरांपैकी एक होते. ओफिरचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातून टायरचा राजा हिराम याने सोलोमनसाठी सोने, मौल्यवान खडे आणि शेवग्याची झाडे आणली होती. +एप्रिल १८८२ मध्ये, भगवानलाल इंद्रजी, एक प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ, नाणकशास्त्रज्ञ आणि एपिग्राफिस्ट यांनी सोपाराजवळील मर्देस गावातील बुरुड राजाचे कोट टीला उत्खनन केले. बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडले. स्तूपाच्या मध्यभागी (विटांनी बांधलेल्या खोलीच्या आत) एक मोठा दगडी खजिना उत्खनन करण्यात आला ज्यामध्ये मैत्रेय बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा होत्या ज्या इ.स. ८वे-९वे शतक इ.स. या तिजोरीत तांबे, चांदी, दगड, स्फटिक आणि सोन्याच्या अवशेषांच्या ताबूतांसह असंख्य सोन्याचे फुले आणि भिक्षुकीच्या वाडग्याचे तुकडे होते. गौतमीपुत्र सातकर्णीचे (सातवाहन) चांदीचे नाणेही ढिगाऱ्यातून सापडले. बॉम्बे प्रांतीय सरकारने सोपारा अवशेष एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेला सादर केले. या प्राचीन शहराच्या जागेवर उत्खननादरम्यान सापडलेली नाणी आणि कलाकृती आजही एशियाटिक सोसायटी, मुंबई संग्रहालयात पाहता येतात. अशोक सापडले. हे शिलालेख मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात पाहता येतील. १९३९-४० मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या एम.एम.कुरेशी यांनी या जागेचे पुन्हा उत्खनन केले, जेव्हा मुख्य स्तूपाच्या दक्षिण बाजूला अनेक दगडी लिंटेल्स आणि दोन लहान स्तूप सापडले. मुस्लिम काळ. अन्वर मुन्शी (१९७२) यांना सोपारा येथे अनेक सातवाहन शिशाची नाणी सापडली. १९५६ मध्ये, भुईगाव या किनारपट्टीच्या गावातून ११व्या मोठ्या शिलालेखाचा एक तुकडा सापडला. १९९३ मध्ये उत्खननादरम्यान, एक अंगठी विहीर, रोमन ॲम्फोरे लाल पॉलिश केलेले भांडे आणि काचेचे तुकडे (सर्व सामान्य युगाच्या सुरुवातीच्या शतकातील) सापडले. +प्राचीन निवासस्थान स्तूपापासून २ किमी अंतरावर आहे जे दक्षिणेकडील कोरड्या खाडीकडे लक्ष देते आणि पूर्वेकडे ठाणे खाडीला उघडते. साइटवर मोठ्या प्रमाणात इस्लामिक चकचकीत भांडे, काळे आणि लाल रंगाचे भांडे आढळून आले. असे दिसते की सुरुवातीच्या ऐतिहासिक काळात सोपारा हे मुख्य भूभागावर उत्तरेकडील आगाशी बेटावर आणि दक्षिणेला बस्सीन येथे स्थित होते. मुख्य भूप्रदेश आणि बेट यांच्यामधील बॅकवॉटर जहाजांच्या हालचाली आणि नांगरासाठी योग्य होते. गॅस आणि निर्मल गावे एकेकाळी खाडीचा भाग होती. या गावांना लागून असलेल्या भागात अनेक टाक्या आणि स्थापत्य अवशेष आढळतात. स्तूप आणि खाडीच्या मधोमध असलेल्या भागात सर्व प्राचीन अवशेष सापडले. १९व्या शतकापर्यंत ही खाडी जलवाहतूक करण्यायोग्य होती आणि २० टन वजनाची जहाजे येथून ये-जा करत असत. पृष्ठभागावरील निष्कर्ष लक्षात घेतल्यास वास्तुशिल्पीय तुकड्यांचे महत्त्व अधिक महत्त्वाचे ठरते. भाटेला तलावाच्या आजूबाजूचा परिसर हा उतरण्याचे ठिकाण किंवा बंदर आहे, जिथे पोर्तुगीज जेट्टी आणि कस्टम हाऊसचे अवशेष देखील दिसतात. लगतच्या परिसरात एक्सप्लोरेशन (१९९४) मध्ये रेड पॉलिश वेर आणि ग्लेझ्ड वेर मिळाले आहेत. पुरावा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि ब्रिटिश अकादमी, हैदराबाद यांनी १९९३ मध्ये केलेल्या संयुक्त उत्खननाने पुष्टी केली आहे जिथे सुरुवातीच्या ऐतिहासिक कालखंडातील पुरातन वास्तू (सातवाहन आणि काशत्रप कालावधी) - शिसे आणि तांब्याची नाणी, अर्ध-मौल्यवान दगडी मणी, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश वेरचे छोटे तुकडे, ॲम्फोरेचे तुकडे आणि इस्लामिक ब्लू ग्लेज्ड वेर सापडले. या उत्खननादरम्यान मातीची भिंत आणि वेगवेगळ्या आकाराच्या दगडी तुकड्यांसह चौदा खडबडीत दगडी भिंतही आढळून आली. +पुरातत्त्व आणि साहित्यिक स्त्रोतांवरून हे स्पष्टपणे दिसून येते की सोपारा हे अशोकपूर्व काळापासून इसवी सन पूर्व ३व्या शतकापर्यंत आणि पुन्हा ९व्या ते १३व्या शतकापर्यंतचे मुख्य उद्दिष्ट होते आणि चौथ्या ते ९व्या शतकापर्यंत सांस्कृतिक अवशेषांचा पुरावा नाही. असे दिसते की या काळात सोपाऱ्याचे महत्त्व कमी झाले होते. सोपारा या प्राचीन बंदराच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने झालेल्या गाळाचा परिणाम होता. यापुढे किनाऱ्याजवळील आणि किनाऱ्यापासून दूर असलेले सागरी पुरातत्त्व शोध आणि उत्खनन प्राचीन बंदर शहराची व्याप्ती निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल. +ए.एल. बाशम यांनी सोपारा येथे सापडलेल्या आज्ञापत्रांच्या तुकड्यांचे खालील भाषांतर आहेत. या शिफारशींमध्ये, अशोकाने स्वतःला "देवनम्पिया" (देवांचा प्रिय) आणि "पियादसी" (सुंदर) असे संबोधले आहे. +"पूर्वी, राजे आनंदाच्या दौऱ्यावर जात असत, ज्यात शिकारी आणि इतर तत्सम करमणूक होते. देवांचा प्रिय राजा पियादसी, जेव्हा त्याला १० वर्षांसाठी अभिषेक झाला, तेव्हा तो ज्ञानवृक्षावर गेला. तेव्हापासून ते उदयास आले. धम्माशी संबंधित सहलींचा सराव, ज्यामध्ये तपस्वी आणि ब्राह्मणांच्या भेटी घेतल्या जातात, भेटवस्तू दिल्या जातात, वृद्ध लोकांच्या भेटी घेतल्या जातात, सोन्याचे वाटप केले जाते, ग्रामीण भागातील लोकांच्या भेटी घेतल्या जातात, धम्माचे निर्देश दिले जातात आणि प्रश्न विचारले जातात. धम्मावर उत्तर दिले जाते. देवांचा प्रिय राजा पियादसी याला इतर कोणत्याही उपभोगांपेक्षा जास्त आनंद मिळतो." +"देवांचा लाडका राजा पियादसी म्हणतो: लोक आजारपणात, मुला-मुलींच्या लग्नाच्या वेळी, मुलांच्या जन्माच्या वेळी, प्रवासाला जाताना या आणि इतर तत्सम प्रसंगी अनेक विधी करतात. विशेषतः स्त्रिया विविध प्रकारचे समारंभ करतात, जे क्षुल्लक आणि निरुपयोगी असतात. असे समारंभ जर केलेच तर त्याचे छोटे परिणाम होतात. पण एक समारंभ ज्याचे मोल आहे तो धम्माचा. या समारंभात गुलाम आणि नोकरांचा आदर, आदर यांचा समावेश होतो. शिक्षकांसाठी, जीवांप्रती संयमी वागणूक, श्रमण आणि ब्राह्मण यांना दान - या आणि तत्सम पद्धतींना धम्माचा सोहळा म्हणतात. म्हणून पिता, पुत्र, भाऊ, गुरू, मित्र, परिचित आणि शेजारी यांनी विचार केला पाहिजे, 'हे पुण्य आहे, हे आहे. जोपर्यंत माझा उद्देश साध्य होत नाही तोपर्यंत मी सराव केला पाहिजे.' +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, नालासोपाऱ्याची लोकसंख्या ४.६ लाख होती. नालासोपाऱ्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेत २.३ लाखांवरून २०११ मध्ये ४.६ लाख झाली. हे मुंबईच्या सुप्रसिद्ध सॅटेलाइट सिटीपैकी एक आहे. लोकसंख्येच्या ५४% पुरुष आणि ४६% स्त्रिया आहेत. नाला सोपाराचा सरासरी साक्षरता दर ७९% आहे, जो राष्ट्रीय सरासरी ७४.०४% पेक्षा जास्त आहे: पुरुष साक्षरता ७७% आणि महिला साक्षरता ८२% आहे. नालासोपारामध्ये, १३% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. अल्पसंख्याक भाषांमध्ये, गुजराती लोकसंख्येच्या १७.८२% आणि हिंदी २२.९२% लोक बोलतात. +चक्रेश्वर महादेव मंदिर +चक्रेश्वर महादेव मंदिर (19.416982°N 72.798733°E) हे भगवान शिवाचे अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे तुलनेने लहान मंदिर आहे आणि ते पवित्र स्थान म्हणून प्रख्यात आहे जिथे स्वामी समर्थांनी जवळच असलेल्या राम मंदिराचे ध्यान, प्रतिष्ठा केले आणि याच ठिकाणी सजीव समाधी घेतलेल्या शिष्याला आशीर्वाद दिला. हे मंदिर नालासोपारा पश्चिमेकडील चक्रेश्वर तलावाच्या एका कोपऱ्यात आहे. +झवेरचंद मेघानी यांनी गुजरातरत्नो जय नावाच्या ऐतिहासिक घटनांवर आधारित गुजराती कादंबरीचा उल्लेख केला आहे की प्रसिद्ध जैन सामान्य लोक वास्तुपाल आणि दिलवाडा मंदिरे बांधणारे तेजपाल यांचे पालक घरातून पळून गेल्यानंतर काही काळ सोपारा येथे राहिले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4300.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8dec35ba703f1f158b0da50e00073b7ba6e388f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4300.txt @@ -0,0 +1,2 @@ +नावंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4357.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad6d08a4546a19b390f80462238469b41f97f760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4357.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_436.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b354712907ddc7e2c25562536f09047b0b5c664b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_436.txt @@ -0,0 +1 @@ +व्यावसायिक व्यक्ती ह्या एक अशा व्यक्ती असतात ज्यांना काही ठरावीक कामं करण्यासाठी पैसे दिले जातात व अशी कामं ते आपल्या असामान्य कार्य क्षमते मुळे यशस्वीपणे पार पाडतात. पारंपारिक नाव द्यायची झाली तर डॉक्टर,वकील आणि पाद्री लोक या वर्गीकरणामध्ये येत असत. पण आता हे चित्र बदललेलं आहे. यात आता मालमत्ता हस्तक, पाहणी करणारे ,मोजणी करणारे, शिक्षक ,वेगवेगळे वैज्ञानिक इत्यादी यात मोडतात. आता खेळांमध्ये सुद्धा व्यावसायिक क्रीडापटू येतात व यामुळे अपरिपक्व खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. त्यांना त्याच मानधन सुद्धा मिळते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4370.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5997f7e9db658ba7a5d23a0ee394df0b1cee9b0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4370.txt @@ -0,0 +1,4 @@ +नाशिक रोड हे नाशिक शहराचे एक उपनगर आहे. येथे भारतीय रेल्वेचे स्थानक आहे. +नाशिक रोड येथे नोटांचा छापखाना आहे. तसेच नाशिक शहराचे रेल्वे स्थानकही आहे. नाशिकरोड येथे पूर्वी मद्यार्काचा सरकारी कारखाना होता. तो कारखाना आता बंद केला आहे. +नाशिकरोडचा जेलरोड हा भाग वेगाने विकसित झाला आहे. जेलरोडवर सरकारी तुरुंग आहे. +पंचवटी, सीबीएस(सेन्ट्रल बस स्टेशन) तसेच नाशिकरोड येथून पांडवलेणीकरिता बसेस सुटतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4382.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eef32fa943510e900aa99eab12a913ebb7ae1e25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4382.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 25°03′36″N 77°20′42″W / 25.06°N 77.345°W / 25.06; -77.345 + +नासाउ ही बहामास ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4390.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad6d08a4546a19b390f80462238469b41f97f760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4390.txt @@ -0,0 +1,2 @@ +स्रोत:गूगल मॅप्स, 51153 Mumbai-Bhusawal Passenger Indiarailinfo,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५९०१४ सुरत पॅसेंजरचे वेळापत्रक,इंडियारेलइन्फो.कॉमवरील ५२१२१ पाचोरा-जामनेर नॅरोगेज पॅसेंजरचे वेळापत्रइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५११५ चाळीसगांव-धुळे मिश्र पॅसेंजरचे वेळापत्रकइंडियारेलइन्फो.कॉमवरील ५१४०२ मनमाड-पुणे पॅसेंजरचे वेळापत्रक +नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या नाशिक रोड ह्या नगरामधील रेल्वे स्थानक आहे. नाशिक शहरासाठी हे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबईहून उत्तरेकडे व पूर्वेकडे जाणाऱ्या अनेक जलद गाड्या येथे थांबतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4404.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c122bc3c3805fb33060ff95ad73a055c8d09fcb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4404.txt @@ -0,0 +1,2 @@ +नास्तिक हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_441.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73fcc0034fe2569d5778dc60a9d793277356f0db --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_441.txt @@ -0,0 +1,8 @@ +उषा जाधव, +उपेंद्र लिमये, +नागेश भोसले, +सुहासिनी देशपांडे, +हंसराज जगताप, + +धग (चित्रपट) हा एक मराठी चित्रपट आहे. +अभिनेत्री उषा जाधवला 'धग' या सिनेमातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर याच सिनेमासाठी शिवाजी पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4424.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..381a4ca89c84fd0ce3f47f06d8a83124168a755d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4424.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाहूर हे मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून ते भांडूप पूर्व या उपनगरात येते, मुलुंड आणि भांडूप या स्थानकातील अंतर कमी करण्यासाठी नाहूर या स्थानकाची साधारण १० वर्षापूर्वी बांधणी करण्यात आली. नाहूर हे मुळात साधारण ३०-३५ आगरी -कोळी कुटुंबांची वसती असलेले गाव मुलुंड पश्चिम भागात येते, परंतु नाहूर रेल्वे स्थानक असलेला भाग हा भांडूप (पूर्व) या भागात येतो. +इमारतीची नवीन बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने या स्टेशन परिसरातील जमिनींचे भाव आता गगनाला भिडलेले आहेत. नव्याने राहावयास आलेल्या मंडळीकडून हा भाग नाहूर पूर्व असा सांगण्यात येतो, जो मुळात अस्तित्वात नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4471.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66701b86e6fd2de9f9c283abd56a781b71df5c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4471.txt @@ -0,0 +1,2 @@ +निंबोणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4478.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f4496ccf3ec9eb0912d7cbe2d94b76d496cc393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4478.txt @@ -0,0 +1,2 @@ + निंभा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4504.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4504.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4527.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95b4da7377a9e154627454c2c54d3bdbbfc97fcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4527.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +निकलास बेंड्टनेर (१६ जानेवारी, इ.स. १९८८ - ) हा डेन्मार्कचा  व्यावसाइक फुटबॉल खेळाडू  आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_453.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d79b8b0ce6c12f5c380c1cbf7884e462f4cef03b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_453.txt @@ -0,0 +1,7 @@ +धडाकेबाज हा १९९० मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट आहे. + +लक्ष्य, महेश आणि बाप्पा हे सर्वात चांगले मित्र आहेत जे लहान गुन्हे करून स्वतःला आधार देतात. कारागृहातून सुटल्यानंतर महेश आणि बाप्पाने आपापल्या गुन्हेगारी कारवाया थांबवण्याचा आणि वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्य आपल्या मित्रांसोबत भाग घेण्यास आणि गुन्हा सोडण्यास नाखूष आहे. तथापि, महेश आणि बाप्पा पुढे तयार होतात आणि वेगळे राहणे निवडतात. महेश बाप्पा आणि लक्ष्याला म्हणतो: "जर आपण तिघेही एकत्र राहिले तर आपण आपले गुन्हेगारी जीवन जगू शकत नाही. म्हणून आपण एकमेकांपासून दूर राहूनच जगायला हवे." +नंतर रस्त्यावर फिरत असताना लक्ष्याला पाच रुपयांची नाणी सापडली. तो नाणी त्याच्या जॅकेटच्या खिशात ठेवतो. तथापि, त्याच्या जाकीटच्या खिशात एक छिद्र आहे, म्हणून नाणे रस्त्यावर पडते. लक्ष्याने पुन्हा उचलला. असे बऱ्याच वेळा होते. तो भुकेला पडतो आणि आपल्याकडे 15 रुपये आहे असा विचार करून रेस्टॉरंटमध्ये जातो आणि विविध प्रकारचे पदार्थ खातो. जेव्हा रेस्टॉरंटचा मालक त्याला पैसे देण्यास सांगतो, तेव्हा त्याला असे वाटते की त्याच्याकडे पुरेसे पैसे नाहीत. मालकाने त्याला दुकानातून बाहेर फेकले. लक्ष्याला पुन्हा पाच रुपयांची नाणी सापडली आणि मग पोकर खेळून या नाण्याने पैसे मिळविण्याचा प्रयत्न केला. निर्विकार गेममध्ये तो काहीशे रुपये जिंकून घेण्यास भाग पाडतो. शेवटी तो फसवत असल्याचे उघडकीस आले. इतर खेळाडू लक्ष्यावर शारीरिक मारहाण करण्यास सुरुवात करतात, परंतु महेश तिथे आला आणि त्याला वाचवतो. +महेश, बाप्पा, आणि लक्ष्या पळून शिवापूर गावात पोहोचतात. ते शिव मंदिरात जातात आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून जगण्याचा संकल्प करतात. त्यानंतर लक्ष्या मंदिराच्या बाहेर फुले विकणारी मुलगी गंगीला भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर, लक्ष्याला जुन्या किल्ल्याच्या अवशेषात एक बाटली सापडली. बाटलीत अडकलेला एक माणूस त्याला सांगतो की तो लक्ष्याचा पूर्वज गंगाराम आहे. तो असेही म्हणतो की तो एका गुरूंकडून जादू शिकत होता, परंतु एक अपघात झाला आणि त्याच्या गुरूने त्याला शाप देऊन या बाटलीत अडकविले. गुरूंनी गंगारामला सांगितले: "तुम्ही तेव्हाच या बाटलीपासून मुक्त व्हाल, जेव्हा तुमचा वंशज गुरूने दिलेले वाळू त्याच्या फायद्यासाठी वापरेल." +लक्ष्य ही बाटली महेश आणि बाप्पाला दाखवते. ते गंगारामची जादू वापरून शिव मंदिराला रंग देतात. कवत्या महाकाल हा एक कुख्यात दरोडेखोर लक्ष्याच्या मालकीच्या जादूच्या बाटलीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आला. तो बाटली चोरतो परंतु ते वापरण्यास अक्षम आहे. गंगारामची जादू वापरून तिन्ही मित्र महाकालला आणि शिवापूरला मुक्त करतात. गंगारामची सँडबॅग रिकामी आहे आणि आपल्या गुरूच्या शापातून मुक्त आहे. +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4562.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5807737ffe64a205edaa15ace64eef71d0f43054 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4562.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकेलोडियन एक अमेरिकन दूरचित्रवाणी वाहिनी आहे. ही वाहिनी १ डिसेंबर १९७७ रोजी सुरू झाली. त्यावेळी लहान मुलांसाठीची ही पहिली वाहिनी होती. +याला निक असेही संबोधण्यात येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4565.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4565.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_457.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c276e2fdae24d61105fcc77efa9a955535b8c1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_457.txt @@ -0,0 +1,7 @@ + +संसदेत मांडली जाणारी विधेयके ही साधारण विधेयके ,घटना दुरुस्ती विधेयके किंवा धनविधेयके असू शकतात . विधेयक हे धनविधेयक असल्यास त्याची संसदीय कार्यपद्धती बदलते .धनविधयेक म्हणजे - धन किंवा अर्थ म्हणजे पैसा , साध्या भाषेत पैशांशी संबंधीत विधीयके म्हणजे धनविधेयक किंवा अर्थविधयेयक होय, घटनेच्या ११०व्या कलमात धनविधयेयकाची व्याख्या दिलेली आहे -करबाबी ,शासनाचे कर्ज,तारण,संचित निधी,आकस्मिक निधी,संचित निधीतील प्रभारित खर्च ,लेखे,लेखापरीक्षण , इत्यादी संबधीत बाबींचा उल्लेख असणाऱ्या विधेयकास धनविधेयक म्हणतात. +धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धत +१) १०९ व्या कलमानुसार धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धती पार पाडली जाते . +२) धनविधेयक सुरुवातीला लोकसभेत मांडले जाते ,ते राज्यसभेत मांडता येत नाही +३) लोककसभेने संमत केल्यानंतर धनविधेयक राज्यसभेत मांडले जाते ,राज्यसभेला सदर धनविधेयक १४ दिवसाच्या आत सूचनांसह किंवा सूचनाव्यतिरिक्त लोकसभेकडे परत पाठवावे लागते . +४) लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्यास सदर धनविधेयक राज्यसभेमध्ये संमत केले आहे ,असे समजले जाते लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्या नाहीत तरीसुद्धा सदर धनविधेयक राज्यसभेत संमत केले आहे ,असे समजले जाते . diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4570.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fd3fc0cb186ddfb7d274c8aad8d670670a9d1ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4570.txt @@ -0,0 +1,75 @@ +† शर्यत पूर्ण नाही केली, परंतु ९०% शर्यत पूर्ण केल्यामुळे गुण मिळाले. +‡ शर्यत पूर्ण नाही केली परंतु ७५% शर्यत पूर्ण केल्यामुळे ५०% गुण मिळाले. + + +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4574.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbe8b5428f7c6f4a6f46c937c02f426d3d2c7d2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4574.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 35°10′N 33°22′E / 35.167°N 33.367°E / 35.167; 33.367 + +निकोसिया ही सायप्रस ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.  उत्तर सायप्रस ह्या अमान्य देशाची राजधानी देखील निकोसिया येथेच आहे. ह्या कारणास्तव निकोसिया शहर दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4588.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d520f1f7d32f661fd8fa3308c4b8ee0c66b37bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4588.txt @@ -0,0 +1 @@ +निकोल मेरी किडमन (इंग्लिश: Nicole Mary Kidman; २० जून १९६७) ही एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८३ सालापासून ऑस्ट्रेलियन सिने व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी किडमन १९८९ सालच्या डेड काम ह्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात आली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या मोलिं रूज ह्या चित्रपटासाठी किडमनला ऑस्कर नामांकन तर पुढील वर्षामधील द आवर्स ह्या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4593.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d1c7d43d3972f9613ee037ba2f818596974aec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4593.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +निकोल रे (नोव्हेंबर ४, इ.स. १९८९:इलिनॉय, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4598.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c86477fc0fbb6ef2e83f73df61b1712d2f212d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4598.txt @@ -0,0 +1,2 @@ + +निकोल शेरिडन (७ मे, इ.स. १९७५:क्लार्क्स समिट, पेनसिल्व्हेनिया - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. ती बऱ्याचदा पडद्यावर आपला पती अलेक्सांद्रे बॉइस्वबरोबर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4611.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b93fd1e6d62b6dee9a09f6aff7d2722ddcdf2cec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4611.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलस किर्टन (जन्म ६ मे १९९८) एक बार्बेडियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो वेस्ट इंडीजच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बार्बाडोस राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतो आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तल्लावाहकडूनही खेळला आहे. तो २०१८ पासून कॅनडाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठीही खेळला आहे. तो डावखुरा मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4613.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4613.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e816339a07d5c7a5c1de6d6069ca522b8b3a44bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4613.txt @@ -0,0 +1,3 @@ +निकोलस कोपर्निकस (जन्म - फेब्रुवारी १९,१४७३ - मृत्यु - मे २४,१५४३) हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला. +कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते. दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते. +कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांचे मामा धर्मगुरू व शिक्षणप्रेमी होते. समाजात त्यांना खुप मान होता. स्वाभाविकच, कोपर्निकसचे पालनपोषण सुसंस्कृत व धार्मिक वातावरणात झाले. त्यामुळे तरुण निकोलसने धर्मोपदेशक व्हायचे ठरवले आणि त्यानुसार त्यांनी आपले लक्ष त्या ध्येयावर केंद्रित केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4622.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7beb4b97738489250a2a3703ea4893fe57aa766c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4622.txt @@ -0,0 +1,2 @@ +निकोलस अलेक्सिस जुलियो न्कूलो न्डूबेना (मार्च २७, इ.स. १९९० - ) हा कामेरूनचा फुटबॉल खेळाडू आहे. +न्कूलो सध्या ऑलिंपिक दे मार्सेल या क्लबकडून खेळतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4627.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7e47b35151e6f66b960faf817de31e98d068163 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4627.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +निकोलस पूरन (२ ऑक्टोबर, इ.स. १९९५:त्रिनिदाद - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4647.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee5a82875d32cfe3471b8a593606af87d90ad5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4647.txt @@ -0,0 +1,4 @@ +निकोला जेन ब्राउन (१४ सप्टेंबर, १९८३:माटामाटा, न्यू झीलँड - ) ही  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. +ही २००५, २००९ आणि २०१३ विश्वचषक स्पर्धेत खेळली. +साचा:न्यू झीलँड संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००५ +साचा:न्यू झीलँड संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१३ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4676.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..835b4dccf50a79ecd5d76850bfddf30a9d7aa3b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4676.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलाएव्ह उत्तर जहाजबांधणी कारखाना तथा ६१ कॉम्युनार्डच्या नावाचा जहाजबांधणी कारखाना किंवा सोवियेत जहाजबांधणी कारखाना क्रमांक २०० हा युक्रेनच्या मायकोलैव शहरातील नौकाबांधणी कारखाना आहे. इंगुल नदीवर काळ्या समुद्रापासून ८९ किमी (५५ मैल) आत असलेला हा कारखाना इ.स. १७८८मध्ये बांधण्यात आला. येथे अनेक बलाढ्य युद्धनौकांची बांधणी झाली. भारतीय आरमाराच्या राजपूत वर्गीय विनाशिका येथे बांधल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4678.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52bb445f4c9085dc96b55d38b8213797c06596b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4678.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा निकोलाय तथा निकोलाय आलेक्झांद्रोविच रोमानोव (रशियन: Никола́й II, Никола́й Алекса́ндрович Рома́нов) (मे १८, इ.स. १८६८ - जुलै १७, इ.स. १९१८) हा रशियाचा शेवटचा झार, फिनलंडाचा महाड्यूक व पोलंडाचा राजा होता. त्याचा अधिकृत किताब निकोलाय दुसरा, सर्व रशियाचा सम्राट व सर्वेसर्वा होता. त्याला रशियन ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे सध्या संत निकोलाय असे गणले जाते.इतर रशियन राजांप्रमाणे त्याला झार (जरी रशियाने झारवाद १७२१ला बंद केला होता) पद प्राप्त झाले. रशियन राज्यक्रांतीच्या धुमश्चक्रीत बोल्शेविक सैन्याने दुसऱ्या निकोलायाला त्याच्या कुटुंबियांसहित मारले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4681.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..911b6fa86a7d2ec1302483fd3b59e4d9250e66fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4681.txt @@ -0,0 +1,26 @@ +निकोलाय बासोव्ह हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4702.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..940e38e8776ba60589db8bf795120dc13b88e112 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4702.txt @@ -0,0 +1 @@ +मार्सेलो निकोलास लोदेरो बेनितेझ (स्पॅनिश: Marcelo Nicolás Lodeiro Benítez; २१ मार्च १९८९) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. लोदेरो उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो मिडफील्डर ह्या जागेवर खेळतो. लोदेरो २०१०-२०१२ दरम्यान ए.एफ.सी. एयाक्स तर २०१२ पासून बोताफोगो ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4709.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8153e35fc15fe145deeac1da0744d2e3edc925ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4709.txt @@ -0,0 +1,3 @@ +निकोलेट काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट पीटर येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,४५४ इतकी होती.[२] +निकोलेट काउंटी मॅन्कॅटो नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला जोसेफ निकोलस निकोलेटचे नाव दिले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4711.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dfe3931cb169ac153c6a3ca9d4cf7b55e4b10e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4711.txt @@ -0,0 +1 @@ +निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्त्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4738.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6411762c35acb0065aab4f1db9c4ef09bb76589a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4738.txt @@ -0,0 +1,3 @@ +निखिल कानेटकर (१३ मे, इ.स. १९७९ - हयात) हा मराठी-भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4807.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00f53a87ef026861adb202d026de9abd6108337c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4807.txt @@ -0,0 +1,2 @@ +परक्राम्य संलेख अधिनियम (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) हा भारतातील एक कायदा आहे. १८८१मध्ये पारित करण्यात आलेला हा कायदा आजही फारसे बदल न होता लागू आहे. +या कायद्याने चार प्रकारचे संलेख (इन्स्ट्रुमेंट) नियमन होते diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4868.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c03b054831812a2930516b286fe135abfde7552c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4868.txt @@ -0,0 +1 @@ +निजामाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ह्यांची मुलगी व तेलंगणा राष्ट्र समितीची सदस्य के. कविता ही २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ह्या मतदारसंघामधून निवडून आली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4886.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8d81e48dfc5d28df5edf2c12caba0fb7b2b3853 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4886.txt @@ -0,0 +1,2 @@ +नितळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4899.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d721f5ef24b9798ec1d2136ae0def22de4a7fef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4899.txt @@ -0,0 +1,2 @@ +नितीन आखवे (जन्म : इ.स. १९६४, - अंधेरी-मुंबई, ८ एप्रिल. इ.स. २०१२) हे एक मराठी गीतकार होते. +आखवे यांनी आयडीबीआय बँकेत नोकरी करताना आपल्या काव्यलेखनाचा छंद कायम जोपासला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4907.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..304171f91af6879d00c0645a0328f42fb2f8fbcd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4907.txt @@ -0,0 +1,15 @@ +नितीन देशमुख हे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी व मराठी गझलकार आहेत. त्यांच्या गझला ते रंगमंचावर स्वतःच सादर करतात. त्यांच्या अवीट गोडीच्या काव्यप्रसृतीने ते काव्यरसिकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. 'प्रश्न टांगले आभाळाला [१]' हा त्यांचा प्रसिद्ध गझलसंग्रह आहे. या संग्रहाला नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला होता.[२] +पैंजण,कविता संग्रह +प्रकाशन,विश्व साहित्य संमेलन,बँकाँक थायलंड +सौमित्र किशोर कदम यांचे हस्ते +बिकाँज वसंत ईज कमिंग सून, +(कविता संग्रहं)प्रकाशन,टीळक स्मारक मंदिर पुणे +संगितकार अजय अतूल,नागराज मंजुळे,मकरंद अनासपुरे,यांचे हस्ते +प्रश्न टांगले आभाळाला,गजल संग्रहं +ही पुस्तके प्रकाशीत +व 'वतनदारी' ही कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर +वर्ग आठवीच्या पाठ्यपुस्तकात कविता +अभ्यासक्रमात समावेश. +या चित्रपटांसाठी गीतलेखन +भीमराव पांचाळे,स्वप्निल बांदोडकर,आनंद शिंदे,आदर्श शिंदे,अभिजीत कोसंबी सायली पंकज कविता निकम या गायकांनी रचना गायल्यात. +अखिल भारतीय संमेलन व महाराष्ट्रभर कविता व गजलेचे कार्यक्रम.. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4927.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2765fff2021314a5f1877992f88404308dd2bb50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4927.txt @@ -0,0 +1 @@ +नितीन सरदेसाई (जन्म अज्ञात) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अधिकारी आहेत diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4947.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c923636dc03b9212aff85c37557a66d49e82e5ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4947.txt @@ -0,0 +1,12 @@ +नित्यानंद (नोव्हेंबर/डिसेंबर, १८९७ [१] – ८ ऑगस्ट, १९६१) हे भारतीय गुरू होते. नित्यानंद यांचा जन्म कोयलांडी (पांडालयिनी), मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत (आता कोझिकोड जिल्हा, केरळ ) येथे झाला. त्यांचे शिष्य त्यांना भगवान नित्यनंद असेही म्हणत +नित्यानंद यांच्या जन्माबद्दलचे तपशील तुलनेने अज्ञात आहेत. त्यांच्या शिष्यांच्या म्हणण्यानुसार, नित्यानंदाना तुनेरी गावात, कोयलांडी, मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत येथे युनम्मा नायर नावाच्या एका महिलेने शोधून काढले होते, ज्याचा विवाह चथू नायरशी झाला होता. नायर दाम्पत्याने या मुलाला दत्तक घेतले आणि स्वतःच्या पाच मुलांसह त्याची काळजी घेतली. नित्यानंद यांना त्यांच्या पालकांनी रमण असे नाव दिले. नायर दाम्पत्य शेतकरी होते, त्यांनी ईश्वर अय्यर नावाच्या श्रीमंत वकिलाच्या मालकीच्या शेतांचीही काळजी घेतली, ज्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास होता. [२] नित्यानंद यांचे पालक तीन वर्षांचे असताना वारले आणि सहा वर्षांचे असताना त्यांची आई. मरण्यापूर्वी तिने नित्यानंदची जबाबदारी ईश्वर अय्यर यांच्याकडे सोपवली. [३] +अगदी बालपणातही, नित्यानंद एक विलक्षण प्रगत आध्यात्मिक अवस्थेत असल्याचे दिसत होते, ज्यामुळे ते ज्ञानी जन्माला आले होते असा विश्वास निर्माण झाला. अखेरीस त्याला नित्यानंद हे नाव देण्यात आले, ज्याचा अर्थ, "सदैव आनंदात" आहे. [४] +वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी, नित्यानंद एक भटके योगी बनले, त्यांनी हिमालय आणि इतर ठिकाणी योग अभ्यास आणि सरावांवर वेळ घालवला. १९२० पर्यंत ते दक्षिण भारतात परतले. [५] +दक्षिण भारतात स्थायिक झालेल्या नित्यानंदांनी चमत्कार करून आजारी लोकांना बरे करण्यासाठी नावलौकिक मिळवला. त्यांनी केरळ राज्यातील कान्हनगड जवळ आश्रम बांधण्यास सुरुवात केली. कान्हनगडावरील डोंगरी मंदिर आणि आश्रम आता तीर्थक्षेत्रे आहेत. ज्या ठिकाणी तपश्चर्या करत बसले होते त्या जवळच्या टेकड्यांमधील गुरुवन हे जंगल आता यात्रेकरूंचे माघार आहे. [५] +१९२३ पर्यंत, नित्यानंद महाराष्ट्र राज्यातील तानसा खोऱ्यात भटकले होते. तेथे, चमत्कारी कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती मुंबईसारख्या दूरच्या लोकांना आकर्षित करते, तरीही त्यांनी कोणत्याही चमत्काराचे श्रेय घेतले नाही. ते म्हणाले, "जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेने आपोआप घडते." [३] [४] नित्यानंदांनी स्थानिक आदिवासींना खूप मदत केली. नित्यानंदांनी एक शाळा स्थापन केली, जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना अन्न आणि कपडे दिले. +गुरू म्हणून, नित्यानंद यांनी मौखिक शिकवणी तुलनेने कमीच दिली. १९२० च्या सुरुवातीपासून, मंगळूरमधील त्यांचे भक्त संध्याकाळी त्यांच्यासोबत बसायचे. अधूनमधून शिकवणी द्यायची तरी बहुतेक तो गप्प बसायचा. तुलसीअम्मा (तुलसी अम्मा) (१८८२-१९४५) नावाच्या स्त्री भक्ताने त्यांच्या काही शिकवणी आणि तिच्या विशिष्ट प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवली. नंतर, या नोट्स कन्नड भाषेत संकलित करून प्रकाशित केल्या गेल्या आणि त्या चिदाकाश गीता म्हणून ओळखल्या गेल्या. [३] + +१९३६ मध्ये ते गणेशपुरी गावातील शिवमंदिरात गेले आणि तेथे राहता येईल का असे विचारले. मंदिराची देखभाल करणाऱ्या कुटुंबाने सहमती दर्शवली आणि त्याच्यासाठी झोपडी बांधली. जसजसे त्यांचे अभ्यागत आणि अनुयायी वाढत गेले तसतसे झोपडी विस्तारत गेली आणि आश्रम बनले. त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी, तो एक अवधूत होता: जो दिव्य अवस्थेत लीन आहे. +नित्यानंद यांचे ८ ऑगस्ट १९६१ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. त्यांची समाधी गणेशपुरी येथे समाधी मंदिरात आहे. गणेशपुरी येथील गुरुदेव सिद्धपीठ आश्रमातही त्यांना समर्पित देवस्थान आहे. गणेशपुरीतील त्यांचा आश्रम, पर्यटन वसतिगृह आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत इतर इमारती श्री भीमेश्वर सद्गुरू नित्यानंद संस्था गणेशपुरी यांनी जतन केल्या आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी येथील त्यांच्या समाधीची जबाबदारीही या ट्रस्टवर आहे. +कन्हानगड येथील एक ट्रस्ट तेथे असलेल्या आश्रम आणि मंदिरांची देखभाल करते. ट्रस्ट काही शैक्षणिक संस्था आणि धर्मशाळा देखील चालवते. +नित्यानंद यांच्या चरित्रकारांच्या मते, नित्यानंदांच्या गुरूची ओळख एक रहस्य आहे. [६] त्यांच्या एका चर्चेत त्यांचे विद्यार्थी स्वामी मुक्तानंद म्हणाले की नित्यानंदांचे गुरू केरळमधील एक अज्ञात सिद्ध होते. [७] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4985.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f730135459c5d3e215bbbcbb56a9f2bd32a34e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_4985.txt @@ -0,0 +1,2 @@ +निनेवे हे उत्तर इराकमध्ये मोसुल शहराजवळ तिग्रीस नदीच्या तीरावर असलेले एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. या स्थळाचा शोध रीच या पुरातत्त्ववेत्त्याने इ.स. १८२० साली लावला. पॉल एमिल बोट्टा या पुरातत्त्वशास्त्रज्ञाने या स्थळाचे इ.स. १८४२ साली उत्खनन केले. हे ठिकाण नव असिरीयन साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते. हे शहर प्राचीन काळातील एक सर्वात मोठे शहर म्हणून गणले जात होते.[१] +निनेवे येथे केल्या गेलेल्या उत्खननात असिरियन राजे यसेन्नचेरिब व अशुरबानीपाल यांच्या राजवाड्याचे अवशेष सापडले. इ.स.पूर्व पहिल्या सहस्त्रकात असुर आणि निमरूद यांच्या बरोबरीने निनेवे राजधानीचे शहर बनले. या काळातील प्रचंड प्रासादांचे अवशेष, कलापूर्ण वास्तु-शिल्पे, उठावातील शिल्पे आणि क्यूनिफॉर्म लिपीतील अनेक लेख येथील उत्खननातून मिळाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_499.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e776b49258bb4ca36c275e4b40fd20c6b08e55ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_499.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनगरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5011.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa2be77b0565de4259cb34fab465b86e621ad145 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5011.txt @@ -0,0 +1 @@ +निपाणी मराठी साहित्य संमेलन या नावाने निपाणीला साहित्य संमेलने भरतात. २४ जानेवारी २०११ला असे एक संमेलन भरले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5021.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e13c47aa44755e6710c47c4d22cf6164eda3f2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5021.txt @@ -0,0 +1,19 @@ +निफाड तालुक्याचा अभ्यास +हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे. +मुख्य पिके = द्राक्षे,ऊस,टोमॅंटो, इ. मिमी +निफाड तोड ओळख :- +भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे शहर आहे. निफाड शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड अर्थात एक ही पहाड नसलेले. +येथे निफाड सहकारी साखर कारखाना आहे .तसेच हे एक मध्य रेल्वेचे स्थानकही आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला. निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. द्राक्ष व ऊस उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. निफाड शहरात भरपूर तेल गिरण्या आहे. निफाड तालुक्यात निफाड, पिंपळगाव, लासलगाव व ओझर ही शहरे आहे तसेच ग्रामीण भाग देखील सुजलाम सुफलाम आहे. तालुक्यात ओझर येथे मिग विमानाचा (HAL) कारखाना आहे. तालुक्यात नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे, त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हटले जाते. तसेच गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे. येथे कादवा व गोदावरी नद्यांचा संगम होतो. निफाड शहरातून नासिक, छ.संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहे. सध्या फक्त राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे नासिक व छ.संभाजी नगरला जोडणाऱ्या मार्गाचेच चौपदरीकरण झाले ले आहे. +निफाड तालुक्यातील निफाड व लासलगाव कांदा व लसूण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. निफाड तालुक्यास महाराष्ट्राचे कोलिफॉर्निया म्हणून ओळखले जाते. निफाड एक मोठी बाजारपेठ आहे.शहराचे नगरपंचायत कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड शहरास प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ह्या वारशाचे जतन करण्याची गरज व आवश्यकता आहे. तसेच कादवा-विनता या दोन नद्यांचा येथे संगम होतो. तसेच तालुक्यातील भरपूर युवक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कतृत्वाचे ठसे उमटवत आहे. अशाप्रकारे निफाड शहर व तालुका हे विविधतेने नटलेले आहे असे मी येथे नमूद करतो. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या शहराचा मला अभिमान आहे. +प्रमुख गावे +पिपळगाव बसवंत, लासलगाव, ओझर, म्हाळसाकोरे, सायखेडा, नांदूर माध्यमेशोर, तारुखेडले,तामस वाडी, करंजी, मांजर गाव, भुसे ,भेंडाळी, करजगाव, चांदोरी, निफाड, विंचुर, सावरगाव, वनसगाव, उगाव, सोन गाव,शिवरे, गाजर वाडी, धारणगाव, कोळगाव, खेडले झुंगे, खान गाव थंडी, कोठूरे, रुई , भाऊसाहेबनगर, पि पळस, ओणे, सुकेणे, +पर्जन्य। 70 से.मी +हवामान- १) मान्सून - मद्य जून ते सप्टेंबर +2) हिवाळा- ऑक्टोबर ते मार्च +3) उन्हाळा - मार्च ते जुन +मातीचे प्रकार । - १) काळी माती +2) रेगुर माती +3) तांबडी माती +नद्या। गोदा वरी, कादवा, कडवा +प्रमुख शेती उत्पादने - गहू, बाजरी, हरबरा, भात, सोयाबीन, कांदा, तांबटे, मेथी,शेपू, कोबी,मका, द्रक्ष, +कुषी उत्पादनाच्या प्रमुुुख बाजार पेेठा - लासलगाव, पिपळगाव ,विंचुर, निफाड, हा diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5054.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0c92ecaea2210ffe46e497804681e0d0562251c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5054.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5062.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc137b734b45f5c47657b0923483ecca987d7bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5062.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमगांव म्हाळुंगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_507.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87aa9a17eb4b657829a12a6d24d679db0aa562fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_507.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनगरवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. धनगरवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. +जागृत हनुमान मंदिर येथे चाचाचा परिसर स्वयंभू हनुमानाचे कृपेणे (मच्छिंद्र गोरक्ष चितळे) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5082.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91fa54899d61e524a411448add2a3434a4c286c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5082.txt @@ -0,0 +1,2 @@ +निमरूद हे सध्या इराकमध्ये असलेले असीरियन संस्कृतीचे एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. मोसुल शहरापासून हे ठिकाण ३० किलोमीटरवर तिग्रीस नदीच्या तीरावर आहे. बायबलमध्ये निमरूदचा उल्लेख कलाह असा केलेला आहे. +८९० एकराचा परिसर व्यापलेल्या या नगरीची स्थापना शलमानेसेर या असिरियन राजाने इ.स.पूर्व तेराव्या शतकात केली.[१] अशुरबानीपाल दुसरा याने इ.स.पूर्व नवव्या शतकात या नगरीचे पुनरुज्जीवन केले. या नगरीत अनेक प्रासाद व मंदिरे होती. नगरीभोवती तटबंदी बांधलेली होती. प्रासादांच्या अवशेषात प्रचंड आकाराची पंखयुक्त दगडी बैलांची शिल्पे आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5101.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c188f785074bb8f4a578674e6ee33f61f589f86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5101.txt @@ -0,0 +1 @@ +निमेश विमुक्ती (जन्म ७ मे १९९७) हा श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5105.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f7fc142c3683420ee66c6e5215ceaaaa659d6c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5105.txt @@ -0,0 +1,9 @@ + +पश्चिम महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण एक धरण आहे. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +निम्न वर्धा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5109.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e28c2e5d40292eedce23a835e3dd6b24b270e359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5109.txt @@ -0,0 +1,5 @@ +निम्मी ( जन्म : फतेहाबाद-आग्रा, १८ फेब्रुवारी १९३३; - २६ मार्च २०२०) या एक हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी बरसात सिनेमात ग्रामीण मुलीच्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. +निम्मी यांचे आजोबा जमीनदार होते. त्यांना इंग्रज सरकारने नबाब हा किताब द्यावा अशी त्यांची फार इच्छा होती. किताब मिळाला नाही, पण त्याऐवजी आपल्या मुलीला- वहिदनला झालेल्या कन्येचे नावच त्यांनी नबाबबानू ठेवले. निम्मीचे वडील अब्दुल हकीम हे कंत्राटदार होते, तर आई वहिदन या त्या काळच्या लोकप्रिय गायिका व अभिनेत्री होत्या. मावशी सितारा बेगम ज्योती या नावाने चित्रपटांत कामे करीत. त्यांचे लग्न पार्श्वगायक जी. एम. दुराणी यांच्याबरोबर झाले होते. +निम्मी अकरा वर्षाची असताना तिच्या आईचे निधन झाले. आजीने पालनपोषणाची जबाबदारी घेतली. त्यावेळी आग्ऱ्यातील वातावरण हिंसक झाल्याने आजीने निम्मीला घेऊन मुंबईला स्थलांतर केले. त्या दोघी पूर्वपरिचय असलेल्या मेहबूबखान यांच्याकडे गेल्या. मेहबूबखान सेन्ट्रल स्टुडियेमध्ये अंदाज या चित्रपटाचे चित्रण करत होते. नर्गिसच्या आई जद्दनबाई यांच्या शेजारी बसून शूटिंग पहात असताना निम्मी या राज कपूर यांच्या नजरेस पडल्या. त्यांना ही मुलगी इतकी आवडली की त्यांनी निम्मीला बरसात चित्रपटासाठी निवडले. निम्मी हे नाव राज कपूर यांनीच ठेवले. +निम्मी यांचे लग्न पटकथा लेखक अली रझा (निधन २००७) यांच्याशी झाले. त्यांना मूलबाळ झाले नाही. +निम्मीने आयुष्यभर दुय्यम नायिकेच्या भूमिका केल्या, पण प्रत्येक भूमिकेत त्यांच्या वाट्याला नायिकेपेक्षा अधिक हिट गाणी आली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5114.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d465b24497b0272f0915640ece1190d8d6e1862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5114.txt @@ -0,0 +1,2 @@ +नियंत्रण रेषा (Line of Control) ही भारत व पाकिस्तानद्वारे आखण्यात आलेली एक सीमारेषा आहे ज्याद्वारे भूतपूर्व काश्मीर संस्थानाचे तुकडे पाडले गेले. नियंत्रण रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमा नसून पहिल्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झालेल्या तहामध्ये ठरवण्यात आलेली सीमा आहे. +नियंत्रण रेषेजवळ दोन्ही देशांचे लष्कर मोठ्या संख्येने तैनात असून येथे सतत चकमकी चालू असतात. पाकिस्तान सरकारने नियंत्रण रेषेचा भारतात अतिरेकी घुसवण्यासाठी अनेकदा वापर केला आहे. त्यामुळे ह्या नियंत्रण रेषेच्या एकूण ७४० किमी लांबीपैकी भारताने सुमारे ५५० किमी भागात कुंपण उभारले आहे. अतिरेकी व हत्यारे भारतात पाठवण्याच्या पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उभारल्या गेलेल्या ह्या कुंपणाला युरोपियन संघाने पाठिंबा दिला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5128.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2de6c5d2dfc83378c777a51fce3e1037ec669b1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5128.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलावी सरोवर, न्यासा सरोवर तथा नियासा सरोवर हे आफ्रिकेमधील मोठे सरोवर आहे. मलावी, टांझानिया आणि मोझांबिक देश या सरोवराभोवती आहेत. +हे सरोवर घनफळाच्या मानाने जगातील चौथ्या क्रमांकाचे सरोवर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5129.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4d17d0e5d609b53eddff4d885ce0c3de786172f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5129.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठीत ज्या संख्येला दशलक्ष किंवा दहा लाख म्हणतात त्या संख्येला भास्कराचार्य प्रयुत म्हणतात तर काही जण(कोण?) नियुत म्हणतात. भास्कराचार्य दहा हजार या संख्येला अयुत म्हणतात. आर्यभटीय व शुक्ल-यजुर्वेद या ग्रंथांत नियुत म्हणजे एक लाख आणि प्रयुत म्हणजे दहा लाख. जगन्नाथपंडितसुद्धा एक लाख या संख्येला नियुत म्हणतो. +उदाहरणार्थ, जगन्नाथपंडितकृत लक्ष्मीलहरी स्तोत्रात नियुत हा शब्द एक लाख अशा अर्थाने आला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5137.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebd3964c1a656e99bc047102459df611b064ecf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5137.txt @@ -0,0 +1,39 @@ +नियोजन विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या नियोजन विभाग मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री.[१][२] +०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२ +०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ +२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ +२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३ +०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ - +०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ +२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ +१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ +०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८ +१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० +०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ +१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३ +०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ +१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ +०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ +१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ +२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० +०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ +२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ +०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ +१४ मार्च १९९५ - १८ नोव्हेंबर १९९५ +१८ नोव्हेंबर १९९५ - ३० जानेवारी १९९९ +०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ +२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ +२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४ +०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ +०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९ +०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० +११ नोव्हेंबर २०१० - २५ सप्टेंबर २०१२ +२५ सप्टेंबर २०१२ - ०७ डिसेंबर २०१२ +०७ डिसेंबर २०१२ - २६ सप्टेंबर २०२४ +३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९ +२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ +३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ +१४ ऑगस्ट २०२० - पदावर diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5141.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf0fba0bff0325ada665b4921808df506802c760 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5141.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Nd) (अणुक्रमांक ६०) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5153.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f10b5d4696c6d5a6a02807fabc3402688838b7b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5153.txt @@ -0,0 +1,5 @@ +निरगुडा नदी ही महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. ही वर्धा नदीला मिळते. +निरगुडा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5159.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54a15608e5369294c1c6d3ee5dff8aef4cac5c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5159.txt @@ -0,0 +1,2 @@ +निरगुडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5162.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a298ac4365cadcc1ca09af38a0cf1b1a9a9154fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5162.txt @@ -0,0 +1,2 @@ +निरपण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_518.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ef0ec84660aff2d06ed8b565cd205dde8b0a7da --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_518.txt @@ -0,0 +1,5 @@ +धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यत: धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते.) +धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. +या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. +धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. +त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5191.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0233b2d7ec7b63cfc492a75b46b012b13b877fec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5191.txt @@ -0,0 +1,13 @@ +निरुपमा देवी  :(बंगाली: নিরুপমা দেবী) मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहमपूर येथील कल्पनारम्य लेखिका आहे. त्यांचा जन्म ७ मे १८८३[१] रोजी झाला. त्यांचे साहित्यिक टोपणनाव श्रीमती देवी आहे. निरुपमा देवीचे वडील नफरचंद्र भट्टा ते न्यायाधीश होते..निरुपमा यांचे बालपण भागलपुर येथे झाले तिचे शिक्षण घरीच झाले. तिचे लग्न तरुणपणीच झाले पण लग्नानंतर लगेचच तिच्या नवऱ्याचा मूत्यु झाला.तिच्या अकाली विधवापणानंतर तिने आपला मोठा भाऊ बिभूती भूषण भट्टा आणि शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रेरणेने लिखाण केले. तिच्या कथा बिभूती भूषण आणि शरतचंद्र यांनी चालवलेल्या हस्तनिर्मित मासिकात छापल्या आहेत. साहित्यिकातील योगदानाच्या मान्यतेसाठी निरुपमा देवी यांना १९३८ मध्ये 'भुवनमोहिनी सुवर्ण पदक' आणि कोलकाता विद्यापीठाकडून १९४३ मध्ये 'जगतारिनी सुवर्ण पदक' प्राप्त झाले ती एक वैष्णव झाली आणि आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस वृंदावन येथे घालवले झाली. ७ जानेवारी १९५१ रोजी तिचे निधन झाले. +त्यांची पुस्तके : +उच्छृंखल ही त्यांची पहिली कादंबरी होती. तिच्या इतर कामांमध्ये हे समाविष्ट आहे: +१९५४ मध्ये नरेश मित्रा यांनी अन्नपूर्णा मंदिर (१९१३) नावाचा हा चित्रपट बनविला होता. +दीदी (१९१५) (तिची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते). +अलेया (१९१७), +बिधिलेपी (१९१९,)) +श्यामली (१९१९)), +बंधू (१९२१), +अमर डायरी (१९२७), +युगांतरेर कथा (१९४०), +अनुकरसा (१९४१).    +. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5192.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e668107892f0c60dc21fcbfd7eab96f54cb8f6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5192.txt @@ -0,0 +1,5 @@ +निरूपमा राव या भारताच्या भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. त्या अमेरिकेत भारताच्या राजदूत होत्या त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवपदीही त्या कार्यरत होत्या. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्तापदावर नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला असून त्या श्रीलंकेतील पहिल्या महिला हाय कमिशनर होत्या. जगातल्या सर्वात प्रभावी १०० महिलांपैकी एक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो.[१] +राव यांचा जन्म उत्तर केरळातील मल्लपुरम येथे झाला. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. निरुपमा यांना दोन बहिणी आहेत. फॉरेन सर्व्हिस अधिकारी असलेल्या त्यांच्या काकांकडून ऐकलेल्या अनुभवांमुळे त्यांना ह्या कामाची प्रेरणा मिळाली. +निरूपमा यांचे पती हे आय. ए .एस अधिकारी आहेत. त्यांना दोन मुले आहेत. +१९७३ साली राव यांनी नागरी सेवा परीक्षा दिली. या परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर प्रशिक्षणानंतर त्यांची नेमणूक व्हिएन्ना येथे झाली. सार्वजनिक सेवेतून निवृत्त झाल्यावर २०१४ साली ब्राउन विद्यापीठात ‘मीरा एंड विक्रम गांधी फेलो ‘ म्हणून त्यांची नेमणूक झाली.भारत-चीन संबंधांवरील पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना जवाहरलाल नेहरू शिष्यवृत्ती मिळाली. इतिहास विशेषतः आधुनिक भारतीय इतिहास हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. +परराष्ट्र क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढे यावे असे निरुपमा यांना वाटते.ऊर्जा,व्यापार आणि दळणवळण, प्रादेशिक आर्थिक सहाय्य,सीमेवरील प्रश्न ,राजकीय लष्करी प्रश्न अशा विविध विषयात काम करण्यासाठी स्त्रियांना प्रशिक्षण देणे आणि स्त्रियांनी या विषयात देशाचे नेतृत्व करणे यासाठी त्या प्रयत्न करून इच्छित आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5205.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92650f46f81f130d6a95c86c3a81d32f170c2727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5205.txt @@ -0,0 +1,7 @@ +निरोदबरन चक्रवर्ती : (१७ नोव्हेंबर १९०३ – १७ जुलै २००६, पाँडिचेरी ) +निरोदबरन, किंवा 'निरोददा' या नावाने ते ओळखले जात. ते श्रीअरविंद यांचे जवळचे शिष्य होते. तसेच श्रीअरविंद यांचे ते वैयक्तिक डॉक्टर आणि सचिव होते. आणि 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक होते. ते श्रीअरबिंदो आश्रमातील ज्येष्ठ सदस्य होते. +निरोदबरन यांनी एडिनबर्ग विद्यापीठातून वैद्यकशास्त्रात पदवी प्राप्त केली. पॅरिसमध्ये असताना दिलीप कुमार रॉय यांनी त्यांना श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्याबद्दल सांगितले होते. १९३० मध्ये, त्यांनी आश्रमाला भेट दिली आणि त्यांची श्रीमाताजी यांच्याशी भेट झाली आणि त्यांना आध्यात्मिक अनुभव प्राप्त झाला. पुढे म्हणजे इ.स. १९३३ मध्ये त्यांनी श्रीअरविंद आश्रमात प्रवेश घेतला. आश्रमात त्यांनी नवीन जीवनात प्रवेश केला आणि त्यांना अनेक आध्यात्मिक अनुभव आले. योगाभ्यास करण्याच्या उद्देशाने ते आश्रमात परतले आणि निवासी डॉक्टर म्हणून कामाला लागले. +आश्रमाच्या सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन श्रीअरविंद एकांतवासात राहत होते तेव्हा ते साधकांशी पत्रांद्वारे संवाद साधत असत, साधनेसंबंधीच्या सूचना पत्रांद्वारे देत असत. १९३३ ते १९३८ या कालावधीत श्रीअरविंद यांच्याशी निरोदबरन यांनी पाच वर्षांचा विपुल पत्रव्यवहार केला, ज्याचे वर्णन पत्रव्यवहारात्मक इतिहास (एपिस्टोलरी हिस्ट्री) असे केले जाते. सुमारे १२०० पृष्ठांचे हे लेखन आहे. या पत्रांच्या द्वारे, श्रीअरविंद यांनी निरोदबरन यांच्या काव्यलेखनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले आहे, मार्गदर्शन केले आहे. +नोव्हेंबर १९३८ मध्ये श्रीअरविंद पाय घसरून त्यांच्या खोलीत पडले आणि त्यांच्या उजव्या पायास फ्रॅक्चर झाले. तेव्हा निरोदबरन 'फिजिशियन' या नात्याने त्यांच्या सोबत उपस्थित राहू लागले. श्रीअरविंद यांनी समाधी घेईपर्यंत म्हणजे १९३८ ते १९५० या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये निरोदबरन यांनी श्रीअरविंदांची सेवा केली. +निरोदबरन यांची खालील ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यात आली आहे.[१] +निरोदबरन यांचे १७ जुलै २००६ रोजी संध्याकाळी पाँडिचेरी येथे निधन झाले. त्यावेळी ते १०२ वर्षांचे होते. त्यांची समाधी आश्रमाच्या कॅझानोव्ह गार्डनमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_521.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32765f4f599b2a41ce09bf8258a0453f61574c2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_521.txt @@ -0,0 +1,2 @@ +धनबाद (लोकसभा मतदारसंघ) हा झारखंडमधील लोकसभा मतदारसंघ आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5226.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea5586235a700cdab3f1cbb3144ebfa2eade1122 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5226.txt @@ -0,0 +1,9 @@ +लहान खिडक्या,धूर यामुळे कोंदटलेल्या घरांची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धूराचा त्रास अर्थातच नसतो. पण लाकूडफाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते. धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली आवश्यक आहेत. मधून मधून कीटकांसाठी धूर करणे काही अवघड नाही. +ग्रामीण भागात घरगुती कारणासाठी लागणा-या एकूण उर्जेपैकी ८०% ऊर्जा स्वयंपाकासाठी वापरली जाते. खेडयातील लोक वर्षानुवर्षे चुली वापरत आहेत परंतु ह्या चुलींची कार्यक्षमता कमीच आहे. पारंपरिक चुलींच्या क्षमतेत १% जरी वाढ झाली तरी प्रतिवर्षी लाखो टन लाकूड वाचेल. जळणाच्या टंचाईमुळे चुलीमध्ये सुधारणा करून चुलींची कार्यक्षमता वाढवण्याचे व इंधनात बचत करण्याचे प्रयत्न संशोधकांनी सुरू केले आहेत.घरगुती आणि सर्व व्यवसायिक कार्यामध्ये ऊर्जा कार्यक्षमता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुर्लक्षित समूहामध्ये अनेक उर्जा कार्यक्षम उपकरणे मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहेत.या योजनेसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची निवड करण्यात आली +गृहलक्षमी चूल गोल गोल आकाराची आहे, हा एक गोल प्रकारचा स्टोव्ह आहे. याची ऊर्जा २६ ते २८%) आहे शिवाय चिमणी आणि टेंपलशिवाय. +हे स्टोव स्टील किंवा प्लास्टर-ऑफ-पॅरीस मोल्ड्स वापरून तयार केलेले आहे. उडालेल्या स्टोव्हचे वजन ५ ते ६ किलो आहे जे हाताळण्यास आणि वाहतुकीसाठी सोपे आहे. कढईत लोखंडी जाळीने स्वयंपाक भांडीचे आवरण पांघरूण पसरविण्यासाठी समान रीतीने पसरण्यास मदत होते. खालच्या बाजूला असलेल्या खाडीच्या खाडीच्या खालच्या बाजूने खाट तयार करण्यासाठी डिझाईन केलेले आहे जे स्वयंपाकाच्या इंधन कार्यक्षमतेने जळत ठेवण्यास मदत करते आणि धूळ कमी करते. एश वेळोवेळी खड्डा वरून काढता येतो.महिलांना सरपण गोळा करण्यासाठी वणवण करावी लागते. चुलींच्या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. शिवाय लाकूडफाटयासाठी होणा-या झाडतोडीमुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. या सर्व समस्यांचे मूळ चुलीशी निगडित असल्याने चुलीत सुधारणा होणे ही काळाची गरज आहे.ग्रामीण भागातही वृक्ष संवर्धन व्हावे आणि प्रत्येक कुटुंब निर्धूर व्हावे, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून देशात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. +गॅस कसा तयार होतो +ऑक्सिजनच्या अनुपस्थिती परिस्थितीमध्ये सेंद्रिय पदार्थ विघटित तेव्हा उत्पादनाद्वारे तयार केले जाते.जेव्हा विघटन प्रक्रिया एका सोबत जोडलेल्या वातावरणात उद्धभवते तेव्हा हे कॅप्चर करता येते आणि त्याचा वापर नैसर्गिक ऊर्जा स्रोत म्हणून केला जाऊ शकतो.कोणत्याही प्रमाणात गोबरगॅस निर्मितीसाठी डायजेस्टर आणि गॅस संचयन टाकी आवश्यक आहे +वातावरणाचा दाबामुळे येथे बायोगॅस तयार होतो म्हणून सामान्य एलपीजी गॅस चूल थेट गोबरगॅस वर कार्य करत नाही.गोबरगॅस चूल चालविण्यासाठी आपल्याला एलपीजी स्टोवमधून दाब कमी करण्याचा किंवा पिन काढून टाकण्याची आवश्यकता आहे. वास्तविक बायोगॅस स्टोव्ह प्रमाणे कार्यक्षमता नेहमी तितकीच चांगली नसते. +http://vikaspedia.in/energy/energy-efficiency/efficient-use-of-biomass/smokeless-chulhas?searchterm=smokeless+chu +http://learningwhiledoing.in/InnerPages/LessonDetails.aspx?LessonId=93&Category=Energy&SubCategory=Environment%20&CategoryId=2&Title=Smokeless%20Chulha diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5243.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..429e9da7a638c4dd9071e341def150b995868ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5243.txt @@ -0,0 +1,4 @@ +निर्भया समरोह हा महिलांच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी ऑनर फॉर वुमन राष्ट्रीय मोहिमेद्वारे आयोजित वार्षिक नृत्य आणि संगीत महोत्सव आहे. २०१२ मधील दिल्ली सामूहिक बलात्कार पीडितेच्या नावावर असलेला उत्सव महिलांवरील हिंसाचाराच्या सर्व पीडितांना श्रद्धांजली म्हणून सादर केला जातो.[१][२] +महिला हक्क कार्यकर्त्या मानसी प्रधान यांनी स्थापन केलेला महोत्सव पहिल्यांदा ९ जुलै २०१३ रोजी आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाची दुसरी आवृत्ती ९ एप्रिल २०१५ रोजी इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.[३] +२०१३ मध्ये महिलांच्या सन्मानासाठी राष्ट्रीय मोहिमेतील प्रमुख कार्यक्रमांपैकी एक म्हणून निर्भया समरोहाची संकल्पना करण्यात आली. स्त्रियांच्या हक्कांबद्दल लोकांना संवेदनशील करण्यासाठी भारतीय नृत्य आणि संगीताचा सर्वोत्तम वापर करणे आणि महिलांवरील हिंसाचार समाप्त करण्याच्या चळवळीच्या समर्थनार्थ जनमत एकत्रित करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. +उत्सवाच्या निमित्ताने, महिलांच्या सक्षमीकरणात योगदान दिल्याबद्दल भारतातील एका आघाडीच्या संस्थेला निर्भया सन्मान प्रदान केला जातो. ९ जुलै २०१३ रोजी आयोजित पहिल्या निर्भया समारंभात ब्रह्मा कुमारी जागतिक अध्यात्म विद्यापीठास पहिला निर्भया सन्मान प्रदान करण्यात आला.[१] ९ एप्रिल २०१५ रोजी आयोजित २रा निर्भया समारंभ येथे मिशनरीज ऑफ चॅरिटीला दुसरा निर्भया सन्मान प्रदान करण्यात आला.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5247.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..672e08c5fe3146cd28ffeb646016fc6f9f9fb369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5247.txt @@ -0,0 +1 @@ +निर्मल हे भारताच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यामधील एक छोटे शहर आहे. निर्मल तेलंगणाच्या उत्तर भागात आदिलाबादच्या १७० किमी पश्चिमेस तर निजामाबादच्या ७५ किमी उत्तरेस वसले आहे. २०११ साली निर्मलची लोकसंख्या ८८ हजार होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5253.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5253.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf7c7435a0b59e9d7115f89cb268afbc6916f3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5253.txt @@ -0,0 +1,7 @@ +निर्मलजीत सिंह नरूला तथा निर्मल बाबा हा एक हिंदू साधू आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने इतर १३ साधूं सह याला नकली म्हणून घोषित केले आहे. +निर्मल बाबाचा जन्म १९५२ मध्ये पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील समाना गावात झाला. त्याचे शिक्षण समाना, दिल्ली आणि लुधियानात झाले. झारखंड राज्यातून निवडून गेलेले माजी खासदार इंदरसिंह नामधारीशी बाबांच्या एका बहिणीचे लग्न झाले. पित्याच्या मृत्यूनंतर ती बहीण निर्मलजीतला झारखंडमध्ये घेऊन आली. +झारखंडमध्ये आल्यावर निर्मलजीतने अनेक धंदे केले. गढवा गावात त्याने 'नामधारी क्‍लॉथ हाउस' नावाचे कापडाचे दुकान टाकले., पण ते न चालल्याने त्याने विटांची भट्टी सुरू केली. त्याच्यातही तोटा झाला. मग त्याने रांचीत राहून खाणींच्या लिलावांची कॉंट्रॅक्ट्स घ्यायला सुरुवात केली. तेही न जमल्याने शेवटी त्याने लोकांना जमवून त्यांच्यासमोर धार्मिक प्रवचने करायला आरंभ केला, आणि त्या धंद्यात त्याला अमाप यश मिळाले. लोक प्रवचने ऐकत आणि भरपूर दान-दक्षिणा देत. त्या पैशावर निर्मलजीतने रांचीत बरीच स्थावर मालमत्ता केली. +१९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि शीखविरोधी दंगे सुरू झाले त्यावेळी निर्मलजीत सिंह नरूला रांचीमधील सर्व इस्टेट विकून दिल्लीआला आणि तेथे ‘निर्मल दरबार’ भरवायला प्रारंभ केला. येथे त्याने अमाप संपत्ती मिळवली. +आपली पत्‍नी सुषमा नरूला आणि एका मुला-मुलीसह निर्मल बाबा दिल्लीत ग्रेटर कैलाश नावाच्या उच्चभ्रूंच्या इलाख्यात एका आलेशान बंगल्यात राहतो आहे. +निर्मलबाबावर स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. त्याशिवाय लोकांमध्ये अंधविश्वास पैदा करून त्यांना गंडा घालण्‍याचेही आरोप आहेत. काही वर्षांपूर्वी निर्मलबाबा दूरचित्रवणीवर झळकत असत. दुःखे दूर करण्यासाठी बाबा लोकांना भजी-पिज्झा खा असा उपदेश करताना ते दिसत. काही लोक ही थट्टा समजत पण काही त्या युक्त्या मनोभावे आचरणात आणीत. इतकेच नाही तर अशा उपदेशांबद्दल आपल्या संपत्तीचा दहावा हिस्सा बाबाच्या पायावर अर्पण करीत. +अशा निर्मलबाबाला अखिल भारतीय आखाडा परिषदेने बोगस बाबा म्हणून घोषित केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5283.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55db126689ce76fae562ecd554a254c0feb37f6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5283.txt @@ -0,0 +1,6 @@ +‘निर्माण’ ही युवकांसाठीची शिक्षण प्रक्रिया डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या सर्च या संस्थे मार्फत 2006 साली सुरू करण्यात आली. +युवकांनी केवळ पैसा मिळवण्यामागे आपले बहुमोल जीवन घालवू नये यासाठी ही प्रक्रिया. आपण ज्या समाजात व सृष्टीत जगतो आहोत त्यासमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांशी जोडून घेऊन, हे सोडवण्यासाठी योगदान देत आपले जीवन युवकांनी जगावे हा विचार रुजवण्यासाठी ही शैक्षणिक प्रक्रिया आहे. +आपल्या जीवनाला अर्थपूर्ण प्रयोजन असावे हा निर्माण प्रक्रियेचा गाभा. हा शोध युवकांनी आपापलाच घ्यावा. मुळात हा विचार आणि मग तो घेण्यासाठीची संधी पुरवणे हे निर्माणच्या शैक्षणिक प्रक्रियेचे उद्देश. यासाठी ‘सर्च’च्या गडचिरोली येथील ‘शोधग्राम’ या ठिकाणी चार शिबिरे होतात. +सुरुवात स्वतःला व स्वतःच्या शरिराला समजून घेण्यापासून होते. यासाठी पहिले शिबिर डॉ. राणी बंग लैंगिक शिक्षणावर घेतात. दुसऱ्या शिबिराचा विषय ‘समाज व सृष्टी यांच्याशी माझे नाते व जबाबदारी’ यावर होते. यात समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करणारे लोक येऊन युवकांशी त्या प्रश्नावर व त्यांच्या कामाबद्दल संवाद करतात. +तिसऱ्या शिबिरात युवक प्रत्यक्ष गावामध्ये राहून तिथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. चौथे शिबिर हे आपल्या पुढच्या जीवनात आपण कोणती कृती करणार या बद्दल विचार करायला आहे. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय फक्त विचार किंवा चर्चा करून शिक्षण होत नाही. निर्माण शिबिरांच्या मधल्या काळात केलेल्या विचाराला कृतीत उतरवून बघण्याची संधी असते. +सुरू झाल्यापासून निर्माणची व्याप्ती वाढत आहे. सर्च सोबतच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, भारत ऍग्रो इंडस्ट्रिज फाउंडेशन, ग्राम मंगल, मेट्रिक कंसल्टंसी, अशा अनेक संस्थाचा या प्रक्रियेत आता सहभाग आहे. या संस्थांमार्फत युवकांना निर्माण फेलोशिप दिली जाते. एक प्रश्न निवडून त्यावर एक वर्ष काम करत असताना आपल्या जीवनाचे प्रयोजन शोधण्याची संधी फेलोशिप मध्ये युवकाला मिळते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5292.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0615712af291ec112ac0fc419168569dff272706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5292.txt @@ -0,0 +1 @@ +हे उपनिषद् ऋग्वेदाशी संबंधित आहे. याच्यात जीवनाच्या परमध्येयाचे तसेच आवागमनापासून मुक्त होण्यासाठी साधनभूत ‘निर्वाण’ विषयाचे विवेचन केलेले आहे. या उपनिषदात सूत्रात्मक पद्धतीने परमहंस संन्यासाच्या गूढ सिद्धांतांचे रहस्यात्मक शैलीने विवेचन केलेले आहे. सर्वप्रथम परमहंस संन्यासाचा परिचय दिलेला आहे. त्यानंतर दीक्षा, देवदर्शन, क्रीडा, गोष्टी, भिक्षा, आचरण यांचे परमहंस संन्यासासाठी कोणते स्वरूप आहे याचे विवेचन केलेले आहे. पुढे जाऊन पुन्हा मठ, ज्ञान, ध्येय, कंथा (गोधडी), आसान, पटुता, तारक उपदेश, नियम अनियामकत्व, यज्ञोपवीत, शिखा आणि मोक्ष इत्यादींची संन्यासासाठी वास्तविक कोणती स्थिती आहे याचे निरूपण केलेले आहे आणि हे सांगितलेले आहे हेच निर्वाणाचे तत्त्वदर्शन आहे. हे तत्त्वदर्शन श्रद्धा-समर्पणयुक्त शिष्य व पुत्रासच प्रदान केले पाहिजे. सामान्य व्यक्तीस या तत्त्वदर्शनाचा कोणताही लाभ प्राप्त होऊ शकत नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5324.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9251a16773f449c0400953da77d557499ea456da --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5324.txt @@ -0,0 +1,2 @@ +निलगिरी प्रकारच्या फ्रिगेटा (२०१९) भारतीय नौदलातील लढाऊ फ्रिगेटा आहेत. माझगांव डॉक या प्रकारच्या सहा स्टेल्थ प्रक्षेपास्त्रवाहू नौका बांधेल. +भारतीय आरमाराने याच नावाच्या वर्गात सहा फ्रिगेटा वापरल्या होत्या. नवीन वर्गातील फ्रिगेटांना जुन्या नौकांची नावे दिली जातील. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5343.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58c2b27c52a6d1892bd0febde987988029e740b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5343.txt @@ -0,0 +1,2 @@ +निशांका निलाक्षी दमयंती डि सिल्व्हा (२७ सप्टेंबर, इ.स. १९८९:पानादुरा, श्रीलंका - ) ही  श्रीलंकाकडून सात एकदिवसीय आणि १० टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +ही आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ३ नोव्हेंबर, २०१५ रोजी  न्यूझीलंडविरुद्ध खेळली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5366.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdfb31ed17096499831df3cc4a9ca055bb8a1ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5366.txt @@ -0,0 +1 @@ +निल्स ओलोफ थॉर्ब्यॉर्न फाल्डिन (२४ एप्रिल, १९२६ - २३ जुलै, २०१६) हे स्वीडनचे पंतप्रधान होते. हे १९७६-८२ दरम्यान तीन वेगवेगळ्या सत्रांत सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5387.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0757b90133d123a8e911cfe7c41b22f20f62b097 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5387.txt @@ -0,0 +1,2 @@ +निळजे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5391.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbb0de96d43a6817c3c9b9721afe4fc307889a9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5391.txt @@ -0,0 +1,2 @@ +निळवंडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5402.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5402.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d03fbc595d871c52b8fcfeb226dfc907717f2eb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5402.txt @@ -0,0 +1,2 @@ +निळानाईकतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5436.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75a660648cff87fcf1ca5fd5b7ff871de788d959 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5436.txt @@ -0,0 +1,2 @@ +निवडणूक युती ही निवडणुकीत जिंकण्यासाठी करण्यात आलेले राजकीय पक्षांचे अथवा उमेदवारांचे एक प्रकारचे संघटन असते. यातील घटक राजकीय पक्ष आपापली नीती ठरवितात. ते आपसातील मतभेद अथवा आदर्शवाद तात्पुरता बाजूस ठेवतात. प्रसंगी, निवडणुकीचा फायदा लक्षात घेऊन, बिलकुल विपरीत विचारसरणी असलेले राजकीय पक्षही सत्ता उपभोगण्यासाठी युती करू शकतात. एखादा उमेदवारही सत्ता प्राप्तीसाठी किंवा विरोधी उमेदवारास परास्त करण्यासाठी अशा प्रकारची युती करू शकतो. युती झालेले राजकीय पक्ष सहसा युतीतील दुसऱ्या राजकीय पक्षाचे विरोधात आपला उमेदवार उभा करीत नाहीत. याने मते विभागण्याची व उमेदवार पडण्याची शक्यता अधिक असते. +अशा प्रकारच्या युतीचे दोन प्रकार आहेत. एक निवडणूक-पूर्व व दुसरा निवडणुकीनंतर. सहसा, अशी दोन्ही प्रकारे युती करण्यात येते. लोकांचे कमी पाठबळ असणाऱ्या राजकीय पक्षास ही युती फायद्याची ठरते. सत्ता मिळाल्यास, जनतेचे कमी पाठबळ असूनदेखील अशा राजकीय पक्षाचे उमेदवार राजकीय पटलावर दिसू शकतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5451.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b6cadf40b6cf5b280ffcea77e09a72f0cfc2dfe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5451.txt @@ -0,0 +1,2 @@ +निवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5453.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a67ba2f60f2ecb18b8dfbfadf018cb5a3398d37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5453.txt @@ -0,0 +1,8 @@ + निवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5458.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddece3b3ccc26f616ead7b751af5b6c1d05949e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5458.txt @@ -0,0 +1,2 @@ +निवळी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5460.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efbdcadd682388f6572586184f2f475667249351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5460.txt @@ -0,0 +1,2 @@ + निवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5465.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4029d6385ea51e874407845d7294c28840d16015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5465.txt @@ -0,0 +1,2 @@ +निवाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_55.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_55.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5234e9de7f8ff74d27215adc473072a5d6de916 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_55.txt @@ -0,0 +1,2 @@ +दैठाणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5501.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..567ee63487d336062e67b311cd68f331e3f53009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5501.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र शासन पुरस्कार +निवेदिता जोशी-सराफ या मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांमध्येही भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ हे त्यांचे पती आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5529.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa2435f01db544143d45d548fdb57d9ac566f342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5529.txt @@ -0,0 +1 @@ +निशाणघाट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5542.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0ec3ad31cd613c903b1f328dce8ac90555d0843 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5542.txt @@ -0,0 +1,5 @@ +डॉ. निशिगंधा वाड (जन्म : ११ !ओक्टोबर १९६९) या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील त्यांचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. +वाईतील महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आणि. ती त्यांना पुढे ९ वर्षे मिळत राहिली. निशिगंधा वाड या १९८५मध्ये झालेल्या १०वीच्या परीक्षेत पहिल्या पन्‍नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसऱ्या आल्या होत्या. पदवीधर होईपर्यंत त्या मुंबईच्या रुपारेल कॉलेजात होत्या आणि नंतर रुईया कॉलेजात. +भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. +२००३मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये त्यांच्या तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी त्यांनी खास दिल्लीहून बोलावणे आले. त्यावेळी अभिनेते सुनील दत्त यांच्या हस्ते ’निशिगंधा गौरव विशेषांका’चे प्रकाशन झाले. +निशिगंधा वाड यांच्या नावाचा 'डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल, कल्चरल ट्रस्ट .आहे. डॉ. निशिगंधा वाड या ’चारचौघी’ या सुप्रसिद्ध मराठी मासिकाच्या ११ वर्षे संपादक होत्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5547.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e9d3f4630b5d57fd933434259a5cd6feeb040f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5547.txt @@ -0,0 +1,2 @@ +निशीथकाल म्हणजे काय? +सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते अशी मान्यता आहे. या काळाच निशीथकाल असे म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यफलदायक असते, असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या निशीथकालात प्रदोष शिवरात्री व्रत करावे, असे सांगितले जाते. शिवतत्त्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निशीथकाल सर्वांत प्रभावी मानला जातो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5574.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aac9107a544f3d71c810c40b31f6146da2d0aa6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5574.txt @@ -0,0 +1,5 @@ +"निसर्गायण - पर्यावरणाचा मूलगामी आणि एकात्म विचार" हे दिलीप कुलकर्णी यांनी पर्यावरण या विषयावर लिहिलेले मराठीतील पुस्तक आहे. +प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे. +पहिली आवृत्ती - ऑगस्ट १९८६ +पर्यावरणाच्या समस्येचे मूळ मानवाच्या अपरिमित भोगलालसेत आहे आणि ती भोगवादी वृत्ती, जडवादी तात्त्विक भूमिकेतून निर्माण होते. +या भोगवादी वृत्तीपासून सोडवणूक करून घेण्यासाठी मूलभूत वैचारिक परिवर्तन आवश्यक आहे. हे वैचारिक परिवर्तन आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे करता येईल असे प्रतिपादन लेखकाने या पुस्तकात केले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5596.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fe8ef8fd62b413ea3ba8b098f8fbf53d3bd3bfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5596.txt @@ -0,0 +1,12 @@ +निहाल अहमद (१९२५-२०१६) प्रजा समाजवादी पक्षाचे प्रसिद्ध पुढारी होते. गरिबांचा नेता अशी त्यांची राजकारणात आणि समाजात ओळख होती. निहाल अहमद मौलवी मोहमद उस्मान असे त्यांचे पूर्ण नाव होते. तरी महाराष्ट्राला मात्र, ते निहालभाई म्हणूनच परिचित होते.[१] निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या माहितीनुसार त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते.[२] सोशालिस्ट पार्टी, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दल, जनता दल (सेक्युलर) असा राजकीय प्रवास करीत त्यांनी राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.[३] +निहाल अहमद १९६४ मध्ये मालेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. त्यांनी १९६७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून विजयश्री संपादन केली होती. त्यानंतर १९७२चा अपवाद वगळता १९७८ ते १९९५ पर्यंत त्यांनी आमदारकी भूषविली होती.[४] पुलोद मंत्रिमंडळात १९७८ मध्ये रोजगार हमी योजनामंत्री होते. १९८६ ते ९० दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मालेगाव महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००२ मध्ये प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता.[४] +मालेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, महापौर, सात वेळा आमदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली.[५] एस.एम. जोशी यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.[६] मधु दंडवते, मधु लिमये आदी समाजवादी नेत्यांच्या बरोबरीने समाजवादी चळवळीचा खंदा आधारस्तंभ बनले.[७] नानासाहेब गोरे, माजी पंतप्रधान व्हीपी सिंह, देवेगौडा, बापूसाहेब काळदाते आणि जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांशी त्यांचा संबंध होता.[८] +निहाल अहमद यांचे वडील स्वतंत्र्य सैनिक होते. त्यामुळे सामाजिक कार्याचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी १९४७ला सोशालिस्ट पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय करकीर्दीला सुरुवात केली. तरुणपणातच समाजवादी विचारांशी जोडले गेले. नाशिकला आचार्य नरेंद्र देव, डॉ.राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची स्थापना झाली; तेव्हापासून निहालभाईंनी समाजवादाचा झेंडा हाती धरला.[५] आणीबाणीत लोकशाहीहक्कांच्या लढ्यात ते महाराष्ट्राचे नेते बनले. या लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. मालेगाव शहरातील गरीब जनतेच्या यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे गरिबांचे नेते अशी लोकप्रिय ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांनी जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपदही भूषविले.[९] +१९५४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा ते नगरसेवक झाले. १९६२ ला नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले. या नंतर अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. तर १९७८ ते ८७ दरम्यान ते कॅबिनेट मंत्री राहिले. रोजगार हमी योजनामंत्री खात्याचे प्रमुख काम करताना त्यांनी दुष्काळ हटवण्यासाठी शेती सुधारणा, जलसंधारण कार्यक्रम राबवला. मजुरांना धान्य देण्याची योजना सुरू केली. या रोजगार योजनेची पुढे मनरेगा झाली. देशभर ही योजना  पोचली. २००२ मध्ये मालेगाव महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. +केवळ आमदारकीच नव्हे; तर राज्यमंत्रीपदावर असतानाही त्यांनी कधी बडेजाव मिरविला नव्हता. नेहमी सायकलीवर फिरणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व जनसामान्यात 'सायकलवाला आमदार' म्हणून परिचित होते. निहालभाई सायकलवर फिरतात याची राज्यभर चर्चा होई. त्याची दखल घेऊन वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव देशमुख यांनी आमदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आणला होता. लोकांच्या प्रश्नांवर- (उदाहरणार्थ महागाई, भाडेवाढ)आंदोलन करण्याची निहालभाईंची खास पद्धत होती. उदाहरणार्थ- एसटीची भाडेवाढ झाली तर ते कार्यकर्त्यांना घेऊन एसटी बसमध्ये चढत. ‘आम्ही वाढीव भाडेवाढ देणार नाही’ असे कंडक्टरला सांगत. मालेगावात सगळ्या एसटी बसमध्ये अशी आंदोलने होत, तेव्हा महामंडळ गांगरून जात असे. ‘जुनेच भाडे घ्या, अन्यथा आम्हाला जेलमध्ये घाला’ असा निहालभाईंचा युक्तिवाद असे.[१०] +विधिमंडळाच्या परिसरात निदर्शने, निषेधाची आंदोलने करणे संकेताला धरून नाही. तरीही, १९९२ नंतर याच विधिमंडळातील एक व्यक्ती आपल्या दंडावर कायमस्वरूपी काळी फीत चिकटवून कामगाराच्या, मजुरांच्या आणि गरिबांच्या समस्या सोडविण्याकरिता विधानसभेत आवाज उठवत राहिली. अयोध्येतील बाबरी मशीद आंदोलनानंतर त्याचा निषेध म्हणून निहालभाईंनी आपल्या दंडावर बांधलेली काळी फीत नंतर कधीच दूर केली नाही. उलट, त्यानंतर प्रत्येक अंगरख्याच्या उजव्या बाहीवर कायमस्वरूपी काळी पट्टी शिवून घेतली.[११] +आणीबाणीनंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यानंतर एक वर्षानंतर महाराष्ट्रात निवधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. आणीबाणीचा फार मोठा फटका इंदिरा काँग्रेसला बसला होता. अखेरीस पक्षात फूट पडून त्याचे दोन गट झाले. महाराष्ट्रातही याचे परिणाम उमटले आणि काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले. +निवडणुकीत जनता पक्षाच्या विरोधात काँग्रसेचे दोन्ही गट मैदानात होते. निवडणुकीनंतर जनता पक्षाने सर्वाधिक ९८ जागा जिंकल्या आणि इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. शेकापला १३, माकपला ९ आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. अखेरीस दोन्ही काँग्रेस गटाचे विलीनीकरण होऊन वसंतदादा राटील यांचे सरकार सत्तेवर आले. +परंतु चारच महिन्यात हे सरकार कोसळलं. त्याला अतर्गत धुसफूस आणि दोन गटातील वर्चस्वाचे राजकारण जबाबदार होते. शरद पवार ४० आमदार घेऊन सरकारमधून बाहेर पडले. परिणामी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शरद पवारने जनता पक्षाशी बोलणी सुरू केली. जनता पक्षाने शरद पवार यांना पाठिंबा देऊ केला. शरद पवार यांनी एस.एम. जोशी यांना नेतृत्व बहाल केलं. समाजवाद्यांनी निहाल अहमद यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवले. एस.एम. जोशी यांनीही निहाल अहमद यांच्या नावाला पसंती दर्शवली. परंतु जनता पक्षाचा भाग असलेल्या जनसंघाने निहाल अहमद यांच्या नावाला प्रखऱ विरोध दर्शवला. आरएसएसने उत्तमराव पाटील यांचे नाव पुढे केले. त्याचवेळी जनता पक्षाच्या वतीने एस.एम. जोशी यांचे नाव आले. जोशीनी नकार दिला. त्पयानंतर निहाल अहमद यांच्रंया नावाला सर्तुवांची पसंती मिळाली. पण जनसंघाच्या विरोधामुळे अखेर शरद पवार यांचे नाव एसेमनी सूचलवले. अशा रीतीने पवार भारतीतल सर्वात तरुण (वय-३८) मुख्यमंत्री झाले. जनसंघाचा विरोध झाला नसता तर निहाद अहमद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.[१०] +चळवळीतील झुंझार नेता, उत्कृष्ट वक्ता, तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. गोरगरीब, शोषित, दलित, मुस्लीम व कामगारांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. निहाल अहमद यांची विधानसभेतील भाषणे अभ्यासपूर्ण असायची. तसंच ती खुसखुशीत होती. त्यांची भाषणे म्हणजे सभागृहाचा एक ‘अभ्यासवर्ग’ असायचा.[१२] निहाल अहमद यांचे २९ फेब्रुवारी २०१६ रोजी नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी त्याचे वय ९० होते. नाशिक येथील वोक्तरा या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. २९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. +निहाल अहमद यांच्या निधनाने कामगार व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी लढणारा एक महत्त्वपूर्ण नेता राज्याने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली होती. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, "निहाल अहमद यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासह गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात हिरीरीने सहभाग घेतला होता. मालेगाव परिसराच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अल्पसंख्याकांचा विकास, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासह कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सदैव आवाज उठविला. विशेषतः वस्त्रोद्योगातील हातमाग व यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. राज्यात पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी रोजगार, मनुष्यबळ विकास, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे मंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावली होती."[१३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5625.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0157591294344a62db66d22ab2bff6a0953b3812 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5625.txt @@ -0,0 +1,3 @@ +नीता मेहता ही एक भारतीय ख्यातनाम शेफ, लेखिका, रेस्टॉरंट आणि मीडिया व्यक्तिमत्त्व आहे, जी तिच्या कुकबुक्स, कुकिंग क्लासेस आणि कुकिंग आधारित टेलिव्हिजन शोमध्ये सेलिब्रिटी जज म्हणून ओळखली जाते.[१] +मेहता यांना माध्यमांमध्ये "कुकिंग एक्सपर्ट" आणि "न्यूट्रिशन एक्स्पर्ट" असे संबोधले जाते. त्यांनी ४००हून अधिक कूकबुक्स लिहिल्या आहेत ज्याच्या जगभरात ६ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. १९९९ मध्ये, तिने पॅरिसमधील वर्ल्ड कुकबुक फेअरमध्ये फ्लेवर्स ऑफ इंडियन कुकिंग या पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट आशियाई कुकबुकचा पुरस्कार जिंकला.[२][३] +२००४ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशावर आधारित, वैयक्तिक वित्तसंबंधित माहिती प्रसारित करण्यासाठी अनेक बँकांनी नीता मेहता यांच्या स्वयंपाकाचे वर्ग निवडले आहेत. २००७ मध्ये, कुरकुरे, पेप्सिकोच्या मालकीच्या रेडी टू इट स्नॅक्सच्या ब्रँडने एक रेसिपी स्पर्धा आयोजित केली होती ज्याला नीता मेहता यांनी न्याय दिला होता. नीता मेहता यांनी मल्लिका-ए-किचन २०११ सारख्या अनेक पाककला स्पर्धांचे जज केले आहेत ज्याचा चंदीगड येथील जेडब्ल्यू मॅरियट येथे समारोप झाला. नंतर २०११ मध्ये, मेहता मास्टरशेफ इंडिया या टेलिव्हिजन कुकिंग कॉन्टेस्टमध्ये जज म्हणून दिसल्या.[४] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5635.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2790ef17cb8630dfdf026f36197b7a3bf8a79ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5635.txt @@ -0,0 +1 @@ +नीतू सिंग ( ८ जुलै १९५८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६६ सालच्या दस लाख ह्या चित्रपटामध्ये बाल-कलाकार म्हणून काम केल्यानंतर नीतू सिंगने आजवर ६० पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. ऋषी कपूरसोबत तिची जोडी प्रसिद्ध होती. त्याच्यासोबत १९८० साली विवाह केल्यानंतर तिने १९८३ सालापासून अभिनयाला अर्धविराम दिला. २००७ सालापासून ती पुन्हा लहान-मोठ्या भूमिकांमध्ये चमकत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5637.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dbc25571d0bf1f0a90c415900f544ad2fec689d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5637.txt @@ -0,0 +1 @@ +नीदे (तुर्की: Niğde ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या मध्य भागात तोरोस पर्वतरांगेत वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ३.४ लाख आहे. नीदे ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_566.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_566.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64890c6de72a933ded6726689eec3980ccbb86e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_566.txt @@ -0,0 +1 @@ +धनुष/तनुष (जन्मनाव: प्रभु कस्तुरीराजा)(फेब्रुवारी २५, इ.स. १९७८ - )हा एक तमिळ नट (अभिनेता ) आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5662.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abc1afef26a70f544024bce6ddbf5af5e2aaad1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5662.txt @@ -0,0 +1 @@ +नीरद चंद्र चौधरी (बंगाली: নীরদ চন্দ্র চৌধুরী; २३ नोव्हेंबर, इ.स. १८९७:किशोरगंज, बांगलादेश - १ ऑगस्ट, इ.स. १९९९:लॅथबरी रोड, ऑक्सफर्ड, इंग्लंड) हे बंगाली आणि इंग्लिश लेखक होते. त्यांनी बंगालीमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृतीबद्दल लेखन केले. त्यात बंगालमधील ब्रिटिश राजवटीचे अनेक उल्लेख आहेत. त्यांचे ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन अननोन इंडियन हे सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले. त्यांच्या द कॉंटिनेंट ऑफ सर्क या कादंबरीला डफ कूपर मेमोरियल अवॉर्ड दे्यात आला होता. चौधरी यांनी लिहिलेल्या स्कॉलर एक्सट्राऑर्डिनरी या मॅक्स म्युलरच्या चरित्रास साहित्य अकादमी पुरस्कार दिला गेला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5671.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdfc21d07d07b62f70307beea8f768403f4a220f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5671.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख नीरा या शीतपेयाबद्दल आहे. नीरा गावाबद्दलचा लेख येथे आहे. +नीरा म्हणजे ताड कुळातील काही वृक्षांच्या खोडापासून मिळणारा रस होय. भेरली माड, शिंदी, नारळ इत्यादी वृक्षांपासून नीरा होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5696.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9be78aff2efa9832d93cc5b3e03959435ab9752f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5696.txt @@ -0,0 +1,4 @@ +नील कस्तुरिका किंवा गोलफा (इंग्लिश:Indian Blue Rock Thrush;हिंदी:कश्मिरी कस्तूरी, श्यामा) हा एक आकाराने बुलबुलापेक्षा मोठा पक्षी आहे. +नराचा रंग निळा व मादीचा वरील रंग राखी-पिंगट असतो. खालील भाग पंढूरका. त्यावर गर्द तपकिरी रंगाच्या रेषा व पंखांवर पिवळट रेषा असतात. +ते भारत, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका व ब्रह्मदेश या ठिकाणी राहतात. +ते पाषाणयुक्त क्षेत्र, सागर किनाऱ्यावरील खडक, खाणी, विटांच्या भट्ट्या तसेच पुरातन गड व इमारती या ठिकाणी राहतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5708.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e9c7804fa187d93de9c431a2af131610817813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5708.txt @@ -0,0 +1,6 @@ +नील नितीन माथूर ( १५ जानेवारी १९८२): हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. गायक नितीन मुकेश यांचा हा पुत्र आहे. तो नील नितीन मुकेश या नावानेच चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. +जॉनी गद्दार, न्यू यॉर्क, आ देखें जरा, तेरा क्या होगा जॉनी आदी चित्रपटांतून नीलने भूमिका केल्या आहेत. +नामांकित +नामांकित +Attitude +विजेता diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5713.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..989da5ea55403c3d799ae7ad0611b0fc15fa80d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5713.txt @@ -0,0 +1 @@ +नील फिट्झजेराल्ड विल्यम्स (२ जुलै, १९६२:विंडवर्ड - २७ मार्च, २००६:विंडवर्ड) हा  इंग्लंडकडून १९९० मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5724.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..104df10dc8278bf37b0d01ef042d2c96a06788cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5724.txt @@ -0,0 +1 @@ +नील ट्रेव्हर ब्रूम (२० नोव्हेंबर, इ.स. १९८३:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून दोन कसोटी, २६ एकदिवसीय सामने आणि ११ टीट्वेंटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5733.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d0c0f989c8b89e68086e589489ec4ced24fa08a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5733.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील मॅकगिल गोर्सच (२९ ऑगस्ट, १९६८:डेन्व्हर, कॉलोराडो, अमेरिका - ) हे अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश आहेत. +यांच्या नेमणूकीचा प्रस्ताव डॉनल्ड ट्रम्प यांनी मांडला होता. गोर्सच २००६ पासून तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीश पदावर असतील. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5740.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cc965acbb1abfd9eda4f959a5f5cf03e2ffc248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5740.txt @@ -0,0 +1 @@ +नील ॲलन रॉक (२४ सप्टेंबर, २०००:डब्लिन, आयर्लंड - हयात) हा  आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक आहे आणि डाव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5751.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..888439954cb5ece91cd162a9038d9ae092ba8b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5751.txt @@ -0,0 +1,2 @@ +नील ऍमविन ट्रेहार्न ऍडकॉक (मार्च ८, इ.स. १९३१:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5764.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c62d8b90ac4fbc67123f4a04abf10c487d51110c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5764.txt @@ -0,0 +1 @@ +नीलगर्ता तथा ब्लूहोल हो खोल पाण्याखालील गुहा किंवा विवर होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5785.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5785.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8597df9edcc75f13199cd0b002aac9a6229ebc33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5785.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.[ संदर्भ हवा ] त्या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत (२०१४ साली). लेखिका विजया जहागीरदार या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या लागत. नीलम गोऱ्हे या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5807.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01df52f0320fc6cc40fed3e29c7c5a70a6bda1b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5807.txt @@ -0,0 +1,2 @@ +नीला पुरुषोत्तम घाणेकर ( - २५ मे २००१) या एक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. हिंदी चित्रपट पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या त्या आई होत. +घाणेकर ह्या मुंबईच्या गोरेगाव उपनगरात संगीताचे वर्ग घेत. त्यांची संगीतकार अनिल मोहिलेंसोबत ओळख होती. त्यावेळी मोहिले हे संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी म्युझिक अरेंजिंगचे काम बघायचे. मोहिलेंनी साधना सरगम यांची कल्याणजी-आनंदजींसोबत भेट घालून दिली होती. त्यानंतर साधना सरगम हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायिका बनल्या. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5808.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5c47ba6f7d8540b73b9fdbd89351f6a9f5eca8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5808.txt @@ -0,0 +1,7 @@ +नीला रामगोपाल (२५ मे १९३५ - १ मार्च २०२३) हा एक भारतीय कर्नाटक गायिका आणि कर्नाटक संगीतची शिक्षिका होती. तिच्या काही प्रसिद्ध कामांमध्ये तमिझ इनबाम, रामा उपासना आणि नारायण एन्निरो यांचा समावेश होते. तिला संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मद्रास म्युझिक अकादमीचा संगीत कला आचार्य पुरस्कार आणि राम सेवा मंडळीचा संगीता चुडामणी पुरस्कार याच्या सारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.[१] +तिला तिचे विद्यार्थी प्रेमाने ‘नीला मामी’ म्हणत होते.[२][१] रामगोपाल यांचे १ मार्च २०२३ रोजी निधन झाले.[३] +नीला रामगोपाल यांचा जन्म २५ मे १९३५ रोजी झाला. ती तामिळनाडूच्या कुंभकोणम येथे ब्राह्मण अय्यर कुटुंबात जन्म घेतली. तिचे वडील एक जमीनदार होते. तिने २३ व्या वर्षी कर्नाटक संगीताचा गंभीरपणे अभ्यास करण्यास सुरुवात केली. +तिने १९६५ मध्ये सार्वजनिक मैफिलीतून पदार्पण केले. त्याच वर्षी तिने विद्यार्थ्यांना शिकवायलाही सुरुवात केली.[४] या काळात तिने आकाशवाणीवर रेडिओ कलाकार म्हणून नियमित कार्यक्रम केले.[५] तिने कन्नड लिपीत ५० तमिळ रचनांचे पुस्तक प्रकाशित केले. तिने सर्व ७२ मेलकर्थ रागांमध्ये कृतिसांच्या ऑडिओ सीडीझ रेकॉर्ड केली होती.[६] +रामगोपाल जेव्हा १९ व्या वर्षाची होती तेव्हा तिच्या लग्न झाला. ती कर्नाटकातील बंगलोरमध्ये राहत होती, सुरुवातीला जे.पी. नगरला जाण्यापूर्वी रामगोपाल बसवनगुडी येथे राहत होती. तिला दोन मुले आहे.[५] +तिला संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मद्रास संगीत अकादमीचा संगीत कला आचार्य पुरस्कार आणि राम सेवा मंडळीचा संगीता चुडामणी पुरस्कार आणि इतर काही स्थानिक पुरस्कार मिळाले आहे.[२][६] +८७ व्या वर्षी, रामगोपाल यांचे १ मार्च २०२३ रोजी बंगळुरू येथे निधन झाले. यापूर्वी तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5811.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb30669e37785db1041b19fde6841e14746ff2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5811.txt @@ -0,0 +1,3 @@ +नीलांबरी जोशी या एक मराठी संगणकतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. बी.एस्‌सी. झालेल्या नीलांबरी यांच्याकडे ओरॅकल या संगणकीय भाषेचे सखोल ज्ञान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची १५हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. कुवेतमध्ये किंवा अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या नीलांबरी जोशी ‘शारदा ग्रुप’च्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. +‘माइंड जिम’या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5848.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe70fae3689a7d0ec303ada033f9b0205a30e0ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5848.txt @@ -0,0 +1,6 @@ +नुआखै उत्सव हा ओरिसा आणि छत्तीसगड राज्यातील कृषी संस्कृतीशी संबंधित सण आहे.[१] भातपिकाच्या नव्या हंगामाचे स्वागत या सणाने केले जाते.[२] +नुआ म्हणजे नवीन/नूतन आणि खै किंवा खाई म्हणजे खाणे. नव्या अन्नधान्याशी संबंधित असे याचे स्वरूप आहे. यालाच भेटगाठ असेही नाव आहे.समता आणि बंधुभाव यांची मूल्ये जपायला शिकविणारा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. +पश्चिम ओरिसाच्या संबळपूर भागात या उत्सवाची लोकप्रियता विशेष आहे. या परिसरात प्रामुख्याने आदिवासी बहुल परिस्थिती असल्याने नव्या धान्याशी संबंधित उत्सवाचे महत्त्व आहे. या सणाचे मूळ वैदिक काळापासून असल्याची धारणाही प्रचलित आहे.[३] वैदिक काळी केल्या जात असलेल्या प्रलंबन यज्ञ, सीता यज्ञ अशा यज्ञापासून या सणाची कलपणा उदयाला आली असे मानले जाते. पाटणा राज्यात इसवी सनाच्या चौदाव्या शतकात या सणाची सुरुवात झाली असे लोक मानतात.[४] +भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुस-या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अन्नाशी संबंधित असा हा उत्सव झारखंड आणि ओरिसा येथील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.नव्या पिकाबद्दल शेतक-याच्या मनात आशा निर्माण करणारा असा हा सण आहे. लगन म्हणजे दिवसाच्या एका विशिष्ट वेळेला या सणाची पूजा केली जाते. यात प्रथम ग्रामदेवता किंवा स्थानदेवतेचे पूजन व स्मरण केले जाते. +सणाच्या आधी घराची आणि गोठ्याची स्वछता करणे, नव्या कपड्यांची खरेदी करणे, झोटी चीता नावाची वैशिष्ट्यपूर्ण राबगोली अंगणात, दारात आकधने अशी पूर्वतयारी केली जाते. एकमेकांना भेटवस्तू देणे, समूहातील वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घेणे, एकत्रितपणे उत्सवाची मजा घेणे हे सर्व संध्याकाळच्या वेळेला केले जाते.[३] +पीठा नावाचा गोड पदार्थ यासाठी तयार केला जातो. चकली, मग बारा, खीर यासारखे पदार्थही केले जातात. मटण आणि तत्सम पदार्थ करून त्यांचा नव्या ताज्या भातासह खाण्याचा आनंद घेतला जातो. ढोल, ताशा इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या तालावर संबळपुरी लोकगीते गात लोकनृत्य केले जाते.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5861.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0ab4b3e74135507aa00224db031e99b20439ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5861.txt @@ -0,0 +1,2 @@ + नुकटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5866.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc10abad98e6eee29a59965a778f602058ceb276 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5866.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +The proton–proton chain reaction is one of two nuclear fusion reactions, along with the CNO cycle, by which stars convert hydrogen to helium and which dominates in stars the size of the Sun or smaller.[1] +In general, proton–proton fusion can occur only if the kinetic energy (i.e. temperature) of the protons is high enough to overcome their mutual electrostatic or Coulomb repulsion.[2] +In the Sun, deuterium-producing events are rare as diprotons, the much more common result of nuclear reactions within the star, immediately decay back into two protons. A complete conversion of the hydrogen in the solar core is calculated to take more than 1010 (ten billion) years.[3] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5872.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b071d7a385dc4ed7c8ae6ad127649dabba02e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5872.txt @@ -0,0 +1,2 @@ +नुझात मसीह परवीन (९ मे, इ.स. १९९६:सिंगरौली, मध्य प्रदेश, भारत - ) ही  भारतकडून तीन टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] +ही उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5893.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c42fc854af1ff71991f44fcfec12d38fb667166 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5893.txt @@ -0,0 +1 @@ +नुरसुल्तान आबिशुलि नझरबायेव (कझाकः Нұрсұлтан Әбішұлы Назарбаев [नुरसुल्तान आबिशुलि नझरबायेव]; Russian: Нурсултан Абишевич Назарбаев [नुरसुल्तान आबिश्येविच नझरबायेव) (जुलै ६, इ.स. १९४०:चेमोल्गान, कझाकस्तान - ) हा २४ एप्रिल, इ.स. १९९० ते १९ मार्च, २०१९ अशी २९ वर्षे कझाकस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5901.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1640a4cd2005675711c5766938a4427e62c850ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5901.txt @@ -0,0 +1 @@ +नुरी पाशा अल-सैद (डिसेंबर इ.स. १८८८:बगदाद, इराक - १५ जुलै, इ.स. १९५८:बगदाद, इराक) हा १४वेळा निवडून आलेला इराकचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5906.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bab51eb805418133a7a587ca0687aa14ad7fc815 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5906.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जर्मन ग्रांप्री (जर्मन: Großer Preis von Deutschland) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे. ही शर्यत १९२६ सालापासून जर्मनी देशाच्या हॉकनहाईम येथे खेळवली जाते. २००७ सालापासून ही शर्यत आलटून पालटून हॉकनहाईमरिंग व न्युर्बर्गरिंग ह्या दोन ट्रॅकवर खेळवली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5919.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..632d1caf9c804c60368d5f3f111abe210e618173 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5919.txt @@ -0,0 +1,3 @@ +२३ ऑक्टोबर, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5929.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e611be34344970c98f3f3c0f82b9e5b464050640 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5929.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IATA: EWR) अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यूअर्क शहरात आहे. हा विमानतळ न्यू यॉर्क शहरापासून २४ किलोमीटर अंतरावर आहे व अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीच्या १० विमानतळांपैकी एक आहे. +, ह्युस्टन-हॉबी, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिन्स, फीनिक्स, सेंट लुइस || align="center" | A +, डब्लिन, एडिनबर्ग, एडमंटन, फोर्ट लॉडरडेल, फोर्ट मायर्स, फ्रांकफुर्ट, जिनीव्हा, ग्लासगो-आंतरराष्ट्रीय, ग्वातेमाला सिटी, हांबुर्ग, हाँग काँग, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, लास व्हेगास, लिमा, लिस्बन, लंडन-हीथ्रो, लॉस एंजेल्स, माद्रिद-बराहास, मॅंचेस्टर (युनायटेड किंग्डम), मेक्सिको सिटी, मायामी, मिलान-माल्पेन्सा, मॉंटेगो बे, मुंबई, म्युन्शेन, नासाऊ, न्यू ऑर्लिन्स, ऑरेंज काउंटी, ओरलॅंडो, ऑस्लो-गार्डेरमोएन, पनामा सिटी, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फीनिक्स, पोर्ट ऑफ स्पेन, पोर्टलॅंड, ऑरेगन, प्रोव्हिदेन्सियालेस, पोर्तो प्लाता, पोर्तो व्हायार्ता, पंटा काना, सेंट थॉमस, सान ॲंटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे दि कॉस्ता रिका, सान होजे देल काबो, सान हुआन, सान पेद्रो सुला, सान साल्वादोर, सांतो दॉमिंगो-लास अमेरिकास, साओ पाउलो-ग्वारुल्होस, सिॲटल-टॅकोमा, शांघाय पुदॉंग, शॅनन, सेंट लुसिया, सेंट मार्टेन, स्टॉकहोम-आर्लांडा, श्टुटगार्ट, टॅंपा, तेल अविव-बेन गुरियन, तोक्यो-नरिता, वेस्ट पाम बीच, झुरिकमोसमी: अकापुल्को, ॲंकरेज, बेलीझ सिटी, बोनेर, बोझमन, कोझुमेल, ईगल/व्हेल, ग्रॅंड केमन, हेडन/स्टीमबोट स्प्रिंग्ज, जॅक्सन होल, लायबेरिया, कॉस्ता रिका, मॉंट्रोझ, रोआतान, रोम-फ्युमिसिनो, सांतियागो दे लॉस काबायेरोस जून ५, २०१४पासून,[२१] सेंट जॉन्स, सेंट थॉमस, व्हॅंकूव्हर, जोहान्सबर्ग || align="center" | C diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5938.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e095f36666b660014154b4c6a0d25243715329a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5938.txt @@ -0,0 +1,5 @@ +फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार, (१९५७, ६०, ६४, ६८, ७९) +नूतन (माहेरचे आडनाव समर्थ/सेन, सासरचे बेहल)(४ जून १९३६ - २१ फेब्रुवारी १९९१) ह्या प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत, ती ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात रोमान्सपासून सामाजिक-वास्तववादी नाट्य चित्रपटांपर्यंतचे प्रकार आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतनला अनेकदा अपारंपरिक समजल्या जाणाऱ्या संघर्षग्रस्त स्त्रियांच्या पात्रांमध्ये तिच्या नैसर्गिक अभिनय शैलीसाठी ओळख मिळाली होती. तिच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी विक्रमी पाच फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे.[१][२] १९७४ मध्ये नूतन यांना पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.[३][४] +चित्रपट निर्माते कुमारसेन समर्थ आणि चित्रपट अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या पोटी मुंबईत जन्मलेल्या नूतनने वयाच्या १४ व्या वर्षी तिच्या आईने दिग्दर्शित हमारी बेटी या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने नगीना (१९५१) आणि हम लोग (१९५१) चित्रपटांमध्ये काम केले. सीमा (१९५५) मधील तिच्या भूमिकेने तिला व्यापक मान्यता मिळवून दिली आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ती १९६० च्या दशकात व १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत प्रमुख भूमिका बजावत राहिली आणि सुजाता (१९५९), बंदिनी (१९६३), मिलन (१९६७) आणि मैं तुलसी तेरे आंगन की (१९७८) मधील भूमिकांसाठी तिने इतर चार प्रसंगी फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. या काळातील तिच्या इतर काही चित्रपटांमध्ये अनाडी (१९५९), छलिया (१९६०), तेरे घर के सामने (१९६३), खानदान (१९६५), सरस्वतीचंद्र (१९६८), अनुराग (१९७२) आणि सौदागर (१९७३) यांचा समावेश होतो. +१९८० च्या दशकात, नूतनने व्यक्तिरेखात्मक पात्र साकारण्यास सुरुवात केली आणि तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वीपर्यंत ती काम करत राहिली. साजन की सहेली (१९८१), मेरी जंग (१९८५) आणि नाम (१९८६) यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने मुख्यतः आईच्या भूमिका साकारल्या. मेरी जंग मधील तिच्या अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीत सहावा आणि अंतिम फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. नूतन यांनी नौदल लेफ्टनंट-कमांडर रजनीश बहल यांच्याशी १९५९ मध्ये विवाह केला होता. १९९१ मध्ये स्तनाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाला. त्यांचा एकुलता एक मुलगा मोहनीश बहल हा अभिनेता आहे.[५] +१९४५ मध्ये तिच्या वडिलांच्या नल दमयंती या चित्रपटात नूतन पहिल्यांदा लहानपणी कॅमेऱ्यासमोर दिसली.[६][७] तिने वयाच्या १४ व्या वर्षी तिची आई दिग्दर्शित हमारी बेटी (१९५०) मध्ये नायिकेची भूमिका करून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.[८][९] त्यानंतर रवींद्र दवे यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नगीना (१९५१) आला आणि या चित्रपटातील नूतनच्या अभिनयाने तिला अधिक ओळख मिळाली. हा चित्रपट तिचा पहिला व्यावसायिक यश ठरला. प्रकाशनाच्या वेळी ती १५ वर्षांची होती, व तिला प्रीमियरला उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती कारण चित्रपट "ए: (प्रौढांसाठी प्रतिबंधित)" प्रमाणित करण्यात आला होता आणि ती अल्पवयीन होती.[१०] त्याच वर्षी प्रदर्शित झालेला सामाजिक नाट्य चित्रपट हम लोग होता ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये ती लोकप्रिय झाली. झिया सरहादी दिग्दर्शित हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबातील संकटे आणि संकटांचा सामना करतो आणि नूतनने क्षयरोगाने ग्रस्त असलेली एक महत्त्वाकांक्षी लेखिका पारोची भूमिका केली होती. नगीना आणि हम लोग यांनी एक उगवता तारा म्हणून तिचे स्थान मजबूत केले.[६][११] पुढील वर्षी, तिने १९५२ च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिला मिस मसूरीचा मुकुट देण्यात आला, पण पुढील अभ्यासासाठी तिला स्वित्झर्लंडला पाठवण्यात आले.[११][१२][१३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5960.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a134a2f273463779e2a1dd5dc59b6e3a9415ca56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5960.txt @@ -0,0 +1,10 @@ +नूर जहॉं हा इ.स. १९६७मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट होता. चित्रपटाचे दिग्दर्शन एम. सादिक यांचे तर संगीत दिग्दर्शन रोशन यांचे होते. नूर जहॉंमध्ये मीना कुमारी, प्रदीपकुमार, रहमान आणि जॉनी वॉकर यांच्या प्रमुख भूमिका होता. +नूर जहॉं चित्रपटातली शकील बदायुनी यांनी लिहिलेली गाणी अतिशय लोकप्रिय होती. ती गाणी आणि त्यांचे गायक/गायिका अशा :- +१) आ गया लब पे अफ़साना (आशा भोसले, उषा मंगेशकर) +२) आप जब से करीब आयें हैं (मोहम्मद रफी, आशा भोसले) +३) कितने प्यारे दिन आ गये (सुमन कल्याणपूर) +४) किसी सेना कहना (आशा भोसले) +५) मोहब्बत हो गयी है (आशा भोसले) +६) रात की महफ़िल सूनी सूनी (लता मंगेशकर) +७) वोह मुहब्बत वोह वफ़ाएॅं (मोहम्मद रफी) +८) शराबी शराबी येह सावन का मौसम (सुमन कल्याणपूर) (राग कामोद) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5962.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70227d581b48b86b156b17c827abb3452d43b25b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5962.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +नूरी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5964.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d49882c9348324d124f6870ce2bc69738ec8cca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5964.txt @@ -0,0 +1,4 @@ +नूरुल अमीन (बंगाली: নূরুল আমীন ; उर्दू: نورالامین ; रोमन लिपी: Nurul Amin;) (जुलै १५, इ.स. १८९३ - ऑक्टोबर २, इ.स. १९७४) हा पाकिस्तानातील मुस्लिम लीग पक्षातला बंगाली राजकारणी होता. इ.स. १९४८ ते इ.स. १९५६ सालांदरम्यान तो तत्कालीन पाकिस्तानातील पूर्व पाकिस्तानाचा मुख्यमंत्री होता. तसेच डिसेंबर ७, इ.स. १९७१ ते डिसेंबर २०, इ.स. १९७१ या दोन आठवड्यांच्या अतिशय अल्प कालावधीत तो पाकिस्तानाचा आठवा पंतप्रधान होता. बांग्ला स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात त्याने पाकिस्तानाच्या प्रजासत्ताकाच्या पश्चिम पाकिस्तान व पूर्व पाकिस्तान या दोन्ही भूप्रदेशांच्या अखंडत्वाचे समर्थन करत स्वतंत्र बंगालीभाषीय राष्ट्रकल्पनेला विरोध केला. त्यामुळे त्याच्याबद्दल पश्चिम पाकिस्तानात राष्ट्रनिष्ठ नेता, तर पूर्व पाकिस्तानात बांग्लाद्रोही नेता अश्या परस्परविरुद्ध प्रतिमा बनल्या. + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5974.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c33f70ff88a8ced27efe33474abeb0a81e32631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5974.txt @@ -0,0 +1,2 @@ +नूह हे भारताच्या हरियाणा राज्यातील नूह उपविभाग आणि नूह जिल्ह्याचे एक शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे [१] . हे शहर राष्ट्रीय महामार्ग २४८वर आहे. +२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [२] नूहची लोकसंख्या ११,०३८ होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5975.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c33f70ff88a8ced27efe33474abeb0a81e32631 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5975.txt @@ -0,0 +1,2 @@ +नूह हे भारताच्या हरियाणा राज्यातील नूह उपविभाग आणि नूह जिल्ह्याचे एक शहर आणि प्रशासकीय केन्द्र आहे [१] . हे शहर राष्ट्रीय महामार्ग २४८वर आहे. +२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, [२] नूहची लोकसंख्या ११,०३८ होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5984.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04ba991afc30f2bed495a9f2de6a30063e2b2d51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5984.txt @@ -0,0 +1,22 @@ +नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.[१] या दिवसाला नृसिंह जयंती असे संबोधिले जाते.[२] +हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू (याला हिरण्यकश्यपू असेही म्हणतात.) हे दोघे (दानव) भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार (दशावतारांपैकी तिसरा अवतार) घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्याने सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा. यज्ञ व अनुष्टान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते म्हणून जेथे ब्राह्मण किंवा ऋषी अशी कर्मे करीत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. हिरण्यकश्यपूने प्रतिप्रभू होण्याचा निश्चय केला. त्याने केलेल्या तपामुळे ब्रह्मदेव प्रंन झाले व त्याच्या भेटीसाठी गेले.त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले. +या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपूने सर्वांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. +हिरण्यकश्यपूला प्रल्हाद (हिरण्यकशिपू व पत्नी कयाधू यांचा पुत्र) नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परम विष्णूभक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूकडे पाठविले. पण ज्ञानदानात शिकविले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे तात, मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला. त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. त्याने आपल्या मुलाला ठार करण्यासाठी विविध प्रयत्न केले परंतु सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे ? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता, हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला. त्या खांबातून माणूस आणि सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले. भगवान त्याच्या समोर येऊन उभे राहिले. श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते, त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते, त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्याजवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकश्यपूने त्या नरसिहाकडे धाव घेतली; परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहणेही कठीण झाले. त्यांचे मानेवरील केस रक्ताने माखले होते. +हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले.[३] त्यांचे स्तवन करण्यास कोणी धजेना, देवांनी मात्र त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहांचा राग शांत करणे गरजेचे होते, रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले.[४] + +हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." +या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला.ना शस्त्रना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.[१] +नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.[५] +नृसिंह जयंती या दिवशी संध्याकाळी नृसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो. नृसिंह मंदिरात +कीर्तन आयोजित केले जाते. भाविक कीर्तन आणि प्रसादाचा लाभ घेतात. +नृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण भगवान व्यासांनी लिहिले असे समजले जाते.[६] +नृसिंहाच्या मूर्ती भारतातील अनेक देवालयांत आहेत. त्यांपैकी काही देवालये ही :- +निरानरसिंहपूर हे स्थान पुणे सहराच्या आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम आहे. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नखासारखा आहे. +निरानरसिंहपूर येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहे. ते या क्षेत्रास मानतात.इतकेच काय तर ज्यांचा कुलस्वामी नाही अशाही अनेकांना क्षेत्राचे माहात्म्य व रमणीयता जाणवते. +या क्षेत्राला शास्त्रीय महत्त्व देखील आहे. शास्त्रज्ञानी या क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले की निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत. हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे, ते अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात. +या पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे. पूर्वीपासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे. रावणाचा वध केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा पूर्ण केली. त्यांनी ही यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरू केली होती. हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हटले जाते की महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते. समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूरला भेट दिली होती. शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते. चंपाषष्ठीसाठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते. ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते. +इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. तेथे श्री नृसिंहाचे मंदिर भुयारामध्ये आहे. मंदिर पुरातन असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बहे गावी कृष्णा नदीवर पूल आहे. बहे गावी कृष्णा नदी दोन प्रवाहांनी वाहते, त्यामुळे मध्ये बेट तयार झाले आहे. त्या बेटावर रामदासस्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. कथा अशी, की श्रीराम दंडकारण्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आले व दैनंदिन आन्हिके करण्यासाठी बेटावर बसले असताना कृष्णा नदीला पूर आला. त्यावेळी मारुतिरायांनी दोन्ही हात आडवे धरल्यामुळे नदीचे दोन प्रवाह निर्माण झाले व रामाचे आन्हिक निर्विघ्नपणे पार पडले! बहे या गावाचा ‘श्रीगुरुचरित्र’ पोथीत ‘बाहे’ असा उल्लेख आढळतो. +नरसिंहपूर येथील मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा शिलालेख भुयारात जाण्याच्या पहिल्या पायरीवर दगडात कोरलेला आहे. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी एकावेळी एक व्यक्ती जाऊ शकेल असा वेडावाकडा मार्ग भुयारातून आहे. प्रत्यक्ष मूर्ती कृष्णा नदीच्या जलस्तरावर प्रतिष्ठित असून ती अखंड काळ्या शाळिग्रामामध्ये कोरलेली आहे. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकशपूस आडवे घेतले असून त्याने त्याची बोटे त्याच्या पोटात खुपसली आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्ती सुबक आहे. नृसिंहाच्या हातावरील रेषाही दृष्टीस पडतात. हिरण्यकशपूच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती आहे. +नृसिंहमूर्तीला ‘ज्वाला नृसिंह’ असे म्हणतात. भुयारात जेथे नृसिंहाची मूर्ती आहे त्याच्या वरील बाजूस तुळशी वृंदावन असून, खाली भुयारात जाता येत नाही, असे वृद्ध, अशक्त भक्त वरूनच त्या तुळशी वृंदावनासमोर भुयारात असलेल्या मूर्तीला वंदन करतात. तुळशी वृंदावनातून निघालेला एक छोटा मार्ग मूर्तीच्या गाभाऱ्यापर्यंत जातो. तुळशीवृंदावनातील लहानशा मार्गातून भाविक वरून देवासमोर पैसे ठेवतात. तो मार्ग भिंतीत अशा तऱ्हेने तयार केला आहे, की वरून टाकलेले पैसे-सुपारी खाली नृसिंहाच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन पडतात!.. +नृसिंहाच्या मूर्ती विविध प्रकारच्या असतात. स्थौण नृसिंह, गिरीज नृसिंह, केवल नृसिंह, विदरण नृसिंह, योग नृसिंह, नृत्य नृसिंह आणि लक्ष्मी नृसिंह वगैरे. महाराष्ट्रात नरसिंहाची मंदिरे थोडीच आहेत. त्यांच्यावर पूर्वा अष्टपुत्रे यांनी एक शोधग्रंथ लिहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5988.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b54c68a4102f8143bb85f48fdd5f666748b67503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5988.txt @@ -0,0 +1,20 @@ +पाचलेगावकर महाराज (पूर्वाश्रमीचे नृसिंह राजारामपंत कुळकर्णी) हे महाराष्ट्रात होऊन गेलेले एक संत होते. समर्थ रामदास स्वामींप्रमाणेच पाचलेगावकर महाराज ह्यांचा कार्यासाठी सतत सगळीकडे संचार असे. त्यावरून त्यांना ‘संचारेश्वर’ हे नाव मिळाले. +पाचलेगावकर महाराजांची गुरुपरंपरा श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) – श्री नारायण दत्तानंद सरस्वती – श्री माधवाश्रम स्वामी अशी होती. +पैकी नारायण दत्तानंद सरस्वती हे वऱ्हाडातले असून, आजानुबाहू आणि सुंदर देहयष्टी असलेले, एम्. ए. पर्यंत शिक्षण झालेले मुळात मोठे अधिकारी होते. एकदा संस्थानाची तपासणी करण्यासाठी शृंगेरी इथल्या मुख्य पीठात गेले असताना त्यांना पीठाधिकारी शिवभिनव भारती भेटले. असे म्हणतात की, शिवभिनव भारतींनी त्या वेळी ‘आता आपल्याला हेच काम करायचे आहे काय? आपला अवतार कशाकरता आहे?’ असे विचारताच नारायण दत्तानंदांची पूर्वअवतारांची स्मृति जागृत झाली आणि त्यांनी तेथेच नोकरीचा राजीनामा लिहिला आणि अवतारकार्याला सुरुवात केली. असे हे नारायण दत्तानंद सरस्वती ठिकठिकाणी लोकांना धर्माचरणाचा उपदेश करत फिरू लागले. +नारायण दत्तानंदांची आणि वासुदेवानंद सरस्वतींची एकदा व्यंकटगिरीवर भेट झाली. वासुदेवानंदांनी दंडदीक्षा दिल्यानंतर नारायण दत्तानंद हे नारायण दत्तानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. स्वामी नारायण दत्तानंद सरस्वतींनी ठिकठिकाणी असलेल्या गुप्त मूर्ती, गुप्त देवालये यांचा शोध लावला आणि ठिकठिकाणी तीर्थांची स्थापना केली. घटनांदूर येथील ज्या सोमेश्वर मंदिरात त्यांनी तीर्थांची स्थापना केली, तेथे त्यांची खोलीही आहे. लोणार आणि मेहकर याठिकाणी त्यांचा बराच काळ वास होता. औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, नाशिक, पालम, नागपूर अशा खूप ठिकाणी भ्रमंती करून शेवटी ते वाडीला आले. असे म्हणतात की, त्यांनी माधवाश्रमस्वामींना 'आपण हा अवतार संपवून पाचलेगाव येथे अवतीर्ण होणार असल्याचे' सांगितले आणि स्वतःची रुद्राक्षाची माळ, भस्माचा बटवा, वही इत्यादी गोष्टी डोंगरावरच्या गुहेत ठेवून ते समोर दोन समया तेवत ठेवून पद्मासन घालून बसले.  +मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव नावाच्या एका छोट्या खेड्यात राजारामपंत आणि कृष्णाबाई पांडे (कुलकर्णी) हे दांपत्य राहत होते. सुशील, सात्त्विक, कर्तव्यदक्ष, सौजन्यशील आणि ईश्वरभक्तिपरायण अशा या जोडप्याच्या संसारात मूलबाळ नव्हते. आपण संन्यास घ्यावा असे डोक्यात येऊन राजारामपंत त्यासाठी परवानगी घेण्यासाठी लोणीला जाऊन सखाराम महाराजांना भेटले. परंतु त्यांनी असा विषय काढताच महाराज त्यांच्यावर रागावले आणि म्हणाले 'अविचार करु नका. देवाला घरी येऊ द्या.' असे म्हणतात की, राजारामपंतांना त्याच रात्री भगव्या रंगाची वस्त्रे परिधान केलेला एक महात्मा स्वप्नात आला. त्याने सांगितले की, 'आम्ही तुमच्याकडे येतो. तुम्ही माघारी जावे'. दुसरे दिवशी सकाळी सखाराम महाराजांनी राजारामपंतांना खारीक आणि नारळाचा प्रसाद दिला, आणि घरी परत जायला सांगितले. +त्यानंतर सखाराम महाराजांनी दिलेली ती फळे कृष्णाबाईंनी सेवन केली. राजारामपंतांनी महाराजांचा आशीर्वाद त्यांना सांगितल्यावर त्या सुखावून गेल्या. पुढे साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी गेला. तासन् तास जप करावा आणि गावातल्या मुक्तेश्वराच्या मंदिरात जाऊन पूजा, आरती, भजन इत्यादी करावे, असे कृष्णाबाईंना वाटू लागले. आणि हे सगळे त्यांनी आचरणात आणायला सुरुवात केली. कृष्णाबाई तासन् तास यामध्ये रमून जाऊ लागल्या. +म्हणता म्हणता बरेच दिवस गेले आणि आलेल्या दिवाळीचा पहिल्या दिवशी, नरक चतुर्दशीला, जणू स्वतः ईश्वरानेच कृष्णामाईंच्या पोटी जन्म घेतला. ही तारीख होती ८ नोव्हेंबर १९१२. +राजारामपंत आणि कृष्णाबाईंच्या या बाळाचे नाव ‘नारसिंह’ ठेवण्यात आले. नारसिंह नाव धारण केलेल्या या दिव्य बाळाच्या बाळलीलाही इतर सामान्य बालकांपेक्षा फार वेगळ्या होत्या. ते पाळण्यात फारसे न थांबता जमिनीवरच खेळत असे. अंगावर कपडे ठेवत नसे. तरीसुद्धा कपडे घातलेच तर रडायला सुरुवात. कधी बाळाला पाजायला म्हणून आईने पाळण्यापाशी जावे तर बाळ सापाशी खेळण्यात रंगून गेलेले दिसायचे. सुरुवातीला तर हे दृश्य पाहून किंचाळत आई बेशुद्धच झाल्या. पाळण्यात बसलेला साप मारावा कसा, हे काठ्या घेऊन धावलेल्या लोकांनाही कळेना. शेवटी पाळण्यातला साप स्वतः होऊनच पाळण्याबाहेर येऊन साऱ्यांसमोर निघून गेला. आणि साऱ्यांनी निःश्वास सोडला. घडल्या प्रसंगाचा अर्थ कसा लावाला हे कोणालाच कळेना. +हळूहळू बाळ रांगू लागला. एक दिवस श्री माधवाश्रमस्वामी तिथे आले. त्यांनी त्या दिव्य बालकाला नमस्कार केला. आणि राजारामपंतांना सांगितले, 'हे बाळ नसून प्रत्यक्ष ईश्वर आपल्या घरी अवतरलेला आहे. हा मोठा सिद्धयोगी होईल. संसारासारख्या लौकिक गोष्टींपासून तो अलिप्त राहील. हा धर्माची पुनःस्थापना करून लोकांना उपासना आणि भक्तिमार्ग शिकवेल.' श्री माधवाश्रम स्वामींनी या दिव्य बालकाचे नाव ‘संचारेश्वर’ असे ठेवले. पुढे काही दिवसांनी श्री वासुदेवानंद सरस्वती पाचलेगावला आले. त्यांनी या बाळाचे दर्शन घेतले आणि राजारामपंतांना सांगितले की 'आपण भाग्यवान आणि पुण्यवान असल्यामुळेच आपल्या घरी या बाळाच्या रूपाने परब्रह्म अवतरलेले आहे.' +वेगवेगळ्या लीला दाखवत बाळ मोठे झाले आणि घरच्यांनी त्याला शाळेत घातले. पण मुलाच्या खोड्यांमुळे चिडलेले शिक्षक त्याला 'तू शाळेत येऊन दुसऱ्यांचे नुकसान करू नकोस. त्यापेक्षा तू शिवमंदिरात जा.' असे त्याला बजावत. त्यामुळे बाराखड्या आणि जेमतेम पंधरापर्यंतचे पाढे यावरच नारसिंहाच्या शिक्षणाची इतिश्री झाली. आत्ताशी सात वर्षाचा झालेल्या या जगावेगळ्या मुलाला सारेजण 'बाबा' म्हणून ओळखू लागले. +बाबा हा सात वर्षाचा मुलगा इतर मुलांपेक्षा फारच वेगळा आहे हे आख्ख्या पाचलेगावने ओळखले. एवढ्या लहान वयातच त्याने आजवर ज्या लीला दाखवल्या होत्या त्या पाहून बाबाला लोक मोठेपणी बाबा महाराज म्हणू लागले. दणकट बांधा, बसके नाक, पाणीदार डोळे, प्रसन्न आणि तेजस्वी चेहरा. कमरेला फक्त लंगोटी. संपूर्ण अंगाला विभूतीचे लेपन केलेले आणि सोबत नाग. अशा वेशामध्ये बसलेल्या बाबा महाराजांच्या दर्शनाला दूरदूरहून लोक येऊ लागले. भंडारा घालू लागले.  +श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी अवतार संपवण्यापूर्वी स्वतःकडील मुक्तेश्वराची एक पंचधातूंची मूर्ती हिंगोलीच्या एका व्यापाऱ्याकडे देऊन, ती पाचलेगावच्या नारसिंह नावाच्या साक्षात भगवान दत्तात्रय अवतार असलेल्या बाबास देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे त्या व्यापाऱ्याने बाबांना सन्मानाने बोलावून ती मूर्ती बाबाकडे सुपूर्द केली. (ही मूर्ती आता खामगावच्या आश्रमात आहे.) +भ्रमंतीमध्ये बाबा एकदा लोणारला चालला होता. वाटेत रिसोड – मांगवाडी ह्या भागातून जाताना त्याला तहान लागली. समोर एक विहीर दिसली. म्हणून तो पाणी पिण्यासाठी तिथे गेला. पण पाहतो तर विहीर आटलेली होती. क्षणभर विचार करून त्याने गंगेचे स्मरण केले, आणि असे सांगतात की, ती विहीर पाण्याने तुडुंब भरली. बाबाने घडवलेल्या ह्या चमत्काराची बातमी पुढे लोणारच्या यात्रेमध्ये सगळ्यांना कळली आणि परिणामी पाचलेगाव हे छोटे खेडेगाव गाजू आणि गजबजू लागले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी वाहतुकीचे साधन नसतानाही पाचलेगावला येऊ लागल्या; छोट्या बाबाचे दर्शन घेऊन भंडारा घालू लागल्या. आणि काही कालावधीत छोट्या बाबामुळे पाचलेगावचे रूपांतर एका तीर्थक्षेत्रामध्ये झाले.  +छोटा बाबा आता आठ वर्षाचा झाला. एक दिवस माधवाश्रम स्वामी पाचलेगावला आले. त्यांनी छोट्या बाबाला गावाबाहेरच्या एका डोंगरातल्या गुहेतून दत्तानंद स्वामींची स्मरणी (जपाची माळ), भस्म आणि लिखाणवही या तीन वस्तू मिळवून दिल्या. त्या मिळाल्याबरोबर नारसिंहाच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या आणि त्याला आपल्या अवतारकार्याची जाणीव झाली.  +नारसिंहाने पालखीबरोबर औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ, लोणार, लोणी, हिंगोली, परभणी, हैदराबाद अशी भ्रमंती सुरू केली. वेगवेगळे प्रदेश आणि तिथली माणसे पहायला मिळू लागली. पालखीसाठी आलेली भक्तमंडळी नारसिंहाला आपल्या गावाला घेऊन जात. पण एकंदरच सगळीकडची परिस्थिती पाहून नारसिंह कष्टी झाला. दुःख, दैन्य आणि अज्ञान यात भरडून निघणारे आपले देशबांधव पाहून त्याच्या देशकार्याला झोकून देण्याच्या निश्चयाची धार आणखी वाढली.  +देश आणि देशबांधव यांच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा दृढनिश्चय केलेला छोटा बाबा प्रथम पाचलेगावच्या शिवमंदिरात गेला. शांतपणे बसून त्याने आपले मनोगत त्या शिवाला सांगितले, ‘शक्ती, बुद्धी आणि दिशा देणारा तूच आहेस’ हे सांगत तो शिवासमोर नतमस्तक झाला. आता देशहित हा एकच विचार रात्रंदिवस त्याच्या समोर येऊ लागला. लोणी क्षेत्रात रहिवास करणाऱ्या सखाराम महाराजांचे दर्शन घेऊन छोट्या बाबाने देशकार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला. सखाराम महाराज म्हणाले, 'अरे, तुझा अवतारच धर्मकार्यासाठी आहे, त्यामुळे अगदी निर्भयपणे ते कर.'  +हे कार्य करण्यासाठी त्यांनी मुक्तेश्वर दलाची स्थापना केली. हे दल पुढे 'तरुण सभे'त एकत्रित केले गेले. त्यांनी सावरकरांची व्याख्याने आयोजित केली. त्यानंतर त्यांच्या कार्याने प्रेरित झालेली जनता पाहून ब्रिटिशांनीही त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले. महाराज भूमिगत झाले व त्यांनी भारत भ्रमण केले. +महाराजांनी हिंदूंच्या ख्रिस्ती व मुस्लिम धर्मांतरास कडाडून विरोध केला. मिरज येथे त्यासाठी जनजागृती केली. हिंदू महासभेच्या शाखा त्यासाठी स्थापन केल्या. मे १९४१ मध्ये ग्वाल्हेर येथे हिंदुराष्ट्र सेना स्थापन केली. जातिभेद विरहित सहभोजने, हिंदू संघटन आणि शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक यावर भर दिला जाई. +ख्रिश्चनांनी अनेक प्रकारे धर्मांतर केलेल्या लोकांना त्यांनी परत हिंदू करून घेतले. खांडवा व जबलपूर जिल्ह्यात प्रचार करून १२०० गावातील हजारो लोकांत प्रचार करून ख्रिस्ती प्रसाराची लाट थोपवली. तेथेही अनेक लोकांना स्वधर्मात घेतले. विशेषतः याच काळात कडवा मिशनरी फॉनवेल हा महाराजांचे कार्य पाहून चकित झाला. हिंदू तत्त्वज्ञान त्याने समजून घेतले. व तो ही हिंदू होण्यास उत्सुक झाला. त्यास सहकुटुंब शुद्ध करून घेतले. +एक शाळा स्थापन करून फॉनवेल यास शिक्षक म्हणून तेथे नियुक्त केले गेले. बऱ्हाणपूर येथे मुस्लिम पंथीयांनी बाटवलेल्यांना स्वधर्मात घेण्यासाठी २२ ते २४ मार्च १९४५ रोजी एक संघटन यज्ञ घेतला.त्याला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी १५० कुटुंबांना स्वधर्मात घेतले गेले. सावरकर, भाई परमानंद, श्यामाप्रसाद मुखर्जी, जुगलकिशोर बिर्ला, अनेकांचे शुभेच्छा संदेश त्यासाठी आले होते. मध्य प्रांताचे तत्कालीन शिक्षण मंत्री बाबासाहेब खापर्डे यांच्या अध्यक्षतेत यज्ञाचा समारोप झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5990.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24206c17c7ba5d8c3d1fd69dbd554bf9029a1c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_5990.txt @@ -0,0 +1,22 @@ +पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत 'नृसिंह पंचक स्तोत्र' हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. : +नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें। +प्रगट रूप विशाळें दाविलें लोकपाळें। +खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें। +तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।। +झळझळीत झळाळीं ज्वाळलोळें झळाळी। +लळलळीत लळाळीं लाळ लाळित लाळी। +हळहळीत हळाळीं गोळमाळा हळाळी। +कळकळीत कळाळीं व्योम पोळीत जाळीं।। +कडकडित कडाडीं कडकडाटें कडाडीं। +घडघडित घडाडीं घडघडाटें घडाडीं। +तडतडित तडाडीं तडतडाटें तडाडीं। +धडधडित धडाडीं धडधडाटें धडाडीं।। +भरभरित भरारी भर्भराटे भरारी। +थरथरित थरारी थर्रथराटे थरारी। +तरतरित तरारी तर्तराटे तरारी। +चर्चरित चरारी चर्चराटे चरारी।। +रजनिचर विभांडी दो करें पोट फोडी। +गडगडित गडाडी आंतडी सर्व काढी। +न धरित जन मानें लोक गेलें निदानें। +हरिजन भजनानें शांत केलें दयेनें।। +- श्रीसमर्थ रामदासस्वामी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6008.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f13da0c287b7b08b7888d818bdd052243b6ebc9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6008.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेथन एलिस (२२ सप्टेंबर, १९९४:ऑस्ट्रेलिया - हयात) हा  ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. +त्याने ६ ऑगस्ट २०२१ रोजी बांगलादेशविरुद्ध ट्वेंटी२० पदार्पण केले. आंतरराष्टीय ट्वेंटी२० च्या पदार्पणाच्या सामन्यातच हॅट्रीक घेणारा नॅथन पहिला वहिला क्रिकेट खेळाडू ठरला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_602.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c1177fe022da631af2e88fd7757ddd5da11d33ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_602.txt @@ -0,0 +1,2 @@ +धमतरी भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर धमतरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. +हे गाव शिवाहा पहाडाच्याशेजारी वसलेले आहे.येथे सप्तर्षीमंडल हे येथील एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. ऋंगी, गौतम,अगस्ती , कंक, मुचकुंद, अंगीरा व शरभंग अशी या ऋषींच्या मंदिरांची नावे आहेत.या गावाच्या आजूबाजूस जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्याचा संचारही आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6026.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d0291ab417584da9067946004f1da2d37264b8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6026.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°13′5″N 1°33′10″W / 47.21806°N 1.55278°W / 47.21806; -1.55278 + +नॉंत (फ्रेंच: Nantes, ब्रेतॉन: Naoned) हे फ्रान्समधील पेई दाला लोआर प्रदेशाचे व लावार-अतलांतिक विभागाचे राजधानीचे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागरापासून ५० किमी अंतरावर लाऊआर नदीच्या काठावर वसले असून ते फ्रान्समधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6041.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43a319871787dcf5c59bdf3b0c372b09db961fd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6041.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॅली पिमेंटेल (जन्म २५ जुलै १९८२ - मेक्सिको सिटी) ही एक मेक्सिकन दूरदर्शन प्रस्तुतकर्ता, पत्रकार. लेखक आणि आहे. तिला जून २०२१ रोजी हॅप्पी वर्कर्स डायमंड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. ती टेलीविसा हेर्मसिल्लो, रेडिओ सोनोरा, गृपो उणिरेडिओ, टेलिमॅक्स आणि  तेलमुंडो मधील तिच्या कामांसाठी ओळखली जाते.[१] +पिमेंटेल हिने किनो विद्यापीठातून पत्रकार म्हणून सन्मानपूर्वक पदवी प्राप्त केली. २००४ मध्ये, ती युनायटेड स्टेट्समध्ये गेली आणि राजकारण, शिक्षण आणि सामाजिक प्रभाव, जसे की, विश्लेषक सर्जियो सार्मिएन्टो, पत्रकार फर्नांडो डेल रिंकॉन आणि लिली टेलेझ या विषयांवरील मुलाखती घेऊन वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलेखन करत तिची कारकीर्द सुरू केली. २०१० मध्ये तिने टेलिव्हिजन प्रेझेंटर म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि ऍरिझोनामधील फिनिक्स, युनिव्हिजन, अमेरिका अझ्टेक आणि टक्सन चॅनल १४ च्या एनलेस मीडिया चॅनेलसाठी काम केले. २०१९ मध्ये फोरो सोशल टक्सन नावाचा तिचा स्वतःचा टेलिव्हिजन कार्यक्रम सुरू केला.२०२० मध्ये ती एन.ए.एच.ज़े , अल्मा ची सदस्य झाली आणि मेक्सिकोमधील तिसऱ्या पत्रकार संघाची संस्थापक सदस्य झाली.[२] +नॅली पिमेंटेल आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6049.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..171b00420c9736e3cd7f419f857cad4410aece12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6049.txt @@ -0,0 +1 @@ +नॅशनल इन्शुअरन्स कंपनी ही भारतातली सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपनी आहे. ती भारतीय सर्वसाधारण विमा निगमची उप कंपनी आहे. हीची १९०६ साली कलकत्ता येथे स्थापना करण्यात आली. १९७२ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6056.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d29f49faf65bd234f6e66447bc79c002057038c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6056.txt @@ -0,0 +1 @@ +नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग आणि बायोएन्जिनिनेरिंग (एनआयबीआयबी) ही अमेरिकेतील बेथेस्डा, मेरीलॅंडमध्ये असलेली संशोधन संस्था आहे. येथिल शास्त्रज्ञांनी मधुमेहावर प्रभावी उपाय शोधला आहे. या उपायात एक त्वचेचा तुकडा मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरीरावर चिटकवला जातो, त्या मुळे रुग्णांना आठ दिवस तरी इन्शुलिनचं इंजेक्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही असा दावा येथिल शास्त्रज्ञांनी केला आहे. टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.[१][२] विविध क्षारांच्या मिश्रणातुन तयार केलेले जैवरासायनिक मलम लावलेला हा त्वचेचा तुकडा रक्तातील घटाकांशी संपर्कात रहातो व अवश्यकते नुसार रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6057.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d29f49faf65bd234f6e66447bc79c002057038c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6057.txt @@ -0,0 +1 @@ +नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल इमेजिंग आणि बायोएन्जिनिनेरिंग (एनआयबीआयबी) ही अमेरिकेतील बेथेस्डा, मेरीलॅंडमध्ये असलेली संशोधन संस्था आहे. येथिल शास्त्रज्ञांनी मधुमेहावर प्रभावी उपाय शोधला आहे. या उपायात एक त्वचेचा तुकडा मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरीरावर चिटकवला जातो, त्या मुळे रुग्णांना आठ दिवस तरी इन्शुलिनचं इंजेक्शन घेण्याची आवश्यकता लागणार नाही असा दावा येथिल शास्त्रज्ञांनी केला आहे. टाईप टू मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.[१][२] विविध क्षारांच्या मिश्रणातुन तयार केलेले जैवरासायनिक मलम लावलेला हा त्वचेचा तुकडा रक्तातील घटाकांशी संपर्कात रहातो व अवश्यकते नुसार रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवतो.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6061.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e9f6c68e6d436914f52d6423bd2c9f69deb2879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6061.txt @@ -0,0 +1,12 @@ +एन.ई.एफ.टी. तथा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक वित्तीय प्रदान (इंग्लिश : National Electronic Funds Transfer) हे भारतातील बँकेची सुविधा आहे. याद्वारे भारतातील बँक ग्राहक कुठल्याही बँकेतून कुठल्याही बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे पाठवी शकतात. +१) दहा लाख रुपयांपर्यंतच्या रकमा एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये प्रदान करण्यासाठी ही सुविधा वापरता येते. +२) सोमवार ते शनिवार सकाळी आठ पासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत प्रदान सूचना देता येतात. +३) कामाच्या वेळेत ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दर तासाला ही प्रणाली तासाभरात घडलेल्या आदान प्रदान व्यवहारांची माहिती घेते, प्रत्येक बँकेला एकूण देय रक्कम किंवा येणे रक्कम किती याचा निव्वळ आकडा काढून त्याप्रमाणे हिशोब ठेवते. एका बँकेचे काही खातेदार इतर बँकातील लोकांना पैसे देऊ शकतात. तसेच इतर बँकातील काही खातेदार या बँकेमधील लोकांना पैसे पाठवू शकतात. थोडक्यात काही पैसे देणे आणि काही घेणे असा एकूण व्यवहार होत असतो. तासाभारातील व्यवहारानंतर प्रत्येक बँकेने पैसे द्यायचे कि घ्यायचे याचा निव्वळ आकडा काढून रिझर्व्ह बँकद्वारे देवाणघेवाणीचा हिशोब केला जातो. +४) तुम्ही दुसऱ्याला पाठवलेले पैसे साधारणतः एक ते दीड तासात खात्यामध्ये जमा होतात. +५) रक्कम केवळ खाते क्रमांक पाहून जमा होत असल्याने काळजी घेणे आवश्यक असते अन्यथा भलत्याच व्यक्तीला पैसे जमा होऊ शकतात. +६) तासाभरात घडलेल्या व्यवहारांची एकच तुकडी (बॅच) करून निव्वळ हिशोब मांडला जातो. +१) पाठवण्याची रक्कम +२) लाभकर्त्याचा खाते क्रमांक +३) लाभकर्त्याचा आय एफ एस सी कोड +४) लाभकर्त्याचे नाव +५) पैसे पाठवणाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक किंवा विपत्र पत्ता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6077.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..381228712ab7b5afe763f6eed208294025e04526 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6077.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॅशनल पीपल्स पार्टी हा भारतातील राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे, जरी त्याचा प्रभाव मुख्यत: मेघालय राज्यात केंद्रित आहे. पी.ए. संगमा यांनी जुलै २०१२ मध्ये राष्ट्रवादीतून काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१९ रोजी त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. ईशान्य भारतातील हा पहिला राजकीय पक्ष आहे ज्याने हा मान मिळविला आहे.[१] पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.[२] त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात असा पक्षाचा विश्वास आहे.[३] +पी.ए. संगमा ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा त्यांचे पुत्र कॉनराड संगमा ह्यांच्यावर आली. २०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये तुरा लोकसभा मतदारसंघामधून एन.पी.पी.ची अगाथा संगमा लोकसभेवर निवडून आली. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6087.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c0f1908e6abb921f59c31ded105865feecb5cb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6087.txt @@ -0,0 +1,3 @@ +राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र (नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर) या संस्थेचे पुर्वीचे नाव 'नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी' होय. +भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अखत्यारित असलेली या संस्थेचे मुख्यालय तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरामधील बालानगर परिसरात आहे. येथून सुमारे ७० किमी अंतरावर शादनगर येथेदेखील या संस्थेचा परिसर आहे. +या संस्थेद्वारे विद्यार्थी / प्राध्यापक / शास्त्रज्ञ / सरकारी अधिकारी यांचेकरिता अल्पमुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6098.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49fb74107b7eb6addcd217c1d3763ec48991cd16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6098.txt @@ -0,0 +1,6 @@ +द नॅशनल हॅराल्ड हे द असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड द्वारे प्रकाशित केलेले एक भारतीय वृत्तपत्र आहे आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या यंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या मालकीचे आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९३८ मध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने या वृत्तपत्राची स्थापना केली होती.[१] १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिश सरकारने यावर बंदी घातली होती. ब्रिटिश राजवटीच्या समाप्तीनंतर हे भारतातील प्रमुख इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांपैकी एक आणि नेहरूंनी लिहिलेले अधूनमधून प्रकाशित केले गेलेले वृत्तपत्र होते.[२] २००८ मध्ये आर्थिक कारणास्तव या वृत्तपत्राचे कामकाज बंद झाले. २०१६ मध्ये, ते डिजिटल प्रकाशन म्हणून पुन्हा लाँच करण्यात आले.[३] हे वृत्तपत्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राजकीय पक्षाच्या सदस्यांशी जोडलेले आणि नियंत्रित केले गेले आहे. +सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांच्यासह नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणात हे वृत्तपत्र आरोपी आहे.[४][५] +नॅशनल हेराल्डची स्थापना ९ सप्टेंबर १९३८ रोजी जवाहरलाल नेहरूंनी लखनौ येथे केली.[६][७] इंदिरा गांधींनी नेहरूंना पाठवलेल्या ब्रेंटफोर्ड, मिडलसेक्स येथील गॅब्रिएलच्या व्यंगचित्रातून घेतलेल्या 'फ्रीडम इज इन पेरिल, डिफेंड इट विथ ऑल युवर माइट' असे शब्द त्याच्या मथळवर लिहिलेले होते. [८] जवाहरलाल नेहरू हे वृत्तपत्राचे सुरुवातीचे संपादक होते आणि पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती होईपर्यंत हेराल्डच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष देखील होते.[९][१०] १९३८ मध्ये, के. रामाराव यांना पेपरचे पहिले संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो ठरावानंतर, ब्रिटिश राजने भारतीय वृत्तपत्रांवर ताबा मिळवला आणि १९४२ ते १९४५ दरम्यान हे वृत्तपत्र बंद झाले होते.[११] हेराल्ड १९४५ मध्ये पुन्हा उघडले आणि १९४६ ते १९५० पर्यंत, फिरोज गांधी यांनी पेपरचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आणि त्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवली.[१२] १९४६ ते १९७८ पर्यंत, मणिकोंडा चालपती राऊ यांनी त्याचे संपादक म्हणून काम केले.[११] +जानेवारी २००८ मध्ये नोटाबंदीबाबत चर्चा सुरू झाली.[१३] १ एप्रिल २००८ रोजी पेपरच्या संपादकीयने (त्याच्या एकमेव उर्वरित आवृत्तीचे, नवी दिल्ली) घोषणा केली की ते ऑपरेशन तात्पुरते स्थगित करत आहे. पेपर त्याच्या प्रिंट तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्यात अयशस्वी ठरला होता आणि ऑपरेशन्स निलंबित करण्याच्या वेळी संगणकीकृत केले नव्हते आणि जाहिरातींच्या कमाईच्या अभावामुळे आणि जास्त स्टाफिंगमुळे अनेक वर्षांपासून तोटा होत होता. हे वृत्तपत्र बंद झाले त्यावेळी टी.व्ही. व्यंकिताचलम हे त्याचे मुख्य संपादक होते.[७] +'नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरण' हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी सुब्रमण्यम स्वामी यांनी राजकारणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी, त्यांच्या कंपन्या आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध दाखल केलेले दिल्ली न्यायालयात सुरू असलेले एक प्रकरण आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने ९०.२५ कोटी (US$२०.०४ दशलक्ष) चे व्याजमुक्त कर्ज घेतले. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून कर्जाची परतफेड केली नसल्याचा आरोप आहे.[१४] गांधी घराण्याच्या जवळची एक कंपनी, 'यंग इंडियन', नोव्हेंबर २०१० मध्ये 50 लाख (US$१,११,०००) च्या भांडवलासह स्थापन करण्यात आली आणि तिने AJL चे जवळपास सर्व शेअरहोल्डिंग आणि तिची सर्व मालमत्ता ५,००० कोटी (US$१.११ अब्ज) किमतीची असल्याचा दावा केला.[१५] [१६] +नॅशनल हेराल्डच्या विरोधात रिलायन्स ग्रुपने ५०००₹ कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता आणि त्यांनी प्रकाशित केलेला लेख "निंदनीय आणि अपमानास्पद" असल्याचा दावा केला होता.[१७] [१८] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_611.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b32b4c23d8ccd9c17d7003fb90fc2019814db90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_611.txt @@ -0,0 +1,8 @@ +बौद्ध ध्वज किंवा पंचशील ध्वज हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माचे प्रतिक व बौद्धांच्या सार्वभौम प्रतिनिधीत्वासाठी निर्माण केला गेलेला ध्वज आहे.[१] जगभरातील बौद्ध अनुयायी या ध्वजाचा प्रयोग अथवा उपयोग करतात. +ध्वज मूलतः रचना इ.स. १९८५ मध्ये कोलंबो समिती, कोलंबो, श्रीलंका येथे झाली[२] व या समितीत पुढील सदस्य होते, पूज्य हिक्कादुवे सुमंगल थेरा (अध्यक्ष), पूज्य मीगेत्तूवेत्ते गुनानंद थेरा, डोनाल्ड डॉन कारोलीस हेवाविथारणा (Don Carolis Hewavitharana), अन्द्रीस बायर धम्मगुणवर्धना (Andiris Baer Dharmagunawardhana), चार्ल्स ए. डिसिल्व्हा, पीटर डी. अब्रेऊ, विल्यम डी अब्रेऊ, विल्यम एल. फर्नांडोचा, एन,एस. फर्नांडोचा आणि कार्लिस पुजीथा गुणवर्धना (सचिव) यांचा समावेश होता.[३] +बौद्ध ध्वज हा सर्वप्रथम २८ मे १८८५ रोजी वैशाख पौर्णिमा[४] (बुद्ध जयंती) या सणाच्या ब्रिटिश साम्राज्याखालील सुट्टीचा दिवशी फडकवण्यात आला.कर्नल हेन्री स्टील ओल्कोट या अमेरिकन पत्रकारांनी त्यात थोडा बदल सुचवला. +इ.स. १८८९ मध्ये सुधारित ध्वज सुरू करण्यात आला व जपानचे अंगारिका धम्मपाल आणि कर्नल ओल्कोट यांनी तो म्यानमारच्या सम्राटाकडे सुपूर्द केला. +इ.स. १९५२ मध्ये जागतिक बौद्ध परिषदेने हा ध्वज आंतरराष्ट्रीय बौद्ध ध्वज म्हणून स्वीकारला.[५] [६] +बौद्ध ध्वजातील पाच रंगांचे अर्थ +आणि सहावी सर्व रंगांचे संमिलन करणारी पट्टी तेज संमिलन (aura's spectrum) दर्शवते. तसेच हे एकत्रीकरण म्हणजे प्रकाशाचा सार Pabbhassara (essence of light). +संप्रदायिक बौद्ध ध्वज कई वेगवेगळ्या बौद्ध विहारमध्ये फडकतात. तथापि, त्यांची स्वतःची काही विशिष्ठ शिकवणीमुळे बौद्ध ध्वजातील रंगामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6127.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aea56c247063f7260f1afaeafbbd86c7e478beb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6127.txt @@ -0,0 +1 @@ +नेओनाई वारे (२८ मे, १९९८:पापुआ न्यू गिनी - ) ही  पापुआ न्यू गिनीच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6133.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b30fd88b68fd56355989d33b9e83d75960874252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6133.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6137.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6137.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6140.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3730b64103f2ace8a10659e8291414788c99e1e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6140.txt @@ -0,0 +1 @@ +नेचो (जपानी:内調; नैकाकु जोहो चोसाशित्सु) ही जपानी गुप्तचर संघटना आहे. ही संघटना जपानच्या पंतप्रधानांच्या थेट अखत्यारीत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_615.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..505aa5a3b0838519f1448a207c49d4428ba84e6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_615.txt @@ -0,0 +1,7 @@ +धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धम्मचक्र प्रवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धम्मचक्र प्रवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन" असेही म्हटले जाते.[१] +इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात "अशोक विजयादशमी" म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते.[२] आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.[३][४] +ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात.[५][६] धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.[७][८] सन २०१८ मध्ये ६२व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी सुमारे ६२,००० तर सन २०१९ मध्ये ६३व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ६७,५४३ अनुयायांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला होता.[५] +चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपूर येथे धर्मांतर केलेल्या १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला, ज्यात सुमारे २ ते ३ लक्ष लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध लोक सहभागी होतात.[९] +औरंगाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा जवळ असलेल्या औरंगाबाद लेणी परिसरात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. येथे शहरासह औरंगाबाद जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. धम्म ध्वजारोहण, अन्नदान, रक्तदान, समुपदेशन, पुस्तक प्रदर्शन यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध लेणी परिसरात विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात येतात. सकाळी धम्म ध्वजारोहण कार्यक्रम होतो, त्यानंतर भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ आणि दुपारी भोजनदान करण्यात येते. देश-विदेशातील भिक्खू संघ धम्म प्रवचन देतात, २२ प्रतिज्ञांचे पठण घेतात. तसेच इच्छुक उपासकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात येते. शहरातील लोकप्रतिनिधी व अधिकारी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थिती राहतात. बुद्धभीम गीतांचे कार्यक्रम सादर होतात. रक्तदान शिबिर राबवण्यात येतात. दिवसभरात लाखो धम्म उपासक-उपासिकांची अभिवादनासाठी गर्दी होते. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो', नमो बुद्धाय, आणि 'जय भीम'चा जयघोष केला जातो. धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विद्यापीठ आणि बौद्ध लेणी परिसरात पुस्तकांचे अनेक स्टॉल थाटण्यात येतात.[१०][११][१२] +सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरू आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी प्रकाश आंबेडकर हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ९ ऑक्टोबर २०१९ रोजी ६३वा धम्म मेळावा आयोजित केला गेला होता.[१३] +नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा, वाशीम व मराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे संपन्न झाला. नागपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे. वसंत देसाई स्टेडीयम वर अनेक वर्षे हा कार्यक्रम झाला, मात्र आता मागील १० वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर हा सोहळा संपन्न होत आहे.[१३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6167.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6bc2e4ec1c14900c1dd8568e30bbd2ddec4f7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6167.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेडीन गॉर्डिमर (Nadine Gordimer; २० नोव्हेंबर १९२३ - १३ जुलै २०१४) ही एक दक्षिण आफ्रिकन लेखिका व राजकीय चळवळकर्ती होती. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदाच्या विरोधात तिने लिहिलेल्या अनेक कादंबऱ्यांवर तत्कालीन राजवटीने बंदी आणली होती. ह्या लेखनासाठी तिला १९९१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. +गॉर्डिमर आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाची सदस्य होती व वर्णद्वेष विरोधी चळवळीस तिचा पाठिंबा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_622.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f6e8cecd583d4d43bbfcb4c67c604b6ef7d34d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_622.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दम्मिका प्रसाद  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_623.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90b17d332ecd86b1711512655712de03a971c2ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_623.txt @@ -0,0 +1 @@ +धर लोकसभा मतदारसंघ भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6250.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00a93200164d74ece4e483e0176793aa4806da99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6250.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेदरलँड्स क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये कतारचा दौरा केला. कतारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने दोहा मधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानवर झाले. +अफगाणिस्तानने तिन्ही सामने जिंकत मालिका ३-० ने पटकावली. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6265.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb53dea238134775004c265935dcbbd92ae5fdf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6265.txt @@ -0,0 +1 @@ +नेदरलँडचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ जुलै १९९८ मध्ये जर्मनीमध्ये डेन्मार्कशी खेळला. दोन्ही बाजूंनी २ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले, प्रत्येकी एक सामना जिंकला.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6278.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c156b8c4778613fbebb25f86b069c194ef169df9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6278.txt @@ -0,0 +1,59 @@ +नेदरलँड्स ॲंटिल्स (डच: Nederlandse Antillen; पापियामेंतो: Antia Hulandes) हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागामधील नेदरलँड्सच्या राजतंत्राचा एक भूतपूर्व देश आहे. पूर्वी हा प्रदेश नेदरलँड्स वेस्ट इंडीज ह्या नावाने ओळखला जात असे. +१९५४ साली स्थापन केल्या गेलेल्या ह्या स्वायत्त देशाची २०१० साली बरखास्ती करून त्याचे चार भाग करण्यात आले. अरूबा हा देश १९८६ सालीच नेदरलँड्स ॲंटिल्समधून वेगळा झाला होता. १० ऑक्टोबर २०१० रोजी कुरसावो व सिंट मार्टेन हे डच राजतंत्रामधील स्वतंत्र देश बनले तर नेदरलँड्स ॲंटिल्सचा उर्वरित भागाला नेदरलँड्समधील विशेष नगरपालिका बनवण्यात आले. + +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6291.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15b2858159f1f1237f75bc15a42faa1c13b49a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6291.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +नेदरलँड्स्स हा पश्चिम युरोपामधील एक देश आहे. नेदरलँड्स्स हा नेदरलँड्स्सचे राजतंत्र (डच: Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. विलेम अलेक्झांडर हा नेदरलँड्सचा राजा व राष्ट्रप्रमुख आहे. अ‍ॅमस्टरडॅम हे नेदरलँड्स्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे. +नेदरलँड्स्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नेदरलँड्स्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दोन प्रांतांत आहेत. +नेदरलँड्स्सच्या राजतंत्रामधील इतर घटक देश खालील आहेत. +नेदरलँड्स्सच्या उत्तरेस व पश्चिमेस उत्तर समुद्र, दक्षिणेस बेल्जियम हा देश, व पूर्वेस जर्मनी हा देश आहे. +नेदरलँड्स्स देशामध्ये एकूण १२ प्रांत आहेत. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6338.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7f5f9011394e582be01500162fe983188469de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6338.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेपाळ क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२ मध्ये पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने आणि तीन ५० षटकांचे सामने खेळण्यासाठी केन्याचा दौरा केला.[१][२] पुबुडू दासानायके यांनी जुलै २०२२ मध्ये राजीनामा दिल्यानंतर नेपाळचे नवीन मुख्य प्रशिक्षक मनोज प्रभाकर यांच्यासाठी ही पहिली मालिका होती.[३][४] ही मालिका नेपाळ क्रिकेट संघाची केन्याला पहिली भेट होती.[५] जिमखाना क्लब ग्राऊंडवर १० वर्षातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील होते.[६] +यजमानांनी दुसऱ्या सामन्यात १८ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्यापूर्वी[७][८] नेपाळने टी२०आ मालिकेतील पहिला सामना पाच गडी राखून जिंकला.[९] नेपाळने एका छोट्या विजयासह मालिकेत पुन्हा आघाडी मिळवली, माजी कर्णधार ज्ञानेंद्र मल्लाने यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक ४६ धावा केल्या.[१०] नेपाळचा कर्णधार संदीप लामिछाने याने टी२०आ मध्ये पहिले पाच बळी घेतल्यानंतरही[११] केन्याने चौथा सामना ७ धावांनी जिंकण्यासाठी फक्त १०१ धावा काढून मालिका पुन्हा बरोबरीत आणली.[१२] नेपाळने अंतिम सामना ३१ धावांनी जिंकून मालिका ३-२ ने जिंकली.[१३][१४] १२ विकेट घेतल्याने संदीप लामिछानेला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.[१५] या स्पर्धेमुळे केन्यामध्ये एक दशकाहून अधिक कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. मुंबई स्थित फर्म स्पोर्ट्स अँड मीडिया वर्क्स (एसएमडब्ल्यू) या कार्यक्रमाचे व्यावसायिक भागीदार आणि निर्माते होते.[१६] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6358.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6358.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507c6c031f899de7776e6df6a02d0e0448b368ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6358.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नेपाळची राज्यघटना २०१५ (नेपाळी नाव: नेपालको संविधान २०७२) ही नेपाळची सध्याची राज्य घटना आहे. २० सप्टेंबर २०१५ रोजी लागू झालेल्या घटनेनुसार नेपाळमध्ये राज्य केले जाते. या पूर्वी २००७ सालची अंतरिम घटना बदलून याची सुरुवात झाली. [१][२] नेपाळची राज्यघटना ३५ भाग, ३०८ लेख आणि ९ पत्रकांमध्ये विभागली गेलेली आहे. [३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6360.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1469d0046795f98738e04493ff07f36589690c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6360.txt @@ -0,0 +1,7 @@ +नेपाळचे पंतप्रधान हे नेपाळ देशाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळासह, पंतप्रधान हे देशात कार्यकारी अधिकार वापरतात. +राष्ट्रपतींद्वारे नियुक्त होण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रतिनिधी सभेचा विश्वास दाखवला पाहिजे आणि जर ते सभागृहात बहुमत टिकवून ठेवू शकले नाहीत तर त्यांनी राजीनामा द्यावा. +नेपाळच्या पंतप्रधानांचे निवासस्थान बालुवाटार, काठमांडू येथे आहे.[१][२] +नेपाळमध्ये शाह घराण्याच्या काळात पंतप्रधानपद अस्तित्वात नव्हते. शाह घराणे नेपाळचे शासक/राजा म्हणून राहिले. तथापि, १८०६ ते १८४६ या काळात मुल्काजी किंवा मुख्तियार यांना पंतप्रधानाप्रमाणेच पद आणि शक्ती बहाल करण्यात आल्या होत्या.[३][४] +१८४६ पासून, राणा घराण्याने सत्ता ताब्यात घेतली आणि शाह घराणे नावाचे प्रमुख म्हणून राहिले. राणा घराण्याने पंतप्रधानपद स्वीकारले आणि ते वंशपरंपरागत स्थान बनले.[५] +१९५१ च्या क्रांतीनंतर, मातृका प्रसाद कोईराला सारख्या गैर-कुलीन नागरिकांनी नेपाळच्या राजाच्या अधिकाराखाली पंतप्रधानपद भूषवले. १९५९ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि विश्वेश्वर प्रसाद कोईराला नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान बनले. +तथापि, राजा महेंद्र यांनी १९६० च्या सत्तापालटात त्यांना पदच्युत केले आणि तुरुंगात टाकले, ज्यांनी पंचायत प्रणालीची स्थापना केली आणि नेपाळमध्ये १९९० पर्यंत लोकशाही सरकार नव्हते. १९९० मध्ये जनआंदोलनानंतर, देश घटनात्मक राजेशाही बनला. तथापि, राजा ज्ञानेंद्र यांच्या २००५ च्या सत्तापालटामुळे यात व्यत्यय आला. २००६ मधील लोकतांत्रिक आंदोलनानंतर, २८ मे २००८ रोजी पहिल्या संविधान सभेने राजेशाही संपुष्टात आणली आणि देशाला संघीय संसदीय प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. सध्याची राज्यघटना २० सप्टेंबर २०१५ रोजी स्वीकारण्यात आली होती आणि या नवीन संविधानाअंतर्गत पहिले पंतप्रधान केपी शर्मा ओली होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6384.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6383f00c6072a5fb4d87e88afa146504e1104590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6384.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 19°45′N 96°6′E / 19.750°N 96.100°E / 19.750; 96.100 + +नेप्यिडॉ ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे. नेप्यिडॉ ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्याचे जाहीर केले. यांगून ह्या किनारपट्टीच्या शहरापेक्षा नेपिडो ह्या देशाच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणाहून राज्यकारभार सांभाळणे सोपे जाईल तसेच यांगून शहर अत्यंत वर्दळीचे व गर्दीचे झाले आहे ह्या कारणास्तव राजधानी हलवल्याचे राजवटीने स्पष्ट केले. पण ही कारणीमीमांसा बहुसंख्य बर्मी जनतेला अयोग्य व अतर्किक वाटली आहे. +नेपिडो शहर यांगूनच्या ३२० किमी उत्तरेला वसले आहे. २४वी आणि २५वी आसियान शिखर परिषद तसेच ९वी पूर्व आशिया शिखर परिषद नेपिडो शहरात भरली होती. +नेप्यिडॉचा इतिहास अल्प आहे. २००२ साली शहराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामासाठी म्यानमारच्या सरकारने किमान २५ कंपन्यांना नेमले होते. ६ नोव्हेंबर २००५ या दिवशी सरकारी मंत्रालयांच्या यांगूनहून नेपिडोला स्थानांतरास सुरुवात झाली. +२७ मार्च २००६ या दिवशी सशस्त्र दल दिनाच्या निमित्ताने १२००० पेक्षा जास्त सैनिक नव्या राजधानीतील पहिल्या संचलनात सहभागी झाले. हा नेपिडोमधील पहिला मोठ्या प्रमाणावरचा सार्वजनिक सोहळा ठरला. ह्या सोहळ्याच्या दरम्यानच शहराचे नेपिडो असे नामकरण करण्यात आले. +नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेश diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6400.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11ada7de666412d5005cbd9e2712762707f2528e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6400.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेपोलियोनिक युद्धे म्हणजे नेपोलियनच्या पहिल्या फ्रेंच साम्राज्याची युद्धे. १८०३ ते १८१५ या कालावधीत ही युद्धे झाली. नेपोलियनच्या कारकिर्दीत फ्रेंच साम्राज्याची ताकद खूप वाढली. फ्रेंचांनी अर्ध्याहून अधिक युरोप जिंकून घेतला. परंतु १८१२ सालच्या रशियाच्या मोहीमेमध्ये फ्रेंचांच्या सैन्याची प्रचंड हानी झाली व फ्रेंच साम्राज्याला उतरती कळा लागली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6407.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13bf27fa192220939ddfe6b5fc2954853bc15217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6407.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेफर्टिटी एरलाइन्स, किंवा नेफर्टिटी एव्हिएशन म्हणून एक अल्पायुषी विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी १९८० ते१९८२ पर्यंत सक्रिय होती. [१] इजिप्तएरला वाहतूक करण्याची परवानगी नसणाऱ्या कैरो-तेल अवीव मार्गावर ही कंपनी भाड्याने विमाने पुरवायची. आता या मार्गावर एर सिनाई सेवा देते.[२] [३] +इजिप्तमधील माजी मानद समुपदेशक एल्हमी एल्झायत यांना इजिप्त आणि इस्रायल दरम्यान पर्यटन प्रस्थापित करण्यात मदत करण्याचे श्रेय दिले जाते. [४] आणि ही उड्डाणे इस्रायली-इजिप्शियन संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली आहे . [५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6411.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6c426795eef356d1e090df830117e5efbec0815 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6411.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेफिउ रिओ ( ११ नोव्हेंबर १९५०) हे भारताच्या नागालॅंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २००३ सालापासून सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून येणारे ते नागालॅंडचे पहिले नेते आहेत. तसेच २०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान नागालॅंड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून नेफिउ रिओ लोकसभेवर निवडून गेले होते. +२०१८ मध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नावाचा पक्ष स्थापन केल्यानंतर रिओ ह्यांच्या नेतृत्वाखाली ह्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत ६० पैकी १८ जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6417.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..145e6ee709f800ebb5749c9126cc20ff7bee5798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6417.txt @@ -0,0 +1 @@ +नेमबाजी हा खेळ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_642.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93d9da7366c72d9cd22a945cbd19d9a3c51634e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_642.txt @@ -0,0 +1,5 @@ +धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद (२६ सप्टेंबर, १९२३; गुरदासपूर, - ३ डिसेंबर, २०११; लंडन) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार, तर इ.स. २००२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांचे चित्रपटक्षेत्रातील योगदान गौरवले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९४६ साली देव आनंद यांच्या कारकिर्दीला 'हम एक है' या चित्रपटाने सुरुवात झाली. इ.स. १९४९ मध्ये त्यांनी नवकेतन फिल्म कंपनी बनवली आणि ३५हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.[ संदर्भ हवा ] त्यानंतर गेली अनेक दशके त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवला. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. हम दोनो, अमीर-गरीब, गाईड, पेइंग गेस्ट, बाजी, ज्वेल थीफ, सीआयडी, जॉनी मेरा नाम, वॉरंट, देस परदेस हे आणि असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठाना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली.[ संदर्भ हवा ] +संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणाऱ्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई.[१] +देव आनंद यांचा ३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी वयाच्या ८८व्या वर्षी लंडन, इंग्लंड मुक्कामी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. ते वैद्यकीय तपासण्यांसाठीच लंडन येथे गेले होते[ संदर्भ हवा ]. +जिद्दी, पेईंग गेस्ट,बाजी, ज्वेल थिफ सीआयडी, जॉनी मेरा नाम, अमीर गरीब, गाईड, वॉरंट, हरे रामा हरे कृष्णा आणि नौ दो ग्यारह.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6421.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e98ea33a6796f9411d8d3ee73ef64ec85af7c83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6421.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेमाहा काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6426.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..478bd43be000931a3216af424dddcd56d6f4f286 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6426.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +नेमेसिस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, चौथा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७२वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6458.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e72cc05fcb009891dca9d55d6257f24fcdd63b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6458.txt @@ -0,0 +1,2 @@ + नेराड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6464.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6464.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77b03253fc180b70363b3c8328ed0b5ad197ff29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6464.txt @@ -0,0 +1 @@ +नेरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6469.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a7a9c94921342ad75a22f65dfb71eab7def1f51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6469.txt @@ -0,0 +1,2 @@ + +नेरूळ-उरण मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वेचा एक रेल्वेमार्ग आहे. या मार्गावर तूर्त नेरूळ ते खारकोपरपर्यंत लोकल धावतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_649.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d2f0f8ab071578c9b3a362f89c2b79006633dc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_649.txt @@ -0,0 +1,18 @@ +धरमपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ३३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३७२ कुटुंबे राहतात. एकूण १८१८ लोकसंख्येपैकी ८९५ पुरुष तर ९२३ महिला आहेत. गावाची साक्षरता २७.२८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ३८.७२ आहे तर स्त्री साक्षरता १६.६० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २९३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.१२ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +फणसवाडी, शेणसरी, बापुगाव, पावण, चारीतर्फेजामशेत, मणिपूर, देवगाव, सोमनाथ, गणेशबाग, दहीगाव, देऊर ही जवळपासची गावे आहेत.धरमपूर समूह ग्रामपंचायतीमध्ये भावडी, धरमपूर आणि कोसेसरी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6493.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..965f3238db265472be95154226c85d42c4a236ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6493.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेली किम फर्टाडो (इंग्लिश: Nelly Kim Furtado, जन्म २ डिसेंबर, इ.स. १९७८) एक कनेडियाई गायिका-गीतकार, रेकॉर्ड निर्माती आणि अभिनेत्री आहे. फर्टाडो विक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया, केनेडा मधे वाढलेली आहे. +फर्टाडोला प्रसिद्धी आपल्या अल्बम वोआ, नेली! व त्याच्यातल्या गीत "आई एम लाइक अ बर्ड" मुळे भेटली. ह्या गीता मुळे तिला २००१ वर्षाचा जुनो पुरस्कार व २००२ वर्षाचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. आपली मूलगी नेविसच्या जन्मानंतर तिने आपला दूसरा अल्बम फोकलोर प्रदर्शित केला. हा अल्बम अमेरिकेत एवढा सफल झाला नाही. २००६ च्या उन्हाळ्यात तिने आपला तिसरा अल्बम लूज़ रिलीज़ केला. हा तिचा आत्तापर्यंतचा सर्वात लोकप्रिय अल्बम ठरला. तीन वर्षांनंतर तिने आपला स्पॅनिश अल्बम मी प्लान सप्टेंबर २००९ मध्ये प्रदर्शित केला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6498.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2330cb3440bf7170f2ed8b9872151b7c3595156d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6498.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेल्लोर हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. +हे शहर नेल्लोर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6501.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0cdf68589222ce2c3d28de0cf600c68da964d61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6501.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेल्लूर किंवा नेलोर (इंग्रजी:nelore cattle, तेलुगू:నెల్లూరు ఆవు) हा भारतीय गोवंशापासून निर्मित एक ब्राझील देशातील गोवंश आहे. इ.स. १८६८ मध्ये भारतातून ओंगल गोवंश जेव्हा ब्राझीलला पोहोचला, तेथून या गोवंशाचा स्थानिक प्रजातींशी संकर करून, संकर आणि निवड या दोन्ही पद्धतीने सध्याच्या नेल्लूर गोवंशाची निर्मिती केल्या गेली. आज हा ब्राझीलचा सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा मुख्य गोवंश आहे. याचा प्रमुख वापर मांसाहारासाठी केला जातो.[१] +त्याकाळी ओंगल गोवंश हा नेल्लोर प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळत होता, त्यामुळे या गोवंशाचे नाव नेलोर (इंग्रजीत nelore) असे ठेवण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रयोगानंतर यात पुढील महत्त्वाचे गुणधर्म उतरले- +या गोवंशाचा वापर अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीत सुद्धा केला गेला.[३] आज ब्राझील मधून हा गोवंश अर्जेन्टिना, पेराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका सहित अनेक मांसाहारी देशात निर्यात केला जातो. यामुळे गुझेरात पाठोपाठ हा गोवंश ब्राझीलच्या पशुधनात एक मनाचा गोवंश ठरला आहे.[४] +भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6529.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6464fddda222d7a60a086dbddbf69a778896e834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6529.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेल्सन आल्डरिच रॉकेफेलर (Nelson Aldrich Rockefeller; ८ जुलै १९०८ (1908-07-08) - +२६ जानेवारी, १९७९ (वय ७०), न्यू यॉर्क शहर) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४१वा उपराष्ट्राध्यक्ष होता. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९७४ ते १९७७ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९५९ ते १९७३ दरम्यान न्यू यॉर्क राज्याचा गव्हर्नर होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6530.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6464fddda222d7a60a086dbddbf69a778896e834 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6530.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेल्सन आल्डरिच रॉकेफेलर (Nelson Aldrich Rockefeller; ८ जुलै १९०८ (1908-07-08) - +२६ जानेवारी, १९७९ (वय ७०), न्यू यॉर्क शहर) हा एक अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचा ४१वा उपराष्ट्राध्यक्ष होता. रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असलेला हम्फ्री १९७४ ते १९७७ दरम्यान राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड ह्याच्या प्रशासनामध्ये उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९५९ ते १९७३ दरम्यान न्यू यॉर्क राज्याचा गव्हर्नर होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6554.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9108e3bc4052dd1cd0f1b7967d34883440f4364 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6554.txt @@ -0,0 +1 @@ +नेवारी किंवा नेपाली ही नेपाळ देशामध्ये हस्तलिखितांसाठी वापरल्या गेलेल्या अनेक लिपिंपैकी एक लिपी आहे आणि ह्याच नावाची एक स्थानिक भाषादेखील तेथे बोलली जाते. हल्लीच्या काळात नेवारी लिपीला ’प्रचलित लिपी’ किंवा ’प्रचलित नेवारी लिपी’ ह्या नावांनी ओळखले जाते. नेवारी लिपीचा वापर संस्कृत लेखांकरिता होत असे. ही लिपी अन्य भारतीय लिपींप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहीतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6582.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4791c3124930bf1b7185304fb2d6237c7b4201f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6582.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेव्हाडा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नेव्हाडा सिटी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०२,२४१ इतकी होती.[२] +नेव्हाडा काउंटीची रचना १८५१मध्ये झाली. ही काउंटी साक्रामेंटो-ग्रासव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6586.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6586.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6603.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39f751cefc78d0ae7e8650718d8978b4dee3b0d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6603.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेस काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6605.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afbe05317bc9f583ce1edcf9f17094bb1caed1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6605.txt @@ -0,0 +1 @@ +नेस वाडिया महाविद्यालय पुण्यातील महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना १५ जुलै, १९६९ रोजी झाली diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6650.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56c96355a1e759b23847beab951c752c2e158fec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6650.txt @@ -0,0 +1,8 @@ + नेहरूनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6653.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fa0f869c56ff92b225fdb72c8fb5e77158c2439 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6653.txt @@ -0,0 +1,2 @@ + नेहरूनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6657.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c444d87b63eece53bf31b72b8212aaac6de2d27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6657.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेहा कक्कर ( ६ जून १९८८) ही एक भारतीय गायिका आहे. तिने आजवर काही बॉलिवूड चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6673.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a987bc060cea021d547d210ecd145baf00c9b6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6673.txt @@ -0,0 +1,4 @@ +नेहा राजपाल (जून २३, इ.स. १९७८ - )या भारतीय संगीतसृष्टी, हिंदी चित्रपट आणि विशेषतः मराठी संगीतक्षेत्र, यांमधील नामवंत गायिका व कार्यक्रमांच्या सूत्रसंचालक आहेत. त्यांनी बंगाली, तेलुगू, गुजराती, सिंधी आणि कन्नड या इतर भारतीय भाषांमध्येसुद्धा गायन केलेले आहे. नेहा राजपाल सध्या एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे[१]. बॉलिवूडचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता विजय मौर्य आणि योगेश विनायक जोशी यांनी लिहिले आहे +त्यांचा जन्म २३ जून १९७८ मध्ये भारतातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या डोंबिवली शहरात झाला. त्यांनी एम.बी.बी.एस. ही डॉक्टरची पदवी एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे(नवी मुंबई) येथून मिळवली आहे. त्यांनी त्यांच्या गुरू विभावरी बांधवकर, यांच्याकडून किराणा घराणा पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतलेले आहे. संगीतकार अनिल मोहिले यांचे मार्गदर्शनसुद्धा त्यांना लाभले आहे +कोणतेही गाणे असो, शास्त्रीय, पॉप, सुगम संगीत किंवा लोकसंगीत, नेहा राजपाल यांचा गळा अगदी अचूक सूर पकडतो व श्रोत्यांना भारावून टाकतो. नेहाच्या आतापर्यंतच्या गायनक्षेत्राचा आढावा घेतला तरी त्यात वैविध्य आढळते. अगदी जिंगल, मालिका शीर्षक गीत, मराठी-हिंदी चित्रपट गीत व स्वतंत्र सोलो अल्बमपर्यंत त्यांचा प्रवास झाला आहे. महाराष्ट्रातील जनता नेहा राजपाल यांना, दूरदर्शनच्या ’सह्याद्री वाहिनी’वरील ’सह्याद्री अंताक्षरी’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनामुळे ओळखू लागली. +नेहा राजपाल यांनी आपले पहिले गाणे अनिल मोहिले यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली, ’तुझ्याचसाठी' या चित्रपटासाठी गायिले. त्यानंतर रामोजी राव यांचा 'चालू नवरा भोळी बायको', 'माणूस', 'लगीनघाई', 'माझं सौभाग्य' या मराठी चित्रपटांसाठी व 'नई पडोसन' या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी आपला आवाज दिला. सोनी म्युझिकने नेहाचा 'ये जो मोहब्बत है' हा अल्बम बनवला आहे. मराठी चित्रपटांबरोबरच 'रामायण', 'सारा आकाश', 'भाभी', 'महाभारत', हेमा मालिनीची 'कामिनी दामिनी', 'कागज की कश्ती', 'नॉक नॉक कौन है' यासारख्या लोकप्रिय हिंदी दूरचित्रवाणी मालिकांसाठी नेहा राजपाल यांच्या आवाजाचा उपयोग करून घेण्यात आला आहे. त्यांनी 'बिर्ला व्हाईट सिमेंट', 'लेक्सी पेन' यासारख्या अनेक जाहिरातीतही गाणी म्हटली आहेत. शंकर महादेवन यांच्याबरोबरही नेहाचअनेक अविस्मरणीय मैफिली रंगवल्या आहेत. इतकंच नव्हे तर देश- परदेशातही असंख्य गायनाचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत व श्रोत्यांकडून वाहवा मिळविली आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादीही मोठी आहे. यात सुरसंगम प्रतिष्ठानचा पुरस्कार, सोनी टीव्हीवरील ’आदाब अर्ज है’ पुरस्कार आणि ’अनिल मोहिले पुरस्कार’ आदींचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6688.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa80595fc5305d0a064c90b451587fb9ac8266eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6688.txt @@ -0,0 +1,11 @@ +मध्यपूर्व हे पृथ्वीवरील एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्ऋत्य आशियातील, लगतच्या यूरोपमधील व आफ्रिकेच्या उत्तर भागातील काही देश गणले जातात. इजिप्त, इराक, इराण, इस्रायल, ओमान, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, येमेन, लिबिया, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, सिरिया, सुदान, सौदी अरेबिया ही सर्व अरब राष्ट्रे, तुर्कस्तान आणि सायप्रस ही अर्ध-युरोपियन राष्ट्रे, आणि अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनीशिया या आफ्रिकी देशांचा स्थूलपणे, मध्यपूर्वेत समावेश होतो. +Notes: +a Under Israeli law. The UN doesn't recognize Jerusalem as Israel's capital. +b Includes the whole of the West Bank, according to the pre-1967 boundaries. +c In addition, there are around 400,000 Israeli settlers in the West Bank, of which half are in East-Jerusalem. + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6696.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9209dfc9b99faf80371093acddb564743111ea78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6696.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैऋत्य फ्लोरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: RSW, आप्रविको: KRSW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RSW) अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील फोर्ट मायर्स शहराजवळ असलेला विमानतळ आहे. १३,५५५ एकर जागेवर असलेला हा विमानतळ अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा (डेन्व्हर आणि डॅलास-फोर्ट वर्थ नंतर) मोठा विमानतळ आहे. +येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना प्रवासी आणि मालवाहतूक सेवा उपलब्ध आहे. याशिवाय कॅरिबियन, उत्तर अमेरिकेतील देश व युरोपमधील काही शहरांना देखील येथून थेट सेवा आहे. सन कंट्री एरलाइन्सचा येथे तळ आहे. साउथवेस्ट एरलाइन्स, आणि डेल्टा एरलाइन्स येथील प्रमुख विमानकंपन्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6713.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ee8613a02fe28e8427629920d8ccb94c912fe27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6713.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैनशेवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6731.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4e7ed319a2c0cabf4f53b11d0ec55edd8a8e05e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6731.txt @@ -0,0 +1,9 @@ +नैराश्य किंवा उदासीनता (इंग्रजी: Depression) ही मनाची उदासीन अवस्था आणि सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते आणि दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते.[१] २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.[२] +जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यापैकी ७ कोटी (१८ टक्के) लोक एकट्या भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसते. सद्या भारतात सुमारे ४ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.[३] ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१% रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.[४] +मानसिक आघात, अकारण केलेले आरोप, जीवलगांशी झालेले वादविवाद, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्पोट, प्रेमभंग, पार्किन्सन्स - हायपोथायरॉइड यासारखे किंवा अन्य शारीरिक आजार, ब्लड प्रेशर -स्टेरॉइडस व काही पित्तशामक औषधे, लहानपणी घडलेला एखाद्या दुर्दैवी प्रसंग, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन असल्यास नैराश्याचा धोका अधिक असतो. मात्र असे कारण नसताना सुद्धा जैविक घटकामुळे म्हणजेच मेंदूतील रासायनिक बदलामुळे नैराश्य येऊ शकते. मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर करणे याने सुद्धा नैराश्य येते.[५] +नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो व परिणामी नैराश्य येऊ शकते. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्येला कारणीभूत असतात. आणि नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. +काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे (मुख्यत्वे Serotonin व Norepihephrine) किंवा आनुवांशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते. +वरील लक्षणे १५ दिवसांच्यावर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते. +नैराश्यात वरील लक्षणे कमी-जास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते. आणि ते कमी असेल तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे शैराश्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. +वाढत्या गरजा किंवा कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी न झाल्यामुळे कधी कधी अगदी लहान गोष्टींमुळेही बरेच व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अडकतात आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन जाते. अशा परिस्थितीतून काही व्यक्ती लवकर बाहेर पडतात, तर काही व्यक्ती त्याच गोष्टीमध्ये गुरफटून राहतात. +भारतात १५ कोटी लोक कोणत्याना कोणत्या मानसिक दडपणाखाली जीवन जगत आहेत[६] त्यापैकी सुमारे ७ कोटी नैराश्यग्रस्त लोक आहेत. भारतात नैराश्याला बहुतांश वेळा दुर्लक्षित केले जाते. अनेक नैराश्यग्रस्त रुग्ण विशेषतः निम्न स्तरातील व्यक्ती आपल्या फॅमिली डॉक्टरकडून उपचार घेतात. भीतीमुळे ते मानसशास्त्रज्ञांकडे जात नाहीत किंवा लक्षणे दर्शवत नाहीत.[७] पुरेसे मनोविकारतज्ज्ञ आणि सर्वसामान्यांना परवडतील असे उपचार उपलब्ध होत नाहीत. नैराश्य बरेचदा शारीरिक लक्षणात वर्णन केले जाते विशेषतः महिलांकडून. महिलांच्या मध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे.पण त्यांना मिळणारे उपचारांवरचा खर्च मात्र पुरुषांच्या मानाने कमीच असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6733.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..620619460685e6e8d5a43c2365f590b9a153fc25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6733.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैरोबी जिमखाना क्लब हे नैरोबी, केन्या येथील क्रिकेटचे मैदान आणि संघ आहे. क्रिकेट विश्वचषक, २००३ दरम्यान ह्या मैदानावर दौन सामने खेळवले गेले होते. मैदानाची प्रेक्षकक्षमता ७,००० इतकी आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळच उत्तरेला वसलेले आहे. हे मैदान कन्यातील क्रिकेटचे मुख्य मैदान आहे. +समुद्रसपाटीपासून सुमारे ५,५०० फूट उंचीवर असलेले हे मैदान, प्रथम-श्रेणी क्रिकेटचे सर्वात उंचीवरील मैदानांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6735.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa80595fc5305d0a064c90b451587fb9ac8266eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6735.txt @@ -0,0 +1,11 @@ +मध्यपूर्व हे पृथ्वीवरील एक भौगोलिक क्षेत्र आहे. या क्षेत्रात कोणत्या देशांचा समावेश आहे किंवा कोणते देश समाविष्ट करावे याबद्दल काही निश्चित धोरण नसले, तरी मध्यपूर्वेत साधारणपणे भूमध्य समुद्राच्या पूर्वेकडील नैर्ऋत्य आशियातील, लगतच्या यूरोपमधील व आफ्रिकेच्या उत्तर भागातील काही देश गणले जातात. इजिप्त, इराक, इराण, इस्रायल, ओमान, कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, येमेन, लिबिया, लेबानन, संयुक्त अरब अमिराती, सिरिया, सुदान, सौदी अरेबिया ही सर्व अरब राष्ट्रे, तुर्कस्तान आणि सायप्रस ही अर्ध-युरोपियन राष्ट्रे, आणि अल्जीरिया, मोरोक्को, ट्यूनीशिया या आफ्रिकी देशांचा स्थूलपणे, मध्यपूर्वेत समावेश होतो. +Notes: +a Under Israeli law. The UN doesn't recognize Jerusalem as Israel's capital. +b Includes the whole of the West Bank, according to the pre-1967 boundaries. +c In addition, there are around 400,000 Israeli settlers in the West Bank, of which half are in East-Jerusalem. + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_675.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4587e030633e2ca0f444b836f3bf6704c3332507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_675.txt @@ -0,0 +1 @@ +धर्म और कानून हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6755.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd20927bc3960a36fe4adc47db25e6c0010637c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6755.txt @@ -0,0 +1,5 @@ +मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. [१] वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. [२] मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. [३] +मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व त्यांच्या भोवतीचे पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. [४] +सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत ते नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो. +पर्यावरण वर निबंध देखील भरपूर वेळा विचारला जातो तर त्यातही आपल्याल आपल्या पर्यावरण बद्दल योग्य माहीत देणे गरजेचे आहे. आजकाल पर्यावरणचे संतुलन ठेवणे ही मानवाची जवाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे. +s \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6794.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd8f3ee06f2844cde3ada43bf89441aaa06cba19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6794.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॉट काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6796.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fad2b40cbe9aea06933bed0dc3af19f4cc6b085a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6796.txt @@ -0,0 +1,4 @@ +नॉटिंगहॅम फॉरेस्ट फुटबॉल क्लब (इंग्लिश: Nottingham Forest Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या नॉटिंगहॅम शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८६५ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या द चॅंपियनशिप्स ह्या दुय्यम दर्जाच्या लीगमधे खेळतो. +अव्वल श्रेणी: +युरोपियन कप: + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_68.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_68.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e16e32d394b31b873a8e99d505d8c59627787248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_68.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दैनिक नवप्रभा हे गोव्यातील प्रतिष्ठित मराठी दैनिक आहे. द्वा.भ. कर्णिक, शांताराम बोकील, तुकाराम कोकजे, लक्ष्मीदास बोरकर, सुरेश वाळवे हे याचे माजी संपादक होते. गेली 15 वर्षे श्री. परेश प्रभू हे या दैनिकाचे संपादक आहेत. गोव्यातील हे एक प्रतिष्ठित दैनिक आहे. 1970 साली त्याची सुरुवात झाली. 2020 मध्ये त्याने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला. त्या निमिताने 'नवप्रभा एक सोनेरी प्रवास' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला असून त्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे शुभेच्छा संदेश, तसेच गेल्या पन्नास वर्षांतील गोव्यातील घटना घडामोडींचे वार्तांकन आहे. The Navprabha story ही डॉक्युमेंटरी यूट्यूबवर उपलब्ध आहे अंगण, आयुष, कुटुंब आदी पुरवण्या आणि अभ्यासपूर्ण अग्रलेख व वाचकांची पत्रे यासाठी नवप्रभा ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6816.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3999b031a56e05ec5381941847ba1a20c96b8e4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6816.txt @@ -0,0 +1,2 @@ +एडवर्ड विंचेस्टर नॉबी क्लार्क (९ ऑगस्ट, १९०२:एल्टन, हंटिंग्डनशायर, इंग्लंड - २८ एप्रिल, १८९२:किंग्स लिन, नॉरफोक, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आठ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6838.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7ba8e48e85f43d2bcd35f3f12cc0e04c038b705 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6838.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्वॉक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ८५,६०३ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6846.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6846.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6851.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fcae06118d1a294116dfe8b6edf0a73b96f49a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6851.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्थ वेस्ट हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. माफिकेंग ही नॉर्थ-वेस्ट प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6861.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dea3285c05369d742021ac198383b98c43bada90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6861.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॉर्थ प्लॅट नदी अमेरिकेतील मिसूरी नदीची उपनदी आहे. कॉलोराडो, वायोमिंग आणि नेब्रास्कामधून वाहणाऱ्या या नदीचे अरापाहो भाषेतील नाव बेईईनीसी आहे. +उगमापासून संगमापर्यंत ८९० किमी अंतर असलेली ही नदी वळणे धरता १,१५२ किमी लांबीची आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6870.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11a8471266fcd3fd244f7fef69c5021fd22d5902 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6870.txt @@ -0,0 +1 @@ +नॉर्थ वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा गाव आहे अॅडम्स काउंटी मधील ही वस्ती डेन्व्हर-अरोरा-लेकवुड महानगरक्षेत्राचा एक भाग आहे. २०२० च्या जनगणनेनुसार नॉर्थ वॉशिंग्टनची लोकसंख्या ७३३ होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6883.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fb50c623654220eb7a8c326fb36c55e0bc20b3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6883.txt @@ -0,0 +1 @@ +याहू! एक्स्ट्रा नॉर्दर्न नाइट्स न्यू झीलँड मधील प्रथम वर्गीय क्रिकेट संघ आहे. हा संघ न्यू झीलँडच्या ओकलंड सोडून उरलेल्या उत्तर द्वीपाचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6890.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a8bc6f7f5bc99c51dc512faab3fca1150710add --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6890.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉर्थम्बरलँड काउंटी, पेनसिल्व्हेनिया ही अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +नॉर्थम्बरलँड काउंटी, पेनसिल्व्हेनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6929.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3b5754a35bad99090765f7e4362d56c21b2beb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_6929.txt @@ -0,0 +1,2 @@ +नॉर्मन इयान थॉमसन (२३ जानेवारी, इ.स. १९२९ - ) हा  इंग्लंडकडून १९६४-५मध्ये पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7005.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe5ed78e3536bcb055090bc40904f5369bb59128 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7005.txt @@ -0,0 +1,2 @@ +इनो छाबी (१८ जून, १९८४:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत. +त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा ४ जुलै २०१८ रोजी झिम्बाब्वे वि पाकिस्तान असा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. १२ एप्रिल २०१९ रोजी ते झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यातील पंचगिरी त्यानी केली diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7026.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..537fe540456e477651b0594ac7f4a4d28be5c6f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7026.txt @@ -0,0 +1 @@ +नोएल डेव्हिड (रोमन लिपी: Noel Arthur David) (फेब्रुवारी २६, इ.स. १९७१ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून खेळलेला माजी क्रिकेट खेळाडू आहे. त्याने इ.स. १९९७ सालातील हंगामात भारताच्या राष्ट्रीय संघाकडून ४ एकदिवसीय सामने खेळले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने हैदराबाद संघाकडून सहभाग घेतला. डेव्हिड उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7027.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e5c05da4d1aeba5379487c3eb459904f8e72c8e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7027.txt @@ -0,0 +1,5 @@ +नोएल नवल टाटा (जन्म 1957) हे आयरिश नागरिकत्व असलेले भारतीय व्यापारी आहेत, ते ट्रेंट आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. तसेच टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आणि टायटन कंपनी आणि टाटा स्टीलचे उपाध्यक्ष आहेत. +ते टाटा कुटुंबाचा एक भाग आहेत आणि नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. ते टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा आणि जिमी टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. +टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून बॅचलर पदवी मिळवली आणि फ्रान्समधील INSEAD बिझनेस स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यकारी कार्यक्रमात सहभागी झाले.[१] +त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा इंटरनॅशनल येथे केली, जी परदेशात देऊ केलेली उत्पादने आणि सेवांसाठी टाटा समूहाची शाखा आहे. जून 1999 मध्ये, ते त्यांच्या आईने स्थापन केलेल्या ग्रुपच्या रिटेल शाखा ट्रेंटचे व्यवस्थापकीय संचालक बनले. तोपर्यंत, ट्रेंटने डिपार्टमेंट स्टोअर लिटलवुड्स इंटरनॅशनल विकत घेतले आणि त्याचे नाव बदलून वेस्टसाइड केले. टाटाने वेस्टसाइड विकसित करून ते फायदेशीर उपक्रमात बदलले. 2003 मध्ये, त्यांची टायटन इंडस्ट्रीज आणि व्होल्टासचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. +2010-2011 मध्ये अशी घोषणा करण्यात आली की टाटा हे टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक बनणार आहेत, ही कंपनी $70 अब्ज समुहाच्या परदेशातील व्यवसायाशी संबंधित आहे, ज्यामुळे त्यांना टाटा समूहाचे प्रमुख म्हणून रतन टाटा यांच्यानंतर तयार केले जात असल्याची अटकळ निर्माण झाली होती. तथापि, 2011 मध्ये त्यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले. ऑक्टोबर 2016 मध्ये, सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात आले आणि रतन टाटा यांनी फेब्रुवारी 2017 पर्यंत चार महिन्यांसाठी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. 2018 मध्ये त्यांना टायटन कंपनीचे उपाध्यक्ष बनवण्यात आले आणि फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांना सर रतन टाटा ट्रस्टच्या बोर्डात समाविष्ट करण्यात आले.[२] 29 मार्च 2022 रोजी त्यांची टाटा स्टीलचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_706.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b08ce887f7ab94edcfd14cd8f5915e88f0c8ec41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_706.txt @@ -0,0 +1 @@ +धर्मराव शरणाप्पा अफझलपूरकर ( मार्च २४,इ.स. १९२४) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7069.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..171383e807a757624f121fda74e4ff68f04d66d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7069.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया एन७८ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००८ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7085.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c9db6fa611f9242121b7660e4a15ca5616bcf97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7085.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोकिया एन९५ हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये ५ मेगापिक्सेल छायाचित्रक, एफएम रेडियो, ब्लूटूथ व आंतरजाल या सुविधा होत्या. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7088.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..175bb96e384c08296b99e4c37ea8835b7ccb4bc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7088.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ल्युमिया ६१० हा नोकियाच्या ल्युमिया मालिकेमधील एक भ्रमणध्वनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7097.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33a4aaf4f03992286adfecc1de643e666a211a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7097.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया सी२-०५ हा नोकियाच्या सी मालिकेमधील एक भ्रमणध्वनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_710.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42894dec1564ff3372d603b71f74b7bd2b1df14d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_710.txt @@ -0,0 +1 @@ +धर्मवरम विधानसभा मतदारसंघ - १६० हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. धर्मवरम हा विधानसभा मतदारसंघ हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7129.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83bd07066d26cc54abc06484e643f0745e3ee185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7129.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया २७०० क्लासिक हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये छायाचित्रक, एफएम रेडियो, ब्लूटूथ संयोजकता व आंतरजाल-आधारित ॲप्लिकेशन आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7137.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a59f7dbdaa0632a953cd516ca21db8fecb9290d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7137.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३१५५आय / व्हीआय ३१५५ हा नोकियाचा सीडीएमए भ्रमणध्वनी होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7144.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c0763372df2fbf42bf55f6ba00e8ecab43c45d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7144.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ३३३० हा नोकियाच्या ३००० या मालिकेमधील एक भ्रमणध्वनी आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7164.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0adde6dfdb7b6f78b6df13258df6943ee06f5b79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7164.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ५३०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7197.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d3186d48d752c92ddba196ccd77d40267483e3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7197.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६२१० मार्गदर्शक हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००८ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7212.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..362a56cc5b2b74ec0efe1663032beed2d25ebff4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7212.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६३०१ हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००७ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7237.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f1f2d9b5dec1fa6bdf1b5ce6703c36670619790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7237.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६७६० स्लाइड हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००९ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7239.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c37ef8a221b2319ec4b8766aa05b9f82673b3943 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7239.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ६८०० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००३ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7248.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c62f3120ba411e16f17d85e70d27323d18f6e391 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7248.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ७३९० हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००६ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7269.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6073ee6e94285fc6504a17130498c3f2769f6818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7269.txt @@ -0,0 +1 @@ +नोकिया ९५०० कम्युनिकेटर हा नोकियाचा भ्रमणध्वनी असून तो २००४ मध्ये प्रकाशित झाला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7313.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc723eff98c598f24c9db5682fba51b4f30cf937 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7313.txt @@ -0,0 +1,8 @@ +नोरा फतेही (जन्म:६ फेब्रुवारी, १९९२)[३][४] ही एक कॅनेडियन नर्तक, मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि निर्माती आहे, जी भारतीय चित्रपट सृष्टीत म्हणजे बॉलीवूड मध्ये तिच्या कामासाठी ओळखली जाते. तिने हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि तामिळ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने बॉलिवूड चित्रपट रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[५][६] तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत टेम्पर, बाहुबली: द बिगिनिंग आणि किक-२ सारख्या चित्रपटांमध्ये 'मसाला गीत' (आयटम नंबर) करून लोकप्रियता मिळवली आणि दोन मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले, डबल बॅरल आणि कायमकुलम कोचुन्नी. +इ.स. २०१५ मध्ये, ती 'बिग बॉस -९' या वास्तव प्रदर्शनी (रिअ‍ॅलिटी शो) मध्ये स्पर्धक होती आणि ८४व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले. इ.स. २०१६ मध्ये तिने वास्तव नृत्य प्रदर्शनी 'झलक दिखला जा' मध्ये भाग घेतला. ती सत्यमेव जयते या बॉलिवूड चित्रपटात देखील दिसली, ज्यात ती "दिलबर दिलबर दिलबर"[७] गाण्याच्या 'पुनर्निर्मित आवृत्ती'मध्ये दिसली. या पुनर्निर्मिती गाण्याने प्रसारणाच्या (रिलीजच्या) पहिल्या २४तासात यूट्यूबवर २०दशलक्ष दृश्ये ओलांडली. यूट्यूबवरील हे पहिले हिंदी गाणे बनले आहे ज्याने भारतात अशी प्रसिद्धी मिळवली.[८] तिने मोरक्कन हिप-हॉप ग्रुप फनेअर सोबत "दिलबर दिलबर दिलबर" गाण्याची अरबी आवृत्ती प्रदर्शित करण्यासाठी देखील सहकार्य केले. २०१९ मध्ये, तिने टांझानियन संगीतकार आणि गीतकार 'रायवानी' यांच्या सहकार्याने आपले पहिले आंतरराष्ट्रीय इंग्रजी गाणे 'पेपेटा' प्रसारित केले. +नोरा फतेही मोरोक्कन कुटुंबातून आलेली असून तिचा जन्म कॅनडामध्ये झाला आहे. विशेष म्हणजे एका मुलाखतीमध्ये तिने असे म्हटले आहे की ती स्वतःला "अंतःकरणाने भारतीय" मानते.[९] +फतेहीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बॉलिवूड चित्रपट रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन पासून केली आहे. त्यानंतर तिने पुरी जगन्नादच्या तेलुगू चित्रपट 'टेम्पर' मध्ये एक मसाला गीत केले. आणि अशा प्रकारे तिने दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.[१०] तिने इमरान हाश्मी आणि गुरमीत चौधरी यांच्यासोबत विक्रम भट्ट दिग्दर्शित आणि महेश भट्ट निर्मित ‘मिस्टर एक्स’ चित्रपटातही एक विशेष भूमिका केली आहे. +नंतर फतेही ने बाहुबली: द बिगिनिंग आणि किक - २ सारख्या बिग बजेट चित्रपटात देखील मसाला गीत केले आहे.[११][१२][१३] +डिसेंबर २०१५ मध्ये, फतेहीने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला जो त्याच्या नवव्या हंगामात वाइल्ड कार्ड एंटरर म्हणून होता.[१४] तिने १२व्या आठवड्यात (दिवस ८३) बेदखल होईपर्यंत बिग बॉसच्या घरात ३ आठवडे घालवले. ती २०१६ मध्ये झलक दिखला जा या स्पर्धेतही सहभागी झाली होती. तिने माय बर्थडे सॉंग चित्रपटात, संजय सूरी सोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका निभावली.[१५][१६] +६ मार्च २०२१ रोजी फतेही ही पहिली आफ्रिकन-अरब महिला कलाकार बनली जिचे "दिलबर" गाणे यूट्यूबवर एक अब्ज व्ह्यूज ओलांडले.[१७] +इ.स. २०२२ मध्ये, नोराने २०२२ फिफा विश्वचषक अंतिम समारंभात एक परफॉर्मन्स दिला.[१८][१९] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7324.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ae8d290cc2153b6e5a0b5fb41236cb428fa7b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7324.txt @@ -0,0 +1,3 @@ +नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन हे जर्मनी देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. जर्मनीच्या पश्चिम भागातील ऱ्हाइनलॅंड भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेल्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तरेस नीडरजाक्सन, पूर्वेस हेसेन, दक्षिणेस ऱ्हाइनलांड-फाल्त्स ही जर्मनीची राज्ये तर नैऋत्येस बेल्जियम तर पश्चिमेस नेदरलँड्स हे देश आहेत. ड्युसेलडॉर्फ ही नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी तर कोलोन हे सर्वात मोठे शहर आहे. ऱ्हाइन ही युरोपातील प्रमुख नदी ह्या राज्याच्या पश्चिम भागातून वाहते. +ऐतिहासिक काळापासून प्रशियाचा भूभाग असलेल्या ऱ्हाइनलॅंडचा उत्तर भाग व वेस्टफालिया हे दोन प्रदेश जोडून दुसऱ्या महायुद्धानंतर ह्या राज्याची निर्मिती करण्यात आली. जर्मनीच्या उद्योगीकरणाची सुरुवात ह्याच भागात झाली. त्यामुळे हे राज्य जर्मनीमधे औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत मानले जाते. आजही येथील रूर प्रदेशामध्ये जर्मनीमधील अनेक मोठे कारखाने आहेत. +खालील यादीत नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यामधील १ लाखांहून अधिक लोकसंख्या (२०१२ सालची) असलेली शहरे दिली आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7327.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f51680278eb93bc77f63bcc9411b860ec2d01ef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7327.txt @@ -0,0 +1,2 @@ +नोर्मा विल्सन (१४ सप्टेंबर, १९२९:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६१ ते १९६३ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१][२] +विल्सन ९२व्या वर्षी जानेवारी २०२२मध्ये मृत्यू पावली.[३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7328.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..070b19b7d344259e0959ce040ea54da21e6301ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7328.txt @@ -0,0 +1 @@ +बेट्टी नॉर्मा जॉन्सन तथा बेट्टी नॉर्मा व्हाइटमन (२८ डिसेंबर, १९२७:ऑस्ट्रेलिया - ९ जानेवारी, २०२३) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7336.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8fba995800ab8f92dfe677e8d920540b705b13c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7336.txt @@ -0,0 +1 @@ +नोलाची पहिली लढाई ही लढाई कार्थेज व रोमन प्रजासत्ताक यांच्यात लढली गेली. यात कुणचाच निर्णायक विजय झाला नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7350.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9e5ca2100c6c54deb2dff56ce145d1d859a92ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7350.txt @@ -0,0 +1,20 @@ + +भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या भारत सरकारच्या टेलीकॉम कंपनीने ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी चेन्नई येथील नोव्हार्टीयम सोल्युशन्स या कंपनीबरोबर होम कंप्युटींग सिस्टम असे नाव असलेल्या या संगणकाचे उत्पादन आणि विक्री यासाठी हातमिळवणी केली आहे. +नोवाटियमने अतिशय स्वस्त असं होम कॉम्प्युटिंग उपकरण विकसित केलं. नोव्हार्टीयम या संगणकांचे उत्पादन तसेच बीएसएनएल (BSNL)च्या विविध शाखांमार्फत विक्री या दोनही बाबी सांभाळणार आहे. ब्रॉडबॅंड जोडणीकरता डेस्कटॉप किंवा लॅपटॉप घेण्याची आवश्यकता नोवा नेटपीसी मुळे भासत नाही. +नोवाटियम सोल्युशनने आपल्या नोवा नेटपीसी वर्जन १ला डेव्हलप करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी घेतला. +सुरुवातीला चेक झालेल्या पीसींना जास्त बॅंडविड लागत होती. त्यात बदल करून कमी बॅंडविडवरही चालणारा नेटपीसी तयार करण्यात आला. कंपनीने अधिक क्षमतेचे नोवा नेव्हिगेटर तयार करण्यात आले. ते बीएसएनएल, एमटीएनएल आणि टीटीएसएलच्या ब्रॉडब्रॅंडवर चालू शकते +नेट पीसीला 11 जागतिक पेटंटस आहेत. गेल्या एका वर्षापासून ते दिल्लीमध्ये दिल्लीव्यतिरिक्त मॉरीशसमध्येही उपलब्ध आहे. +नोव्हा नेट पीसीची खरी उत्पादन किंमत रुपये ६५०० इतकी आहे मात्र भारत सरकारने प्रत्येक संगणकामागे ३५०० रुपये इतकी सबसीडी कंपनीला देउ केली आहे. +[१] +बीएसएनएल तर्फे इंटरनेटसाठी ब्रॉडबॅंड जोडणी केवळ रुपये २७४ प्रतीमाह या दराने पुरवीली जाइल. या संगणकाची किंमत कमी ठेवता यावी यासाठी हार्ड डीस्क संगणकातुन काढून टाकण्यात आली आहे. यामुळे संगणकात कोणत्याही प्रकारे डाटा सुरक्षीत करून ठेवता येणार नाही मात्र नेटवर्कशी जोडणी असल्या कारणाने नेटवर्कमधील सर्वर्सवर सर्व डेटा सेव्ह करता येईल. +बीएसएनएल के सर्वर में. साथ 5GB प्रदान की जाती है और कुछ अतिरिक्त पैसा देकर और अधिक प्राप्त कर सकते हैं. +नोवा नेटपीसी सोबत सेट टॉप बॉक्स, कीबोर्ड आणि माऊस देण्यात येईल पण कॉम्प्युटर हार्डवेर प्रणालीचं व्यवस्थापन सेंट्रल सर्व्हरवरून केलं जाईल. सर्व प्रकारची ॲंप्लिकेशन्स नोवा नेटपीसी धारकांना वापरता येतील. सेंट्रल सर्व्हर बीएसएनएलच्या ब्रॉडबॅंडशी जोडलेला आहे. +हा नेटपीसी स्लिम कम्प्युटर आहे. यात डेक्सटॉप पीसीप्रमाणे सर्व वैशिष्ट्यं आहेत. यातील एक सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे सॉप्टवेअर, हार्डवेरच्या मेनटेन्स आणि त्याला मॉर्डनाइझ करण्याच्या कटकटीतून सुटका करण्यात आली आहे. याचा डाटा एका कंेदीय ठिकाणी असलेल्या सर्वरमध्ये सुरक्षित ठेवला जातो. त्यामुळे सॉफ्टवेर, हार्डवेरची गरज नसते. यात तुम्हाला एक नेटपीसी बॉक्स, कीबोर्ड आणि माउस देण्यात येतो. हा पीसी ब्रॉडब्रण्डने सुरू होतो. +बीएसएनएल के बादल कम्प्यूटिंग. +एक मॉनिटर अथवा एक एलसीडी टीवी, कीबोर्ड और माउस. +आप Microsoft Office 2007 के साथ कुछ भी पर काम करने के लिए प्रदान की जाती हैं. Adobe reader etc also available. एडोब रीडर आदि भी उपलब्ध है. +आपके पास बीएसएनएल क्षेत्र . +नोवा नेटपीसी दोन पॅकेज मध्ये उपलब्ध आहे.त्यापैकी एक आहे, 1999 रुपये डाऊन पेमेंट आणि मासिक शुल्क फक्त 199 रुपये तर दुसरं पॅकेज आहे 2999 रुपये डाऊन पेमेंट आणि 175 मासिक शुल्क फक्त. नोवा नेटपीसीमुळे इंटरनेट कनेक्शनसाठी डेस्कटॉप कॉम्प्युटर घेण्याची अजिबात आवश्यकता नाही +तुम्ही घरी नसाल तर सीसीटिव्ही कॅमेऱ्याप्रमाणे तुम्ही घरावर नजर ठेवू शकतात. घरातील कम्प्युटर सुरू ठेवून बाहेर इंटरनेटच्या माध्यमातून यावर नजर ठेवता येणार आहे.[२] +१८०० ४२५ ६६८२ +http://www.novatium.com/netpc-hindi-presentation.htm Archived 2009-10-18 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7353.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81ac64df7884f2c9e363fb918543d7e3068c15f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7353.txt @@ -0,0 +1,5 @@ + +नोव्हाक जोकोविच (सर्बियन: Новак Ђоковић, Novak Đoković;) (२२ मे, इ.स. १९८७; बेलग्रेड, युगोस्लाव्हिया - हयात) हा एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. नोल व जोकर ह्या टोपणनावांनी ओळखला जाणाऱ्या नोव्हाकने २००८, २०११, २०१२, २०१३ ,२०१५ ,२०१६, २०१९, २०२० व २०२१ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९ साली विंबल्डन व २०११, २०१५ व २०१८ साली यू.एस. ओपन आणि २०१६ व २०२१ साली (फ्रेंच ओपन) ह्या १९ ग्रॅंड स्लॅम टेनिस स्पर्धा आतापर्यंत जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिस खेळाडू आहे. तसेच २०१० साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणाऱ्या संघामध्ये जोकोविच होता. +२०११ व २०१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २०११ सालामध्ये ७० एकेरी सामने जिंकले व केवळ ६ सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना जॉन मॅकएन्रोच्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २०११ व २०१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिस खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने २०११ मध्ये विक्रमी ५ ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिस खेळाडू रफायेल नदालला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २०१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले. +सर्बिया, बाल्कन तसेच भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. पीट सॅम्प्रास ह्या माजी अव्वल टेनिस खेळाडूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे. +जोकोविच आपल्या तडाखेबाज खेळासोबत खेळकर स्वभावासाठी देखील लोकप्रिय आहे. इतर टेनिस खेळाडूंच्या नकला करणे तसेच सामन्यादरम्यान तसेच सामना संपल्यानंतर टिवल्याबावल्या करणे इत्यादी विनोदी उद्योगात तो पारंगत आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7364.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3ff4c7cdee611ba5cd9a0845f1cde16724cf185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7364.txt @@ -0,0 +1,6 @@ + +नोव्हेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१९ वा किंवा लीप वर्षात ३२० वा दिवस असतो. + +नोव्हेंबर १३ - नोव्हेंबर १४ - नोव्हेंबर १५ - नोव्हेंबर १६ - नोव्हेंबर १७ - (नोव्हेंबर महिना) + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7391.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1468615e5c7b8fd144559e344ba624450aa05ef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7391.txt @@ -0,0 +1,3 @@ +नॉवगोरोद ओब्लास्त (रशियन: Новгородская область) हे रशियाच्या वायव्य भागातील एक ओब्लास्त आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7395.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a288dd2cb5f5c4fac2a4c8102cda73d210664382 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7395.txt @@ -0,0 +1 @@ +नोशतुश प्रदीप केंजीगे (२ मार्च, १९९१:अलाबामा, अमेरिका - ) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7485.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..857424de40a2c48a6934847be8c08e3768e71fce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7485.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू इंग्लिश हायस्कूल हे महाराष्ट्राच्या अकोला शहरातील रामदासपेठ येथे असलेली शाळा आहे या शाळेच्या जवळच रेल्वे स्टेशन, जिल्हा सत्र न्यायालय (कोर्ट) आहे. अकोला एज्युकेशन सोसायटी ही संस्था चांगले शिक्षण देण्याचे काम करते त्यातच न्यु इंग्लिश हायस्कुल ही शाळा समाविष्ट आहे. येथे वर्ग ५ वी ते १० वी शिक्षण दिले जाते. या शाळेला मोठे पटांगण आहे. या शाळेची स्थापना १९२७मध्ये करण्यात आली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7501.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d96d70f2206e1d16b84d75827c601684d72ad65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7501.txt @@ -0,0 +1,2 @@ + +न्युट्रिनो हा एक मूलभूत कण आहे. इटालियन भाषेतील या शब्दाचा अर्थ छोटा तटस्थ (विद्युतभाररहित) असा होतो. मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमध्ये न्युट्रिनोचे इलेक्ट्रॉन, म्युऑन व टाउ असे तीन स्वाद (प्रकार) आहेत. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियांद्वारे इलेक्ट्रॉन स्वादाच्या न्युट्रिनोंची सतत निर्मिती होत असते. याशिवाय पृथ्वीच्या वातावरणावर होणाऱ्या वैश्विक किरणांच्या भडिमाराने वातावरणाच्या वरच्या थरात इलेक्ट्रॉन तसेच म्युऑन स्वादाच्या न्युट्रिनोंची निर्मिती निरंतर चालू असते. हे सौर न्युट्रिनो तसेच वातावरणीय न्युट्रिनो पृथ्वीवर पोहोचेपर्यंत स्वादांदोलनांमुळे काही न्युट्रिनोंचे इतर स्वादांत परिवर्तन झालेले असते. न्युट्रिनोंचे तिसरे उगमस्थान म्हणजे पृथ्वीतलावरील अणुभट्ट्या. पृथ्वीवरील न्युट्रिनोंची अशी तीन उगमस्थाने जरी असली तरी त्यांत सिंहाचा वाटा हा सौर न्युट्रिनोंचाच असतो. दर सेकंदाला मानवी शरीरातून तब्बल ५०० खर्व न्युट्रिनो पार होत असतात. न्युट्रिनो केवळ अशक्त अन्योन्यक्रियांत व तेही अत्यंत अशक्तपणे सहभागी होत असल्याने बहुतांशी न्युट्रिनो हे पृथ्वीतून आरपार निघून जातात आणि त्यांच्या याच गुणधर्मामुळे शोधून काढण्यास तसेच अभ्यास करण्यास अत्यंत क्लिष्ट ठरतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_751.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_751.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69eabf69572c2959079896fdfcc9c924b06afea0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_751.txt @@ -0,0 +1 @@ +धर्मेंद्र कश्यप ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7517.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6414adcaf48c5565716b088029211638da796248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7517.txt @@ -0,0 +1 @@ +न्य हे ग्रीक वर्णमालेतील तेराव अक्षर आहे. रोमन लिपीमधील n ह्या अक्षराचा उगम न्यमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7523.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7b3d81af12f0a2901ae411758ab8408d7d22bab --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7523.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू इंग्लिश स्कूल ही पुणे येथील एक नामवंत शाळा आहे. +लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर , वामन शिवराम आपटे तसेच त्यांचे मित्र महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी १ जानेवारी, इ.स. १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी संस्थापकांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तत्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.[१]न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा अनेक वर्षे पुण्यातील कसबा पेठ आणि बुधवार पेठ यांच्या सरहद्दीवर असलेल्या नाना हौदासमोरच्या नाना फडणिसांच्या वाड्यात भरत असे. शेजारील वसंत टॉकीजमध्ये चालू असणाऱ्या चित्रपटांच्या आवाजाचा गोंधळ वाढू लागल्याने ही शाळा पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू ग्राउंड येथे नेली गेली, तिथेच ती सध्या आहे. ही शाळा डेक्कन एज्युकेशन सोसायटी चालवते. याच सोसायटीच्या पुण्यात नवीन मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल(रमणबाग), अहिल्यादेवी हायस्कूल, बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज या संस्था आहेत. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7530.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..857424de40a2c48a6934847be8c08e3768e71fce --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7530.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू इंग्लिश हायस्कूल हे महाराष्ट्राच्या अकोला शहरातील रामदासपेठ येथे असलेली शाळा आहे या शाळेच्या जवळच रेल्वे स्टेशन, जिल्हा सत्र न्यायालय (कोर्ट) आहे. अकोला एज्युकेशन सोसायटी ही संस्था चांगले शिक्षण देण्याचे काम करते त्यातच न्यु इंग्लिश हायस्कुल ही शाळा समाविष्ट आहे. येथे वर्ग ५ वी ते १० वी शिक्षण दिले जाते. या शाळेला मोठे पटांगण आहे. या शाळेची स्थापना १९२७मध्ये करण्यात आली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7551.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ded976a4ed2a643e85c8456840b9384e1ba6268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7551.txt @@ -0,0 +1,4 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +न्यू कॅलिडोनिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. न्यू कॅलिडोनिया ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागात वसला आहे. +न्यू कॅलिडोनिया ऑस्ट्रेलियाच्या १,२०० किमी पूर्वेस व न्यू झीलंडच्या १,५०० किमी ईशान्येस आहे. नूमेआ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7575.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00d2add09035ced618cea4af9ecd160b8b912e51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7575.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7576.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69af8eb47042017ed993c037cab553e701ddaf59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7576.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ४-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_761.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24d9aafa2f7c7287506be23d8c31a226b5a6eebe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_761.txt @@ -0,0 +1,2 @@ +धलाई जिल्हा हा भारताच्या त्रिपुरा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र अम्बासा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7633.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3f1743c385719c856cd78dbf5ec115a2e2fff98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7633.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर ते डिसेंबर २००३ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला आणि पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका खेळली. पाकिस्तानने मालिका ५-० ने जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व ख्रिस केर्न्स आणि पाकिस्तानचे नेतृत्व इंझमाम-उल-हक यांनी केले.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7637.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99142652dc9e2af6e0b1aa9fcb77dc40973b3e1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7637.txt @@ -0,0 +1,6 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने एप्रिल २०२४ मध्ये पाच ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला.[१][२] या मालिकेने २०२४ आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकासाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग बनवला.[३] मालिकेतील पहिले तीन टी२०आ सामने रावळपिंडी येथे झाले आणि उर्वरित दोन टी२०आ सामन्यांसाठी संघ लाहोरला गेला.[४] +पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अझहर महमूदची या मालिकेसाठी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली.[५] +९ एप्रिल २०२४ रोजी पीसीबीने या मालिकेसाठी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली.[८] हसीबुल्लाह खान, मोहम्मद अली, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, आणि सलमान अली आगा यांची राखीव म्हणून नावे होती.[९] +१२ एप्रिल २०२४ रोजी, न्यू झीलंडचे फिन ॲलन आणि ॲडम मिल्ने यांना त्यांच्या दुखापतींमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले,[१०] त्यांच्या जागी टॉम ब्लंडेल आणि झॅक फॉल्केस यांची निवड करण्यात आली.[११] +२० एप्रिल २०२४ रोजी, पाकिस्तानच्या आझम खानला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर काढण्यात आले[१२] आणि हसीबुल्लाह खानला मुख्य संघात स्थान देण्यात आले.[१३] +२४ एप्रिल २०२४ रोजी, मोहम्मद रिझवान आणि इरफान खान या दोघांनाही शेवटच्या दोन टी२०आ सामन्यांसाठी पाकिस्तानच्या संघातून वगळण्यात आले.[१४] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7646.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b77dbba012a70365792c2529042c8553591e063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7646.txt @@ -0,0 +1,7 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२१ दरम्यान बांगलादेशचा दौरा केला. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिका फक्त तीन सामन्यांची होती. परंतु नंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केलेल्या विनंतीनुसार न्यू झीलंडने आणखी दोन सामने खेळण्यास अनुमती दर्शवली. त्यानुसार पाच ट्वेंटी२० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सर्व सामने राजधानी ढाका मधील शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान या ठिकाणी खेळवण्यात आले. +बांगलादेशने पहिले दोन सामने जिंकत मालिकेत आघाडी घेतली. न्यू झीलंडने तिसरा सामना जिंकत मालिकेत पुनरागमन करायचा प्रयत्न केला. परंतु बांगलादेशने चौथ्या सामन्यात विजय मिळवत एक सामना शेष असताना मालिका जिंकली. बांगलादेशने न्यू झीलंडविरुद्ध पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिका जिंकली. न्यू झीलंडने पाचवा सामना जिंकला परंतु त्याआधीच बांगलादेशने मालिकाविजय निश्चित केला असल्याने बांगलादेशने ३-२ ने मालिका जिंकली. + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7647.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17c8e0c556c3cccdd307c840c802f9293e7e3be1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7647.txt @@ -0,0 +1,5 @@ +न्यू झीलंड पुरुष क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने खेळण्यासाठी सप्टेंबर २०२३ मध्ये बांगलादेशचा दौरा केला.[१][२] आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) एका प्रसिद्धीपत्रकात द्विपक्षीय मालिकेला अंतिम रूप दिले.[३] २०२३ क्रिकेट विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांची तयारी म्हणून या सामन्यांचा वापर करण्यात आला.[४] +विश्वचषकानंतर, न्यू झीलंड संघ नोव्हेंबर २०२३ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी परतला.[५] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनली.[६] +सुरुवातीला, न्यू झीलंड कसोटी मालिकेपूर्वी सिल्हेटमध्ये दोन दिवसीय सराव सामना खेळणार होता. तथापि, प्रदीर्घ विश्वचषक मोहिमेनंतर, न्यू झीलंड क्रिकेटने (एनझेडसी) खेळाडूंचा थकवा टाळण्यासाठी सराव सामना रद्द करण्याची विनंती केली.[७] +बांगलादेशने लिटन दास, तमीम इक्बाल यांना तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती दिली तर मुस्तफिजुर रहमान, सौम्य सरकार आणि खालेद अहमद यांना संघातून वगळण्यात आले. नजमुल हुसेन शांतो, मुशफिकर रहीम, मेहदी हसन मिराज आणि शोरिफुल इस्लाम यांचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे, तर तिसऱ्या वनडेसाठी शांतोला बांगलादेशचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.[१२] +१७ नोव्हेंबर २०२३ रोजी, नील वॅगनरने जखमी मॅट हेन्रीची जागा न्यू झीलंडच्या कसोटी संघात घेतली.[१३] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7649.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc1e121ef8af18576610d05cb31a19de0fa6ee93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7649.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६५ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा दुसरा भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व जॉन रिचर्ड रीड यांच्याकडे होते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7658.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..014787c6ea80497687fef16e4bf29bd0e4a322fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7658.txt @@ -0,0 +1,15 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१६ दरम्यान ३-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] कसोटी मालिका भारताने ३-० अशी जिंकली तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंडचा दणदणीत पराभव करून एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात टाकली. +एप्रिल २०१६, रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले होते की कसोटी मालिकेतील एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळवला जाईल.[४] त्यावर प्रतिक्रिया देताना न्यू झीलंड क्रिकेटने नमूद केले की "त्याआधी इतर बऱ्याच गोष्टींना अंतिम स्वरूप देणे बाकी आहे".[५] जून २०१६, मध्ये भारताने २०१६/१७ च्या मोसमासाठी वेळापत्रक जाहीर केले, परंतु त्यात कोठेही दिवस/रात्र कसोटीबद्दल नमूद केले नव्हते.[६] परंतु बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले की कोलकातामधील सामना दिवस/रात्र होणार आहे.[७][८] परंतु यानंतर जूनच्या शेवटी सामन्यांच्या तारखांची घोषणा झाली, आणि बीसीसीआयने नमूद केले की सर्व कसोटी सामने स्थानिक वेळेनुसार ९:३० वाजता सुरू होतील.[९] सप्टेंबर २०१६ मध्ये, बीसीसीआयने २०१६-१७ मोसमातील कोणतीही कसोटी दिवस/रात्र खेळवली जाणार नाही ह्या वृत्ताला पुष्टी दिली.[१०][११] +सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीसीआयने १९ ऑक्टोबर रोजी निर्धारित असलेला दुसरा एकदिवसीय सामना करवा चौथमुळे २० ऑक्टोबर रोजी खेळवण्याचा निर्णय घेतला.[१२][१३] कानपूर येथे होणारा पहिला कसोटी सामना हा भारताचा ५०० कसोटी सामना असेल.[१४] धरमशाला येथे खेळवला गेलेला पहिला एकदिवसीय सामना हा भारताचा ९०० वा एकदिवसीय सामना होता.[१५] +दुसरी कसोटी संपल्या नंतर, लोढा समितीने बीसीसीआयची बँक खाती गोठविली आहेत अशा बातम्या आल्या.[१६] त्यानंतर बीसीसीआयने दौऱ्यावरील उर्वरीत सामने रद्द होण्याची भिती व्यक्त केली.[१७] न्यू झीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट म्हणाले, संघ दौरा चालूच ठेवेल आणि सध्या इंदूरला जायची तयारी करत आहे.[१८] लोढा समितीने त्यांचे म्हणणे स्पष्ट करताना सांगितले की बीसीसीआयची कोणतीही खाती गोठवण्यात आलेली नाहीत, परंतु मंडळाशी संलग्न राज्य संघटनांना पैसे देण्यास मनाई करण्यात आलेली आहे.[१९][२०] +कसोटी मालिकेतील दुसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. तिसऱ्या कसोटीसह मालिका ३-० अशी जिंकल्यानंतर भारतीय संघाला आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची गदा बहाल करण्यात आली. असा मान मिळवणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय कर्णदार ठरला.[२१] + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7686.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fd4b8b6fd74f59499c1f009704b4032c770a76 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7686.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून आणि जुलै २००२ मध्ये नेदरलँड्स आणि आयर्लंडचा दौरा केला. त्यांनी नेदरलँड्स ३-० आणि आयर्लंड २-० ने पराभूत करून तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत दोन्ही बाजू खेळल्या. दौऱ्यानंतर, ते इंग्लंडमध्ये तिरंगी मालिकेत इंग्लंड आणि भारत खेळले.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7708.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c31fd643153120d141dab6d64ff7c4526ea86950 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7708.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०१२ आणि जानेवारी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात चार महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामने होते ज्यात रोझ बाउलसाठी आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांचा समावेश होता. २८ नोव्हेंबर २०१२ रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेसाठी १३ सदस्यीय संघाची घोषणा केली.[१] त्याच दिवशी न्यू झीलंड महिलांनी एकदिवसीय मालिकेसाठी विकेटकीपर रॅचेल प्रिस्टच्या रिकॉलसह त्यांच्या १४ सदस्यीय संघाची घोषणा केली.[२] ऑस्ट्रेलियाचा टी२०आ संघ २१ जानेवारी २०१३ रोजी मालिकेच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आला आणि न्यू झीलंडने १७ जानेवारी २०१३ रोजी त्यांच्या टी२०आ संघाची घोषणा केली.[३][४] +पहिला सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर आणि इतर तीन सामने नॉर्थ सिडनी ओव्हल येथे खेळले जाणारे वनडे सामने संपूर्ण सिडनीमध्ये खेळले गेले. टी२०आ मालिका मेलबर्न येथे झाली आणि सर्व सामने सेंट किल्डा येथील जंक्शन ओव्हल येथे खेळले गेले. +न्यू झीलंडने पहिला एकदिवसीय सामना जिंकला, कर्णधार सुझी बेट्सने वनडेतील तिसरे शतक झळकावले.[५] ऑस्ट्रेलियाने पुढील तीन सामने जिंकून मालिका ३-१ ने जिंकून त्यांचा सलग चौथा रोझ बाउल विजय बनवला.[६] महिला टी२०आ मालिका न्यू झीलंडने २-१ ने जिंकली. न्यू झीलंडने पहिला सामना ६ गडी राखून जिंकल्यानंतर, [७] त्यानंतर अखेरच्या षटकात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिका १ अशी बरोबरी केली.[८] न्यू झीलंडने अंतिम सामना ७ गडी राखून जिंकला आणि त्यामुळे मालिका जिंकली.[९] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7714.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a770a15202d2dfdd8357e17e6925201976266e91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7714.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ८ ऑगस्ट १९८४ रोजी एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. हा न्यू झीलंड महिलांचा पहिला नेदरलँड्स दौरा होता. नेदरलँड्स महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. हा दौरा न्यू झीलंड महिलांच्या १९८४ इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच झाला. +नेदरलँड्स क्रिकेट बोर्डाला स्थापना होऊन ५० वर्षे झाल्याने हा एकमेव सामना अयोजित केला गेला होता. बाबेट व्हान थिउनेनब्रूक हिला सोडून सर्व नेदरलँड्स संघातील खेळाडूंनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. बाबेट यापूर्वी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघाकडून १ महिला एकदिवससीय सामना खेळला होता. या सामन्याद्वारे बाबेटने नेदरलँड्सतर्फे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. +हार्लेम शहरातील स्पोर्टपार्क कोनिंकलिजेके एचएफसी या मैदानावर ८ ऑगस्ट १९८४ रोजी झालेल्या एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने ६७ धावांनी विजय मिळवला. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7717.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6da1c15bc8b2fbb6a6df60c24b0351497217f16e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7717.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंडच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २००३ मध्ये भारताचा दौरा केला. त्यांनी भारताकडून एक कसोटी सामना आणि पाच एकदिवसीय सामने खेळले, कसोटी अनिर्णित राहिली आणि एकदिवसीय मालिका ४-१ ने गमावली.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7728.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a936860c824aa3cd43a7380953acfdec7667e62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7728.txt @@ -0,0 +1,5 @@ +कसोटी किट +वनडे किट +टी२०आ किट +न्यू झीलँड १९ वर्षांखालील क्रिकेट संघ न्यू झीलँड या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये प्रतिनिधित्व करतो. +या संघाला एकदाही १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकता आलेला नाही. १९९८ सालच्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात न्यू झीलंडला उपविजेते स्थानावर समाधान मानावे लागले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7740.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c63327e17f1912b68208fcbcb57eb471d55afb72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7740.txt @@ -0,0 +1,6 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ मध्ये आयर्लंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. +सदर मालिका जून-जुलै २०२० मध्ये अपेक्षित होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. सरतेशेवटी मालिका जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पहिला वनडे सामना अतिशय थरारक झाला. प्रथम फलंदाजी करून हॅरी टेक्टरच्य शतकाच्या मदतीने आयर्लंडने ३०० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू झीलंडने कमी धावांमध्ये जास्त गडी गमावले. परंतु मायकेल ब्रेसवेलच्या अप्रतिम शतकाच्या जोरावर न्यू झीलंडने १ गडी आणि १ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकत दौऱ्याची विजयी सुरुवात केली. पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवत न्यू झीलंडने मालिका ३-० ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकादेखील न्यू झीलंडने ३-० ने जिंकली. + + + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7742.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6ad44e49e0f9a85d1a78000d384473ebeacb19e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7742.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7746.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdae27a8744d14c54a08c66d033b4813f354ad4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7746.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7754.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81899bf8abd11c37c33e1b0d760f5fbb7d40d3d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7754.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने २००४ हंगामात इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ही मालिका इंग्लंडने ३-० ने जिंकली, १९९७ नंतर प्रथमच त्यांनी दोन्ही संघांमधील कसोटी मालिका जिंकली. दौऱ्यादरम्यान न्यू झीलंड नॅटवेस्ट मालिकेतही खेळला, जी वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांचा समावेश असलेली त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. +मायकल वॉनने फलंदाजीच्या सरावात गुडघा फिरवल्याने इंग्लंडला मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कर्णधार बदलण्याची सक्ती करण्यात आली. त्याच्या जाण्याचा अर्थ असा की मार्कस ट्रेस्कोथिकला स्टँड-इन कर्णधार म्हणून नाव देण्यात आले आणि अँड्र्यू स्ट्रॉसला पदार्पण करण्यासाठी संघात बोलावण्यात आले. पहिल्या डावात ११२ धावा केल्यानंतर, लॉर्ड्सवर पदार्पणात शतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला आणि दुसऱ्या डावात ८३ धावा करणारा स्ट्रॉसला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या मालिकेतील सलामीचा सामनाही महत्त्वाचा होता कारण तो इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैनच्या कारकिर्दीतील अंतिम सामना होता, त्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नाबाद १०३ धावा केल्या आणि विजयी धावा फटकावल्या.[१] +इंग्लंडचा स्टीव्ह हार्मिसन आणि न्यू झीलंडचा मार्क रिचर्डसन अशी या मालिकेतील खेळाडूंची नावे आहेत. हार्मिसनने २१ विकेट घेतल्या, जे या मालिकेतील इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा नऊ अधिक, २२.०९ च्या सरासरीने ४/७४ च्या सर्वोत्तम डावात आहेत. रिचर्डसन हा या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, त्याने ६१.५० च्या सरासरीने ३६९ धावा आणि १०१ च्या सर्वोच्च धावा केल्या.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7813.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b0ee22271a8dd35d1a087463b541be65ed8cbb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7813.txt @@ -0,0 +1,11 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये पाकिस्तानविरूद्ध ३ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार आहे.[१] +पाकिस्तानने ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकून सलग ११ द्विपक्षीय ट्वेंटी२० मालिका जिंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7859.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc4e1de485200fa42e8f9b8b7a6a329a208566bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7859.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने ३० ऑक्टोबर २०१२ ते २९ नोव्हेंबर २०१२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात दोन कसोटी सामने, पाच एकदिवसीय सामने आणि एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता. श्रीलंका क्रिकेटने न्यू झीलंडविरुद्धचा दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवरून पल्लेकेले क्रिकेट स्टेडियममध्ये हलवला, कारण तीन आठवड्यांच्या पावसाळ्यानंतर प्रेमदासा येथे पूर आला होता.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7870.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..858db450b9917aa3257dd6dd39f8c57e750bd39e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7870.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला.[१] या दौऱ्यात एक महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने होते.[२][३] न्यू झीलंडने महिलांचा एकमात्र टी२०आ सामना दहा गडी राखून जिंकला.[४] +मालिकेतील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्यात, न्यू झीलंडने त्यांच्या ५० षटकात ४९०/४ धावा करत सर्वोच्च डावाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.[५] त्यावेळी पुरुष किंवा महिला एकदिवसीय सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या होती.[६] याने १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४५५/५ चा न्यू झीलंडचा यापूर्वीचा विक्रम मोडला.[७] +तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात, न्यू झीलंडच्या अमेलिया केरने महिला एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवली आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू, पुरुष किंवा महिला बनली, जेव्हा तिने नाबाद २३२ धावा केल्या.[८][९] न्यू झीलंडने महिला एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली,[१०] सलग तीन सामन्यांमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या, असे करणारा पुरुष किंवा महिला वनडेमधला पहिला संघ बनला.[८] केरने महिला एकदिवसीय मालिका सर्वाधिक धावा करणारी आणि विकेट घेणारी खेळाडू म्हणून पूर्ण केली आणि तिला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.[११] +चुका उधृत करा: "nb" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7894.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78232049a9faff9f4ead8fba8fb4b9eb73603e3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7894.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जून २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकली. २००९ आयसीसी महिला विश्व ट्वेंटी२० मध्ये दोन्ही संघांच्या सहभागापूर्वी ही मालिका होती.[१][२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_791.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d42e4391038f0a05b60e2897f632666c6ad81e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_791.txt @@ -0,0 +1,2 @@ +धांदरे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7925.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acf9c8e85aaa56af63135eda5f5c22686b10c0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7925.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी येथे आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. +सर्व माहिती २६ मार्च २००८ पर्यंतची आहे. +Note: diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7933.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58820b95b1a26d408c660dabc3144611f3b16b08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7933.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला इंग्लंड दौरा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7938.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ecabf14b6485389f76c87166bea52f6cbe4fb16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7938.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९७८ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे ३-० आणि २-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7939.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..891fd127d57bc1cb42ad087922470c250257d13b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7939.txt @@ -0,0 +1,14 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. दौऱ्यावर २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील विजेत्याला ह्या मालिकेपासून चॅपेल-हॅडली चषक देण्यात येईल. +कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ ने बरोबरीत सुटली. एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. +ह्याशिवाय दौऱ्यादरम्यान एक प्रथमश्रेणी सामना आणि एक मर्यादित षटकांचा सामनासुद्धा खेळवण्यात आला. +११-१४ नोव्हेंबर २००४ | सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी +न्यूझीलॅंडर्स २१३ आणि २०१; न्यू साऊथ वेल्स २८६ आणि १२९/१ (लक्ष्यः १२९) +न्यू साऊथ वेल्स ९ गडी राखून विजयी +धावफलक +२ डिसेंबर २००४ | अल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्न +न्यूझीलॅंडर्स २७७/७ (४०/४० षटके); व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल २४३ (३८.३/४० षटके) +न्यूझीलॅंडर्स ३४ धावांनी विजयी +धावफलक + + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7944.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c56dd5b1dd4edf88bf0cc709c66cad5927f8ed54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7944.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९५५-जानेवारी १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. न्यू झीलंडचा हा पहिला भारत दौरा होता. भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली. न्यू झीलंडचे नेतृत्व हॅरी केव्ह यांच्याकडे होते. कसोटी मालिकेव्यतिरिक्त न्यू झीलंडने ५ तीन-दिवसीय सराव सामने भारताच्या स्थानिक संघांशी खेळले. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_795.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5c7de60e6bf3e9828139a2e912d96ee43be5369 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_795.txt @@ -0,0 +1,8 @@ + धाऊलवल्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7985.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56938d659639091ed383feb62375ff95b69bb64f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7985.txt @@ -0,0 +1,6 @@ +न्यू यॉर्क (इंग्लिश: New York) हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. +न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टारियो सरोवर, पूर्वेला ईरी सरोवर, दक्षिणेला पेनसिल्व्हेनिया व न्यू जर्सी, आग्नेयेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला व्हरमॉंट, कनेटिकट व मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. आल्बनी ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यू यॉर्क राज्य आणि न्यू यॉर्क शहर ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' (New York State) असा स्पष्टपणे केला जातो. +न्यू यॉर्क राज्याची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यापैकी बव्हंशी उलाढाल न्यू यॉर्क शहराशी निगडित आहे. वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच बाबतीत न्यू यॉर्क अमेरिकेचे एक आघाडीचे राज्य मानले जाते. + +खालील सहा न्यू यॉर्क राज्यातील सर्वात मोठी शहरे आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7989.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0bbedb38d87328ecfee7edb35ae62a6b3f4acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7989.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू यॉर्क जायंट्स (इंग्लिश: New York Giants) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगर क्षेत्रामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९२५ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर ४ वेळा एनएफएल चॅंपियनशिप तर ४ वेळा सुपर बोल जिंकला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7990.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b0bbedb38d87328ecfee7edb35ae62a6b3f4acb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7990.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू यॉर्क जायंट्स (इंग्लिश: New York Giants) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगर क्षेत्रामधील एक व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील पूर्व विभागातून खेळतो. इ.स. १९२५ साली स्थापन झालेला ह्या संघाने आजवर ४ वेळा एनएफएल चॅंपियनशिप तर ४ वेळा सुपर बोल जिंकला आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7996.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_7996.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_80.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_80.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f8a9e8538f5425d3a9739c1bbf3c1da31d06089 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_80.txt @@ -0,0 +1 @@ +दैवज्ञ हा बहुतांश पश्चिम किनारपट्टीवर राहणारा हिंदू ब्राह्मण समाज आहे. ही दैवज्ञ पोटजात गोवा, किनाऱ्यावरील कर्नाटक, तसेच किनाऱ्यावरील महाराष्ट्राची निवासी आहे.[ संदर्भ हवा ] या क्षेत्रात यांना 'शेठ' म्हटले जाते, जे 'श्रेष्ठ' किंवा 'श्रेष्ठिन्'चा अपभ्रंश आहे. हे लोक मूळचे गोव्यातील असून इस्लामी व पोर्तुगीज आक्रमणांमूळे कर्नाटकात ,महाराष्ट्रात तसेच केरळात स्थायिक झाले.ते कोंकणी तसेच मराठी बोलतात, पौरोहित्य करणारे दैवज्ञ पुरोहित वगळता ईतर मत्स्याहारी असून जवाहिरे आणि सोन्याचा धंदा करतात. त्यांच्यात अत्रि,कौशिक,भारद्वाज,वत्स इ. गोत्रें असून ते प्रामुख्याने शांकरमतानुयायि आहेत तसेच थोडे लोक मध्वानुयायि आहेत.ते आपले पुर्वज शाकद्वीपि मग लोक आहेत असे मानतात.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8008.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5dafe285451455a422fd6620029fddfb8d5283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8008.txt @@ -0,0 +1,5 @@ +NYC subway-4D.svg +न्यू यॉर्क सिटी सबवे (इंग्लिश: New York City Subway) ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क महानगरामधील उपनगरी जलद वाहतूक रेल्वे सेवा आहे. एकूण २०९ मैल लांबीच्या २४ मार्गांवर धावणारी व २६८ स्थानकांना सेवा पुरवणारी न्यू यॉर्क सिटी सबवे ही जगातील सर्वात जुन्या व विस्तृत जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहे. ही सेवा अमेरिकेमधील सर्वात वर्दळीची तर जगातील टोकियो, मॉस्को व सोल खालोखाल चौथ्या क्रमांकाची वर्दळीची आहे. दररोज सुमारे ४३,९५,०६३ प्रवासी ह्या रेल्वेने प्रवास करतात. +न्यू यॉर्क सिटी सबवे २७ ऑक्टोबर, इ.स. १९०४ रोजी सुरू झाली. ही रेल्वे न्यू यॉर्क शहराच्या पाचपैकी मॅनहॅटन, ब्रूकलिन, क्वीन्स व ब्रॉंक्स ह्या चार नगरांना जोडते. + +न्यू यॉर्क सिटी सबवेचे एकूण २८ सेवा १० मार्गांवरून धावतात. यांशिवाय ३ शटल सेवाही उपलब्ध आहेत. हे सगळे मार्ग २४ तास चालू असतात परंतु रात्री उशिरा अधिक वेळाने गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_801.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef665984f95fe9013aac1e27faf20dabe08cfb62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_801.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोसेफ रॉबिनेट बायडेन, ज्युनियर (इंग्लिश: Joseph Robinette "Joe" Biden Jr.; २० नोव्हेंबर, १९४२:स्क्रॅन्टन, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी व देशाचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. ९ नोव्हेंबर, २०२० रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून गेले. ते २० जानेवारी, २०२१ रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष आहेत. +२००८ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामासोबत निवडून आल्यानंतर २०१२ साली ओबामा- बायडेन यांनी विजय मिळवून सत्ता राखली. उपराष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी बायडेन १९७३ ते २००९ डेलावेर राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. सेनेटमधील आपल्या ३६ वर्षांच्या कारकिर्दीत बायडेन अनेक समित्यांचे अध्यक्ष होते. १९९८ व २००८ साली बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. +बायडेन यांनी २०१६ सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत भाग घेतला नाही. २०२० सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत बायडेन जिंकले. +बायडेन यांनी डेलावेर विद्यापीठातून बीएची पदवी मिळवली. १९६८ मध्ये त्यांनी सिरॅक्यूझ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. १९७२ च्या निवडणुकींमध्ये बायडेन यांनी डेलावेर मधून सेनेटची निवडणूक जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_804.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c810ec84e18187428f04fab4a27df03752bab942 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_804.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेहराब होसेन जुनियर (बंगाली:মেহরাব হোসেন; ८ जुलै, इ.स. १९८७ - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करीत असे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8046.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0f58112ce0afbfec871b1369404773365fbe161 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8046.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू हेवन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२९,७७९ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8057.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72682b1b915a9e9acc8e4faec66523304b92d514 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8057.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 54°58′N 1°36′W / 54.967°N 1.600°W / 54.967; -1.600 + +न्यूकॅसल अपॉन टाईन (संक्षेप नाव: न्यूकॅसल) हे इंग्लंडमधील एक शहर आहे. न्यूकॅसल शहर इंग्लंडच्या टाईन व वेयर काउंटीमध्ये टाईन नदीच्या तीरावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8059.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8eb8b708afb3e47fc0539c462bef9bfa5035813 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8059.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 32°55′S 151°45′E / 32.917°S 151.750°E / -32.917; 151.750 + +न्यूकॅसल हे ऑस्ट्रेलिया देशाच्या न्यू साउथ वेल्स ह्या राज्यामधील सिडनी खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्राच्या किनाऱ्यावर सिडनीच्या १६२ किमी उत्तरेस वसले आहे. येथून कोळशाची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8072.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..670ddb65e4bc40a80401d415d56d32decbc168fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8072.txt @@ -0,0 +1,5 @@ +न्यू जर्सी (इंग्लिश: New Jersey, न्यू जर्झी ) हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले न्यू जर्सी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने अकराव्या क्रमांकाचे राज्य आहे. +न्यू जर्सीच्या पूर्वेला व दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला डेलावेर व पेनसिल्व्हेनिया व उत्तरेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. ट्रेंटन ही न्यू जर्सीची राजधानी तर न्यूअर्क हे सर्वात मोठे शहर आहे. न्यू जर्सीमधील बव्हंशी लोक न्यू यॉर्क शहर व फिलाडेल्फिया ह्या महानगरांच्या क्षेत्रांत राहतात. +दरडोई उत्पन्नाच्या दृष्टीने न्यू जर्सी हे अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्था बऱ्याच प्रमाणावर न्यू यॉर्क शहरावर अवलंबून आहे व न्यू यॉर्क शहरामध्ये काम करणारे हजारो लोक न्यू जर्सीमध्ये वास्तव्य करतात. भारतीय वंशाच्या रहिवाशांच्या संख्येमध्ये न्यू जर्सीचा अमेरिकेत तिसरा क्रमांक लागतो. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_808.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd868d9e6c645ad67e7f2397fe66537d2ff860b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_808.txt @@ -0,0 +1,2 @@ +विल्यम पिट (मे २८, इ.स. १७५९ - जानेवारी २३, इ.स. १८०६) हा अठराव्या व एकोणसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणी होता. याला धाकटा विल्यम पिट असे म्हणत, कारण थोरला पिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच्या वडिलांचे नावही विल्यम पिट होते व दोघांचे कार्यक्षेत्र एकच होते. +छोटा विल्यम पिट हा इ.स. १७८३ ते इ.स. १८०१ व इ.स. १८०४ ते मृत्यूपर्यंत युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8092.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8092.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58820b95b1a26d408c660dabc3144611f3b16b08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8092.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३१ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. न्यू झीलंडचा हा पहिला इंग्लंड दौरा होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8094.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00d2add09035ced618cea4af9ecd160b8b912e51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8094.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8095.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69af8eb47042017ed993c037cab553e701ddaf59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8095.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ४-० अशी जिंकली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_810.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ea5276d58207b2aaee8f24e459171c3cbd736f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_810.txt @@ -0,0 +1,2 @@ +हेडन वॉल्श धाकटा (२३ एप्रिल, १९९२:यू.एस. व्हर्जिन द्वीपसमूह - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] +याचे वडील व काका वेस्ट इंडीजमधील प्रथमश्रेणीय क्रिकेट खेळाडू होते तर भाऊ आंतरराष्ट्रीय धावपटू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8168.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68166596a24a10619516853467543c396593374e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8168.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड क्रिकेट संघाने ८ जून ते ६ जुलै २०१४ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला आणि वेस्ट इंडीज संघाविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका आणि दोन टी२०आ सामने खेळले.[१][२] +वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने १ल्या कसोटीत आपला १०० वा कसोटी सामना खेळला.[३] त्या सामन्यात गेल कसोटी क्रिकेटमध्ये ७,००० धावा करणारा सातवा वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू ठरला.[४] न्यू झीलंडचा १२ वर्षांतील पहिल्या आठ देशांविरुद्ध घराबाहेरील मालिका विजय होता.[५] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8185.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..858db450b9917aa3257dd6dd39f8c57e750bd39e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8185.txt @@ -0,0 +1,4 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघ जून २०१८ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळला.[१] या दौऱ्यात एक महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि तीन महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामने होते.[२][३] न्यू झीलंडने महिलांचा एकमात्र टी२०आ सामना दहा गडी राखून जिंकला.[४] +मालिकेतील पहिल्या महिला एकदिवसीय सामन्यात, न्यू झीलंडने त्यांच्या ५० षटकात ४९०/४ धावा करत सर्वोच्च डावाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.[५] त्यावेळी पुरुष किंवा महिला एकदिवसीय सामन्यातील ही सर्वोच्च धावसंख्या होती.[६] याने १९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ४५५/५ चा न्यू झीलंडचा यापूर्वीचा विक्रम मोडला.[७] +तिसऱ्या महिला एकदिवसीय सामन्यात, न्यू झीलंडच्या अमेलिया केरने महिला एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवली आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू, पुरुष किंवा महिला बनली, जेव्हा तिने नाबाद २३२ धावा केल्या.[८][९] न्यू झीलंडने महिला एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली,[१०] सलग तीन सामन्यांमध्ये ४०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या, असे करणारा पुरुष किंवा महिला वनडेमधला पहिला संघ बनला.[८] केरने महिला एकदिवसीय मालिका सर्वाधिक धावा करणारी आणि विकेट घेणारी खेळाडू म्हणून पूर्ण केली आणि तिला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले.[११] +चुका उधृत करा: "nb" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8222.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b90f4e3fefa991dd06a58b2a07120b75d70daf --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8222.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च १९८५ दरम्यान तीन महिला कसोटी सामने आणि सहा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. न्यू झीलंड महिला संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्याकरता भारताचा दौरा केला. या आधी न्यू झीलंड महिला संघ १९७८ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका आणि महिला कसोटी मालिका अनुक्रमे ३-३ आणि ०-० अशी बरोबरीत सुटली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8228.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25c85f3134d0e9338590034805a6e04b54ba70f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8228.txt @@ -0,0 +1 @@ +न्यू झीलँड महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात न्यू झीलँडचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8231.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acf9c8e85aaa56af63135eda5f5c22686b10c0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8231.txt @@ -0,0 +1,3 @@ +न्यू झीलँडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादी येथे आहे. कसोटी सामना आंतरराष्ट्रीय संघात खेळला जातो. नामसूची खेळाडू क्रमांकाप्रमाने (पदार्पण) मांडली आहे. +सर्व माहिती २६ मार्च २००८ पर्यंतची आहे. +Note: diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8239.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d9fc99a046961e46443509e7e585b7579779494 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8239.txt @@ -0,0 +1,2 @@ +न्यूटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हार्वे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १९,१३२ होती. +हे शहर विचिटा शहरापासून ४० किमी उत्तरेस असून येथे ॲमट्रॅकचे रेल्वेस्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_825.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a61b6796c73d9986cf477eaa449ddff140ebf74f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_825.txt @@ -0,0 +1,2 @@ +धाड हे बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे. +बुलढाणा तालुक्यात बुलढाणा ते औरंगाबाद रस्त्यावर धाड गावाजवळ मर्दडी देवीचे संस्थान डोंगरामध्ये वसलेले आहे. नवसाला पावणारी देवी म्हणुन मर्दडी माताची ख्याती आहे. येथे नवरात्री मध्ये नऊ दिवस यात्रा असते. ब्रिटिश काळापासून या देवीचे पुजारी म्हणून गुरव घराणे या देवीची पूजा, आरती करीत आहे आणि धाड येथील मोहिते-देशमुख घराण्याकडे या देवीच्या व्यवस्था पाहण्याचे काम आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8268.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b20322e93d104aaf1f161a158c7b4a559f69c5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8268.txt @@ -0,0 +1 @@ +न्यूपोर्ट बीच हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ८५,२८७ होती. लॉस एंजेलस महानगरास लागून असलेले हे शहर ऑरेंज काउंटीमध्ये मोडते. येथून जवळ न्यूपोर्ट हार्बर हे बंदर आहे. येथील पुळणींवर सर्फिंग करणारे अनेक लोक असतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8290.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56938d659639091ed383feb62375ff95b69bb64f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8290.txt @@ -0,0 +1,6 @@ +न्यू यॉर्क (इंग्लिश: New York) हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. +न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टारियो सरोवर, पूर्वेला ईरी सरोवर, दक्षिणेला पेनसिल्व्हेनिया व न्यू जर्सी, आग्नेयेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला व्हरमॉंट, कनेटिकट व मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. आल्बनी ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यू यॉर्क राज्य आणि न्यू यॉर्क शहर ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' (New York State) असा स्पष्टपणे केला जातो. +न्यू यॉर्क राज्याची अर्थव्यवस्था अमेरिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यापैकी बव्हंशी उलाढाल न्यू यॉर्क शहराशी निगडित आहे. वाहतूक व्यवस्था, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच बाबतीत न्यू यॉर्क अमेरिकेचे एक आघाडीचे राज्य मानले जाते. + +खालील सहा न्यू यॉर्क राज्यातील सर्वात मोठी शहरे आहेत. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_831.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f27531d14847cb21f40a3fd6fd7b03cb659b972 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_831.txt @@ -0,0 +1,2 @@ +धाडोशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8350.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7221bf7b343879de8cd934f7b5e5527859f63296 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8350.txt @@ -0,0 +1,2 @@ +प.त.वारुण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8371.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..769109b4b3328155af7e093ba96a28ca1724c9a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8371.txt @@ -0,0 +1,9 @@ +जीवन आणि पार्श्वभूमी +पं.दामोदर रामचंद्र निंबर्गी (डी. आर. निंबर्गी किंवा निंबर्गीबुवा) यांचा जन्म 1913 मध्ये कर्नाटकातील जैनापूर येथे एका संगीतमय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा विष्णूभट निंबर्गी रुद्र वीणा वादक होते आणि त्यांचे वडील रामचंद्र निंबर्गी हे संस्थान रामतीर्थ येथील पुजारी होते. आई सीताबाई गृहिणी होत्या. ते कर्नाटकच्या जमखंडी येथे राहत असत. निबर्गीबुवांना चार भाऊ आणि तीन बहिणी होत्या. लहान दामोदर शाळेत जाऊ लागले होते. ते शालेय गाण्याच्या स्पर्धांमध्ये गाणी गात असत आणि प्रथम येत असत. त्यांचा आवाज मधुर होता. प्रत्येकजण त्यांच्या आवाजाचे कौतुक करत असे. त्यावेळी आप्पासाहेब (सीताराम) पटवर्धन हे महान नेते आणि महात्मा गांधींचे शिष्य होते. एके दिवशी आप्पासाहेबांनी लहान दामोदरचे गाणे ऐकले आणि त्यांनी दामोदरच्या वडिलांना प्रख्यात गुरूकडून आपल्या मुलास शिकवण्यास सांगितले. त्यावेळी पं.अनंत मनोहर जोशी (अंतुबुवा) एक प्रसिद्ध गायक होते आणि औंध संस्थानमधील ग्वाल्हेर घराण्याचे गुरू म्हणून सुप्रसिद्ध होते. सध्या औंध संस्थान सातारा औंध म्हणून लोकप्रिय आहे. लहान दामोदरने वयाच्या 8 व्या वर्षी अंतुबुवापासून गाण्याच्या शिक्षणाला सुरुवात केली आणि पुढे दहा वर्ष शिकले. त्याचवेळी अंतुबुवांचे सुपुत्र गजाननबुवा जोशी सुद्धा निंबर्गीबुवांबरोबर शिकत होते. दहा वर्ष तालमीनंतर निंबर्गीबुवा जमखंडीला परतले आणि कठोर सराव चालू ठेवला. 1932 मध्ये ते मुंबईला गेले आणि मुंबईत व्हायोलिनचे विद्यार्थी आणि त्यांचे धाकटे भाऊ गजाननबुवा निंबर्गी(जी.आर.निंबर्गी) यांच्यासमवेत गिरगाव ब्राह्मण कॉलनीत राहत असत. त्यानंतर निंबर्गीबुवा यांनी आपला भाऊ जी.आर.निंबर्गी यांनाही गायन शिकवले ज्याला त्यानंतर ऑल इंडिया रेडिओ धारवाड येथे नोकरी मिळाली. आज त्याचा मुलगा वादिराज निंबर्गी आकाशवाणी धारवाड येथे व्हायोलिन प्लेयर म्हणून कार्यरत आहे. +निंबर्गीबुवा यांनी मुंबईत मॅट्रिक पूर्ण केले आणि गायनाला कारकीर्द म्हणून निवडले. 1942 मध्ये त्यांचा लक्ष्मीबाई हिप्परगीशी विवाह झाला परंतु त्यांची पहिली मुलगी सुनंदा निंबर्गीच्या प्रसूतीनंतर लक्ष्मीबाईचा मृत्यू झाला. नंतर निंबरगीबुवाचे लग्न राधाबाई रामदासीशी झाले आणि त्यांपुढे दोन अपत्ये झाली अनुक्रमे एक मुलगा आणि मुलगी. राधाबाई यांनी सुनंदा,श्रीकांत आणि वीणा निंबर्गी यांचे संगोपन केले. निंबर्गीबुवा गिरगाव सोडून दादरला आले आणि कोळी वाड्यात राहत असत आणि खासगी शिक्षक म्हणून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकवू लागले आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करू लागले. नंतर मुंबईच्या डोंबिवलीमध्ये स्थायिक झाले. पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं.C R व्यास, पं.K G गिंडे हे देखील निंबर्गीबुवांचे स्नेही होते. निंबर्गीबुवा आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी धारवाडचे ‘ए’ ग्रेडचे कलाकार होते आणि पुढे त्यांना अनेक स्थानिक पुरस्कार प्राप्त झाले. 28 एप्रिल 1994 रोजी निंबर्गीबुवा यांचे निधन डोंबिवली येथे झाले. +वारसा +निंबर्गीबुवांनी अनेक विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर गायकीचे मूलभूत प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रख्यात विद्यार्थ्यांपैकी काही खालील प्रमाणे आहेत. विदुषी कौसल्या मांजेश्वर, विदुषी वीणा सहस्रबुद्धे, पंडित प्रभाकर करंदीकर, श्रीमती सुनंदाताई निंबर्गी (वंदनाताई खोंड), डॉ. रसिका फडके, अर्जुन शेजवाल, विठ्ठल शेजवाल, बाबूराव कोकाटे, सुलभा मोहिले, ज्योत्स्ना मोहिले, श्री. घुले, श्री. भागवत, श्री. थत्ते, श्री. रायकर, श्रीमती. घाणेकर, श्रीमती साखरे, श्रीमती. मंदाकिनी भेंडे, श्रीमती विमल तांबे. +बाह्य दुवे : +1. http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=116098:2010-11-20-16-25-19&Itemid=1 +2. https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/Hindustani-and-Carnatic-exponents-come-face-to-face-at-Jugalbandi/articleshow/16115203.cms +3. http://jaipurgunijankhana.com/2018/10/15/kausalya-manjeshwar/ Archived 2021-01-22 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8408.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdde3e0f42719d42c21814bac71bdc445662803e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8408.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पंकज विष्णू हा एक भारतीय मराठी अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8410.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..396619033614a0781d12a39c4f38f0ddef30d1c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8410.txt @@ -0,0 +1,3 @@ +पंकजा मुंडे-पालवे (२६ जुलै, - हयात) ह्या मराठी राजकारणी आहेत. २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या २०१९ ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या. +[१] +पंकजा मुंडेंनी निवडून आल्या आल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण भाजपच्या धुरीणांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. त्यांना त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हार मिळाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8431.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c314eec011ff6da20040bcc15c3ebc885e87b57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8431.txt @@ -0,0 +1,23 @@ +गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात. +१) कण्डनं– कांडणे,  +२) पेषणी – दळणे,  +३) चुल्ली – चूल पेटविणे, + ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे ,  +५) मार्जनी – झाडलोट वगैरेदि. +वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक जीवाणूंची हिंसाकरीत असतो.त्यासाठी प्रत्येक गृहस्थाश्रमीने पाच यज्ञ करावेत. +१. भूतयज्ञ– आपण अन्न ग्रहण करण्यापूर्वी त्यातील एक भाग चिमण्या वगैरेदि पक्ष्यांना द्यावा, कारण आपले जीवन समृद्ध करण्यामध्ये अनेक पशुपक्ष्यांचा सहभाग असतो. +२. अतिथियज्ञ– जो कोणी आपल्याकडे येईल त्याला श्रद्धेनेअन्नदान करावे.शास्त्र सांगते – अतिथिदेवो भव  +३. पितृयज्ञ– पितरांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्धहोत असल्यामुळे त्यांच्यासाठी एक भाग द्यावा. +४. देवयज्ञ– देवांसाठी एक भाग अर्पण करावा. +५. वैश्वदेव यज्ञ– एक भाग अग्निकुंडामध्ये आहुती देऊन विश्वकर्त्या परमेश्वराला अर्पण करावा.याप्रकारे, हे पंचयज्ञ केल्यानंतर राहिलेले अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करावे.अन्न शिजवून झाल्यानंतर पंचयज्ञ झाल्याशिवाय अन्नाचे कधीही सेवन करू नये.म्हणजे तो उपभोग होत नाही, तर श्रद्धाभक्तियुक्त अंतःकरणाने ग्रहण केल्यामुळे तो प्रसाद होतो.ती प्रसादबुद्धि चित्तशुद्धीचे साधन होते.म्हणजेच प्रमाद, हिंसा, दुसऱ्याला अपमानात्मक बोलून यातना देणे वगैरेदि पापांच्यापासून तो मुक्त होवून सदाचारी, सत्शील होतो.मनशुद्ध झाल्यामुळे तो सत्त्वगुणप्रधान होतो. +वैश्वदेव, अग्नीहोत्र आणि नैमित्तिक यज्ञ हे देवयज्ञाचे भाग आहेत. +नित्य होणाऱ्या ‘पंचसूना’ जीवहिंसेचे प्रायश्चित्त म्हणून वैश्वदेव करणे +नित्य उपजीविका करत असतांना मानवाच्या हातून नकळत होणारी जीवहिंसा शास्त्रात ‘पंचसूना’ या नावाने ओळखली जाते. + वैश्वदेवः प्रकर्तव्यः पञ्चसूनापनुत्तये । +कण्डनी पेषणी चुल्ली जलकुम्भोपमार्जनी ।। – धर्मसिन्धु, परिच्छेद ३, पूर्वार्ध +कांडणे, दळणे, चुलीचा उपयोग करणे, पाणी भरणे आणि झाडणे या पाच क्रिया करतांना सूक्ष्म जीवजंतूंची हिंसा अटळ असते. या हिंसेला ‘पंचसूना’ जीव हिंसा म्हणतात. या हिंसा हातून घडल्या, तर त्यांची दखल घेऊन त्यांचा आपल्या मनावर होणारा पापसंस्कार दूर होण्यासाठी ‘वैश्वदेव’ हे प्रायश्चित्तांगभूत कर्म नित्य करावे. + अग्नीकुंडात ‘रुक् मक’ किंवा ‘पावक’ नावाच्या अग्नीची स्थापना करून अग्नीचे ध्यान करावे. अग्नीच्या सभोवती सहा वेळा पाणी फिरवून अष्टदिशांना गंध-फूल वहावे आणि अग्नीत चरूच्या (शिजवलेल्या भाताच्या) आहुती द्याव्यात. त्यानंतर अग्नीच्या सभोवती पुन्हा सहा वेळा पाणी फिरवून अग्नीची पंचोपचार पूजा करावी आणि विभूती धारण करावी. + उपवासाच्या दिवशी तांदळाच्या आहुती द्याव्यात. (उपवासाच्या दिवशी तांदूळ शिजवत नसल्याने आहुत्या चरूच्या न देता तांदळाच्या देतात.) + अतीसंकटसमयी केवळ उदकानेही (देवतांच्या नावांचा उच्चार करून ताम्हणात पाणी सोडणे) हा विधी करता येतो. + प्रवासात असल्यास केवळ वैश्वदेवसूक्त किंवा वरील विधी नुसता तोंडाने म्हणूनही पंचमहायज्ञाचे फळ मिळते. +वैश्वदेवाकरिता घेतलेल्या अन्नाच्या एका भागातून देवतांना बली अर्पण करतात. भूतयज्ञात बली अग्नीत न देता भूमीवर ठेवतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8449.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09456fe28716d8438f981af0608f015aef83fd35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8449.txt @@ -0,0 +1 @@ +पंचगव्य म्हणजे भारतीय गाईचे दूध, मूत्र, शेण, तूप व दही. या पाचही गोष्टींना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदिक उपचारात यांचा वापर होतो. ही पंचगव्ये वापरून करण्यात येणाऱ्या रोगचिकित्सेला पंचगव्य चिकित्सा म्हणतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8469.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..795370bfbe07a9d52274ff7fde3ef1aa05be5803 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8469.txt @@ -0,0 +1 @@ +पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान हे गर्न्सीच्या कॅसल शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8489.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1fa0969c7a0a61547d3f49dc2f04ddb216fe316 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8489.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +पंचवार्षिक योजना यावरील पुढील लेख आहेत: diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8502.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e83f2feeec1581b9ead9b094d14f0c5521a1ef5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8502.txt @@ -0,0 +1,8 @@ +पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय. +महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते. +महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद गटासाठी दोन पंचायत समिती सभासद गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. पंचायत समितीला गटास ‘गण’ असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्याची निवड मतदार करतात. +पंचायत समितीच्या कार्यकाल ‘पाच’ वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार ‘राज्यशासनास’ आहे. त्या नंतर ‘सहा’ महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते. +पंचायत समिती गटामधील एकूण सरपंचांच्या १/५ किंवा १५ सरपंच पैकी जी संख्या अधिक असेल तिची सरपंच समिती बनते . पंचायत समितीचा उपसभापती हा अध्यक्ष असतो आणि समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहतो . +गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असेल. +पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख ‘सभापती’ असतो. पंचायत समितीतील सदस्य यांची निवड करतात. यांच्या पदाचा कालावधी २.५ वर्षांचा आहे. सभापती त्याचा राजीनामा जि. प. अध्यक्षांकडे देतात व उपसभापती सभापतींकडे पाठवतात. सभापती हे पद आरक्षित आहे. +पंचायत समितीच्या एकूण सदस्यांपैकी १/४ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव मांडल्यास जिल्हाधिकारी सात दिवसांच्या आत विशेष बैठक बोलवितो. जर अविश्वास ठराव २/३ मतांनी मंजूर झाला तर सभापती व उपसभापतींना राजीनामा द्यावा लागतो . diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8525.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7211a2bdc151655d9a743d295ee587c4c92c5bf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8525.txt @@ -0,0 +1,5 @@ +पंजाब हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. लाहोर ही पंजाबची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.पंजाब ( उर्दू आणि पंजाबी : پنجاب , romanized:  पंजाब ( उच्चार  [pəndʒaːb] ), ऐका ( मदत · माहिती ) ) आहे पाकिस्तान सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रांत बद्दल 110.000.000 लोकसंख्या प्रमाणे, 2017.  यांचा मोठ्या प्रमाणावर लागत transnational पंजाब आणि पाकिस्तान भारत, तो पाकिस्तानी प्रांत सीमा आहे सिंध , बलुचिस्तान आणि खैबर Pakhtunkhwa , या परकीय मुलखाने वेढलेला प्रदेश इस्लामाबाद , आणि पाकिस्तानने आझाद काश्मीर प्रशासित केले . हे पंजाब , राजस्थान आणि जम्मू-काश्मीरच्या भारतीय प्रशासित प्रदेशांसहही सीमावर्ती आहे . राजधानी लाहोर हे पाकिस्तानचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि विश्वव्यापी केंद्र आहे जिथे देशाचा सिनेमा उद्योग आणि बहुतेक फॅशन उद्योग आधारित आहेत.  पंजाब ही जगातील पाचव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेली उपप्रादेशिक संस्था आहे, आणि चीन किंवा भारताबाहेरही सर्वाधिक लोकसंख्या आहे. +प्राचीन काळापासून पंजाबमध्ये वस्ती आहे. सिंधु संस्कृतीतील , इ.स.पू. 2600 डेटिंग, प्रथम शोधला गेला हडप्पा .  पंजाब हिंदू महाकाव्यातील, खूप वैशिष्ट्ये महाभारत , आणि घरी आहे Taxila , जगातील सर्वात जुनी विद्यापीठ असल्याचे अनेक विचार आहे काय साइट.  मध्ये 326 इ.स.पू. अलेक्झांडर द ग्रेट पराभव राजा Porus येथे Hydaspes लढाई जवळ Mong , पंजाब. Umayyad साम्राज्य जिंकला पंजाबइ.स. आठव्या शतकात. त्यानंतरच्या शतकांत, गझनवीड , घुरिड , दिल्ली सल्तनत , मोगल , दुरानिस आणि शीख यांनी पंजाबवर आक्रमण केले आणि जिंकले . लाहोरपासून काही काळ राज्य करणारे मुगल साम्राज्याच्या कारकिर्दीत पंजाबने आपल्या वैभवाची उंची गाठली . अठराव्या शतकादरम्यान, नादर शाहच्या मुघल साम्राज्यावर आक्रमण केल्यामुळे पंजाबमधील मोगल सत्ता वेगळी झाली आणि त्यामुळे अराजक माजले. अहमद शाह दुर्रानीच्या अधीन असलेल्या दुर्रानी अफगाणांनी पंजाबवर कब्जा मिळविला परंतु यशस्वी बंडखोरीनंतर शीखांना त्याचा पराभव झाला. १ Sikh59 in मध्ये शीख सैन्याने लाहोरचा दावा करण्यास परवानगी दिली.१ Sikh99 in मध्ये ब्रिटिशांनी पराभूत होईपर्यंत पंजाबची राजधानी लाहोर येथे असलेल्या रणजितसिंगच्या कारकिर्दीत शीख साम्राज्याची स्थापना झाली . भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पंजाब केंद्रस्थानी होते , लाहोर हे दोन्ही भारतीय स्वातंत्र्य घोषणेचे ठराव होते आणि पाकिस्तानच्या स्थापनेसाठी हा ठराव होता . तेव्हा प्रांत निर्माण करण्यात आला ब्रिटिश भारत पंजाब प्रांतातील करून 1947 मध्ये धार्मिक सीमा व विभाजन झाले रॅडक्लिफ रेषा नंतर विभाजन . +पंजाब हा पाकिस्तानमधील सर्वाधिक औद्योगिक प्रांत आहे आणि या प्रांताच्या एकूण उत्पादनात 24% औद्योगिक क्षेत्र आहे .  पंजाब पाकिस्तानात त्याच्या तुलनेने समृद्धीसाठी ओळखला जातो,  आणि सर्व पाकिस्तानी प्रांतांमध्ये दारिद्र्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.  प्रांताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक स्पष्ट विभाजन आहे;  समृद्ध उत्तरी पंजाबमधील दारिद्र्य दर पाकमध्ये सर्वात कमी लोकांपैकी  १ south  तर दक्षिण पंजाबमधील काही अत्यंत गरीब लोकांमध्ये आहेत.  पंजाब देखील दक्षिण आशियातील एक आहेजवळजवळ 40% लोक शहरी भागात राहणारे बहुतेक शहरीकरण विभाग.  त्याचे मानवी विकास निर्देशांक रँकिंग उर्वरित पाकिस्तानच्या तुलनेत उच्च आहे. + +या प्रांतावर सूफीवादाचा जोरदार प्रभाव पडला आहे. पंजाबमध्ये असंख्य सूफी मंदिरे पसरली आहेत जी दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतात.  शीख धर्माचे संस्थापक , गुरू नानक यांचा जन्म लाहोर जवळील नानकाना साहिब या पंजाब शहरात झाला .  पंजाब हे देखील कटासराज मंदिराचे ठिकाण आहे .  शालिमार गार्डन , लाहोर किल्ला यासह अनेक युनेस्को जागतिक वारसा स्थळ पंजाबमध्ये आहेत., टॅक्सीला येथे पुरातत्त्व उत्खनन आणि रोहतास किल्ला . \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8527.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb02c9d04645ee38153500bbc6c6c087a38d8f9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8527.txt @@ -0,0 +1 @@ +पंजाब अँड सिंध बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९०८ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. भारतीय सरकारकडे या बँकेचे ७९.६२% मालकी आहे. या बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8548.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..175e06140d7a4ef33694da1f8456073e33a4664b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8548.txt @@ -0,0 +1,4 @@ +पंजाब रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला. +भारतीय सैन्याच्या पंजाब रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे. +पंजाब रेजिमेंट या दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत. +ब्रिगेड ऑफ गार्डस • द पॅराशूट रेजिमेंट • मॅकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट • पंजाब रेजिमेंट • मद्रास रेजिमेंट • बॉम्बे ग्रेनेडियर्स • मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट • राजपूताना रायफल्स • राजपूत रेजिमेंट • सिख रेजिमेंट • सिख लाइट इन्फंट्री • डोगरा रेजिमेंट • गढवाल रेजिमेंट• कुमाऊं रेजिमेंट • आसाम रेजिमेंट • बिहार रेजिमेंट • महार रेजिमेंट • जम्मू काश्मीर रायफल्स • जम्मू काश्मीर लाइट इन्फंट्री • जाट रेजिमेंट • नागा रेजिमेंट • १ गुरखा रायफल्स • ३ गुरखा रायफल्स • ४ गुरखा रायफल्स • ५ गुरखा रायफल्स • ८ गुरखा रायफल्स• ९ गुरखा रायफल्स • ११ गुरखा रायफल्स • लद्दाख स्काउट diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_856.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2a109a04e26b7aae74865d7078fd1da11e9989c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_856.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानजे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8563.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..000a4fd425b116b9b005aba2c4fdad4a7357ef3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8563.txt @@ -0,0 +1,8 @@ + + +अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अकोला शहरात आहे व नागपूर येथे दुसरा कॅम्पस आहे. +इतिहास: +कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. कृषी विदयापिठ स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती. शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत +वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा १९८३ अन्तर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे. + +साचा:Template for discussion/dated \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8589.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f522f62b2690b0e26e78c4ee4d4a5eae957843c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8589.txt @@ -0,0 +1,11 @@ + +जितेंद्र अभिषेकी (सप्टेंबर २१, १९३२ - नोव्हेंबर ७, १९९८) एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते. +गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरू केले व प्रत्येक गुरूकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. +संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दू शेरोशायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. +सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. +अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. +प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं. +अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले. +आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती +. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8604.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ebda69437dffae0681a8c6d0338473c7bdd8798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8604.txt @@ -0,0 +1,5 @@ +पंडित मदनमोहन मालवीय (डिसेंबर २५, इ.स. १८६१ - नोव्हेंबर १२, इ.स. १९४६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. +मालवीयांनी भारतीयांमध्ये आधुनिक शिक्षणाला चालना देण्यासाठी धडपड केली आणि शेवटी १ 16 १ in मध्ये वाराणसी येथे बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली, जे बी.एच.यू. अंतर्गत तयार करण्यात आले. कायदा, १ 15 १.. आशियातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ आणि जगातील सर्वात मोठे एक, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, भाषिक, धार्मिक वैद्यकीय, कृषी, परफॉर्मिंग आर्ट्स, कायदा आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रातील सुमारे ,000०,००० विद्यार्थी आहेत. जगभर. १ – १ – -१3838 from दरम्यान ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. +मालवीय यांचे पारंपारिक शिक्षण दोन संस्कृत पाठशाळांमध्ये झाले आणि नंतर त्यांनी इंग्रजी शाळेत शिक्षण सुरू केले. मालावीयांनी आपले शिक्षण हरदेवाच्या धर्म ज्ञानोपदेश पाठशाळेत सुरू केले, जिथे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि नंतर विद्या वर्दिनी सभा संचालित आणखी एक शाळा. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद जिल्हा शाळा (अलाहाबाद जिल्हा शाळा) मध्ये प्रवेश केला आणि तिथे त्यांनी मकरंद या नावाने कविता लिहिण्यास सुरुवात केली जे मासिके व मासिकांमध्ये प्रकाशित झाले. +मालवीय १ Alla79 in मध्ये मुयर सेंट्रल कॉलेजमधून आता अलाहाबाद विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. हॅरिसन महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने मालवीय यांना मासिक शिष्यवृत्ती दिली, ज्यांचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते, आणि त्याला बी.ए. कलकत्ता विद्यापीठात. +त्यांना संस्कृतमध्ये एमए करावे असे असले, तरी त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे हे होऊ दिले नाही आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना भागवत वाचनाचा कौटुंबिक व्यवसाय घ्यावा अशी इच्छा होती, अशा प्रकारे जुलै १ 1884 in मध्ये मदन मोहन मालवीय यांनी शासकीय हायस्कूलमध्ये सहाय्यक मास्टर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अलाहाबाद मध्ये. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8624.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9306b71b4d68df736ac985c8c227536d44749e4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8624.txt @@ -0,0 +1 @@ +जगदीश "पंडितराव" आगाशे (१ 36 ३ - - नोव्हेंबर १,, १ 6 Pune पुण्यात) हे एक भारतीय व्यापारी होते, त्यांना वडील चंद्रशेखर आगाशे यांच्यानंतर बृहन् महाराष्ट्र शुगर सिंडिकेटचे दुसरे व्यवस्थापकीय संचालक म्हणून चांगले आठवले. पुण्यातील पंडितराव आगाशे शाळेचे नाव त्यांच्या सन्मानार्थ आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8664.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..228a392bea4d76cf068c76e76347141d783d3292 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8664.txt @@ -0,0 +1,6 @@ +पंडित पंढरीनाथ कृष्णराव कोल्हापुरे (१६ फेब्रुवारी, इ.स. १९३० - १५ ऑगस्ट, इ.स. २०१५:मुंबई, महाराष्ट्र) हे एक शास्त्रीय संगीत शिकविणारे गुरू होते. +पंढरीनाथ यांचे वडील कृष्णराव कोल्हापुरे हे नामांकित गायक आणि पट्टीचे बीनवादक होते. ते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्यासमवेत बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीचे भागीदार होते. +पंढरीनाथ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वीणा वरदायिनी ही संस्था सुरू केली होती. +वडिलांकडून प्राथमिक पाठ गिरवल्यावर, पंढरीनाथांनी मधुसूदन जोशी आणि खां साहेब अता हुसेन या आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायकांकडून तालीम घेतली. बडोद्यातल्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये वयाच्या अकराव्या वर्षीच त्यांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी ते पहिल्यांदा रेडिओवर गायले. बी.आर. देवधर मास्तरांकडे शिक्षण सुरू झाल्यावर पंढरीनाथांना कुमार गंधर्व भेटले. आधी गुरुबंधू असणारे कुमार नंतर गुरूही झाले. कुमाराच्या स्मरणार्थ पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी फलटण गावात फलटणमध्ये संगीत महोत्सव सुरू केला. +शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली आहेत. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती होत. +पंढरीनाथांनी काही वर्षे थांबवलेले लेखन, गायन, रुदवीणावादन आणि अध्यापन आपल्या मुली मोठ्या झाल्यावर पुन्हा सुरू केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8675.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7be6f3cbcf214bb23e0d7602c2fe06ffc402eb47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8675.txt @@ -0,0 +1,38 @@ +इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले, ज्यामुळे त्या त्यांच्या वडिलांनंतर सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या दुसऱ्या भारतीय पंतप्रधान बनल्या. +१९४७ ते १९६४ या काळात नेहरुंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरुंसोबत असायच्या. १९५९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९६४ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. १९६६ च्या सुरुवातीला (शास्त्री यांच्या निधनानंतर) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या निवडणुकीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी मोरारजी देसाई यांचा पराभव करून इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली. +पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी त्यांच्या राजकीय आडमुठेपणासाठी आणि सत्तेच्या अभूतपूर्व केंद्रीकरणासाठी ओळखल्या जात होत्या. पूर्व पाकिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्याच्या लढाईच्या समर्थनार्थ त्यांनी पाकिस्तानशी युद्ध केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढून भारत हा येथील एकमेव प्रादेशिक शक्ती बनला. +अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला देत आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी १९७५ ते १९७७ पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले. या काळात मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेले. [१] १९८० मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्याच अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांची हत्या केली. +बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना "वुमन ऑफ द मिलेनियम" असा किताब देण्यात आला. [२] २०२० मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. [३] +इंदिरा गांधी यांचा जन्म इंदिरा नेहरू म्हणून १९ नोव्हेंबर १९१७ रोजी एका काश्मिरी पंडित कुटुंबात अलाहाबाद येथे झाला . [४] [५] त्यांचे वडील, जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटीविरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताच्या अधिराज्याचे (आणि नंतर प्रजासत्ताक ) पहिले पंतप्रधान बनले. [६] त्या नेहरू दाम्पत्याच्या एकुलत्या एक कन्या होत्या. (त्यांना एक लहान भाऊ होता जो लहानपणीच मरण पावला होता.)[४] आई कमला नेहरू यांच्यासोबत अलाहाबादमधील आनंद भवन येथे इंदिरा मोठ्या झाल्या. [४] त्यांचे बालपण एकाकी आणि दुःखी होते. [४] वडील जवाहरलाल नेहरू हे अनेकदा दूर असायचे. ते राजकीय चळवळींमध्ये दिग्दर्शन तर करत होते किंवा तुरुंगात तर असायचे. तर त्यांची आई नेहमी आजाराने अंथरुणाला खिळलेली होती; पुढे त्यांचा क्षयरोगामुळे लवकर मृत्यू झाला. [४] इंदिरा यांचा नेहरुंशी मर्यादित संपर्क होता, तोही बहुतेक वेळा पत्रांद्वारे असायचा. [४] +इंदिराजींना मुख्यतः घरीच शिक्षक शिकवायला येत होते आणि १९३४ मध्ये मॅट्रिक होईपर्यंत त्या अधूनमधून शाळेत जात होत्या. इंदिरा गांधी या दिल्लीतील मॉडर्न स्कूल, अलाहाबादमधील सेंट सेसिलिया आणि सेंट मेरी ख्रिश्चन कॉन्व्हेंट स्कूल, [७] जिनेव्हा येथील इंटरनॅशनल स्कूल, बेक्स येथील इकोले नूव्हेल आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पूना आणि बॉम्बे येथील प्युपिल्स ओन स्कूल या शाळांमधील विद्यार्थिनी होत्या. [४] त्या आणि आई कमला या दोघी रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठ मुख्यालयात राहायला गेल्या, जिथे स्वामी रंगनाथनंद हे इंदिरा यांचे पालक होते. [८] त्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती येथे शिकण्यासाठी गेल्या, जे पुढे १९५१ मध्ये विश्वभारती विद्यापीठ बनले. [९] रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या मुलाखतीदरम्यान इंदिरा यांचे नाव प्रियदर्शनी ठेवले. संस्कृतमध्ये याचा अर्थ "सर्वकाही दयाळूपणे पाहणारी" असा होतो, आणि पुढे त्या इंदिरा प्रियदर्शिनी नेहरू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. [४] +एका वर्षानंतर, त्यांना युरोपमध्ये त्यांच्या आजारी आईकडे जाण्यासाठी विद्यापीठ सोडावे लागले. [६] तेथे असे ठरले की इंदिरा या ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण सुरू ठेवतील. [६] [९] त्यांची आई मरण पावल्यानंतर, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी १९३७ मध्ये सोमरविले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी थोड्या काळासाठी बॅडमिंटन शाळेत प्रवेश घेतला. [४] इंदिरा यांना दोनदा प्रवेश परीक्षा द्यावी लागली, पहिल्याच प्रयत्नात त्यांना लॅटिन भाषेतील खराब कामगिरीमुळे अपयश आले. [४] ऑक्सफर्डमध्ये, त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात चांगली कामगिरी केली, परंतु एक अनिवार्य विषय असलेल्या लॅटिनमधील त्यांचे गुण कमीच राहिले. [१०] [६] तथापि इंदिरा गांधी यांनी विद्यापीठाच्या विद्यार्थी जीवनात सक्रिय भाग घेतला. त्या ऑक्सफर्ड मजलिस एशियन सोसायटीच्या सदस्य होत्या. [११] +युरोपमध्ये असताना इंदिरा गांधी आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांना सतत डॉक्टरांची भेट घ्यावी लागत असे. त्यांना बरे होण्यासाठी वारंवार स्वित्झर्लंडला जावे लागले, त्यामुळे त्यांच्या अभ्यासात व्यत्यय आला. 1940 मध्ये जेव्हा जर्मनीने वेगाने युरोप जिंकत होता तेव्हा त्यांच्यावर उपचार सुरू होते. इंदिरा यांनी पोर्तुगालमार्गे इंग्लंडला परतण्याचा प्रयत्न केला पण जवळपास दोन महिने त्या अडकल्या होत्या. १९४१ च्या सुरुवातीस त्या इंग्लंडमध्ये दाखल झाल्या आणि तिथून ऑक्सफर्डमध्ये शिक्षण पूर्ण न करता त्या भारतात परतल्या. नंतर विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली. २०१० मध्ये, ऑक्सफर्ड विद्यापीठातील दहा नामांकित आशियाई पदवीधरांपैकी एक असलेल्या ऑक्सशियन म्हणून त्यांची निवड करून गौरव केला. [१२] [१३] +ब्रिटनमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, इंदिरा गांधी वारंवार त्यांचे भावी पती फिरोज गांधी ( यांचा महात्मा गांधींशी काही संबंध नाही) यांना अनेकदा भेटत असत. त्यांना त्या अलाहाबादमधून ओळखत होत्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते शिकत होते. त्यांचा विवाह अलाहाबाद येथे आदि धर्म रितीरिवाजांनुसार पार पडला, जरी फिरोज हे गुजरातच्या पारशी कुटुंबातील होते. [१४] या जोडप्याला राजीव गांधी (जन्म १९४४) आणि संजय गांधी (जन्म १९४६) ही दोन मुले होती. [१५] [१६] +इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे. +इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरू यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधी हे भारताला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघांत दुरावा वाढत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदयविकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला. +भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद : +१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या. +माहिती व नभोवाणी मंत्री : +जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. +पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. +इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लगेच काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्रिपद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची दोन शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी शासन वाचवले. +जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. +१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता तरी पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेेेेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत. +"I am alive today, I may not be there tomorrow ... I shall continue to serve until my last breath and when I die, I can say, that every drop of my blood will invigorate India and strengthen it  ... Even if I died in the service of the nation, I would be proud of it. Every drop of my blood ... will contribute to the growth of this nation and to make it strong and dynamic." +३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींचे दोन शीख अंगरक्षक, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी सफदरजंग रोड, नवी दिल्ली येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बागेत कथितपणे ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला म्हणून त्यांच्या सेवा शस्त्रांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. [१९] दोन पुरुषांनी पहारा देत असलेल्या विकेट गेटमधून ती जात असताना गोळीबार झाला. ब्रिटिश चित्रपट निर्माते पीटर उस्टिनोव्ह यांची मुलाखत घेण्यात येणार होती, जो आयरिश टेलिव्हिजनसाठी माहितीपट चित्रित करत होता. [२०] बिअंटने त्याच्या बाजूच्या हाताने तिच्यावर तीन वेळा गोळी झाडली; सतवंतने 30 राउंड फायर केले. [२१] पुरुषांनी शस्त्रे टाकली आणि आत्मसमर्पण केले. त्यानंतर, त्यांना इतर रक्षकांनी एका बंद खोलीत नेले जेथे बेअंटची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. केहर सिंगला नंतर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सतवंत आणि केहर या दोघांनाही दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. [२२] +इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. +२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधी सातव्या क्रमांकावर होत्या.[२३] +१९७१ मध्ये, बांगलादेश मुक्ती युद्धात भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिल्यानंतर, राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांनी इंदिरा गांधींना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. [२४] [२५] [२६] +२०११ मध्ये, इंदिरा गांधींना बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामातील त्यांच्या "उत्कृष्ट योगदानासाठी" बांग्लादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला. [२७] +अमेरिकन दबाव असताना देखील पाकिस्तानला पराभूत करून पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र बांगलादेशात रूपांतर करणे हा इंदिरा गांधींचा मुख्य वारसा खंबीरपणे उभा आहे. [२८] इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारत हा अण्वस्त्रधारी देशांच्या गटात सामील होऊ शकला. [२९] +भारत हा अधिकृतपणे अलिप्ततावादी चळवळीचा भाग असूनही, त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला सोव्हिएत गटाकडे झुकवले. [३०] १९९९ मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात "वुमन ऑफ द मिलेनियम" असा इंदिरा गांधींचा गौरव केला गेला.[३१] २०१२ मध्ये, आउटलुक इंडियाच्या महान भारतीयांच्या सर्वेक्षणात त्या सातव्या क्रमांकावर होत्या. [३२] +अनेक दशकांपासून भारतीय राजकारणात आघाडीवर राहून, गांधींनी भारतीय राजकारणावर एक शक्तिशाली परंतु वादग्रस्त वारसा ठेवला. त्यांच्या राजवटीचा मुख्य वारसा काँग्रेस पक्षातील अंतर्गत पक्षीय लोकशाही नष्ट करत होता. त्यांचे विरोधक त्यांच्यावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना कमकुवत करून त्याद्वारे संघराज्य संरचना कमकुवत केल्याचा, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कमकुवत केल्याचा आणि सचिवालयात स्वतःला आणि त्यांच्या मुलांना अधिकार देऊन त्यांचे मंत्रिमंडळ कमकुवत केल्याचा आरोप करतात. [३३] गांधी भारतीय राजकारणात आणि भारताच्या संस्थांमध्ये घराणेशाहीची संस्कृती वाढवण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. [३४] आणीबाणीच्या काळात आणि परिणामतः भारतीय लोकशाहीतील अंधकारमय कालखंडाशी देखील त्यांचा जवळजवळ एकच संबंध आहे. [३५] +भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्ष ही ‘ब्रॉड चर्च’ मानली जात होती; तथापि, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या कुटुंबाने नियंत्रित केलेल्या कौटुंबिक फर्ममध्ये काँग्रेसचे रूपांतर होऊ लागले. ही कुटुंबाप्रती निष्ठा नंतर गांधी कुटुंबातील सदस्यांच्या वंशपरंपरागत सत्तेत बदलत गेली. [३६] +इंदिरा गांधी यांच्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे कार्यकारिणीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत भारताच्या सरकारच्या सर्व भागांमध्ये पद्धतशीर भ्रष्टाचार हा देखील त्यांचा वारसा असल्याचे काही लोक टीका करतात. [३७] आणीबाणीच्या काळात स्वीकारण्यात आलेली भारतीय राज्यघटनेची ४२वी घटनादुरुस्ती देखील इंदिरा गांधी यांच्या वारशाचा भाग मानली जाऊ शकते. न्यायालयीन आव्हाने आणि बिगरकाँग्रेस सरकारने या दुरुस्तीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी ही दुरुस्ती अजूनही कायम आहे. [३८] +मारुती उद्योग कंपनीची स्थापना इंदिरा यांचे पुत्र संजय गांधी यांनी प्रथम केली असली, तरी इंदिरांच्या काळात ही राष्ट्रीयीकृत कंपनी प्रसिद्ध झाली. [३९] +भारताच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या त्या एकमेव महिला आहेत. [४०] २०२० मध्ये, गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला. [४१] [४२] दिल्ली येथील शक्तीस्थळ ज्याचे नाव शब्दशः ताकदीच्या ठिकाणी अनुवादित केले जाते, हे त्यांचे स्मारक आहे. +भारतीय चित्रपटसृष्टीतील कलाकारांद्वारे इंदिरा गांधींचे चित्रण सामान्यतः टाळले जात असताना, चित्रपट निर्माते इंदिरा गांधी यांच्या पात्राची छाप देण्यासाठी बॅक-शॉट्स, सिल्हूट आणि व्हॉईसओव्हर वापरत असायचे. या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ, धोरणे किंवा हत्येभोवती अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. [४३] +अशा चित्रपटांत गुलजारचा आंधी (१९७५), अमृत नाहटाचा किस्सा कुर्सी का (१९७५), आय.एस. जोहरचा नसबंदी (१९७८), गुलजारचाच माचीस (१९९६), सुधीर मिश्राचा हजारों ख्वाइशें ऐसी (२००३), अमोतजी मन यांचा हवाएं (२००३), मनोज पुंज यांचा देस होया परदेस (२००४), शशी कुमारचा काया तरण (२००४), शोनाली बोस द्वारेअमू (२००५), रविंदर रवीद्वारे कौम दे हीरे (२०१४), राजीव शर्माद्वारे ४७ ते ८४ (२०१४), अनुराग सिंगचा पंजाब १९८४ (२०१४), गुरविंदर सिंग द्वारे फोर्थ डिरेक्शन (२०१५), नरेश एस. गर्गचा धर्मयुद्ध मोर्चा (२०१६), शिवाजी लोटन पाटील यांचा ३१ऑक्टोबर (२०१६), मिलन लुथरिया यांचा बादशाहो (२०१७), बगल सिंग यांचा टू (२०१७), अभिषेक चौबेकडून सोनचिरिया (२०१९), बिष्णू देव हलदर द्वारे शुक्रानू (२०२०) इत्यादी चित्रपटांचा समावेश होतो. [४३] आंधी, किस्सा कुर्सी का आणि नसबंदी हे इंदिराजींच्या हयातीत प्रदर्शित झाल्यामुळे प्रसिद्ध आहेत. हे चित्रपट आणीबाणीच्या काळात प्रदर्शनावर सेन्सॉरशिपच्या अधीन होते. [४३] +इंडस व्हॅली टू इंदिरा गांधी हा एस. कृष्णस्वामी यांचा १९७० चा दोन भागांचा डॉक्युमेंटरी चित्रपट आहे जो सिंधू संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळापासून इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतो. [४४] फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियाने अवर इंदिरा ची निर्मिती केली. १९७३ मध्ये एसएनएस शास्त्री यांनी दिग्दर्शित केलेला हा लघु डॉक्युमेंटरी चित्रपट पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांच्या पहिल्या कार्यकाळाची सुरुवात आणि स्टॉकहोम परिषदेतील त्यांची भाषणे दर्शवतो. [४५] +प्रधानमंत्री ही २०१३ ची भारतीय माहितीपट टेलिव्हिजन मालिका एबीपी न्यूजवर प्रसारित झाली. यामध्ये भारतीय पंतप्रधानांची विविध धोरणे आणि राजकीय कार्यकाळ चित्रित केला गेला आहे. प्रधानमंत्री मालिकेत "इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या", "काँग्रेस पक्षात फूट", "१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धापूर्वीची गोष्ट", "१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशचा जन्म", "१९७५-७७ मधील भारतात आणीबाणीची स्थिती", आणि "इंदिरा गांधी पंतप्रधान म्हणून परत आल्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार" या भागांमध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळाचा समावेश आहे. नवनी परिहार यांनी या मालिकेत गांधींची भूमिका साकारली आहे. [४६] परिहार यांनी २०२१ चा भारतीय चित्रपट भुज: द प्राइड ऑफ इंडियामध्ये देखील इंदिराजींची भूमिका केली आहे जो, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. [४७] +भारतीय चित्रपटसृष्टीतील इंदिराजींच्या चित्रणाच्या सभोवतालची निषिद्धता अलिकडच्या वर्षांत चित्रपटांमध्ये अभिनेत्यांद्वारे नष्ट होऊ लागली आहे. उल्लेखनीय चित्रणांचा समावेश आहे: मिडनाइट्स चिल्ड्रन (२०१२) मधील सरिता चौधरी; जय जवान जय किसान (२०१५) मधील मनदीप कोहली; इंदू सरकार (२०१७), NTR: कथानायकुडू / NTR: महानायकुडू (२०१९) आणि यशवंतराव चव्हाण – बखर एका वादाची (२०१४) मध्ये सुप्रिया विनोद; रेड (२०१८), थलायवी (२०२१) आणि राधे श्याम (२०२२) मध्ये फ्लोरा जेकब, पीएम नरेंद्र मोदी (२०१९) मध्ये किशोरी शहाणे, ठाकरे (२०१९) आणि ८३ (२०२१) मध्ये अवंतिका आकेरकर, मैं मुलायम सिंह यादव ( २०२१) मध्ये सुप्रिया कर्णिक, बेल बॉटममध्ये लारा दत्ता (२०२१). [४८] [४९] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_869.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b40b76357fcebcbfb45ee2c9b176f125e8ac3b49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_869.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानिवळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १००० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8697.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb34e3b9918e767f8a2432333464e68ebbc8033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8697.txt @@ -0,0 +1,10 @@ + + + +१९८८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १६वी आवृत्ती कॅनडा देशाच्या आल्बर्टा राज्यामधील कॅल्गारी ह्या शहरात १३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ५७ देशांमधील १,४२३ खेळाडूंनी भाग घेतला. + +खालील ५७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. + +ह्या स्पर्धेत खालील १० खेळांचे आयोजन केले गेले. + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8703.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2588b808b41133b23621d8ff1c9bf4c88494aba --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8703.txt @@ -0,0 +1 @@ +पंस्कुरा हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8713.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec3b739da4a13f6f9f7b3c361eccac1656dcfe51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8713.txt @@ -0,0 +1 @@ +पकौरी लाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8717.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dce310176da7877e6e06db3949d3908eb3bfd030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8717.txt @@ -0,0 +1,3 @@ +चांद्र मासाच्या पंधरा-पंधरा तिथ्यांचे जे दोन विभाग आहेत, त्यांना 'पक्ष' म्हणतात. +मासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष होय. +पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत पंधरा तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष होय. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8732.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8732.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c5bf9929ebb2b3d19b6bba49492147ea14ac45a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8732.txt @@ -0,0 +1,4 @@ +पखाल ही प्राण्याच्या चामड्यापासून तयार केलेली एक प्रकारची मोठी पिशवी असते.[ चित्र हवे ] सुदूर क्षेत्रात, पूर्वी पाणी पंपिंगची सोय नसल्यामुळे तिचा वापर पाण्याच्या स्रोतापासून घरापर्यंत अथवा कोणत्याही ठिकाणापर्यंत आवश्यक असणारे पाणी अथवा द्रवपदार्थ म्हैस अथवा रेड्यावरून वाहून नेण्यासाठी करण्यात येत होता.यासाठी मनुष्यबळ वापरण्यात येत होते. +असे पाणी वाहून नेणाऱ्या व्यक्तीस 'पखालची' अथवा 'पखालजी' असे संबोधण्यात येत असे. पूर्वीच्या काळी कोळी समाजातील लोक हा व्यवसाय करीत असत, त्यावरून त्यांस पानभरे कोळी किंवा पानकोळी म्हणून संबोधित असत. कोळी समाजाचा परंपरागत चालत आलेला मुख्य व्यवसाय म्हणजे गावातील बलुतेदारांना पाणी पुरविणे हा होता.त्या मोबदल्यात कोळी मिळेल त्या धान्यावर उपजीविका भागवीत होता. +पखालीची रचना ही काहीसी,पूर्ण पाठ व्यापणाऱ्या मोठ्या पण, एकच बंद असणाऱ्या सध्याच्या 'होन्डा बॅग' सारखी रहात असे. या पखालीची धारकक्षमता सुमारे १५ ते ३० लिटर रहात असे.पखाल पाठीवर वाहून नेण्यासाठी, त्यास चामड्याचे बंद असत.पाणी ओतण्यासाठी तिला निमुळते तोंड रहात असे. पखालचीस प्रती-खेपेनुसार रक्कम मेहनताना म्हणून देण्यात येत असे. +पखालीतले पाणी पेयजल म्हणून वापरणे निषिद्ध समजण्यात येत असे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8765.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8127694340f344298b5375356eb8eecfd018ec65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8765.txt @@ -0,0 +1,3 @@ +पटनम काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कार्मेल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,६६८ इतकी होती.[२] +पटनम काउंटीची रचना १८१२ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमधील एक सरदार इझरायेल पटनम यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_877.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d6241372da5736b909e470843d477585f573e9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_877.txt @@ -0,0 +1,2 @@ + धानोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8770.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8127694340f344298b5375356eb8eecfd018ec65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8770.txt @@ -0,0 +1,3 @@ +पटनम काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कार्मेल येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९७,६६८ इतकी होती.[२] +पटनम काउंटीची रचना १८१२ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकन क्रांतीमधील एक सरदार इझरायेल पटनम यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8788.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f7b4c91f20db9f8602128bfa6120c705c4b8e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8788.txt @@ -0,0 +1 @@ +पटवेकरी (इंग्लिश:stringer) म्हणजे करगोटे, सुती वा रेशमी गोंडे, गोफ आदी बनवणारा कारागीर. पटवेकरी चांदी-सोन्याच्या किंवा रेशमाच्या धाग्यांना गाठी देऊन वज्रटीक, ठुशी, पुतळ्याची माळ, मोहनमाळ, मंगळसूत्रे, लफ्फा आदी दागिने बनवतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8803.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..284654ed402435a422733d64a625785765cbfc9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8803.txt @@ -0,0 +1 @@ +पटौदी चषक ही  भारत व  इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २००७ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट परिवार पटौडी यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8821.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7956f7cc4ee64f6db2f202cab522ca800f74449 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8821.txt @@ -0,0 +1,7 @@ + +दीवाण बहाद्दूर नेमिलि पट्टाभि रामाराव पंत (बी.ए.) हे एक स्वातंत्र्यसेनानी आणि कोची संस्थानाचे एक भूतपूर्व दीवाण होते. +पट्टाभि रामाराव १९६२ मध्ये कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवटम्‌मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मले. ह्यांचे पिताश्री रामानुजराव पंत तेंव्हा कडप्पा जिल्ह्यामध्ये तहसीलदार म्हणून कार्यरत होते. कडप्पातील पाठशाळेमध्ये विद्याभ्यासपूर्ति करून पट्टाभि रामाराव मद्रासमध्ये प्रेसिडन्सी कलाशाळेमध्ये भरती झाले. 1882 मध्ये मद्रास विश्वविद्यालयातून बी.ए. डिग्रीसह मदनपल्लीमध्ये सब्‌कलेक्टर कार्यालयामध्ये गुमास्ता म्हणून उद्योग जीविताला प्रारंभ केले. +15 एप्रिल 1882ला पट्टाभि रामाराव चित्तूर जिल्ह्यातून ‘मद्रास राष्ट्र रेविन्यू सेटिल्‌मेट् शाखे’मध्ये उद्योगी म्हणून जीवित प्रारंभिले. 1895मध्ये असिस्टंट कमीषनर म्हणून स्थायि झाले. 1888 मध्ये त्यांनी दक्षिण आर्काटमध्ये सूपरवायजर म्हणून कार्य केले. त्यानंतर 1892मध्ये त्यांची मलबारला बदली होवून तिथे अन्‌कवेनेंटेड् असिस्टंट म्हणून कार्य केले. तीन वर्षांनंतर असिस्टंट कमीश्नर म्हणून, आणि त्यानंतर डिप्युटी कमीश्नर म्हणून पदवोन्नति पावले. डिप्यूटी कमीश्नर हुद्द्यावर गोदावरि, अनंतपुरम्, कृष्णा ह्या जिल्ह्यांमध्ये कार्य केले. कोची संस्थानामध्ये रेविन्यू सेटल्‌मेंट् व्यवस्थेचे संस्करण करण्याकरिता, त्या विषयामध्ये अनुभवसंपन्न असलेल्या पट्टाभि रामारावांना कोची संस्थानप्रभुने दीवाण म्हणून नियुक्तले. 1902 पासून 1907 पर्यंत तेथे दीवाण म्हणून कार्य करून पट्टाभि रामाराव भूमि दस्तावेज कार्यालयाचे क्रमीकरण निर्वाहण्याच्या चर्येमध्ये प्रवेश करते झाले. 1908 मध्ये उद्योग जीवितातून निवृत्त झाले. तेंव्हा रु. 350/- उद्योगनिवृत्ती भत्त्यासह पदवी निवृत्त झाले. +पदवी निवृत्तीनंतर पट्टाभि रामाराव मद्रासमध्ये पूनमल्लि हाय रोडवर ‘श्रीराम ब्रिक् वर्क्स्’ म्हणून एक वीटभट्टी स्थापून शंभर-एक कार्मिकांना कार्य देते झाले. ह्या कर्मागारामध्ये 30-40 लक्ष विटा तयार होत. स्वतःच्या व्यापार निर्वहनासह ह्यांनी आदोनि गांवामध्ये वेस्टर्न कॉटन कंपनी आणि उन्निदारं ऐगुमतिचेसे मद्रास यार्न कंपनी निर्वहनामध्ये भाग घेतला. तेलुगु अकादमी, भारतीय अधिकारी संघ, केंद्र व्यवसाय कमिटी इत्यादीमध्ये कार्यदर्शि म्हणून कार्य करत प्रजासेवेमध्ये भाग घेतला. म्हातारपणात मदनपल्लीमध्ये स्थायिक होवून सब डिविजन संघाची अध्यक्षता वाहत, त्याच्या कार्यक्रमांना पूर्ण समय दिला. ते स्वखर्चाने विविध गावांना पर्यटन करून, सामान्य प्रजेच्या उद्धरणाकरिता सूचना देत असत. +पूर्वी स्वतंत्र आंध्रराज्यनिर्मितीकरिता प्रयत्न करावयास उत्सुकता न दाखवलेले, तदनंतर मन पालटून त्यांनी स्वतंत्र राज्यनिर्मितीच्या प्रयत्नांना सहाय्य केले. ह्यांनी 1918 मध्ये कडप्पामध्ये झालेल्या आंध्रमहासभेचे अध्यक्षपद भूषविले. +पट्टाभि रामाराव वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धाप्य कारणाने 15 ऑक्टोबर 1937 ह्या दिनी मद्रासमध्ये स्वगृहामध्ये मरण पावले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8833.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5231432839bb168076ee8607d039b2f5f796df5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8833.txt @@ -0,0 +1,7 @@ +पट्टे कादंब किंवा पट्ट कादंब (इंग्लिश: Bar Headed Goose) हा बदकासारखा दिसणारा पक्षी आहे. हे पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येतात. याच्या डोक्यावर असलेल्या काळ्या रंगाच्या दोन पट्ट्यांमुळे याला हे नाव पडले आहे. याचे शास्त्रीय नाव आन्सर इंडिकस आहे. +पट्टे कादंब पक्ष्याचा बांधा साधरणतः उंच असतो. यांची मान उंच असते. पक्ष्याच्या रंगात करडा, राखाडी व पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पाठीवरचे पंख हे साधारणपणे तांबूस राखाडी रंगाचे असून चोच व पाय पिवळ्या रंगाचे असतात. चोचीवर काळा ठिपका असतो. हा पाणपक्षी असून शाकाहारी आहे.याचे वजन सुमारे २ ते ३ किलो असू शकते.ते २०००० फूट उंचीवरून उडू शकतात.त्यांची स्थलांतराचे वेळी उडण्याची गती सुमारे ८० कि.मी प्रती तास राहते.ते सुमारे १५०० - १६०० किमीचा प्रवास दररोज करू शकतात.ते स्थलांतर करतांना हवामानातील व्यापक बदल सहन करू शकतात. +जेथे अन्न उपलब्ध असते असे शेत किंवा दलदल, पाणवठा, नदीकाठ/तलाव वगैरे ठिकाणी पट्ट कादंबांची वसती असते. +पट्ट कादंब पक्षी हा कंद, झाडांची मुळे, पिकांचे कोवळे कोंब, ओंब्या, धान्य व डाळी खातो. हा कळपाने रहाणारा पक्षी आहे. त्याचे कळपच्या कळप शेतातील पिकांवर उतरतात व पिकांचे नुकसान करतात, म्हणून भारतात याची शिकारही मोठ्या प्रमाणावर होते. +हे पक्षी जमिनीवर घरटी करतात. सुमारे २५ सेंटिमीटर व्यासाच्या खळग्यात चिखल व पिसांचा उपयोग करून त्याच्या भोवती कडा बांधतात. क्वचितच, पाण्यातील वनस्पती किंवा गवत हे एकत्र करून त्यावर पट्ट कादंबाची मादी अंडी घालते. +ती एकावेळी ३ ते ६ असतात.त्यांचा रंग पांढरा असून ती टणक कवचाची असतात. +हा पक्षी बर्ड फ्लू वाहक म्हणून नोंदविला गेला आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_885.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..512bb827c77dd4385d6fe7bf495fb3526a43db2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_885.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8875.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b2d69ef73f2a8b2cb7dfb422c1bb2cc962da4e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8875.txt @@ -0,0 +1,8 @@ + पडवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8880.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..203dcd04cb65e75a5b424cf9a5900637591c6d65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8880.txt @@ -0,0 +1,8 @@ + पडवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8884.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ede89b32682f1915227ced0a38a02e0b065aa25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8884.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 0°57′0″S 100°21′11″E / 0.95000°S 100.35306°E / -0.95000; 100.35306 + +पादांग (बहासा इंडोनेशिया: Padang) हे इंडोनेशियाच्या पश्चिम सुमात्रा प्रांताचे राजधानीचे, तसेच प्रांतातील सर्वांत मोठे शहर आहे. सुमात्रा बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे शहर विस्ताराने ६९४.९६ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाचे असून इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार ९,३३,५८४ एवढ्या लोकसंख्येचे आहे. +मिनांकाबाऊ लोकांचे वैशिष्ट्य मानले जाणारे अन्न "पादांग अन्न" असे या शहराच्या नावाने ओळखले जाते. मसालेदार आणि रुचकर अन्नपदार्थांमुळे पादांग रेस्टॉरंटे इंडोनेशियात व अन्य देशांमध्येही लोकप्रिय आहेत. अशा रेस्टॉरंटांत पादांग जेवण दिवसभरासाठी एकदाच बनवले जाते व आपापल्या पसंतीनुरूप पदार्थ वाढून घेण्यासाठी गिऱ्हाइकांसमोर खुले मांडून ठेवले असते. गिऱ्हाइके आपल्याला हवे ते व हवे तेवढे पदार्थ ताटात वाढून घेऊन त्यानुसार पैसे देतात. सहसा भातासोबत मासे, भाज्या, गायीच्या, बोकडाच्या, तसेच कोंबडीच्या मांसापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे छोटे छोटे वाटे ताटात वाढून घेण्याची या जेवणात रीत असते. मसाल्यासोबत मांस रटरटून शिजवलेले "रंदांग" नावाचे कालवण, गोमांसाचे गोळे सोडून बनवलेले "सोतो पादांग" नावाचे सूप, तसेच साते इत्यादी पादांग खाद्यपदार्थ खूप लोकप्रिय आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8911.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8911.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f89da5ea089967d9275b1647e1af839dd8a2d64d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8911.txt @@ -0,0 +1,16 @@ +पतपत्र ही आयातदाराच्या बँकेने, आयातदाराने वस्तू आयात केल्यावर निर्यातदारास व्यवहाराची रक्कम प्रदान केली जाईल याची दिलेली लेखी हमी होय. पतपत्र ही आयात निर्यातीच्या व्यापारात आवश्यक असणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे. +पतपत्रास इंग्लिशमध्ये 'लेटर ऑफ क्रेडिट' असा शब्द आहे. पतपत्र हा बँकेसाठी अ-रोख, म्हणजे ज्यात लगेच पैसे द्यावे लागत नाहीत, असा व्यवहार आहे. +१) आयातदाराने वस्तू आयात करायच्या ठरवल्यावर तो आपल्या बँकेकडे जाऊन पतपत्राची मागणी करतो. +२) निर्यातदाराच्या बँकेची माहिती, व व्यापाराचे तपशील आयातदाराच्या बँकेला पुरवले जातात. +३) आयातदाराच्या बँकेच्या ग्राहकाच्या पतदर्जानुसार बँक तारण रक्कम घेऊन पतपत्र जारी करते. +४) हे पतपत्र जारी केल्याची माहिती निर्यातदाराच्या बँकेस स्विफ्ट मार्फत कळवली जाते. +५) पतपत्राच्या अटीनुसार निर्यातदार माल पाठवतो आणि त्यासंबंधित कागदपत्र आपल्या बँकेमार्फत पतपत्र जारी करणाऱ्या बँकेला पाठवतो. +६) आयातदार माल पाठवण्यासंबंधित कागदपत्रे आपल्या बँकेकडून ताब्यात घेतो. +७) जर आयातदाराने आपल्या आयात मालाची रक्कम आपल्या बँकेला दिली नाही तर बँकेला पतपत्रात नमूद केल्या प्रमाणे स्वतःच्या गंगाजळीतून हे पैसे निर्यातदारास द्यावे लागतात. +८) अशा प्रकारे बँकेने दिलेले पैसे ग्राहकाला कर्जाऊ दिले असे मानून वसूल केले जातात. +पतपत्र हा बँकिंग व्यवहारात जोखमीचा व्यवहार समजला जातो. याची कारणे खालीलप्रमाणे +१) पतपत्र व्यवहार अ-रोख असल्याने बँकेच्या ताळेबंदात दिसत नाही. +२) पतपत्र व्यवहार हा ग्राहकाने पैसे भरण्यास असमर्थता दाखवल्यावर रोख व्यवहारामध्ये रूपांतरित होतो. ही घटना अनिश्चित असल्याने बँकेच्या तरलतेवर परिणाम घडवू शकते. भांडवली गंगाजळीचे व्यवस्थापन पतपत्र व्यवहारामुळे अवघड बनते. +३) आयात निर्यात व्यापार साधारणतः मोठ्या रकमेचे असतात. +४) आयात निर्यात व्यापारात परकीय चलन वापरले जाते. परकीय चलनाचा दर बदलता असल्याने बाजारातील चलन विनिमयाचा फटका रोखीत रूपांतरित झालेल्या व्यवहारास बसू शकतो. +५) बँकांची आर्थिक स्थिती तसेच दोन्ही व्यापाऱ्यांची ऐपत याचा परिणाम व्यवहाराच्या पूर्ततेवर होऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8916.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c916e430e4dd66b9a47e139bfac07309bc3aec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8916.txt @@ -0,0 +1,6 @@ +पतंगराव कदम (जन्म : सोनसळ-सांगली, ८ जानेवारी, इ.स. १९४४; - मुंबई, – ९ मार्च इ.स. २०१८) हे मराठी राजकारणी होते. ते महाराष्ट्रातील वने, मदत व भूकंप पुनर्वसन मंत्री होते. +सांगली जिल्ह्यातील ग्रामीण आणि काहीशा दुर्गम , दुष्काळग्रस्त ८०० लोकसंख्या असलेल्या ' सोनसळ ' या छोट्याशा गावात एका लहान शेतकरी कुटुंबात पतंगरावांचा जन्म झाला. गावात कोणतीही शिक्षणाची सोय नसल्यामुळे प्राथमिक शाळेत जाण्यासाठी ते दररोज पाच किलोमीटरची पायपीट करीत. त्यांनी कुंडल गावी वसतिगृहात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या गावातील ते पहिलेच मॅट्रिक. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज , सातारा येथे त्यांनी प्रवेश घेतला आणि 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत एका बाजूला कष्ट आणि दुसरीकडे शिक्षण अशी दुहेरी कसरत केली. १९६१ मध्ये ते पुण्यात आले. पुण्यातील वाडिया महाविद्यालयातून टीचर्स डिप्लोमा पूर्ण केला .'रयत'च्याच हडपसर , पुणे येथील साधना विद्यालयात अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करतानाच त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. काही काळाने त्यांनी '१९८० च्या दशकातील शैक्षणिक प्रशासनातील प्रशासकीय समस्या' या विषयावर मॅनेजमेंट गुरू डॉ. प्र . चिं . शेजवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच . डी . पदवी संपादन केली . +पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात. यशवंतराव चव्हाण साहेब यांची जन्मभूमी असलेल्या भिलवडी - वांगी मतदारसंघातून १९८५ साली आमदार म्हणून निवड झाली .१९९० साली भिलवडी - वांगी मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाली . १९९० मध्ये प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले. १९९२ साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले . पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव अविभाज्य घटक होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. नोव्हेंबर २००४मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले. मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांच्याकडे वन, मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अघळपघळ, आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे, हा त्यांचा स्वभावविशेष होता. +पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार, पण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते अजिबात मागेपुढे पाहत नसत. मात्र, रोखठोकपणामुळे काही वेळा अडचणीतही येत. मदत आणि पुनर्वसन खात्यामार्फत त्यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठी मदत केली. म्हैसाळ योजनेचे वीजबिल मदत आणि पुनर्वसन विभागाच्या योजनांतून भागवीत. त्यांचा मतदारसंघही दुष्काळी भागात मोडत असे. तेथे साखळी बंधाऱ्यांची योजना राबवून कदम यांनी तेथील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी उपसा सिंचन योजना मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पलूस येथे औद्योगिक वसाहत उभारली. तेथे वाइन प्रकल्प चालवून रोजगारनिर्मितीचाही प्रयत्न त्यांनी केला. मुलगा अभिजित याच्या अपघाती मृत्यूमुळे झालेल्या आघातातून सावरत त्यांनी राजकीय काम पुढे सुरूच ठेवले. गटातटाच्या राजकारणामुळे सांगली महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली असतानाच २०१६ सालच्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेऊन तेथे काँग्रेसला सत्तेत आणले. काँग्रेसशी ते अखेरपर्यंत निष्ठावंत होते. +डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ विशीत असताना १९६४ मध्ये पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. १९६८ साली एरंडवणे ,पुणे येथे शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापना केली .एरंडवणे , पुणे येथे यशवंतराव मोहिते महाविद्यालय , लॉंॅं कॉलेज व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना करून भारती विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला . १९८३ साली डॉ . वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने धनकवडी , पुणे येथे इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली . आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. स्थापनेनंतरच्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत, त्यांत दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये नवी दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. भारती विद्यापीठ ही भारतातलया नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरशः साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना पतंगरावांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले. +त्यांच्या या सेवेची अनेक संघटनांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कार दिले आहेत. “लोकश्री”, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, नवी दिल्ली यानी दिलेले, सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल “मानवता सेवा अवॉर्ड”, मराठा सेवा संघ यांनी शिक्षण क्षेत्रातील त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्रदान केलेला “मराठा विश्वभूशण पुरस्कार”, आयएमएम, नवी दिल्लीतर्फे देण्यात येणारा “एक्सलन्स अवॉर्ड इन एज्युकेशन”, “शहाजीराव पुरस्कार”, कोल्हापुरातील “उद्योग भूषण पुरस्कार” हे होत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8926.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b0a7c046d70bddec51b9133c00f14d5f341f6fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8926.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख पत्तनम्तिट्टा जिल्ह्याविषयी आहे. पथनमथित्ता शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +पत्तनम्तिट्टा जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पत्तनम्तिट्टा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8952.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..284654ed402435a422733d64a625785765cbfc9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8952.txt @@ -0,0 +1 @@ +पटौदी चषक ही  भारत व  इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन २००७ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर इंग्लंडमध्ये खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चषक देण्यात येतो. भारताचे क्रिकेट परिवार पटौडी यांचे नाव या चषकाला देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8966.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd1f868ccc15035966538b1b23892236a10fb17d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8966.txt @@ -0,0 +1,10 @@ +महाराष्ट्र शासनाने पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. +बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहे. यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. +भाषेत +गोविंद कुंटे (भाऊ महाजन) यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. +त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधाऱ्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. +वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्त्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले. + +आपण पत्रकार दिन का साजरा करतो हे जर आपल्याला माहिती नसेल तर यासारखं दुसरं दुर्दैव नाही.. मी या संदर्भात वारंवार खुलासे केलेले असले तरी आपण वारंवार तीच चूक करतो आहोत.. +6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती नाही.. बाळशास्त्रींची जयंती 20 फेब्रुवारी रोजी असते.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रीं जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले.. त्याचे स्मरण म्हणून आपण 6 जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करतो.. 6 जानेवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती असल्याचा चुकीचा उल्लेख गुगलवर आहे.. याची नोंद घ्यावी.. +बाळशास्त्रींचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी झाला.. मृत्यू 17 मे 1848 रोजी झाला.. या तारखा सरकारने नक्की केलेल्या आहेत.. तसा सरकारचा जीआर आहे.. तेव्हा चुकीच्या माहितीच्या आधारे कोणी चुकीचे उल्लेख करू नयेत ही विनंती diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8968.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55a450fbe5304b7a5d29a3f0ed9aa26a8b0778c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8968.txt @@ -0,0 +1,9 @@ +पूर्वीच्या काळी पत्र हे संदेशवहन करण्याचे प्रमुख साधन होते. संपर्काची अन्य साधने उपलब्ध नसल्याने पत्र लिहून आपला संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवला जायचा. पत्राचे दोन प्रकार पडतात. औपचारिक आणि अनौपचारिक. +आता नव्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटद्वारे ईमेलचा वापर करून जगात कोठेही लगेचच पत्र पाठविता येते. त्यामुळे पारंपारिक पत्र पद्धत आता मागे पडत आहे. + +पत्र लिहिण्याचे दोन प्रकार आहेत. +१) औपचारिक पत्र : कार्यालयीन तसेच व्यवसायिक पत्रांचे स्वरूप हे औपचारिक असते. काही औपचारिक कामासंबंधात विशिष्ठ व्यक्तींशी, संस्थांशी किंवा शासकीय कार्यालयांशी लेखी स्वरूपात साधलेला संवाद म्हणजे औपचारिक पत्रव्यवहार होय. +औपचारिक पत्राचे पुन्हा काही प्रकार पडतात. उदाहरणार्थ:- + +२) अनौपचारिक पत्र : अनौपचारिक पत्र हे मित्र- मैत्रीणीना, नातेसंबंधी, कुटुंबातील सदस्य व इतर नात्यातील ओळखीच्या लोकांना लिहिले जाते. या पत्रात सुखदुःख, उत्साह, प्रेम, अभिनंदन व शुभेच्छा इत्यादींचा समावेश असतो. अनौपचारिक पत्राची भाषा सौम्य हृदयस्पर्शी व प्रेमळ असते. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_899.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76445a556eb065a1db0bdf1ae6081a9cd0dcc626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_899.txt @@ -0,0 +1,2 @@ +धानोरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8992.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cef8b3e05a603e58f69010af50f2f0cf2ec1217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_8992.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठी व्याकरणाचा अभ्यासाची सुरुवात इंग्रजी व्याकरण, संस्कृत व्याकरण यांच्या प्रभावाखालील शब्दांच्या जातींचा विचार होत राहिल्यामुळे मराठी भाषेचे पदरूप या वैशिष्ट्याकडे मराठी व्याकरणाच्या अभ्यासात दुर्लक्ष होत राहिले आहे. +या दुर्लक्षाचा दुष्परिणाम मराठी भाषा इंग्रजी शाळातून किंवा इतर भाषिकांना शिकवताना तसेच शुद्धलेखनाच्या मार्गदर्शनात त्रुटी राहून होतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9003.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..088d25562a197f50808490bbc3e69c9fecab2e5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9003.txt @@ -0,0 +1,2 @@ +पदस्थळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9013.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6269bf40fabcf92f0c23c4e6849c14ee29101a3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9013.txt @@ -0,0 +1 @@ +स्पोर्ट्स लीगमध्ये, पदोन्नती आणि निर्वासन ही एक प्रक्रिया आहे जिथे संघ एका हंगामातील त्यांच्या कामगिरीच्या आधारावर श्रेणीबद्ध संरचनेत व्यवस्था केलेल्या अनेक विभागांमध्ये वर आणि खाली जाऊ शकतात. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9052.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25cf4b9b454d9644e7b914700a0eb93ce1ffd0fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9052.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय प्रजासत्ताकाचा हा चौथ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे. भारत रत्न, पद्मविभूषण आणि पद्म भूषण या खालोखाल पदमश्री पुरस्काराचा क्रमांक आहे. भारत सरकारकडून दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार दिला जातो. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, अभिनय, वैद्यक, समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकांना १९५४ पासून पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येऊ लागले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9059.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cefa40b67ab4d0e7436b9d00a3db9f3e2ecfbd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9059.txt @@ -0,0 +1,11 @@ +डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील. हे एक उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार व माजी मंत्री आहेत. +दुष्काळी धाराशिव जिल्ह्यात सर्वात जास्त कोल्हापुरी बंधारे डॉ.पद्मसिंह पाटील यांनी बांधले. त्यातून जिल्ह्यातील बहुतांश जमीन ही सिंचनाखाली आणली. त्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हे देखील एक राजकारणी असून तुळजापूर मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. +गेल्या ४५ वर्षांपासून जिल्ह्यात पाटील घराण्याचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायत, विविध सोसायट्या यावर पाटील घराण्याचा दबदबा राहिलेला आहे. आज देखील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पॅनेलने विजय प्राप्त केलेले आहे. डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यांचे नातू श्री.मल्हार पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. +प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे सतत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असते. सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथला शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर १ वर्ष उशिराने जिल्हा स्वतंत्र झाला. एकत्रित जिल्हा असताना नेतृत्व लातूरकडे होते, त्यामुळे धाराशिवकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर चळवळीचे केंद्र, शेतकरी आंदोलनाची जन्मभूमी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम यात उल्लेखनीय कार्य केलेल्या धाराशिव जिल्ह्याचा नावलौकिक आता सर्वच क्षेत्रात निर्माण होत आहे. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील ४ दशकांपासून अनेक बदल होत आहेत. जिल्ह्यात एक ही मोठी नदी नसताना, भौगोलिक रचनेमुळे सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला डावलून मोठ्या परिश्रमाने जिल्ह्याचे रूप आकाराला आले आहे. त्यात डॉ.पद्मसिंह पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. +डॉ.पद्मसिंह बाजीराव पाटील १९७८ साली पहिल्यांदा मंत्री झाले. जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच जगण्याचा मुख्य आधार असल्याने त्यांनी सुरुवातीला शेतीविषयक पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. १९८८ साली त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याचा कारभार आला असता त्यांनी अल्प सिंचन सुविधा असल्याने जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी ज्यावेळी पदभार स्विकारला त्यावेळी जिल्ह्यात ५८ सिंचन प्रकल्प होते व जिल्ह्यातील केवळ ३२,३१५ एकर ओलिताखाली होती, त्यापैकी २००० हेक्टर वर फळबाग होती. १० वर्षे त्यांच्याकडे पाटबंधारे खाते होते. डॉक्टर साहेबांनी आपल्या पदाचा वापर आपल्या भागातील शेतकरी बांधवांना करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाचा सर्वात जास्त निधी हा धाराशिव जिल्ह्यासाठी वापरला. अनेकदा मंत्रिमंडळ बैठकीत इतर मंत्री केवळ धाराशिव जिल्ह्यालाच पाटबंधारे खात्याचा सर्वात जास्त निधी खर्च केला जात असल्याने तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करत होते. +साहेबांनी केलेल्या प्रचंड कामामुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांची संख्या ५८ वरून थेट १,२४८ वर गेली तर जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात ४% हुन २१ % पर्यंत लक्षणीय वाढ होऊ शकली. सिंचन क्षमतेत वाढ झाल्याने ३६,०९,४३० एकर जमीन ओलिताखाली आली व फळबागा २००० हेक्टर हुन ३२,००० हेक्टरवर गेल्या. चांगला पाऊस झाला की, मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते व शेतकऱ्यांना सर्व शेती पिकांतून १००० कोटींहून अधिक रक्कम मिळते. उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने दुष्काळी म्हणून संबोधला जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात १६ साखर कारखाने झाले. समाधानकारक पर्जन्यमान असेल तेव्हा धाराशिव जिल्ह्यात मराठवाड्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन होते. +सिंचन वाढल्यावर जिल्ह्यात सर्वदूर वीजेचे व रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून त्या स्वप्नाचा रात्रंदिवस पाठपुरावा केला. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून आपले राजकीय वर्चस्व पणाला लावून २००४ साली कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाण्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. भविष्यातील अनेक स्वप्नांची नांदी म्हणजे हा प्रकल्प होय. शेतीबरोबरच औद्योगिकीकरणाला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा अत्यंत आवश्यक असल्याने पाठपुरावा सुरू केला. तब्बल २० किमी वळसा घालून रेल्वेमार्ग धाराशिव शहरा नजीक आणला. प्रचलित मार्ग सोडून एवढा मोठा वळसा घेऊन निर्माण झालेला हा रेल्वेमार्ग देशातील एकमेव उदाहरण आहे. स्वप्न वास्तवात आणण्यासाठी डॉ.साहेबांनी घेतलेले श्रम शब्दातीत आहेत. +धाराशिव शहराला पाणी मिळावे यासाठी उजनी धरणात आरक्षण मंजूर करून घेणे, ग्रामीण भागातून शिक्षणाचे धडे घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या सुविधा जिल्ह्यात मिळाव्या यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करणे असो की कृषी महाविद्यालय उभारणी असो याचे श्रेय विरोध देखील निर्विवादपणे डॉक्टर साहेबांनाच जाते. +धाराशिव-लातूर येथे झालेला भूकंप असो अथवा त्यानंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती असोत मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सारं काही विसरून साहेबांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेले प्रयत्न आजही अनेकजण डोळ्यात पाणी साठवून सांगतात. मराठवाडा आणि धाराशिव जिल्ह्याच्या ललाटावरील दुष्काळी फेऱ्याचा शिक्का पुसून टाकण्यात साहेबांनी आपल्या हयातीची ४० वर्षे खर्ची घातली आहेत. +नवी मुंबई येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये देखील त्यांचे मोठे योगदान आहे. यामार्फत होत असलेली आरोग्य शिबिरे आजही अखंड चालू असतात. यातून आजपर्यंत हजारो रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी झाली. तसेच पुढील उपचारांसाठी अनेकांना मुंबई येथील तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, शेकडो रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पार पाडली. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9067.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efb80cdd2eabb058677d4e9e888375ff20dfc5ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9067.txt @@ -0,0 +1,6 @@ +पद्मा सचदेव (१७ एप्रिल १९४० - ४ ऑगस्ट २०२१) एक भारतीय कवयित्री आणि कादंबरीकार होत्या. डोग्री भाषेतील त्या पहिल्या आधुनिक महिला कवयित्री होत्या.[१] त्यांनी हिंदीतही लिखाण केले. त्यांनी अनेक कविता संग्रह प्रकाशित केले, ज्यात मेरी कविता मेरे गीत यांचा समावेश आहे, ज्याला १९७१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.[२][३] त्यांना २००१ मध्ये पद्मश्री[४] मध्य प्रदेश सरकारचा कबीर सन्मान (२००७-०८),[५] २०१५ मध्ये सरस्वती सन्मान,[६][७] व २०१९ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप प्रदान करण्यात आले होते.[८] +सचदेव यांचा जन्म १७ एप्रिल १९४० रोजी जम्मू येथील पुरमंडल येथे बारू ब्राह्मण कुटुंबात झाला.[९] संस्कृत विद्वान, प्रोफेसर जय देव बडू यांच्या तीन मुलांपैकी त्या सर्वात मोठ्या होत्या. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान त्यांच्या वडिलांची हत्या झाली. त्यांनी प्रथम वेदपाल दीपशी लग्न केले आणि नंतर १९६६ मध्ये " सिंग बंधू " या संगीत जोडीतील गायक सुरिंदर सिंग यांच्याशी विवाह केला.[१०] त्या आणि सुरिंदर सिंग आधी नवी दिल्लीत राहत होते, पण नंतर मुंबईत स्थलांतरित झाले.[२] ४ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबईत निधन झाले.[११][१२] +सचदेव यांनी ऑल इंडिया रेडिओ, जम्मू केंद्र येथे १९६१ पासून उद्घोषक म्हणून काम केले. येथे त्यांची भेट सिंग बंधू संगीताच्या जोडीतील हिंदुस्थानी गायक सुरिंदर सिंग यांच्याशी झाली, जे त्यावेळी तेथे अधिकारी होता.[१०] त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथेही काम केले.[२] +१९७१ मध्ये मेरी कविता मेरे गीत या काव्यसंग्रहासाठी सचदेव यांना साहित्य अकादमी पुरस्कार (डोग्री) मिळाला. काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिताना, हिंदी कवी रामधारीसिंह दिनकर यांनी नमूद केले, "पद्मायांच्या कविता वाचल्यानंतर मला वाटले की मी माझे पेन फेकून द्यावे – कारण पद्मा जे लिहितात ती खरी कविता आहे." बूंद बावडी हे त्यांचे आत्मचरित्र एक अभिजात वाड्‍मय मानले जाते. त्यांचे पुस्तक इन बिन भारतीय कुटुंबांमध्ये घरगुती मदतनीसांनी बजावलेल्या कमी कौतुकास्पद भूमिकेला संबोधित करतात.[१३] +१९७३ मध्ये आलेल्या वेद राहींच्या प्रेम परबत या हिंदी चित्रपटातील "मेरा छोटासा घर बार" या गाण्याचे बोल सचदेव यांनी लिहिले होते ज्यात जयदेव यांचे संगीत होते. त्यानंतर, १९७८ च्या हिंदी चित्रपट आँखो देखी मधील दोन गाण्यांचे गीत लिहिले, ज्यात जे. पी. कौशिक यांचे संगीत होते. मोहम्मद रफी आणि सुलक्षणा पंडित यांनी गायलेले युगल गीत "सोना रे, तुझे कैसे मिलू" प्रसिद्ध झाले. १९७९ साली आलेल्या साहस या हिंदी चित्रपटासाठी त्यांनी योगेशसोबत गीतेही लिहिली होती, ज्याला अमीन संगीताचे संगीत होते.[१२] +१९७१ मध्ये पद्मा सचदेव यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. २००१ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले. २००७-०८ मध्ये त्यांना मध्यप्रदेश सरकारचा "कबीर सन्मान" देण्यात आल जो कवितांमधील त्यांच्या कार्यासाठी दिला जातो. चित्त-चेटे या डोग्री भाषेतील आत्मचरित्रासाठी त्यांना २०१५ मध्ये "सरस्वती सन्मान" मिळाला. त्याच वर्षी पश्चिम बंगालच् भारतीय भाषा परिषदद्वारा त्यांना "कृतीतव स्मग्र सन्मान" देण्यात आला. २०१७ मध्ये जम्मू काश्मीरच्या डीबी पंत मेमोरियल ट्रस्टने सचदेव यांना "दिनूभाई पंत लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड" प्रदान केला.[१५][१६] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_907.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f08ce88229ce47a070c95bd2f43c435e70351e31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_907.txt @@ -0,0 +1,2 @@ + धानोरा ताथोड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9100.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d260c04a66cbec6ce11921fe1010395d40c672d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9100.txt @@ -0,0 +1 @@ +पद्रौना हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9103.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31d18b402f17eeb5729ac7acafebcb186a7053ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9103.txt @@ -0,0 +1,3 @@ +पनानमल होटचंद पंजाबी. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9106.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb02d2a1126c3895dba5d1d6181d8cf499149245 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9106.txt @@ -0,0 +1,8 @@ +पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा व मुंबई-पुणे हे दोन अतिद्रुतगती महामार्ग पनवेल येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि.मी. अंतरावर आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे. आता मात्र, पनवेल तालुका हा नवी मुंबईचाच एक भाग झाला आहे. +नवीन पनवेल हे सिडकोने वसविलेले सुंदर शहर जुन्या पनवेलच्या शेजारी आहे. पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका आहे. भविष्यातील सिडको नियोजित पुष्पकनगर व नवी मुंबई विमानतळ तालुक्यातील दापोली, कुंडेवहाल, भंगारपाडा गावांना लागूनच आहे. सिडकोने वसवलेले उलवे, खारघर, कामोठे, सेंट्रल पार्क आकर्षणाचे केंद्र आहेत. +पनवेल हा आगरी तसेच कोळी कराडी संस्कृती असलेला तालुका आहे. तसेच शहरामध्ये भारताच्या विविध राज्यांतील म्हणजेच गुजरात, पंजाब, दिल्ली, बंगाल, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, राजस्थान, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील लोक मिळून मिसळून राहतात. पनवेल शहर हे विविधतेत एकता असलेले सुंदर शहर आहे. +पनवेल शहर हे गाढी नदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते. पनवेल समुद्रसपाटीपासून १२.१७५ मीटर उंचीवर वसलेले आहे. प्रबळगड, कर्नाळा किल्ला हे शिवकालिन दुर्ग शहरापासुन काही अंतरावर आहेत. +२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३ % तर महिला ४७ % आहेत. शहरातील ७८ % लोक साक्षर (पुरुष ८१ %, महिला ७४ %) असून १३ % लोकसंख्या ६ वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल महानगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन काम करते. +आगरी कोळी व कराडी संकृती असलेले पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. ह्या शहराला जुन्या काळात पानेली ह्या नावानेदेखील ओळखले जायचे. या काळात मुघल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका होती. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले. समुद्रमार्गे व खुष्कीच्या व्यापारामुळे पनवेल प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत. +पनवेल मध्ये जन्माला आलेल्या मोठ्या व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत- +पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल, अंधेरी-पनवेल (वडाळामार्गे) आणि रोहे-पनवेल या चार रेल्वेमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9107.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b1c6717aef7d11462e4072ccc407b34c84d4040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9107.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° ३८′ २४″ N, ७२° ५२′ ४८″ E +पनवेल तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. पनवेल शहर त्याचे मुख्यालय आहे. +या शहरात धूतपापेश्वर हा आयुर्वेदिक औषधांचा भारतातील पहिला कारखाना आहे. +दर्पण ह्या पहिल्या मराठी नियतकालिकाच्या पहिल्या अंकात विश्णुशास्त्री जांभेकरांनी मिठाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या पनवेल बंदराचे वर्णन केले आहे. +या तालुक्यात आगरी आणि कोळी समाजाची वस्ती आहे. येथे भारतातील अनेक राज्यातील व्यक्ती तेथे स्थलांतरित झालेल्या आहेत. +संदर्भ m.mapsofindia.com diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9135.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d49a2f3f408c786db875aeb5b2507c9ec2a2e80f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9135.txt @@ -0,0 +1,3 @@ +पन्ना हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे एकेकाळी संस्थान होते. त्या संस्थानची स्थापना छत्रसाल बुंदेला याने केली. +पन्ना शहरात पन्ना जिल्ह्याचे मुख्यालय आहे. +पन्ना परिसरात हिऱ्याच्या खाणी आहेत. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा हा पन्नाच्या खाणीत सापडला. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9138.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64db45746dc0d0282db01ec616c361104f3c2e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9138.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख पन्ना जिल्ह्याविषयी आहे. पन्ना शहराविषयीचा लेख येथे आहे. +पन्ना जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,१६,५२० इतकी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9147.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ab74458c4c5b5037f355cde2ffb6f71274bd9e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9147.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९३० असलेले पन्नेमारा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १३९६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २०९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १०३६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ८४ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय मुरुमगाव येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट मुरुमगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र मुरुमगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9148.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5429d219f00e97f9b1ea563595f80488b116c75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9148.txt @@ -0,0 +1,8 @@ + पन्हाळेकाजी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे. पन्हाळेकाजी लेणी येथून जवळ आहेत. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9157.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a74482241de7f360bf4bfb786c129ef701683d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9157.txt @@ -0,0 +1,3 @@ + पन्हाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +==प्रेक्षणीय स्थळे==... गावात प्राचीन असे महादेव मंदिर आहे , त्यासमोर गावची विहीर आणि तलाव असे मनोरम्य नजरा आहे diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9162.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49deb7a25322cf33c3c57823d41f184e8b2a0c41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9162.txt @@ -0,0 +1,8 @@ + पन्हाळी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9164.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5ebc51f3370e98351c0df2a7e07aa2ea77ff68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9164.txt @@ -0,0 +1,2 @@ +पन्हाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9185.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb6b782b4d47ed8c051210d646c5294f5569f842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9185.txt @@ -0,0 +1,3 @@ +पूर्णा नदीचा उगम सातपुड्याच्या डोंगरांत मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण भागात बैतूल येथून झाला आहे. हिचे प्राचीन नाव पयोष्णी असे आहे. ही नदी तापी नदीला संमातर अशी पश्चिमेकडे वाहत वाहत, शेवटी जळगाव जिल्ह्यातील चांगदेव येथे तापी नदीला मिळते. +आरणा नदी, आस नदी, उतावळी नदी, उमा नदी, काटेपूर्णा नदी, गांधारी नदी, गोतमा नदी, चंद्रभागा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, निर्गुणा नदी, पेंढी नदी, बोर्डी नदी, भावखुरी नदी, मन नदी, मास नदी, मोर्णा नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, शहानूर नदी, ज्ञानगंगा नदी या पूर्णेच्या उपनद्या आहेत. पूर्णा नदी ही तापी नदीची उपनदी आहे. पूर्णा नदी अमरावती, अकोला, बुलढाणा व जळगाव या जिल्ह्यांमधून वाहते. पूर्णा नदीचे खोरे सुमारे ७५०० किलोहेक्टर इतके आहे. एकेकाळी बारमाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळावरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे. +पूर्णा नदीला संपूर्णा नदी किंवा पयोष्णी नदी असेही म्हणतात, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका पूर्णपणे पूर्णा नदीवर अवलंबून आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9191.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3be896b04f74ba41297a415b5b21c52c68f30174 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9191.txt @@ -0,0 +1 @@ +परकला प्रभाकर (जन्म २ जानेवारी १९५९) एक भारतीय राजकीय अर्थशास्त्रज्ञ आणि सामाजिक भाष्यकार आहेत. त्यांनी तामिळनाडू सरकारच्या दळणवळण सल्लागार म्हणून काम केले आहे, जुलै २०१४ ते जून २०१८ दरम्यान आंध्र प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे पद भूषवले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9213.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddf14d349dd9f2df8f45f093a15b8981856c2007 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9213.txt @@ -0,0 +1,9 @@ + +परजीवीपणा हा जीवशास्त्राच्या अंतर्गत असणाऱ्या जैवसंपदेतील त्या प्राण्यांचा गुणधर्म आहे जे इतर पेशीच्या प्राण्यांना, आपल्या उपजीविकेसाठी लक्ष्य करतात किंवा त्यांचेवर अशा परजीवींचे जीवनयापन होते.त्यांना 'परजीवी' असेही म्हणतात.यात, त्यांचे यजमान प्राण्यांशी अथवा सजीवांशी अन्योन्य व खेळीमेळीचे संबंध रहात नाहीत. +प्राथमिकरित्या, हे साधारणपणे, डोळ्यांनी (गोचिड,गोमाशी, ऊ,पिसू,ढेकूण,डास) अथवा बाह्य उपकरणांद्वारे, जसे-सूक्ष्मदर्शक (सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणू, दृश्य होतात.यात अनेक प्राणी वनस्पती व इतर जीवांचा समावेश असतो.परभक्षी हिंस्र प्राण्यांसारखे (वाघ,सिंह, लांडगा आदी) हे आपल्या यजमान-जीवांना मारत नाहीत.सहजासहजी दिसू नये व त्यांना नष्ट करता येऊ नये या उद्देशाने त्यांचा आकार यजमान जीवांपेक्षा बराच लहान असतो.ते अशा जीवांमध्ये अथवा जीवांचे वर बऱ्याच कालावधीसाठी राहतात.त्यांच्यात अनेक प्रकारची विशेषता असते व त्यांचा जन्मदर बराच उच्च असतो.काही परिस्थितीत तो वर्ग-दराने वाढतो. +परजीवी हे आपल्या यजमानांचे आरोग्य घटवितात व त्यांना बहुतेक वेळी रोगग्रस्त करतात.ते यजमानांच्या रक्त,मांस,रस इत्यादीचे शोषण करून आपले यथायोग्य पोषण करतात.कोणत्याही सजीवासारखाच,त्यांचा मूळ उद्देश,स्वतःचे जीवन राखणे असा असतो. +यात दोन प्रकारचे भेद आहेत. +हे परजीवी सजीवांच्या आतील भागात/शरीरात राहतात व सहसा सूक्ष्म अथवा अति-सूक्ष्म असतात. ते साधारण डोळ्याने दिसत नाहीत. त्यांना हुडकण्यासाठी वेगवेगळ्या दर्शक उपकरणांचा वापर करण्यात येतो. +हे परजीवी सजीवांच्या बाह्य भागावर/शरीरावर राहतात व सहसा सूक्ष्मपण असू असतात. ते साधारण डोळ्यानेही दिसतात.यांना हुडकणे पर्यायाने सोपे असते. +परजीवी हे आपल्या सजातीयांच्या व आपल्या प्रसारासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात.त्यात भौतिक-स्पर्श,तोंडावाटे,अथवा +इतर क्रियेद्वारे संक्रमण याचा समावेश असतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9218.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1688a5a2762900af35c1b05f4bfad976943cf73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9218.txt @@ -0,0 +1,6 @@ + + + +पर्ड्यू विद्यापीठ हे वेस्ट लाफयेट, इंडियाना ह्या शहरात स्थित असलेले अमेरिकेतील सर्वांत मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. पर्ड्यू विद्यापीठाची स्थापना ६ मे, १८६९ रोजी झाली. जॉन पर्ड्यू ह्या तत्कालीन लाफयेटच्या व्यापाऱ्यांनी विद्यापीठाकरिता १,५०,००० डॉलर्सची देणगी दिली म्हणुन त्यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. पर्ड्यू विद्यापीठाचे पहिले वर्ग सप्टेंबर १६ १८७४ रोजी ३ इमारतींमध्ये ६ शिक्षक व ३९ विद्यार्थ्यांमध्ये भरवले गेले. +पर्ड्यू विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असले तरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वांत महत्त्वाचे व मानाचे मानले जाते. क्रॅनर्ट व्यापारमहाविद्यालय हे देखील देशातील सर्वोत्कृष्ट व्यापारमहाविद्यालयांपैकी एक मानले जाते. पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना २००हून अधिक विषयांमध्ये पदवी आणि उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळते. +नील आर्मस्ट्रॉंग, चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले अतंराळवीर तर युजीन सेर्नन, चंद्रावर पाऊल ठेवणारे शेवटचे अतंराळवीर हे दोघेही पर्ड्यू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9237.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9237.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7f2b9d1be29e00049a4d9d5e0fd557499e2d0fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9237.txt @@ -0,0 +1,2 @@ +परदेशीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9283.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5d97aeb2c9fa6ee866b2e3c419b557d3871f315 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9283.txt @@ -0,0 +1,6 @@ +परमहंस सभा दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ३१ जुलै, १८४९ मध्ये मुंबई येथे सुरू केली. +या सभेच्या स्थापनेत भिकोबादादा चव्हाण, रामचंद्र बाळकृष्ण जयकर या मंडळींची मदत झाली व अध्यक्ष राम बाळकृष्ण जयकर होते. +परमहंस सभा ही गुप्त सभा होती. समाजावर ख्रिस्ती धर्माचा प्रभाव होता. तिचे काम गुप्तपणे चाले. पण फार काळ ही चालू शकली नाही कारण सभेच्या सदस्यांची यादी चोरीला गेली आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. त्यामुळे समाजाच्या भीतीने तिचे काम थांबले. +परमहंस सभेचे संस्थापक: दुर्गादास मंच्छाराम व दादोबा पांडुरंग +सभेचे अध्यक्ष : राम बाळकृष्ण जयकर +एकूणच दादोबांची वैचारिक बैठक राजा राममोहन रॉयशी जुळणारी होती. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9313.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04fe821d5d948192545cbdff8021aa48bdd9900e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9313.txt @@ -0,0 +1,2 @@ + परळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9317.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9317.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..746396b4a62c2de413e5c1e1b3a1462d5a932fc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9317.txt @@ -0,0 +1,2 @@ +११४११ परळी वैजनाथ-मिरज डेमू एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची परळी वैजनाथ रेल्वे स्थानक ते मिरज रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी परळी वैजनाथ आणि मिरज या स्थानकांमधील १३७ किमी अंतर हे ३ तास ५० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ६ थांबे आहेत.[१] +परतीच्या प्रवासाला ११४१२ परळी वैजनाथ-मिरज डेमू एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मिरज रेल्वे स्थानक ते परळी वैजनाथ रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी मिरज आणि परळी वैजनाथ या स्थानकांमधील ३०१ किमी अंतर हे ७ तास २ मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण १४ थांबे आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9323.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..997e7c696c23f02754ff95f95ff72b5f50e2449f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9323.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +परळी वैजनाथ या शब्दाशी निगडित खालील लेख उपलब्ध आहेत: diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9346.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27989165b8e8ec26516508bfac75578f5b5424b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9346.txt @@ -0,0 +1,2 @@ +बेगम परवीन सुलताना ( १० जुलै १९५०) ह्या भारतीय गायिका आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत. +त्यांना १९७६ साली पद्मश्री, २०१४ साली पद्म भूषण आणि १९९८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवले गेले आहे.   diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9369.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbcc75a8be3ef69489d7dfb1cda7609341221158 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9369.txt @@ -0,0 +1,6 @@ +परशुराम घाट हा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील एक महत्त्वाचा घाट आहे. +रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी येणारा चिपळूण तालुका हा परशुराम, कुंभार्ली, कामथे, रामपूर या घाटरस्त्यांनी रत्‍नागिरी शहराशी जोडला गेला आहे. त्यांपैकी परशुराम घाट हा चिपळूण तालुका आणि खेड तालुक्‍याशी जोडतो. +परशुराम घाटरस्त्याला खेड तालुक्यातील आंबडसमार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नाही. शिवाय रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जात असल्यानेही त्याचा उपयोग होत नाही. +कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9399.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9399.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34985f2d7de4150f39759fba6275d694e6a9cb48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9399.txt @@ -0,0 +1,2 @@ + परसुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9400.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0fa1151a10db876ced73f03bb6b7ab87b4b8b9a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9400.txt @@ -0,0 +1,2 @@ +परसोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9401.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75a042d7c02c1c8119b96b2a74216dd7b6d3bba8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9401.txt @@ -0,0 +1,9 @@ +सेवक + परसोडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9405.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18872382fab7293c23e31206be45fd7acb0974b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9405.txt @@ -0,0 +1,2 @@ +परसोडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9437.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bb09de34e7eb3d32e0cc3385880dc277ef66527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9437.txt @@ -0,0 +1,2 @@ +पराटावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9444.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38be81e62ac45567c105ea699d98a6782bdfa331 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9444.txt @@ -0,0 +1,3 @@ +कणिक वा पीठ भिजविण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक धातुचेभांडे आहे. +परात हे शक्यतो, पितळेचे, स्टील किंवा ऍल्युमिनियमचे असते व पसरट भांडे असते. +कणिक वा पीठ भिजविण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक भांडे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9459.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9459.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9466.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70b233899d9b03f74a5312e83250bc600245a7a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9466.txt @@ -0,0 +1 @@ +परिक्षित संजय वळसंगकर (२४ फेब्रुवारी, इ.स. १९९५:कल्याण, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - ) हा मुंबईकडून प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा लेगब्रेग गूगली गोलंदाज असून उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9488.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12e7d84361adc69cd9344c9e4dc204a9a1067488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9488.txt @@ -0,0 +1,4 @@ + +परिनिर्वाण स्तूप हा उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर येथील एक बौद्ध विहार आहे. हे ठिकाण बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.[१] याला महापरिनिर्वाण विहार, महापरिनिर्वाण स्तूप किंवा परिनिर्वाण विहार असेही संबोधिले जाते.[२][३] +अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, व गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध केले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग)च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत उत्तर दिशेला उजव्या बाजूला बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने निद्रावस्थेत पडलेली दिसते. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडी पलंगावर ठेवलेला आहे.[४] +बुद्धांच्या ह्या वर्षांच्या धम्मप्रचाराच्या घडामोडीनंतर, बुद्ध गंभीर अवस्थेत कुशीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी आपला शेवटचा शिष्य नियुक्त केला आणि संघाला आपले शेवटचे शब्द उच्चारून इ.स.पू. ४८४ मध्ये महापरिनिर्वाण केले. मौर्य राजा अशोक यांनी इ.स.पू. २६० मध्ये कुशीनगरला भेट दिली व तेथे त्यांनी बुद्धांच्या निर्वाणाच्या स्थानाशी संबंधित अनेक पवित्र स्थळे - चैत्ये व स्तूपे बांधली.[५] पुढे कुषाण साम्राज्याच्या दरम्यान कुशीनगरचे महत्त्व वाढले, तर गुप्त साम्राज्याच्या काळात (इ.स. ३२० - ६४७ मध्ये) कुशीनगरने सुवर्णयुग पाहिले. तेव्हा ह्या परिनिर्वाण स्तूपाचा मोठा विस्तार होऊन त्यात विशाल बुद्ध पुतळा स्थापून परिनिर्वाण विहार पुनः उभारला गेला. कुशीनगर येथील हा विहार इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून पवित्र स्थळ म्हणून मान्यता पावला आहे.[६] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9541.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..371036590e89acbfe0bc47676ffa929f24c98253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9541.txt @@ -0,0 +1 @@ +अ प्रिझन डायरी, पर्गेटरी, दुसरा खंड हे ब्रिटिश साहित्यिक जेफ्री आर्चरने लिहिलेले पुस्तक आहे. यात त्याने आपल्या तुरुंगातील काळाचे वर्णन केलेल आहे.[१] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9583.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd20927bc3960a36fe4adc47db25e6c0010637c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9583.txt @@ -0,0 +1,5 @@ +मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. [१] वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो. [२] मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱ्या प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. [३] +मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व त्यांच्या भोवतीचे पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात. [४] +सजीवांना त्यांच्या जीवनसंघर्षासाठी आणि उत्क्रांतीमध्ये सभोवालतच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाहीत ते नष्ट होतात. जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्पर संबंध नेहमी बदलत असतात. पर्यावरणाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ५ जून हा जगभर पर्यावरण दिवस म्हणून साजरा होतो. +पर्यावरण वर निबंध देखील भरपूर वेळा विचारला जातो तर त्यातही आपल्याल आपल्या पर्यावरण बद्दल योग्य माहीत देणे गरजेचे आहे. आजकाल पर्यावरणचे संतुलन ठेवणे ही मानवाची जवाबदारी आहे कारण ह्या सृष्टीत निसर्गाने मनुष्य हा जीव बुद्धिमान म्हणून बनवला आहे. तर मानवाने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून म्हणजेच पर्यावरणाला त्याचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, गाड्यांचा धूर, कारखान्यांचा धूर आणि सांडपाणी कमी करायला हवे. +s \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9605.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bfa596b943bf84b234d1aadaac0b5a6b04de891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9605.txt @@ -0,0 +1,2 @@ +पर्ल ही एक संगणकीय भाषा आहे. लॅरी वॉल हा पर्लचा जनक आहे. लॅरी वॉलने पर्लची सुरुवात १९८७ साली युनिक्समधील रिपोर्ट सोप्या पद्धतीने तयार करण्यासाठी केली. आजतागायत पर्लमधे अनेक बदल होत गेले, आणि सध्या (मे २०१२) पर्ल ५.१६ ही पर्लची अद्ययावत आवृत्ती आहे. +इ.स. २००० साली पर्लची सहावी आवृत्ती (पर्ल ६) जाहीर करण्यात आली. सहाव्या आवृत्तीमधे पर्लचे संपूर्णतया नवीन विकसन होणार आहे. २०१२ साली देखील पर्ल ६ चे विकसन चालू आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9612.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59ae1a6003949718f9ce90721756744c2c3b762f --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9612.txt @@ -0,0 +1,4 @@ +७ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी जपानाने अमेरिकेच्या पर्ल हार्बर, हवाई येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. अमेरिकेच्या पॅसिफिक नौदलाने जपानाच्या आग्नेय आशियातील साम्राज्यविस्तारासाठी ब्रिटन, नेदरलॅंड्स् आणि अमेरिकेच्या ताब्यातील प्रांतांविरुद्ध आखण्यात आलेल्या लष्करी कारवायांत अडथळा आणू नये, म्हणून शाही जपानी नौदलाने ७ डिसेंबर, इ.स. १९४१ च्या सकाळी (जपानी प्रमाणवेळेनुसार ८ डिसेंबर, इ.स. १९४१) हा हल्ला केला. +३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉंब आणि टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकन नौदलाच्या आठही लढाऊ जहाजांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांपैकी चार जहाजे बुडाली. या आठपैकी सहा जहाजे पुन्हा मिळवून्, दुरुस्त करून त्यांचा वापर पुढे युद्धात करण्यात आला. जपानी नौदलाने तीन क्रूझर, तीन विनाशिका, एक विमानविरोधी प्रशिक्षण नौका आणि एक सुरूंगनौका यांचेही नुकसान केले. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. वीजकेंद्र, गोदी, इंधन व टॉर्पेडो साठवण्याची गोदामे तसेच, पाणबुडीचे धक्के आणि मुख्यालय (जे हेरखात्याचे केंद्र होते) यांवर हल्ला केला गेला नाही. अमेरिकेच्या तुलनेत जपानाचे कमी नुकसान झाले: २९ विमाने आणि ५ लहान पाणबुड्या नष्ट झाल्या, ६५ सैनिक कामी आले वा जखमी झाले व केवळ् एक जपानी सैनिक पकडला गेला. +ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकन जनतेला प्रचंड धक्का बसला व त्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. ८ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानाविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनाच्या बाजूने युद्धात उतरली. यापुढील अमेरिकन कारवायांमुळे जर्मनी व इटली यांनी ११ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले ज्याला अमेरिकेने तसेच प्रत्युत्तर दिले. +या आकस्मिक जपानी हल्ल्यामागे बराच पूर्वेतिहास होता, परंतु, सामोपचाराने बोलणी चालू असताना, कुठलीली पूर्वसूचना न देता झालेल्या ह्या हल्ल्यामुळे तत्कालीन अमेरिकन साष्ट्रपती फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांनी ७ डिसेंबर, १९४१ या दिवसाबद्दल 'अ डेट विच विल लिव्ह इन इन्फेमी' (बदनाम, असंतोषजनक दिवस) [१] असे उद्गार काढले आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9647.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4095c42b913bf73243fc6ab7cb183fc901db9cee --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9647.txt @@ -0,0 +1,25 @@ +इराणी खाद्यसंस्कृती म्हणजे आशियातील इराण या देशातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ होत.इराणमधील स्वयंपाकाच्या विविध पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव होतो. यालाच पर्शियातील खाद्यसंस्कृती असेही संबोधिले जाते.इराणमधील एक लहान वांशिक समूह असूनही पर्शियातील खाद्यपदार्थ हे इराणी संस्कृतीचा महत्त्वाचा घटक बनले आहेत.[१][२] +ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता इराणच्या खाद्यसंस्कृतीवर कोकेशिया, तुर्की,ग्रीक मध्य आशिया आणि रशिया या शेजारील राष्ट्रांच्या खाद्य परंपरेचा प्रभावही आहे. इराणमधील खाद्यसंस्कृती भारतातील आणि पाकिस्तानातील मुघल साम्राज्यातही स्वीकारली गेली.[३] +इराणी खाद्यपदार्थ हे मुख्यतःभात आणि मांस, भाज्या आणि दाणे यांचे मिश्रण असते.मसाल्यात नेहमी कोरड्या वनस्पती, फळे यांचा वापर केला जातो. डाळिंब, दालचिनी, आप्रेकोट, पार्सेली या भाज्या आणि फळे वापरली जातात.सुके लिंबू,केशर आणि इतर थोडेसे आंबट चवीचे पदार्थ, दालचिनी यांचा सढळ वापर इराणी स्वयंपाकात केला जातो.[४] +१६ व्या शतकापासून इराणमध्ये सफाविद साम्राज्यातील मुख्य भोजनात भात हे प्रमुख अन्न होते.[५] उत्तर इराण आणि संपन्न कुटुंबात भात हे मुख्य अन्न असून उर्वरित इराणमध्ये पावाचे प्रकार अधिक प्रचलित आहेत. +पोलाव- या प्रकारात भातामध्ये काहीतरी मिश्रण, भाज्या घातलेल्या असतात. +चेलो- यामध्ये भाज्या किंवा मांसाचे सार किंवा कबाब याच्याबरोबर भात खाल्ला जातो. +कातेच-- या प्रकारात भात शिजवताना त्यातील संपूर्ण पाणी शोषले जाईपर्यंत तो शिजविला जातो. +दामे- - हा प्रकार कातेच पद्धतीनेच शिजविला जातो मात्र त्यात तांदुळाच्या बरोबरच सुरुवातीलाच भाज्यातील दाणे किंवा अन्य धान्य हे घालून शिजविले जाते.[६] +भाताच्या खालोखाल इराणमध्ये विविध प्रकारचे पाव हे मुख्य अन्न आहे. +लवश- सामान्यपणे इराणमध्ये खाण्यासाठी तयार केला जाणारा पाव +तनूर- भट्टीमध्ये तयार केला जाणारा प्रकार +सांगक-चौकोनी आकाराचा दगडावर भाजला जाणारा पाव +कोमाज- जिरे, हळद आणि गोड खजूर यांचे मिश्रण असलेला पाव[६] +इराणमशील शेतीतून मिळणारी ताजी फळे आणि भाज्या हा इराणमधील मुख्य अन्नघटक आहे. केवळ ताजी फळे एकत्र करून खाणे याजोडीने मांस घालूनही फळांचे विविध पदार्थ तयार केले जातात. फळांपासून गोड पदार्थ तयार केले जातात. +भोपळा, पालक,हिरव्या शेंगभाज्या,कांदा,मुळा, गाजर,लसूण यांचा वापर इराणी पदार्थात केला जातो.टोमॅटो, काकडी ,बटाटा यांचाही वापर होतो. लिंबाचा रस, ऑलिव्ह तेल, मीठ, मिरची आणि लसूण घालून एकत्र कालविलेल्या हिरव्या भाज्या हा इराणी समाजाचा आवडता पदार्थ आहे. +उग्र वासाच्या आणि चवीच्या भाज्या आणि सुकवलेली फळे यांचा वापर करून पदार्थ तयार करताना त्यांना चविष्ट करण्यासाठी इराणमध्ये मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. केशर,, गुलाबपाणी, पाण्यात घातलेल्या गुलाब पाकळ्या यांचा वापर इराणमध्ये सर्वदूर केला जातो. +पर्शियन हॉगवीड नावाने प्रसिद्ध असलेली वनस्पती मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरली जाते. विविध सार आणि भाज्यांचे सार यामध्ये व्हिनेगार, लेटयूसची पाने असे पदार्थ घातले जातात.[४] +भात किंवा पाव यांच्याबरोबर इराणमध्ये कबाब खाल्ले जातात.चेलो कबाब हा पदार्थ इराणचा प्रसिद्ध पदार्थ आहे. कबाब हे मांसापासून तयार केले जातात. पार्सेली, कांदा, डाळिंबाचा रस, अक्रोडाची पूड आणि मसाल्याचे पदार्थ हे कोंबडी, बकरी यांच्या मांसात घालून कबाब तयार केले जातात.[४] +खोरेश म्हणजे इराणमधील साराचा प्रकार. भाज्या किंवा मांस पाण्यात शिजवून ते पाणी गळून घेतले जाते आणि त्यात डाळींबाचा रस, टोमॅटो रस, फळे, मसाल्याची पूड, केशर हे घालून सार भाताबरोबर किंवा पावाबरोबर खाल्ले जाते.[४] +इसवी सनाच्या चौथ्या शतकात इराणमधील लोकांनी शेवया आणि गुलाबपाणी यांच्यापासून तयार केलेला पदार्थ ही इराणची खासियत आहे असे मानले जाते. यामध्ये बर्फात केशर, फळे आणि इतर चवीचे पदार्थ घातले जातात. शेवया घातलेल्या या पदार्थाला ' फालुदा' असे म्हटले जाते.केशर घातलेले आईस्क्रीम हा इराणमधील आंखे एक पारंपरिक गोड पदार्थ आहे.[७] +बदाम पूड, साखर आणि केशर घातलेली बिस्किटे, केशर आणि दाण्याचे कूट घातलेले बिस्कीट, तांदळाच्या पिठाची बिस्किटे, कुलचा असे अन्य पदार्थ इराणच्या खाद्य संस्कृतीचा भाग आहेत. +इसवी सनाच्या सातव्या शतकात इराणमध्ये चहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत चहा देऊन केले जाते.[८] चहा पिण्याआधी साखरेचा छोटा चौकोन तोंडात ठेवण्याची पद्धत इराणमध्ये आहे. +या जोडीने उग्र आणि कडक गंधाची कॉफी इराणमध्ये प्यायली जाते. इराणमध्ये तुर्की कॉफी प्रसिद्ध आहे. +नवव्या शतकापासून शिरझी वाईन हे पेय इराणमध्ये प्रसिद्ध आहे. +इराणमध्ये अब्बासिद खलिफा यांच्या काळात "Manual on cooking and its craft" हे पाककृती पुस्तक लिहिले गेले. अब्बास यांनी लिहिलेले "The substance of life, a treatise on the art of cooking" हे पुस्तकही प्रसिद्ध आहे.[९] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9659.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca98d676fe1ca644c90849f385facd18a8f473ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9659.txt @@ -0,0 +1 @@ +आर्थर पर्सी फ्रँक चॅपमन (३ सप्टेंबर, १९००:इंग्लंड - १६ सप्टेंबर, १९६१:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२४ ते १९३१ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9669.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9669.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9676.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edaea737ffa3c1adf4cfd40dddc472b94f262ec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9676.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २७, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9719.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9719.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41270ebad8469297a42bdba1fe112a368ca179b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9719.txt @@ -0,0 +1,2 @@ +पलाशी किंवा प्लासी भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील छोटे शहर आहे. +२३ जून, इ.स. १७५७ रोजी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात व बंगालचा नवाब सिराज उद दौला यांच्या सैन्यात लढाई झाली. यात विजय मिळविलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये सत्ता हस्तगत केली व येथून भारतातील ब्रिटिश राज्याची सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9722.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48c2b5fabd8cadbd019190ce917f75d4167793ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9722.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 31°47′57.22″N 34°38′31.39″E / 31.7992278°N 34.6420528°E / 31.7992278; 34.6420528 +पलिष्टी गल्याथ संस्कृती संग्रहालय (हिब्रु:המוזיאון לתרבות הפלשתים ע"ש קורין ממן - इं.:Corinne Mamane Museum of Philistine Culture) हे अश्दोद, इस्रायल मध्ये असलेले एक पुरातत्त्व संग्रहालय आहे. हे शहर परिसरात असलेले एकमात्र पलिष्टी संस्कृतीचे संग्रहालय आहे. पलिष्टी संस्कृतीला समर्पित जगातील फक्त हे एकच संग्रहालय आहे. १९९० मध्ये अश्दोद मध्ये उघडलेले हे प्रथम संग्रहालय होते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9736.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf93414816477fd27dd3c05452678fb058d8ed88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9736.txt @@ -0,0 +1 @@ +पॅलॅडियम हा (Pd) (अणुक्रमांक ४६) एक रासायनिक मूलद्रव्य आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9747.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eb604c69d3f38327f2614fbf200ed881b30e0e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9747.txt @@ -0,0 +1,8 @@ +पल्लवी यांनी बालपणामध्येच रंगमंचावर काम करणे सुरू केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का या दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी १९७९ साली प्रदर्शित झालेल्या दादा ह्या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. +१९८० आणि १९९० च्या दशकात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये कामे केली ज्यामध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी (१९८८), वंचित आणि रिहाई प्रमुख होते. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटच्या चित्रपटात बहिण किवा सहअभिनेत्री सारख्या सहकारी भूमिकेत देखील अभिनय केला होता ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होत. +बाल कलाकार म्हणून : +अन्य/इतर : +अभिनेत्री म्हणून:: +निर्माती म्हणून :: +संचालक म्हणून: +बॉलीवुड फिल्म निर्माते विवेक अग्निहोत्रीशी त्याची लग्न झालीत। ती बाल कलाकार अलंकार जोशी यांचे बहिण आहेत। diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9749.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5261a6fa827026077e17f4e629b3909045d4e73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9749.txt @@ -0,0 +1,2 @@ + +पल्लवी वैद्य ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत जी प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते‌. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9761.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5750a07e67457f4ec73b05da5fe6d2180391d060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9761.txt @@ -0,0 +1,4 @@ +पळणी किंवा पझानी (तमिळ: பழனி) भारताच्या तमिळनाडू राज्यातील दिंडुक्कल ह्या जिल्ह्यातील एक शहर आहे. हे शहर कोइंबतूरच्या दक्षिण-पूर्वेस १०० किलोमीटर (६२ मैल), मदुराईच्या उत्तर-पश्चिमेला १०० किलोमीटर (६२ मैल), आणि कोडैकानलपासून ६७ किलोमीटर (४२ मैल) अंतरावर आहे. भगवान मुरुगन यांना समर्पित पालानी मुरुगन मंदिर किंवा अरुलमीगु कुलाझांडैवेल्लयुथ स्वामी मंदिर (तिरुआविननकुडी) हे शहर टेकडीवर वसलेले आहे. या देवाचा या शहरावर वरदहस्त आहे. दरवर्षी या मंदिरात ७० लाखांहून अधिक भाविक येतात. २०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ७०,४६७ होती. +या शहराचे नाव पझानी हे दोन तामिळ शब्दांपासून बनले आहे, पझम म्हणजे फळ आणिनी म्हणजे तु. याचा उल्लेख कवी अववैयर यांच्या गाण्यांत आढळतो ज्यात ते भगवान मुरुगाची स्तुती करीत आहेत आणि जे पलानी मुरुगन मंदिराच्या कथेचा एक भाग आहे. पलानीचा उच्चार साधारण ɻ (ழ) वापरून उच्चारली जाते आणि अशा प्रकारे 'झेड'चा वापर "पझानी" म्हणून करतात. +प्राचीन तामिळ धार्मिक ग्रंथांमध्ये या स्थानाचा संदर्भ आहे. हिंदू पौराणिक कथांनुसार, नारद ऋषी एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव यांच्या आकाशातील दरबारात गेले आणि ज्ञान-पाझम (शब्दशः ज्ञानाचे फळ), ज्यामध्ये बुद्धीचे अमृत होते, ते त्यांना अर्पण केले. भगवान शिव यांनी ते फळ आपल्या दोन मुलांमध्ये, गणेश आणि मुरुगा, यांना विभाजून देण्याचा हेतू व्यक्त केला तेव्हा नारदांनी ते फळ न कापण्याचा सल्ला दिला. शंकरांनी त्याच्या दोन मुलांपैकी जो कोणी सर्वप्रथम तीनदा जग परिभ्रमण करेल त्याला ते फळ देण्याचे ठरविले. हे आव्हान स्वीकारून मुरुगा यांनी आपले वाहन मोर यावर बसून जग परिभ्रमणाचा प्रवास सुरू केला. तथापि, गणेशाने त्यांचे जग हे त्यांचे पालक शिव आणि पार्वती यांच्यातच सामावलेले आहे असे सांगून त्यांचीच परिक्रमा केली.[४] गणेशाच्या या विवेकबुद्धीने प्रसन्न होऊन भगवान शिवने हे फळ त्याला दिले. जेव्हा मुरुगा परत आला, तेव्हा त्याचे प्रयत्न व्यर्थ गेलेले ऐकून त्याला राग आला. त्यांनी कैलास सोडले व दक्षिण भारतातील पलानी डोंगरावर त्यांचे वास्तव्य हलवले. असे मानले जाते की मुरुगाला बालपणापासूनच परिपक्व होण्याची गरज भासू लागली आणि म्हणूनच त्याने एकांतात राहणे पसंत केले आणि त्याने आपली सर्व वस्त्रे व दागिने यांचा त्याग केला. स्वतःला समजून घेण्यासाठी ते ध्यान मग्न झाले. +पलानी आणि बहुतेक दिंडुक्कल जिल्हा हा तामिळ देशातील कोंगू नाडू भाग होता. पलानी व ओडदानच्राम तालुक्यांचा उत्तरी भाग हा अंदू नाडू उप-प्रांताचा भाग असल्याचे मानले जाते, तर उर्वरित भाग वैयापुरी नाडूचा होता. हा सर्व परिसर कोईंबतूर आणि मदुराईच्या राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली होता. १८ व्या शतकात, हैदर अली आणि त्याचा मुलगा, टिपू सुलतान याने येथे राज्य केले. तिसऱ्या एंग्लो-म्हैसूर युद्धानंतर येथे इंग्रजांनी राज्य केले. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9767.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce24796950cacc2723bf79f8c6a054b84424a79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9767.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9778.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef266971ffa0c086adbebda54d8435960a8dfe42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9778.txt @@ -0,0 +1,2 @@ +पळशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9791.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f0baff01789501ddcbea303b0cc4015cdb1382b --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9791.txt @@ -0,0 +1,2 @@ + पळस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9817.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b262383e3bc91f498cd364ba957e67f798bf7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9817.txt @@ -0,0 +1,6 @@ +पळसदेव हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. जुने पळसदेव गाव उजनी धरण जलाशयात बुडाल्यामुळे नव्याने वसवलेले हे भीमा नदीकाठी असलेले गाव आहे.[ दुजोरा हवा] +पुण्यापासून पळसदेव गाव १२० किमी.वर आहे. +खुप जुने व प्राचीन शिव मंदिर आहे इतिहासात त्याचे उलेख आहे प्रति काशी विश्वदेव त्याचे महत्त्व आहे +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. +उन्हाळ्यात धरणाचे पाणी आटले की पाण्याखाली बुडालेले पळसदेवाचे मंदिर दिसू लागते. पुणे-सोलापूर रस्त्यावर भिगवण हे प्रसिद्ध गाव आहे. या गावापासून काही अंतरावर पळसदेव गावाचा फाटा फुटतो. गावातून गेलेला तो रस्ता थेट पुढे कच्चा होत थेट उजनी नदीच्या पात्रात पोहोचतो. एका छोट्याशा होडीप्रवासाने पाण्यातून वर आलेल्या पळदेवाच्या मंदिरापर्यंत पोहोचता येते. या मंदिराशेजारी आणखी एक मंदिर आहे, पण कोणत्या देवाचे ते समजत नाही. समोरच्या टेकाडावर एक रिता गाभारा असलेले मंदिर आहे. या मंदिराभोवती कातळी भिंतींवर रामायण कोरले आहे. +हे मंदिर यादवकालीन असावे. त्याच्या पक्क्या विटांनी बांधलेली शिखरे आजही टिकून आहेत. मंदिर आवारात सतीशिळा, वीरगळ, (भंगलेला) घोडा, मारुतीची मूर्ती, दीपमाळेचे अवशेष्भक्कम विटांची भग्न ओवरी असे अनेक अवशेष पाणी ओसरले की पाहता येतात. मंदिरासमोरची विटांची ओवरी ही फलटणकर निंबाळकरांनी बांधली असे सांगितले जाते. मूळ मंदिरातील काही मूर्ती नव्याने बांधलेल्या मंदिरात ठेवल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9826.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d522bc3f9bdef8cf570fa61eb844329584fbe8ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9826.txt @@ -0,0 +1,8 @@ + पळसमकर वाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9836.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c68ecde4744224de356397474770239e9fe2336 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9836.txt @@ -0,0 +1,4 @@ +पळसावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. +शिखर शिंगणापूर +देवापूर, विरकरवाडी, लिंगीवरे, (राजेवाडी दिघंची diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_984.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ab328c775ebc3c01d05187008c24f3c6950cc1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_984.txt @@ -0,0 +1,2 @@ +धामणगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9871.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c45c968d28f8d62db62cf5c91f432f0362a583c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9871.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9874.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e30c5aa17b5983345046d113d38ea8701a050cc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9874.txt @@ -0,0 +1,7 @@ +पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील पवना प्रकल्प हे एक धरण आहे. +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे +पवना प्रकल्प हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9890.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6040702fb94f74d24d9bbe1c520b6fc47e1c227d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9890.txt @@ -0,0 +1,2 @@ +पवनीमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9914.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a406e17eb9bfa073a61baca1c4353505839f8629 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9914.txt @@ -0,0 +1,9 @@ +यहुदी धर्मात, पवित्र आत्मा, ज्याला होली घोस्ट असेही म्हणतात, ही दैवी शक्ती, गुणवत्ता आणि विश्वावर किंवा त्याच्या प्राण्यांवर देवाचा प्रभाव आहे. निसेन ख्रिश्चन धर्मात त्रैक्यदेवत्वातील ३ रा व्यक्ती आहे. इस्लाममध्ये, पवित्र आत्मा दैवी क्रिया किंवा संवादाचा एजंट म्हणून कार्य करतो. बहाई श्रद्धेमध्ये पवित्र आत्मा हा देव आणि मनुष्य आणि "देवाची कृपा आणि त्याच्या प्रकटीकरणातून निघणारे तेजस्वी किरण" यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाहिले जाते.[१] +हिब्रू भाषेतील ruach ha-kodesh ( हिब्रू : רוח הקודש, "पवित्र आत्मा" देखील लिप्यंतरित ruacḥ ha-qodesh ) हिब्रू बायबल आणि यहुदी लिखाणांमध्ये YHWH (רוח יהוה)च्या आत्म्याचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो.[२] हिब्रू संज्ञा ruacḥ qodshəka, " तुझा पवित्र आत्मा" (רוּחַ קָדְשְׁךָ), आणि ruacḥ qodshō, "त्याचा पवित्र आत्मा" आहे. +बहुसंख्य ख्रिश्चनांसाठी, पवित्र आत्मा (किंवा Holy Ghost, जुने इंग्रजी शब्द, gast, "spirit") ट्रिनिटीची तिसरी व्यक्ती आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा म्हणून प्रकट झालेला "त्रिगुण देव"; प्रत्येक व्यक्ती देव आहे.न्यू टेस्टामेंट कॅननमधील दोन चिन्हे ख्रिश्चन प्रतिमाशास्त्रातील पवित्र आत्म्याशी संबंधित आहेत: पंख असलेला कबूतर आणि आगीची जीभ. पवित्र आत्म्याचे प्रत्येक चित्रण गॉस्पेल कथनातील वेगवेगळ्या खात्यांमधून उद्भवले; जॉर्डन नदीत येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पहिला होता जेथे पवित्र आत्मा कबूतराच्या रूपात उतरला असे म्हटले जाते कारण मत्तय,मार्क आणि ल्यूकमध्ये वर्णन केल्याप्रमाणे देव पित्याचा आवाज होता;दुसरी गोष्ट पेन्टेकॉस्टच्या दिवसापासून, वल्हांडणाच्या पन्नास दिवसांनंतर, जेथे पवित्र आत्म्याचा वंश प्रेषितांवर आणि येशू ख्रिस्ताच्या इतर अनुयायांवर आला, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे, येशूने वचन दिल्याप्रमाणे अग्नीच्या जीभ म्हणून विदाई प्रवचन."देवाचा अनावरण केलेला एपिफेनी" असे म्हणतात, पवित्र आत्मा हा आहे जो येशूच्या अनुयायांना आध्यात्मिक भेटवस्तू देऊन सामर्थ्य देतो आणि सामर्थ्य जो येशू ख्रिस्ताची घोषणा करण्यास सक्षम करतो आणि विश्वासाची खात्री आणणारी शक्ती. +ख्रिस्ती ईशपरिज्ञानानुसार परमेश्वर हा त्रेक्यस्वरूप आहे. म्हणजे परमेश्वर एकच असून त्यात तीन व्यक्तींचा समावेश आहे. पिता, पुत्र, आणि पवित्र आत्मा या त्या तीन व्यक्ती आहेत. पवित्र आत्मा त्रैक्यातील तिसरी व्यक्ती असून जे वैभव पिता व पुत्र यांच्याठाई आहे तेच ईश्वरी वैभव त्याच्याठायी आहे. +येशूचा बाप्तिस्मा आणि पवित्र आत्मा +त्यावेळी येशू गालीलातील नासरेथहून जेथे योहान होता त्या ठिकाणी आला. यार्देन नदीत योहानाने येशूचा बाप्तिस्मा केला.  येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले. आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा आला. (मार्क १:९-१०) +[३] +पवित्र आत्मा ( अरबी : روح القدس रुह अल-कुदुस, "पवित्रतेचा आत्मा")चा उल्लेख कुराणात चार वेळा केला आहे,[४] जिथे तो दैवी कृती किंवा संवादाचा एजंट म्हणून काम करतो. पवित्र आत्म्याचे मुस्लिम व्याख्या सामान्यत: जुन्या आणि नवीन करारावर आधारित इतर व्याख्यांशी सुसंगत आहे. काही हदीसमधील कथनांच्या आधारे काही मुस्लिम देवदूत गॅब्रिएल (अरबी जिब्राईल ) हाच पवित्र आत्मा आहे असे मानतात..[५] आत्मा (الروح अल-रुह, "पवित्र" किंवा "उच्च" या विशेषणाशिवाय) इतर गोष्टींबरोबरच, देवाकडून आलेला सर्जनशील आत्मा म्हणून वर्णन केले जाते ज्याद्वारे देवाने आदामला जिवंत केले आणि ज्याने देवाचे दूत आणि संदेष्टे यांना विविध मार्गांनी प्रेरित केले, ज्यात येशू आणि अब्राहम . कुराणानुसार, "पवित्र त्र्यक्य" वर विश्वास निषिद्ध आहे आणि निंदनीय आहे असे मानले जाते. हाच प्रतिबंध ईश्वराच्या ( अल्लाह ) द्वैतत्त्वाच्या कोणत्याही कल्पनेला लागू होतो.[६][७] +झोरोस्ट्रिनिझममध्ये, पवित्र आत्मा, ज्याला स्पेन्टा मेन्यु देखील म्हणतात, स्पेंटा मेन्यू ही परमेश्वर अहुरा माझदाची एक कार्यकारी शक्ती आहे, जो झोरोस्ट्रियन धर्माचा सर्वोच्च निर्माता देव आहे; पवित्र आत्म्याला विश्वातील सर्व चांगुलपणाचा स्रोत, मानवतेतील सर्व जीवनाचा उद्गम म्हणून पाहिले जाते आणि मानवतेसाठी धार्मिकता आणि देवासोबत संवाद साधण्यासाठी अंतिम मार्गदर्शक आहे. पवित्र आत्म्याला त्याच्या शाश्वत दुहेरी समकक्ष, आंग्रा मेन्यु, जो सर्व दुष्टतेचा उगम आहे आणि जो मानवतेला दिशाभूल करतो त्याच्या थेट विरोधात आहे.[८] diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9948.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9948.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9955.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39a210fe0207060b26e25d58649ecc2d3d47c41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9955.txt @@ -0,0 +1,2 @@ +पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह हा एक हिंदी महासागर जायर मधील समुद्री प्रवाह आहे. +हा प्रवाह समुद्राच्या पृष्ठभागावरून दक्षिण महासागर आणि दक्षिण हिंदी महासागरातून वाहतो. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9973.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e775114929a74eea6fef6ccd4e3d635c3f128e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9973.txt @@ -0,0 +1 @@ +पश्चिम चम्पारण हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र बेट्टिया येथे आहे. diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9986.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab3ec21f0c9949032db9541494308dabfab5bbea --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9986.txt @@ -0,0 +1,3 @@ +पश्चिम द्रुतगती महामार्ग (Western Express Highway) हा राष्ट्रीय महामार्ग ८चा मुंबई महानगर क्षेत्रामधील भाग व मुंबई शहरामधील पश्चिम उपनगरांमधून धावणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे. २३.५५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग उत्तर-दक्षिण धावतो. हा महामार्ग मुंबईच्या दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विले पार्ले, सांताक्रूझ, वांद्रे इत्यादी अनेक महत्त्वाच्या उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या ह्या मार्गावर वाहतूक सुधारण्यासाठी अनेक उड्डाणपूल बांधले गेले आहेत. २०१४ साली ह्या महामार्गावरून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जलद वाहतूकीसाठी २.२ किमी लांबीचा सहार उन्नत मार्ग बांधण्यात आला. +मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक अंधेरी-कुर्ला रस्त्यावर महामार्गाच्या जवळच बांधण्यात आले आहे. +साचा:मुंबईमधील रस्ते diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9993.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7211a2bdc151655d9a743d295ee587c4c92c5bf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9993.txt @@ -0,0 +1,5 @@ +पंजाब हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. लाहोर ही पंजाबची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.पंजाब ( उर्दू आणि पंजाबी : پنجاب , romanized:  पंजाब ( उच्चार  [pəndʒaːb] ), ऐका ( मदत · माहिती ) ) आहे पाकिस्तान सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रांत बद्दल 110.000.000 लोकसंख्या प्रमाणे, 2017.  यांचा मोठ्या प्रमाणावर लागत transnational पंजाब आणि पाकिस्तान भारत, तो पाकिस्तानी प्रांत सीमा आहे सिंध , बलुचिस्तान आणि खैबर Pakhtunkhwa , या परकीय मुलखाने वेढलेला प्रदेश इस्लामाबाद , आणि पाकिस्तानने आझाद काश्मीर प्रशासित केले . हे पंजाब , राजस्थान आणि जम्मू-काश्मीरच्या भारतीय प्रशासित प्रदेशांसहही सीमावर्ती आहे . राजधानी लाहोर हे पाकिस्तानचे सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि विश्वव्यापी केंद्र आहे जिथे देशाचा सिनेमा उद्योग आणि बहुतेक फॅशन उद्योग आधारित आहेत.  पंजाब ही जगातील पाचव्या क्रमांकाची लोकसंख्या असलेली उपप्रादेशिक संस्था आहे, आणि चीन किंवा भारताबाहेरही सर्वाधिक लोकसंख्या आहे. +प्राचीन काळापासून पंजाबमध्ये वस्ती आहे. सिंधु संस्कृतीतील , इ.स.पू. 2600 डेटिंग, प्रथम शोधला गेला हडप्पा .  पंजाब हिंदू महाकाव्यातील, खूप वैशिष्ट्ये महाभारत , आणि घरी आहे Taxila , जगातील सर्वात जुनी विद्यापीठ असल्याचे अनेक विचार आहे काय साइट.  मध्ये 326 इ.स.पू. अलेक्झांडर द ग्रेट पराभव राजा Porus येथे Hydaspes लढाई जवळ Mong , पंजाब. Umayyad साम्राज्य जिंकला पंजाबइ.स. आठव्या शतकात. त्यानंतरच्या शतकांत, गझनवीड , घुरिड , दिल्ली सल्तनत , मोगल , दुरानिस आणि शीख यांनी पंजाबवर आक्रमण केले आणि जिंकले . लाहोरपासून काही काळ राज्य करणारे मुगल साम्राज्याच्या कारकिर्दीत पंजाबने आपल्या वैभवाची उंची गाठली . अठराव्या शतकादरम्यान, नादर शाहच्या मुघल साम्राज्यावर आक्रमण केल्यामुळे पंजाबमधील मोगल सत्ता वेगळी झाली आणि त्यामुळे अराजक माजले. अहमद शाह दुर्रानीच्या अधीन असलेल्या दुर्रानी अफगाणांनी पंजाबवर कब्जा मिळविला परंतु यशस्वी बंडखोरीनंतर शीखांना त्याचा पराभव झाला. १ Sikh59 in मध्ये शीख सैन्याने लाहोरचा दावा करण्यास परवानगी दिली.१ Sikh99 in मध्ये ब्रिटिशांनी पराभूत होईपर्यंत पंजाबची राजधानी लाहोर येथे असलेल्या रणजितसिंगच्या कारकिर्दीत शीख साम्राज्याची स्थापना झाली . भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये पंजाब केंद्रस्थानी होते , लाहोर हे दोन्ही भारतीय स्वातंत्र्य घोषणेचे ठराव होते आणि पाकिस्तानच्या स्थापनेसाठी हा ठराव होता . तेव्हा प्रांत निर्माण करण्यात आला ब्रिटिश भारत पंजाब प्रांतातील करून 1947 मध्ये धार्मिक सीमा व विभाजन झाले रॅडक्लिफ रेषा नंतर विभाजन . +पंजाब हा पाकिस्तानमधील सर्वाधिक औद्योगिक प्रांत आहे आणि या प्रांताच्या एकूण उत्पादनात 24% औद्योगिक क्षेत्र आहे .  पंजाब पाकिस्तानात त्याच्या तुलनेने समृद्धीसाठी ओळखला जातो,  आणि सर्व पाकिस्तानी प्रांतांमध्ये दारिद्र्याचे प्रमाण सर्वात कमी आहे.  प्रांताच्या उत्तर आणि दक्षिणेकडील भागांमध्ये एक स्पष्ट विभाजन आहे;  समृद्ध उत्तरी पंजाबमधील दारिद्र्य दर पाकमध्ये सर्वात कमी लोकांपैकी  १ south  तर दक्षिण पंजाबमधील काही अत्यंत गरीब लोकांमध्ये आहेत.  पंजाब देखील दक्षिण आशियातील एक आहेजवळजवळ 40% लोक शहरी भागात राहणारे बहुतेक शहरीकरण विभाग.  त्याचे मानवी विकास निर्देशांक रँकिंग उर्वरित पाकिस्तानच्या तुलनेत उच्च आहे. + +या प्रांतावर सूफीवादाचा जोरदार प्रभाव पडला आहे. पंजाबमध्ये असंख्य सूफी मंदिरे पसरली आहेत जी दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतात.  शीख धर्माचे संस्थापक , गुरू नानक यांचा जन्म लाहोर जवळील नानकाना साहिब या पंजाब शहरात झाला .  पंजाब हे देखील कटासराज मंदिराचे ठिकाण आहे .  शालिमार गार्डन , लाहोर किल्ला यासह अनेक युनेस्को जागतिक वारसा स्थळ पंजाबमध्ये आहेत., टॅक्सीला येथे पुरातत्त्व उत्खनन आणि रोहतास किल्ला . \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9996.txt b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d2b837ae5e56f6a9bb4d16acf47a3ade2d532fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_9996.txt @@ -0,0 +1,9 @@ +२२° ३४′ ००″ N, ८८° २२′ ००″ E +पश्चिम बंगाल / wɛst bɛŋɡɔ ː लसिथ / (बांग्ला: পশ্চিমবঙ্গ) हे भारतातील पूर्व भागात असलेले एक राज्य आहे आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच जगातील सातव्या सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रदेश आहे. ९१ दशलक्ष रहिवासी . [ ३४ ] .२६७ चौरस मैल ( ८८,७५० चौकिमी) पसरलेल्या , या राज्याच्या सीमा नेपाळ , भूतान , आणि बांगलादेश या देशांना आणि ओडिशा , झारखंड , बिहार , सिक्कीम , आसाम या भारतातील राज्यांना लागून आहेत . या राज्याची राजधानी कोलकाता आहे . पश्चिम बंगाल दोन ब्रॉड नैसर्गिक प्रदेशात करतात : दक्षिणभागात गंगा नदीचा प्रदेश व उत्तरभागात हिमालयाचे क्षेत्र. +प्राचीन बंगाल अनेक प्रमुख वैदिक राज्यांच्या सत्तेखाली होते . आणि प्रादेशिक पाल साम्राज्य ( 11 शतक आठव्या ) आणि शिवसेना राजवंश ( 11 - 12 शतक ) भाग ; बंगाल प्रदेश अशा मौर्य साम्राज्य ( दुसरे शतक इ.स.पू. ) आणि गुप्त साम्राज्य ( चौथ्या शतकापासून ) म्हणून मोठ्या भारतीय empires भाग होता . पुढे 13 व्या शतकात पासून , प्रदेश १८ व्या शतकात ब्रिटिश नियम सुरुवातीला होईपर्यंत , अनेक sultans , हिंदू राजे आणि Baro - Bhuyan landlords राज्य आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इ.स. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाई खालील प्रदेशात सुटीच्या धरून सिमेंटची , आणि कलकत्ता शहराने ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून अनेक वर्षे काम केले . ब्रिटिश प्रशासनासाठी लवकर आणि प्रदीर्घ प्रदर्शनासह पाश्चात्य शिक्षण विस्तार , विज्ञाननिष्ठ विकास culminating , संस्थात्मक शिक्षण , आणि बंगाल १४ १५ व १६ व्या शतकांतील विद्येचे पुनरुज्जीवन म्हणून ओळखले झाले काय समावेश विभागाचे सामाजिक सुधारणा , परिणत . नव्याने तयार पाकिस्तान - नंतर भारत आणि पूर्व बंगाल - एक भाग पश्चिम बंगाल - राज्य : २० व्या शतकाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक वाढीला अनुकूल अशी जागा , बंगाल दोन वेगळे घटक मध्ये धार्मिक ओळी बाजूने १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्य दरम्यान वाटून करण्यात आला 1971 मध्ये बांगलादेश होत . +मुख्य कृषी उत्पादक , पश्चिम बंगाल भारतातील निव्वळ घरगुती उत्पादनाच्या सहाव्या क्रमांकाचा वर्गणीदार आहे . [ 6 ] त्याच्या राजकीय कृतिवाद साठी , राज्य तीन दशके लोकशाही मार्गाने/पद्धतीने निवडून साम्यवादी सरकार राज्य करण्यात आली असावी. पश्चिम बंगाल त्याच्या सांस्कृतिक उपक्रम आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था उपस्थिती साठी नोंद आहे ; राज्याची राजधानी कोलकाता " भारत सांस्कृतिक राजधानी " म्हणून ओळखले जाते . राज्याचे सांस्कृतिक वारसा , बदलेला लोकसाहित्याचा परंपरा याशिवाय , नोबेल - इंग्लंडमध्ये राजकवी ही पदवी रवींद्रनाथ टागोर समावेश साहित्य पासून संगीतकारच्या स्कोअर , चित्रपट निर्मात्यांना आणि कलाकारांचे श्रेण्या . पश्चिम बंगाल देखील त्याचे कौतुक आणि राष्ट्रीय आवडत्या खेळात क्रिकेट याशिवाय फुटबॉल खेळतानाचा सराव सर्वात इतर भारतीय राज्यांच्या पेक्षा वेगळी आहे . +पश्चिम बंगाल दक्षिण बंगालचा उपसागर उत्तर हिमालयाच्या पासून stretching , भारत पूर्व अडचण आहे . राज्य 88.752 चौरस किलोमीटर ( 34,267 चौरस मैल ) एकूण क्षेत्र आहे .राज्याच्या उत्तर भागात दार्जिलिंग,हिमालयातील थंड हवेचे ठिकाण आहे.हा प्रदेश Sandakfu ( 3,636 मीटर किंवा 11.929 फूट) - राज्यातील सर्वोच्च शिखर . [ 46 ] अरुंद Terai प्रदेश कोणत्या वळण संक्रमणे दक्षिण दिशेला गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे, ते हा प्रदेश वेगळे समाविष्टीत आहे. Rarh प्रदेश पूर्वेला गंगा त्रिभुज आणि पश्चिम पठार आणि उच्च जमिनी दरम्यान हस्तक्षेप . Sundarbans पाणथळ प्रदेशातील झाड जंगले गंगा त्रिभुज एक उल्लेखनीय भौगोलिक शोध तयार करताना एक लहान सागरी किनारपट्टी प्रदेश , अत्यंत दक्षिणेला आहे . +गंगा पश्चिम बंगाल मध्ये विभाजीत करते मुख्य नदी आहे . इतर भागीरथी नदी व हुगळी नदी म्हणून पश्चिम बंगाल वाहते करताना एक शाखा , पद्मा किंवा Pôdda म्हणून बांगलादेश प्रवेश . गंगा प्रती Farakka मोठे धरण एक विमान कालवा करून नदी हुगळी शाखा फीड आणि त्याच्या पाणी प्रवाह व्यवस्थापन भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रदीर्घ वाद एक स्रोत केले आहे . [ 47 ] तीस्ता , Torsa , Jaldhaka आणि Mahananda नद्या उत्तर आहेत डोंगराळ प्रदेश. पाश्चिमात्य पठार प्रदेश अशा दामोदर , अजय आणि Kangsabati म्हणून नद्या आहेत . गंगा डेल्टा व Sundarbans क्षेत्र असंख्य नद्या आणि creeks आहेत . नदी मध्ये पणे स्वैर कचरा पासून गंगा प्रदूषण ही मोठी समस्या आहे . [ 48 ] दामोदर , गंगा आणि एकदा ( संपुष्टात त्याच्या वारंवार पूर करण्यासाठी ) " बंगालच्या दुः ख " म्हणून ओळखले आणखी उपनदी , दामोदर अंतर्गत अनेक धरणे आहेत व्हॅली प्रकल्प . राज्यात किमान नऊ जिल्ह्यांमध्ये भूच्या जालीम विषकारी द्रव्य घाण ग्रस्त , आणि अंदाजे 8.7 दशलक्ष लोक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वरील जालीम विषकारी द्रव्य असलेली पाणी 10 μg / लक्ष्मीपती [ 49 ] मर्यादा शिफारस प्यावे +पश्चिम बंगाल वातावरणात उत्तर subtropical दमट करण्यासाठी दक्षिणेकडील भाग मध्ये उष्णदेशीय (विशेषतः आफ्रिकेच्या) उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेश पासून बदलते. मुख्य हंगाम उन्हाळ्यात , पावसाळ्यात , अल्प शरद ऋतूतील , आणि हिवाळा आहेत . त्रिभुज प्रदेशातील उन्हाळ्यात अति आर्द्रता साठी नोंद असताना , पश्चिम हाईलॅंड्स 38 ° क ( 100 ° फॅ ) 45 ° क ( 113 ° फॅ ) ह्या सर्वोच्च दिवस तापमान सह , उत्तर भारतासारख्या कोरड्या उन्हाळ्यात अनुभव . [ 50 ] रात्री एक थंड दक्षिणेकडून ब्रीझ बंगालचा उपसागर पासून ओलावा आहे. लवकर उन्हाळ्यात Kalbaisakhi , किंवा Nor'westers म्हणून ओळखले संक्षिप्त squalls आणि प्रचंड वादळे , अनेकदा घडतात . [ 51 ] पश्चिम बंगाल एक वायव्य दिशेने आणले जाते की हिंदी महासागरावरील मोसमी बंगाल शाखेच्या बे मिळते. Monsoons जून ते सप्टेंबर संपूर्ण स्थितीवर पाऊस आणणे . 250 सें.मी. वरील मिसळलेल्या पाऊस दार्जिलिंग , Jalpaiguri आणि Cooch Behar जिल्ह्यात साजरा केला जातो . Monsoons येण्याच्या दरम्यान , बंगाल प्रदेश उपसागर मध्ये कमी दाब अनेकदा किनारपट्टीच्या भागात वादळच्या घटना ठरतो . हिवाळी ( डिसेंबर जानेवारी ) सेवनाने आर्द्रता पातळी कमी 15 ° क ( 59 °F ) . हिवाळ्यात [ 50 ] एक थंड आणि कोरड्या उत्तर वारा एकेरीवर सरासरी किमान तापमान , सह प्लेस प्रती सौम्य आहे . तथापि , दार्जिलिंग Himalayan हिल प्रदेश ठिकाणी अधूनमधून एका वेळी होणारा (किंवा विशिष्ट कलखंडात होणारा) एकून हिमवर्षाव एक असह्य हिवाळा अनुभव . +यावरील विस्तृत लेख पहा - पश्चिम बंगालमधील जिल्हे +पश्चिम बंगाल राज्यात २३ जिल्हे आहेत.