diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10012.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d69ae97e6676763ed1bf9509f23ab0c57ef5abc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10012.txt @@ -0,0 +1,2 @@ +छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.[१] +या व्रतादरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.संपूर्ण वर्षात चैत्र मासात व कार्तिक मासात अशी दोन वेळा छट पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छट पूजेचे महत्त्व जास्त असते.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10014.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418e54f3a7f9fc9cf9564e9b5955f4d918e1922b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10014.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख छत्रपूर जिल्ह्याविषयी आहे. छत्रपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +छत्रपूर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,६२,३७५ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10021.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..575a614ac2c57168e6b513efefc82455450c283d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10021.txt @@ -0,0 +1 @@ +३६ गुणी जोडी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील वरुधिनी परिणायम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10025.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e28bdbba5a338da3e4c1110f7e91839be2dd5c07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10025.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्तीसगढ विधानसभा ही भारतातील छत्तीसगढ राज्याची एकसदनीय राज्य विधानसभा आहे. +विधानसभेची जागा राज्याची राजधानी रायपूर येथे आहे. विधानसभेत ९० सदस्य (आमदार) आहे जे मतदारसंघातून थेट निवडून आलेले आहे. [१] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10041.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b99811de26115e66aebedd050033bbf4feb0c1c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10041.txt @@ -0,0 +1,4 @@ +छत्तीसगडचे किल्ले हैहय वंशाच्या शासकांनी बांधले होते किंवा ते पूर्वीपासूनच येथे अस्तित्वात होते आणि ब्रिटिश शासकांप्रमाणे त्यांच्या पूर्ववर्ती मुघल प्रांतांना प्रांत आणि जिल्ह्यांचे स्वरूप देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, हैहय वंशाच्या शासकांनी देखील येथे अस्तित्वात असलेल्या गडांना नवीन रूप दिले. +ब्रिटिश संशोधक मॅकफर्सन यांनी यावर विचार केला आहे. त्यांच्या मते 'आर्य शासकांच्या आगमनापूर्वीही येथे हैहय वंशाचे गड होते'. पूर्वी गोंड राज्यकर्ते होते हेही खरे आहे. गोंड राज्यकर्त्यांची व्यवस्था अशी होती की जातीचा प्रमुख हा मुख्य शासक होता आणि राज्य मुख्य शासकाच्या अधीन असलेल्या नातेवाईकांमध्ये विभागले गेले होते. हैहय वंशाच्या शासकांनीही त्यांच्या या पद्धतीचा अवलंब केला. लक्षात घेण्यासारखे आहे की 'गढ' हा संस्कृत शब्द नसून तो गैर-आर्य भाषेतील शब्द आहे. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेले 'दाई', 'माई', 'दौ' हेही गोंडी शब्द आहेत, संस्कृतचे नाहीत, जे सिद्ध करतात की हैहय वंशाच्या राज्यकर्त्यांपूर्वी गोंड राज्यकर्त्यांचे राज्य होते आणि त्यांचे किल्ले हैय राजवंश म्हणूनही ओळखले जात होते. राज्यकर्ते जिंकले. यावरून हे सिद्ध होते की ' छत्तीसगड ' हे नाव 1000 वर्षांहून अधिक जुने आहे. +छत्तीसगड हे नाव दर्शविणारी अनेक प्राचीन तक्ते उपलब्ध आहेत, त्यापैकी अनेक रतनपूरमध्ये जतन करण्यात आली आहेत. ब्रिटिश राजवटीत, सेटलमेंट ऑफिसर चिशोल्म याने 1869 मध्ये त्यापैकी एक प्रसिद्ध केला होता, ज्यानुसार संपूर्ण छत्तीसगड राज्य दोन प्रमुख भागांमध्ये विभागले गेले होते - शिवनाथच्या उत्तरेला 'रतनपूर राज' आणि 'रायपूर राज'. दक्षिण प्रत्येक राज्याला अठरा अठरा म्हणजे छत्तीस किल्ले होते जे पुढीलप्रमाणे आहेत. +छत्तीसगडची नेहमीच स्वतःची विशेषता आणि संस्कृतीने वेगळा आहे. छत्तीसगड जेव्हा इंग्रजांच्या ताब्यात आला तेव्हा या ठिकाणचे वेगळेपण पाहून त्यांना आश्चर्य वाटले. सी.यू. विल्स लिहिले आहे की, महानदीच्या कुशीत वसलेल्या छत्तीसगडचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. इथे भाषा, पेहराव आणि वागणूक यांची स्वतःची वैयक्तिक वैशिष्ट्ये आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1006.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a2b42c877c1204c32663c2cc4cfa5ffc86595d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1006.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गडद अंधार हा २०२३ चा भारतीय मराठी-भाषेतील सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन प्रज्ञेश रमेश कदम यांनी केले आहे आणि एलुला एंटरटेनमेंट निर्मित आहे.[१] हा पहिला मराठी अंडरवॉटर सुपरनॅचरल फिक्शन फिल्म आहे.[२][३] हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10062.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10062.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef37cd7f5ce6a25bc25ea979202625222b3804d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10062.txt @@ -0,0 +1,11 @@ + + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +हा लेख साताऱ्याचे राजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याबद्दल आहे. हे शाहू राजांचे ज्येष्ठ पुत्र होते.[ संदर्भ हवा ] +साताऱ्याचे छत्रपती हे मराठय़ांच्या साम्राज्याचे खरे धनी. युगपुरुष शिवाजी महाराजांचे वंशज वंशपरंपरेने साताऱ्याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने साताऱ्याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. सन १७९३ च्या सुमारास छत्रपती प्रतापसिंहांचा जन्म झाला. साताऱ्याचे छत्रपती दुसरे शाहू सन १८०८ च्या सुमारास मृत्यू पावल्यावर प्रतापसिंह छत्रपती झाले. +तथापि छत्रपतींनी इंग्रजांशी संधान साधले म्हणून दुसऱ्या बाजीरावाने त्यांना आपल्यासोबतच ठेवले. तसेच छत्रपतींच्या हितचिंतकांची तुरुंगात रवानगी केली. १८१७ च्या सुमारास इंग्रजांशी झालेल्या लढाईत बाजीरावाचा पराभव झाला. तेव्हा बाजीराव पळाला आणि छत्रपती इंग्रजांच्या हाती सापडले. सन १८१८ला दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पराभव करून इंग्रजांनी पेशवाई बुडवली. तथापि, छत्रपतीच्या घराण्याचा आपडौल काय आहे याची इंग्रजांना जाण असल्याने त्यांनी छत्रपतींशी तह करून त्यांना मांडलिक बनवले. सातारा आणि आजूबाजूचा प्रदेश या छोट्याशा राज्यातही छत्रपतींनी काही सुधारणा केल्या. त्या इग्रजांच्या डोळ्यात खुपल्या. +पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते. पण अखेर १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवते. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून १८४८ च्या सुमारास सातारचे राज्य खालसा करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10099.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2751276279945b074d19d01a8afdd7d7ff37393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10099.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक खासगी विद्यापीठ आहे +जुना मुंबई-पुणे महामार्ग, टोलनाक्याजवळ, शेडुंग ता. पनवेल, जि. रायगड ४१०२०६ +या विद्यापीठात ६ विद्याशाखांतर्गत १९ विभाग आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10145.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..851d427552c95b043677317d5589a619f172a58f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10145.txt @@ -0,0 +1,3 @@ +छत्रसाल बुंदेला (जन्म : ४ मे १६४९; - २० डिसेंबर] १७३१) हा मुघल साम्राज्याच्या विरोधात शस्त्र उठवून बंड करणारा एक शूर राजा होता. याने पन्ना संस्थानची स्थापना केली. +इ.स. १६२७ मध्ये हा 'जगज्जेता' चक्रवर्ती बादशाहा मृत्यू पावला, व त्याचा मुलगा शहाजहान हा दिल्लीपदावर अधिष्ठित झाला. तो पुनः बीरसिंगदेव अधमपणा स्वीकारून बाहशाहाच्या मुलुखात दंगेधोपे व लूटमार करू लागला. हे वृत्त बादशाहास समजताच त्याने त्याची खोड मोडून त्याची सर्व जहागीर जप्त केली. त्या वेळेपासून सन १७०७ पर्यंत झाशीप्रांत दिल्लीच्या बादशहाकडे होता. पुढे सन १७०७ मध्ये, बहादूरशाहा गादीवर आल्यानंतर त्याने झाशी परगणा छत्रसाल राजास जहागीर दिला. +राजा छत्रसालबद्दल पुढील पंक्ती प्रसिद्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10147.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c367d564063ba5aa47a8b6f6157925a04113b1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10147.txt @@ -0,0 +1 @@ +वाऱ्याच्या कार्याने प्रामुख्याने वाळवंटात आढळून येणाऱ्या विशिष्ट आकाराच्या खडकाला छत्री खडक (इंग्लिश:मश्रूम रॉक) म्हणतात. या खडकाचा वरचा भाग रुंद व बहिर्वक्र, मधला भाग चिंचोळा आणि खालचा पाया थोडासा रुंद असतो. वाऱ्यामुळे वाळूचे कण खडकाच्या मधल्या भागावर आपटतात व घर्षण होऊन तो भाग झिजून चिंचोळा होतो. तळभागावर व वरच्या भागावर घर्षणाचा फारसा परिणाम होत नाही. कारण जमिनीशी घर्षण होऊन वाऱ्याचा जोर तळाजवळ कमी झालेला असतो व वाळूचे कण जड असल्यामुळे ते फारसे उंचही उचलले जात नाहीत. सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे खडकाचा मध्यभाग खूपच बारीक होतो. खडकाचे रूप अशाप्रकारे पालटून त्याला पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राचा आकार प्राप्त होतो. कालांतराने वरील भागाचे वजन सहन न झाल्यामुळे खडक मध्यभागी मोडतो व कोलमडून पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10199.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de3fa56659986c8c87680184267b6d19dac9615c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10199.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +छावा या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10206.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10206.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c69fecab71c7e60de5c8fedae2dd4bc6816f27e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10206.txt @@ -0,0 +1,2 @@ +छिंगघाय–तिबेट रेल्वे (तिबेटी: མཚོ་བོད་ལྕགས་ལམ།; चीनी: 青藏铁路) ही चीन देशामधील एक रेल्वे आहे. ही रेल्वे तिबेटमधील ल्हासा शहराला छिंगहाय प्रांताच्या शीनिंग शहरासोबत जोडते. एकूण १,९५६ किमी (१,२१५ मैल) लांबीच्या ह्या रेल्वेमार्गाच्या शीनिंग ते गोलमुद दरम्यानच्या ८१५ किमी (५०६ मैल) लांबीच्या टप्प्याचे काम १९८४ साली पूर्ण झाले होते. १,१४२ किमी (७१० मैल) गोलमुद ते ल्हासा या टप्प्याचे उद्‌घाटन १ जानेवारी २००६ रोजी चिनी राष्ट्राध्यक्ष हू चिंताओ यांनी केले. +एकूण १,९५६ किमी लांबीचा हा मार्ग २००६मध्ये बांधून पूर्ण झाला. हा मार्ग तांग्गुला घाटातून जाताना ५,०७२ मी (१६,६४० फूट) उंचीवरून जातो. तेथील तांग्गुला रेल्वे स्थानक ५,०६८ मी (१६,६२७ फूट) उंचीवर असून जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्थानक आहे. ४,९०५ मी (१६,०९३ फूट) उंचीवरील फेंघुओशान बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गावरील बोगदा आहे. या मार्गावरील ६७५ पूलांची एकूण लांबी १५९.८८ किमी आहे. सुमारे ५५० किमी लांबीचा मार्ग पर्माफ्रॉस्ट[मराठी शब्द सुचवा]वर बांधलेला आहे. या मार्गावरील गाड्यांमधून ८०० ते १,०० प्रवासी रोज प्रवास करण्याची क्षमता आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10225.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb10e7884bde4d324978a1c7fe134ca3b2167517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10225.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छिन राजवंश, अर्थात छिन राजघराणे (देवनागरी लेखनभेद: छिन् राजवंश, च्हिन राजवंश; चिनी: 秦朝 ; फीनयिन: Qín Cháo ; वेड-जाइल्स: Ch'in Ch'ao ; ) हे चीनवर साम्राज्य स्थापणारे पहिले राजघराणे होते. इ.स.पू. २२१ ते इ.स.पू. २०६ या कालखंडात ते अस्तित्वात होते. वर्तमान षा'न्शी प्रांतातील छिन परिसरात उदय पावलेले हे राज्य त्याच परिसराच्या नावाने उल्लेखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10233.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2421ccfc41397743b19f2d91cc3e1d74037c4081 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10233.txt @@ -0,0 +1,12 @@ +छेडछाडविरोधी मार्गदर्शक तत्त्वे: +छेडछाडीविरूद्धचे गुन्हे हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचना: +• सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती राधाकृष्णन आणि दिपक मिश्रा यांच्याखंडपीठाने छेडछाडीचे गुन्हे हाताळणारा कायदा अस्तित्वात नसल्याची खंत व्यक्त केली असून लवकरात लवकर छेडछाडीचे गुन्हे हाताळू शकेल असा सक्षम कायदा भारत सरकारने लवकरात लवकर पारीत करावा तोपर्यंत छेडछाडीचे गुन्हे हाताळण्याबाबत महत्त्वपूर्ण अशा सूचना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांसाठी पारीत केल्या आहेत.[१] +• राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशात सूचना देण्यात येते की सिव्हील ड्रेसमधील महिला पोलीस बसस्टेशन, रेल्वेस्टेशन, मेट्रो स्टेशन्स, सिनेमा थिएटर, बाजार, शॉपींग मॉल, बगीचे, समुद्र किनारे, मंदिर परिसर या ठिकाणी नेमण्यात यावेत. +• वरील सर्व ठिकाणी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत. +• शैक्षणिक संस्था, मंदिराचे ट्रस्टी, सिनेमा थिएटरचा मालक, रेल्वे स्थानक, बस स्टेशनचे इनचार्ज यांनी छेडछाड रोखण्यासाठी त्यांच्याकडे तक्रार आल्यावर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी आणि त्यांच्या परिसरात छेडछाडीस आळा बसविण्यासाठी पुढाकार घेऊन भूमिका घ्यावी. +• बसमध्ये अगर रेल्वेत एखाद्या महिला प्रवाशाबाबत अशी घटना घडल्यास चालक, वाहक यांच्याकडे अशी तक्रार केली असता सदर वाहन हे पोलीस स्टेशनला घेण्यात यावे आणि सदर चालक -- वाहकाने गुन्हा दाखल करावा. तसे न केल्यास सदर वाहनाचा परवाना रद्द करावा. +• महिला मदत केंद्र ही तीन महिन्याच्या आतमध्ये मोठ्या गजबजलेल्या शहरामध्ये उभारण्यात यावीत. +• छेडछाड करणे हा गुन्हा असल्याबाबत समज देणारे फलक हे शैक्षणिक संस्था, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सिनेमा थिएटर, बाग बगीचे, समुद्रकिनारे, सार्वजनिक वाहने, आणि मंदिरे इ. ठिकाणी सरकारने पुढाकार घेऊन लावावी. +• छेडछाडीचा गुन्हा घडत असताना पाहणाऱ्यांनी त्याबाबत त्वरित पोलीस स्टेशनला किंवा महिला हेल्प लाईनला त्वरीत कळवावे आणि महिलांना वाचविण्याची भूमिका घ्यावी. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारनी त्वरित वरील सर्व सूचना या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना शासकीय अध्यादेशाद्वारे कळवाव्यात आणि त्वरित छेडछाडीविरूद्ध पावले उचलण्याच्या सूचना द्याव्यात. +• अनेकदा कायदा राबविणाऱ्या यंत्रणेतील घटक, पोलीस प्रशासनातील व्यक्ती या अशा छेडछाडीचे प्रकरणात आढळल्या आहेत. +• तामीळनाडू व्यतिरिक्त कुठेही कायदा पारित करण्यात आलेला नाही. छेडछाडीच्या प्रकरणात १९९८ साली तामीळनाडू येथे महिलेचा मृत्यु झाला, त्यामुळे मोठे आंदोलन झाले आणि १९९८ साली तामिळनाडू सरकारला छेडछाड प्रतिबंध कायदा १९९८ पारीत करावा लागला.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10239.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3684a01cedb0d4ebc3d73ae2cceef961353dad30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10239.txt @@ -0,0 +1,5 @@ + +के२ तथा छोगोरी किंवा माउंट गॉडविन ऑस्टेन[१] हा पर्वत जगातील एव्हरेस्ट खालोखाल सर्वात उंच पर्वत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरम पर्वतरांगेतील या पर्वताची उंची ८,६११ मी (२८,२५१ फूट) इतकी आहे.[२][३] पाकव्याप्त काश्मीरच्या बाल्टीस्तान भागात पाकिस्तान-चीन सरहद्दीवरील हे शिखर काराकोरम मधील सर्वोच्च शिखर आहे. +इटालियन गिऱ्यारोहक १९५४मध्ये आर्दितो देसियोच्या नेतृत्वाखालील काराकोरम मोहिमेंतर्गत लिनो लेसेडेली आणि अखिल काँपान्योनी यांनी हे शिखर पहिल्यांदा सर केले. पर्यंत २०१८ फक्त ३६७ व्यक्तींनी हे शिखर सर केलेले आहे. सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर १०,०००पेक्षा अधिक व्यक्तींनी सर केले आहे. अत्यंत अवघड आणि धोकादायक असे हे शिखर सर करणाऱ्या दर चार गिऱ्यारोहकांमागे एका गिऱ्यारोहकाचा पर्वतावरच मृत्यू होतो.[४][५] तोपर्यंत ८७ व्यक्तींचा या पर्वतावर मृत्यू झाल्याची नोंद आहे. +या पर्वताला असलेल्या सगळ्या धारेवरून याचे शिखर सर झालेले आहे परंतु पूर्वेकडील कड्यावरून आत्तापर्यंत याच्यावर कोणीही सफल चढाई केलेली नाही. ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीच्या पर्वतांपैकी असा हा एकमेव पर्वत आहे.[६] सहसा या शिखरावर जुलै-ऑगस्टमध्ये चढाई केली जाते. वर्षातील इतर वेळी येथील हवामान अतिथंड आणि धोकादायक असते.[७] +१६ जानेवारी, २०२० रोजी निर्मल पुर्जाच्या नेतृत्वाखाली १० नेपाळी गिऱ्यारोहकांनी हे शिखर पहिल्यांदा हिवाळ्यात सर केले.[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10242.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..090c6f14c73939286cdf3195571594b5dea95255 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10242.txt @@ -0,0 +1,2 @@ + +छोटा उदेपूर जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी वडोदरा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10265.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4634d4fde33c12cfa91c8237103b3fb7495e41c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10265.txt @@ -0,0 +1 @@ +छोटी बडी बातें दूरदर्शन वरील अंधश्रद्धेवरील एक जुनी मालिका होती. या मालिकेत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, बब्लू मुकर्जी व अशोक सराफ यांनी काम केले आहे. सुलभा देशपांडे यांचा या मालिकेत अंधश्रद्धेवर खूपच विश्वास असतो तर परिवारातील इतर मंडळी तिला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करीत असतात. शेवटच्या भागात सर्व पात्रे आपल्या भूमिका सोडून वावरले आहेत. आणि त्यात अशोक सराफ हे खुपच अंधश्रद्धाळू असल्याचे दाखवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10269.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2244848ec2e93ec6d91364cb7e82fa42efadc254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10269.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +छोटी सी बात हा इ.स. १९७६ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10280.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6186e6b7b72ae7e07508e74a14c8ba35f001a6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10280.txt @@ -0,0 +1,45 @@ + +१९° ५२′ ४८″ N, ७५° १९′ १२″ E +छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) हे महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे आणि मराठवाडा विभागाचे मुख्यालय आहे. हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र आहे. या शहराला ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुद्धा येथे आहे. हे जगातले एक सर्वाधिक वेगाने वाढणारे औद्यौगिक शहर आहे. हे मराठवाड्याच्या व त्यासोबतच महाराष्ट्र पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे.[२] फेब्रुवारी २०२३ मध्ये भारत सरकारने शहराचे नाव "औरंगाबाद" बदलून "छत्रपती संभाजीनगर" असे केले.[३] +पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादव घराण्याची राजधानी, आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहेत. इ.स. १३०८ मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अलाउद्दीन खलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला होता. १३२७ मध्ये, दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद (सध्याच्या संभाजीनगरमध्ये) येथे वेडा महंमद उर्फ सुलतान मुहम्मद बिन तुगलकांच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तथापि, मुहम्मद बिन तुघलक यांनी १33४ मध्ये आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. १४९९ मध्ये, दौलताबाद अहमदनगर सल्तनतचा एक भाग बनला. इथिओपियाचे लष्करी नेते मलिक अंबर यांनी अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून सेवा बजावण्यासाठी आधुनिक संभाजीनगरच्या ठिकाणी १६१० मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. अहमदनगर सल्तनतचे मलिक अंबर याच्यानंतर त्याचा मुलगा फतेह खान यांनी नाव बदलून फतेहनगर केले. १६३६ मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा मोगल वाइसरॉय होता, त्यांनी या शहराला मोगल साम्राज्यात जोडले. १६५३ मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून "औरंगाबाद" केले आणि त्यास मुगल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनविली. १७२४ मध्ये दख्खनचा मोगल गव्हर्नर निजाम असफ प्रथम, पहिला मोगल साम्राज्यातून निघाला आणि त्याने स्वतःच्या असफ जाही राजवंशाची स्थापना केली. १७६३ मध्ये हैदराबाद शहराकडे त्यांची राजधानी हस्तांतरित होईपर्यंत संभाजीनगरला हैदराबादची राजधानी बनवले होते. ब्रिटिश राजवटीत हैदराबाद राज्य एक राजसत्ता बनले आणि १५० वर्षे ते तसे राहिले. १९५५ पर्यंत छत्रपती संभाजीनगर हे हैदराबाद राज्याचा भाग राहिले. १९६० मध्ये छत्रपती संभाजीनगर व मराठी भाषिक मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला.[४] + +औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास सातवाहन या काळापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गावाचा राजतलक किंवा राजतडाग म्हणूनही उल्लेख आढळतो. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीच्या महान हिंदू साम्राज्याचे सम्राट राजे कृष्णदेव राया यांच्या वंशजांचे यादवांचे राज्य होते. त्या काळात येथे फार मोठ्या प्रमाणात भरभराट झाली. देवगिरी या प्रदेशाचा सुवर्णकाळ होता. +इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने औरंगाबाद हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून फतेहपूर ठेवले होते. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी/फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आले. १६४४ मध्ये तो आग्ऱ्याला परत गेला. त्यानंतर १६८१ मराठा साम्राज्याचा बिमोड् करण्यासाठी मध्ये औरंगजेब पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये औरंगजेब याचे अहमद नगर येथे निधन झाले. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद तालुक्यात औरंगजेब यांची कबर आहे. +इ.स. १७०७ नंतर औरंगाबादचा ताबा हैदराबादच्या निझाम राजवटीकडे आला. +इ.स. १८८९ मध्ये औरंगाबाद मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. +निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅली रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनिंग कारखाने सुरू झाले. औरंगाबादला महाविद्यालय सुरू झाले आणि उच्च शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली गेली. शहरात पदवीशिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली. उद्योगव्यवसायाला प्रारंभ झाला. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हैदराबाद संस्थांनातही देशाच्या अन्य भागाप्रमाणेच स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. औरंगाबाद हे या लढ्याचे एक केंद्र बनले. +हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणानंतर मराठवाड्यासह औरंगाबाद शहर ही भाषिक आधारावर महाराष्ट्राशी जोडण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना १ मे, १९६०ला झाली. त्या दिवशीपासून औरंगाबाद महाराष्ट्राचा भाग बनले. +या शहराला "औरंगाबाद" हे नाव औरंगजेब ह्या मुघल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले होते. त्यापूर्वी या शहराचे जुने नाव "खडकी" होते.[५] शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे अशी अनेकदा मागणी केली होती.[६][७] +२९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी १७ जुलै २०२२ रोजी "संभाजीनगर" नावाचा विस्तार करून "छत्रपती संभाजीनगर" असे शहराचे नामांतर केले. पुढे २४ फेब्रुवारी २०२३ ला नरेंद्र मोदी सरकार कडून सुद्धा औरंगाबाद या शहराला 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णयास मंजूरी देण्यात आली.[८] तथापि, यावेळी औरंगाबाद जिल्हा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद तालुका यांचे नामकरण झाले नव्हते. +भौगोलिकदृष्ट्या छत्रपती संभाजीनगर उत्तर अक्षांश १९°५३'४७" - पूर्व रेखांश ७५°२३'५४" याठिकाणी वसलेले आहे. हे शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगरांनी वेढलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे असा जमिनीचा उतार आढळून येतो. अनेक लहानलहान टेकड्यांवर शहर वसलेले आहे. त्यामुळे शहरातून अनेक नाले वाहतात. ते दक्षिण- नैर्ऋत्येस वाहात जातात. शहराच्या उत्तरेस डोंगररांग आहे. दक्षिणेसही डोंगर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपाची काळी मृदा आहे जिच्या मध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमचे प्रमाण अधिक आढळून येते. +तापमान : छत्रपती संभाजीनगरचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे.[९] +पर्जन्यमान : पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो साधारणपणे ९.० ते ६९३ मिलीमीटर/महिना हे पावसाचे प्रमाण असते. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलीमीटर असते. +साचा:Infobox Weather +औरंगाबाद हे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. शहरातील ५२ दरवाजे व खिडक्या प्रसिद्ध आहेत. सद्यस्थितीतील यातील अनेक दरवाजे हे शेवटची घटका मोजत आहेत. औरंगाबादला जागतिक महत्त्व आहे. औरंगाबाद या शहराला महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. औरंगाबादला राजतडाग, खडकी , फतेहपूर म्हणून सुद्धा ओळखले जाते. +औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत. सध्या काही दरवाजे हे इतिहास जमा झाले आहेत. एकूण ५२ पैकी २१ दरवाजे व १ खिडकी उभी आहेत. औरंगाबादचे विशेष असे की या शहराला ५२ दरवाजे, ५२ खिडक्या आणि ५२ पुरे (बेगमपुरा, उस्मानपुरा इ.) होते. +छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही छत्रपती संभाजीनगर शहराचा कारभार पाहणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. एकूण आठ झोन मध्ये ११८ वॉर्डात महानगरपालिका क्षेत्राची विभागणी झाली आहे. शहरालगतच्या लष्कराच्या ताब्यातील परिसराचा कारभार पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर छावणी मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) ही संस्था अस्तित्वात आहे. +औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात संपूर्ण औरंगाबाद शहराचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या तीन जागा क्षेत्रात प्रामुख्याने आहेत.औरंगाबाद (पूर्व) औरंगाबाद (मध्य) आणि औरंगाबाद (पश्चिम) अशी या तीनही विधानसभा मतदारसंघांची नावे आहेत +गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारताच्या व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबाद जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो +कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही छत्रपती संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबाद जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅंडर्ड सिल्क मिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या. +येथील एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) बरीच मोठी असून येथे स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, घरातील वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बिअर आणि व्हिस्की, चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादतील प्रमुख उत्पादने होत. निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिस्टर्स, औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादमध्ये आहेत. अनेक नवीन उद्योग उभे राहत आहेत. ही एमआयडीसी पुणे रस्त्यावर आहे. +प्रोझॉन मॉल येथील मोठा बाजार आहे. +जेष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे, साहित्यिक प्र . ई. सोनकांबळे, कवी वीरा राठोड, कविवर्य प्रा.दासू वैद्य, बालकवी गणेश घुले आदी अनेक नावे उल्लेखनीय आहेत. +ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यान पर्यटनाच्या दृष्टीतून अनेकांच्या भुवया उंचावल्या त्याच औरंगाबादने कितेक वर्षांपासून नाट्य व सिने क्षेत्रात आपलं वर्चस्व कायम अव्वल स्थानी राखून आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक अजित दळवी द्वारा लिखित अनेक नाटकांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांच्या मनावर कोरलीत. अलिकडे त्यांनी "कायद्याचे बोला" या चित्रपटाची पटकथा लिहीली. शिवाय प्रतिक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, चला हवा फेम योगेश सिरसाठ, बाळू मामांच्या नावाने चांगभल, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रोहित देशमुख, राजा राणीची ग जोडी फेम शैलेश कोरडे, मंजिरी पवार, दिपक अंभुरे, प्रविण डाळिंबीकर, रमाकांत भालेराव, प्राजक्ता सुपेकर, सुनील कांबळे, आदी दिग्गज कलावंतानी आपल्या करीयरची सुरुवात छत्रपती संभाजीनगरपासून केली आणि मग ते मुंबईला चमकले. त्याआधी, कुमार देशमुख, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक नामवंत कलाकारांनी राज्य नाट्य स्पर्धा, कामगार राज्य नाट्य स्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्यातही. 'व-हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मणराव देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते. +नामांकित असे यशराज मुखाटे उत्कृष्ट संगीत करणारे हे देखील संभाजीनगर चे आहेत . +छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चिकलठाणा येथे स्थित आहे. येथून हैदराबाद, दिल्ली, उदैपूर, मुंबई, जयपूर, पुणे आणि नागपूर साठी विमान सेवा उपलब्ध आहे. २००८ पासून हज्ज यात्रा साठी विमान सेवा उपलब्ध झाली आहे. सद्यस्थितीत विमानतळाच्या इमारतीचे नवीनीकरण करण्यात आले आहे. विमानतळ औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून १० कि.मी. अंतरावर आहे. +औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) (स्टेशन कोड:AWB) हे दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या सिकंदराबाद-मनमाड ब्रॉ़डगेज लोहमार्गावर असलेले एक रेल्वे-स्थानक आहे. छत्रपती संभाजीनगर पासून नांदेड, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, शिर्डी, नागपूर, नाशिक, पुणे, अमृतसर, अंबाला, निझामाबाद, कुर्नुल, रेनिगुंटा, विशाखापट्टनम्, इरोडे, मदुराई, भोपाळ, ग्वालियर, वडोदरा, चेन्नई, तिरुपती, रामेश्वरम , अहमदाबाद आणि राजकोटपर्यंत रेल्वे-सेवा उपलब्ध आहे. +छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि इतर राज्यांत विविध प्रमुख शहरे रस्त्यांनी जोडले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा शहरातूनच जातो.जालना, पुणे, अहिल्यानगर, नांदेड, नागपूर, बीड आणि मुंबई ही शहरे रस्त्याने जोडलेली आहेत आणि हा मार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग मानक चार लेन रोड मध्ये बदलविल्या जात आहे. नवीन नागपूर-छत्रपती संभाजीनगर-मुंबई एक्सप्रेस हायवे देखील विकसित केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी येथे जाता येते, रस्ताने हे अंतर ८५ कि.मी. एवढे आहे. +छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन विद्यापीठे आहेत — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे विद्यापीठ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेरूळ-अजिंठ्यालगतच छत्रपती संभाजीनगर परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. छत्रपती संभाजीनगर शहराजवळच्या भागाचे नागसेनवन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. पुढे नामांतराच्या लढ्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र शासनाने "मराठवाडा विद्यापीठ" याचे नाव बदलून "डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ" असे केले. या विद्यापीठाच्या परिसरामध्ये १६व्या शतकातील पहाडसिंग याने बांधलेला सोनेरी महाल आहे. त्यासोबत फुटा मकबरा व काही जुन्या वस्तू आहेत. +महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगर एक राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ अधिनियम, २०१४ च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे २०१७ मध्ये स्थापण करण्यात आले. हे मुंबई व नागपूर नंतर राज्यातील तिसरे आणि अंतिम राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. हे भारताच्या २१व्या क्रमांकाचे राष्ट्रीय विधी विद्यापीठ आहे. +बुऱ्हानी नॅशनल हायस्कूल ही महाराष्ट्राच्या औरंगाबाद शहरातील शाळा आहे. ही शाळा १९७६मध्ये सुरू झाली. हिचा परिसर प्रगती कॉलोनी भागात आहे. या शाळेत सुमारे ४५० विद्यार्थी ८वी ते १०वीचे शिक्षण घेतात. + +इथे अंदाजे १५०० सुफी संतांना दफनविण्यात आलेले आहे.[ संदर्भ हवा ] +देवगड - दत्ताचे देवस्थान. मुघल शासनकाळात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत + +हॉस्पिटल +घाटी - मराठवाड्यातील सर्वात मोठे शासकीय रूग्णालय. याठिकाणी विदर्भ, खानदेशातील रूग्णही उपचारासाठी येतात. तसेच अद्यावत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धती केली जाते. +भारतात इतर अनेक मध्ययुगीन शहरांपासून औरंगाबादला उभे राहिलेल्या गोष्टींपैकी 52 गोष्टी "गेट्स" आहेत, त्यापैकी प्रत्येक स्थानिक इतिहासाचा किंवा त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्ती होत्या. औरंगाबादला "सिटी ऑफ गेट्स" म्हणून मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. +52 पैकी केवळ 4 मुख्य आणि 9 इतर गेट टिकून आहेत, सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुने आणि सर्वात मोठ्या निजाम पॅलेस (पॅलेस ऑफ निजाम) जवळ भडकल गेट आहे. +वाडीचा किल्ला. +सोयगाव शहारा पासून 4 किमी अंतरावर वडीचा किल्ला आहे येथील निसर्गरम्य वातावरण प्रेक्षणीय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10287.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58680c47eda3c88160a1c6dcc12fbfae793f3084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10287.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयराम विठ्ठल पवार (जन्म : १४ जुलै १९४३), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[१][२][३][४][५][६][७][८] + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10304.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07ca87edea30b404de7e4c5e1b66c4d5995f26c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10304.txt @@ -0,0 +1,47 @@ +हवामान बदलामध्ये जंगलतोड हे प्राथमिक योगदान आहे.जमीनी वापरात बदल, विशेषतः जंगलतोडीच्या स्वरूपात, जीवाश्म इंधन ज्वलनानंतर वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचा दुसरा सर्वात मोठा मानवनिर्मित स्रोत आहे. जीवाष्म इंधनाच्या ज्वलन, वनस्पती सामग्री आणि माती कार्बनचे विघटन दरम्यान ग्रीनहाऊस वायू उत्सर्जित होतात. ग्लोबल मॉडेल्स आणि नॅशनल ग्रीनहाऊस गॅस यादी जंगलतोड उत्सर्जनासाठी समान परिणाम देतात.२०१९ पर्यंत, जंगलतोड व पीटलँडचे विखुरलेले प्रमाण हे जागतिक कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाच्या केवळ १०% आहे. वाढणारी वने देखील एक कार्बन मोठे आगर आहेत.यामध्ये  हवामान बदलाच्या परिणामाचे कमी होण्याची अतिरिक्त क्षमता आहे. हवामान बदलाचे काही परिणाम, जसे की अधिक वन्य अग्नि, जंगलतोड वाढवू शकतात. +जंगलतोड वन्य अग्निशामक, शेती साफ करणे, पशुधन पाळणे आणि इमारती लाकूड यासाठी याचा बऱ्याच प्रकारात समावेश होतो. पृथ्वीवरील जमीनीच्या क्षेत्राच्या ३१% क्षेत्रे जंगले व्यापतात आणि दरवर्षी ७५,७०० चौरस किलोमीटर (१८.७ दशलक्ष एकर) जंगलाचे नुकसान होते. मोठ्या प्रमाणात जंगलतोडीमुळे उष्णदेशीय जंगले, त्यांची जैवविविधता आणि त्यांनी प्रदान केलेल्या पारिस्थितिकी तंत्र सेवांचा धोका आहे. जंगलतोड करण्याच्या चिंतेचे मुख्य क्षेत्र उष्णदेशीय पर्जन्य जंगलांमध्ये आहे.कारण, ते बहुतेक ग्रहांच्या जैवविविधतेचे घर आहेत. +जमीन व समुद्राच्या सर्व पृष्ठ भागांवर सरासरी तापमान हे अंदाजे १°C (१.८ °F) असते. हवामान बदलावरील आंतर-सरकारी पॅनेलनुसार १८८० ते २०२० या दरम्यान उत्तर गोलार्धात १९८३ ते २०१२ हा गेल्या १४०० वर्षातील सर्वात गरम कालावधी वर्षांचा होता. +जंगलतोडीसाठी मोठा वाटा घटक म्हणजे लाकूड उद्योग हा होय. यामागील मुख्यत: कारण लाकूडतोड हे आहे. एकूण जवळपास ४ दशलक्ष हेक्टर ( ९.९×१०6 एकर) लाकडाची दर वर्षी कापणी केली जाते.लाकूड उत्पादनांमध्ये लाकूड रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेतून उत्सर्जित होणारा कार्बन हा वातावरणातील कार्बन उत्सर्जनाच्या १५% आहे. कोट्यावधी प्राणी आणि जास्त जैवविविधता आहेत, म्हणून उष्णकटिबंधीय पावसाच्या जंगलांमध्ये वनराई ही मुख्य चिंता आहे. केवळ लाकूड उद्योगाचा स्थानिक जंगलतोडांवर परिणाम होत नाही तर संपूर्ण वातावरणावरही याचा परिणाम होतो, कारण जंगलतोड ही हवामान बदलाची प्रमुख कारण आहे. +पाम तेल या उद्योगाचा विस्तार आणि मागणी वाढल्यामुळे उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे. आज पाम तेलाची अंदाजित मागणी ही २०५० पर्यंत २४० दशलक्ष टनांच्या तुलनेत आज दुपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. पाम तेलाने दोन हेतूंची पूर्ती केली आहे, ज्यांना मानववंशीय वापराची जास्त मागणी आहे: खाद्यतेल वापर आणि जैवइंधन वापर.अशी अपेक्षा केली जाते की, जैविक ईंधन मागणी खाद्यतेल पाम तेलाच्या उत्पादनाच्या मागणीपेक्षा पुढे जाईल. एकंदरीत, मागणी वाढीमुळे पाम तेलाच्या मोठ्या प्रमाणात विस्तार होईल.ज्यामुळे पुढील उष्णकटिबंधीय जंगलतोड होण्यास हातभार लागेल. +पाळीव पशुपालकांना पशुधनाचे पालन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन आणि पशुपालन हे आवश्यक आहे. १८२० ते १८६५ दरम्यान स्पॅनिश मिशनच्या वेळी पशुधन पालन करण्याची स्थापना केली गेली आणि प्रामुख्याने मेक्सिकन गुरेपालन करणारे चालवतात. नंतर,जेव्हा गट बंद केली गेली आणि पुजारी आणि सैनिकांनी त्या भागाचा त्याग केला.परंतु, गुरेढोरे मागे ठेवून खासगी नागरिकांनी ही जबाबदारी घेतली. गृहयुद्धानंतर, टेक्सननी जनावरे गोळा केली आणि उत्तर दिशेने कॅनसास आणि इलिनॉय यासारख्या राज्यांना विकण्यास सुरुवात केली. ग्रीनपीस या स्वयंसेवी जागतिक जागतिक पर्यावरण संघटनेच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवरील सर्व सस्तन प्राण्यांपैकी ६०% पशुधन गायी असल्याने पशुधन उद्योग मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जनासाठी जबाबदार आहे. +जंगलतोड आणि त्याचे प्रमाण वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शेती होय. वेगेनिंगेन युनिव्हर्सिटी अँड रिसर्च सेंटरच्या मते, ८० % पेक्षा जास्त जंगलतोड यामध्ये शेतीचे योगदान असू शकते.[१] कॉफी, चहा, पाम तेल, तांदूळ, रबर आणि इतर अनेक लोकप्रिय उत्पादनांसाठी जंगलांना व्यापारी तत्त्वावर लागवड केली जात आहे . विशिष्ट उत्पादनांची वाढती मागणी आणि जागतिक व्यापार व्यवस्थेमुळे वन रूपांतरण होते,यामुळे शेवटी मृदेची धूप होते.वरच्या थराची  मृदा  बहुतेक वेळा जंगले साफ झाल्यानंतर कमी होते. .[२] ज्यामुळे नद्यांमध्ये व नाल्यांमध्ये गाळ वाढतो. कालांतराने, शेतीच्या उद्देशाने वापरली जाणारी जमीन खराब होत आहे, परिणामी निरुपयोगी जमीन परिणामी उत्पादकांना नवीन उत्पादनक्षम जमीन शोधण्याची आवश्यकता आहे. शिवाय कृषी विस्तार ही जोडप्यांच्या प्रणालीत भूमिका निभावते ज्यामुळे शेती पिकाच्या पलिकडे जाऊन हवामानाचा परिणाम होतो. +पर्यावरणीय घटक # सामाजिक-आर्थिक ड्राइव्हर्स +बहुतेक जंगलतोड उष्णदेशीय भागात देखील होते. तथापि, अभ्यासानुसार असे दर्शविले गेले आहे की, अ-उष्णकटिबंधीय जंगले जंगलतोडीमुळे होणारे दुष्परिणामदेखील पाहतील.  कारण, एकेकाळी अबाधित किंवा फारच काटकसरी नसलेल्या भागात हवामान बदलांचे नवीन दबाव वाढतात. शेतीद्वारे वापरल्या जाणा-या एकूण भू-वस्तुमानांची अंदाजे संख्या सुमारे ३८% आहे. शेतीच्या संदर्भात, जंगलतोडीचे मुख्य चालक म्हणजे लोकसंख्या वाढ आणि कृषी विस्तारासाठी वाढलेला दबाव होय. वनक्षेत्र सीओ २ उत्सर्जनाशी जोडले गेले आहे , एक भाग म्हणजे प्रति युनिट क्षेत्राच्या तुलनेत कमी प्रभावशाली कार्बन स्टोरेज असणाऱ्या जंगलात किंवा जंगले जंगले. कृषी जंगलतोड विविध प्रकार घेऊ शकतात, त्यापैकी मुख्य म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशातील व्यावसायिक जंगलतोड होय. +कृषी जंगलतोडीची आणखी एक प्रचलित पद्धत म्हणजे स्लॅश-अँड बर्न शेती, जी प्रामुख्याने उष्णकटिबंधीय भागातील उपजीविका शेतक-यांद्वारे वापरली जात होती.  परंतु, आता ही कमी प्रमाणात वापरली जाते. ही पद्धत सतत शेती उत्पादनासाठी जमीन सोडत नाही, परंतु त्याऐवजी वनक्षेत्रांचे लहान भूखंड तोडून टाकले आणि त्यास शेती झोनमध्ये रूपांतरित केले. त्यानंतर जळलेल्या रोपांच्या राखेत शेतकरी पोषक घटकांचा उपयोग करतात. ही पद्धत टिकाऊ नाही कारण भूखंड केवळ २-३ वर्षांसाठीच तयार केले जाऊ शकतात, त्यानंतर शेतकरी एका वेगळ्या प्लॉटवर जातील आणि प्रक्रिया पुन्हा करतील. शेतकरी एकदा जंगलातील जंगलतोड झालेल्या जमीनीच्या जंगलात परत जंगलाच्या भागात  परत जाण्यापूर्वी या प्रक्रियेची ५ ते १० वेळा पुनरावृत्ती होईल. जर जमीन उपलब्ध नसेल तर चक्रांमधील कालावधी कमी करता येतो आणि त्यामुळे जमिनीत कमी पोषकद्रव्ये मिळतात. पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे नंतर पिकाचे उत्पादन कमी होते आणि अधिक वनजमिनींना शेती झोनमध्ये रूपांतरित करण्याची आवश्यकता निर्माण होते. कमी उत्पन्न आणि लहान पडलेल्या कालावधीचे वारंवार चक्र अखेरीस एकदा कमी जास्तीत जास्त जमीनीवर वाढण्यास सक्षम होते आणि जमिनीत सरासरी बायोमास कमी होतो. छोट्या स्थानिक भूखंडांमध्ये टिकाव धरणे ही फार मोठी समस्या नसते कारण जास्त काळ पडीक कालावधी आणि एकूणच जंगलतोड कमी होते. सीओ २ चेशुद्ध इनपुट सोडण्यासाठी परवानगी असलेल्या भूखंडांच्या तुलनेने लहान आकाराने.  शेती उत्पादनांचा विस्तार करण्याच्या वाढीव दबावामुळे ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे त्यानंतर पारंपारिक निर्वाह शेती. जगभरातील कृषीयोग्य क्षेत्रापैकी ३०% भूमी स्लॅश-बर्न शेतीमध्ये आहे. +ऑफिऑनग आणि इटा या संशोधकांनी हवामानातील मोठ्या परिणामांचा परिणाम न करता पीकक्षेत्राच्या विस्ताराद्वारे वाढलेले अन्न उत्पादन शक्य होईल का असा प्रश्न केला आहे. हे काढले जाते की वनराई केलेली माती बहुतेक वेळेस पिकासाठी असमाधानकारक असते. निकृष्ट दर्जाच्या मातीसाठी प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर करून त्यात मोठ्या प्रमाणात बदल करणे आणि त्या सुधारणे आवश्यक आहेत. समकालीन शेती पद्धतींसह रासायनिक आधारीत बदलांमुळे या पदार्थांचा सतत उपचार केल्याशिवाय धूप आणि माती कमी होईल. या वारंवार केलेल्या सरावांमुळे अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी आवश्यक असुरक्षित चक्र तयार होईल.[३] +जंगलतोड न करता जंगलतोडीचा नकारात्मक हवामान परिणाम होतो परंतु विशेषतः कृषी विस्तारासाठी कमी उत्पन्न मिळण्याची परिस्थिती निर्माण होते. ऑफिओइंग आणि इटा यांनी नमूद केल्यानुसार, यामुळे पीकांचे उत्पादन संकुचित होण्याचे आणि मातीचे ऱ्हास होत नसल्यामुळे सतत निकृष्ट दर्जाच्या मातीमध्ये बदल घडवून आणण्याचे चक्र होते. यामुळे पूर, भूस्खलन, दुष्काळ, धूप आणि वाळवंट तसेच पाण्याचे चक्र विस्कळीत होणे आणि जैवविविधता नष्ट होण्याचे प्रमाण देखील वाढते.[४] पाण्याच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीच्या व्यत्ययामुळे आणि सीओ 2 हस्तांतरणामुळे झाडाच्या झाकणास या सर्व पर्यावरणीय बदलांचा परिणाम होतो. +वनस्पती आधारित अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणा . या जंगलतोडीच्या जमीनीच्या वापराव्यतिरिक्त ते फ्युज किंवा पशू-आधारित अन्न उत्पादनासाठी देखील वापरले जाते. प्राणी-आधारित अन्न उत्पादन (मांस, डेअरी किंवा इतर उत्पादनांसाठी असो) भूमीवर वेगळ्या प्रकारे प्रभावित करते. चरण्यासाठी पशुधनासाठी वापरण्यात येणारी जमीन भूक्षय, मातीचे बायोम कमी करणे, वाळवंटासाठी असुरक्षित आहे. याव्यतिरिक्त, पशुधन मिथेन उत्सर्जनाच्या उच्च स्तराचे योगदान देतात, ज्याचा पर्यावरणीय परिणामांवर खूप प्रभाव पडतो.[३] +जंगलतोड, विशेषतः मेझॉनच्या मोठ्या थोड्या थोड्या प्रमाणात, ज्यात सुमारे २०% पर्जन्यवृष्टी स्पष्टपणे कापली गेली आहेत, त्याचा जल स्रोत आणि मातीवर वातावरणीय परिणाम आणि परिणाम होतो.[५][६] शिवाय, जंगलतोडानंतर जमीनीचा वापर करण्याच्या प्रकारामुळेही विविध परिणाम दिसून येतात. जंगलतोड जमीन पशू चरण्यासाठी चराचर भूमीत रूपांतरित झाली तेव्हा त्याचा पर्यावरणीय प्रणालीवर जास्त परिणाम होतो आणि नंतर वन ते पीक भूमीत रूपांतर होतो.[७] +इक्वाडोरच्या अ‍ॅमेझॉन येथे कोवाचिक आणि सालाझर यांनी केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की जंगलतोड आणि शेतीचा विस्तार केवळ पर्यावरणाचा -हासच होऊ शकत नाही परंतु ते अल्प प्रमाणात शेतकऱ्यांना किंवा कृषी विस्तार कार्यक्रम प्रस्तावित करणा governments्या सरकारांच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित असलेल्या आर्थिक फायद्याची हमी देत नाहीत. या अभ्यासामधील शेतकऱ्यांना केवळ निर्वाह शेती प्रणालीतून सखोल “फायद्यासाठी” शेती पद्धतीत बदल करण्यास प्रोत्साहित केले गेले जेथे उत्पादनांमध्ये प्रामुख्याने कॉफी, तेल पाम आणि कोकोआ सर्व निर्यातीसाठी होते. कोवाचिक आणि सालाझार यांच्या मते कृषी विस्तार आणि आर्थिक नफ्यामध्ये एक समान देवाणघेवाण नाही कारण दोन्ही सरकारे आणि मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन कंपन्या म्हणतात. हे लहान शेतकऱ्यांसाठी खरे आहे जे उत्पादित उत्पादनाची पर्वा न करता निर्वाह शेतीपासून लहान प्रमाणात सधन शेती योजनेकडे जातात.[८] +हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की, सर्व जंगलतोड ही कृषी विस्ताराच्या परिणामी होत नाही. अन्न उत्पादन फक्त एक ड्रायव्हर आहे. २००१ ते २०१५ दरम्यान जगभरातील सर्व जंगलांपैकी फक्त २७ +/- ५% कृषी विस्तारासाठी होते. इतर वाहनचालकांपैकी शहरीकरण, जंगलातील अग्निशामक, लॉगिंग आणि शेती पद्धती बदलण्यासाठी होते. शहरीकरणासाठी ०.६ +/- ०.३%, जंगलातील आगीसाठी २३ +/- ४%, लॉगिंगसाठी २६+ +/-४% आणि कृषी पद्धती बदलण्यासाठी २४+ +/-३% आहेत. ते ज्या प्रदेशात आहेत त्यानुसार वाहनचालकांचे प्रकार मोठ्या प्रमाणात बदलतात. पशुधन आणि पिके पीक शेतीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड असलेले प्रदेश मध्य आणि दक्षिण अमेरिका आहेत तर शेतमाल पिकाची जंगलतोड मुख्यत्वे दक्षिणपूर्व आशियामध्ये आढळली. शेती बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात वन नुकसान झालेल्या प्रदेशात उप सहारान आफ्रिका होता.[९] हे वेगळेपण सिल्वरिओच्या संशोधन निष्कर्षांच्या प्रकाशात महत्त्वाचे आहे की सर्व जंगलतोड वातावरण आणि वातावरणाला त्याच प्रकारे प्रभावित करत नाही.[१०] +जागतिक पातळीवर १८ 'हॉट-स्पॉट्स' आहेत, त्यापैकी प्रत्येकात एक अद्वितीय आणि बायोडायर्सिव्ह इकोसिस्टम आहे. त्यांच्यामध्ये पृथ्वीच्या एकूण वनस्पतीच्या अंदाजे २० % किंवा अंदाजे ५०,००० स्वतंत्र प्रजाती आहेत.[११] एकट्या एशियान प्रदेश, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर आणि थायलंड या जगातील जवळपास २०% प्रजाती आहेत आणि पृथ्वीच्या 'हॉट स्पॉट्स' पैकी ३ आहेत. भौगोलिक झोनमध्ये जगातील जंगलांच्या एक चतुर्थांश जंगलांमध्ये जंगलतोडीचे सर्वाधिक प्रमाण आहे. हे उल्लेखनीय आहे कारण वनक्षेत्रांचे नुकसान होण्याने जैवविविधता धोक्यात येते.[१२] नॅशनल सायन्स फाउंडेशनने २००७ मध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की जैवविविधता आणि अनुवांशिक विविधता सहनिर्भर आहेत - प्रजातींमध्ये विविधता असणे आवश्यक आहे प्रजातींमध्ये विविधता आणि त्याउलट. "जर कोणाचाही प्रकार सिस्टमवरून काढला गेला तर चक्र खाली घडू शकते आणि एकाच जातीवर समुदायाचे वर्चस्व होते." [१३] +जनावरांच्या चरणासाठी जंगलाची उधळपट्टी आणि इंधन लाकूड यांसारख्या मानवी कृतींमुळे वनराईचे विघटन झाले आहे आणि अतिरीक्त निष्कर्ष यामुळे पर्यावरणीय जैवविविधता नष्ट झाली आहे. जंगलातील तोटा आणि विटंबनाचा थेट परिणाम पृथ्वीच्या विविध वनस्पती आणि जीव-जंतुंवर होतो आणि म्हणूनच हवामान बदलावरही परिणाम होतो कारण ते वातावरणात सीओ 2 तयार होण्यापासून सर्वोत्तम संरक्षण आहेत.[११][१४][१५] अधिक पर्णसंभार प्रकाशसंश्लेषण असल्यास अधिक सीओ 2 शोषला जाईल, ज्यामुळे संभाव्य तापमानात संतुलन वाढेल.[१६] +जंगल म्हणजे निसर्गाचे वातावरणातील कार्बन विहिर ; वनस्पती वातावरणीय कार्बन डाय ऑक्साईड (एक हरितगृह वायू ) घेतात आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बनला साखर आणि वनस्पती पदार्थांमध्ये रूपांतरित करतात .[१७] कार्बन झाडे, वनस्पती आणि जंगलांच्या मातीमध्ये साठवले जाते. अभ्यास असे दर्शवितो की "अखंड वने," खरं तर, सेक्वेस्टर कार्बन करतात .[१८] कार्बनच्या संतुलनावर महत्त्वपूर्ण परिणाम करणारे मोठ्या जंगलांच्या उदाहरणांमध्ये अमेझोनिअन आणि मध्य आफ्रिकेच्या रेन फॉरेस्ट्सचा समावेश आहे.[१९] तथापि, जंगलतोड कार्बन सिक्वेस्टेशनच्या प्रक्रियेत अडथळा आणते आणि स्थानिक हवामानावर परिणाम करते. याव्यतिरिक्त, झाडे तोडणे जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात हवामान बदलाच्या केंद्रीत असलेल्या सकारात्मक अभिप्राय लूपमध्ये भूमिका निभावते, कारण अभ्यास शोधत आहे. +जेव्हा हवामान बदलते तेव्हा हवामान परिस्थिती (तापमान, आर्द्रता) टिकवून ठेवण्यासाठी प्रजातीच्या भौगोलिक श्रेणीत बदल होण्यास ते सवय लावते. पर्यावरणीय झोन अंदाजे १ डिग्री सेल्सियस प्रति १६० किमी ने बदलले जातील.[१६] कोणत्याही वस्तीचे क्षेत्रफळ कमी होणे, परंतु विशेषतः हवामान बदलाबरोबरच वनक्षेत्रात प्रजातींचे आक्रमण आणि बायोटिक होमोजीनायझेशनची शक्यता सक्षम होते कारण एक नाजूक परिसंस्थेतील कमकुवत प्रजाती ताब्यात घेतात. अन्न, उर्जा आणि इतर 'परिसंस्था वस्तू व सेवा' या पद्धती विस्कळीत झाल्यामुळे जैवविविधतेच्या नुकसानामुळे मनुष्यावरही परिणाम होईल. +झाडे जाळणे किंवा तोडणे कार्बन सीक्वेस्ट्रेशनच्या परिणामास उलट करते आणि ग्रीनहाऊस वायू (कार्बन डाय ऑक्साईडसह) वातावरणात सोडते.[१९] शिवाय, जंगलतोडीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाची लँडस्केप आणि परावर्तितता बदलते, म्हणजे घटते अल्बेडो . याचा परिणाम उष्णतेच्या स्वरूपात सूर्यापासून हलकी उर्जा शोषून घेण्यास ग्लोबल वार्मिंग वाढवते.[१८] +झाडे कार्बनचा प्रमुख स्रोत आहेत. असा अंदाज आहे की मेझॉनमधील कार्बनचे प्रमाण मानवी उत्पादनाद्वारे सोडल्या जाणाऱ्या दहा वर्षांच्या कार्बनपेक्षा जास्त आहे.[२०] दुर्दैवाने, जंगलातील शेतात किंवा बर्नमध्ये जसे की बऱ्याचदा अग्निद्वारे जंगले साफ केली जातात, म्हणून लाकडाची दहन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात सोडते. वातावरणीय कार्बनची वाढ ही केवळ जंगलतोडीचा परिणाम नाही, मातीच्या गुणधर्मांमधील बदलामुळे माती स्वतःच कार्बन योगदानकर्ता बनू शकते. येल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जंगले साफ केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव समुद्राचे वातावरण बदलते आणि जैवविविधता मातीच्या रचनेवर अवलंबून असते म्हणून सूक्ष्मजंतूंच्या बाबतीत जैवविविधतेचे नुकसान होते .[२१] जरी मातीसारख्या मातीच्या तुलनेत वाळूजातीच्या जमिनीवर जंगलतोडीच्या परिणामाचे बरेच गहन परिणाम होत असले तरी, जंगलतोड झाल्यामुळे होणारे विघटन यामुळे हायड्रॉलिक चालकता आणि पाण्याचा साठा यासारख्या मातीचे गुणधर्म कमी होतात, त्यामुळे पाणी आणि उष्णता शोषण्याचे कार्यक्षमता कमी होते.[२२] Theमेझॉनमधील जंगलतोड प्रक्रियेच्या अनुकरणात, संशोधकांना असे आढळले की पृष्ठभागावर आणि मातीच्या तापमानात 1 ते 3 अंश सेल्सियसपर्यंत वाढ झाली आहे ज्यामुळे रेडिएशन आणि आर्द्रता शोषून घेण्याच्या मातीची क्षमता कमी होते. याव्यतिरिक्त, सेंद्रिय किडणेयुक्त पदार्थांनी समृद्ध असलेल्या मातीत आग लागण्याची शक्यता असते, विशेषतः दीर्घ दुष्काळाच्या वेळी. बाष्पीभवन कमी होण्याच्या परिणामी, वर्षाव देखील कमी केला जातो. याचा अर्थ उष्ण आणि कोरडे हवामान आणि अधिक कोरडे हवामान असणे आवश्यक आहे. हवामानातील या बदलाचे तीव्र पर्यावरणीय आणि जागतिक परिणाम आहेत ज्यात आग लागण्याची तीव्रता आणि वारंवारता वाढते आणि परागण प्रक्रियेमध्ये व्यत्यय आहे ज्यात जंगलतोडीच्या क्षेत्राच्या पलीकडे पसरली जाईल. +जंगलतोडीमुळे, प्राणी बऱ्याचदा आपले निवासस्थान गमावतात आणि वनस्पती कमी प्रमाणात होते. जंगलतोड झाल्यावर निवास व्यवस्था नष्ट होणे सामान्य आहे.कारण, केवळ झाडे तोडली जात नाहीत तर पूर्वी राखलेल्या जमिनीतील झाडे झाडाच्या संरक्षणाच्या अभावामुळे [उद्धरण आवश्यक] संरक्षण न मिळाल्यामुळे मातीची तीव्र झीज करतात. ज्या ठिकाणी वृक्षांचे संरक्षण झाले आहे, अशा ठिकाणी उच्च तापमानामुळे प्राण्यांचा जगण्याचा संघर्ष आणखी बाधित आहे.[२३] स्थानिक समुदायांच्या अर्थव्यवस्थांना याचा परिणाम होतो.कारण, ते त्यांची स्थानिक बाजारपेठा चालविण्यास आणि त्यांच्या कुटुंबाला पोसण्यासाठी या संसाधनांवर अवलंबून असतात. आधुनिक औषध ही जंगलतोडीने बाधित होणारी आणखी एक गोष्ट आहे.  कारण, या भागात आढळणा या वनस्पतींमधून अनेक औषधे घेतली जातात [उद्धरण आवश्यक]. या स्त्रोतांचा तोटा म्हणजे स्थानिक समुदायाचे नफ्याचे नुकसान जे या नफ्यावर या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. संपूर्ण जगभरात वैद्यकीय कमतरता निर्माण करून याचा जागतिक परिणाम होऊ शकतो. +जमिनीवर झाडाची बायोमास घनता पुरेसे राखण्यासाठी योग्य प्रकारे व्यवस्थापित जंगलात योग्य प्रमाणात नैसर्गिक पुनरुत्पादन होईल. हे वरील ग्राउंड ट्री बायोमासची घनता जितके जास्त आहे तितके कार्बन (सी)चे प्रमाण जितके जास्त वन वलय आणि साठवण करण्यास सक्षम आहे. म्हणून खराब झालेले वन जास्त प्रमाणात कार्बन (सी) ठेवण्यास असमर्थ आहे, ज्यामुळे हवामान बदलामध्ये भर पडेल.[११] जंगलतोड आणि जंगलातील विखुरलेल्या कारवाईमुळे होणारे कार्बन उत्सर्जन सोडविण्यासाठी या कार्बनला वेगळे करणे व साठवणे आवश्यक आहे. मानवनिर्मित उत्सर्जनांपैकी सुमारे २० % जंगलतोड आणि जंगलातील विघटन होते.[२४] याचा सामना करण्याचा सर्वात कार्यक्षम आणि किफायतशीर मार्ग म्हणजे शाश्वत वन व्यवस्थापन पद्धती, वनीकरण, जंगलतोड आणि वनसंरक्षण; या सराव एकत्रितपणे तयार केल्यास कार्बन (सी) उत्सर्जन २५% पर्यंत कमी होऊ शकेल ज्यामुळे हवामानातील बदलाला प्रभावीपणे आळा बसेल. विशेषतः आपल्या जगात एकूण कार्बन उत्सर्जनापैकी जंगलांमध्ये अंदाजे ४७१ अब्ज टन जंगल आहे. जर आपण जंगलतोड कमी करू शकलो तर, दरवर्षी वातावरणातून सोडल्या जाणाऱ्या १.१ अब्ज टन हे कमी होईल.[२५] +पारंपारिक लॉगिंग पद्धतींच्या तुलनेत कमी झालेले इम्पेक्ट लॉगिंग (आरआयएल) ही एक टिकाऊ वनीकरण पद्धत आहे कारण यामुळे वन आणि छत नुकसान कमी होते.[२६] या व्यतिरिक्त, १२० वर्ष मिळवायची मॉडेल रिलायन्स इंडस्ट्रीज परंपरागत लॉगिंग ( "14.0 मीटर 3 हेक्टर -1") संबंधात 30 वर्षे ( "18.3 मीटर 3 हेक्टर -1") मध्ये एक लक्षणीय उच्च पुनर्वनीकरण आहे असे आढळले.[२७] शिवाय, भविष्यात जंगलतोड सुधारण्यासाठी आरआयएलचा लवकरात लवकर अभ्यास करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एका अभ्यासानुसार असा निष्कर्ष काढला आहे की जर ब्राझीलमध्ये सध्याच्या 30 वर्षांच्या पठाणला चक्र असलेल्या " 6 झाडे / हेक्टर " रूग्णात राहिल्यास लॉगिंगमध्ये 40% घट झाली आहे. हे सुनिश्चित करणे आहे की भविष्यातील ग्राउंड बायोमास कापणीच्या आधी मूळ ग्राउंड बायोमासचे पुनर्जन्म आहे.[२८] +जंगलतोड म्हणजे विद्यमान वने आणि जंगलांची नैसर्गिक किंवा हेतुपुरस्सर पुनर्बांधणी. हे नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या जंगलाच्या संरक्षणाचे पुनर्वसन आहे.[२९] वनीकरण करण्याच्या इतर पद्धतींप्रमाणेच, जंगलतोड करणे देखील प्रभावी ठरू शकते कारण एक झाड २२ किलोग्रॅम (४८ पौंड) जास्त प्रमाणात शोषू शकते २२ किलोग्रॅम (४८ पौंड) वेळ वर्ष आणि करू शकता अलग करणे. कार्बन डायऑक्साइड प्रति कार्बन डायऑक्साइड ४० वर्षे जुन्या पोहोचते.[३०] +वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड कमी करण्याच्या प्रभावी पद्धतींसाठी वनक्षेत्र बनविणे व कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या इतर पद्धती पाहता वृक्ष लागवडीची किंमत कमी असते. पुनर्रोचनाच्या संभाव्य पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वृक्षारोपण, विद्यमान शेती व्यवस्थेत झाडे लावणे, जमीन मालकांनी लहान प्रमाणात वृक्षारोपण करणे, जातीय जमिनींवर वुडलोट स्थापना करणे आणि वृक्षारोपण किंवा सहाय्य केलेल्या नैसर्गिक पुनर्जन्मातून विद्रूप क्षेत्रांचे पुनर्वसन यांचा समावेश आहे.[३१] मोठ्या प्रमाणावर पुनर्रोचना प्रयत्नांचे मुख्य लक्ष लॅटिन अमेरिका आणि उप-सहारा आफ्रिका या भागांसारख्या उष्णकटिबंधीय हवामान क्षेत्रावर केंद्रित आहे. इतर अनेक देश आणि प्रांतांनी जागतिक हवामान बदल चालकांचा प्रतिकार करण्याच्या आशेवर वनवन उपक्रम आणि पुढाकार यापूर्वीच सुरुवात केली किंवा सुरू केली आहे. एकदा शेतातील जमीन शेती किंवा संवर्धनासाठी वापरता येईल अशा स्थितीत पाळण्याच्या प्रक्रियेमध्ये जंगलतोड करणे देखील उपयुक्त असल्याचे दर्शविले गेले आहे. वनराई, लागवड, स्थान आणि वनस्पतींच्या प्रजाती यावर अवलंबून मातीचे विघटन व प्रदूषणाचे परिणाम कमी करण्यात मदत होते.[३२] +वनीकरण म्हणजे झाडे लावणे म्हणजे तिथे पूर्वी झाडाचे संरक्षण नव्हते. जंगलांच्या विखुरणामुळे शेवटी वातावरणात ऑक्सिजनची घट आणि कार्बन डाय ऑक्साईडची पुरेशी वाढ होते. नुकसानीची भरपाई म्हणून अधिकाधिक झाडे लावली जात आहेत. परिणामी वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण लक्षणीय घटू शकते.[३३] वैज्ञानिक संशोधनानुसार वृक्षारोपण जंगल नैसर्गिक जंगलापेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड शोषू शकते कारण ते वेगाने वाढतात आणि त्यामुळे उच्च शोषण दर वाढतो. या प्रक्रियेस सहसा सरकार प्रोत्साहित करतात कारण त्यांना कार्बन डाय ऑक्साईड कमी होण्याची इच्छा असते आणि यामुळे त्या क्षेत्राचे सौंदर्यशास्त्र वाढते. तथापि, यामुळे पर्यावरणावरील उल्लंघन होऊ शकते आणि पूर्वी वृक्षांचे संरक्षण किंवा जंगले नसलेल्या वातावरणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते. +जरी चीनने पुनर्रचनासाठी अधिकृत उद्दिष्टे निश्चित केली आहेत, तरी ही उद्दीष्टे ८० वर्षांच्या क्षितिजासाठी निश्चित केली गेली होती आणि ती २००८ पर्यंत लक्षणीयरीत्या पूर्ण झाली नाहीत. चीन ग्रीन वॉल ऑफ चायनासारख्या प्रकल्पांद्वारे या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे, ज्याचे लक्ष्य जंगलांचे पुनर्भ्रमण करणे आणि गोबी वाळवंटातील विस्ताराला थांबविणे आहे. १९८१ मध्ये लागू केलेल्या कायद्यानुसार ११ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने दर वर्षी किमान एक झाड लावणे आवश्यक आहे. परंतु सरासरी यशाचे दर, विशेषतः राज्य-प्रायोजित वृक्षारोपण, तुलनेने कमी आहेत. आणि योग्यप्रकारे लागवड केलेल्या झाडांनाही दीर्घकाळ दुष्काळ, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अग्निचा एकत्रित परिणाम टिकून राहण्यास खूपच अडचण आली आहे. तथापि, सध्या चीनमध्ये जगातील कोणत्याही देश किंवा प्रदेशातील सर्वाधिक वनीकरण दर असून २००८ मध्ये ४.७७ दशलक्ष हेक्टर (४७,००० चौरस किलोमीटर) वनीकरण आहे.[३४] +जपानमधील वनीकरण प्रकल्पांचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशाच्या वन संरचनेचा विकास करणे आणि जपानी वाळवंटात आढळणारी जैवविविधता टिकवणे. जपानी समशीतोष्ण पर्जन्यवृष्टी संपूर्ण जपानी द्वीपसमूहात विखुरलेली आहे आणि बऱ्याच स्थानिक प्रजाती आहेत ज्या नैसर्गिकरित्या कोठेही आढळत नाहीत. देशाच्या विकासामुळे वनक्षेत्रात घट झाल्याने जैवविविधतेत घट दिसून आली.[३५] +अ‍ॅग्रोफोरेस्ट्री किंवा अ‍ॅग्रो-सिल्व्हिकल्चर ही एक भूमी वापर व्यवस्थापन प्रणाली आहे ज्यामध्ये झाडे किंवा झुडुपेची जोड पिके किंवा कुरणभूमीच्या आसपास किंवा त्या दरम्यान घेतले जाते. हे अधिक वैविध्यपूर्ण, उत्पादनक्षम, फायदेशीर, निरोगी आणि टिकाऊ भूमि-वापर प्रणाली तयार करण्यासाठी कृषी आणि वनीकरण तंत्रज्ञानाची जोड देते. शेतीची नफा वाढविणे यासारख्या अ‍ॅग्रोफॉरेस्ट्रीचे बरेच फायदे आहेत.[३६] याव्यतिरिक्त, rग्रोफॉरेस्ट्री नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि संरक्षण करण्यास मदत करते जसे की मृदावरील धूप नियंत्रित करणे, वन्यजीवनांसाठी निवासस्थान तयार करणे आणि प्राणी कचरा व्यवस्थापित करणे.   +जीआयएस ‍‍‍-भोगोलिक माहीती प्रणाली आणि रिमोट सेन्सिंग- सुदुरसंवेदन पद्धतींचा उपयोग दिलेल्या भागात वनराई तोडण्यासाठी केला जाऊ शकतो. उपग्रह प्रतिमेचा उपयोग करून, या पद्धती जंगलाचे आरोग्य चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी दिलेल्या क्षेत्राचे नकाशे तयार करु शकतात. शिवाय, या उपग्रह प्रतिमांमधून, विशेषज्ञ जंगली संरक्षणास बेअर ग्राउंड आणि मातीपासून वेगळे करण्यासाठी खोटे-रंगीत कंपोजिट तयार करू शकतात. हे जंगलाच्या क्षेत्राचे दृश्यमान करण्यास मदत करू शकते. याव्यतिरिक्त, मोडीआयएस उपग्रहांच्या वापरासह, वनविभागाच्या चांगल्या दृश्यासाठी मदत करण्यासाठी जंगलातील काही प्रतिकार आहे की नाही हे पाहण्यासाठी तज्ञ दिलेल्या तारखेच्या उपग्रह प्रतिमा एकाधिक तारखांमधून संग्रहित करू शकतात.   +जंगलतोडीच्या नकारात्मक परिणामाची ओळख आणि ग्लोबल वार्मिंगच्या जबरदस्त पुरावा ओळखल्यामुळे जंगलांच्या संरक्षणाभोवती आंतरराष्ट्रीय धोरणाचा विकास झाला. जागतिक पातळीवर हवामान बदलाशी लढा देण्याचा एक प्रयत्न म्हणजे जंगलतोड व वन-विमुद्रीकरण कमी करणारे उत्सर्जन कमी करणे (रेड +   +व्हिएतनाममधील बाक कान प्रांताच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि वैयक्तिक गुंतवणूकी यशस्वीपणे पार पाडताना संशोधकांनी जंगले अबाधित सोडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रणाल्या आणल्या. त्यांच्या पद्धतींमध्ये “लाभ-वितरण प्रणाली” आणि इकोसिस्टम सेवांसाठी लाभांश समाविष्ट आहे. संशोधकांना आशा आहे की त्यांचे निकाल “पुन्हा तयार केले जाऊ शकतात आणि जागतिक स्तरावरील कार्बन उत्सर्जन कमी करण्यात थेट योगदान देऊ शकतात.” [३७] +जंगलतोडीचे वर्णन बहुतेक वेळेस वन आणि वन-जंगलाकडे जमीन बदलणे म्हणजे नैसर्गिक आणि अप्राकृतिक असे आहे. जंगलतोड आणि हवामान बदल यांच्यातील संबंध हा एक सकारात्मक प्रतिसाद आहे   जितके अधिक झाड काढून टाकले जातात ते हवामान बदलांच्या मोठ्या प्रभावाइतकेच असतात आणि परिणामी जास्त झाडे गळतात   अलिकडच्या इतिहासात, ही प्रक्रिया मानवांनी बऱ्याच प्रकारे वेगवान केली आहे आणि वाढविली आहे. यामध्ये लॉगिंग, शहरीकरण, खाणकाम आणि कृषी विकास यांचा समावेश आहे   या ऑपरेशन्सचा विस्तार करण्याची अविरत गरजांमुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे. +अलीकडच्या काळात जंगलतोड करण्याच्या बाबतीत कृषी विस्तार हा सर्वात वाईट गुन्हेगार आहे. 1960 पासून, सुमारे 15% theमेझॉन जमीन कृतीच्या पद्धतींनी पुनर्स्थित करण्याच्या उद्देशाने काढली गेली.[३८] विशेषतः ब्राझीलमध्ये, 'फिशबोन जंगलतोड'च्या माध्यामातून गुरेढोरे व इतर मौल्यवान शेती ठेवण्यासाठी जंगलाचे पुसून टाकण्यात आले आहे.[३९] फिशबोन हा चट्टे झालेल्या भूमीच्या दृश्यात्मक सौंदर्याचा आणि रस्त्याच्या कडेला सरळ रेषेत कसा विस्तारतो या संदर्भात आहे. मानव, वनस्पती आणि सर्व प्राणी वस्ती असलेल्या या भूमीला फाटताना ही जंगलतोड करण्याची पद्धत वेगवान व कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. Amazonमेझॉन रेनफॉरेस्टच्या साफसफाईच्या वेळी ब्राझील नुकताच जगातील सर्वात मोठा गोमांस निर्यातक बनला आहे हे काही योगायोग नाही.[४०] +जंगलतोडीच्या प्रवेगचा परिणाम मानवावर परिणाम होतो. हे मूळ जमाती विस्थापित करीत आहे; हे जगातील सर्वात मोठे ऑक्सिजन पुरवठा करणारे आणि कार्बन सिंकमधून एक काढून टाकत आहे; आणि यामुळे आजारपण आणि आजार देखील उद्भवू शकतात   जंगलतोड नैसर्गिक जगातून एक शॉक लाट पाठवते, परिणामी यापूर्वी बरीच अप्रत्याशित गुंतागुंत होते   हे फक्त जंगलांची जमीन घेत राहिल्यामुळे मानवांचा स्वतःवर किती परिणाम होऊ शकतो हे दर्शवितो. मानवी आजार होण्याच्या शक्यतेसंबंधीचे एक उदाहरण विस्थापित आणि ठार मारण्यात येणा and्या वन्यजीवांपैकी काही पक्ष्यांचे लक्षण असू शकते, पक्षी अधिक विशिष्ट   बरीच प्रजाती पुनर्स्थित झाल्यामुळे पक्ष्यांना नवीन अधिवास राहण्यास भाग पाडले जात आहे   इतर अनेक प्रजातींचे हे नवीन क्षेत्र आधीच अस्तित्वात आहे, प्रजातींचे हे मिश्रण कधीकधी आंतरजातीय आजार होऊ शकते आणि मानवांमध्ये संक्रमित होऊ शकते.[४१][४२] हे फुलपाखरू परिणाम म्हणजे मनुष्यांमुळे होणा de्या जंगलतोडीमुळे मनुष्यावर परिणाम होऊ शकते. +जंगलतोड आणि हवामान बदलाच्या बाबतीत शहरीकरण व शेतीची प्रकरणे जवळपास संबंधित आहेत. अधिक मोठ्या कृषी कंपन्या शेतीयोग्य जमीन ताब्यात घेत असल्याने, अधिक कुटुंबे काम शोधण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जात आहेत   अधिक लोकांचा अर्थ असा आहे की अधिक जागा आवश्यक आहे आणि तेथे जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. दोघांनाही संसाधने आवश्यक आहेत आणि बाहेर जाण्यासाठी जमीन आवश्यक आहे, म्हणून या परिस्थितीत अधिक जंगलतोड करणे ही खरोखर खरी शक्यता आहे. शहरांमधील अधिकाधिक लोकांचा अर्थ असा आहे की प्रत्येक टिंगल चालू ठेवण्यासाठी अधिक शक्तीची आवश्यकता असते आणि वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक पाण्यासाठी पंप आवश्यक आहे.   या सर्वांसाठी अधिक उर्जा आवश्यक आहे, जी अधिक प्रदूषण सोडवते आणि यामुळे होणारे नुकसान पुढे करते.[४३][४४] आम्ही एकतर दिशेने पाहू आणि मानवी आवश्यकता आणि इच्छांना विस्तृत आणि सामावून घेण्याच्या आवश्यकतेमुळे होणारी हानीची ही टाइमलाइन पुढे चालू ठेवू शकतो, कारण बहुतेक निवडींचा इतरत्रही परिणाम होतो. +जंगलतोड आणि हवामान बदलाचे मानवी परिमाण हे जाणूनबुजून निर्मित अभिप्राय पळवाट आहे जे केवळ ग्रहाचा नाश वाढविते आणि संपूर्ण प्रजाती मोठ्या प्रमाणात  जंगलाने व्यापलेल्या भूमींमध्ये विस्तार करण्याच्या इच्छेमुळे खराब झालेले जमीन, विस्थापित प्रजाती (मानवासह), मोठी शहरे, अधिक उत्सर्जन आणि अगदी आजारपण देखील उद्भवले आहे. +बाली क्शन प्लॅन डिसेंबर 2007 मध्ये इंडोनेशियाच्या बालीमध्ये विकसित केला गेला . डिसेंबर 1997च्या क्योटो प्रोटोकॉलचा हा थेट परिणाम आहे [११][४५] बाली अ‍ॅक्शन योजनेच्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे क्योटो प्रोटोकॉलच्या सदस्य देशांकडून उत्सर्जन कमी करण्याला उद्युक्त करणारे धोरणात्मक दृष्टीकोन तयार करणे आणि तयार करणे यासाठी एकत्रित प्रयत्न करणे विकसनशील जगात जंगलतोड आणि जंगलाची नासधूस होण्यामुळे  त्यात कमी हवामान बदलांमध्ये शाश्वत वन व्यवस्थापन आणि संवर्धन पद्धतींचे महत्त्व यावर जोर देण्यात आला. यासह विकसनशील देशांना अतिरिक्त संसाधन प्रवाह प्रदान करण्याचा एक मार्ग म्हणून कार्बन उत्सर्जन समभागांकडे वाढीव लक्ष दिले गेले. +“पर्यावरण टिकाव बाबत एशियान घोषणापत्र” आणि “युएनएफसीसीला पक्षांच्या परिषदेच्या १३ व्या सत्रातील एशियानच्या घोषणेवर” आणि “सीएमपीच्या क्योटो प्रोटोकॉलच्या तिस-या सत्राच्या अधिवेशनावर” आसियान देश, इंडोनेशिया, मलेशिया, यांनी स्वाक्षरी केली. फिलीपिन्स, सिंगापूर आणि थायलंड नोव्हेंबर 2007 मध्ये सिंगापूरमध्ये एशियान समि येथे या घोषणांवर स्वाक्षरी करण्यात आली होती. टी. हायलाइट केलेले पर्यावरणीय पुढाकारांपैकी वन व्यवस्थापन, संसाधन संवर्धन आणि हवामानातील बदल कमी करणे. शिवाय, पर्यावरणास शाश्वत पद्धतींच्या वाटणी आणि प्रसारासाठी स्थानिक पातळीवर, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर काम करण्याची गरज यावर जोर देऊन हे पुढे गेले. +कम्युनिटी बेस्ड फॉरेस्ट मॅनेजमेंट (सीबीएफएम) ही एक योजना आहे. जी सरकारी वनसंस्था आणि स्थानिक समुदायाला अधोगतीकृत जंगलांचे पुनर्जन्म करण्यासाठी, जंगलतोड क्षेत्रांचे पुनरुत्पादन करण्यासाठी आणि हवामान बदलांस कारणीभूत असणाऱ्या कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात जोडते. ही भागीदारी केवळ पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानाची दुरुस्तीच नव्हे तर बाधित भागाला आर्थिक आणि सामाजिक लाभ देण्याच्या उद्देशाने केली आहे.[११] तत्त्वतः, त्यांच्या जंगलांच्या व्यवस्थापन आणि संरक्षणामध्ये स्थानिक समुदायाचा सहभाग असण्याचे फायदे म्हणजे रोजगार उपलब्ध करून देणे आणि मजुरीवरील मजूर आणि अतिरिक्त शेती या दोन्हीकडून मिळणारे पूरक उत्पन्न जे पर्यावरणीय परिस्थिती सुधारताना आणि वातावरणाला कमी करणारी संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करेल. बदल म्हणूनच, सीबीएफएम यंत्रणेची अंमलबजावणी केल्यामुळे हवामानातील बदल कमी करतांना आणि क्षेत्रामध्ये जैवविविधता टिकवून ग्रामीण विकास होऊ शकतो. स्थानिक समुदाय सदस्यांना गुंतवून ठेवणे महत्त्वाचे आहे, त्यातील बरेच लोक स्वदेशी आहेत. बहुधा त्यांना स्थानिक पर्यावरणातील सखोल ज्ञान तसेच त्या परिसंस्थेचे जीवनचक्र कालांतराने ज्ञान असेल. त्यांचा सहभाग त्यांच्या सांस्कृतिक पद्धती अखंड राहतील याची खात्री करण्यास देखील मदत करते. +१९व्या शतकातील पहिल्या आर्बर डे साजरीच्या शताब्दीच्या 1972 मध्ये स्थापना झालेल्या, फाउंडेशनने दहा लाखांहून अधिक सदस्य, समर्थक आणि मौल्यवान भागीदार असलेल्या वृक्ष लागवडीसाठी समर्पित सर्वात मोठी नानफा सदस्यता संस्था बनली आहे.[४६] ते कॅम्पस, कमी उत्पन्न असणारे समुदाय आणि इतर ठिकाणी नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त अशा समुदायांच्या आसपास वृक्ष लागवड करण्यावर केंद्रित प्रकल्पांवर काम करतात. +२०० war मध्ये युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेन्ट प्रोग्रामने (यूएनईपी) ग्लोबल वार्मिंगच्या आव्हानांना, तसेच पाणीपुरवठ्यापासून जैवविविधतेच्या नुकसानापर्यंत टिकून राहण्याच्या आव्हानांना व्यापक प्रतिसाद म्हणून २०० B मध्ये तत्कालीन अब्ज वृक्ष मोहीम सुरू केली होती.[४७] 2007 मध्ये एक अब्ज झाडे लावणे हे त्याचे प्राथमिक लक्ष्य होते. केवळ एक वर्ष नंतर २०० 2008 मध्ये, मोहिमेचे उद्दीष्ट billion अब्ज झाडे केले गेले - हे लक्ष्य डिसेंबर २०० in मध्ये डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे आयोजित हवामान परिवर्तन परिषदेद्वारे होईल. परिषदेच्या तीन महिन्यांपूर्वी, लागवड केलेल्या 7 अब्ज वृक्षांचे चिन्ह ओलांडले गेले होते. डिसेंबर २०११ मध्ये, १२ अब्जाहून अधिक झाडे लावल्यानंतर, यूएनईपीने जर्मनीच्या म्युनिक येथे राहणा-या प्लॉट-फॉर-द-प्लॅनेट उपक्रमाला औपचारिकरित्या या कार्यक्रमाचे व्यवस्थापन दिले.[४८] +जगातील जैविक विविधतेचा सर्वात मोठा राखीव असलेला .मेझॉन बेसिन हा ब्राझीलचा सर्वात मोठा बायोम आहे. Amazonमेझॉन बेसिन दक्षिण अमेरिकेच्या दोन पंचमांश भागाशी संबंधित आहे. अंदाजे सात दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये या ग्रहावरील सर्वात मोठे हायड्रोग्राफिक नेटवर्क व्यापलेले आहे, ज्याद्वारे जगाच्या पृष्ठभागावरील ताजे पाण्याचे एक पाचवा भाग वाहते. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडच्या पातळीत वाढ होण्यासाठी उपलब्ध झाडे कमी होत असल्याने change मेझॉनच्या रेन फॉरेस्ट मधील जंगलतोड हे हवामानातील बदलाचे एक प्रमुख कारण आहे.[४९] +मेझॉन फंडाचे उद्दीष्ट म्हणजे जंगलतोड रोखण्यासाठी, देखरेखीसाठी आणि लढाईसाठी तसेच reeमेझॉन बायोम मधील जंगलांच्या संरक्षणाकरिता आणि शाश्वत वापरास प्रोत्साहन देण्यासाठी डिक्री एनच्या अटींनुसार 6,527, दिनांक 1 ऑगस्ट, 2008.[५०] Amazonमेझॉन फंड खालील बाबींचे समर्थन करतो: सार्वजनिक वने आणि संरक्षित क्षेत्राचे व्यवस्थापन, पर्यावरणीय नियंत्रण, देखरेख आणि तपासणी, शाश्वत वन व्यवस्थापन, जंगलांच्या शाश्वत वापरासह तयार केलेली आर्थिक क्रियाकलाप, पर्यावरणीय आणि आर्थिक झोनिंग, प्रादेशिक व्यवस्था आणि कृषी नियमन, जतन आणि टिकाव जैवविविधतेचा वापर आणि जंगलतोड क्षेत्रांची पुनर्प्राप्ती. त्याशिवाय अमेझॉन फंड आपल्या ब्राझीलच्या अन्य बायोम आणि अन्य उष्णकटिबंधीय देशांच्या बायोममध्ये जंगलतोडीच्या देखरेखीसाठी आणि नियंत्रणासाठी प्रणालींच्या विकासास मदत करण्यासाठी आपल्या देणग्यापैकी 20% वापरू शकतो. +सन २०१ 2015 मध्ये यूएचएनने १ goals उद्दिष्टे विकसित केली ज्यामध्ये %०% लक्ष्य टिकाऊ वनीकरण व्यवस्थापन उद्दीष्टांशी थेट संबंध होते. शाश्वत वनीकरण व्यवस्थापन पद्धतींद्वारे ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी इतर देशांद्वारे धोरणात बदल आणि अंमलबजावणी करण्याचे उद्दीष्ट दर्शविते. विशेषतः एसएफएमशी सर्वाधिक संबंध असल्याचे दर्शविणारी उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत: “टिकाऊ उपभोग आणि उत्पादन (एसडीजी 12), त्यानंतर जमीन (एसडीजी 15), शहरे (एसडीजी 11), असमानता (एसडीजी 10), आरोग्य आणि कल्याण (एसडीजी 3), भूक (एसडीजी 2) आणि गरीबी (एसडीजी 1). " [५१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10309.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4461fac88309fc52d376de2b1af1fb8ec0e9783f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10309.txt @@ -0,0 +1,2 @@ +जंगलापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10316.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05f291770e3fe7743fd9ca41dea2c46774a25f6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10316.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[१] +जंगली म्हशीला एशियन बफेलो असे पण म्हणतात. सध्या जंगली म्हशी आसामच्या जंगलात मोठया प्रमाणावर आढळतात. जंगली म्हशी पासून सध्याच्या पाळीव म्हशींची उत्पत्ती झाली.[२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10338.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93abe387ad8155ef59032909280effc9242c3265 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10338.txt @@ -0,0 +1 @@ +जंबुक हा जंगली प्राणी आहे. हा प्राणी मध्यम आकाराने लांडग्यासारखा दिसतो. हा प्राणी शिकारी आहे. जंबुक या प्राण्याला इंग्रजीत जॅकल असे म्हणतात. हा प्राणी कुत्र्याच्या जातीतला असून हा टोळी बनवून राहतो. हा प्राणी युरोपच्या बल्खंस विभागापासून दक्षिण आशिया परेंत मिळतो. आफ्रिकेमध्ये पण भरपूर जंबुक आढळतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10344.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9288d2a2a02640dfb64091e392be2d642b19483f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10344.txt @@ -0,0 +1 @@ +जकनळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10365.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c58fa465a5f37d3bec1c865efece5d36430c47d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10365.txt @@ -0,0 +1 @@ +बाबू जगजीवन राम (एप्रिल ५, इ.स. १९०८ - जुलै ६, इ.स. १९८६) हे मुळचे बिहार राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. सर्वाधिक काळ केंद्रिय मंत्री (इ.स. १९४७ ते इ.स. १९८०)राहायचा मान त्यांना मिळाला. त्यांनी या दरम्यान केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री,कृषीमंत्री,रेल्वेमंत्री,संरक्षणमंत्री आणि दूरसंचारमंत्री ही पदे भूषविली. ते बिहार राज्यातील सासाराम लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये निवडून आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10377.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d6ecac9fca3a7b184a6433f23ce4e7e639d8e26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10377.txt @@ -0,0 +1,2 @@ +जगतसिंगपूर हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1042.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d982e4ce4ed2275cf67650c7942a559d32cf5da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1042.txt @@ -0,0 +1 @@ +गढडा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बोटाद जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1045.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8831f791ef5d254d0624e6eb02596e46017fd3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1045.txt @@ -0,0 +1 @@ +गढवाल हा उत्तराखंड राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10514.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f82291b2756e0f5a2c1ec07728149740094cb68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10514.txt @@ -0,0 +1,19 @@ +५२,००,००,००० (प्रमाणः- ९%) (२०११) १,६०,००,००,००० (प्रमाणः- २४%) (२०११) २,१०,००,००,००० (प्रमाणः- २९%) (२०११) + +बौद्ध धर्म (बौद्ध धम्म) हा जगातील अतिप्राचीण धर्मांपैकी एक तसेच वर्तमान जगातील सर्वात प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. बौद्ध धर्माची इ.स.पू. ६ व्या शतकामध्ये उत्तर भारतात झालेली आहे. आज लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे. एका अनुमानानुसार, जागतिक लोकसंख्येत २८.८% म्हणजे २.१ अब्ज लोक बौद्ध धर्मीय आहेत.[१][२] तथापि, काही सर्वेक्षणात बौद्धांची लोकसंख्या अवघी ५२ कोटी (७%) सुद्धा सांगण्यात येते. बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी व बौद्ध अनुयायांचे गुरू तथागत गौतम बुद्ध आहेत. +बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या ही वेगवेगळ्या सर्वेक्षणात वेगवेगळी सांगण्यात आलेली आहे. एका सर्वेक्षणानूसार इ.स. २००७ मध्ये जगामध्ये बौद्ध लोकसंख्या कमाल १.९२ अब्ज (२८.८%) होती. इ.स. २०१६ मध्ये हिच २८.८% लोकसंख्या २.२ अब्ज झालेली आढळते.[३] धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टिने बौद्ध धर्म हा इस्लाम व हिंदू धर्माहून मोठा तर ख्रिश्चन धर्माच्या खालोखाल असणारा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. +दुसऱ्या एका बौद्ध सर्वेक्षणानूसार, इ.स. २०१० मध्ये जगातील बौद्धांची लोकसंख्या १.६ अब्ज होती आणि ही संख्या जागतिक लोकसंख्येत २३% आहे. या सर्वेक्षणात सुद्धा बौद्ध धर्माला जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे म्हटले गेले आहे. +अन्य एका सर्वेक्षणानूसार, बौद्ध धर्म हा जगातील तिसरा सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगण्यात आले आहे. यात बौद्धांची लोकसंख्या ही जवळजवळ १.२ अब्ज सांगितली आहे. बौद्ध धर्माची सुरुवात ख्रिश्चन व इस्लाम धर्मांच्या उदयापूर्वी झाली आणि या दोन धर्मानंतर तो जगातील तिसरा मोठा धर्म असल्याचे हे सर्वेक्षण सांगते.[४] या सर्वेक्षणानूसार लोकसंख्येत बौद्ध धर्म हा हिंदू धर्मापेक्षा मोठा असल्याचे सांगितले गेले आहे. +इतर काही सर्वेक्षणांत बौद्धांची लोकसंख्या सर्वात कमी म्हणजेच ४८ कोटी ते ५२ कोटी (जगाच्या लोकसंख्येच्या ७% - ९%) दरम्यान सांगितली असून आणि बौद्ध धर्म हा ख्रिश्चन, इस्लाम व हिंदू या तीन धर्मांनंतर जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म असल्याचे नमूद केले गेले.[५] +आशिया खंडात आज बौद्ध धर्म मुख्य धर्म आहे. चित्रातील गडद पिवळा रंग असणाऱ्या सर्व क्षेत्रांत बौद्ध धर्मीय बहुसंख्यक आहेत. इ.स.पूर्व ६व्या शतकात भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला आणि पुढिल काही शतकांत तो जगात पसरला तर आशियात प्रमुख धर्म बनून राहिला. या धर्माचा सर्वाधिक प्रचार व प्रसार बौद्ध भिक्खू, बौद्ध प्रचारक आणि बौद्ध सम्राटांच्या माध्यमातून विश्वात दूर दूर पर्यंत झाला. सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्म हा अखंड भारताचा राजधर्म होता आणि तेव्हा मौर्य साम्राज्यातील सुमारे ७५% प्रजा ही बौद्ध धर्मीय बनलेली होती. +बौद्ध धर्माचे हजारों संप्रदाय अस्तित्वात होते, आज त्यातील बरेच नष्ट झाले तसेच कमी-अधिक प्रमाणात हजारों आजही अस्तित्वात आहेत. एकट्या जपान मध्ये ७८१ पेक्षा अधिक बौद्ध संप्रदाय आहेत. महायान, हीनयान (थेरवाद), वज्रयान व नवयान हे बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय आहेत. शिंटो, ताओ, झेन इत्यादींना सुद्धा बौद्ध धर्माचे संप्रदाय मानले जाते.[६] +महायान (पूर्वीय बौद्ध धर्म) हा लोकसंख्येत बौद्ध धर्माचा सर्वात मोठा संप्रदाय आहे. महायान व्यापक रूपात संपूर्ण पूर्व आशियात प्रसिद्ध आहे, जगातील एकूण बौद्धांपैकी जवळजवळ ७०% बौद्ध लोकसंख्या ही महायानी बौद्धांची आहे. चीन, हाँग काँग, जपान, दक्षिण कोरीया, उत्तर कोरीया, तैवान, मकाउ आणि व्हिएतनाम या देशांत महायान बौद्ध धर्म हा बहुसंख्यक आहे +बौद्ध धर्माचा दूसरा सर्वात मोठा संप्रदाय हा थेरवाद (दक्षिणी बौद्ध धर्म) आहे, आणि हा संप्रदाय मुख्यत आग्नेय आशियात सर्वाधिक प्रसिद्ध वा बहुसंख्यक आहे. थेरवाद बौद्ध धर्म हा कंबोडिया, लाओस, म्यानमार, थायलंड, क्रिसमस द्वीप, सिंगापुर, श्रीलंका या देशांत बहुसंख्यक आहे तर मलेशिया, ब्रुनेई, तिमोर, इंडोनेशिया, फिलीपिन्स या देशांत सुद्धा थेरवादी मोठ्या संख्येने आहे.[७] +वज्रयान (उत्तरी बौद्ध धर्म) हा बौद्ध धर्माचा तिसरा लहान संप्रदाय आहे, वज्रयानला महायान संप्रदायाचा उपसंप्रदाय सुद्धा मानले जाते. वज्रयानी बौद्ध अनुयायी हे तिबेट, भूतान, मंगोलिया या देशांत तसेच हिमालयीन क्षेत्र व रशियातील काही प्रदेशांत बहुसंख्यक आहेत. हा संप्रदाय जगभरात प्रसारीत केला गेलेला आहे. जागतिक बौद्ध धर्म गुरू १४ वे दलाई लामा या संप्रदायातील आहेत. +नवयान हा भारतातील मुख्य व नवा बौद्ध संप्रदाय आहे. याला ‘नवबौद्ध धर्म’ किंवा ‘भीमयान’ असेही म्हटले जाते. २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा शुद्ध व विज्ञाननिष्ठ संप्रदाय स्थापन केलेला आहे. ५ लक्ष अनुयायांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नवयान बौद्ध स्वाकारला व येथूनच या संप्रदायाची सुरुवात झाली. याचा मुख्य उद्देश हिंदू धर्मातील जातियता नष्ट करने तसेच शोषितांना व हिंदू दलितांना त्यांचे मानवी हक्क प्रदान करने हा होता. आणि हा संप्रदाय नवबौद्धांचा (पूर्वाश्रमीचे हिंदू दलित) दलितांचा उत्कर्ष - विकास करण्यात यशस्वी ठरला. २०११ च्या भारतीय जनगणेनुसार भारतातील ८५ लाख या अधिकृत व एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% लोकसंख्या ही नवयानी (नव)बौद्धांची आहे, आणि १३% बौद्ध हे हिमालयीन राज्यातील पारंपारिक बौद्ध आहेत. भारतातील एकूण नवयानी बौद्धांपैकी सुमारे ९०% महाराष्ट्र राज्यात आहेत. +संपूर्ण विश्वात जवळजवळ १.८ अब्ज से २.२ अब्ज (१८० कोटी - २२० कोटी) बौद्ध अनुयायी आहेत. यातील जवळवळ ७०% ते ७५% महायानी बौद्ध तर बाकी २५% ते ३०% थेरावादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान आणि थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान याशिवाय बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय वा उपवर्ग सुद्धा आहेत परंतु यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात अधिक बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील सर्वच देशांत बहूसंख्यक म्हणून राहत आहेत. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्यक आहे. आशिया खंडाची अर्ध्याहून अधिन लोकसंख्या बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि युरोप सारख्या खंडांत सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समूदाय राहतात. जगात १८हून अधिक असे देश आहेत जिथे बौद्ध धर्म हा बहुसंख्यक धर्म आहे. जगात काही देश असेही आहेत की, जिथल्या बौद्ध लोकसंख्येबाबत कोणतीही विश्वासनीय माहिती उपलब्ध नाही. +जगातील बौद्ध राष्ट्र आणि त्यातील बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण वा टक्केवारी +आज जगात २०हून अधिक देशांत (प्रजासत्ताक राज्यांसमवेत) बौद्ध धर्म हा बहूसंख्यक अथवा प्रमुख धर्म आहे. +जगात लाओस, कंबोडिया, भूतान, थायलंड, म्यानमार आणि श्रीलंका हे ६ देश ‘अधिकृत’ “बौद्ध देश” आहेत, कारण या देशांतील संविधानांत बौद्ध धर्माला ‘राजधर्म’ किंवा ‘राष्ट्रधर्म’ दर्जा प्राप्त आहे. +[९१] +[१७२][१७३][१७४][१७५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10517.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f19c5950f5fa9fa21b93e6e4927be0757a3dbbd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10517.txt @@ -0,0 +1,70 @@ + +जगित्याल किंवा जगतियाल हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. जगित्याल (किंवा जगतियाल) येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०१६ मध्ये जगतियाल जिल्हा हा पूर्वीच्या करीमनगर जिल्ह्याचे विभाजन करून तयार करण्यात आला. +जगित्याल जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,४१९ चौरस किलोमीटर (९३४ चौरस मैल) आहे. जगित्याल जिल्ह्याला निजामाबाद, निर्मल, मंचिर्याल, पेद्दपल्ली आणि करीमनगर जिल्ह्याच्या सीमा आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या जगित्याल जिल्ह्याची लोकसंख्या ९,८५,४१७ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे १०३६ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६०.२६% आहे. एकूण लोकसंख्येच्या २२.४६% लोक शहरी भागात राहतात. +जगित्याल जिल्ह्या मध्ये १८ मंडळे आहेत: जगित्याल आणि मेटपल्ली आणि कोरुटला ही तीन महसूल विभाग आहेत. [१] +जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे म्हणजे सब्बितम येथील रामुनीगुंडलू धबधबा आणि रामगिरीकिला हे ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. धर्मपुरी मंडळाच्या मुख्यालयात गोदावरी नदीच्या काठी असलेले श्री लक्ष्मीनरसिंहस्वामींचे पवित्र मंदिर सर्वत्र लोकप्रिय आहे. वेलगटूर मंडळातील कोटिलिंगाला गावात गोदावरी नदीच्या काठावर असलेले श्री कोटेश्वरस्वामी मंदिर आणि मल्याला मंडळाच्या मुथ्यम्पेट गावातील कोंडागट्टू येथे स्थित श्री अंजनेया स्वामींचे पवित्र मंदिर हजारो भाविकांना आकर्षित करते. शहराजवळ असलेल्या जगित्याल किल्ल्याचे अतिशय ऐतिहासिक महत्त्व आहे, हा तेलंगणातील एकमेव ताऱ्याच्या आकाराचा किल्ला आहे ज्याभोवती पाण्याने भरलेला खंदक आहे.[२] + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10520.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9185672487fd22d9d37dfebe6f91935a1d5d35cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10520.txt @@ -0,0 +1 @@ +जगरनॉट हा एक इंग्लिश शब्द असून त्याचा अर्थ निर्दयी विध्वंसक आणि अनावरोध असा होतो. हा शब्द पुरीच्या जगन्नाथाचा रथावरून बनला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10525.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe9a9cfcc5adb0bb06198ceef5f069448781eb23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10525.txt @@ -0,0 +1,11 @@ +वड (मराठी नामभेद: वटवृक्ष ; शास्त्रीय नाव: Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान ;) हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे. हेे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसेल म्हणुन बेंगालेन्सिस, तर बंगालीत व्यापा-याला बनीया म्हणतात म्हणुन बन्यान ट्री असे इंग्रजीत नाव आहे . +भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, महाराष्ट्रातील पेमगिरी गावातील वटवृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. [१] शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे. +वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो.[२] +"कृष्णवट" नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपाळकृष्ण गाईंना घेऊन रानात गेले असता, गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रहाने लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला. गोपी, सवंगडी आणि श्रीगोपाल एक झाले. हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे द्रोण तयार केले. तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशीच पाने येऊ लागली. अशी आख्यायिका आहे म्हणून अशा वटवृक्षाला ‘कृष्णवट’ नाव पडले, अशी आख्यायिका आहे.. +वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढते. +वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. +वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. +चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात.[३] +वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. + +ध्वज • प्रतीक • ब्रीदवाक्य • गीत • गान • प्राणी • पक्षी • जलचर• पुष्प • फळ • वृक्ष • खेळ • चलन diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10540.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d2b23b5a2ff0fafa6e44f037a480db959dc492c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10540.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जत तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10551.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..917b5549d05bb3a2d140a14610f1491885d64bda --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10551.txt @@ -0,0 +1,10 @@ +राजेश खन्ना, जन्म नाव जतीन खन्ना, (२९ डिसेंबर, इ.स. १९४२ - १८ जुलै, इ.स. २०१२) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील खरें सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते होते. ह्यांनी चित्रपट निर्मिती आणि राजकीय क्षेत्रातही काम केले आहे. +काकाने दत्तक घेतल्यानंतर राजेश खन्‍ना मुंबईत आले व शाळेत जाऊ लागले. त्यांनी महाविद्यालयातले स्नेहसंमेलन गाजविले. त्यातून ते चित्रपटाकडे वळले आणि मग हिंदी चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार बनले. राजेश खन्ना यांनी एकेकाळी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती. +त्यांनी चित्रपटांत रंगविलेले प्रेमवीर अनेकींच्या स्वप्नातील राजकुमार ठरले. 'दो रास्ते ', 'आराधना', 'हाथी मेरे साथी', 'बावर्ची ', 'सफर ', 'खामोशी'मधून त्यांनी ज्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या लोकांना आवडल्या. त्यांच्या चित्रपटांच्या कथा, संगीत, गाणी हे सर्वच अप्रतिम होते. +"आनंद" व "अमर प्रेम" हे विशेष उल्लेखनीय चित्रपट. +सुपरस्टार राजेश खन्ना म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टितील एक चमत्कार होता.त्यांच्या एवढे अभूतपूर्व यश,लोकप्रियता व झपाटलेला प्रेक्षक वर्ग त्यांच्या आधी व नंतर कुठल्याहि स्टारला मिळालेले नाहि. लोक त्यांच्या पायाची माती कपाळाला लावायचे.व तरुणी स्वतच्या रक्ताने त्याना पत्र लिहायच्या.खन्नाच्या फोटो सोबती असंख्य तरुणींनी लग्न लावले होते.त्यांची कार तरुणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची. +लोकप्रियतेची एवढी ऊंची आजपर्यंत इतर कुठलाहि स्टार गाठु शकला नाही. +राजेश खन्‍ना यशाच्या शिखरावर असताना अमिताभ बच्चन यांचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला परंतु त्याचा परिणाम राजेश खन्‍नां वर झाला नाहि.. +राजेश खन्‍ना याचे ’एकमेव सुपरस्टार’ नावाचे मराठी चरित्र संजीव पाध्ये यांनी लिहिले आहे. +तो का झाला, त्याचे वागणे-बोलणे, त्याच्या नायिका, त्याचे पत्रकारांशी संबंध, इतर सहकलाकारांचे त्याच्याविषयीचे विचार, अन्य क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया, हे सर्व संजीव पाध्ये यांच्या 'एकमेव सुपरस्टार'मधून वाचायला मिळते. डिंपल व त्याचा विवाह, नंतरचे सहजीवन व दुरावा, त्याच्या 'आशीर्वाद ' बंगल्याची कहाणी ही सर्व या पुस्तकात आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10644.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51a72b36f0e0a7bdbbb8e6e79d22297472b2e153 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10644.txt @@ -0,0 +1,5 @@ +अमेरिकन वायुसेनेचे एक एफ-१६ सी विमान २००८ साली इराकवरून उडताना +एफ-१६सी/डी: $१.८८ कोटी (१९९८)[२] +एफ-१६ फायटिंग फॉल्कन हे अमेरिकन बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. अमेरिकेच्या जनरल डायनामिक्स या कंपनीने अमेरिकेच्या वायुसेनेसाठी बनवले होते. सुरुवातीला दिवसा लढण्यासाठी प्रमुख लढाऊ विमान म्हणून याला बनवले गेले होते. पण सततच्या सुधारणा आणि तांत्रिक विकासामुळे हे विमान सर्व प्रकारच्या वातावरणात लढण्यासाठी सक्षम आणि यशस्वी बहूद्देशीय लढाऊ विमान बनले. १९७६ पासून आजपर्यंत ४,५०० पेक्षा जास्त एफ-१६ विमाने वेगवेगळ्या देशांसाठी बनवण्यात आली आणि त्यातली बरीचशी अजुनही सेवेत कार्यरत आहेत. अमेरिकन वायुसेना आता ही विमाने खरेदी करत नाही आणि त्यांच्या ताफ्यातील जुन्या एफ-१६ विमानांना इतर विमानांनी बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण विदेशी वायुसेनांना या विमानाच्या सुधारीत आवृत्त्या अजूनही विकल्या जातात. +भारतीय वायुसेनेसाठीच्या मध्यम बहुउद्देशीय लढाऊ विमानांच्या स्पर्धेमध्ये (एम.एम.आर.सी.ए.) लॉकहीड मार्टिनने एफ-१६आयएन सुपर व्हायपर देऊ केले होते.[३] ती स्पर्धा फ्रान्सच्या रफल विमानाने जिंकली. + मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर · diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10669.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91abde14e6364833de62f07dd94166ecb8c79d22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10669.txt @@ -0,0 +1 @@ +जनाधिपतीय संरक्षण समिती (रोमन लिपी:Janathipathiya Samrakshana Samithy,केरळ)हा एक केरळमधील राजकीय पक्ष आहे.(अर्थ:लोकशाही संरक्षण समिती/संघटना)(जनाधिपति :लोकनिर्वाचित अध्यक्ष/राष्ट्रपती) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10705.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..367635c50bfff40af9f342eae1aab4b5db356b84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10705.txt @@ -0,0 +1,6 @@ +वीज निर्मिती करणाऱ्या करणाऱ्या यंत्राला जनित्र असे म्हणतात. यांत अनेक प्रकार असतात. पाण्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला जल विद्युत जनित्र. असे जनित्र वैतरणा येथील जल विद्युत प्रकल्पात आहे. असे तर कोळशाच्या उष्णतेपासून वीज निर्मिती करणाऱ्या यंत्राला औष्णिक जनित्र असे म्हणतात. असे जनित्र एकलहरा, चंद्रपूर येथील औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये आहेत. +विद्युत जनित्राचा शोध मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. +GH +जनित्राला दोन महत्त्वाचे भाग असतात. एक म्हणजे रोटर(फिरणारा) आणि दुसरा स्टेटर(स्थिर). जनित्रामधल्या चुंबकाच्या जागेवरून त्याचे विविध प्रकार पडतात.कये +विकिपीडीया +== बाह्य दुवे =10=वी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10725.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..660dc42f58ce51b3a02858972106c49b950214ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10725.txt @@ -0,0 +1,5 @@ +जन्मठेप ही एखाद्या गुन्ह्यासाठी कारावासाची शिक्षा असते. यामध्ये दोषी लोकांना त्यांच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी किंवा माफी, पॅरोल किंवा शिक्षेत सवलत मिळेपर्यंत अनिश्चित काळासाठी तुरुंगात राहावे लागते. काही देशांमध्ये एखाद्या व्यक्तीला ही शिक्षा पुढील गुन्ह्यांसाठी मिळू शकते: खून, छळ, दहशतवाद, बाल शोषण, मृत्यू, बलात्कार, हेरगिरी, देशद्रोह, अंमली पदार्थांची तस्करी, अंमली पदार्थ बाळगणे, मानवी तस्करी, गंभीर फसवणूक आणि आर्थिक गुन्हे, नुकसान, जाळपोळ, अपहरण, घरफोडी, आणि दरोडा, विमान अपहरण आणि नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे, युद्ध गुन्हे. +काही देशांमध्ये वाहतूक गुन्ह्यांमुळे मृत्यूला कारणीभूत ठरल्यास देखील जन्मठेप होऊ शकते. [१] जन्मठेपेची शिक्षा सर्वच देशांमध्ये वापरली जात नाही; १८८४ मध्ये जन्मठेप रद्द करणारा पोर्तुगाल हा पहिला देश होता. +जिथे जन्मठेप ही संभाव्य शिक्षा आहे, तिथे तुरुंगाच्या ठराविक कालावधीनंतर पॅरोलची विनंती करण्यासाठी औपचारिक यंत्रणा देखील अस्तित्वात असू शकते. याचा अर्थ असा की दोषीला उर्वरित शिक्षा (त्या व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत) तुरुंगाबाहेर घालवण्याचा अधिकार असू शकतो. लवकर मुक्तता ही शक्यतो काही निर्बंध किंवा दायित्वांसह भूतकाळ आणि भविष्यातील आचरणावर सशर्त असते. याउलट, कारावासाची निश्चित मुदत संपली की, दोषी मुक्त होतो. शिक्षेच्या कालावधीची लांबी आणि पॅरोलच्या परिस्थिती बदलत राहतात. पॅरोलसाठी पात्र असला तरीही पॅरोल मंजूर केला जाईलच, याची खात्री नसते. स्वीडनसह काही देशांमध्ये, पॅरोल अस्तित्वात नाही, परंतु जन्मठेपेची शिक्षा – अर्ज केल्यानंतर – निश्चित मुदतीच्या शिक्षेमध्ये बदलली जाऊ शकते, ज्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा ठोठावण्यात आलेली शिक्षा असल्याप्रमाणे मुक्त केले जाते. +जगभरातील अनेक देशांमध्ये, विशेषतः कॉमनवेल्थमध्ये, न्यायालयांना तुरुंगवासाच्या अटी ठरवण्याचा अधिकार असतो, ज्यात वास्तविक जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. [२] उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयांनी शतक ओलांडलेल्या किमान दोन शिक्षा सुनावल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या तस्मानिया येथे, १९९६ मध्ये पोर्ट आर्थर हत्याकांडाचा गुन्हेगार मार्टिन ब्रायंट याला ३५ जन्मठेपांची शिक्षा १,०३५ वर्षे पॅरोलशिवाय मिळाली. अमेरिकेत जेम्स होम्स, जो २०१२ च्या कोलोरॅडोमधील अरोरा येथील गोळीबाराचा गुन्हेगार होता, त्याला पॅरोलच्या शक्यतेशिवाय सलग १२ जन्मठेपांची आणि ३,३१८ वर्षे शिक्षा झाली. [३] पॅरोलशिवाय कोणतीही शिक्षा निलंबित केली जाऊ शकत नाही; तथापि अपील, पुनर्विचार किंवा मानवतावादी कारणे,जसे की नजीकच्या मृत्यूसाठी, माफीनंतर कैद्याला सोडले जाऊ शकते. +काही देश अल्पवयीन व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची परवानगी देतात ज्याची अंतिम सुटका करण्याची तरतूद नाही; यामध्ये पुढील देश समाविष्ट आहेत: अँटिग्वा, बारबुडा, अर्जेंटिना (फक्त १६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे), [४] ऑस्ट्रेलिया, बेलीझ, ब्रुनेई, क्युबा, डॉमिनिका, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, सोलोमन बेटे, श्रीलंका आणि अमेरिका, इत्यादी. युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिस्को स्कूल ऑफ लॉ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, २००८ मध्ये केवळ अमेरिकेत अल्पवयीन मुलांना अशी शिक्षा झाली. [५] २००९ मध्ये ह्यूमन राइट्स वॉच यांच्या अंदाजानुसार, अमेरिकेत पॅरोलची शक्यता नसलेले 2,589 तरुण गुन्हेगार जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. [६] [७] युनायटेड स्टेट्स जन्मठेपेच्या (प्रौढ आणि अल्पवयीन दोन्ही) आघाडीवर आहे. प्रति 100,000 लोकांपैकी ५० लोक (2,000 पैकी 1) या दराने जन्मठेपेची शिक्षा अमेरिकेत होत आहेत. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10736.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1afd7989b9f92df79d669063e08810aa6eefd377 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10736.txt @@ -0,0 +1,17 @@ +जपान एरलाइन्स (जपानी: 日本航空) ही जपान देशामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी (ऑल निप्पॉन एरवेझ खालोखाल) आहे. १९५१ साली स्थापन झालेली जपान एरलाइन्स १९५३ ते १९८७ दरम्यान जपानची राष्ट्रीय विमानकंपनी होती. १९८७ साली जपान एरलाइन्सचे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आले. +सध्या जपान एरलाइन्स प्रवासी सेवा पुरवणारी जगातील सहाव्या क्रमांकाची विमान कंपनी आहे. जपान एरलाइन्स ५९ देशांतर्गत तर ३३ आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा पुरवते.[१] +ही जपानची ध्वजवाहक विमानकंपनी आहे व जपानमधील ऑल निप्पॉन एरवेझ नंतर दोन क्रमांकाची मोठी विमान कंपनी आहे.[२] यांचे मुख्य कार्यालय जपानमधील तोक्यो मधील शिंनागवा येथे आहे. यांचे मुख्य केंद्र तोक्योचे नरीता आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि तोक्यो आंतरराष्ट्रीय विमानतळ (हनेदा) त्याचबरोबर ओसाका येथील कांसई आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतामी येथील ओसाका आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. +दुसरे जागतिक महायुद्ध झाल्यानंतर देशाचे प्रगतीच्या दृष्टीने दळणवळणाची निकड विचारात घेऊन जपान सरकारने खात्रीशीर वेगवान विमान दळणवळण व्यवस्था नजरेसमोर ठेवून जपान एर लाइन्स या विमान कंपनीची १ ऑगस्ट १९५१ रोजी स्थापना केली.[३] यासाठी १० कोटी येन भागभांडवल गुंतविले होते. या कंपनीचे मुख्य कार्यालय जपानमधील चुओ, गिंजा येथे आहे. फिलिपिन एरलाइन्सचे डग्लस डीसी-३ किनसेई, हे विमान भाडेतत्त्वावर घेऊन २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान एरलाइन सेवा चालू केली. +दुसऱ्या महायुद्धानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी खऱ्या अर्थाने जपानचे आंतरदेशीय विमान सेवेची सुरुवात झाले. मोकुसेई नाव दिलेल्या मार्टिनएर २०२ प्रकारच्या विमानाने उसन्या घेतलेल्या नॉर्थवेस्ट एरलाइन्सच्या वैमानिकाच्या मदतीने विमान आकाशात उड्डाण करून सेवेचे उद्‌घाटन केले. +दि.१ ऑगस्ट १९५३ रोजी जपानच्या राजकीय सभेत जपान एरलाइन्स विमान कंपनी कायदा मंजूर केला. १ ऑक्टोबर रोजी ही कंपनी जपानच्या सरकारने घेतलीआणि सर्व जबाबदाऱ्या आणि संपत्ती ही खाजगी पूर्वाधिकारात ठेवल्या. सन १९५३ मध्ये या जपान एरलाइन्स कंपनीने उत्तरेकडे तोक्यो ते सप्पोरो व मिसवा आणि दक्षिणेकडे नागोया, ओसाका, इवकुणी, फुकुओकापर्यंत आपली सेवा वाढविली. +दि.२ फेब्रुवारी १९५४ रोजी या विमान कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली. डगलस DC- 6बी या विमानाने १८ प्रवासी टोकियो येथून वके आयलंड आणि होनोलुलू मार्गे सॅ‌न्‍फ्रान्सिस्को येथे पोहचविले. या सुरुवातीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवा उड्डाणांचे त्यांना अजूनही स्मरण होते. +ही पूर्वीची विमाने अमेरिकन वैमानिक चालवित आणि विमानांची देखभाल सन फ्रान्सिस्कोमध्ये युनायटेड एरलाइनकडे होते असी जाहिरात केली होती. जपान एरलाइन्स ने १९५५ मध्ये आपल्या स्थानिक सेवांचा सहभाग ठेवून ओकिनाव्हा मार्गे हॉंगकॉंगकडे उड्डाण केले. हा मार्ग सन १९५८ मध्ये बँकॉक व पुढे सिंगापूरपर्यंत वाढविला. सन १९५९ मध्ये DC-7Csचे मदतीने या कंपनीने सिॲटल आणि टोकियोपर्यंतची विनाथांबा सेवा दिली.[४] +या कंपनीने विमान सेवेबरोबर देशातील ज्या ५ स्थानिक विमान सेवा आपल्या मालकीच्या केल्या आणि त्या या कंपनीला साहाय्यभूत झाल्या त्या खालीलप्रमाणे आहेत. +या विमान कंपनीची आंतरराष्ट्रीय साहाय्यक विमाने कमी प्रमाणात मिळणारे उत्पन्नाचे हवाई, ओकेयनीय, आणि दक्षिण एशियामध्ये विमान सेवा देतात. JALUXची स्थापना १९६२ साली झाली.[५] हे या विमान कंपनीला त्यांच्या व्यवसायात मदत करतात. यांची विमाने कोणती असावीत याची निवड करतात. त्यातील आहार, अल्पोपाहार, विक्रीच्या वस्तु, इंधन,केबिन सेवा, विनाकर वस्तु या निवडणे आणि पुरविणे यात लक्ष घालतात. मालवाहतुक व टपाल वाहतुकीसाठी JAL CARGO ही WOW संघटनेची सभासद आहे. ३१ मार्च २००९ अखेर या विमान सेवेने ५००७७९ टन आंतरदेशीय आणि ६२७२१३ टन आंतरराष्ट्रीय माल वाहतूक केली +१ एप्रिल २०११ रोजी या विमान कंपनीने तिचे जपान एरलाइन्स आंतरराष्ट्रीय कंपनी लिमिटेड. हे नाव रद्द करून जपान एरलाइन्स कंपनी लिमिटेड असे केले. +लंडर असोशिएटने १९८९ मध्ये जपान एरलाइन्स कंपनीचे ओळख चिन्ह बनविले. जपान एरलाइन्स आणि जपान एर सिस्टिमचे एकत्रीकरण झाल्यानंतर नवीन ओळख निर्माण होण्यासाठी लंडरचे टोकियो कार्यालय आणि जपान एरलाइन्सचे कामकाज एकत्रित चालू झाले. लंडर यांनी सूर्य (“ARC OF THE SUN”) हे बोधचिन्ह वापरण्याचे ठरविलेले होते. २००० सालचे बोधचिन्हाचे बदलाची सुरुवात एप्रिल २००२ मध्ये झाली आणि एप्रिल २००४ मध्ये पूर्ण झाली.[६] ३००००० स्पेशल चीन्हामधून जपान एरलाइन्ससाठी बोध चिन्ह निवडले. १-४-२०११ मध्ये पुन्हा बदलले आणि सन १९५९ मध्ये जे होते ते कायम केले. +जपान एरलाइन्स सांघिक विमान सेवेशिवाय आशिया खंडात अमेरिका, युरोप, ओशेनिया, या देशांतील ३३ आंतरराष्ट्रीय ठिकाणी विमान सेवा पुरविते. तसेच हा संघ जपानच्या ५९ ठिकाणी देशान्तर्गत विमान सेवा देतो.[७] +जगभरातील खालील विमान कंपन्यांबरोबर जपान एरलाइन्सने कायदेशीर सेवाकरार आणि एकत्रित व्यवसाय करार केले आहेत. +याशिवाय जपान एरलाइन्सने जगभरात खालील विमान कंपन्यांशी भागीदारी, व कायदेशीर सांघिक करार केले आहेत. +जपान एरलाइन्सने सुरुवातीपासून ३० वर्षे विमाने चालवल्यानंतर ऑक्टोबर २०१० मध्ये ही विमान सेवा बंद केली. प्रवासी विमानातच तळाच्या भागात अल्प प्रमाणात ही सेवा चालू आहे. +या विमानात प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम वर्ग, स्कायस्लीपर सोलो किंवा स्कायस्लीपर एक्झिक्युटि्व्ह वर्ग, सीझन्स सेल फ्लॅट सीट किंवा स्काय लक्स सीट, प्रीमियम किफायतशीर स्काय सेल सीट आणि किफायत वर्ग आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10742.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10742.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30a3742585cd62860dc342634e067faec005ba39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10742.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपान महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात जपानचे प्रतिनिधित्व करतो. +हा संघ २०१७ च्या अखेर जगात आठव्या क्रमांकावर होता. याने डिसेंबर २०११मध्ये तिसरा क्रमांक गाठला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10745.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..093bd9eb221512b84ca8709b3cf774eee5ad6c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10745.txt @@ -0,0 +1,4 @@ +टी२०आ पहिली किट +टी२०आ दुसरी किट +जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जपान देशाचे प्रतिनिधित्व करतो. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10753.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aafaad31a8f53c03e03c3d6f597b4bf2a6b97ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10753.txt @@ -0,0 +1,19 @@ +दुसऱ्या महायुद्धात ८ डिसेंबर १९४१ ते १५ फेब्रुवारी १९४२ या दरम्यान तत्कालीन ब्रिटिश मलय प्रांत जिंकण्यासाठी जपानने केलेल्या स्वारीला मलेशिया मोहीम [१] असे नाव आहे. यात जपानचा विजय होउन त्यांनी ब्रिटिश मलय प्रांतातून ब्रिटिशांना हाकलून दिले. +या युद्धात जपानी आरमार व वायुसेना यांचे पहिल्यापासून वर्चस्व राहिले. या शिवाय जपानी सैन्याने सायकलींचा परिणामकारक वापर करून [२] मलेशियातील घनदाट जंगलात अत्यंत वेगाने प्रवास करून युद्ध जिंकले. ब्रिटिश सैन्यामध्ये, ब्रिटिश, भारतीय व मलय सैनिकांचा समावेश होता. या सैन्याने माघार घेत असताना, वाटेवरील अनेक पूल उद्ध्वस्त केले, परंतु जपानी चढाईचा वेग रोखण्यात ते यशस्वी ठरले नाही. या चढाईचा शेवट जपानच्या सिंगापूर वरील विजयाने झाला. +१९४१ पूर्वी ३ ते ४ वर्ष चीनला आपल्या आधिपत्याखाली आणण्यासाठी जपानचे चीनशी युद्ध चालू होते [३]. या युद्धासाठी लागणाऱ्या इंधन व इतर सामुग्री साठी जपान अमेरिका व युनायटेड किंग्डम वर अवलंबून होता. जपानची चीनवरील चढाई रोखण्यासाठी, अमेरिका व युनायटेड किंग्डम ने जपानवर व्यापारी बहिष्कार घातला [४]. चीनमधून माघार घेण्याची नामुष्की पत्करण्यापेक्षा जपानने अमेरिका व युनायटेड किंग्डम ला काटशह देण्यासाठी त्यावेळी ब्रिटनच्या ताब्यात असलेल्या मलय द्वीपकल्पावर हल्ला करण्याचे ठरविले. १९४१ मध्ये फ्रेंच इंडो चायनाचा भाग असलेल्या हैनाना बेटावर [५] जपानने सैन्याची जमवाजमव केली. ही सैन्याची जमवाजमव चीनमधील युद्धासाठी आहे अशी मित्र राष्ट्रांची समजूत झाली. +जपान कडील युद्धसामुग्री मध्ये, २०० रणगाडे सामिल होते. यात टाइप ९५ हा-गो हलके [६], टाइप ९७ ची-हा [७], टाइप ८९ आय-गो मध्यम [८] आणि टाइप ९७ टे-के रणगाड्यांचा [९] समावेश होता. या व्यतिरिक्त जपानी वायुसेनेने ८०० लढाऊ विमाने येथे तैनात केली. मित्र राष्ट्रांकडे लॅंकेस्टर ६x४ चिलखती गाड्या [१०], मरमॉन-हॅरिंग्टन चिलखती गाड्या [११], सर्वसमावेशक मालवाहू गाड्या [१२] व जुने/ कालबाह्य झालेले, भारतीय सैन्याच्या १००व्या लाइट टॅंक स्क्वॉड्रनमधील एकूण २३, एमके-६बी रणगाडे [१३] होते. या शिवाय, फक्त २५० लढाऊ विमाने येथे होती, त्यातील बरीचशी युद्धाच्या सुरुवातीलाच कामी आली. +दोन महायुद्धांमधल्या काळात ब्रिटिशांकडून पूर्व आशियाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाले होते. दुसऱ्या महायुद्धाआधी १९३७ साली मेजर जनरल विल्यम डॉबी [१४] यांनी मलयाच्या संरक्षणाचा आढावा घेतला. त्यांनी असे निष्कर्ष काढला की कोणत्याही वर्षी साधारण ऑक्टोबर ते मार्च च्या दरम्यान शत्रू पूर्व किनारपट्टीवर सयामच्या (थायलंडच्या) सोंखला [१५] व पटनी [१६] येथे व मलयाच्या कोटा भारू [१७] येथे) हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब सैन्य व शस्त्रे यांची कुमक पाठवावी. त्यांचा अंदाज बरोबर ठरला परंतु ब्रिटिश राजवटीकडून पुरेशी कुमक पाठविली गेली नाही. ब्रिटिशांची सर्व मदार आर्थर पर्सिव्हाल [१८] यांच्या नेतृत्वाखालील, सिंगापूर मधील भक्कम आरमारी कुमकेवर [१९] होती. तसेच वेळ पडल्यास अमेरिकी सैन्य मदतीला येईल अशी अपेक्षा होती. +हल्ला करण्याच्या पूर्वी, जपानच्या हेरखात्याने मलयाची बित्तंबातमी काढली होती. जपानी वकिलाती मधील अधिकारी, मलयातील बंडखोर गट, तसेच जपानी व्यापारी, पर्यटक यांच्या सहाय्याने जपानने इत्यंभूत माहिती गोळा केली होती. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून (कॅप्टन पॅट्रिक स्टॅनली व्हॉगन हिना [२०] [१]) फितुरीने सुद्धा त्यांना माहिती मिळाली होती. +मलयाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणारी ‘केसातुआन मेलायू मुडा’ (Kesatuan Melayu Muda) [२१] व भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणारी इंडियन इंडिपेंडेंस लीग [२२] या संघटनांनी सुद्धा जपानी सैन्याला माहिती मिळवायला मदत केली. +या प्रयत्नातून युद्धापूर्वी जपानकडे, कॉमनवेल्थ सैन्याची बलस्थाने व कमजोरी या विषयी माहिती, तसेच या भागाचे नकाशे उपलब्ध होते. +ब्रिटिश सैन्याला, नोव्हेंबर १९४१ मध्ये फ्रेंच इंडो चायना येथे मोठ्या प्रमाणात जपानी सैन्याची जमवाजमव लक्षात आली. मलेशिया व थायलंड वर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्याला शह देण्यासाठी 'ऑपरेशन मॅटॅडोर' [२३] योजले गेले. परंतु काही कारणांनी ते रहित केले. +८ डिसेंबर १९४१ रोजी, कोटा भारू येथे [२४], जपानच्या ट्वेंटी फिफ्थ आर्मीने [२५], लेफ्टनंट जनरल टोमोयुकि यामशिता [२६] यांच्या नेतृत्वाखाली मलेशियावर हल्ला केला व मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीने ते सैन्य दक्षिणेकडे चाल करून आले.  तसेच फिफ्थ डिवीजन ने थायलंडच्या सोंखला व पटनी येथे आक्रमण केले [२७] व तेथून ते दक्षिणेला निघाले. त्याच दिवशी १७ जपानी लढाऊ विमानांनी सिंगापूरवर बॉम्ब वर्षाव केला. [२८] +भारतीय सैन्याच्या थर्ड कॉर्प [२९] ने व ब्रिटिश सैन्याच्या काही बटलीयन्स नी प्रतिकार केला. जपानी सैन्य सर्वाथाने जास्त तयारीत होते व त्यांच्यापुढे हा प्रतिकार टिकू शकला नाही. जपानी सैन्याने हलके रणगाडे व सायकलींचा परिणामकारक वापर करून, मलेशियाच्या घनदाट जंगलातून वेगाने हालचाली केल्या. मलेशियाच्या अंतर्गत रस्त्यांची त्यांना माहिती होती व माहीतगार वाटाड्यांना त्यांनी आधीपासूनच हेरून ठेवले होते. येताना त्यांनी सायकली बरोबर आणल्या नव्हत्या, परंतु स्थानिक मदतीने व काही बळाने त्यांनी त्या सैन्याला उपलब्ध करून दिल्या. +जपानी आक्रमणाला रोखण्यासाठी युद्ध सुरू होण्या आधी ब्रिटिश नौसेनेची फोर्स झी (Force z ) [३०] दाखल झाला होता. यात २ युद्धनौका- एच्. एम्. एस्. प्रिंन्स ऑफ वेल्स [३१] व एच्. एम्. एस्. रिपल्स [३२], आणि ४ विनाशिका (डिस्ट्रॉयर्स) [३३] यांचा समावेश होता. परंतु १० डिसेंबरला, जपानी लढाऊ विमानांनी, दोन्ही युद्धनौकांना (एच्. एम्. एस्. प्रिंन्स ऑफ वेल्स व बॅटल क्रुजर एच्. एम्. एस्. रिपल्स यांना) जलसमाधी दिली [३४]. मलेशियाचा पूर्व किनारा त्यामुळे जपानला सहज जिंकता आला. जपानचे हवाई सामर्थ्य, मित्र राष्ट्रांच्या हवाई सामर्थ्यापेक्षा अधिक होते, व जपानी आक्रमणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. +थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरून जपानी सैन्याने वेगाने हालचाल करून मलेशियावर आक्रमण केले. १० ते १३ डिसेंबर मध्ये, मलेशियातील जित्रा येथे ब्रिटिश अधिपत्याखालील भारतीय सैन्याला, जपानी सैन्याने हरविले व जित्रा काबिज केले. [३५] +८ डिसेंबर पासूनच, जपानी हवाई दलाने मलेशियातील पेनांग बेटावर [३६] हल्ले करायला सुरुवात केली व १७ डिसेंबरला जपानी सैन्याने पेनांग बेटावर कब्जा मिळविला. पेनांग मधील युरोपियन रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले, तर इतर रहिवाशांना जपानी सैन्याच्या मर्जीवर सोडण्यात आले. ब्रिटिश शासनाच्या या कृतीमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. अनेकदा असे म्हटले जाते की, 'ब्रिटिश सत्तेने दक्षिण आशियावर राज्य करण्याचा नैतिक अधिकार, सिंगापूरच्या पाडावापेक्षा, पेनांग मध्ये घालवला.' पेनांग मधून घाईघाईने बाहेर पडल्यामुळे, तेथील शस्त्र साठा, बोटी, इतर सामुग्री व रेडियो स्टेशन जपानच्या ताब्यात गेले. +जानेवारीच्या पहिल्या आठवड्या पर्यंत, संपूर्ण उत्तर मलेशिया जपानी वर्चस्वाखाली आले. तर थायलंडच्या राजाने, जपानशी मैत्रीचा तह केला. +भारतीय सैन्याच्या इलेवन्थ डिवीजन [३७] ने, कांपार [३८] येथे जपानी आगेकूच रोखून धरली. परंतु त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. तेथून माघार घेऊन, स्लिम नदीपाशी त्यांनी मोर्चे बांधणी केली. स्लिम नदीच्या लढाई [३९] मध्ये दोन भारतीय सैन्याच्या बटालियनचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर लवकरच, ११ जानेवारी १९४२ ला जपानी सेनेने क्वाला लंपूर [४०] ताब्यात घेतले. +१४ जानेवारीला जपानी सैन्य जोहोर [४१] वर चाल करून आले. जोहोरच्या रक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच्या सैन्यातील एट्थ डिवीजन [४२] ची नेमणूक मेजर जनरल गॉर्डन बेनेट [४३] यांच्या नेतृत्वाखाली केली होती. अत्यंत घनघोर व रक्तरंजित लढाई नंतर, २७ जानेवारीला उरलेल्या सैन्याने जोहोर मधून माघार घेऊन, सिंगापूर मध्ये आश्रय घेतला. +अशाप्रकारे दोन महिन्याच्या आत जपानी सैन्याने, कॉमनवेल्थ च्या सैन्याचा पराभव करून मलय द्वीपकल्प जिंकून घेतले. जवळ जवळ ५०,००० सैनिक मारले अथवा पकडले गेले. +७ फेब्रुवारी रोजी जपानी सैन्याने सिंगापूरवर आक्रमण [४४] केले व १५ फेब्रुवारीला ब्रिटिश सैन्याने शरणागती पत्करली. ८०००० सैनिक युद्धबंदी करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10759.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dad5af06512f053f2d9c33a49509db2ff782155e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10759.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपान देश एकूण ४७ प्रांतांमध्ये (प्रिफेक्चर, जपानी: 都道府県) विभागला गेला आहे. सर्व प्रांतांना स्वायत्तता आहे व राज्यपाल हा प्रांतप्रमुख आहे. प्रत्येक प्रांत शहरे व जिल्ह्यांमध्ये उप-विभागला गेला आहे. +टिपा: ¹ २००० साल; ² वर्ग किमी; ³ प्रति वर्ग किमी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10781.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2957cab02d5a26ea00ad99e3f37ac386e8cb0ddb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10781.txt @@ -0,0 +1,25 @@ +जपानी अंकलिपि ही जपानी भाषेत वापरली जाणारी अंक पद्धती आहे. जपानी अंकलिपी पूर्णपणे चिनी अंकलिपि वर आधारित आहे. जपानी अंकांसाठी दोन उच्चारण पद्धती आहेत, +जपानी अंक लिहीण्याच्या दोन पद्धती आहेत - अरबी अंक (1, 2, 3) किंवा चिनी अंक (一, 二, 三). अरबी अंक मुख्यत्वे आडव्या लेखन पद्धती मधे वापरले जातात तर, चिनी अंक साधारणतः उभ्या लेखन पद्धती मधे अढळतात. +(काही अंकांना एका पेक्षा जास्त उच्चारण पद्धती आहेत.) +* आजून एक विषेश उच्चारण आहे 'मारु'. जेव्हा एखादी संख्या, संख्या स्वरूपात न वाचता, तिच्यातील अंक अनुक्रमे एक एक या पद्धतीने वाचले जातात तेव्हा 'शून्य'ला 'मारु' असे देखिल संबोधले जाते. याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे टोक्यो मधील एक प्रख्यात दुकान '109'. या दुकानाचे नाव इचि-मरु-क्यू असे वाचले जाते. (याचेच दुसरे उच्चारण आहे 'दहा-नऊ', जपानी भाषेत तोओ-क्यू. तोक्यू हे नाव एका डिपार्टमेण्ट स्टोअरचे आहे, ज्याच्या मालकीची ती इमारत आहे.) इंग्लिश भाषेतील सदृश उदाहरण म्हणजे '0'ला 'ओह' म्हणतात, तसे. 'मारु'चा शुद्ध अर्थ आहे 'वर्तुळ', पण लिहीताना '0' असेचं लिहीतात अर्थात रेई (零?). +जपानी संस्कृती मधे 4 (टेट्राफोबिया हे सदर पहावे) आणि 9 हे अंक अशुभ मानले जातात: 4 या अंकाचे एक उच्चारण शि असे आहे, ज्याचे मृत्यू (死?) या कांजीच्या उच्चारणाशी सांम्य आहे; 9 या अंकाचे एक उच्चारण कु असे आहे, ज्याचे सांम्य यातना (苦?) या कांजीच्या उच्चारणाशी सांम्य आहे. पाश्विमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे 13 ही संख्या देखिल अशुभ मानली जाते, पण क्वचितचं (ट्रिस्कायडेकाफोबिया हे सदर पहावे). +सध्याच्याकाळातील जपानी भाषेत 4 आणि 7 सोडून बाकी सर्व अंकांसाठी ओन् उच्चारण वापरतात, 4 आणि 7ला मात्र योन् आणि नाना हे उच्चारण प्रचलित आहे. ही द्वितीय उच्चारणं महिन्यांची नावे, महिन्यातील दिवसाचे नाव आणि अर्थपूर्ण शब्द समूहांसाठी प्रचलित आहे. उदा. 4.79 हा दशांश अपूर्णांक योन्-तेन् नाना क्यू असा वाचला जातो. यास अपवाद म्हाणजे एप्रिल, जुलै आणि सप्टेंबर, जे शि-गात्सु (4था महिना), शिचि-गात्सु (7वा महिना), आणि कु-गात्सु (9वा महिना) असे संबोधले जातात. इतर संख्यावाचनासाठी खालील प्रत्यये अंकाच्या उच्चारणा पुढे जोडली जातात: +मोठ्यासंख्यांच्या उच्चारामधे काही किंचित फेरबदलही अढळतात. +मोठ्या मध्ये मोठ्या संख्या भागास, छोटा संख्या भाग जोडला जातो. यात 'शून्य'ला गृहित धरले जाते. +*रेन्‌दाकु (जपानी भाषेतील संधीचा प्रकार) मुळे ह्याकु हे उच्चारण ब्याकु मधे रूपांतरित होते. +चिनी पद्धती प्रमाणे, जपानी पद्धतीत संख्या लिहिताना 10000 (दहा हजार)चे समूहा करून लिहीतात. हे पाश्चिमात्य पद्धती पासून थोडे वेगळे आहे, ज्यात हजारचे (1000) समुह बनवले जातात. (अधिक माहिती साठी पहा मायरियाड): +Variation is due to Jinkōki, Japan's oldest mathematics text. The initial edition was published in 1627. It had many errors. Most of these were fixed in the 1631 edition. In 1634 there was yet another edition which again changed a few values. The above variation is due to inconsistencies in the latter two editions. +Examples: (spacing by groups of four digits is given only for clarity of explanation) +However, numbers written in Arabic numerals are separated by commas every three digits following Western convention. If Arabic numbers and kanji are used in combination, Western orders of magnitude may be used for numbers smaller than 10,000 (e.g. 2,500万 for 25,000,000). +In Japanese, when long numbers are written out in kanji, zeros are omitted for all powers of ten. Hence 4002 is 四千二 (In contrast, Chinese requires the use of 零 wherever a zero appears, e.g. 四千零二 for 4002). However, in reading, the letter zero is sometimes pronounced as tobi (飛び) or tonde (飛んで) to indicate the lack of numbers, e.g. yon-sen tobi ni or yon-sen tonde ni can be used instead of the normal yon-sen ni. +Japanese has two systems of numerals for decimal fractions. They are no longer in general use, but are still used in some instances such as batting and fielding averages of baseball players, winning percentages for sports teams, and in some idiomatic phrases (such as 五分五分の勝負 "fifty-fifty chance"), and when representing a rate or discount. +One system is as follows: +This is the system used with the traditional Japanese units of measurement. Several of the names are used "as is" to represent a fraction of a shaku. +The other system of representing these decimal fractions of rate or discount uses a system "shifted down" with a bu becoming a "one hundredth" and so on, and the unit for "tenth" becoming wari: +This is often used with prices. For example: +With the exception of wari, these are rarely seen in modern usage. Decimal fractions are typically written with either kanji numerals (vertically) or Arabic numerals (horizontally), preceded by a decimal point, and are read as successive digits, as in Western convention. Note that, in written form, they can be combined with either the traditional system of expressing numerals (42.195 kilometers: 四十二・一九五 キロメートル), in which powers of ten are written, or with the place value system, which uses zero (50.04 percent: 五〇・〇四 パーセント.) In both cases, however, the reading follows the traditional system (yon-jū ni-ten ichi-kyū go kiromētoru for 42.195 kilometers; go ju-tten rei-yon pāsento for 50.04 percent.) +As with Chinese numerals, there exists in Japanese a separate set of kanji for numerals called daiji (大字) used in legal and financial documents to prevent unscrupulous individuals from adding a stroke or two, turning a one into a two or a three. The formal numbers are identical to the Chinese formal numbers except for minor stroke variations. Today, only the formal numbers for one, two, three, and ten are used in legal documents[१][२][३][४]. They are the ones whose common forms can be changed to a higher value by adding strokes (1 and 2 were explained above, while 3 can be changed to 5, and 10 to 1000). In some cases, the digit 1 is explicitly written like 壱百壱拾 for 110, as opposed to 百十 in common writing. +Formal numbers: +The four current banknotes of the Japanese yen, 1000-yen, 2000-yen, 5000-yen, and 10000-yen, have formal numbers 千, 弐千, 五千, and 壱万 respectively. +Old Japanese shares some vocabulary with later periods, but there are also some unique numbers which are not used any more. +Notes: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10817.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8878cd9769b562dbd4824bf1267282931b71cdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10817.txt @@ -0,0 +1,205 @@ +जबलपूर विमानतळ (आहसंवि: JLR, आप्रविको: VAJB) हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे असलेला विमानतळ आहे.हा विमानतळ २३ एप्रिल २००५ला सुरू झाले.एर डेक्कन ही तेथील प्रथम विमानसेवा होती. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10822.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f69e34fe1b07cc2fe2911844bfeaabfdbe26bf19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10822.txt @@ -0,0 +1,10 @@ +जब्बार रझाक पटेल (जन्म : पंढरपूर, महाराष्ट्र (भारत), २३ जून, इ.स. १९४२) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नाट्य व चित्रपट दिग्दर्शक आहेत.[ संदर्भ हवा ] +जब्बार पटेल यांना वयाच्या दहाव्या वर्षी शाळेत असताना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली. सोलापुरातले श्रीराम पुजारी हे त्या काळचे नाट्यकलेच्या क्षेत्रातील मोठे प्रस्थ होते. त्यांच्या घरी राहून जब्बार पटेल यांना साहित्य, संगीत व नाट्य या तीन क्षेत्रांतील लोकांना जवळून पाहता आले. त्या लोकांना चहा देण्यापासून ते आंघोळीचे पाणी देण्यापर्यंतची कामे जब्बार करत. परिणामी कलेच्या क्षेत्रातील अनेक बारकावे त्यांच्या कानावर तुलनेने फारच लवकर पडले. त्यामुळे त्यांनी शाळेत असताना बसविलेले ’चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू’ हे मूक नाट्य किंवा कॉलेजमध्ये असताना ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये केलेली श्यामची भूमिका लोकांना फार आवडली.[ संदर्भ हवा ] +पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेताना जब्बार पटेल यांच्या आयुष्यात विजय तेंडुलकर आले. त्यांची काही नाटके त्यांनी वाचली. ही आणि इतर नाटके बसवताना आगळेवेगळे प्रयोग केले. उदा० तेंडुलकरांची ’बळी’ ही एकांकिका किंवा ’श्रीमंत’ हे नाटक. असेच काही प्रयोग त्यांनी नाट्यलेखनातही केले. अनेक एकांकिका व नाटके बसवली. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी बऱ्याच नाट्य स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली.[ संदर्भ हवा ] तेंडुलकरांनी जब्बार पटेलांना त्यांचे ’अशी पाखरे येती’ हे अत्यंत तरल नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिले. ते नाटक खूप गाजले. त्यानंतर त्यांना ’घाशीराम कोतवाल’ हे सुप्रसिद्ध नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाले. हे नाटक खूप गाजले.[ संदर्भ हवा ] +जब्बार पटेल यांच्या मेडिकल कॉलेजातील सहाध्यायींमध्ये अनिल अवचट, कुमार सप्तर्षी यांच्यासारखी पुढे साहित्यिक-पत्रकार झालेली मित्र मंडळीही होती. वैद्यकीय शिक्षण संपल्यावर त्यांनी आणि त्यांच्या पत्‍नीने प्रॅक्टिससाठी पुण्याजवळचे दौंड हे गाव निवडले. जबार पटेल हे बालरोगतज्ज्ञ आणि त्यांची पत्‍नी स्त्री-रोगतज्ज्ञ. वडील रेल्वेत होते, म्हणून निदान रेल्वेतील माणसे त्यांच्या दवाखान्यात येतील अशी अपेक्षा होती. हळूहळू प्रक्टिसमध्ये जम बसू लागला. पण तरीही दिवसभर प्रॅक्टिस करून संध्याकाळी ’घाशीराम’च्या तालमींसाठी पुण्यात यायचे. असे साडेतीन महिने चालू होते.[ संदर्भ हवा ] +एके दिवशी जब्बार पटेल यांना भेटायला चित्रकलेचे शिक्षक आणि वात्रटिकाकार कवी रामदास फुटाणे आले. त्यांनी समोर ’सामना’ चित्रपटाची पटकथा ठेवली, आणि म्हणाले,”आपण यावर चित्रपट काढायचा आहे!" तेंडुलकरांची संमती होतीच. आणि जब्बार पटेल हे ’सामना’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक झाले. (इ.स. १९७४)[ संदर्भ हवा ] +डॉ. जब्बार पटेलांनी अनेक नाटके व चित्रपट दिग्दर्शित केले. राजकीय सारीपाटावरचे शह-काटशह मांडणारे ' सामना, सिंहासन, गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीवर आधारीत 'जैत रे जैत, मुक्ता, पु ल. देशपांडेनी लिहिलेला 'एक होता विदूषक' असे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले.[ संदर्भ हवा ] अनेक पैलू असणाऱ्या आंबेडकरांचे जीवन तीन तासाच्या चित्रपटात रेखाटणे ही अवघड बाब असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील चित्रपट केला. या चित्रपटाने त्यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. जवळपास सर्व प्रमुख भारतीय भाषांत हा चित्रपट रूपांतरित झाला आहे.[ संदर्भ हवा ]x २०११ मध्ये ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या चित्रपटनिर्मितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला सविस्तर उत्तरे देतांना त्यांनी स्पष्ट केले की, "पुणे येथील फिल्म डिव्हिजनमध्ये माहितीपट बनविताना या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. मात्र त्याचवेळी बाबासाहेबांच्या जीवनाची व्यापकता सखोलपणे मांडणे माहितीपटात अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळे चित्रपट काढण्याचे ठरविले व ही कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी उचलून धरली. या चित्रपटनिर्मितीच्या निमित्ताने ११ व्यक्तींच्या गटासह चैत्यभूमी(दादर)सह विविध ठिकाणी जाऊन करण्यात आलेले संशोधन व अमेरिकेतील ज्या कोलंबिया विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले तिथपर्यंतचा प्रवास अचंबित करणारा आहे. या चित्रपट निर्मितीच्यावेळी अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागले. जोपर्यंत चित्रपट विषयाचे व दिग्दर्शकाचे नाते जुळून येत नाही तोपर्यंत यशस्वी चित्रपटनिर्मिती शक्य नाही."[ संदर्भ हवा ] +डॉ, जब्बार पटेलांनी थिएटर ॲंकेडमी या प्रायोगिक नाटकांसाठीच्या नाट्यसंस्थेची स्‍थापना केली आहे.[ संदर्भ हवा ] +इसवी सन एकोणीसशे सत्तरच्या दशकात विजय तेंडुलकर यांच्या 'घाशीराम कोतवाल' या नाटकाचे जब्बार पटेलांनी दिग्दर्शन करून ते परत रंगमंचावर आणले होते. या नाटकाने आता विक्रमी प्रयोगांची नोंद केली आहे.[ संदर्भ हवा ] जब्बार पटेलांनी अनेक लघुपटही तयार केले आहेत. सध्या(२०१२)ते महात्मा फुलें यांच्यावर चित्रपट काढण्यात गर्क आहेत. नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत.[ संदर्भ हवा ] +डॉ. जब्बार पटेल यांची पत्‍नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुली आहेत.[ संदर्भ हवा ] +पत्रकारांशी ‘गप्पागोष्टी’त शंभर मिनिटे रमले डॉ.जब्बार पटेल![permanent dead link] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10827.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e12c06988b5cdeea0fcedf9812049e70abd24f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10827.txt @@ -0,0 +1,9 @@ +जमखंडी (कन्‍नड -: ಜಮಖಂಡಿ; मराठी - जमखिंडी) हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातले (पूर्वी विजापूर जिल्ह्यातले) एक शहर आहे. जमखंडी हे पटवर्धनांचे जमखंडी म्हणून ओळखले जाते. जमखंडीप्रमाणेच सांगली, मिरज आणि कुरुंदवाड ही गावेही पटवर्धनांचीच. या जमखिंडी तालुक्यात ६४ खेडी समाविष्ट आहेत. +जमखिंडीत शकुंतला गर्ल स्कूल (मुलींची प्राथमिक शाळा), फेरी स्कूल आणि पागा शाळा अशा तीन प्राथमिक शाळा आहेत. पागा शाळेत पूर्वी घोड्यांची पागा होती, म्हणून ते नाव. माध्यमिक शिक्षणासाठी प.भा (परशुरामभाऊ) हे एकच विद्यालय आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजचे शिक्षण मोफत मिळावे म्हणून जमखंडीच्या सर परशुरामभाऊ पटवर्धनांनी पुण्याच्या न्य़ू पूना कॉलेजला मोठी देणगी दिली. तेव्हापासून ते कॉलेज सर परशुरामभाऊ कॉलेज (एस.पी. महाविद्यालय]] म्हणून ओळखले जाऊ लागले. जमखंडीचे रहिवासी असलेल्या आणि जमखंडीमधून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एस.पी. कॉलेजमध्ये मोफत शिक्षण मिळू शकते. +जमखंडीपासून दीड-दोन मैलांवर रामतीर्थ नावाचे क्षेत्र आहे. तेथे श्रावणातल्या चारही सोमवारी यात्रा भरते. वरच्या भागाला ’रामचंद्र प्रासाद’ म्हणून संस्थानिकांची वास्तू आहे. गावापासून चार मैलाच्या अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी केल्हळी नावाचे क्षेत्र आहे. तेथे व्यंकटेशाचे आणि गोविंदराजचे अशी प्रसिद्ध देवालये आहेत. या गोविंदराजने कुबेराला कर्ज दिले होते. परत घेताना गोविंदराज थकून झोपी गेले. त्याच्या उशाशी पैसे मोजण्याचे माप आहे. +या भागातली मुख्य पिके म्हणजे ज्वारी, कृष्णाकाठची वांगी, करडई तेल व शेंगादाणा होत. या भागात पावसाचे प्रमाण फार थोडे आहे. जमखंडीचे तूप उत्तम समजले जाते. +गुढी पाडव्यापासून पुढे पाच दिवस जमखंडी गावात गुरांची मोठी यात्रा भरते. यावेळी बैलगाड्यांच्या शर्यती असत व एकाच बैलाची ताकद अजमावण्यासाठी लोखंडाच्या भल्यामोठ्या कायलीत रेतीची पोती भरून ती कायली बैलांकडून ओढायची शर्यत असे. त्याच वेळी कुस्त्या, वजन उचलणे अशा शर्यती होत. जिथे या शर्यती असत त्याला पोलो ग्राउंड असे नाव आहे. कदाचित तेथे पूर्वी घोड्यावरून पोलो खेळला जात असावा. +जमखंडीच्या अनेक मुली पुण्यात दिल्या आहेत. काही पुण्याच्या मुलीही लग्न करून जमखंडीत येतात. +जमखंडीतील बालबा चोपडे यांचा पेढा व चिवडा काही पिढ्यांपासून प्रसिद्ध आहे. +वट्टतात (=एकूण) आणि मनगंड (=भरपूर) हे शब्द कानावर पडले तर ते बोलणारी माणसे जमखंडीची समजावीत. +सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने विलीन करायचे ठरविल्यानंतर सर्वात प्रथम आपले संस्थान विलीन करण्याचा निर्णय पटवर्धनांनी घेतला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10842.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d726baa54c7e18168d6da57d6384eac807f881c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10842.txt @@ -0,0 +1 @@ +जामवा रामगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात असून जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10847.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de7d6afbddc4491c0ed91e5eeeb827383794c989 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10847.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 22°47′N 86°12′E / 22.783°N 86.200°E / 22.783; 86.200 + +जमशेदपूर (संताली: ᱡᱟᱢᱥᱮᱫᱽᱯᱩᱨ) हे भारताच्या झारखंड राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. जमशेदपूर शहर झारखंडच्या आग्नेय भागात पश्चिम बंगाल व ओडिशा राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १३०० किमी आग्नेयेस स्थित आहे.ते पूर्व सिंघभूम जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे २०११ साली जमशेदपूरची लोकसंख्या सुमारे १३.४ लाख होती व ते भारतामधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर होते. + +१९व्या शतकाच्या अखेरीस प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा ह्यांनी आपल्या नव्या लोखंड उत्पादन कारखान्यासाठी ह्या जागेची निवड केली. १६ फेब्रुवारी १९१२ रोजी येथून पोलादाचे उत्पादन सुरू झाले. १९१९ मध्ये लॉर्ड चेम्सफर्डने ह्या शहराचे नाव जमशेदपूर असे ठेवले. आजही ३ मार्च हा जमशेदजी टाटांचा जन्मदिवस येथे स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. +सोनारी विमानतळ शहराच्या वायव्य भागात स्थित आहे परंतु सध्या येथून प्रवासी सेवा कार्यरत नाही. टाटानगर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे क्षेत्रामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. +राष्ट्रीय महामार्ग ३२ जमशेदपूरला दिल्ली-कोलकातादरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २ सोबत तर राष्ट्रीय महामार्ग ३३ रांचीसोबत जोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1087.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a128a00d26db5e9d417d1928cde6d323d31323d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1087.txt @@ -0,0 +1,6 @@ +क्रांतिअग्रणी[ दुजोरा हवा] गणपती दादा लाड ऊर्फ जी.डी.बापू लाड (जन्म : कुंडल, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, ४ डिसेंबर, इ.स. १९२२; निधन : पुणे, १४ नोव्हेंबर, इ.स. २०११) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या नाना पाटील यांच्या प्रतिसरकारच्या तुफान दलाचे फील्ड मार्शल समजले जाणारे अग्रणी लढवय्या होते.[ संदर्भ हवा ] +त्यांनी १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या आदेशाला प्रतिसाद देऊन भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. यासाठी त्यांनी पुण्यात आयुर्वेदाचे शिक्षण सोडून दिले. तासगांव येथे युनियन जॅक उतरवून त्याजागी तिरंगा फडकवण्याच्या आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. स्वातंत्र्यलढ्याच्या या आंदोलनासाठी लागणारा खर्च व हत्यारे खरेदीसाठी त्यांनी शेणोली व धुळेयेथे रेल्वेगाडी लुटली होती. पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळीचे सेनापतिपद त्यांनी सांभाळले. देशात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना त्यावेळच्या संयुक्त सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार होते. +नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या तुफान दलाचे फील्ड मार्शल जी.डी. लाड होते.या तुफान सेनेचे कॅप्टन स्वातंत्र्य वीर आकाराम (दादा) पवार होते. या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्रपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नागनाथअण्णा नायकवडी, उत्तमराव पाटील या सहकाऱ्यांसोबत साडेपाच लाखांचा धुळे खजिना लुटणाऱ्या या क्रांतिकारकांचे नेतृत्व बापू लाड यांनी केले. या लुटीवेळी त्यांच्या पोटरीत पोलिसांनी मारलेली गोळी घुसली. ही गोळी घेऊन ते मैलोन्‌मैल चालले. +बापूंना आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार यांना पकडण्यासाठी सरकारने रोख बक्षीस जाहीर केले होये, पण ते शेवटपर्यंत सापडलेच नाहीत. +कष्टकऱ्यांसाठी, जी.डी. बापू यांनी हाच कष्टदायक प्रवास स्वातंत्र्यानंतर सुरू ठेवला. +कष्टकरी, दलित,कामगार, शेतकरी यांच्या लढ्यात सदैव अग्रभागी राहिलेल्या जीडी (बापू) यांचा महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढाकार राहिला. पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे बरीच वर्षे काम केले. कष्टकरी, दलित, आदिवासींचे अनेक लढे ते आयुष्यभर लढले. शिक्षणाच्या खासगीकरणाविरोधातही ते रस्त्यावर आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10878.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42b2c964347549b50e79b46bdf9c499b51938c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10878.txt @@ -0,0 +1,5 @@ +एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित व अशिस्तबद्ध एकत्र होण्याला गर्दी असे म्हणतात.कोणी यास 'जमाव' असेही म्हणतात. सहसा, थोडक्या लोकांच्या एकत्रीकरणास जमाव असे म्हणतात पण 'थोडक्या' म्हणजे किती हा आकडा ठरविल्या जाऊ शकत नाही.पण कमी लोकं असले तर जमाव व तेथील लोकं वाढले तर गर्दी असे साधारण समीकरण आहे.साधारण स्थिती पेक्षा जास्त जमलेल्या लोकांनापण गर्दी असे संबोधल्या जाते.[ संदर्भ हवा ] +सणावारांच्या सुमारास बाजारपेठेत जास्त लोकं खरेदीला आलेले असतात तेंव्हा गर्दी होते.एखादी घटना घडल्यास, अपघात झाल्यास, कोणती गोष्ट विना-खर्चाची मिळत असल्यास, एखाद्या वस्तूचा तुटवडा झाल्यावर ती मिळविण्यास, एखाद्या थोर प्रस्थापित नेत्याला बघण्यास, उच्च पदावरील व्यक्तिस बघण्यास, धार्मिक कारणासाठी, वाहतूक तुंबल्यास, एखाद्या समारोह अथवा संमेलनामुळे अथवा वैयक्तिक समारोहासाठी, अशा अनेक कारणांनी गर्दी तयार होते.[ संदर्भ हवा ] +गर्दीची आकलनशक्ती ही वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते.गर्दीचा नैसर्गिक तोल बिघडविण्यास किंवा त्याचे संतूलन नाहिसे होण्यास एखादी छोटीशी घटना अथवा अफवा पुरेसी असते.गर्दीकडे सारासार विवेकबुद्धी नसते असा समज आहे. कोणी त्याप्रकारे विवेकी विचार करणारा असला तरीही त्याचा गर्दीवर काहीच परिणाम होत नाही.तो ऐकण्याच्या मनःस्थितीत गर्दी नसते.गर्दी ही कधीही स्फोट होऊ शकणारी एक प्रकारची आपत्ती असते.ती अनियंत्रित झाल्यास, सामाजिक बंधने झुगारून दिल्या जातात. गर्दी अनियंत्रित झाल्यास, माणसांच्या मनात मी व माझे, माझ्या आप्तांचे (ते गर्दीत असल्यास) अस्तित्व, इतकाच विचार मनात असतो.त्यांचे जवळ जाण्यासाठीच्या प्रयत्नामुळे 'चेंगराचेंगरी' हा प्रकार उद्भवतो.[१] +वाहणाऱ्या गर्दीसमोर एखादा अडथळा अचानकपणे उद्भवल्यास,धोकादायक परिस्थिती निर्माण होते. गर्दीचा वाहण्याचा वेग मंदावतो.त्याचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येतो.परिणामी दाब वाढतो.तेथे एक प्रकारची दाबाची लाट निर्माण होते. त्यात मानवी शरीर पुढे ढकलल्या जाते व कपडे व हातात असणारे बॅग आदी सामान मागे खेचल्या जाते.ही अशी लाट वाढली तर,एकमेकांच्या अंगावर पडणे किंवा त्यापुढे, पायदळी तुडविण्याची क्रिया सुरू होते. उच्च पातळीवरची गर्दीची लाट निर्माण झाल्यास, चेंगराचेंगरी व गुदमरणे व पर्यायाने मृत्यू ओढवतो.[१] +एखाद्या विशिष्ट लक्ष्याकडे जाणाऱ्या अथवा धावणाऱ्या गर्दीस इंग्रजीत 'क्रेझ' म्हणतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10879.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..200245829939630cc0c4af206c094375d78a82ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10879.txt @@ -0,0 +1,2 @@ +शांती जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी परस्पर हेतू असलेल्या लोकांच्या गटाचे वर्णन करण्यासाठी बेकायदेशीर जमाव किव्हा जमावबंदी असे कायदेशीर संज्ञा आहे. ते गट अडथळा निर्माण करण्याच्या कृतीस प्रारंभ करणार आहे, याला इंग्रजीत राऊत असे म्हणतात; त्रास सुरू झाल्यास त्यास दंगल असे म्हणतात. +१९७३ च्या फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम १४४ कार्यकारी दंडाधिकारी याना उपद्रव किंवा त्वरित धोक्याच्या बाबतीत तत्काळ प्रकरणात आदेश जारी करण्याचे अधिकार देतो. कलम १४४ची व्याप्ती व्यापक असला तरी अशांतता उद्भवल्यास बहुधा तीन किंवा त्याहून अधिक व्यक्तींच्या संमेलनास प्रतिबंधित करण्यासाठी वापरले जाते. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10917.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10917.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63418539d9f9561b0c7ce5789faaf87de8495862 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10917.txt @@ -0,0 +1,2 @@ +जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. १९३९ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय श्रीनगर येथे असून त्याचा उदेश काश्मीरचा विकास हा आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अनेक वेळा नॅशनल कॉन्फरन्सचे राज्य सरकार राहिले असून केंद्र सरकारमध्ये देखील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. +ऑक्टोबर १९३२ मध्ये शेख अब्दुल्ला ह्यांनी ऑल जम्मू ॲन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स ह्या पक्षाची स्थापना केली. १९३९ साली पक्षाचे नाव बदलून जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे ठेवण्यात आले. स्थापनेपासून अबदुल्ला कुटुंबाने नॅशनल कॉन्फरन्सवर वर्चस्व कायम ठेवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10971.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78ea925ae14c1489640e9687bb6b45e8fde022e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_10971.txt @@ -0,0 +1 @@ +जय ऑडेड्रा (५ नोव्हेंबर, १९८९:पोरबंदर, भारत - हयात) हा  ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11006.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..524dc1fe3cdb85e0a7d2203df6e18a764e17586b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11006.txt @@ -0,0 +1,11 @@ +क्वीन एलिझाबेथ स्कूल, बार्नेट (व्याकरण शाळा) +जय शेट्टी (जन्म ६ सप्टेंबर १९८७ ) हे एक इंग्रजी लेखक, माजी हिंदू संन्यासी आणि भारतीय वंशाचे जीवन प्रशिक्षक आहेत .[१][२][३][४][५][६][७] पॉडकास्ट ऑन पर्पजचे होस्ट म्हणून,त्यांच्या पाहुण्यांमध्ये अॅलिसिया कीज, ख्लो कार्दशियन आणि कोबे ब्रायंट यांचा समावेश आहे, परिणामी या पोडकास्टचे ६४ दशलक्ष डाउनलोड झाले आहेत.[८] त्यांनी द एलेन डीजेनेरेस शो,[९] अ लिटिल लेट विथ लिली सिंघ [१०] आणि टुडे या कार्यक्रमांमध्ये मानसिक आरोग्य आणि जीवनाच्या उद्देशावर चर्चा करण्यासाठी हजेरी लावली होती .[११][१२] +शेट्टी... बिझनेस स्कूलमध्ये, गौरांगा दास या साधूला भेटले, ज्यांना शाळेत निःस्वार्थीपणा आणि किमान जीवनशैली जगण्यावर बोलण्यासाठी आमंत्रित केले होते.[८] त्यांच्या भाषणानंतर शेट्टी हे गौरांगाशी बोलले आणि युनायटेड किंग्डमभोवती गौरांगाच्या उर्वरित व्याख्यानमालासाठी त्यांनी हजेरी लावली.[१३] हरे कृष्ण चळवळ किंवा हरे कृष्णास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शियनेसमध्ये कॉर्पोरेशनमध्ये इंटर्निंग आणि प्रशिक्षणासाठी भारतात चार उन्हाळे घालवले आणि तीन वर्षे [१४] मुंबई, भारतातील एका आश्रमात वैदिक संन्यासी जीवनशैली जगली.[१५][१६] +शेट्टीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात Accenture येथे केली, डिजिटल स्ट्रॅटेजीवर काम केले आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी सोशल मीडिया कोच म्हणून काम केले.[१७][१८] त्यांच्या कामाने एरियाना हफिंग्टनचे लक्ष वेधून घेतले, ज्याने त्याला न्यू यॉर्कमधील हफिंग्टन पोस्टसाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी नियुक्त केले,[१७][१९] त्या काळात त्यांनी असे व्हिडिओ तयार केले , जे २०१८ मध्ये फेसबुकवर सर्वाधिक पाहिले गेले .[२०] त्यांच्या व्हिडिओच्या विषयांमध्ये नातेसंबंध, निरोगीपणा, मानसिक आरोग्य आणि उद्देश यांचा समावेश आहे.[३][२१] शेट्टी यांनी रसेल सिमन्स, दीपक चोप्रा, कोबे ब्रायंट आणि हफिंग्टन पोस्ट, टिम फेरिस यांच्या मुलाखती घेतल्या आहेत .[२२][२३] +शेट्टीचा २०१७ मध्ये फोर्ब्स ३०, अंडर ३० , युरोपमध्ये समावेश करण्यात आला होता. शेट्टीला नॅशनल जिओग्राफिक चेसिंग जिनियस कौन्सिल २०१७ [२४] आणि आशियाई मीडिया अवॉर्ड्स २०१६ सर्वोत्कृष्ट ब्लॉगवर मान्यता मिळाली.[२५] शेट्टी बीबीसीवर प्रदर्शित झाले आहेत आणि त्यांनी गुगल , Nasdaq, HSBC, आणि Barclays मधील प्रेक्षकांशी संवाद साधला आहे .[२६] शेट्टी २०१६ ITV एशियन मीडिया अवार्ड्स [२७] आणि २०१८ स्ट्रेअमी अवार्ड्स मध्ये पुरस्कार प्राप्तकर्ते होते.[२८] +पॉडकास्ट ऑन पर्पजचे होस्ट, शेट्टी यांनी त्यांच्या पहिल्या वर्षात ६४ दशलक्ष डाउनलोड्स गाठले.[८] फोर्ब्सच्या मते ऑन पर्पज हे जगातील नंबर वन हेल्थ पॉडकास्ट बनले आहे.[२९][३०] +एप्रिल २०१९ मध्ये, शेट्टी यांना द एशियन अवॉर्ड्समध्ये उत्कृष्ट कामगिरी ऑनलाइन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि मे २०१९ मध्ये त्यांनी 11 व्या शॉर्टी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि निरोगीपणा जिंकला.[३१] +२०१९ मध्ये, सुविचार चोरी केल्याचा आरोप असताना, शेट्टीच्या इंस्टाग्रामवरून ११३ पोस्ट काढून टाकण्यात आल्या.[३२][३३] आरोप झाल्यापासून शेट्टी हे , श्रेय देण्याबाबत अधिक सावध आणि सजग आहेत.[३४] +२०१९ मधील AdWeek मासिकाच्या यंग इन्फ्लुएंशियल अंकाची शेट्टी हे कव्हर स्टोरी होते .[३५] शेट्टी हे अॅलेक्स कुशनेर यांच्यासह आयकॉन मीडिया या व्हिडिओ निर्मिती कंपनीचे सहसंस्थापक आहेत.[१७][३६] +२०२० मध्ये, शेट्टी यांनी सायमन आणि शुस्टरच्या माध्यमातून थिंक लाइक अ मंक या पुस्तकाचे प्रकाशन केले.[३७][३८] आश्रमातील शेट्टीच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक तणाव कमी करण्यासाठी आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी सल्ला देते.[१३] सप्टेंबर २०२० मध्ये, द वॉल स्ट्रीट जर्नल, द न्यू यॉर्क टाइम्स आणि अॅमेझॉन यांनी त्यांच्या अतिखपाच्या (बेस्टसेलर) सूचीमध्ये या पुस्तकाचे नाव दिले.[१][३४][३९] +शेट्टी, हे एक एक ब्रिटिश भारतीय आहेत , जे उत्तर लंडनमध्ये त्याचे आई-वडील आणि लहान बहिणीसोबत वाढले.[१३] त्यांची आई गुजराती आणि वडील तुलुवा आहेत. त्यांनी क्वीन एलिझाबेथ स्कूल, बार्नेट [४०] मध्ये शिक्षण घेतले आणि नंतर लंडन विद्यापीठाच्या सिटी येथील कॅस बिझनेस स्कूलमधून पदवी प्राप्त केली.[३] शेट्टी त्याची पत्नी राधी देवलुकिया शेट्टीसोबत लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया येथे राहतात.[३४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11025.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5de6baabe85d9ed51c5c12841e284e4e460fe21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11025.txt @@ -0,0 +1,4 @@ +जयंत बेंद्रे (२३ डिसेंबर, इ.स. १९५१ - २२ मार्च, इ.स. २०१५:पुणे, महाराष्ट्र) हे एक मराठी अभिनेते, नेपथ्यकार, सूत्रसंचालक आणि लेखक होते. +बेंद्रे यांचे शिक्षण अहमदनगर येथे झाले. त्यांनी एम.कॉम. ही पदवी मिळवली होती. त्यांच्या वडिलांनीही नाटकांतून कामे केली होती. कॉलेजमध्ये असताना रंगकर्मी सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पुढे किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये नोकरी करताना अभिनेते मोहन जोशी यांच्यासह त्यांनी काही औद्योगिक नाट्य स्पर्धा केल्या. बेंद्रे यांनी मोरूची मावशीनाटकात काम केले होते. जयंत बेंद्रे हे विविध नाट्य संस्थांशी जोडलेले होते. त्यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच मराठी चित्रपट आणि चित्रवाणी मालिकांतूनही भूमिका केल्या होत्या. +मोहन जोशी यांच्या नटखट नट-खट या ५०० पानी आत्मचरित्राचे शब्दांकन जयंत बेंद्रे यांनी केले होते. वेगळ्या आकृतीबंधामुळे या पुस्तकाचे कौतुक झाले. त्यांनी अन्य विषयांवरही लेखन केले आहे. +जयंत बेंद्रे हे अभिनेते मोहन जोशी यांचे खास मित्र होत. त्यांच्या आणि जयंत बेंद्रे, राजन मोहाडीकर, श्रीराम रानडे यांच्या मैत्रीला १९९८ साली २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून या चौघांनी 'मैत्री' या ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या संस्थेचे बोधवाक्य आहे … 'जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले’. या संस्थेद्वारे जयंद्र बेंद्रे हे सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11034.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47589283f398f28f95a84848f1ebd46a020e78d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11034.txt @@ -0,0 +1,8 @@ +जयंत शिवराम साळगांवकर (जन्म : मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, १ फेब्रुवारी १९२९; - [२० ऑगस्ट २०१३) हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) संस्थापक-संपादक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आले आहे. +शिक्षण : मॉट्रिकपर्यंत संस्कृतचे पारंपरिक शिक्षण. +जयंत साळगावकर यांच्या पत्‍नी जयश्री साळगावकर पाककलेत निपुण असून त्या लोकसत्तेमध्ये लाडूच लाडू नावाचे सदर लिहीत. हे सदर अतिशय लोकप्रिय झाले होते. या सदरातील लेखांचे संकलन करून लाडूच लाडू या नावाचे पुस्तक लंडनहून प्रकाशित झाले आहे. +https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit§ion=6 +राष्ट्र आणि धर्म यांची उन्नती व्हावी, देशाची सर्व बाजूनी प्रगती व्हावी ह्यासाठी सर्वांच्या उपासनेला एकजुटीने आणि एकविचाराने बळ प्राप्त व्हावे, हिंदू संस्कृती समृद्ध व सशक्त व्हावी अशा हेतूने पंचप्रणवयुक्त गायत्रीचा जप जातीसाठी बंधने येऊ न देता सर्वांनी करावा, याकरिता साळगावकरांनी विनामूल्य रुद्राक्ष माळा वाटपाचा कार्यक्रम सुरू केला होता. या कार्यक्रमाद्वारे वीस हजाराहून अधिक माळांचे वाटप करण्यात आले. +काही वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अल्फा टी.व्ही (मराठी)वर दिनांक २२ ऑगस्ट २००१ पासून ‘देवाचिये द्वारी’ ह्या संगीतमय कार्यक्रमात अभंग, गौळणी, पदे अशा संत रचनांवर आधारित असे प्रवचन होत असे. त्या कार्यक्रमात धर्म आणि चालीरीती विषयक शंकांचाही साळगावकरांनी परामर्श घेतला होता. त्यामुळे हा कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता. +ऑगस्ट, इ.स. २०१३मध्ये वृद्धापकालीन अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात साळगांवकरांना उपचारार्थ हलवण्यात आले. २० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी भाप्रवेनुसार पहाटे ०५.१५ च्या सुमारास त्यांचे रुग्णालयातच निधन झाले [१]. +[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11036.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52b1fda2ac3121b1888f08d2663e20fb2233bf5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11036.txt @@ -0,0 +1,6 @@ +जयंत सावरकर (३ मे १९३६, गुहागर - २४ जुलै २०२३) हे एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते होते. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५४ साली त्यांनी आपल्या अभिनयाच्याच कारकीर्दीस सुरुवात केली. +सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले. +नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली. +सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले. +मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत. +जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11088.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56ed628baad5d05843dddc9ad2ee345cc869fe89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11088.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयदीप अहलावत (जन्म ८ फेब्रुवारी १९८०) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पदवी घेतल्यानंतर, गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) या गुन्हेगारी चित्रपटात दिसण्यापूर्वी त्याने अनेक चित्रपटांमध्ये किरकोळ भूमिका केल्या.[१] त्यानंतर कमांडो: ए वन मॅन आर्मी (२०१३), गब्बर इज बॅक (२०१५), विश्वरूपम २ (२०१८) यासह अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या.[२][३][४] +रईस (२०१७) आणि राझी (२०१८) या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील भूमिकांमुळे अहलावत यांना व्यापक ओळख मिळाली.[५] २०२० मध्ये, त्याने पाताल लोक या स्ट्रीमिंग मालिकेत पोलीस म्हणून भूमिका केल्याबद्दल, फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकून प्रशंसा मिळवली. ॲन ॲक्शन हिरो (२०२२) मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आणि त्यानंतर त्याने २०२३ च्या जाने जान आणि थ्री ऑफ अस या चित्रपटांमध्ये काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11093.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11093.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d2a20da4d3b90a567213f44d1ecdf19f6e5e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11093.txt @@ -0,0 +1,30 @@ +२३ सप्टेंबर, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +१४ गंभीर • +९ तिवारी • +१६ मॉर्गन • +६३ दास • +३ कालिस • +६ शुक्ला • +२२ भाटीया • +२७ डोशेटे • +२८ पठाण • +७५ हसन • +-- जानी • +२४ हॅडीन • +३६ बिल्सा • +४२ मॅककुलम • +-- सॅम्सोन • +१ लड्डा • +४ पॅटींसन • +१४ अहमद • +१७ संगवान • +२१ अब्दुल्ला • +५५ बालाजी • +५८ ली • +७४ नारायण • +९० लांगे • +९९ उनादकट • +-- सक्सेना • +प्रशिक्षक बेलिस diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11097.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be6f0167950707e794d699799b022012c682e5a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11097.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयदेव (३ ऑगस्ट १९१८ [१] [२] – ६ जानेवारी १९८७; जन्म जयदेव वर्मा ) हे हिंदी चित्रपटांतील संगीतकार होते, जे चित्रपटांतील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध होते: हम दोनो (१९६१), रेश्मा और शेरा (१९७१), प्रेम पर्वत (१९७३), घरोंडा (१९७७) आणि गमन (१९७८). +त्यांनी रेश्मा और शेरा (१९७२), गमन (१९७९) आणि अंकही (१९८५) साठी तीन वेळा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1111.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc21c863267c5a4a2ce9b73a669fc3d789f0fa03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1111.txt @@ -0,0 +1,61 @@ +श्री गणेश अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे.[१] ते अथर्ववेदाशी संबंधित आहे.यामध्ये गणेशविद्या सांगितलेली असून गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे.[२][३] श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गणक ऋषी यांनी लिहिले आहे.[४] +थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा याचा अर्थ लावला जातो.[५][६] +यामध्ये प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी तो गणपती म्हणजे परब्रह्म होय असे त्याचे उदात्तीकरण केले आहे.गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी "गं" हे त्याचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्रही आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. व्रातपती, शिवाच्या गणांचा अधिपती असा असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे.[७] यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदाचे एक सहस्र वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होईल असे म्हटले आहे.[४] +आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: गणपती अथर्वशीर्ष हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे. +सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः गणपती अथर्वशीर्ष आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा गणपती अथर्वशीर्ष नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:गणपती अथर्वशीर्ष लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. +मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित गणपती अथर्वशीर्ष ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. +ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। +तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। +तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। +तू साक्षात् नित्य तो आत्मा॥१॥ +ऋत मी सत्य मी वदे ॥२॥ +करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। +दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरू - शिष्यांस रक्ष तू। +मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण +वरूनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण॥३॥ +जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा। +जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा। +देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा। +प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ॥४॥ +सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे। +त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते। +भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू। +तूचि वायुनी आकाश, वाणी स्थाने ही चार तू +॥५॥ +तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू। +तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू। +तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी। +इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। +ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णूही। +तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही +तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष,नी स्वर्गही। +तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही॥ ६॥ +आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर। +त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित। +ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव । +‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’। +अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा। +नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता। +गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी। +छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही । +ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ॥७॥ +एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो। +आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो। +त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ॥ ८॥ +एकदन्ता चतुर्हस्ता, पाश - अंकुश धारका । +द्न्तनी वरदा मुद्रा, धारका मूषक - ध्वजा। +लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना । +रक्त - वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। +रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता । +भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा। +सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा । +या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ॥ ९॥ +वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन । +वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन। +लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन। +वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ॥१०॥ +[८] +या अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. (हिंसा, अभक्ष्यभक्षण, परदारागमन, चौर्य व पापसंसर्ग) या पांचही महापापांपासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा (अजाणपणे) केलेल्या पापाचा नाश करतो. सकाळी पठण करणारा रात्री (नकळत) केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळीं व सकाळी पठण करणारा पाप (प्रवृत्ती) रहीत होतो. सर्व ठिकाणी (याचे) अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळवितो. हे अथर्वशीर्ष (अनधिकारी) शिष्य-भाव नसलेल्या माणसाला सांगू नये. जर कोणी अशा अनधिकाऱ्यास मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगे सिद्ध होईल. ॥११॥ +या अथर्वशीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो, तो उत्तम वक्ता होतो, चतुर्थीच्या दिवशी कांही न खाता जो याचा जप करतो तो विद्यासंपन्न होतो, असे अथर्वण ऋषींचे वाक्य आहे. (याचा जप करणाऱ्याला) ब्रह्म व आद्या (म्हणजे माया) यांचा विलास कळेल. तो कधीच भीत नाही. ॥१२॥ +जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साळीच्या लाह्यांनी हवन करतो, तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान होतो. जो सहस्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होते. ॥१३॥ +आठ ब्राह्माणांना योग्य प्रकारे (याचा) उपदेश केल्यास, करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणांत, महानदीच्या काठी किंवा गणपती प्रतिमेजवळ जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. (असा मंत्र सिद्ध करणारा) महाविघ्नापासून मुक्त होतो. महादोषापासून मुक्त होतो. महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो, जो हे असे जाणतो. असे हे उपनिषद आहे. ॥१४॥[८] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11114.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e68edcfaa7736deb0fa996752e97742c871d616 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11114.txt @@ -0,0 +1 @@ +जयंत सिंहा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11124.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e7700e6727d1ffe33eeb3ef150e871afceecc29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11124.txt @@ -0,0 +1,8 @@ +जयपूर जंक्शन हे राजस्थानच्या जयपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. सध्या जयपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नव्याने चालू करण्यात आलेल्या जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका जयपूर रेल्वे स्थानकाजवळून धावते. +भारत देशाचे राजस्थान राज्यातील जयपुर शहरात हसणपुरा येथे हे भारतीय रेल्वेचे जयपुर जंक्शन रेल्वे स्थानक आहे. हे सन 1875 साली सुरू झाले. येथे 7 प्लॅटफॉर्म आहेत. येथे वाहन तळं आहे. याचा रेल्वे कोड JP आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे मुख्यालय येथे आहे.[१] सन 2002 या वर्षा पासून येथूनच भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे सर्व कामकाज चालते. +हे रेल्वे स्थानक मुख्यालय रेल्वेचे बाजूलाच आहे. राज्य स्तरीय सिंधी कॅम्प बस स्थानक ही या रेल्वे स्थानकचे नजीक आहे. हे स्टेशन सर्व देशभरातील ठिकाणांना मीटर गेज आणि ब्राड गेज लाइनने जोडलेले आहे. या स्टेशनमध्ये दररोज 88 ब्राड गेज आणि 22 मीटर गेज ट्रेन ये जा करतात आणि साधारण 35000 प्रवाशी त्याचा लाभ घेतात. राजस्थान मधील हे अतिशय रहदारीचे रेल्वे स्थानक आहे. येथून राजस्थान राज्यातील अजमेर,जोधपूर,उदयपुर,इ. महत्त्वाच्या शहराकडे ब्राड गेज वरुण धावणाऱ्या थेट (डायरेक्ट) ट्रेन आहेत. भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, इंदौर, चंडीगढ, एरणाकुलम, हैदराबाद, बंगलोर, पुणे, गुवाहाटी, भोपाळ, अलवार, जबलपूर, नागपूर, लखनऊ, कानपुर, वाराणसी, पटना, विसाखापट्टणम, ही मुख्य ठिकाने ब्राड गेज ट्रेनने जोडलेली आहेत. सीकर व चुरु ही ठिकाणे मीटर गेज ट्रेनने जोडलेली आहेत.[२] +भारत देशाच्या द पॅलेस ऑन व्हील्स या अतिशय प्रशिद्द व आरामदाई असणाऱ्या ट्रेनला देखील येथे ठरलेल्या वेळेला थांबा दिलेला आहे.[३] सिटी वाल ऑफ जयपुर पासून हे स्टेशन 5 किमी अंतरावर आहे. अलीकडेच जयपुर मेट्रो स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचा थांबा येथेच आहे. +भारत देशातील सर्व महत्त्वाची शहरे जयपुर शहराला रेल्वे मार्गाने जोडलेली आहेत. ती खालील प्रमाणे आहेत. +राजस्थान राज्यातील सर्व मुख्य आणि महत्त्वाच्या ठिकाणांना तसेच सामान्य स्टेशनाना प्रत्येक दिवशी रेल्वे सेवा देऊन जयपुर शहर जोडलेले आहे.[४] त्यात जयपूरहून प्रत्येक दिवशी अजमेर साठी 22 ट्रेन, अलवर साठी 20 ट्रेन, जोधपूर साठी 12 ट्रेन, कोटा व अबु रोड साठी 10 ट्रेन, सीकर साठी 7 ट्रेन, बीकानेर आणि भिलवाडा साठी 5 ट्रेन, उदयपूर साठी 4 ट्रेन आहेत. +जयपुरहून खालील मुख्य रेल्वे लाइन निघालेल्या आहेत. +गांधीनगर जयपुर रेल्वे स्थानक,गातोर जगतपुरा रेल्वे स्थानक,दुर्गापुरा रेल्वे स्थानक,दहर का बालाजी रेल्वे स्थानक,बैस गोदाम रेल्वे स्थानक,कनकपुरा रेल्वे स्थानक. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11137.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a11347c8b064afa7a2520d155252695459dd4981 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11137.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11149.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e7700e6727d1ffe33eeb3ef150e871afceecc29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11149.txt @@ -0,0 +1,8 @@ +जयपूर जंक्शन हे राजस्थानच्या जयपूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. सध्या जयपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. नव्याने चालू करण्यात आलेल्या जयपूर मेट्रोची गुलाबी मार्गिका जयपूर रेल्वे स्थानकाजवळून धावते. +भारत देशाचे राजस्थान राज्यातील जयपुर शहरात हसणपुरा येथे हे भारतीय रेल्वेचे जयपुर जंक्शन रेल्वे स्थानक आहे. हे सन 1875 साली सुरू झाले. येथे 7 प्लॅटफॉर्म आहेत. येथे वाहन तळं आहे. याचा रेल्वे कोड JP आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे मुख्यालय येथे आहे.[१] सन 2002 या वर्षा पासून येथूनच भारतीय रेल्वेच्या उत्तर पच्छीम विभागाचे सर्व कामकाज चालते. +हे रेल्वे स्थानक मुख्यालय रेल्वेचे बाजूलाच आहे. राज्य स्तरीय सिंधी कॅम्प बस स्थानक ही या रेल्वे स्थानकचे नजीक आहे. हे स्टेशन सर्व देशभरातील ठिकाणांना मीटर गेज आणि ब्राड गेज लाइनने जोडलेले आहे. या स्टेशनमध्ये दररोज 88 ब्राड गेज आणि 22 मीटर गेज ट्रेन ये जा करतात आणि साधारण 35000 प्रवाशी त्याचा लाभ घेतात. राजस्थान मधील हे अतिशय रहदारीचे रेल्वे स्थानक आहे. येथून राजस्थान राज्यातील अजमेर,जोधपूर,उदयपुर,इ. महत्त्वाच्या शहराकडे ब्राड गेज वरुण धावणाऱ्या थेट (डायरेक्ट) ट्रेन आहेत. भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, इंदौर, चंडीगढ, एरणाकुलम, हैदराबाद, बंगलोर, पुणे, गुवाहाटी, भोपाळ, अलवार, जबलपूर, नागपूर, लखनऊ, कानपुर, वाराणसी, पटना, विसाखापट्टणम, ही मुख्य ठिकाने ब्राड गेज ट्रेनने जोडलेली आहेत. सीकर व चुरु ही ठिकाणे मीटर गेज ट्रेनने जोडलेली आहेत.[२] +भारत देशाच्या द पॅलेस ऑन व्हील्स या अतिशय प्रशिद्द व आरामदाई असणाऱ्या ट्रेनला देखील येथे ठरलेल्या वेळेला थांबा दिलेला आहे.[३] सिटी वाल ऑफ जयपुर पासून हे स्टेशन 5 किमी अंतरावर आहे. अलीकडेच जयपुर मेट्रो स्टेशनचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचा थांबा येथेच आहे. +भारत देशातील सर्व महत्त्वाची शहरे जयपुर शहराला रेल्वे मार्गाने जोडलेली आहेत. ती खालील प्रमाणे आहेत. +राजस्थान राज्यातील सर्व मुख्य आणि महत्त्वाच्या ठिकाणांना तसेच सामान्य स्टेशनाना प्रत्येक दिवशी रेल्वे सेवा देऊन जयपुर शहर जोडलेले आहे.[४] त्यात जयपूरहून प्रत्येक दिवशी अजमेर साठी 22 ट्रेन, अलवर साठी 20 ट्रेन, जोधपूर साठी 12 ट्रेन, कोटा व अबु रोड साठी 10 ट्रेन, सीकर साठी 7 ट्रेन, बीकानेर आणि भिलवाडा साठी 5 ट्रेन, उदयपूर साठी 4 ट्रेन आहेत. +जयपुरहून खालील मुख्य रेल्वे लाइन निघालेल्या आहेत. +गांधीनगर जयपुर रेल्वे स्थानक,गातोर जगतपुरा रेल्वे स्थानक,दुर्गापुरा रेल्वे स्थानक,दहर का बालाजी रेल्वे स्थानक,बैस गोदाम रेल्वे स्थानक,कनकपुरा रेल्वे स्थानक. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11174.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da82b725e912793d2b55e479cd0e9b910fbeb77b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11174.txt @@ -0,0 +1,2 @@ +जयराज फाटक हे १९७८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबईच्या कुलाब्यातील वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींपैकी ते एक आरोपी आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असताना "हायराईज बिल्डिंग कमिटी'ची परवानगी न घेता आदर्शच्या इमारतीची उंची वाढविण्यासाठी फाटक यांनी परवानगी दिली व त्या मोबदल्यात या सोसायटीत त्यांच्या मुलाच्या नावे घर मिळविले, असा आरोप सीबीआयने ठेवून याना ४ एप्रिल २०१२ रोजी अटक केली.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1119.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ef6f3e25d2444a82c2b08e3f8e883bfaf2a081f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1119.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रजासत्ताक अथवा गणराज्य (इंग्लिश: Republic) हे अशा प्रकारचे सरकार आहे ज्यामध्ये देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख, विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. थोडक्यात ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख एखादा राजा, सम्राट, सुलतान नाही तो देश प्रजासत्ताक स्वरूपाचा आहे. +प्रजासत्ताक हा शब्द प्रामुख्याने सार्वभौम देशांसाठी वापरला जात असला तरीही अनेक देशांचे उपविभाग देखील प्रजासत्ताक असू शकतात. उदा: भूतपूर्व सोव्हिएत संघामधील युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11192.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9edb2404498a494e75c290c626eceb0c210bcb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11192.txt @@ -0,0 +1,3 @@ +जयलक्ष्मी विलास पॅलेस हा कर्नाटकातील म्हैसूर येथील एक राजवाडा आहे. म्हैसूर विद्यापीठाच्या परिसरातील मनसा गंगोत्री येथे तो स्थित आहे. जयलक्ष्मी विलास मॅन्शनमध्ये कलाकृतींच्या अमूल्य संग्रहांचे संग्रहालय आहे. कर्नाटक सरकार वारसा वास्तू म्हणून त्याचे वर्गीकरण करते. +हा वाडा १९०५ मध्ये, कृष्णराजा वोडेयार चौथे यांच्या काळात, महाराजा चामराजा वोडेयार यांची थोरली मुलगी, राजकुमारी जयलक्ष्मी अम्मानी हिच्यासाठी रु. ७ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता. कुक्कराहल्ली केरे (तलाव) वर असलेल्या एका लहान टेकडीच्या शिखरावर हे स्थान जाणूनबुजून निवडले गेले. याला मुळात 'पहिली राजकुमारी हवेली' असे म्हणतात. पहिली राजकन्या जयलक्ष्मी, यांचा विवाह सरदार एम. कंथाराज उर्स यांच्याशी १८९७ मध्ये झाला होता, जो नंतर म्हैसूरचा दिवाण बनला. कंठराज उर्स या राजवाड्याच्या किल्ल्यामध्ये त्यांच्या आईच्या पश्चात "गुणंबा हाऊस" नावाचे घर होते. राजकन्या आणि दिवाण या त्यांच्या दर्जाशी सुसंगत हवेली बांधली गेली. +म्हैसूरचे महाराज जयचामराजा वोडेयार यांनी म्हैसूर विद्यापीठाला त्याच्या कॅम्पसमध्ये पदव्युत्तर केंद्र स्थापन करण्यासाठी हवेली भेट दिली होती. अनेक दिवसांपासून या इमारतीची दुरवस्था झाली होती. इन्फोसिस फाउंडेशनकडून १.१७ कोटी निधी मिळाल्यानंतर इमारतीचा जीर्णोद्धार करण्यात आला. नूतनीकरण २००२ मध्ये सुरू झाले आणि २००६ मध्ये पूर्ण झाले. कर्नाटकच्या राज्यपालांनी १६ जानेवारी २००६ रोजी या नवीन प्रदीपन प्रणालीवर स्विच करून त्याचे उद्घाटन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_112.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f5fbe01941248831d1aae799c8fd82494974c30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_112.txt @@ -0,0 +1,11 @@ +२०° ००′ ३४.२८″ N, ७५° ११′ १९.६७″ E +खुलताबाद/खुलदाबाद हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेले गाव आहे. भद्र मारुती या धार्मिक स्थळासोबतच या गावात सूफी संत आणि इतर काही इतिहासकालीन राजघराण्यांतील आणि सरदार घराण्यांतील व्यक्तींच्या कबरी आहेत. हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. खुलताबाद येथे दरवर्षी ऊरूस भरतो. खुलताबाद येथे जर्जरीबक्ष दर्गा आहे. +खुलदाबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारूती संस्थान ह्यासाठी देखील विशेष परिचित आहे.[१]भद्रा मारूती ह्या ठिकाणी हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारची निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात केवळ तीन ठिकाणी आहे. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे व तिसरे ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्षी हनुमान जयंती निमित्त भव्य यात्रा भरते. त्या दिवशी खुलताबाद येथे हजारो लोक छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या गावातून पायी चालत येतात. + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +इस्लामी आक्रमणाच्या आधी हे स्थळ भद्रावती नगरी म्हणून प्रसिद्ध होते. येथील राजा भद्रसेन होता. हा राजा रामभक्त होता. त्याच्या राम भक्तीमुळे येथे भद्र मारुती आला आणि राहिला अशी कथा आहे. त्यानंतर मुस्लिम आक्रमणात हे गाव उध्वस्त केले गेले. मंदिरांचा विनाश झाला आणि हिंदूंचा छळ केला गेला. तरी भद्र मारुती आणि त्याची भक्त मंडळी यांनी शूर प्रतिकार केला आणि आक्रमकांना परतवले. +ह्या गावाचे नाव रौझा असेही होते; त्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो.[ संदर्भ हवा ]. तसेच ह्या गावास संतांची दरी/भूमी किंवा शाश्वत निवासस्थान असेही संबोधले जायचे. ह्याचे कारण १४ व्या शतकात अनेक सूफी संत ह्या ठिकाणी वास्तव्यास होते व तदनंतर त्यांच्या मृत्युपश्चात त्यांचे खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले. +खुलताबाद येथे छत्रपती संभाजीनगर सारखी अनेक गेट बनविण्यात आली आहेत त्यावर उर्दू फारशी या भाषेतील अनेक शिलालेख कोरण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11205.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5bdda7a375eb05e8dff98f53f8463775530c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11205.txt @@ -0,0 +1 @@ +जयवंतीबेन मेहता (डिसेंबर २०, इ.स. १९३८ - हयात), ह्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11243.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95f243d4044bf596914300941cc19719dfc01dc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11243.txt @@ -0,0 +1,3 @@ +डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (जन्म : १ जून १९५५) हे लिंगायत समाजाचे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानाचे संस्थापक व मठाधिष्ठित धर्मगुरू आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या सोलापूर मतदारसंघातून निवडून गेले.[१] त्यांनी ह्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे, व प्रकाश आंबेडकर यांना हरवले. +जयसिद्धेश्वरस्वामी हे एम.ए. पीएच.डी आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1127.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ebf38a11fbcfd9a278f474911091a7f638921f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1127.txt @@ -0,0 +1,41 @@ +इतरत्र उल्लेख केल्याप्रमाणे वाणिज्य, संख्यादींमुळे ढोबळ रितीने गणिताच्या मोजणी, संरचानादी अशा चार प्रमुख शाखा आहेत. या व्यतिरिक्त गणिताचा इतर शाखांशी असलेला दुवा अभ्यासण्यासाठी तर्कशास्त्र, संच सिद्धान्त, उपयोजित गणित आणि अर्वाचीन काळी अनिश्चिततेचा काटेकोर अभ्यास करणारी शाखा अशी इतर उपशाखा आहेत. +मोजणीचा अभ्यास संख्यांपासून सुरू होतो. आधी नैसर्गिक संख्या, पूर्णांक आणि त्यांच्यावर आकडेमोडीच्या क्रिया अशा क्रमाने अंकगणिताचा ओनामा होतो. पूर्णांकाच्या सखोल गुणधर्मांचा अभ्यास संख्यासिद्धांतात होतो. यातच फर्माचे अखेरचे प्रमेय आदी लोकप्रिय निष्कर्ष येतात. संख्यासिद्धान्तात जुळ्या मूळ संख्या आणि गोल्डबाखचा सुकल्प या न उलगडलेल्या दोन प्रसिद्ध समस्या आहेत. +संख्यापद्धतींचा विकास होतांना पूर्णांक हे व्यय संख्यांच्या संचाचाच उपसंच ही दृष्टी प्राप्त झाली. व्यय संख्या या वास्तव संख्यांचाच उपसंच आहे हे नंतर पुढे आले. मग, वास्तव संख्यांचे क्लिष्ट संख्यांच्या रूपात एकंदरीकरण झाले. संख्यांच्या या पायऱ्या पुढे चतुर्थोळी आणि अष्टोळी पर्यंत पोहोंचल्या. नैसर्गिक संख्यांचा विचार सांतयांतर संख्यांपर्यंत पोहोंचला. त्यामुळे औपचारिक रितीने अनंतापर्यंत संख्या मोजणीची संकल्पना आली. अभ्यासाचा दुसरा भाग म्हणजे आकाराचा अभ्यास. उआ अभ्यासामुळे मूलांक आणि अलेफ संख्यांची कल्पना विकसित झाली. अलेफ संख्यांमुळे अनंत आकाराच्या संचांचे आकारमान अर्थपूर्ण रितीने करता येते. +संख्यांचे संच किंवा फलने अशा बऱ्याच गणिती गोष्टींना अंतर्रचना असते. त्यांच्या अंतर्रचनांच्या संरचनांचा अभ्यास गट, कडे, क्षेत्र आणि इतर अमूर्त पद्धतींमध्ये होतो. गट, कडे अशा अमूर्त गोष्टीसुद्धा गणिती गोष्टीच आहेत. हा अमूर्त बीजगणिताच्या अभ्यासाचा विषय आहे. येथे सदिश ही महत्त्वाची कल्पना आहे. सदिशाचे व्यापक रूप म्हणजे सदिश अवकाश, ज्याचा अभ्यास एकसम बीजगणितात होतो. सदिशाचा अभ्यास गणितातील मोजणी, अवकाश आणि संरचना या तीन प्रमुख विभागांना एकत्र आणतो. सदिश कलन हा त्यालाच चौथ्या प्रमुख विभागात म्हणजे बदलाच्या अभ्यासात विस्तारतो. +अवकाशाचा अभ्यास भूमितीने, विशेष करून युक्लिडीय भूमितीत सुरू होतो. त्रिकोणमितीत अवकाश आणि संख्या यांचा संगम होऊन पायथागोरसचे सुप्रसिद्ध प्रमेय येते. अवकाशाचा आधुनिक अभ्यास या संकल्पनांचे एकंदरीकरण करून उच्चमितीय भूमिती, अयुक्लिडीय भूमिती (ज्यांचा एकंदर सापेक्षता सिद्धांतात खूप वापर होतो) आणि स्थानविद्या अशा शाखा होतात. वैश्लेषिक भूमिती, वैकलनीय भूमिती आणि बीजभूमिती यांत संख्या आणि अवकाश यांची महत्त्वाची भूमिका असते. वैकलनीय भूमितीत तंतूगाठोडे आणि बहुवळींचे कलन या कल्पना येतात. बीजभूमितीच्या अभ्यासाचा विषय आहे - बहुयुकपदी समीकरणांच्या उकलसंच, ज्यांत मोजणी आणि अवकाश या कल्पनांचा संगम होतो, तसेच स्थानविद्या, ज्यांत संरचना आणि अवकाश यांचा संगम होतो. ली गटांचा वापर अवकाश, संरचना आणि बदल यांच्या अभ्यासासाठी होतो. विसाव्या शतकांत स्थानविद्या ही गणितातील सर्वाधिक वेगात विकास झालेली शाखा आहे. स्थानविद्येत पॉईनकेयरचा सुकल्प आणि चार रंगांची समस्या यांचा समावेश होतो. चार रंगांची समस्या ही वादग्रस्त आहे कारण त्याची सिद्धता केवळ संगणकाच्या साहाय्याने पडताळली गेली असली तरी अजूनही कुणा माणसाला ती कागदावर मांडता किंवा सिद्ध करता आलेली नाही. +बदल समजणे आणि त्याचा अभ्यास हा नैसर्गिक विज्ञानाचा विषय आहे. यासाठी कलन हे एक शक्तिशाली गणिती उपकरण या दृष्टीने विकसित करण्यात आले. बदलणाऱ्या मोजणीचे वर्णन करण्यासाठी त्यांत फलनाची संकल्पना प्रमुख आहे. वास्तव संख्या आणि आणि वास्तवमूल्यी फलनांचा काटेकोर अभ्यास "वास्तव विश्लेषण" या नावाने जाणल्या जाते. यांचप्रकारे क्लिष्ट विश्लेषणांत क्लिष्ट संख्यांचा विचार होतो. गणितातील मूलभूत, अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अजूनही न उकललेले रेमनचे गृहीतक हे क्लिष्ट विश्लेषणांत येते. फलनीय विश्लेषणांत फलनांच्या (बहुतेक अनंतमितीय) अवकाशाचा विचार होतो. भौतिकशास्त्रातील संख्य गतिशक्तिशास्त्रात फलनीय विश्लेषणाचा वापर होतो. बऱ्याच समस्या या एखादी मोजणी आणि तिचा बदल यांच्याशी संबंधित असतात, अर्थातच त्यांचा अभ्यास विकलनीय समीकरणात होतो. निसर्गातील कित्येक घटनांचे वर्णन गतिक पद्धतींच्या साहाय्याने करता येते. गोंधळ सिद्धांताचा वापर करून या अनपेक्षित वाटणाऱ्या आणि तरीही नैदानिक वर्तणूक असणाऱ्या अशा नैसर्गिक घटनांवर गणिती भाष्य करता येते. +गणिताचा पाया स्पष्ट करण्यासाठी गणितीय तर्क आणि संच सिद्धान्त या शाखा निर्माण झाल्या. यांच दृष्टीने हल्ली प्रवर्ग सिद्धान्त विकसित करण्यात येत आहे. गणितीय तर्काचा विषय, गणिताचे मूळवाक्यायन करून त्यातून निर्माण होणाऱ्या तत्त्वबंधाचे निकाल अभ्यासणे हा आहे. अर्थातच त्यांत वर उल्लेख केलेला गोडेलचे अपूर्णतेचे प्रमेय येते. आधुनिक तर्कांत स्वावर्तन सिद्धान्त, प्रारूप सिद्धान्त आणि सिद्धता सिद्धान्त यांचा समावेश असून ते सैद्धांतिक संगणन विज्ञानाशी संबंधित आहे. +सैद्धांतिक संगणन विज्ञानात वापरली जाणाऱ्याया गणिताच्या शाखांना सामान्यतः विसंधी गणित असे म्हणतात. यात गणनीय सिद्धान्त, गणकेय क्लिष्टता सिद्धान्त आणि माहिती सिद्धान्त यांचा समावेश होतो. गणनीय सिद्धान्तात संगणकाच्या विविध सैद्धांतिक प्रारूपांच्या मर्यादांचा अभ्यास होतो. त्यात सुप्रसिद्ध ट्युरिंग यंत्राचाही समावेश आहे. क्लिष्टता सिद्धान्तात संगणकाधिष्ठित सारण्यांचा अभ्यास होतो. काही समस्या सैद्धांतिक दृष्टीने जरी संगणकाच्या मदतीने सोडवता येत असल्या तरी कालावकाशाच्या दृष्टीने इतक्या महागड्या असतात की संगणकाच्या समूर्तकाची कितीही वेगवान प्रगती झाली तरी त्या सोडवणे अव्यावहारिक ठरते. याचाच संबंध संगणकाधिष्ठित सारण्यांशी असतो. माहिती सिद्धान्ताचा विषय दिलेल्या माध्यमावर किती विदा साठवता येईल याच्याशी संबंधित असल्याने त्यांत संकोच आणि ज्ञंकाचा समावेश होतो. +तौलनिक दृष्ट्या नवीन शाखा असूनही माहिती सिद्धान्तात काही न सुटलेल्या मूलभूत समस्या आहेत. यांत प्रामुख्याने, जी सहस्त्रक पारितोषिक समस्यांपैकी एक आहे अशी P=NP? ही सुप्रसिद्ध समस्या येते +अमूर्त गणितीय अवजारांचा वापर करून विज्ञाने, व्यवसाय आणि इतर क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे शास्त्र म्हणजे उपयोजित गणित होय. ज्या शाखेत शक्यता सिद्धान्ताचा एक अवजार म्हणून वापर होतो आणि जेथे बदलाची प्रमुख भूमिका असते अशा घटनांचे वर्णन, विश्लेषण आणि भविष्यकथन करता येते, अशी या गणिताची, सांख्यिकीनामक एक महत्त्वाची शाखा आहे, प्रयोगांमध्ये, सर्वेक्षणांमध्ये व निरीक्षणात्मक अभ्यासांत सांख्यिकीचा प्रामुख्याने वापर होतो. (मात्र, बरेच सांख्यिकी तज्‍ज्ञ हे स्वतःला गणिती न मानता इतर संबंधित शास्त्रांच्या गटातील मानतात.). संख्यांच्या विश्लेषणात संख्यांशी खेळण्याच्या मानवी शक्तीच्या मर्यादेपलीकडील गणितीय समस्या परिणामकारक रितीने सोडवण्याच्या संख्याविषयक विधींचा अभ्यास होतो. यांत संख्यांची चक्रकारी केल्याने होणारी त्रुटी, तसेच इतर कारणांनी निर्माण होणाऱ्या गणकात्मक त्रुटी इत्यादींचा अभ्यास होतो. +याच्या शाखांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - +गणित म्हणजे ज्यांत सर्वकाही आधीच सिद्ध झालेले आहे अशी झाकलेली बौद्धिक गोष्ट नाही. गणितात न उलगडलेल्या समस्यांची चांगलीच रेलचेल आहे. विविध दिशांना प्रगती करणारे निबंध आणि प्रबंध गणितज्ञ दर महिन्यात प्रसिद्ध करत असतात. गणित म्हणजे अंकशास्त्र किंवा हिशेबनिशी नाही. गणिताभासी झटापटींमध्ये गणिताबद्दल गैरसमज होऊन, केवळ अज्ञानामुळे चुकीच्या कल्पना मांडल्या जातात. गणितात फर्मा आणि मेर्सेन यासारख्या हौशी लोकांच्या कार्याचीही योग्य दखल घेतली जाते अशे कर्ट हिगनरने सिद्ध केले आहे. +भौतिक जगतातील कुठल्याही गोष्टीशी गणिती संकल्पना आणि प्रमेयांचा संबंध असण्याची गरज नाही. जो काही संबंध आहे तो, गणितज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ यांनी त्यांना तार्किक वाटून निवडलेली मूळवाक्ये व व्याख्या-सिद्धान्तांशी जुळणाऱ्या आणि सत्य वाटणाऱ्या नैसर्गिक घटनांमुळे आहे. परंतु, नैसर्गिक घटना त्यावर अवलंबून नाही. +उदाहरणार्थ, आपण दोन संत्री आणि दोन सफरचंदे यांतील दोनत्व शोधण्याचा प्रयत्न करू शकतो. तरीही, असेही म्हणता येते की संत्री व सफरचंदे यांत साम्य असणारे कुठलेही एकक नाही. प्रारूपाची ही कल्पना अर्ध्यामुर्ध्या संत्री किंवा सफरचंदांच्या शक्यतेमुळे अधिकच क्लिष्ट होत जाते. त्यामुळेच नैसर्गिक संख्या समजण्यासाठी जरी आपण संत्र्यांच्या समूहाचा आधार घेऊ शकत असलो तरी नैसर्गिक संख्येची व्याख्या कुठल्याही भौतिक वस्तूंपासून आलेली नाही किंवा त्यावर अवलंबूनही नाही. +इतके असले तरी वास्तव जगतातील समस्या सोडवण्यासाठी गणित हे अत्यंत महत्त्वाचे आणि लोकोपयोगी शास्त्र आहे. त्यामुळेच यूजीन विगनर या भौतिकीतील शास्त्रज्ञाने गणिताचा अतर्क्य कार्यक्षमता असा आधीच उल्लेख केला आहे, पहा: लेख इंग्रजी दुवा लिहिला आहे. +अंकगणित · +बीजगणित (प्राथमिक – रेषीय – अमूर्त) · +भूमिती (विविक्त – बैजिक – भैदिक) · +कलन (भैदिक – सांधक – सदिश – बहुचल) · +विश्लेषण (वास्तव – क्लिष्ट – भौमितिक – फलीयक) · +संच सिद्धान्त · +गणिती तर्कशास्त्र · +वर्ग सिद्धान्त · +संख्या सिद्धान्त · +अगणन · +आलेख सिद्धान्त · +संस्थितिशास्त्र · +ली सिद्धान्त · +भैदिक समीकरणे/गतिशील पद्धती · +सांख्यिक विश्लेषण · +संगणन · +माहिती सिद्धान्त · +संभाव्यता · +सांख्यिकी · +इष्टतमीकरण · +नियंत्रण सिद्धान्त · +खेळ सिद्धान्त +शुद्ध गणित · +व्यावहारिक गणित(गणिती भौतिकशास्त्र) · +विविक्त गणित · +सांगणिक गणित diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11272.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e35461ca094c3edea2fc4508b050aaf6ad7cdba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11272.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जर्मेन ब्लॅकवूड (२० नोव्हेंबर, इ.स. १९९१:जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11280.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74bc5febf88f825994194535d7fa859951e5ad51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11280.txt @@ -0,0 +1,3 @@ +जरीना वहाब ही एक भारतीय अभिनेत्री आहे जिने प्रामुख्याने हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. चितचोर, गोपाल कृष्णा, मदनोलसवम, चामराम, पलांगल आणि अदमिंते माकन अबू सारख्या चित्रपटांसह समीक्षकांनी प्रशंसनीय भूमिकांसाठी ओळखले जाते.[१][२] +वहाबचा जन्म आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे मुस्लिम कुटुंबात झाला. तिला उर्दू, हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त तिची मातृभाषा तेलुगू अस्खलित येते.[३] तिला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे येथे प्रशिक्षण मिळाले.[४] +घरोंडा चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11283.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab69c1133adc0906451b85101f46cffcedec7e49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11283.txt @@ -0,0 +1,2 @@ +जरेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11300.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4172471e885836883edb4bcee26487a78779b3d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11300.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मन साम्राज्याच्या वसाहतींना जर्मन वसाहती साम्राज्य म्हणत. हे साम्राज्य अल्पजिवी होते. १८८४ साली या साम्राज्याचा उदय झाला. परंतु जर्मनीच्या आफ्रिकेतील व पॅसिफिकमधील वसाहती पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यातच दोस्त राष्ट्रांच्या ताब्यात गेल्या. १० जानेवारी १९२० रोजी व्हर्सायचा तह झाल्यानंतर जर्मन वसाहती साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11303.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fb9256cb4692f24725cf3ed8c821f5f1f5e70df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11303.txt @@ -0,0 +1 @@ +जर्मन संग्रहालय जर्मनीच्या म्युन्शेन (म्युनिक/म्यूनिच) शहरातील एक प्रमुख आकर्षण आहे. या संग्रहालयात जर्मनीने विविध क्षेत्रात केलेल्या तांत्रिक प्रगतीचे प्रदर्शन आहे. येथे विविध तांत्रिक क्षेत्रांची दालने आहेत. उदा० खाणकाम. या दालनात प्रागैतिहासिक काळातील खाणकामातील तंत्रे, खाणींतील परिस्थिती, खाणीत वापरली जाणारी औजारे यांपासून ते आजच्या काळातील खाणकामातील तंत्रे, औजारे इत्यादी गोष्टींचे प्रदर्शन आहे. इतर दालनांत नौकाबांधकाम, पूल बांधणी, मशिने, इत्यादींचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11328.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dc31da5d3eaa6d715a7b918b8c174f4a5150ca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11328.txt @@ -0,0 +1,4 @@ +जर्मनी फुटबॉल संघ (जर्मन: Die deutsche Fußballnationalmannschaft) हा जर्मनी देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ इ.स. १९०८ सालापासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. इ.स. १९५० ते १९९० दरम्यान हा संघ पश्चिम जर्मनी देशासाठी खेळत असे. दुसऱ्या महायुद्धानंतर जारलांड (१९५०–१९५६) व पूर्व जर्मनी (१९५२–१९९०) हे दोन वेगळे संघ स्थापित होते. जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी संघ पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी संघ पुन्हा एकसंध बनला. +ऐतिहासिक काळापासून जर्मनी हा जगातील सर्वात बलाढ्य फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. जर्मनीने आजवर ४ फिफा विश्वचषक व ३ युरोपियन फुटबॉल अजिंक्यपदे जिंकली आहेत तर चार विश्वचषकांमध्ये व तीन युरोपियन स्पर्धांमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. +यजमान +पाहुणे[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11337.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31729eb174a6b70c5fcddb02ce9d969d5fd34c77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11337.txt @@ -0,0 +1,2 @@ +जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष (जर्मन: Sozialdemokratische Partei Deutschlands) हा जर्मनी देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. १८६३ साली स्थापना झालेला हा जर्मनीमधील सर्वात जुना पक्ष असून मार्क्सवादी विचारसरणीचा तो जगातील सर्वप्रथम राजकीय पक्ष होता. आजच्या घडीला सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मन बुंडेश्टागमधील सत्ताधारी पक्ष आहे. ह्या पक्षाचे नेते ओलाफ शोल्त्स जर्मनीचे विद्यमान चान्सेलर आहेत. +१९३० च्या दशकामध्ये नाझी पक्ष व ॲडॉल्फ हिटलर जर्मनीवरील पकड घट्ट करीत असताना सामाजिक लोकशाहीवादी पक्षाने नाझींचा विरोध केला होता. ह्या कारणास्तव १९३३ साली ह्या पक्षावर बंदी घातली गेली व त्याच्या अनेक सदस्यांना तुरूंगात डांबण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचे कामकाज पुन्हा सुरू झाले. आजच्या घडीला ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन सह सामाजिक लोकशाहीवादी पक्ष जर्मनीमधील प्रमुख पक्ष मानला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11381.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ef9c85cec9cad53f4ec345712863db273997a52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11381.txt @@ -0,0 +1,4 @@ +जर्सी महिला क्रिकेट संघाने २४ ते २५ ऑगस्ट २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. नेदरलँडने मालिका २-० अशी जिंकली. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11410.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebd834b8a8d7d736ad0c158ddeda915760420a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11410.txt @@ -0,0 +1 @@ +जलतरण तलाव हा कृत्रिमरीत्या पाण्याचा साठा केलेला, आणि चारी बाजूंना बांधीव भिंती असलेला तलाव असतो. जलतरण तलाव हा वापरकर्त्यांच्या पोहण्यासाठी असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11412.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ef34d9a7851a815e9a946360908cd608010c208 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11412.txt @@ -0,0 +1,3 @@ +जलद गतीने चालणारे उपभोग्य वस्तू ही अशी उत्पादने आहेत जी लवकर आणि तुलनेने कमी किमतीत विकली जातात. उदाहरणांमध्ये नॉन-टिकाऊ घरगुती वस्तू जसे की पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, शीतपेये, प्रसाधनगृहे, कँडीज, सौंदर्यप्रसाधने, काउंटरची औषधे, कोरड्या वस्तू आणि इतर उपभोग्य वस्तू यांचा समावेश होतो. [१] [२] [३] +जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूंची इन्व्हेंटरी उलाढाल जास्त असते आणि त्यांची विक्री कमी आणि जास्त वाहून नेण्याचे शुल्क असलेल्या विशेष वस्तूंशी तुलना केली जाते. अनेक किरकोळ विक्रेते फक्त एफएमसीजी घेऊन जातात; विशेषतः हायपरमार्केट, मोठे बॉक्स स्टोअर आणि वेअरहाऊस क्लब स्टोअर. लहान सुविधा स्टोर्स देखील जलद हलवणाऱ्या वस्तूंचा साठा करतात; शेल्फची मर्यादित जागा जास्त उलाढालीच्या वस्तूंनी भरलेली असते. +जलद गतीने चालणारे उपभोग्य वस्तूचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11431.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c9cfa51412b6f60ecfd3fbb621084989f96669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11431.txt @@ -0,0 +1,6 @@ +जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय. जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. +"हवा,पाणी आणि अन्न" या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला माणसे जबाबदार आहेत. +जलप्रदूषण ही संपूर्ण जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व इतर सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. +नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते. या वर उपाय योजना करणे अतिशय महत्वाचे आहे. +जल प्रदूषण रोखण्‍यासाठी त्याची कारणे माहीत करून योग्य ती उपाययोजना योजली पाहीजे व यासंबंधी कडक कायदे तयार करावे लागतील. १९७४ मधील Water Act या कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. +जगभरातील साधारणतः २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही.[ संदर्भ हवा ] पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11436.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e126092a8333136d75b2d68e4191865850786747 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11436.txt @@ -0,0 +1,14 @@ +'जलयुक्त शिवार' म्हणजे शिवारात (शेतात) पडलेले पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये मुरवणे किंवा जमिनीवर वर्षभर साठवून ठेवणे. जलयुक्त शिवार योजनेमुळे नाल्यामध्ये पाणी जास्तीत जास्त दिवस नदी साचून राहील व विहिरी कोरड्या पडणार नाहीत. त्याअंतर्गत गावाच्या पाणलोट क्षेत्रावर जल व मृद् संधारणाची कामे करावी लागतात. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१४ मध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू केले [१]. २०१९ पर्यंत महाराष्ट्रातील या योजनेची व्याप्ती १८ हजार गावांपर्यंत न्यायचे ठरले. +ही कामे या अभियानात समाविष्ट झालेल्या प्रत्येक खेड्यासाठी आहेत. परंतु, प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांवरून असे दिसले, की २०१६ साली या १२ कामांपैकी फक्त ‘नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण’ या एकाच गोष्टीवर भर देण्यात येत होता.कारण प्रत्येक गावामध्ये बरीच बंधारे, पाझर तलाव, नाले किंवा ओढे ही नादुरुस्त स्थितीमध्ये आहेत किंवा गाळाने भरलेली आहेत. सर्व प्रथम अशा नादुरुस्त बंधाऱ्यांची दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम करणे आवश्यक आहे. शासन, गाव, कंपनी सीएसआर आणि सामाजिक संस्था या नदी/नाले खोलीकरण व रुंदीकरणावर भर देतात आणि बाकी ११ कामे विशेष होत नाहीत [२]. त्यामुळे या क्षेत्रात बरीच वर्षे काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी, कार्यकर्त्यांनी, गावकऱ्यांनी व राजकारण्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. +नदी/नाले खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण यांच्या मुळाशी महाराष्ट्रात ‘शिरपूर पॅटर्न’ नावाने ओळखला जाणारा कार्यक्रम आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ह्या कामांची सुरुवात भूशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर यांच्या पुढाकाराने २००६ साली झाली [३]. नंतर ही कामे महाराष्ट्रातल्या बऱ्याच दुष्काळग्रस्त भागांत करण्यात आली. [४]. या पॅटर्नचे मुख्य स्वरूप हे सगळे ओढे आणि नाले रुंद आणि खोल करून दर तीनशे ते चारशे मीटर अंतरावर सांडवा नसलेले आणि दरवाजे नसलेले पक्के सिमेंटचे बांध बांधायचे असे आहे. नाल्या-ओढ्यात साचलेल्या गाळ, वाळू, मुरूम, गोटे, दगड, खडक, पाषाण खोदून काढून टाकायचा. असे केल्याने नाल्या-ओढ्यांत खोदलेल्या खड्ड्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले भूस्तर मोकळे होतील व या स्तरापैकी जे पाणी मुरवण्यास/जिरवण्यास उपयुक्त असतील ते उघडे झाल्यामुळे खड्ड्यांत साठलेले पाणी त्यातून मुरू/जिरू लागेल असा खानापूरकरांचा दावा होता. असे केल्याने त्यांच्या मते ३० हजार कोटी रुपयांत महाराष्ट्र टॅंकरमुक्त होणे शक्य आहे. [५]. +शिरपूर पॅटर्नचे अध्ययन करून त्याबाबत अहवाल सादर करण्याकरिता काही वर्षांपूर्वी शासनाने सुप्रसिद्ध भूजलतज्ज्ञ व भूवैज्ञानिक (दिवंगत) मुकुंद घारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती [६]. या समितीत सौरभ गुप्ता (केंद्रीय भूजल मंडळ) आणि सुरेश खंडाळे (जीएसडीए, पुणे) यांचा समावेश होता. या समितीने शासनाकडे सादर केलेल्या अहवालात या उपक्रमासंबंधी आक्षेप नोंदवलेले आहेत. या समितीने निदर्शनास आणून दिले, की शिरपूर पॅटर्नच्या उपयुक्ततेची माहिती अतिशयोक्त आहे आणि खर्च याच प्रकारच्या इतर सरकारी कामांपेक्षा जास्त झाला आहे. [७]. या समितीने डिझाईन, तांत्रिक बाबी आणि अन्य बाबतीत प्रश्न उपस्थित केले. तसेच जिथे शिरपूर पॅटर्नचा प्रयोग झाला त्या तापी खोऱ्यात झालेल्या प्रतिकूल परिणामांची पण नोंद केली आहे. नाले खणून उघड्या पडलेल्या पाणी साठ्यांमधून होणाऱ्या बाष्पीभवनाबद्द्ल प्रश्न उपस्थित केले आणि भूजलपातळीत ३०-४० मीटर वाढ झाल्याचा कुठलाही शास्त्रीय पुरावा नसल्याचे सांगितले. घारे समितीच्या अहवालाचे पुढे काही झाले नाही आणि नंतर सरकारने जीएसडीए संचालकांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती बसवली. या समितीने २० एप्रिल २०१३ला त्यांचा अहवाल सादर केला व त्या आधारावर शासनाने ९ मे २०१३ रोजी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्या शासकीय अध्यादेशात तीन मीटर खाली खोदू नका, टणक दगड खोदू नका, नदीपात्राला हात लावायचा नाही, फक्त पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नाल्यांचेच खोलीकरण करायचे, अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत [८]. तरी देखील नाला खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरणाचे काम त्या परिसराचा अभ्यास न करता व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता चालू आहे. बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील नदी व नाल्यांमध्ये तीन मीटर पेक्षा जास्त खोदाई झाली आहे. +शासन निर्णय क्रमांक: राकृयो-२०११/प्र.क्र.७२/जल-७ (९ मे २०१३). या अध्यादेशातल्या ठळक सूचना: +टीकाकारांच्या मते शिरपूर पॅटर्नच्यामध्ये दोन मूलभूत गोष्टी गृहीत धरून गल्लत केलेली आहे [९]: +शिरपूर पॅटर्न ही महत्त्वाच्या प्रश्नावरचा उपाय सापडल्याचा आभास देणारी, दूरदृष्टीचा अभाव असलेली आणि झटपट प्रसिद्धी मिळवून देणारी योजना आहे. खणल्या जाणाऱ्या नदी-नाल्यांचे पुनर्भरण होण्याऐवजी त्यांचे मोठे साठवणक्षेत्र झाले आहे. खणलेल्या ठिकाणाजवळच्या साध्या विहिरी आणि बोअर वेल्सचे तात्पुरते पुनर्भरण झाल्यासारखे वाटते आणि पंप वापरून नदीकाठच्या शेतांना पाणीही उपसता येते. पण नदीकाठचे लोक सोडून अन्य कोणाला त्याचा फायदा होत नाही आणि नदीकाठी सुद्धा दूरगामी फायदा होत नाही. या कामांच्या फायद्यांचा किंवा परिणामांचा कोणताही अभ्यास किंवा अहवाल तयार केला जात नाही. संस्थांकडून किंवा सरकारी खात्यांकडून या कामांची कोणतीही कागदपत्रे, अभ्यास ठेवला जात नाही. तरीही याच्या फायद्याच्या बातम्या प्रसृत होत आहेत. +जलसंधारणाची कामे माथ्यापासून पायथ्याकडे व्हावी लागतात. नाहीतर पावसात पुन्हा वरचा गाळ खाली येऊन साचतो. तांत्रिक बाजू विचारात न घेता जेसीबीने केलेले खोलीकरण भविष्यात घातक ठरेल का, याचा पण अभ्यास व्हायला हवा. झालेल्या कामांची देखरेख, पाणीवाटप कसे करायचे, पाणी उपशाचे नियमन याबाबत काय संस्थात्मक धोरण आहे, हे सध्या स्पष्ट झालेले नाही. +ॲक्वाडॅम (ACWADAM) संस्थेचे भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशु कुलकर्णी सांगतात, की भूजलाचे पुनर्भरण हे जमीन आणि त्या खालच्या खडकरचनेवर अवलंबून असते. भरणाला योग्य अशा जमीन आणि खडक रचनेतून भूजलाचे पुनर्भरण आणि साठा होतो. नाले हे मुख्यत: वहनासाठी असतात. काही भागांमध्ये नाल्यांचा काही भाग पुनर्भरणाचे काम करू शकतो, पण शास्त्रीय दृष्ट्या नाले हा भरणाचा भाग मानता येणार नाही. पुनर्भरणाचे मुख्य काम भरण भागात केले पाहिजे आणि उपशाचे काम वहनाच्या भागात केले पाहिजे. अन्यथा हा कार्यक्रम म्हणजे नदीपात्रात मोठमोठ्या विहिरी खणण्याचा कार्यक्रम झालेला आहे [१०]. +पाणी प्रश्नावर कार्य करणारे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्या मते जलयुक्त शिवार योजनेत १३ योजनांचे एकत्रीकरण आहे, पण सध्या केवळ नदी, नाला खोलीकरणावरच भर दिला जात आहे. राज्यातील जल व भूमी अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ५ डिसेंबर २०१४ लिहिलेल्या पत्राचे सविस्तर विवेचन प्रदीप पुरंदरे यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या लेखात केले आहे [११]. पाणी मुरण्यापेक्षा ‘पाणी दिसण्यावर’ जास्त भर आहे. हे अतिक्रमण करायला जलसंपदा विभागाने किंवा महसूल विभागाने परवानगी दिली आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. शिरपूर पॅटर्नचा नदीखोऱ्यातील एकूण हायड्रॉलॉजीवर काय परिणाम होईल, अशी कामे जेथे होतील तेथून खालच्या भागातील पाणी उपलब्धता कमी होणार नाही काय, अडलेल्या पाण्याचा वापर कोण व कसा करणार इ. प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत [१२]. +अनिल शिदोरे, ह्या एका राजकीय पक्षाच्या नेत्याने ज्या मांजरा नदीतून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो त्या नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासंदर्भात सरकारसमोर आणि सर्व जनतेसमोर बरेच आर्थिक, सामाजिक, तांत्रिक व प्रशासकीय प्रश्न मांडले आहेत [१३]. +सोपेकॉमचे (SOPPECOM) के. जे. जॉय यांनी यासंदर्भात वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा आढावा घेऊन दूरदृष्टीने धोरण ठरवले पाहिजे आणि केवळ बंधारे छोटे आहेत म्हणजे योग्य आहेत असा अंधविश्वास उपयोगाचा नाही, असे म्हटले आहे [१४]. +महाराष्ट् राज्य सरकारचे कागदावरचे धोरण हे शास्त्रीय पायावर आधारित आहे, असे वाटते. उदा. ९ मे २०१३ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचना जी.एस.डी.ए.च्या अहवालावर आधारित होत्या. परंतु, प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांवरून नदी नाल्यांच्या अनिर्बंध व अशास्त्रीय खोदकामावर शासनाचे नियंत्रण नाही किंबहुना पाठिंबा आहे, असे दिसते. केंद्र सरकारच्या जल आणि स्वच्छता खात्याने या पॅटर्नबाबत अलिकडे कर्नाटक राज्याशी बोलणी केली आहेत [१५]. हा पॅटर्न उत्तर कर्नाटकात राबविण्याचा कर्नाटक राज्याचा विचार आहे [१६]. +काही सामाजिक संस्था नदी रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर करत आहेत. उदा. – आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने सात लाख रुपये खर्चून तेरणा नदीच्या (कामेगाव सांगवी, जि. उस्मानाबाद) रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. याच संस्थेने उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, आलूर, मुरूम इ. गावांमध्ये रुंदीकरण, सरळीकरण व खोलीकरणावर लाखो रुपये खर्च केले आहेत. [१७]. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11439.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1bf6e26c2a82c057368c28611f4fd3809f1e7045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11439.txt @@ -0,0 +1 @@ +जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे. पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणाऱ्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11454.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd1c65d7e68f52cef59e6887505b45402a814fdd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11454.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन होय. जलसंधारणाची गरज ओळखून जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी पहिल्यांदाच जलसंधारण विभागाची निर्मिती केली. पृथ्वीच्या पृष्ठाचा ७१ टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांमुळे प्राणिजीवन, वनस्पतिजीवन, मानवी जीवन आणि आधुनिक संस्कृती यांत पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली (पर्जन्यधारित) म्हणजेच कोरडवाहू आहे. महाराष्ट्र राज्यात जलसंधारण क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानाबद्दल जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या स्मरणार्थ १० मे रोजी जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलसंधारणाची अनेक विधायक धोरण आखली.जलसंधारणाचे स्वतंत्र खाते निर्माण केले. हे देशात पहिलेच खाते मानले जाते. दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेऊन त्यांची प्रखर अमलबजावणी देखील केली होती. त्यांच्या जलसंधारण विषयक अभ्यास, परिश्रम आणि धोरणाचे आजही विषेशत्वाने उल्लेख केला जातो. +शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे. जलसंधारण विभागाअंतर्गत विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. महाराष्ट्रात 'पाणी अडवा पाणी जिरवा' या दूरदर्शी मुलमंत्रावर आधारित जलयुक्त शिवार सारखे अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद अंतर्गत देखील जलसंधारण समिती असते. पावसाचे पाणी बचत करणे आणि उपलब्ध पाण्याचे योग्य संवर्धन करून भूजलातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी निर्णायक पाऊले आखण्याची गरज निर्माण झाली आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11457.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a7ae07d78a8e300761879fefffc36928d5edc50 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11457.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलसंधारण व रोजगार हमी योजना (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. रोजगार हमी योजनाचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. मुख्यमंत्री असताना नाईक यांनी या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. रोजगार उपलब्ध करून देेणारी ही महत्त्वाकांक्षी योजना पुढे केंद्र सरकारने अमलात आणली. +जलसंधारण विभाग पहिल्यांदाच निर्माण करणारा महाराष्ट्र हा पहिलाच राज्य असून या विभागाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री व जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11471.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce6803999e18af75303b7957843e371f96eb6412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11471.txt @@ -0,0 +1,2 @@ +जलालपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11477.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92d5f8667a054d4451276908507ecdbdb8943093 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11477.txt @@ -0,0 +1 @@ +जलालुद्दीन फिरुझ खिलजी (पश्तो:جلال الدین فیروز خلجي) ( - जुलै २०, इ.स. १२९६) हा दिल्लीचा खिलजी वंशाचा स्थापक होता. खिलजीने दिल्लीजवळील किलुगढी येथून १२९० ते १२९६ दरम्यान राज्य केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11508.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa1aeab8cdbb8bad9a413a27b7fb654adbe5bc06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11508.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ - २७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव (जामोद) मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगांव (जामोद) ही दोन तालुके आणि शेगाव तालुक्यातील मानसगाव, शेगांव ही महसूल मंडळे आणि शेगांव नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव (जामोद) हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +भारतीय जनता पक्ष पक्षाचे संजय श्रीराम कुटे हे जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11519.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f3e9f7dda3d18570bdcd2f481f3f1280f63801 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11519.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11540.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa1aeab8cdbb8bad9a413a27b7fb654adbe5bc06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11540.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ - २७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जळगाव (जामोद) मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगांव (जामोद) ही दोन तालुके आणि शेगाव तालुक्यातील मानसगाव, शेगांव ही महसूल मंडळे आणि शेगांव नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. जळगाव (जामोद) हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१] +भारतीय जनता पक्ष पक्षाचे संजय श्रीराम कुटे हे जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11541.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f3e9f7dda3d18570bdcd2f481f3f1280f63801 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11541.txt @@ -0,0 +1,2 @@ +जळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11551.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d07d984945b62c96518317456c23a6135ab8c93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11551.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जळगाव विधानसभा मतदारसंघ हे नाव महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघांना लागू पडू शकते -- + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11574.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a67d44b8ca9e32d8d4b1e81d691142bf70832dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11574.txt @@ -0,0 +1 @@ +जवरगी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कलबुर्गी लोकसभा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1158.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f53d8d93e108282596d3077566e32fde10bb95db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1158.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणेश जोशी हे एक भारतीय राजकारणी आहेत. सध्याच्व् मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अंतर्गत उत्तराखंड सरकारचे राज्य कॅबिनेट मंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. जोशी हे देहरादून जिल्ह्यातील मसुरी मतदारसंघातून उत्तराखंड विधानसभेचे चौथ्यांदा सदस्य आहेत. +मूळचे उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील, गणेश जोशी यांचा जन्म १९५८ मध्ये मेरठ शहरात झाला. जिथे त्यांचे वडील कै. श्याम दत्त जोशी हे भारतीय सैन्यात जवान म्हणून तैनात होते. पाच भावंडांमध्ये दुसरे सर्वात मोठे, त्यांचे बालपण मेरठ, हरिद्वार आणि देहरादूनमध्ये गेले. १९७६ ते १९८३ या काळात त्यांनी भारतीय सैन्यात सैनिक म्हणून काम केले. +इ.स. १९८४ मध्ये भारतीय जनता पक्षात सदस्य म्हणून सामील झाले आणि खालीलप्रमाणे विविध पदांवर काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1159.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f42498844403821cf011ed54adbf8a3d5517e11f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1159.txt @@ -0,0 +1,5 @@ +दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. मराठीतील विख्यात कवी कवी कुंजविहारी हे दत्ता हलसगीकरांचे मामा लागत. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये हलसगीकरांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. किशोर वयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली, आणि मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते. +ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत अशा प्रकारची दत्ता हलसगीकरांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. हलसगीकरांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले. +त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ता हलसगीकरांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनातही हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती. +पुणे आकाशवाणीच्या हीरक महोत्सवानिमित्त १९-३-२०१३ रोजी दत्ता हलसगीकरांवरती ’शुभंकराचा सांगाती’ नावाचा कार्यक्रम नभोवाणीवर झाला होता. त्या कार्यक्रमात हलसगीकरांच्या काही कवितांचे अभिवाचन व राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या कवितांचे गायन झाले होते. +[आकाशवाणीवरून हलसगीकरांना वाहिलेली श्रद्धांजली] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11593.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccc7c6ee6a44b7e16e1915d92459770849f0a6e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11593.txt @@ -0,0 +1,18 @@ + +रवळ्या-जवळ्या हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जोडकिल्ले आहेत. +कळवण ते मुळाणे(जांभूळपाडा) १५ किलोमीटर तेथुन पश्चिमेस पायवाट आहे ‌१ कि.मी. +जवळ्या किल्ल्याची ऊंची : 4055 +किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ +जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम +रवळ्या जवळ्या हे दोन जुळे किल्ले सातमाळ रांगेत आहेत. एका मोठ्या पठारावर असलेल्या या दोन डोंगरांना रवळ्या आणि जवळ्या ही नावे देण्यात आली.हे दोन्हीही किल्ले असून यातील रवळ्या किल्ला चढण्यास कठीण आहे. +इतिहास : +ऐतिहासिक कागद पत्रात रावळ्या जाबळ्याचा उल्लेख "रोला-जोला" म्हणुन येतो.१६३६ मध्ये हा किल्ला अलवर्दीखानाने बादशहा शहाजहानसाठी जिंकून घेतला.१६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. १६७१ मध्ये दिलेरखानाने या किल्ल्यांना वेढा घातला होता. तो मराठ्यांनी उधळून लावला. त्यानंतर महाबत खानाने हा किल्ला जिंकून घेतला. पेशवे काळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला.इसवी सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. कॅप्टन ब्रिग्जने १८१९ मध्ये रवळ्या किल्ल्याच्या पायऱ्या आणि तटबंदी तोफ़ा लावून उध्वस्त केल्या. + +पाण्याचे टाके, बांधकाम केलेल्या ठिकाण, महादेवची पिंड, +या गडावरती रहायची सोय नाही. +नाही पण खाली मुळाणे गावात येऊन होते. +आहे +१)मुळाणे (जांभूळपाडा)या गावातुन पायवाट आहे २) मार्कंडेय बारीकडून कळवण ते नाशिक रोडने बारीपर्यत तेथुन पायवाट आहे +१तास +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11596.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..144a8920e569f340c099310a7e7a134aca78c35a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11596.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवागल श्रीनाथ (कन्नड: ಜಾವಗಲ್ ಶ್ರೀನಾಥ್; ३१ ऑगस्ट १९६९ (1969-08-31), म्हैसूर, कर्नाटक) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेट खेळाडू व विद्यमान आय.सी.सी. सामनाधिकारी (Referee) आहे. तो आजवरच्या सर्वोत्तम द्रुतगती भारतीय गोलंदाजांपैकी एक मानला जातो. श्रीनाथने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ३०.४९ च्या सरासरीने २३६ बळी तर २२९ एकदिवसीय सामन्यांमध्ये २८.०८ च्या सरासरीने ३१५ बळी घेतले. एकदिवसीय सामन्यांमध्ये ३००पेक्षा अधिक बळी घेणारा तो एकमेव द्रुतगती भारतीय गोलंदाज आहे. +श्रीनाथने १९९२, १९९६, १९९९ व २००३ ह्या चार क्रिकेट विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला व एकूण ४४ बळी घेतले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11611.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f3f7267df7b334c6aac900bcab547f6d77f2d00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11611.txt @@ -0,0 +1,10 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (इंग्लिश: Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission ; रोमन लिपीतील लघुरूप: JNNURM) ही योजना भारतीय केंद्रशासनाची नगरसुधारणेची राष्ट्रीय योजना आहे. देशातील दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील पायाभूत नागरी सुविधांचा विकास करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बीएसयूपी, आयएचएसडीपी, भागीदारीतून राबविण्यात येणारी परवडणाऱ्या घरांची योजना, आयएसएचयूपी या सर्व योजना राजीव आवास योजनेत विसर्जित करून घेण्यात येणार आहेत. बीएसयूपी (बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर) योजना असलेल्या शहरांसाठी भारतीय केंद्र सरकारकडून ५० टक्‍के, तर आयएचएसडीपीकरिता ८० टक्‍के निधी देण्यात येईल. तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठीही केंद्र ८० टक्‍के अर्थसाह्य पुरविणार आहे. आयएचएसयूपीअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांचा ५३ टक्‍के खर्च हा केंद्रशासन उचलणार आहे. यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जावरही पाच टक्‍के व्याजाची सवलत देण्यात येणार आहे. +जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेमध्ये काही प्रकल्पांसाठी भारतीय केंद्रशासनाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येते, राज्य शासनाकडून ३० टक्के, ८ टक्के महापालिकेकडून आणि १२ टक्के लाभार्थींनी भरणे अपेक्षित असते. अशा प्रकारे प्रकल्पाचा निधी उभा राहतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11617.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7e29a6645a93991804556e9ab2db48767ea044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11617.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवाहरलाल नेहरू स्टेडियम (इंग्लिश: Hampden Park) हे भारत देशाच्या दिल्ली शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,००० आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियमला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथे खेळतो. +नेहरू स्टेडियम १९८२ साली आशियाई स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी ह्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. आजवर येथे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत. खेळांव्यतिरिक्त संगीत इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील नेहरू स्टेडियम वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11623.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7e29a6645a93991804556e9ab2db48767ea044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11623.txt @@ -0,0 +1,2 @@ +जवाहरलाल नेहरू स्टेडियम (इंग्लिश: Hampden Park) हे भारत देशाच्या दिल्ली शहरामधील एक बहुपयोगी फुटबॉल स्टेडियम आहे. ६०,००० आसनक्षमता असलेल्या ह्या स्टेडियमला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांचे नाव देण्यात आले आहे. भारतीय फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथे खेळतो. +नेहरू स्टेडियम १९८२ साली आशियाई स्पर्धेसाठी बांधण्यात आले. २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी ह्याची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. आजवर येथे दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत. खेळांव्यतिरिक्त संगीत इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील नेहरू स्टेडियम वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11642.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2abeef95cdce8977a437ef8856014a2481978a5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11642.txt @@ -0,0 +1 @@ +जस्करन मल्होत्रा (४ नोव्हेंबर, १९८९:चंदिगढ, भारत - हयात) हा  अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित ऑफब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1166.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d97d862fd8c3971f5d479a0a7034e7599cc0ae3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1166.txt @@ -0,0 +1 @@ +गणेश पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11692.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3c33e605e4b7b3bcf90cadcc30ef506f7e57553 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11692.txt @@ -0,0 +1 @@ +जस्टिन थॉमस क्लॅडवेल वॉन (३० ऑगस्ट, १९६७:इंग्लंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९९२ ते १९९७ दरम्यान मध्ये ६ कसोटी आणि १८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11702.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc6df16b8234ab319cb6c12d1f11eae20532653e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11702.txt @@ -0,0 +1,2 @@ +जस्टिन माइल्स केम्प (२ ऑक्टोबर, १९७७ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून ४ कसोटी आणि ८५ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11717.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f77c5532fd669e765346619b97bfa306d0063b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11717.txt @@ -0,0 +1 @@ +फ्लाव्हियस यस्टीनस (लॅटिन: Flavius Justinus ;) ऊर्फ पहिला जस्टिन (रोमन लिपी: Justin I ;) (इ.स. ४५० - ऑगस्ट १, इ.स. ५२७) हा इ.स. ५१८ ते मृत्यू पावेपर्यंत बायझेंटाइन साम्राज्यावर राज्यारूढ असलेला सम्राट होता. साधा शिपाई म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या व निरक्षर असलेला जस्टिन बायझेंटाइन सैन्यात वरचे हुद्दे चढत वयाच्या ७०व्या वर्षी सम्राटपदापर्यंत पोचला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11725.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03d874cb51383c1bc322fdd3afa33f65b3e180e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11725.txt @@ -0,0 +1 @@ +जस्ति चेलमेश्वर हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पुर्वी ते केरळ तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11754.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e343ca6a1c3c6e1b540fa71e55720a88ab99149 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11754.txt @@ -0,0 +1,5 @@ +जहॉंआरा बेगम (२३ मार्च, १६१४ - १६ सप्टेंबर, १६८१) ही मुघल सम्राट शाह जहान आणि मुमताज महल यांची कन्या होती. ही औरंगजेबाची थोरली बहीण होती. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या जहानआराला अरबी व फारसी भाषा येत होत्या. वडिलांची ती अतिशय लाडकी होती. ती वडिलांची देखभाल करीत असे, राज्याविषयी सल्लेही देत असे.शाह जहानला ती विशेष प्रिय असल्याचे सांगितले जाते. +सम्राट अकबराने राजकन्यांविषयी केलेल्या नियमांनुसार तिचे लग्न झालेले नव्हते. +औरंगजेब व तिचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते. तिचा जीव दाराशुकोहवर जास्त होता. शाहाजहाननंतर तो मोगल साम्राज्याचा वारस बनावा, यासाठी तिचा प्रयत्‍न होता; पण औरंगजेबाने दाराशुकोहचा काटा काढला आणि मोगल बादशहा बनण्याचा मार्ग मोकळा केला. +जहानआराने आयुष्यात अनेक दुःखे भोगली. जवळच्या माणसांचे मृत्यू पाहिले; पण मोगल साम्राज्यासाठी ती कायम कणखर राहिली. प्रियकराविषयी तिच्या मनातील भावना तिने कधीच व्यक्त केल्या नाहीत. +मोगल राजघराण्यातील स्त्रियांप्रमाणेच ती अविवाहित राहिली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11757.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b5084f62331722ebf1b319f6416af5f0da361a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11757.txt @@ -0,0 +1 @@ +झहीराबाद हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एक लहान शहर आहे. हे शहर हैद्राबादच्या १०० किमी वायव्येस राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या ७१,१६६ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11787.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64f2288997131017a52de2bd500f42b977ae87c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11787.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांब हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11790.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faaec66c8d689c2101db018c1c7d05c3ce452f8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11790.txt @@ -0,0 +1,2 @@ + जांब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11857.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc9aea5141c72003a62c2be1a66a27dc3b941344 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11857.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11875.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08110035e7e5334bb7ac4306f6d3e5a3b7611b4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11875.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11882.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f1b92128d715fddd474ee8615f6838d5f09544f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11882.txt @@ -0,0 +1,8 @@ + जांभुळगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11897.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f98e24fcf58d2ae4b6cd016dbd5253442a1de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11897.txt @@ -0,0 +1,2 @@ +जांभुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11944.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8721b94e6e05ac14437d3381930e231cf9341f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11944.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 6°12′S 106°48′E / 6.200°S 106.800°E / -6.200; 106.800 + +जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे. +जकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी.२ तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11948.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea30d9fac044dec24574bba37a935061dd70d41c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11948.txt @@ -0,0 +1 @@ +जाकेर अली (जन्म २२ फेब्रुवारी १९९८) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11969.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6311e1cb3d31006dc4455c916e006dacc29a0de8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11969.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक अपरिपक्वता दिन नोव्हेंबर १७ मानला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11977.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..189529350ed93e75413c9928c11e2b51a45bd833 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11977.txt @@ -0,0 +1 @@ +आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप, ज्याला कसोटी विश्वचषक असेही संबोधले जाते, ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) द्वारे चालवली जाणारी कसोटी क्रिकेटची लीग स्पर्धा आहे, जी १ ऑगस्ट २०१९ रोजी सुरू झाली.[१][२] कसोटी क्रिकेटसाठी ही प्रीमियर चॅम्पियनशिप आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी प्रत्येकी एक शिखर स्पर्धा आयोजित करण्याच्या आयसीसीच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11985.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11985.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..117c9b70c468c6881cee034403d608b16c7f32e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11985.txt @@ -0,0 +1,25 @@ +जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) मार्च २० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातोय. +चीनने १९५८-६२ च्या दरम्यान चार कीटक मोहीम राबवली त्यात त्यांनी पिकांचा नाश करणाऱ्या घटकांना म्हणजेच उंदीर, माश्या, डास आणि चिमण्या हे चार कीटक नष्ट करायचे ठरवले. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात सुरू झालेल्या या चिमण्या मारण्याच्या अभियानमुळे चीनमध्ये चिमण्या जवळ जवळ संपुष्टात आल्या, ज्याचा परिणाम गंभीर पर्यावरणीय असंतुलनात झाला, पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरात, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव निर्माण झाली.[१] जगभरात २६ जातीच्या चिमण्यांची नोंद आहे. मात्र या २६ पैकी फक्त २३ चिमण्यांची छायाचित्र सध्या उपलब्ध आहेत.[२] +भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. या‌शिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही.[३] २०२० मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे झालेल्या १३व्या संयुक्त राष्ट्र प्रवासी पक्षी प्रजाती संवर्धन परिषदेत भारतातील पक्ष्यांची सध्याची स्थितीवरील 'स्टेट ऑफ इंडियाज बर्ड' अहवाल प्रकाशित करण्यात आला. देशभरातील दोन सरकारी आणि सहा स्वयंसेवी संस्था आणि अनेक पक्षी निरीक्षकांनी ‘सिटिझन सायन्स’ या संकल्पनेचा वापर करून हा अहवाल तयार केला आहे. पंधरा हजार पाचशे पक्षी निरीक्षकांच्या सुमारे एक कोटी निरीक्षणांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. प्रकाशित अहवालात पक्षांच्या ८६७ प्रजातींचा समावेश करण्यात आला होता. या अहवालामध्ये असे म्हटले आहे की गेल्या २५ वर्षात आतापर्यंतची पक्षांच्या संख्येत सर्वात मोठी घट नोंदविली गेली आले. गेल्या पाच वर्षात पक्ष्यांच्या संख्येत तब्बल ७९% घट झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे. त्यातही कीटकभक्ष्यी असलेल्या चिमणीसारख्या पक्षांची संख्या कमी होणे, हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. ८६७ पैकी १२६ प्रजाती अशा आहेत ज्यांचे प्रमाण स्थिर स्वरूपात असल्याचे आढळून आले आहे आणि काही ठिकाणी वाढलेलीही दिसते. मात्र, १०१ पक्ष्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी ताबडतोब प्रयत्न करण्याची गरज आहे, ज्यामध्ये चिमणी या पक्षाचा समावेश आहे. चिमण्यांची संख्या शहरी भागातून मोठ्या प्रमाणात कमी झाली असून ग्रामीण भागातही चिमण्यांचे प्रमाण कमी होत चालल्याचे या अहवालात म्हटले आहे. +गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्ष्यांच्या प्रजाती : +- पांढऱ्या पुठ्ठय़ाचे गिधाड (व्हाईट रम्पड् व्हल्चर) +- रिचर्डची चिमणी (रिचर्ड्स पिपिट) +- भारतीय गिधाड (इंडियन व्हल्चर) +- सोन चिखल्या (पॅसिफिक गोल्डन प्लोवर) +- बाकचोच तुतारी (कल्र्यू सॅण्डपायपर) +चिमण्यांची घटती संख्या हा प्रश्न सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा घटक आहे.[४][५][६] चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे याचे अनेक गंभीर परिणाम हे विविध परिसंस्थांवर दिसून येत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम हा शेतातील पिकांवर झाला आहे. पिकांवर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पिकांवर पडणाऱ्या अळ्या आणि किडे चिमण्या खात असत. मात्र आता चिमण्यांची संख्या कमी झाल्याने पिकांवर पडणाऱ्या अळ्या, किड्यांचा उपद्रव अधिक वाढला आहे, परिणामी पिकांचा उतारा देखील कमी होत आहे. यावर उपास म्हणून पिकांवर आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या किटक नाशकांचा वापर केला जात आहे.[७] +महंमद दिलावर यांनी २००६ मध्ये नाशिक येथे 'नेचर फॉरएव्हर सोसायटी' (Nature Forever Society) नावाची एक संस्था स्थापन केली. त्यानंतर फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ (Eco-Sys Action Foundation ) आणि जगभरातील असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने या संस्थेने २०१० पासून 'जागतिक चिमणी दिन' साजरा करण्यास सुरुवात केली. जे लोक चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम करतात अशा लोकांचा संस्थेच्या वतीने जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने सत्कार देखील करण्यात येतो.[४] या संस्थांमार्फत चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास व त्यांच्या संवर्धनासाठी उपाय आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा चिमण्यांवर होणारा परिणाम यासाठी जगभर चळवळ उभारली जात आहे.[१] +१.उद्योगीकरणामुळे वातावरणात झालेला बदल आणि वाढते प्रदूषण. +२.शहरीकरण व लोकांचे बदलते राहणीमान, फ्लॅट संस्कृतीतील सिमेंटची घरे यामुळे चिमण्या आपली घरे बनवू शकत नाहीयेत. आधीच्या काळात कौलारू घरं व त्यासमोर असणाऱ्या विहीर यामुळे चिमण्यांना आपले घर बनविणे अतिशय सोपे होते. बदलत्या बांधकामाच्या पद्धतीमूळे पक्षांच्या निवासावर देखील परिणाम होत आहे. +३.कमी होत चाललेली जंगले आणि शहरात निर्माण झालेली मोबाईल टॉवर्स व तारांची जंगले +४.शेतात होणाऱ्यी हानीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर, असले धान्य खाऊन चिमण्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. +५.विणीच्या हंगामात (प्रजननकाळात) चिमण्यांना मानवी आणि तंत्रज्ञानातील बाबींचा होणारा त्रास. +६.वाहनं आणि गर्दीचा गोंगाट यामुळेही देखील चिमण्यांना त्रास सहन करावा लागत आहे.[२] +७.पाणथळीच्या जागा नष्ट झाल्याने पूर्वीचे अनेक पक्षी आता दिसत नाहीत. +८.जंगल तोडीमुळे चिमण्यांची घरटे नष्ट होतात. +१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो. +२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे. +३.शेतीसाठी नीकारक रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.[२] +४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे. +५.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.[१] +जागतिक चिमणी दिन - अधिकृत संकेतस्थळ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11988.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a5cda14b88b2af569f33e75853aa7c620818cf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11988.txt @@ -0,0 +1,3 @@ +जागतिक जल दिन' हा एक आंतरराष्टीय दिवस आहे.प्रतिवर्षी २२ मार्च रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो.[१]स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे याचा संदेश देणे यासाठी या दिवसाची योजना केली गेली आहे. +UN (Water) म्हणजेच युनायटेड नेशन (वाॅटर) ही संस्था या दिवसाचे आयोजन करते.स्वच्छता आणि पाणी या दोन विषयांवर ही संस्था प्रामुख्याने काम करते.१९९३साली प्रथम जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. +प्रतिवर्षी संयुक्त राष्टाचे सदस्य असलेल्या देशांकडून हा दिवस साजरा केला जातो.त्यासाठी प्रतिवर्षी एक नवी संकल्पना मांडली जाते.त्या संकल्पनेला अनुसरून वर्षभर उपक्रम राबवले जातात.उदा.पाणी आणि ऊर्जा,पाणी आणि शाश्वत विकास इ.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11993.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68367f8d52a4b74d193fec21af4225bcc59b4d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11993.txt @@ -0,0 +1,46 @@ +' +पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकाच्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे [[हरितगृह वायू परिणाम|हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे. +पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अश्याच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम (GREENHOUSE EFFECT) होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो. +गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. +सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्यानं तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन इ.स. १९०६च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्पस् आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते किंवा आजच्या भाषेत जिथे २४X७ हिमाच्छादन असतं ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी इ.स. १९५३ ते इ.स. २००३ या ५० वर्षांत पाच कि. मी. मागं सरकली. इ.स. १९७० च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १० से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे इ.स. १९७५-७६पासून १.५ से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून इथलं हिमाच्छादन दरवषीर् २० सें.मी.चा थर टाकून देतंय. अशी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणं आहेत. +सागरपृष्ठावरची तापमानवाढ या सागरी तुफानांना जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे.जबाबदार असतेच पण बरेचदा सागरांतर्गत तापमानवाढही या तुफानांची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढत असते. रिटा आणि कॅटरिना या संहारक तुफानांनंतर जो अभ्यास झाला,त्यात मेक्सिकोच्या आखातातील खोलवर असलेल्या उबदाफेलिक्स या सागरी तुफानाच्या वेळी त्या भागावरच्या आकाशात कार्बन डायऑक्साईडची पातळी १०० पटींनी वाढल्याचं दिसून आलं होतं. तेव्हापासून ठेवलेल्या नोंदी सागरी तुफानांची ही बाजू स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. तरीही सागरी तुफानांच्या तीव्रतेचा संबंध वाढत्या जागतिक तापमानाशी लावायला शास्त्रज्ञांचा एक गट तयार नाही कारण १९७० च्या पूवीर्ची या तुफानांची मोजमापं उपग्रहांनी यानंतर घेतलेल्या मोजमापांइतकी अचूक नाहीत असे शास्त्रज्ञांच्या या गटाचे म्हणणे आहे. +तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहेत. आय.पी.सी.सी. ने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहेत. अनेक तज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालील अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. +हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते[१]. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होउ नये म्हणून सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली. असते व उबदार असते. हे घर काचेचे असून घरात ऊन येण्यास व्यवस्था असते परंतु घर बंदिस्त असल्याने उन्हाने तापल्यानंतर आतील तापमान कमी होण्यास मज्जाव असतो. आतील तापमान उबदार राहण्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात वापरतात[२]. काही वायूंच्या रेणूंची रचना अश्या प्रकारची असते की ते उष्णतेच्या ऊर्जालहरी परावर्तित करू शकतात. कार्बन डायॉक्साईड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साईड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायु असे आहेत जे या उर्जालहरी परावर्तित करू शकतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत अतिनील ते अवरक्त अशा ऊर्जालहरींचा समावेश असतो, त्यापैकी अवरक्त किंवा इन्फ्रारेड ऊर्जा लहरी म्हणजे उष्णतेच्या लहरी. पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशातील सर्व ऊर्जा लहरी दिवसा भुपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सूरु होते व शोषलेल्या लहरी अंतराळात पुन्हा सोडल्या जातात. परंतु अवरक्त लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळातही पृथ्वीला उर्जा मिळते. वातावरणात अडकलेल्या या अवरक्त लहरींच्या ऊर्जेमुळे पृथ्वीभोवतालचे वातावरण उबदार राहण्यास मदत होते. जर हे वायु वातावरणात नसते तर पृथ्वीचे तापमान रात्रीच्या वेळात भारतासारख्या उबदार देशातही -१८ अंश सेल्सियस इतके असते. जर भारतासारख्या ठिकाणी ही परिस्थिती तर रशिया कॅनडा इत्यादींबाबत अजून कमी तापमान असते. परंतु या वायूंमुळे रात्रीचे तापमान काही प्रमाणापेक्षा कमी होत नाही व पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ पेक्षा ३३ ° जास्त म्हणजे १५° सेल्सियस इतके रहाते. या परिणामामुळे मुख्यत्वे पृथ्वीवरील जीवसृष्टी विकसित पावली. +तक्ता संदर्भ [३] +वरील तक्त्यात पाहिल्याप्रमाणे वाफ, कार्बन डायॉक्साईड हे प्रमुख वायु आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्ग निर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाउस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बऱ्यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायु म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही[३]. +ह‍रितगृह परिणामात दुसरा महत्त्वाचा वायु म्हणजे कर्ब वायू (कार्बन डायॉक्साईड) हा आहे. सध्याच्या युगात जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसा व खनिज तेलावर आधारित उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सूरु झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डायॉक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरू झाले. इ.स. १९७०च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाउल टाकून उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर सूरू केला. मोठ्या प्रमाणावरील कोळसा व पेट्रोलचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती युरोपमध्ये इ.स. १७६०च्या सुमारास झाली[४] त्यावेळेस वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण २६० पीपीएम इतके होते. इ.स. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ इतके होते व आज इ.स. २००९ मध्ये ४०० पीपीएमच्या जवळ पोहोचले आहे[५]. हे प्रमाण वाढण्यास दुसरे तिसरे कोणीही नसून केवळ मानव जवाबदार आहे. करोडो वर्षाच्या प्रकाशसंश्लेषणा नंतर तयार झालेला कोळसा व खनिज तेल गेल्या शंभर वर्षात अव्याहतपणें जमीनीतून बाहेर काढून वापरले आहेत. मुख्यत्वे वाहनांच्या पेट्रोल व डिझेल साठी किंवा कोळसा वीजनिर्मितीसाठी व इतर अनेक कारणांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर खनिज पदार्थ वापरत आहोत व त्याचा धूर करून कार्बन डायॉक्साईड वातावरणात पाठवत आहोत. वरच्या तक्त्यातील कार्बन डायॉक्साईडचा वाटा २६० पीपीएमच्या प्रमाणात आहे. हे प्रमाण वाढल्यास पृथ्वीचे सरासरी तापमान वाढणार हे स्पष्ट आहे व सध्या हेच होत आहे. शेजारील आकृतीत पाहिल्याप्रमाणे जशी कार्बन डायॉक्साईडची पातळी गेल्या शतकापासून वाढत गेली आहे त्याच प्रमाणात पृथ्वीचे सरासरी तापमान देखिल वाढले आहे. म्हणूनच हरितवायूंनीच पृथ्वीचे सरासरी तापमान वाढवले या विधानाला ही आकृति जोरदार पुरावा आहे. +केवळ कार्बन डायॉक्साईड नव्हे तर मानवी प्रयत्नांमुळे मिथेनचेही वाताव‍रणातील प्रमाण वाढत आहे. इ.स. १८६० मधील मिथेनचे प्रमाण हे ०.७ पीपीएम इतके होते व आज २ पीपीएम [३] इतके आहे. मिथेन हा कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे.[६] त्यामुळे वातावरणातील प्रमाण कमी असले तरी त्याची परिणामकारकता बरीच आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे आणि ही प्रक्रिया सुरूच आहे. याच प्रक्रियेस जागतिक तापमानवाढ असे म्हणतात. +क्लोरोफ्लुरोकार्बन्स (सीएफसी) या कुटुंबातील वायूंचा हरितगृह परिणाम करणारे वायू आहे. हे वायू मानवनिमिर्त असून ते इ.स. १९४०च्या सुमारास वापरात आले. हे कृत्रिम वायू फ्रीजमध्ये, एरोसोल कॅनमधे आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रामुख्यानं शीतीकरणासाठी वापरले जातात. सध्याच्या हरितगृह परिणामाच्या निमिर्तीत २५ टक्के वाटा या वायूंचा आहे. आता सीएफसी वापरावर बंदी आहे, पण बंदी नसताना भरपूर नुकसान झालेले आहे. हे वायू पृथ्वीजवळ असताना नुकसान न करता ते वातावरणाच्या वरच्या थरात जातात, तेव्हा त्यांच्या विघटनातले घटक ओझोन या ऑक्सिजनच्या (O3) या रूपाचं ऑक्सिजनच्या सामान्य रूपात ( O2 ) रूपांतर करतात. हा ओझोन वायूचा थर सूर्याकडून येणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट प्रारणांपासून आपले रक्षण करतो. ही प्रारणे वातावरण तापवतातच आणि त्यांच्यामुळे त्वचेच्या कर्करोगासह इतरही व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. तिसरा हरितगृह वायू म्हणजे मिथेन. पाणथळजागी कुजणाऱ्या वनस्पती, कुजणारे इतर कार्बनी पदार्थ यातून मिथेन बाहेर पडून हवेत मिसळतो. टुंड्रा प्रदेशात जी कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्मा फ्रॉस्ट) आहे , त्यात पृथ्वीवरचा १४ टक्के मिथेन गाडलेल्या वनस्पतींच्या अवशेष स्वरूपात आहे. पृथ्वीचं तापमान वाढतंय तसतशी गोठणभूमी वितळू लागली असून त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर सुटणारा मिथेन वातावरणात मिसळू लागला आहे. सागरतळी जे कार्बनी पदार्थ साठलेले आहेत त्यांचा साठा पृथ्वीवरील दगडी कोळशांच्या सर्व साठ्यांपेक्षा काही पटीनं मोठा आहे. बरेचदा सागरी उबदार पाण्याचा प्रवाह सागरात खोलवरून जातो तेव्हा किंवा सागरतळाची भूभौतिक कारणांनी हालचाल होते तेव्हा या मिथेनचे (आणि इतर कार्बनी वायूंचे) मोठमोठे बुडबुडे एकदम सागरातून अचानकपणे वर येतात. या बृहतबुदबुदांनी (प्लूम्स) काहीवेळा सागरी अपघात घडतात. असे मिथेनचे बुडबुडे ओखोत्स्क सागरात रशियन शास्त्रज्ञांनी आणि कॅरिबियन सागरात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नांेदले आहेत. हे बुडबुडे काहीवेळा एखाद्या शहराच्या लांबी-रुंदीचेदेखील असू शकतात. सागरपृष्ठावर येईपर्यंत ते मोठे होत होत फुटतात. त्यामुळं सागरात अचानक खळबळ माजते. +जगाची वाढती लोकसंख्या - वाढत्या जगाच्या लोकसंख्येमुळे कार्बन-डाय-ऑक्साइडचे उत्सर्जनाचे प्रमाण वाढत आहे. +प्राण्यांची वाढती संख्या - कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढण्याकरिता आणखी एक कारण म्हणजे जगात वाढणारी प्राण्यांची प्रचंड संख्या. अमेरिकेतील कडक कायदे टाळण्याकरिता तिथले वराहपालक मेक्सिकोत वराहपालन केंद्रे काढतात. तिथे एकेका केंद्रावर काही लाख प्राणी असतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यामध्ये दशलक्षावधी गाई आहेत. न्यू झीलंडमध्ये लोकसंख्येचा अनेकपट मेंढ्या आहेत. जगातील कोंबड्यांची तर गणतीच करता येणार नाही. हे सर्व प्राणी श्वासावाटे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर टाकतात. शिवाय मलमार्गावाटे मिथेन हा घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. हा कार्बन-डाय-ऑक्साइडपेक्षा अनेक पट घातक हरितगृह परिणाम घडवून आणणारा वायू बाहेर टाकतात. +सूर्याकिरणांची दाहकता- सूर्यकिरणांची दाहकता वाढल्यास जागतिक तापमान वाढ होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सूर्य किरणांचे उत्सर्जन हे नेहेमीप्रमाणे आहे. किरणांची दाहकता कमी जास्त झाल्यास जागतिक तापमान तात्कालिन कमी जास्त होते, दीर्घकालीन दाहकता कमी अथवा जास्त झालेली नाही,त्यामुळे सध्याच्या तापमान वाढीस हरितगृह परिणामच जवाबदार आहे. +ज्वालामुखींचे उत्सर्जन- ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने देखिल जागतिक तापमान बदलू शकते. त्यांचा परिणाम तापमान कमी होण्यात देखिल होऊ शकतो. कारण वातावरणातील धुलिकणांचे प्रमाण वाढते जे अल्ट्राव्हायोलेट लहरी शोषून घेण्यात कार्यक्षम असतात. ज्वालामुखींच्या उत्सर्जनाने तापमान एखाद दुसरे वर्षच कमी जास्त होउ शकते. त्यामुळे ज्वालामुखीचा तापमानावर परिणाम तात्कालिन असतो. +एल्-निनो परिणाम- पेरु व चिली देशांच्या किनारपट्टीवर हा परिणाम दिसतो. विषुववृतालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवर हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्-निनो परिणामामूळे मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो. एल्-निनो परिणामामुळे पृथ्वीवर १ ते ५ वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते. मागील एल्-निनो परिणाम १९९७ - ९८ साली नोंदवला गेला होता. +"'औद्योगिक क्रांती"' - औद्योगिक क्रांती घडल्यानंतर फार प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बनडाय ऑक्साईडची निमिर्ती होते. त्याप्रमाणे लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्यानंतर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्साईड वायूबरोबर काही कोळशामध्ये असलेल्या गंधक आणि त्याची संयुगे यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्साईडही हवेत मिसळू लागला. विसाव्या शतकात कोळसा याच्या बरोबर खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडची भर पडली. नैसर्गिक तेल आणि वायू आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरू लागलो की वातावरणात कोळसा जाळून जमा होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमध्ये भरपूर भर पडून हरितगृह परिणाम वाढू लागला. +सरासरी तापमान वाढ ही केवळ २ ते ३ अंशांची दिसत असली तरी पृथ्वीवर महाकाय बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत. पुर्वीच्या तापमानवाढीतही पृथ्वीवर अश्याच प्रकारचे महाकाय बदल घडून आले होते. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हवामानातील बदल. सध्या हे बदल दिसणे चालू झाले असून हे बदल जागतिक तापमानवाढीमुळे आहे का? अशी विचारणा सामान्य नागरिकाकडून होत आहे. +इ.स. १९६०च्या दशकात जागतिक तापमानवाढीचा शोध लागला[७] परंतु नेमके परिणाम कोणते याचा थांग त्याकाळी लागणे अवघड होते. इ.स. १९९०च्या दशकात ओझोनच्या प्रश्नाने जगाचे लक्ष वेधल्यावर तापमानवाढीचे परिणाम काय असतील काय झाले आहेत याचा मागोवा घेणे चालू झाले. जगातील विविध भागातील होणारे बदल तपासण्यात आले. सर्वात दृश्य परिणाम दिसला तो हिमनद्यांवर गेल्या शंभर वर्षात जगातील सर्वच भागातील हिमनद्यांचा आकार कमी होणे चालू झाले. कारण सोपे आहे, तापमान वाढीने पडणाऱ्या बर्फापेक्षा वितळाणाऱ्या बर्फाचे प्रमाण जास्ती झाले व हिमनद्या मागे हटू लागल्या. इ.स. १९६० पर्यंत अफ्रिकेतील माउंट किलीमांजारो या पर्वतावर मुबलक बर्फ होता व आज अतिशय नगण्य बर्फ आहे[८].[९]हिमालय, आल्प्स, आन्देस व रॉकि या महत्त्वाच्या बर्फाच्छदित पर्वतरांगामध्येही असेच आढळून आले आहे. या हिमनद्या पाणी पुरवठा म्हणून अतिशय महत्त्वाच्या आहेत. हया हिमनद्या नष्ट पावल्या तर या नद्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. +हिमनद्यांच्या वितळण्याबरोबर आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलॅंडमधील या ध्रुवीय प्रदेशात प्रचंड मोठे हिमनगांचेही वितळणे चालू झाले आहे[१०]. खरेतर जागतिक तापमानवाढी आगोदरही वितळण्याची प्रक्रिया चालू होती. परंतु जागतिक तापमानवाढीनंतर बर्फ पडण्याचे प्रमाण कमी झाले व वितळण्याचे प्रमाण जास्त झाले आहे. हे वितळलेले पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळून जाते परिणामतः पाण्याची पातळी वाढते. आर्टिक व अंटार्टिका व ग्रीनलॅंडमध्ये असे प्रचंड् हिमनग आहे. येथील हिमनग दोन प्रकारात विभागता येतील. पाण्यावरील हिमनग, व जमीनीवरील हिमनग. आर्टिकमधील हिमनग मुख्यत्वे पाण्यावरील आहेत. तर ग्रीनलॅंड व अंटार्टिकामधील हिमनग हे मुख्यत्वे जमीनीवरील आहेत. या हिमनगांनी पृथ्वीवरील जवळपास ३ टक्के पाणी सामावले आहे. पाण्यावरील हिमनगांचा साधारणपणे बहुतांशी भाग पाण्याखाली असतो व फारच थोडा आपणास पाण्यावरती दिसतो. हे हिमनग जर वितळले तर पाण्याची पातळी वाढत नाही. पण जर जमीनीवरील हिमनग वितळले तर ते पाणी सरतेशेवटी महासागरात येते व पाण्याची पातळी वाढवते. एकट्या ग्रीनलॅंडमधील बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी २ ते ३ मीटरने वाढेल. व अंटार्टिकावरील संपूर्ण बर्फ वितळला तर पृथ्वीची महासागराची पातळी २० मीटरने वाढेल [३] व असे झाल्यास आज दिसत असलेला कोणताही समुद्रकिनारा अस्तित्वात रहाणार नाही. मुंबई, कलकत्ता चेन्नई, न्यूयोर्क लॉस ॲंजेलिस व इतर शेकडो समुद्राकाठची शहरे पाण्याखाली जातील. बांग्लादेश व नेदरलॅंड सारखे देश ज्यांची बहुतांश देशाची समुद्रासपाटीपासून ०-५ मीटर इतकी आहे ह्या देशांमधील बहुतेक भाग पाण्याखालीच असेल. परिणामी येथील जनतेला इतर भागात स्थलांतर करावे लागणार आहे. +हवामानातील बदल हा जागतिक तापवाढीमुळे होणारा सर्वात चिंताजनक परिणाम आहे. गेल्या काही वर्षात या बदलांचे स्वरूप स्पष्टपणे दिसत आहे व त्याचे परिणाम अनेक देशातील लोकांनी अनुभवले आहेत. पृथ्वीवरील हवामान हे अनेक घटकांवर अवलंबून असते. समुद्राच्या पाण्याचे तापमान हा एक महत्त्वाचा घटक आहे. या घटकामुळेच खंडाच्या एखाद्या भागात किती पाउस पडणार, कधी पडणार हे ठरते. तसेच त्या खंडाचे तापमान किती रहाणार हेदेखील ठरते. महासागरातील गरम व थंड पाण्याचे प्रवाह या तापमान घटकामुळे काम करतात. युरोपला अटलांटिक महासागरमधील गल्फ-स्ट्रीम या प्रवाहामुळे उबदार हवामान लाभले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे. २००५ मध्ये अमेरिकेत आलेल्या कतरिना या चक्रिवादळाने हाहाकार माजवला. याच वर्षी जुलै २६ रोजी मुंबईत व महाराष्ट्रात न: भूतो अश्या प्रकारचा पाउस पडला होता[११]. युरोप व अमेरिकेत देखिल पावसाचे प्रमाण वाढलेले आहे परंतु बर्फ पडण्याचे प्रमाण लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे व पूर्वीप्रमाणे थंडी अनुभवायास मिळत नाही हा तेथिल लोकांचा अनुभव आहे[३]. पावसाचे प्रमाण सगळीकडेच वाढलेले नाही. तर काही ठिकाणी लाक्षणीय रित्या कमी झालेले आहे जगातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन त्या भागात दुष्काळांचे प्रमाण वाढेल. अफ्रिकेचा पश्चिम किनाऱ्यावर असे परिणाम दिसत आहे तर इशान्य भारतात देखिल पावसाचे प्रमाण कमी होण्याचे भाकित आहे तर थारच्या वाळवंटात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकित आहे. थोडक्यात हवामानात बदल आपेक्षित आहेत. +हवामानातील बदल युरोप व अमेरिकेसारख्या देशात स्पष्टपणे दिसून् येतील. इटली मध्ये मूमध्य समुद्रीय वातावरण आहे असेच वातावरण तापमानवाढीमुळे फ्रान्स व जर्मनीमध्ये पश्चिम युरोपीय हवामान प्रकारच्या देशात अनुभवणे शक्य आहे तर. टुंड्रा प्रकारच्या अतिथंड प्रदेशात पश्चिम युरोपीय प्रकारचे हवामान अनुभवणे शक्य आहे.वाळवटांचीही व्याप्ति वाढणे हवामानातील बदलांमुळे आपेक्षित आहे. +महासागराच्या पाण्याच्या तापमानात बदल झाल्याने महासागरातील महाप्रचंड प्रवाहांच्या दिशा बदलण्याची शक्यता आहे. जर प्रवाहांची दिशा बदलेल की नाही? बदल्यास कशी बदलेल? हे आत्ताच भाकित करणे अवघड आहे व हे प्रवाह बदल्यास पृथ्वीवर पूर्वीप्रमाणेच महाकाय बदल होतील. त्यातील एक बदल शास्त्रज्ञ नेहेमी विचारात घेतात तो म्हणजे गल्फ स्ट्रिम प्रवाह व उत्तर अटलांटिक प्रवाह. या प्रवाहांमध्ये बदल झाल्यास युरोप व अमेरिकेचे तापमानात अचानक बदल घडून तेथे हिमयुग अवतरण्याची शक्यता आहे. या शक्यतेवर हॉलिवूडमध्ये द डे आफ्टर टुमॉरो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. +१९९७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभासद देशांनी क्योटो प्रोटोकॉल हा करार केला. या प्रोटोकॉलमध्ये त्यावेळी औद्योगिकदृष्ट्या विकसित देशांनी मान्य केले की ते इ.स. २००५ ते २०१२ पर्यंत आपापल्या देशातील हरितगृह वायूंचे उत्सर्जन इ.स. १९९० सालच्या पातळीपेक्षा पाच टक्के कमी आणतील. या कराराप्रमाणे अनेक देशांनी प्रयत्न केले, पण कोणताच देश हे उद्दिष्ट गाठू शकला नाही. जर्मनी मध्ये या कराराच्या निमित्ताने नवीकरणीय ऊर्जेबाबत बरीच प्रगती झाली, हा एक अनुकूल परिणाम झाला[१२]. हरितगृह वायूंचे उत्सर्जन एवढ्या पटकन कमी केले तर आर्थिक प्रगतीला खीळ बसेल ही भीती याला कारणीभूत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युरोप, चीन, जपान हे देश जबाबदार आहेत. याचे मुख्य कारण त्यांचा मोठ्या प्रमाणावरील खनिज इंधनांचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितगृह वायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे व हा देश शेवटपर्यंत क्योटो करारात सहभागी झाला नाही. त्यामुळेही या करार कमकुवत झाला होता. +२०१५ साली सर्व देशांनी मिळून जागतिक तापमान वाढीला तोंड देण्यासाठी पॅरिस करार हा नवा करार केला आहे. +जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी उपाय करावे लागतील. यातला एक उपाय म्हणजे झाडं वाढवणे. सध्याचे कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलांखालची भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होताच तो पकडून सागरात सोडायची सोय करायला हवी किंवा याचे दुसऱ्या एखाद्या अविघटनशील संयुगात रूपांतर करावे लागेल. सागरात मोठ्या प्रमाणावर लोहसंयुगे ओतली तर वानस प्लवकांची (प्लॅंस्टॉन वनस्पती) वाढ होऊन त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल असं काही शास्त्रज्ञ म्हणतात. +सध्याच्या युगात कोणताही देश उर्जेचा वापर कमी करून आपली प्रगती खोळंबून घेणार नाही. अभ्यासातील पहाणीनुसार विकसित देशांचा उ‍र्जेचा वापर हा विकसनशील देशांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.[१३] परंतु वापराचे प्रमाण स्थिरावले आहे. या देशांपुढील मोठा प्रश्न आहे तो म्हणजे उर्जेचा वापर कमी कसा करायचा जेणेकरून हरितवायूंचे प्रमाण कमी होईल. भारत , चीन या देशात दरडोई वापर कमी असला तरी वापराचे प्रमाण हे दरवर्षी लाक्षणीयरित्या वाढते आहे. वापर गुणिले लोकसंख्या यांचा विचार करता काही वर्षातच हे देश जगातील इतर देशांना हरितवायूंच्या उत्सर्जनात मागे टाकतील. जगातील इतर विकसनशील देशांच्या बाबतीत हेच लागू होते. म्हणून सध्या उर्जेचा वापर कमी करून व जागतिक तापमानवाढीवर मात करता येणे अवघड आहे. यावर मात करण्यासाठी तज्ञांचे असे मत आहे की आत्ता लगेच कार्बन डायॉक्साईड या मुख्य हरितवायूला वातावरणात सोडण्यापासून रोखणे. त्यामुळे शास्त्रज्ञ ज्वलनाच्या अश्या प्रक्रिया शोधत आहेत ज्यामुळे वातावरणात कार्बन डायॉक्साईड सोडला जाणार नाही व उर्जेचे उत्पादन खोळंबणार नाही. मध्यम स्वरूपातील उपायांमध्ये वाहनांसाठी व वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी नवीन प्रकरचे इंधन शोधून काढणे हे आहे. कायमस्वरुपी उपायांमध्ये तंत्रज्ञे विकसित करणे जेणेकरून मानवाचे खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून रहाणे कमी होईल असे उदेश्य आहे. +(English : CO2 capture and storage) उर्जा निर्मिती साठी मग ती कारखान्यातील कामांसाठी असो, की घरगुती विजेसाठी असो की वाहने चालवणाऱ्यासाठी असोत. यासाठी मुख्यत्वे कोळसा व पेट्रोल यांचे ज्वलन केले जाते. (अपवाद म्हणजे वीजनिर्मिती ही जलविद्युत अथवा पवनचक्यांमधील असली तर). या ज्वलनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन होते. सध्या शास्त्रज्ञांकडून सुचवलेल्या उपायांवर ज्वलन प्रक्रिया व कार्बन डायॉक्साईड वातावरणात जाण्यापासून रोखणाऱ्या प्रक्रियांचा विकास चालू आहे. या प्रक्रियांमध्ये मुख्यत्वे कोळश्याच्या ज्वलनानंतर त्यांतील कार्बन डायॉक्साईड वेगळा करायचा व वेगळा झालेला कार्बन डायॉक्साईड भूगर्भातील मोकळ्या खाणींमध्ये साठवून ठेवायचा. कार्बन डायॉक्साईड वेगळे करण्यासाठी विविध तंत्रे आहेत.[१४] +वरील प्रक्रिया आज औद्योगिक स्तरावर प्रचलित आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर नाहीत. त्यामुळे अजून स्वस्त प्रक्रियांचा शोध लावणे चालू आहे. +कार्बन डायॉक्साईडची साठवण- पहा: सी.ओ.२ स्टोरेज हा प्रकार विज्ञानाला अतिशय नवीन् आहे. वरील प्रक्रियेतून वेगळ्या केलेल्या कार्बन डायॉक्साईडला जमीनीखाली पुरणे अथवा खोल समुद्रात सोडणे हा पर्याय आहे. सध्या शास्त्रज्ञ याला कश्या प्रकारे जमीनीत पुरता येईल. पुरणे सुरक्षित असेल का? त्याला सीलबंद कसे करता येईल. इत्यादी प्रश्णांची उत्तरे शोधण्याचे काम चालू आहे. कार्बन डायॉक्साईडला, पेट्रोल अथवा नैसर्गिक वायूंच्या रिकाम्या खाणींमध्ये पुरणे सर्वात रास्त मार्ग आहे. या प्रकारे अश्या रिकाम्या खाणींचा पुन्हा वापर होईल. +कार्बन डायॉक्साईडला रोखून साठवण करायची असल्यास सध्या कार्यरत असणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये योग्य ते बदल करावे लागतील. भविष्यात तयार होणाऱ्या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये हा मुद्दा लक्षात घेउनच त्याचे नियोजन करावे लागेल. +कार्बन् डायॉक्साईडला ज्वलनानंतर रोखणे व त्याची साठवण करणे हे वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये शक्य आहे कारण तेथे मोठ्या प्रमाणावर (एकूण ४० टक्के) प्रदूषकांची निर्मिती होते[३][१७]. ही निर्मिती केंद्रीय प्रकारची असल्याने त्यावर उपाय शोधणे सोपे आहे. परंतु वाहनांमध्येही ज्वलन होत असते व तेही कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात. अभ्यासातील पहाणी नुसार ३३- ३७ टक्के कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन हे वाहनांमुळे होत आहे[१७]. परंतु वीजप्रकल्पांप्रमाणे त्याचे उत्सर्जन केंद्रीय नसल्याने प्रत्येक वाहनातील कार्बन डायॉक्साईड रोखून त्याची साठवण करणे महाकठीण काम आहे. यावर उपाय म्हणजे नवीन प्रकारची इंधने शोधणे जेणेकरून या इंधनातून कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन् होणारच नाही. +हायड्रोजन हे एक प्रभावी इंधन् आहे. हायड्रोजनच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते.[१८] पाण्याच्या विघटनातून, पेट्रोलियम पदार्थांतून तसेच जैविक पदार्थांमधून हायड्रोजनची निर्मिती करता येते. सध्या हायड्रोजनचे नियोजन कसे करायचे याचे उत्तर शास्त्रज्ञ शोधत आहेत.[१९] हायड्रोजन हा हलका वायु असल्याने त्याला केवळ दाबाखाली (Pressurised) साठवता येते. अतिशय ज्वालाग्राही असल्याने याचे इंधन म्हणून वापरण्यावर बंधने आहेत. +जैविक इंधने- शेतीत निर्माण होणाऱ्या उत्पादनांतून निर्माण होणाऱ्या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने मुख्यत्वे सूर्य प्रकाशापासून होणाऱ्या प्रकाश संश्लेशणातून तयार होता. या इंधनातून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती अटळ असले तरी आपणास खनिज तेलांपासून अथवा कोळश्यापासून कार्बन डायॉक्साईडची निर्मिती टाळता येते. अशी इंधने सी.ओ.२ न्यूट्रल मानण्यात येतात[२०]. भाताचे तूस, उसाचे चिपाड ही काही जैविक इंधनांची उदाहरणे आहेत. +अपारंपारिक उर्जास्रोत- पहा अपारंपरिक ऊर्जास्रोतसध्या अपारंपारिक उर्जास्रोताच्या निर्मितीवर बहुतांशी देशांचा भर आहे. अपारंपारिक स्रोत म्हणजे ज्यात खनिज संपत्तीचा वापर केला जात नाही असे स्रोत. जलविद्युत, पवनचक्क्या, सौरउर्जेचा विविध प्रकारे वापर, बायोगॅस निर्मिती, शेतीमालाचे वायूकरण (Gasification), भरती ओहोटीपासून जलविद्युत, हे काही अपारंपरिक उर्जास्रोत आहेत. +अणूउर्जा अणूशक्तीपासून मिळवलेली उर्जा म्हणजे अणूउर्जा. अणूउर्जेत हरितवायूंचे उत्सर्जन होत नाही. परंतु किरणोत्सर्गांचा त्रास, अणुभट्ट्यांची सुरक्षितता तसेच अणूउर्जेच्या नावाखाली अण्वस्त्रांचा होणारा विकास अणूउर्जेसाठी लागणारे इंधन व हे इंधन बनवताना होणारे हरितवायूंचे उत्सर्जन यामुळे हा विषय नेहेमीच वादात रहातो व सध्या अणूउर्जा हा जागतिक तापमानवाढीवर पर्याय नकोच असा सुर आहे.[२१] +उत्सर्जनावर कर- हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा उत्तम आहे. हा कर सरळपणे इंधनावर लावला जाऊ शकतो. किंवा इंधनाच्या वापरानंतर एखाद्या उद्योगाने किती हरितवायूंचे उत्सर्जन केले याचे गणित मांडून केला जाऊ शकतो. ज्यादा कराने इंधनाच्या वापरावर बंधने येतील असा अंदाज आहे व उद्योगधंदे नवीन प्रकारच्या हरितवायूरहित इंधनामध्ये जास्त गुंतवणूक करतील असा अंदाज आहे. ज्यादा कराने अर्थव्यवस्था संथ होण्याची शक्यता आहे असे दुसऱ्या बाजून सुर आहे. +निर्बंध लादणे- हरितवायूंचे उत्सर्जनांची पर्वा न करणारे देश अथवा उद्योग धंदे यांच्यावर आर्थिक निर्बंध लादणे जेणेकरून त्यांना हरितवायूंची पर्वा करणे भाग पडेल असे काहीसे करणे. +कार्बन क्रेडिट - विकसित देशांमध्ये क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत हरित वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करावे लागले असते. विकासाची भूक प्रचंड असताना असे बदल काही देशांसाठी दिवाळखोरीचे कारण बनू शकते. तसेच सामाजिक प्रश्नही उदभवण्याची शक्यता आहे. यासाठी क्योटो प्रोटोकॉलमध्ये क्लिन डेव्हलपमेंट मेकॅनिसम (सी.डी.एम्) अंतर्गत कार्बन क्रेडिटची सोय केली गेली होती.[२२][२३] या कलमानुसार विकसित देशांनी अविकसित देशात हरितगृह वायूंचे उत्सर्जन टाळून विकास केल्यास त्याचा फायदा त्यांना मिळतो. उदाहरणार्थ अफ्रिकेतील एखाद्या देशात फ्रान्सने पवनचक्क्यांची निर्मिती केली व त्या देशाच्या विकासात हातभार लावला तर पवनचक्क्यांनी जेवढे हरितवायूंचे उत्सर्जन वाचवले ते फ्रान्स या देशाच्या खात्यात जमा होते[२४]. अथवा एखादा आजारी उद्योग समूह जर कारखाने बंद करत असेल तर त्या कारखान्याकडून होणारे उत्सर्जनाचे प्रमाणपत्र इतर देश अथवा इतर कंपनी विकत घेउ शकते. पूर्व युरोपात असे बरेच उद्योगसमूह होते ते १९९० च्या सुमारास चांगली कामगीरी करत होते व सोविएत संघाच्या पतना नंतर हे उद्योग समूह ढेपाळले. परिणामतः रशियामधील व पूर्व युरोपातील अश्या बऱ्याच कंपन्यांनी आपले उत्सर्जनाचे प्रमाणपत्र श्रीमंत कंपन्यांना विकणे चालू केले आहे[२५]. याला कार्बन क्रेडिट असे म्हणतात. काही टिकाकारांच्या मते ही पद्धत जवाबदारीतून पळवाट आहे व गंभीर विषयाचे बाजारीकरण केले आहे[२६]. +कविता +अरे माणसा माणसा, +कधी होशील तू माणूस? +ज्यावरी तू निर्भर, +त्यावरी झालास तू क्रूर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11999.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90c40746ba4ae3ab972a83c4591cb2dfc25bcefb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_11999.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक दूरदर्शन दिन नोव्हेंबर २१ मानला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12018.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e69de29bb2d1d6434b8b29ae775ad8c2e48c5391 diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12024.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c86dd98680c465c603932e1276ff97d041bd8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12024.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १८९०-९१ ही विल्हेल्म श्टाइनिट्स व इसिडोर गन्सबर्ग यांत झाली. न्यू यॉर्क शहरात झालेल्या या स्पर्धेत विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12032.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52ab08ece24dc966d5f7218edc4da04c998d9c98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12032.txt @@ -0,0 +1 @@ +१९२१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही होजे राउल कापाब्लांका व इमॅन्युएल लास्कर यांत झाली. क्युबाच्या हवाना शहरात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत कापाब्लांका विजयी झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12042.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d597d2d2d6579d6632ee3e055d1e5fd4a6ae180b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12042.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९५८ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिक व व्हॅसिली स्मायस्लाव यांच्यात झाली. +२४ सामन्यांच्या या स्पर्धेत बोट्विनिक आणि स्मायस्लाव दोघांनी प्रत्येकी १२ गुण मिळवले. गुणांमध्ये बरोबरी झाल्यामुळे पूर्वविजेत्या बोट्विनिकला १९५८चा विजेता ठरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12071.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd3facb8b171b9267c6308b80449384a833043eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12071.txt @@ -0,0 +1,20 @@ +जागतिक मराठी परिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात, माधव गडकरी (सन १९९४ ते १९९९) आणि राधाकृष्ण नार्वेकर (सन १९९९ ते २००२) हे या संस्थेचे कार्याध्यक्ष होते. संस्थेची रीतसर नोंदणी २४-८-२००२ला झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली. +१. २००४ - नागपूर +२. २००५ -अहमदनगर +३. २००६ - मुंबई +४. २००७ - एम्‌आय्‌टी मायर्स, पुणे--६-७ जानेवारी +५. २००८ - कला अकादमी, पणजी(गोवा)-- ४-५-६ जानेवारी +६. २००९ - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -- ३-४- जानेवारी +७. २०१० - हुतात्मा स्मृति मंदिर, सोलापूर -- २-३ जानेेवारी +८. २०११ - मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद -- ७-८-९ जानेवारी +९. २०१२ - विरार +१०. २०१३ - कालिदास कलामंदिर, नाशिक -- ५-६ जानेवारी; अध्यक्ष आशुतोष गोवारीकर +११. २०१४ - रत्‍नागिरी +१२. २०१५ - सातारा +१३. २०१६ - अमरावती +१४. २०१७ - शिवाजी नाट्यमंदिर, दादर, मुंबई +१५. २०१८ - पुणे +१६. २०१९ - नागपूर +१७. २०२० - पीएनपी नाट्यगृह चेंढरे, अलिबाग +१८. २०२३ - डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, संत तुकाराम नगर, पिंपरी +website- http://www.jagtikmarathiacademy.org[permanent dead link] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12104.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae335f9b695eddcae06728c1ccaa3ee6d1781b67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12104.txt @@ -0,0 +1,3 @@ +पहिले जागतिक संत साहित्य संमेलन हे देहू येथे २१ ते २८ दिसेंबर २००८ या कालावधीत भरले होते. हे संमेलन विश्व संत साहित्य संमेलनाहून वेगळे आहे. + +संत साहित्य संमेलन ,मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12107.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ea7bbd048ec3c47fbf89430037aaf61888c25b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12107.txt @@ -0,0 +1 @@ +जागतिक सांस्कृतिक परिषद ही एक आंतरराष्ट्रीय संस्था. जगातील लोकांमध्ये सांस्कृतिक मूल्ये, सद्भावना आणि परोपकार वाढविणे हा या संस्थेचे उद्दीष्ट आहे. १९८१ साली मेक्सिकोमध्ये याची स्थापन झाली. या संस्थेच्या वतीने मानवजातीच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी उत्कृष्ट व सकारात्मक योगदान देणाऱ्यांसाठी वार्षिक अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या नावाने जागतिक विज्ञान पुरस्कार, जोसे वास्कोन्कोलोस यांच्या नावाने जागतिक शैक्षणिक पुरस्कार तसेच लिओनार्डो दा विंची यांच्या नावाने उत्कृष्ट शास्त्रज्ञ, शिक्षक व कलाकारांना जागतिक कला पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या परिषदेच्या संस्थापक सदस्यांमध्ये अनेक नोबेल पुरस्कार विजेते समाविष्ट होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12129.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfb0a280122d50e25dba622c2a9f9bbe5ef80449 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12129.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुणक: 45°49′0″N 15°59′0″E / 45.81667°N 15.98333°E / 45.81667; 15.98333 + +झाग्रेब (क्रोएशियन: Zagreb) ही पूर्व युरोपातील क्रोएशिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. झाग्रेब शहर क्रोएशियाच्या उत्तर-मध्य भागात सावा नदीच्या काठावर वसले आहे. २०१३ साली झाग्रेब शहराची लोकसंख्या सुमारे ७.९५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ११.१२ लाख होती. क्रोएशियाचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेले झाग्रेब बाल्कन प्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. +झाग्रेबला दैदिप्यमान इतिहास लाभला असून रोमन लोकांनी येथे पहिल्या शतकामध्ये वसाहत स्थापन केली. सध्या झाग्रेब क्रोएशियामधील एक विकसित व उच्चभ्रू राहणीमान असलेले जागतिक शहर आहे. दरवर्षी सुमारे १० लाख पर्यटक झाग्रेबला भेट देतात. +रोमन साम्राज्याने अंदाजे इ.स.च्या पहिल्या शतकात ह्या भागात आंदुतोनिया नावाची वसाहत बनवली. झाग्रेब हे नाव इ.स. १०९४ मध्ये प्रथम वापरात आले. झाग्रेब ह्या शब्दाचे मूळ अज्ञात आहे व हे नाव कसे पडले ह्याबद्दल अनेक दंतकथा अस्तित्वात आहेत. १६व्या शतकामध्ये झाग्रेब क्रोएशिया व स्लाव्होनिया प्रदेशांचे राजकीय केंद्र बनले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान झाग्रेबामध्ये अनेकदा आगी लागल्या व प्लेग रोगाच्या अनेकदा साथी आल्या ज्यांमध्ये झाग्रेबची पीछेहाट होत गेली. १९व्या शतकाच्या सुरुवातीस घडलेल्या क्रोएशियन राष्ट्रीय पुनरुज्जीवनादरम्यान झाग्रेबचे महत्त्व वाढले व येथे अनेक नव्या सुधारणा घडवून आणल्या गेल्या. १८८० सालच्या झाग्रेब भूकंपानंतर पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळादरम्यान झाग्रेब प्रगतीपथावर राहिले. १९२० च्या दशकात झाग्रेबची लोकसंख्या तब्बल ७० टक्क्यांनी वाढली. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाग्रेब क्रोएशियाचे स्वतंत्र राज्य ह्या नाझी जर्मनीच्या मांडलिक राष्ट्राच्या राजधानीचे शहर होते. १९४५ ते १९९२ दरम्यान झाग्रेब युगोस्लाव्हिया देशाचा भाग होते. १९९१ ते १९९५ दरम्यान घडलेल्या क्रोएशिया स्वातंत्र्ययुद्धामध्ये झाग्रेब कोणत्याही मोठ्या नुकसानीपासून बचावले. +झाग्रेब शहर क्रोएशियाच्या उत्तर-मध्य भागात सावाच्या काठावर समुद्रसपाटीपासून ११६.७५ मीटर (३८३.० फूट) उंचीवर वसले आहे. झाग्रेब शहराचे क्षेत्रफळ ३५९.९६ चौरस किमी (१३८.९८ चौ. मैल) इतके आहे. +झाग्रेबमधील हवामान सागरी स्वरूपाचे असून येथे चारही ऋतू अनुभवायला मिळतात व चारही ऋतूंमध्ये पाउस पडतो. +झाग्रेबमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. पारंपारिक व दलद परिवहनासाठी येथे अनेक बस मार्ग, ट्राम व उपनगरी रेल्वे सेवा कार्यरत आहेत. झाग्रेबमधून क्रोएशियातील पाच प्रमुख महामार्ग जातात झाग्रेब विमानतळ हा क्रोएशियामधील सर्वात मोठा विमानतळ झाग्रेब शहरामध्ये स्थित असून क्रोएशिया एरलाइन्स ह्या क्रोएशियाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12160.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42c0f8bad942fb6cc6cd5a346f0877d5c45dea9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12160.txt @@ -0,0 +1 @@ +बौद्ध गुरू त्यांच्या अनुयायांना धम्म आणि धोरण शिकवण्यासाठी बौद्ध धम्माचे गुरू भगवान बुद्धांच्या मागील जन्माच्या काही कथा सांगतात. लोक त्यांच्याद्वारे मनोरंजन करतात, तसेच त्यांना चांगले शिक्षण देखील मिळते. त्यांना जातक गोष्टी म्हणून संबोधले गेले आहे. या कथांमधून शिकलेले धडे आजच्या संदर्भात सुद्धा बसतात. चला अशाच काही गोष्टी बघुया. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12188.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74080c127318b2901a6cddea9b5b398d4e0eaf5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12188.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९३६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे ऐतिहासिक भाषण तयार केले, मात्र या मंडळाने ते वादग्रस्त ठरवल्यामुळे प्रत्यक्षात होऊ शकले नाही. पुढे त्यांनी ते ग्रंथरूपाने प्रकाशित केले. महर्षी धोंडो केशव कर्वे इ.स. १९४८ मध्ये जाती निर्मूलन संघाची स्थापना केली होती. +"जातिभेद, जातिद्वेषनी जातिमत्सर यांचे योगाने आमचा देश कसा विभागला जात आहे, कसा भाजून निघत आहे, कसा करपून जात आहे याचेही ज्ञान राष्ट्रीय शाळेतील मुलांना मिळाले पाहिजे; जातिभेद सोडण्याची आवश्यकता किती आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना समजले पाहिजे."- लोकमान्य टिळक (बेळगावचे व्याख्यान, १९०७) [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12199.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfe257d795f6774c6eddff61430b9366697d1114 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12199.txt @@ -0,0 +1 @@ +जादूगर (अनुवाद. जादूगार) हा १९८९ चा प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि निर्मित भारतीय हिंदी भाषेतील काल्पनिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया प्रदा, आदित्य पंचोली, अमृता सिंग, अमरीश पुरी आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मेहरा आणि बच्चन यांनी या चित्रपटासाठी आठव्या आणि शेवटच्या वेळी एकत्र काम केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12248.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..124d6e47c92fbf9fb51892c55bb58d0ae6b4935d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12248.txt @@ -0,0 +1,8 @@ +जानवली नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +अरुणा नदी  · आचरा नदी  · कर्ली नदी  · केसरी  · गड नदी  · जानवली  · तिल्लारी(तिलारी) नदी  · तेरेखोल नदी  · देवगड नदी  · पियाळी नदी  · पीठढवळ नदी  · बेल नदी  · भंगसाळ नदी  · वाघोटण नदी  · शिवगंगा नदी  · शुक नदी  · सुखशांती नदी + +जानवली नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12286.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aec0ca8af4035a5f562606bb2e0f87aef94bded9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12286.txt @@ -0,0 +1,4 @@ +जानेवारी १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९ वा किंवा लीप वर्षात १९ वा दिवस असतो. + + +जानेवारी १७ - जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - (जानेवारी महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12293.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24148d8d39fbea989156d6998ccabbdc02731cfc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12293.txt @@ -0,0 +1,4 @@ +जानेवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५ वा किंवा लीप वर्षात २५ वा दिवस असतो. + + +जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12307.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4aaa73c4c17b1c72311135938a5889cc4d9d119 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12307.txt @@ -0,0 +1,2 @@ + जानोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12312.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f42f4e1b828472f58e0ef1ccf105b5eb651c8953 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12312.txt @@ -0,0 +1,3 @@ +जान्हवी कपूर (६ मार्च,१९९७, मुंबई) ही एक हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आहे. +चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची जान्हवी कपूर ही कन्या आहे. +२०१८ साली प्रदर्शित झालेला धडक हा जान्हवी कपूरचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12315.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b43fb410aef652af970ae46f7a2a347d4ba6ee35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12315.txt @@ -0,0 +1,2 @@ +जपानी भाषा (日本語) ही जपानची अधिकृत भाषा आहे. सुमारे १२,५०,००,००० व्यक्ती ही भाषा बोलतात. ही भाषा बोलणारे मुख्यत्वे जपानमध्ये राहणाऱ्या व जपानी वंशाच्या व्यक्ती आहेत. जपानी भाषेत एकूण ३ प्रकारच्या लिपी आहेत. ह्या ३ लिपी म्हणजे हिरागाना, काताकाना व कांजी होय. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12319.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9df4eb1cb8aa7c071d79adf48bf8baf183450b64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12319.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या उत्तर प्रांतामधील जाफना हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,०२५[३] वर्ग किमी आहे. २००७ च्या अंदाजानुसार जाफना जिल्ह्याची लोकसंख्या ६,५०,७२०[४] होती. + +[५] +जाफना जिल्हयात १ महानगरपालिका, ३ नगरपालिका, १३[२] प्रदेश्य सभा आणि १५ विभाग सचिव आहेत. १५ विभागांचे अजुन ४३५[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12339.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e7379e2c57e2192f81b10968648545a626c53d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12339.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामखेड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12368.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4905b9c92fc8b38fa539d1e2c638009db4b8f4c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12368.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12418.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d22d0cb369e707152b4b78b1ad0f0e01aeaa5870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12418.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामळेपाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12423.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1fb0f4b4535a75c13eb3ef9a18dd14d44fdf769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12423.txt @@ -0,0 +1,2 @@ + जामशेतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12432.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a565e5d304981fab8cf5d056c277d01b8fb39d24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12432.txt @@ -0,0 +1,2 @@ +जामुनमाथा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12437.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1a80702c3f48b3e015ba686983fff1b93111f99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12437.txt @@ -0,0 +1 @@ +जाम्हळापाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12449.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..138b8f5f11628a58ecab04ee6b6d2704bc9ac54b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12449.txt @@ -0,0 +1,7 @@ +वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica fragrans, मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणाऱ्या अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स'(Myristica fragrans)होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात. +जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. याचा आकार अंडाकृती असून ते २० ते ३० मि.मी. (०.८ ते १ इंच) लांब आणि १५ ते १८ मि.मी. (०.६ ते ०.७ इंच) रुंदीचे असते. त्याचे वाळल्यावर वजन ५ ते ७ ग्रॅम (०.२ ते ०.४ औंस) होते. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये अनेकदा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे. +याव्यतिरिक्त तैलार्क, तैलीय रेसिने, जायफळाचा स्निग्धांश (बटर) इत्यादी व्यापारी उत्पादने या झाडापासून मिळतात. +जायफळ किसणीवर सहज किसता येते, आणि सहाणीवर उगाळता येते. +जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) हा घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री उत्तम झोप येण्यासाठी जायफळ घातलेला पदार्थ उपयोगी पडतो. नाटकाच्या किंवा संगीताच्या कार्यक्रमाच्या मध्यांतरात वेलदोडा-जायफळ घातलेली काॅफी आवर्जून पितात. +भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. +मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रॅनडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बॉंबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या जायफळाच्या इतर प्रमुख जाती होत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1245.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1cfb6460cb3ce157cd499cbc6a4daad9e0744a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1245.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणेशपूर बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12467.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a898b936c0cd5097c000b2f642637c37f7a209e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12467.txt @@ -0,0 +1,2 @@ +जारूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12493.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcb1783bcc10fbf0e2d6eb0c032da56f023e19a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12493.txt @@ -0,0 +1,27 @@ + + +जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. +मराठवाड्यातील कुंडलिका नदीच्या काठी वसलेले जालना हे शहर व्यापारी केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. धनवान मोहम्मदच्या चपळ व्यावसायिक कौशल्यामुळे शहराचा उदय झाला, ज्याने या स्थानाची अफाट क्षमता ओळखली आणि त्याचा फायदा करून घेतला. त्यांच्या आश्रयानेच जालना नावारूपास आले आणि विणकामाची प्राचीन कलाकुसर (जुलाहा) येथे भरभराटीस आली, ज्यामुळे शहराची प्रतिष्ठा आणि समृद्धी वाढली. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामशाही राज्‍याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर तो छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. +जालना हा छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणी जिल्हा व बुलढाणा जिल्‍हा असून, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला, जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे. +जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे. राज्‍यातील मुख्‍य शहरे देखील जालन्याशी राज्‍य महामार्गांनी जोडलेली आहेत. जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. +जालना जिल्‍ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्‍ती संग्राम महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. जनार्दन मामा नागापूरकर यांनी मातृभूमीसाठी आपल्‍या प्राणांची आहुती दिली आहे. हा जिल्हा संकरित बियाणे-प्रक्रिया सारख्या कृषि-आधारित उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेंजो शीतल हे संकरित बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. +जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मि.मी. इतके आहे. तरीसुद्धा अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो. जिल्ह्याची ७५% जमिनीवर खरीप पिके निघतात, तर त्यांतली ४०% रब्बी पिकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये, कापूस ही प्रमुख पिके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. बिडीचेही कारखाने आहेत. +जालना जिल्हा राज्याच्या मध्यभागी येत असल्याने केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने जालना शहराजवळील इंदेवाडी येथे उपग्रह अनुश्रवण भूकेंद्र ऊभारले आहे. अंतराळात सोडलेल्या उपग्रहांशी सातत्याने संपर्क ठेवणे सोईचे ठरते. +२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७७१८ किमी२ असून ते महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत २.५१ % आहे. एकूण क्षेत्रफळाच्या १.३२ % म्हणजे १०२ चौ.कि.मी क्षेत्रफळ नागरी विभागाचे व उरलेले ९८.६८ % म्हणजे ७६१६ किमी२ क्षेत्रफळ ग्रामीण विभागाचे आहे. प्रशासकीय सोयीसाठी या जिल्ह्यात भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा असे एकूण ८ तालुके असून, या आठ तालुक्याच्या आठ तहसिलींकरिता चार उपविभाग असून, प्रत्येक उपविभागासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय, जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे आहे.  प्रत्येक तहसीलस्तरावर एक तहसील कार्यालय व एक पंचायत समिती कार्यालय आहे. जिल्हास्तरावर जिल्हापरिषद असून त्यांच्या अधिपत्याखाली ८ पंचायत समित्या कार्यरत आहेत. +जनगणना २०११ नुसार जिल्ह्यात एकूण ९७१ गावे असून त्यापैकी ९६३ गावे वस्ती असलेली व ८ गावे ओसाड आहेत. जिल्ह्यात ८०६ स्वतंत्र ग्रामपंचायती व १५७ गटग्रामपंचायती आहेत. जिल्हा मुख्यालय जालना येथे असून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध खात्यांची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. जिल्ह्यात जालना, अंबड परतूर व भोकरदन या चार ठिकाणी नागरी क्षेत्र असून त्यासाठी नगरपरिषदा आहेत. जाफ्राबाद, बदनापूर, मंठा व घनसावंगी या तहसीलच्या ठिकाणी नगरपंचायती आहेत. जालना नगरपरिषद ‘अ’ वर्गीय असून अंबड, परतूर, भोकरदन, या तीन नगरपरिषदा ‘क’ वर्गीय आहेत. जालना जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन परतूर व मंठा या पाचही ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहेत. +जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदी अंदाजे ६० कि.मी. इतकी जिल्ह्यातून वाहते. त्यामुळे जिल्ह्याचा दक्षिण भाग गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो. दुधना व गल्हाटी या गोदावरीच्या उपनद्या मध्य भागातून तर उत्तर भागातून पूर्णा, खेळणा व गिरजा या उपनद्या वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातून वाते. +गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते. गोदावरी नदी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून जिल्ह्यात प्रवेश करते. तिचा जिल्ह्यातील प्रवास अंबड व परतूर तालुक्याच्या दक्षिण सीमा प्रदेशातून होतो. कुंडलिकाने जिल्ह्याची संपूर्ण दक्षिण सीमा सीमित केली आहे. ती जालना व बीड या दोन जिल्ह्यांमधील प्रमुख उपनदी असून ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अंबड तालुक्यात प्रवेशते व अंबड तालुक्याच्या दक्षिण सीमा भागात गोदावरीस मिळते. +छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठ्याच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते. ही नदी भोकरदन व जाफ्राबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात प्रवेश करते. खेळणा, गिरजा, जुई, जीवरेखा, धामना या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे खेळणा नदीकाठचे तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध आहे. +दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पुढे परभणी जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या जालना जिल्ह्यातील दुधनेच्या प्रमुख उपनद्या होत. +जालना जिल्ह्यातील जमीन सुपीक व काळी असून कापसाच्या पिकासाठी योग्य आहे. जालना, बदनापूर, भोकरदन व जाफ्राबाद या तहसीलींमधील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या भागात प्रामुख्याने खरीपाची पिके घेतली जातात. जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेय भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलींमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापसाचे व रब्बीचे पीके चांगल्या प्रमाणात येते. जिल्ह्याच्या उत्तर भागात विहिरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असून भूगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते. ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते. +जिल्ह्यात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असून उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, छत्रपती संभाजीनगर, यांचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र १०१.१८ चौ. कि.मी. आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते १.३१% येते. महाराष्ट्र राज्यात ५२१४ हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असून त्याची भौगोलिक क्षेत्राची टक्केवारी १६.९५ % आहे. राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्ह्याच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त ०.१२ % येते. यावरून जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र खूपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमिनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे. पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने जंगलव्याप्त क्षेत्र साधारणपणे ३३% असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्र अतिशय कमी आहे. +विद्युत निर्मितीचा एकही प्रकल्प या जिल्ह्यात नाही. राज्य विद्युत मंडळामार्फत कोयना, पारस, परळी अशा नजीकच्या प्रकल्पापासून वीज पुरवठा केला जातो. जिल्ह्यात चारही शहरांचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. जिल्ह्यात १०० % विद्युतीकरणामुळे विजेची मागणी वाढत असून, २,२७,००० कनेक्शने देण्यात आली आहेत. +जिल्ह्यात एकूण ११६ नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या २६६७ इतकी आहे. त्यापैकी १४ कारखाने बंद आहेत. २००८ मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या १६५ होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी २० चालू कारखाने असून त्यात २२९ कामगार आहेत. मूलभूत लोह व पोलादाचे उत्पादन करणारे ३४ चालू कारखाने असून त्यांत १५१९ कामगार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांमधून २००८ साली कामगारांनी काम केलेल्या श्रमदानांची संख्या ४.७३ लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे. +१९९८ नंतर आर्थिक गणना २००५ मध्ये घेण्यात आली. १९९८ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळुन एकूण ४०,४७७ उद्योग आहेत. त्यापैकी २९,८३० स्वयंकार्यरत उद्योग तर १०,६४७ आस्थापना होत्या. २००५ च्या गणनेनुसार जिल्ह्यात कृषि व बिगर कृषि उद्योग मिळून एकूण ६०,१८३ उद्योग आहेत. त्यापैकी ३५,८४८ स्वयंकार्यरत उद्योग तर २४,३३५ आस्थापना आहेत. मालकीच्या प्रकारानुसार सर्वात जास्त म्हणजे ५५,३२८ खाजगी, ४,३७७ सार्वजनिक व ४७८ सहकारी उद्योग आहेत. खाजगी उद्योगाची एकूण उद्योगाशी टक्केवारी ९१.९२ % येते. या उद्योगापैकी ४४,३५० (७३.६८%) ग्रामीण तर १५,८३३ (२६.३२%) नागरी भागात आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांची उद्योगाचे मालक म्हणून एकूण संस्थेची टक्केवारी अनुक्रमे ७.४४ व ३.९० येते. जागेविरहित कार्यान्वित असलेल्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी ३०.५३ आहे. शक्तीवर चालणाऱ्या उद्योगांची एकूण उद्योगांशी टक्केवारी १२.५४ येते. जिल्ह्यात या गणनेनुसार १,६७,९२० कामगार आहेत. त्यापैकी ९४,२९५ (५६.१५ %) वेतनावर काम करणारे आहेत. प्रतिआस्थापना कामगारांची सरासरी संख्या ७ आहे. जिल्ह्यात दर लाख लोकसंख्येमागे आस्थापनांची संख्या १,५१० आहे. +जालना जिल्ह्यात १,५८९ प्राथमिक २१७ माध्यमिक व ३० उच्च माध्यमिक शाळा होत्या त्यापैकी बहुतांश प्राथमिक शाळा ग्रामीण भागात आहेत. दर लाख लोकसंख्येमागे ९९ प्राथमिक तर १५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वर्ष २००९-१० मध्ये जिल्ह्यात ४२ महाविद्यालये असून त्यातील विद्यार्थ्यांची संख्या ९,३५४ आहे. एकूण ४,०७,८२९ विद्यार्थ्यांपैकी ५७.६४ % विद्यार्थी प्राथमिक शाळांत, ३९.९१ % विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत तर उर्वरित २.४५ % विद्यार्थी महाविद्यालयांत आहेत. जिल्ह्यासाठी प्राथमिक शाळेतील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे, व माध्यमिक शाळांमधील प्रति शिक्षकी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३४ आहे. +जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा राज्य शासन, स्थानिक संस्था व खाजगी संस्थामार्फत पुरविण्यात येते. जिल्ह्यात १२ रुग्णालये, १२ दवाखाने व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत होती. या सर्व संस्थांमधून १,१६३ खाटांची सोय होती. त्यात ७२,१०० आंतर रुग्ण व ७,४०,३०० बाह्य रुग्णांनी उपचार घेतले. सामान्य रुग्णालय, जालना यांचे अंतर्गत ८ ग्रामीण रुग्णालये आहेत. ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेमार्फत चालविली जातात. १,४७,००० लोकसंख्येसाठी १ रुग्णालय तर ४०,३२४ ग्रामीण लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र व दर लाख लोकसंख्येमागे ७२ खाटा असे प्रमाण आढळते. +२०११ च्या जनगनणेनुसार जालना जिल्हातील धर्मनिहाय लोकसंख्या +जालना जिल्ह्यात महत्त्वाची / प्रसिद्ध पर्यटन केंद्रे आहेत त्यातील काही धार्मिक तीर्थक्षेत्रे, यात्रास्थळे आहेत. जालना शहराची मुघल कालीन जवळपास इ.स. ४५० वर्षापूर्वीची काली मस्जिद, शरीफ जैनउल्ला शाह साहब रहमतुल्ला आणि बाबुल शाह रहमतुल्ला मियासाहेब दारगाह, राजाबाग सवार दारगाह, मंमादेवी मंदिर, शनिमंदिर, आनंदस्वामी मठ, इंग्रज काळातील ख्रिस्ती धर्मीय क्राईस्त चर्च, दुर्गामाता मंदिर प्रसिद्ध असून, अंबड येथे मस्त्याच्या आकारातील डोंगरावर मत्स्योदरी देवीचे हेमाडपंथी मंदिर असून, अंबड येथे जवळपास इ.स. ४०० वर्षापूर्वीचा चौघडा व कल्याणस्वामींचा मृदुंग तसेच वेणूबाईचा तानपुरा संगीतप्रेमींनी केलेल्या संग्रहात आढळतो. अंबड पासून १५ कि.मी. परांडा ता.अंबड जि. जालना येथे हजरत सैय्यद हाफिज अलाउद्दीन जिया चिश्ती रहमतुल्लाह अलाही उर्फ सकलाधी बाबा यांची दर्गा आहे व अंबड तालुक्यातील (पराडा वनारसी भारती बाबा बारा जोतीलिंग पराडा येथे खूप मोठे मंदिर आहे व येथे दिवाळीच्या वेळेस सप्ताह असतो). शिवाय रवना पराडा ता. अंबड येथे प्रसिद्ध दर्गा सकलाधी बाबा असून तेथे दरवर्षी मोठा ऊरुस भरतो. गणपती राजूर येथे आहे. (घनसांवगी तालुक्यातील जांमसमर्थ येथील. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असून, त्यांचे मंदिरही आहे). हेलस तालुका मंठा हे शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे गाव आहे. भोकरदन तालुक्यातील अन्वा या गावात पुरातन भव्या हेमाडपंथी शिवपंदिर असून, येथे कोरीव शिल्पहेी आहेत. वालसावंगी येथील चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे. तसेच येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रसिद्ध आहे. रोहिलागड हा जालना जिल्ह्यातील अर्धवट मानला जाणार किल्ला आहे तर मस्तगड हा एक मुघल कालीन किल्ला असून येथे नगरपालिके चे जुने कार्यालय आहे. +समुद्रकिनाऱ्यापासून अधिक अंतरावर असलेल्या व खंडांतर्गत स्थान लाभलेल्या या जिल्ह्याचे हवामान स्वाभाविकच विषम व कोरडे आहे. येथील उन्हाळा अतिशय कडक असून हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. एप्रिल-मे महिन्यात तापमान ४१ सेल्सिअसच्या पुढे जाते दैनिक व वार्षिक तापमानकक्षेतील फरक अधिक असतो. तौलनिकदृष्टया जिल्ह्यातील पर्जन्यप्रमाण कमी आहे. जिल्ह्यात सरासरी अवघा ४५ से. मी. इतका कमी पाऊस पडतो. त्यातही पावसाचे वितरण असमान आहे. पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते. अंबड, परतूर, व मंठा या तालुक्यांमध्ये तुलनात्मकदृष्टया अधिक पाऊस पडतो. तर जाफ्राबाद, भोकरदन तालुक्यात कमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यास अल्प प्रमाणात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचाही लाभ होतो. +मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे जालना जिल्ह्यातील रोजगाराचे प्रमुख साधन शेती हे आहे. हा जिल्हा देशात मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. अलीकडेच या जिल्ह्यात ड्रायपोर्ट उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ५०० हेक्टर क्षेत्रावर हे प्रकल्प उभारला जात आहे. मराठवाड्यातील शेतमाल व औद्योगिक उत्पादने थेट मुंबईतील न्हावा शेवा पोर्ट ट्रस्टपर्यंत पोहोचविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या ड्रायपोर्ट जवळून मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तयार केला जाणार आहे. त्याद्वारे उत्पादने थेट मुंबईपर्यंत पोचविली जातील. +कुंभार पिंपळगाव, रांजनी, जाफ्राबाद, तीर्थपुरी, नेर, परतूर, मंठा,आष्टी,(वाटूर फाटा) राजूर, (रामनगर सा.का.) सेवली. पिंपळगाव (रेणूकाई), वालसावंगी, अंबड, डांबरी(विरेगाव) घनसावंगी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12497.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62b51e2584b8e892b9fa2991cd6276694661c148 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12497.txt @@ -0,0 +1,3 @@ +जालना हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यामधील ३ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. यामधील सिल्लोड हा सर्वात महत्वपूर्ण मतदारसंघ आहे. +भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ Archived 2009-05-17 at the Wayback Machine. +===२०१४ लोकसभा जालना भोकरदन। आमदार diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12498.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5df732aa9fc217b34442b4563a5a10148d487eea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12498.txt @@ -0,0 +1,2 @@ +जालना विधानसभा मतदारसंघ - १०१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, जालना मतदारसंघात जालना जिल्ह्याच्या जालना तालुक्यातील वाघरुळ जहागीर, रामनगर, जालना (ग्रामीण) ही महसूल मंडळे आणि जालना नगरपालिका यांचा समावेश होतो. जालना हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कैलास किसनराव गोरंट्याल हे जालना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_125.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..103b41e3542439f2071c7007e44aff788ba3d1d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_125.txt @@ -0,0 +1,32 @@ +खुलशी हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील गाव आहे. +हे गाव ४४९ हेक्टर क्षेत्राचे असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ६३ कुटुंबे व एकूण ३३५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर ५३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १६५ पुरुष आणि १७० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १२ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६७४० [१] आहे. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा,एक शासकीय प्राथमिक शाळा आहे. सर्वात जवळील कनिष्ठ माध्यमिक शाळा भुतोंडे येथे ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील माध्यमिक शाळा वाजेघर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा व पदवी महाविद्यालय विंझर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा,पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय,वैद्यकीय महाविद्यालय,व्यवस्थापन शिक्षण संस्था आणि अपंगांसाठी खास शाळा भोर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात नळाच्या किंवा हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात गटारव्यवस्था व सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध नाही.सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील मोबाईल फोन सुविधा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील शासकीय बस सेवा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील सहकारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील स्वयंसहाय्य गट ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना व अंगणवाडी पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +प्रतिदिवस आठ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत : +खुलशी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते : diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12514.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adfece0b1b04fc0be44535b8ae5306dc62a50b59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12514.txt @@ -0,0 +1,2 @@ +जालियनवाला बाग भारताच्या पंजाब राज्यातील अमृतसर शहराचा एक भाग आहे. एप्रिल १३, इ.स. १९१९ रोजी ब्रिटिश पोलिसांनी तेथे भरलेल्या सभेतील निःशस्त्र नागरिकांवर गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले.या घटनेला २०१९ साली १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. +कवयित्री सुभद्राकुमारी चौहान रचित शोकगीत - जालियानवाला बाग में वसंत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12523.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa12668af696b76a33251c451d8fe192c06b042b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12523.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°48′0″N 13°2′0″E / 47.80000°N 13.03333°E / 47.80000; 13.03333 + +जाल्त्सबुर्ग हे ऑस्ट्रिया देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. जाल्त्सबुर्ग शहर ऑस्ट्रियाच्या पश्चिम भागात जर्मनीच्या सीमेवर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12525.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc69a572c6f461ef5f52c6ecf8fc18adfe9d2507 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12525.txt @@ -0,0 +1,2 @@ + जाळका हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12561.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..249469b3ea17e80ca5cf7b9e502e1a76f28234b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12561.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12594.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd6c49e48b0c21c1a3692378b24932dc7d292423 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12594.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +'जावा' शब्दाशी संबंधित पुढील लेख उपलब्ध आहेत: +अ* भाषा जावा - जावा बेटावर बोलली जाणारी एक भाषा diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12596.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b2f00a730122b65c7c6e0cf06b3999d6be20f56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12596.txt @@ -0,0 +1,21 @@ +जावा ही एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज (संगणकीय भाषा) आहे. जावा ही 'सन मायक्रो सिस्टिम' ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली. जावामध्ये एकदा लिहिलेला प्रोग्राम कुठल्याही मशीनवर कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येतो. इंटरनेटशी संबंधित असल्याने जावाचा प्रसार शिक्षणक्षेत्र, करमणूक क्षेत्र व मल्टिमिडियाच्या क्षेत्रात वेगाने होत आहे. यात प्रोग्राम लिहिणे अधिक सोपे जाते. यूजरने दिलेल्या सूचनांनुसार संगणक प्रोग्राममध्ये स्वतःहून बदल घडवून आणतो. +जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे हाताळण्याइतक्या लहान कॉंप्युटर ('Handheld computing devices') व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो. +जावाचे मुख्य उद्दिष्ट्य तिच्या 'एकदा लिहा, सर्वत्र वापरा' अर्थात 'Write once, run everywhere' ह्या ब्रीदवाक्यातून ध्वनीत होते. याचा अर्थ 'जावामध्ये एकदा तयार केलेले सॉफ्टवेर, जावा असलेल्या दुसऱ्या कुठल्याही कॉंप्युटर सिस्टिमवर चालते' असा आहे. जावा ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ संगणक आज्ञावली आहे. म्हणजे जावातील सर्व आज्ञा विशिष्ठ वर्गात लिहिल्या जातात. +मग या वर्गाची वस्तू (ऑब्जेक्ट) तयार करून आपल्याला त्यातील आज्ञा कार्यान्वित करता येतात. अश्या कितीही वस्तू आपण तयार करू शकतो म्हणूनच जावा ही कोड-पुनर्वापराला मदत करते. +एका प्राथमिक आज्ञावलीचे उदाहरण: +हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello World" अशी अक्षरे दिसतील. +एका प्राथमिक आज्ञावलीचे उदाहरण: +हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Welcome to World of Core Java Programming" अशी अक्षरे दिसतील. +ॲपलेट म्हणजे एक जावा प्रोग्राम जो वेब ब्राऊजरमधे चालतो. +2. ऍपलेट एक संपूर्ण कार्यात्मक जावा ऍप्लिकेशन असू शकते कारण त्याच्याकडे संपूर्ण जावा एपीआय आहे. +3. ऍपलेट आणि स्टॅंडअलोन जावा ऍप्लिकेशनमधील काही महत्त्वाच्या फरक आहेत, ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे - ऍपलेट जावा क्लास आहे जे java.applet.pleple class वाढवते. +4. ऍपलेटवर मुख्य () पद्धत लागू केली जात नाही, आणि ऍपलेट क्लास मुख्य () परिभाषित करणार नाही ॲप्पलेट्स एका HTML पृष्ठामध्ये एम्बेड करण्यासाठी डिझाइन केले आहेत. +5. एखादे ऍपलेट असणारे एक HTML पृष्ठ पाहताना, ऍपलेटसाठीचा कोड वापरकर्त्याच्या मशीनवर डाऊनलोड केला जातो. ऍपलेट पाहण्यासाठी एक JVM आवश्यक आहे JVM हे एकतर वेब ब्राऊजरचे प्लग-इन किंवा वेगळे रनटाइम पर्यावरण असू शकते. +6. वापरकर्त्याच्या मशीनवरील JVM ऍपलेट क्लासचे उदाहरण बनवते आणि ऍपलेटच्या जीवनकाळात विविध पद्धती वापरते ऍपलेट्सचे कडक सुरक्षा नियम आहेत जे वेब ब्राउझरद्वारे लागू केले जातात. +7. ऍप्लेटची सुरक्षा बऱ्याचदा सॅन्डबॉक्सची सुरक्षा म्हणून ओळखली जाते, ऍप्लेटची तुलना वेगवेगळ्या नियमात सॅंडबॉक्समध्ये खेळत असलेल्या मुलाशी केली जाते. इतर वर्ग जे ऍप्पलेटच्या गरजा एका एकल जावा आर्काइव्ह (जेएआर) फाइलमध्ये डाउनलोड करता येतील. +8. ऍप्लेटचा लाइफ सायकल ऍपलेट क्लासमच्या चार पद्धतीमुळे आपण जी फ्रेमलेट तयार करतो ज्यावर आपण गंभीर ऍपलेट तयार करता - init - आपल्या ऍपलेटसाठी आवश्यक असलेली सर्वप्रकारे ही पद्धत आहे. +9. हे ऍपलट टॅगच्या आत परम टॅग्जवर प्रक्रिया केल्याच्या नंतर म्हटले जाते. +10. start - ही पद्धत ब्राउझरला init पद्धतीस कॉल केल्यानंतर आपोआप कॉल केला जातो. जेव्हाही पृष्ठावर ऍप्लेट असलेल्या पृष्ठावर परत येते तेव्हा हे इतर पृष्ठांवर परत गेल्यानंतर देखील म्हटले जाते. +11. थांबवा - ही पद्धत आपोआप नावावली जाते जेव्हा उपयोक्ता पृष्ठ बंद करतो ज्यावर ऍपलेट बसते. म्हणून, त्याच ऍपलेटमध्ये वारंवार बोलावले जाऊ शकते. +12. नष्ट करा - ही पद्धत केवळ तेव्हा म्हटले जाते जेव्हा ब्राउझर साधारणपणे बंद होते ऍपलेट्स एका एचटीएमएल पृष्ठावर जगण्यासाठी असतात, कारण ऍपलेट असलेल्या पृष्ठावरून वापरकर्त्याने पृष्ठ सोडून दिल्यानंतर आपण सहसा स्रोत मागे सोडू नये. पेंट +a. प्रारंभ () पद्धतीनंतर ताबडतोब आक्षेप घेतला जातो, आणि कोणत्याही वेळी ॲपप्लेटला ब्राउझरमध्ये स्वतःला पुन्हा रंगण्याची आवश्यकता असते. पेंट () पद्धत प्रत्यक्षात java.awt पासून वारशाने आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12604.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27d4b23c4c85afb66782783d6783ede4a22a4ea4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12604.txt @@ -0,0 +1,2 @@ +जावा ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा इंडोनेशियाच्या जावा बेटावरील प्रमुख भाषा आहे. इंडोनेशियामधील सुमारे ७.५५ कोटी लोक (एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के) ही भाषा वापरतात. इतक्या मोठ्या संख्येने भाषिक असताना देखील जावाला इंडोनेशियामध्ये अधिकृत दर्जा नाही. राष्ट्रीय धोरणांनुसार येथे बहासा इंडोनेशिया ही एकमेव राजकीय भाषा आहे. +बासा जावा मलायो-पॉलिनेशियन भाषासमूहामध्ये असली तरी ह्या गटामधील इतर भाषांसोबत फारसे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12643.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aa6642a922f2797b2487eb46859a6b856ed95e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12643.txt @@ -0,0 +1 @@ +काही कामांच्या बाबतीत एखादी कंपनी संस्था कार्यालय यांनी घेतलेले निर्णय सर्व सभासदांपर्यंत आणि काही वेळा सर्व जनतेपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. विशेषतः निवडणूका diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12646.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9eb0e8e553c71567b9a87a9e2d9696c6d12fbecd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12646.txt @@ -0,0 +1,2 @@ +जाहूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1266.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..412ffe40843399926401bdcf43d605cb50f15bfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1266.txt @@ -0,0 +1,2 @@ + गणोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12677.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea707f6e59238254d797f171874d7b7155f22211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12677.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्याँबातिस्ता बेसिल (फेब्रुवारी, १५६६ - फेब्रुवारी, १६३२) हा इटालियन कवी, दरबारी आणि परीकथा संग्राहक होता. त्याच्या संग्रहात अनेक सुप्रसिद्ध युरोपियन परीकथांचे सर्वात जुने रेकॉर्ड केलेले प्रकार समाविष्ट आहेत.[१] +त्याचा जन्म गुलियानो येथे नेपोलिटन मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. बेसिल हा व्हेनिसच्या राजासह विविध इटालियन राजपुत्रांचा दरबारी आणि सैनिक होता. बेनेडेट्टो क्रोसच्या मते त्याचा जन्म १५७५ मध्ये झाला होता, तर इतर स्त्रोतांच्या मते फेब्रुवारी १५६६ आहे. व्हेनिसमध्ये त्याने कविता लिहायला सुरुवात केली. नंतर तो नेपल्‍सला परत आला आणि अ‍ॅव्हेलिनोचा राजपुत्र डॉन मारिनो दोन कॅराकिओलो याच्या आश्रयाखाली दरबारी म्हणून काम करण्‍यास सुरुवात केली. ज्यांना त्याने आपला आदर्श ल'अरेतुसा (१६१८) समर्पित केला. त्याच्या मृत्यूच्या वेळी तो "काउंट" कॉन्टे डी टोरोनच्या रँकवर पोहोचला होता. +बेसिलची सर्वात जुनी साहित्य निर्मिती १६०४ मधील त्याचा मित्र नेपोलिटन लेखक ज्युलिओ सीझर कॉर्टेस यांच्या वायसीडच्या प्रस्तावनेच्या रूपात आहे. पुढच्या वर्षी त्याचा विलानेला स्मोर्झा क्रुडेल अमोर संगीतासाठी तयार झाला. १६०८ मध्ये त्याने त्याची कविता इल पिआंटो डेला व्हर्जिन प्रकाशित झाली. +लो कुंटो दे ली कुंटी ओव्हरो लो ट्रॅटेनिमिएंटो डी पेसेरिले ("द टेल ऑफ टेल्स, किंवा एंटरटेनमेंट फॉर लिटल वनस"), ज्याला इल पेंटामेरोन असेही म्हणतात. हा दोन खंडांमध्ये मरणोत्तर प्रकाशित झाला. हा एक नेपोलिटन परीकथांचा संग्रह लिहिल्याबद्दल त्याला प्रामुख्याने लक्षात ठेवले जाते. १६३४ आणि १६३६ मध्ये इटलीतील नेपल्स येथे त्याची बहीण ॲड्रियाना यांनी जियान ॲलेसिओ अब्बातुटिस या टोपणनावाने. नंतर ते पेंटामेरोन म्हणून ओळखले जाऊ लागले. काही काळ दुर्लक्षित असले तरी, ब्रदर्स ग्रिमने परीकथांचा पहिला राष्ट्रीय संग्रह म्हणून त्याची प्रशंसा केल्यानंतर या कामाकडे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधले गेले.[२] यापैकी अनेक परीकथा अस्तित्वात असलेल्या सर्वात जुन्या ज्ञात रूपे आहेत.[३] त्यामध्ये रॅपन्झेल आणि सिंड्रेलाच्या सर्वात प्राचीन युरोपीय आवृत्त्या समाविष्ट आहेत ज्यात सिंड्रेलाची चीनी आवृत्ती ८५०-६० एडी पासूनची आहे.[४] +जिआम्बॅटिस्टा बेसिलने नेपल्‍सच्‍या राज्‍याच्‍या राज्‍यांच्या दरबारात बराच वेळ घालवला. पेंटामेरोनच्या कथा बॅसिलिकॅटाच्या जंगलात आणि किल्ल्यांमध्ये विशेषतः एसेरेन्झा शहरात रचल्या गेल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12680.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12680.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12687.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f9d8446b6aa9bb49485c88453955611e913cc89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12687.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिओ प्लॅटफॉर्म्स ही एक भारतीय बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. ही रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. २०१९ मध्ये स्थापित, ती भारतातील सर्वात मोठी मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आणि रिलायन्सच्या इतर डिजिटल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी म्हणून काम करते. [१] +एप्रिल २०२० पासून, रिलायन्स इंडस्ट्रीजने कंपनीतील ३२.९७% इक्विटी स्टेक विकून १,५२,०५६ कोटी (US$३३.७६ अब्ज) उभारले आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12690.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c87a9bb16d8d8853eecd678ebba3ca63f8caf31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12690.txt @@ -0,0 +1,8 @@ +जिओ सिनेमा ही एक भारतीय सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन-डिमांड ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग सेवा आहे जी TV१८ च्या Viacom १८ उपकंपनीच्या मालकीची आहे. ५ सप्टेंबर २०१६ रोजी लाँच झालेल्या, जिओ सिनेमा च्या कंटेंट लायब्ररीमध्ये चित्रपट, टेलिव्हिजन शो, वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओ, डॉक्युमेंट्री आणि क्रीडा यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये JioCinema आणि Viacom१८ मधील विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, Viacom१८ ने तिचा सर्व स्पोर्टिंग कंटेंट Voot वरून जिओ सिनेमा वर हलवला, जे नंतर नेटवर्कचे डिजिटल स्पोर्टिंग डेस्टिनेशन बनले. मोबाइल अॅप Android आणि iOS डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. +२०१६ मध्ये जिओ च्या सार्वजनिक लॉन्चसह ५ सप्टेंबर रोजी जिओ सिनेमा लाँच करण्यात आले. जिओ सिनेमा हे जिओ प्लॅटफॉर्मच्या मालकीचे इतर अॅप्स ( JioTV, JioSaavn, JioNews, JioMart, JioMeet, JioChat, आणि JioTalks ) सोबत केवळ Jio वापरकर्त्यांसाठी प्रदान केलेल्या अॅप्सपैकी एक आहे. +जिओ सिनेमा पूर्वी फक्त Google Play Store [१] आणि iOS App Store वर उपलब्ध होता, [२] तथापि, अधिकृत लाँच झाल्यानंतर एका वर्षानंतर आणि त्यानंतर JioPhone [३] आणि TV वर वेब आवृत्ती [४] [५] लाँच केली. +जिओ सिनेमा मध्ये ALTBalaji, Paramount Pictures, Zee Entertainment Enterprises, Viacom18, Shemaroo Entertainment, Balaji Motion Pictures, Sun NXT, SonyLIV आणि इतर यांसारख्या भागीदारांकडून एकत्रित सामग्री आहे. +डिसेंबर २०१८ मध्ये, जिओ सिनेमा ने जिओ सिनेमा अॅपमध्ये Disney कंटेंट ऑफर करण्यासाठी Disney India [६] [७] [८] सह भागीदारी केली. डिस्ने + हॉटस्टार भारतात आणल्यानंतर डिस्नेने या करारातून माघार घेतली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये, सन टीव्ही नेटवर्कसह ४,००० हून अधिक चित्रपटांचे आयोजन केले जाईल.  सन NXT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे [९] [१०] [११] [१२] ४ दक्षिण भारतीय भाषांमध्ये: तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम . +जिओ सिनेमा चा नेटफ्लिक्स आणि Amazon Prime Video सारख्या अनेक स्पर्धकांमध्ये ७% मार्केट शेअर आहे ज्यांचा प्रत्येकी २०% मार्केट शेअर आहे, Disney+ Hotstar चा १७% मार्केट शेअर आहे, ZEE5 चा ९% मार्केट शेअर आहे, ALTBalaji . आणि प्रत्येकी ४% मार्केट शेअरसह SonyLIV आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा १९% मार्केट शेअर आहे. [१३] +१६व्या IPL च्या सुरुवातीच्या आठवड्यात, जिओ सिनेमा ने १४७ कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज (१.४७ बिलियन) ने कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा विक्रम मोडला आणि तो Disney+ Hotstar वरील १५ व्या IPL (पूर्ण हंगाम) च्या संपूर्ण व्ह्यूअरशिपपेक्षा जास्त आहे. +JioCinema च्या ट्विटनुसार, १७ एप्रिल २०२३ रोजी RCB विरुद्ध CSK सामन्यात एका पॉईंटमध्ये २४ दशलक्ष + व्ह्यूज नोंदवले गेले होते आणि ते आतापर्यंतचे सर्वात जास्त प्रवाहित OTT प्लॅटफॉर्म बनले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12709.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b22834018c3f380a706aa7794d795dfe2d5f00f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12709.txt @@ -0,0 +1,4 @@ +जिझाक्स विलायती (उझबेक: Жиззах вилояти) हा मध्य आशियातील  उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. जिझाक्स ही ह्या प्रांताची राजधानी आहे. + + + अंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती स्वायत्त प्रजासत्ताक: करकल्पकस्तान राजधानी: ताश्कंद diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12715.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ecdb6997444e79c78a817772e3f4115edb00bc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12715.txt @@ -0,0 +1 @@ +जितिन सिंग (जन्म २८ फेब्रुवारी १९८४) हा टांझानियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] जर्सी येथे २०१६ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ स्पर्धेसाठी टांझानियाच्या संघात त्याची निवड करण्यात आली[२] आणि त्याने स्पर्धेतील सहा सामने खेळले.[३] ऑक्टोबर २०२१ मध्ये, रवांडा येथे २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेतील गट ब मधील त्यांच्या सामन्यांसाठी टांझानियाच्या ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) संघात त्याची निवड करण्यात आली.[४] त्याने २ नोव्हेंबर २०२१ रोजी मोझांबिक विरुद्ध टी२०आ पदार्पण केले.[५] सिंगने पदार्पणात ४२ चेंडूत केलेली ६० धावा ही या सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या असून टांझानियाने ८७ धावांनी विजय मिळवला. त्याच महिन्याच्या शेवटी, रवांडा येथे २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक फायनलसाठी टांझानियाच्या संघात सिंगचे नाव देण्यात आले.[६] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12720.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c75787cc3a5906d30a77b13fa61d9bfc7c97f68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12720.txt @@ -0,0 +1,8 @@ + जिते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12743.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e36c19ec054ae560d9057709fcbe4f2120cdadb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12743.txt @@ -0,0 +1 @@ +जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचेकॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12747.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f522f62b2690b0e26e78c4ee4d4a5eae957843c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12747.txt @@ -0,0 +1,11 @@ + +जितेंद्र अभिषेकी (सप्टेंबर २१, १९३२ - नोव्हेंबर ७, १९९८) एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते. +गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरू केले व प्रत्येक गुरूकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. +संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दू शेरोशायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते. +सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं. +अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. +प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं. +अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले. +आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती +. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12754.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39542b26a617066800c163bf0f58e7e3b08f8f83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12754.txt @@ -0,0 +1 @@ +जितेश मोहन शर्मा (जन्म २२ ऑक्टोबर १९९३) हा एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे जो भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने २०२२ आशियाई खेळादरम्यान ३ ऑक्टोबर २०२३ रोजी नेपाळ विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जकडून खेळतो.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12759.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28165ac45b371db258cae0997a3e56434af339a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12759.txt @@ -0,0 +1,18 @@ +जिनगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे आंबेसरीनाका बसथांब्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २७४ कुटुंबे राहतात. एकूण १४९३ लोकसंख्येपैकी ७२० पुरुष तर ७७३ महिला आहेत. गावाची साक्षरता ४४.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५४.०८ आहे तर स्त्री साक्षरता ३५.६३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.१४ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +धुंदळवाडी, पारडी, ब्राह्मणवाडी, बहारे, घाडणे, गांगणगाव, बोडगाव, नागझरी, तालोठे, पुंजावे, सासवंद ही जवळपासची गावे आहेत.गांगणगाव ग्रामपंचायतीमध्ये गांगणगाव आणि जिनगाव गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12768.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94890d5bf6e2c8ac7c88191e5a91c7e9d8b52cc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12768.txt @@ -0,0 +1 @@ +मार्च ११, इ.स. २००९ रोजी अमेरिकेच्या अलाबामा राज्यात हत्याकांड झाला. अलाबामा हे अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12775.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34ec2053d1df5bd97db7944fce241e5044db4774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12775.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 46°12′N 6°9′E / 46.200°N 6.150°E / 46.200; 6.150 + +जिनीव्हा (लेखन पर्याय जिनेव्हा) हे स्वित्झर्लंड देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. स्वित्झर्लंडच्या फ्रेंच-भाषिक नैर्ऋत्य कोपऱ्यात वसलेले जिनीव्हा शहर त्याच नावाच्या प्रांताची राजधानी आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, रेड क्रॉस तसेच काही महत्त्वाच्या आंतरराष्टीय संघटनांच्या अनेक विभागांची मुख्यालये येथे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12801.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ae9009095d6fa39a9c3240b9de99360bc0e51cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12801.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 11°36′N 43°10′E / 11.600°N 43.167°E / 11.600; 43.167 + +जिबूती ही जिबूती ह्या पूर्व आफ्रिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जिबूतीच्या पूर्व टोकाला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12817.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21d53238e11137cc4f551baf2ffc2f0429ba2dcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12817.txt @@ -0,0 +1 @@ +जिब्राल्टर महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ हा महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जिब्राल्टरच्या ब्रिटिश परदेशी प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12819.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..931e192bd24503dc28588be09a4b7966a6e54f6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12819.txt @@ -0,0 +1 @@ +स्पेन व मोरोक्को या देशांमधील चिंचोळ्या सामुद्रधुनीला जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्या ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक त्याच्या नावावरून पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आधी ग्रीक व रोमन नोंदींनुसार हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्कोमधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण जेबेल ए तारिक ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी त्याचा जिब्राल्टर असा अपभ्रंश केला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12825.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..584e897789f709e8a56ff4892810acf4bbf65d63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12825.txt @@ -0,0 +1,3 @@ +२९° ३२′ ००″ N, ७८° ५६′ ००″ E +भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प. याचे नामकरण प्रसिद्ध इंग्रज वंशीय भारतीय शिकारी- संशोधक-लेखक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ आहे. +जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापने मागील मुख्य उद्देश रॉयल बेंगाल टायगर (बंगाली वाघ)यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे हा होता,त्यामुळे या अभयारण्यातील प्रमुख प्राणी बंगाली वाघ हा आहे.या अभयारण्यात सध्या १६४ वाघ असून ६०० च्या आसपास हत्ती,बिबटे,स्लोथ अस्वल व हिमालयन अस्वल व इतर ५० प्रकारचे सस्तन प्राणी,५८० प्रकारचे पक्षी व २६ प्रकारचे सरपटणारे जीव पाहायला मिळतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12842.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91c6707e0329f75e8e967a9240893d8b2fdcf25d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12842.txt @@ -0,0 +1 @@ +जिम लव (२२ एप्रिल, १९५५:हेडिंग्ले, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८१ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12852.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..620619460685e6e8d5a43c2365f590b9a153fc25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12852.txt @@ -0,0 +1,2 @@ +नैरोबी जिमखाना क्लब हे नैरोबी, केन्या येथील क्रिकेटचे मैदान आणि संघ आहे. क्रिकेट विश्वचषक, २००३ दरम्यान ह्या मैदानावर दौन सामने खेळवले गेले होते. मैदानाची प्रेक्षकक्षमता ७,००० इतकी आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागापासून जवळच उत्तरेला वसलेले आहे. हे मैदान कन्यातील क्रिकेटचे मुख्य मैदान आहे. +समुद्रसपाटीपासून सुमारे ५,५०० फूट उंचीवर असलेले हे मैदान, प्रथम-श्रेणी क्रिकेटचे सर्वात उंचीवरील मैदानांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12853.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649b1cb52b2f337e966867e53f508055d60d6664 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12853.txt @@ -0,0 +1,3 @@ +२६ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12861.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac75570d0d54a5e41587ce7c0977b718b1ee5774 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12861.txt @@ -0,0 +1 @@ +फ्रांसिस जेम्स जिमी कॅमेरॉन (२२ जून, १९२३:जमैका - १० जून, १९९४:जमैका) हा  वेस्ट इंडीजकडून १९४८ ते १९४९ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12890.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35e3e6663e29e2514f2730a008a2f8b13ce10fa6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12890.txt @@ -0,0 +1,3 @@ +जियाकोमो गिरोलामो कॅसानोव्हा (२ एप्रिल १७२५ - ४ जून १७९८) एक इटालियन साहसी आणि व्हेनिस प्रजासत्ताकातील लेखक होता. [१] [२] त्यांचे आत्मचरित्र, ( स्टोरी ऑफ माय लाइफ ) 18 व्या शतकातील युरोपियन सामाजिक जीवनातील रीतिरिवाज आणि नियमांबद्दल माहितीचा सर्वात प्रामाणिक स्रोत म्हणून ओळखला जातो. [३] +त्या वेळी असामान्य नसल्याप्रमाणे, कॅसानोव्हा, परिस्थितीनुसार, कमी-अधिक काल्पनिक नावे वापरली, जसे की जहागीरदार किंवा फारुसी (त्याच्या आईचे पहिले नाव) किंवा शेवेलियर डी सींगल्ट. [४] व्हेनिसमधून दुसऱ्यांदा हद्दपार झाल्यानंतर फ्रेंच भाषेत लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी "जॅक कॅसनोव्हा डी सीनगाल्ट" या नावाने त्यांच्या कामांवर स्वाक्षरी केली. +महिलांसोबतच्या त्याच्या बऱ्याचदा गुंतागुंतीच्या आणि विस्तृत प्रकरणांसाठी तो इतका प्रसिद्ध झाला आहे की त्याचे नाव आता "womanizer" असे समानार्थी आहे. त्याचे अनेक शोषण आधुनिक मानकांनुसार भक्षक मानले जातील, तथापि, भावनिकदृष्ट्या असुरक्षित तसेच अल्पवयीन लोकांच्या प्रकरणांसह. तो व्होल्टेअर, गोएथे आणि मोझार्ट या कलात्मक व्यक्तींसह युरोपियन राजेशाही, पोप आणि कार्डिनल्सशी संबंधित होता. त्याने आपली शेवटची वर्षे डक्स चॅटो ( बोहेमिया ) मध्ये काउंट वाल्डस्टीनच्या घरातील ग्रंथपाल म्हणून घालवली, जिथे त्याने आपल्या जीवनाची कथा देखील लिहिली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12892.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12892.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de8440e75fa1ab7ff1c63e89a7dddbd651f7e1ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12892.txt @@ -0,0 +1 @@ +जियान मीड (१९ मार्च, १९९६:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  इटलीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12898.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6fdefc54681481499c3ed087741be8d08c17e36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12898.txt @@ -0,0 +1 @@ +जियेन (मे १७, इ.स. ११५५:क्योटो, जपान - ऑक्टोबर २८, इ.स. १२२५:शिगा, जपान) हा जपानी कवी, इतिहासकार व बौद्ध भिक्षू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12902.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a502482fe77c66b7fdbbc789f0bc4c37259642a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12902.txt @@ -0,0 +1,3 @@ +जियोव्हाना (मार्च, इ.स. १३२८:नेपल्स, इटली - २७ जुलै, इ.स. १३८२:सान फेले, इटली) ही चौदाव्या शतकातील नेपल्सची राणी होती. नेपल्सचे राज्य चालविण्याबरोबर हिने अचॅआची जहागिरही सांभाळली. +हिच्या सत्ताकाळादरम्यान नेपल्सने राज्यांतर्गत आणि शत्रू राज्यांशी अनेक युद्धे लढली. +जियोव्हानाने चार वेळा लग्न केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12907.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a8ff1d5db116ebaba6552e821c3b963e0c91cca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12907.txt @@ -0,0 +1 @@ +यानोस योसेफ कादार तथा यानोस जोझेफ झार्मानिक (मे २६, इ.स. १९१२:फ्लुम, ऑस्ट्रिया-हंगेरी - जुलै ६, इ.स. १९८९:बुडापेस्ट, हंगेरी) हा हंगेरीचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12910.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f290d0ed2d3b6eab8f21616d4aa1d58757f0dba5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12910.txt @@ -0,0 +1 @@ +जियोव्हानी दोस सांतोस (स्पॅनिश: Giovani Dos Santos; ११ मे १९८९, मॉंतेरे) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या व्हियारेआल सी.एफ. व मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो. दोस सांतोस २०१२ उन्हाळी ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेत्या मेक्सिको संघाचा भाग होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12927.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c87a9bb16d8d8853eecd678ebba3ca63f8caf31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12927.txt @@ -0,0 +1,8 @@ +जिओ सिनेमा ही एक भारतीय सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन-डिमांड ओव्हर-द-टॉप स्ट्रीमिंग सेवा आहे जी TV१८ च्या Viacom १८ उपकंपनीच्या मालकीची आहे. ५ सप्टेंबर २०१६ रोजी लाँच झालेल्या, जिओ सिनेमा च्या कंटेंट लायब्ररीमध्ये चित्रपट, टेलिव्हिजन शो, वेब सिरीज, म्युझिक व्हिडिओ, डॉक्युमेंट्री आणि क्रीडा यांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये JioCinema आणि Viacom१८ मधील विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, Viacom१८ ने तिचा सर्व स्पोर्टिंग कंटेंट Voot वरून जिओ सिनेमा वर हलवला, जे नंतर नेटवर्कचे डिजिटल स्पोर्टिंग डेस्टिनेशन बनले. मोबाइल अॅप Android आणि iOS डिव्हाइससाठी उपलब्ध आहे. +२०१६ मध्ये जिओ च्या सार्वजनिक लॉन्चसह ५ सप्टेंबर रोजी जिओ सिनेमा लाँच करण्यात आले. जिओ सिनेमा हे जिओ प्लॅटफॉर्मच्या मालकीचे इतर अॅप्स ( JioTV, JioSaavn, JioNews, JioMart, JioMeet, JioChat, आणि JioTalks ) सोबत केवळ Jio वापरकर्त्यांसाठी प्रदान केलेल्या अॅप्सपैकी एक आहे. +जिओ सिनेमा पूर्वी फक्त Google Play Store [१] आणि iOS App Store वर उपलब्ध होता, [२] तथापि, अधिकृत लाँच झाल्यानंतर एका वर्षानंतर आणि त्यानंतर JioPhone [३] आणि TV वर वेब आवृत्ती [४] [५] लाँच केली. +जिओ सिनेमा मध्ये ALTBalaji, Paramount Pictures, Zee Entertainment Enterprises, Viacom18, Shemaroo Entertainment, Balaji Motion Pictures, Sun NXT, SonyLIV आणि इतर यांसारख्या भागीदारांकडून एकत्रित सामग्री आहे. +डिसेंबर २०१८ मध्ये, जिओ सिनेमा ने जिओ सिनेमा अॅपमध्ये Disney कंटेंट ऑफर करण्यासाठी Disney India [६] [७] [८] सह भागीदारी केली. डिस्ने + हॉटस्टार भारतात आणल्यानंतर डिस्नेने या करारातून माघार घेतली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये, सन टीव्ही नेटवर्कसह ४,००० हून अधिक चित्रपटांचे आयोजन केले जाईल.  सन NXT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे [९] [१०] [११] [१२] ४ दक्षिण भारतीय भाषांमध्ये: तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम . +जिओ सिनेमा चा नेटफ्लिक्स आणि Amazon Prime Video सारख्या अनेक स्पर्धकांमध्ये ७% मार्केट शेअर आहे ज्यांचा प्रत्येकी २०% मार्केट शेअर आहे, Disney+ Hotstar चा १७% मार्केट शेअर आहे, ZEE5 चा ९% मार्केट शेअर आहे, ALTBalaji . आणि प्रत्येकी ४% मार्केट शेअरसह SonyLIV आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा १९% मार्केट शेअर आहे. [१३] +१६व्या IPL च्या सुरुवातीच्या आठवड्यात, जिओ सिनेमा ने १४७ कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज (१.४७ बिलियन) ने कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मचा विक्रम मोडला आणि तो Disney+ Hotstar वरील १५ व्या IPL (पूर्ण हंगाम) च्या संपूर्ण व्ह्यूअरशिपपेक्षा जास्त आहे. +JioCinema च्या ट्विटनुसार, १७ एप्रिल २०२३ रोजी RCB विरुद्ध CSK सामन्यात एका पॉईंटमध्ये २४ दशलक्ष + व्ह्यूज नोंदवले गेले होते आणि ते आतापर्यंतचे सर्वात जास्त प्रवाहित OTT प्लॅटफॉर्म बनले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12935.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0279da6bf250d015ba1fb79a5d30fdc634c5f43c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12935.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12949.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12bb412b087940cddbf12e2c89fe1bd0317e0dad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12949.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिरोणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12967.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aa09daa23f4f8209c24a7f39e71e43577f4f939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12967.txt @@ -0,0 +1 @@ +जिल स्टॉकडेल (ऑक्टोबर, १९६३:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९८५ दरम्यान १ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12972.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c980e07a0bd969ce5817561dfcf91495e0f9a3cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12972.txt @@ -0,0 +1 @@ +जिलियन जिल नीड (११ मार्च, १९४४:ऑस्ट्रेलिया - ८ मार्च, १९९७:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९६९ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12975.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d7575f43b95b633166abe41a8f171e9826814fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12975.txt @@ -0,0 +1 @@ +जिलियन मॅककॉल (जन्म दिनांक अज्ञात:आयर्लंड - हयात) ही  आयर्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने आपल्या दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांत ९ धावा काढल्या आणि दोन निर्बळी षटके टाकली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12976.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f808e3e160252d8a7c28ab936ea3b4cb9971075 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_12976.txt @@ -0,0 +1 @@ +जिलियन ॲन स्मिथ (२२ नोव्हेंबर, १९६५:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८६ ते १९९३ दरम्यान ४ महिला कसोटी आणि ३१ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1299.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6844befa80162e9c24fc76de47c6bbe05462d322 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1299.txt @@ -0,0 +1,25 @@ +रामकृष्ण परमहंस (बंगाली : রামকৃষ্ণ পরমহংস) (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय)[१] (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते.[२] स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते.[३][४][५] आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली.[६][७][८] ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.[९] +रामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली.[१] रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हटले. +ग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. १८७० च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गाते ठरले.[१०] +सर्व धर्मीयांसाठी त्यांचा “जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे.[१] परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत. +पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामारपुकुर ग्रामी १८३६ साली एका दरिद्री धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. वडील क्षुदिराम चट्टोपाध्याय व आई चंद्रमणीदेवी यांचे ते चौथे अपत्य होय. त्यांच्या जन्मापूर्वी आईवडिलांनी अनुभवलेल्या अनेक अलौकिक घटना सांगितल्या जातात. उदाहरणार्थ गरोदर चंद्रमणीदेवींच्या गर्भाशयात एका शिवलिंगापासून निघालेल्या ज्योतीने प्रवेश केला होता. जन्मकाली गयेस तीर्थयात्रेस गेलेल्या क्षुदिराम यांना गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले, म्हणून या बालकाचे नाव गदाधर ठेवण्यात आले.[१२]रामकृष्ण लहानपणी गदा या नावाने ओळखले जात. मातीच्या मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय शिक्षणात त्यांना रुची नव्हती. तत्कालीन ब्राह्मण समाजात प्रचलित असलेल्या संस्कृत शिक्षणाचा ते “चालकला-बॉंधा बिद्या” (अर्थात ब्राह्मणाची पोटभरू विद्या) असा उपहास करीत.[१३][१४] गायन, वादन, कथेचे निरूपण आदि गोष्टींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले.[१५] तीर्थयात्री, संन्यासी व गावातील पुराणिकांकडून कथा ऐकून त्यांची अल्पवयातच पुराण, रामायण, महाभारत व भागवत आदी ग्रंथांशी ओळख झाली.[१६] मातृभाषा बंगाली ते वाचू शकत असत;[१७] पण संस्कृत समजत असली तरी ते बोलू शकत नसत.[१८] पुरीच्या मार्गावर असलेल्या कामारपुकुर गावात आरामासाठी थांबलेल्या संन्याशांची सेवा करून त्यांची धर्मचर्चा ते ऐकत असत. +रामकृष्णांच्या स्मृतीनुसार सहा-सात वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसू लागली. एकदा शेतात चालता चालता आकाशातील काळ्या मेघांच्या पांढऱ्या कडेस मोहित होऊन ते बाह्यज्ञानरहित झाले, नंतर आपल्या या अवस्थेचे त्यांनी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन केले आहे.[१५][१९] बाल्यकाळात त्यांची भावतन्मयता – एकदा देवी विशालाक्षीच्या पूजेच्या वेळी व एकदा शिवरात्रीच्या जत्रेत शंकराचा अभिनय करतेवेळी दिसली होती.[२०] +१८४३ साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ रामकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा गदाधराच्या मनावर खोल परिणाम झाला. वडिलांच्या नसण्याने ते आईच्या खूप जवळ आले. घरची कामे व देवपूजेत बहुतांश काळ मग्न राहू लागले.[२१]गदाधराच्या किशोरवयात कुटुंबावरील आर्थिक संकट गहिरे झाले. रामकुमार यांनी कोलकात्यात पुरोहिताचा पेशा पत्करला. १८५२ साली भावास मदत करण्यासाठी गदाधर कलकत्यास आले.[२२] +१८५५ साली कलकत्त्याच्या अस्पृश्य कैवर्त समाजातील एका धनिक जमीनदार पत्नी राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले.[२३] निम्नवर्णीय स्त्रीचे प्रतिष्ठित मंदिर असले तरी गदाधर कोणताही वेगळा भाव न बाळगता तेथे जात. त्यांनी तेथे भाऊ रामकुमार यांचे सहकारी म्हणून मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. १८५६ साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर गदाधरांनी त्यांची जागा घेतली. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात त्यांना एक छोटीशी खोली देण्यात आली. येथेच त्यांनी जीवनाचा बहुतांश काळ घालवला.[२४] एका अंदाजानुसार राणी रासमणीचे जावई मथुरामोहन विश्वास यांनी गदाधरास 'रामकृष्ण' असे नाव दिले.[२५] दुसऱ्या मतानुसार हे नाव त्यांचे एक गुरू तोतापुरी यांनी दिले आहे. +रामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांची भावतन्मयता आणखी वाढली.कालीस ते आई व विश्वजननीभावाने पाहू लागले. या काळात ते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकूळ झाले. दगडाची मूर्ती जिवंत होऊन अन्नग्रहण करेल अशी त्यांची श्रद्धा होती. पूजा करता करता देवीचे दर्शन न मिळाल्याने बऱ्याचदा ते चित्कारत. रात्री जवळच्या जंगलात जाऊन वस्त्र आदींचा त्याग करून ध्यान करीत असत.[२६] काही लोकांना रामकृष्ण वेडे झाल्याचे तर काहींना ईश्वरभक्तीत बुडाल्याचे वाटू लागले.[२७] +एक दिवस अस्थिर मनाने त्यांनी संकल्प केला की देवीचे दर्शन न झाल्यास प्राणत्याग करीन; तेव्हा देवळातील कक्ष प्रकाशाने उजळला. रामकृष्णांनी या अनुभवाचे असे वर्णन केले आहे : +उपरोक्त घटनेनंतर रामकृष्णांनी कालीस संपूर्णतः आत्मसमर्पण केले. देवीजवळ त्यांनी बालसुलभ जवळिकीने प्रार्थना करणे सुरू केले. राणी रासमणी व जावई मथुरबाबू यांना रामकृष्णांना दीर्घ ब्रह्मचर्यामुळे कुठला तरी मानसिक रोग झाला असे वाटले.[३१][३२] +कामारपुकुर गावात दक्षिणेश्वर येथे अतिरिक्त साधनेच्या श्रमाने रामकृष्ण वेडे झाले आहेत अशी वदंता पसरली. रामकृष्णांना विवाहबंधनात अडकवावे अशी त्यांची आई व मधले भाऊ रामेश्वर यांची इच्छा होती. संसाराच्या भाराने रामकृष्ण अध्यात्म विसरतील असे त्यांना वाटे.[३३] रामकृष्णांनी विवाहाला विरोध केला नाही. त्यांचा विवाह कामारपुकुर गावापासून तीन मैल वायव्येस असलेल्या जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी असलेल्या पाच वर्षांच्या शारदेसोबत १८५९ साली झाला.[३४] तेव्हा रामकृष्णांचे वय तेवीस वर्षे होते. वयाचे असे मोठेपण तत्कालीन समाजात अप्रचलित नव्हते.[३३][३४]शारदामणीशी विवाह झालेला असला तरी लौकिक अर्थाने रामकृष्णांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. [३५] +विवाहानंतर पुन्हा त्यांनी मंदिराचे कामकाज पाहायला सुरुवात केली. या काळात त्यांची अध्यात्माचे सखोल ज्ञान घेण्याची इच्छा वाढली. ब्राह्मणांमधील खोटा जात्यभिमान दूर करण्यासाठी ते कनिष्ठ वर्गीयांच्या हातून अन्नग्रहण करू लागले. मंदिरात सेवेकरी म्हणून अंत्यज (अस्पृश्य) लोकांची नेमणूक केली.[३६][३७] सोन्याचांदीची नाणी मातीच्या ढिगाऱ्यात मिसळून त्याला रामकृष्ण “टाका माटि, माटि टाका” (धन माती, माती धन) असे म्हणत. पैसे गंगा नदीत फेकून देत. त्यांचे हे वर्तन काही लोकांना वेडसरपणाचे वाटे.[३७] असे म्हणतात की त्यांचा देह ह्या काळात इतका संवेदनशील झाला की झोपेत कोणी स्पर्श केला तरी तो आकसत असे.[३८] याच काळात त्यांच्या शरीरास तीव्र दाह होऊ लागला. त्यामुळे त्यांची झोप उडाली. यामुळे मंदिराचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. डॉक्टरांना पाचारण्यात आले. पराकोटीचा आध्यात्मिक भावावेग हे या अवस्थेचे कारण आहे, यावर औषध नाही असे एका डॉक्टरचे मत पडले.[३९][४०] +१८६१ साली भैरवी ब्राह्मणी नावाच्या योगिनी दक्षिणेश्वरी आल्या. त्यांचे मूळ नाव होते योगेश्वरी. वय चाळीसच्या आसपास होते.[४१] या योगिनींच्या पूर्वायुष्याविषयी माहिती उपलब्ध नाही.[४२] त्या हिंदू शास्त्र पंडिता व तंत्र साधिका होत्या.[४३][४४]श्रीरामकृष्णांनी भैरवींना स्वतःच्या भावतन्मयतेचे व देहपीडेचे अनुभव सांगितले. हा वेडेपणा नव्हे तर आध्यात्मिक ‘महाभाव’ आहे असे म्हणून भैरवींनी त्यांना आश्वस्त केले.[४५] विभिन्न शास्त्रार्थ देऊन त्यांनी दाखवून दिले की असा भाव राधा व चैतन्य महाप्रभू यांच्यामध्येही होता.[४६] भैरवींनी त्यांना शारीरिक पीडेच्या निराकरणाचा उपायही सांगितला.[४७]भैरवींच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामकृष्णांनी तांत्रिक साधना सुरू केली. या साधनेने त्यांच्या समस्त शारीरिक व मानसिक पीडा शमल्या.[४८][४९] भैरवींच्या मदतीने तंत्रविद्येत सांगितलेल्या ६४ प्रकारच्या साधना रामकृष्णांनी अभ्यासल्या.[४५] जप व पुरश्चरणासारखी मंत्रसाधना करून चित्त शुद्ध करून पूर्ण आत्मनियंत्रण मिळवले. तंत्रसाधनेत साधारणत: वामाचारासारख्या रूढ धर्मविरोधी पंथाचा अभ्यास असतो; ज्यात मांस, मत्स्य भक्षण, मद्यपान व यौनाचार अंतर्भूत असतात.[४५] रामकृष्णांच्या आत्मचरित्रात त्यांनी शेवटचे दोन प्रकार प्रत्यक्ष केले नाहीत पण मानसचिंतेतून वांछित फल मिळविले, असे लिहिले आहे.[४५] रामकृष्ण वामाचाराचा एक ज्ञानमार्ग म्हणून उल्लेख करीत, पण इतरांना या मार्गाचा अंगीकार करण्यास परावृत्त करत.[५०] नंतर विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला असता त्यांचे उत्तर होते - “(हा मार्ग) मोठा अवघड, तोल गेला म्हणजे पतन निश्चित.” [५१][५२] +भैरवींनी श्रीरामकृष्ण यांना कुमारी पूजेची दीक्षा दिली. या पूजेत कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करतात.[३४] रामकृष्ण हे कुंडलिनी योगातही तयार झाले.[४५] १८६३ साली त्यांची तंत्रसाधना पूर्ण झाली.[५३] वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरी आलेल्या शारदादेवींची जगन्माता या नात्याने रामकृष्णांनी केलेली षोडशी पूजा हा त्यांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा ठरतो.[५४] रामकृष्ण भैरवींस मातृभावाने बघत असत.[५५] दुसरीकडे भैरवींना ते परमेश्वराचे अवतार वाटत. त्यांनीच रामकृष्णांस प्रथम 'अवतार' म्हणून घोषित केले.[५५] परंतु रामकृष्ण स्वतःच्या अवतारत्वाविषयी उदासीन होते. हे पर्व त्यांच्या अध्यात्म-साधनेविषयीचे एक अत्यंत महत्त्वाचे पर्व म्हणून ओळखले जाते.[१][५६][५७] +वैष्णव भक्तिपंथात ईश्वराबद्दलच्या प्रेमाविषयी पाच भावांचा उल्लेख आहे – शान्त, दास्य, सख्य, वात्सल्य व मधुर.[५८] श्रीरामकृष्णांनी या भावांचा अभ्यास केला.[५९]कालीदर्शन व विवाहाच्या दरम्यानच्या काळात रामकृष्णांनी दास्यभावनेने साधना केली होती. स्वतःस हनुमान मानून प्रभू रामचंद्राची त्यांनी आराधना केली. या काळात त्यांचे हावभाव मारुतीप्रमाणे झाले होते. ते कंदमुळे खात, बहुतांश वेळ फांद्यांवर राहत. रामकृष्ण म्हणाले होते की या काळात त्यांचा मणकाही लवचीक झाला होता.[६०] दास्यभावाने सेवा करून त्यांनी सीतेचे दर्शनही घेतले होते.[५९][६०]नंतरच्या काळात राधाभावाने त्यांनी कृष्णाची प्रेमिक रूपाने भावसाधना केली.[५९] +नवद्वीपमधील गौडीय वैष्णव पंथाचे प्रवर्तक चैतन्य महाप्रभू व नित्यानंद यांच्या जन्मस्थानी त्यांनी भ्रमण केले.कालीदर्शनांतर त्यांना शांती मिळाल्याचे सांगितले जाते.[५९] +वैष्णव पंंडित वैष्णवचरण श्रीरामकृृष्णांंकडे नेहमी येत.ते एकदा रामकृृष्णांंना कोलूटोला येथील चैतन्य सभेत घेऊन गेले.त्या सभेत रामकृृष्ण भावाविष्ट झाले अणि चैतन्यदेवांंच्या असनावर जाऊन बसले.हा त्यांंचा ईश्वरासाठीचा प्रमदोन्माद होता.[६१] +१८६४ साली तोतापुरी नामक परिव्राजक (फिरत्या) वेदान्तिक संन्याशाकडून रामकृष्णांनी संन्यास ग्रहण केला. त्यांच्या वर्णनानुसार तोतापुरी हे जटाजुटधारी नागसंन्यासी होते.[३०] तोतापुरी ‘नेति नेति’ दृष्टिकोणातून तत्त्वज्ञान मांडत. त्यांच्या मते सर्व काही माया आहे. मूर्तिपूजेचा ते उपहास करीत.[६२] तोतापुरींनी प्रथम रामकृष्णांना संन्यासदीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी अद्बैत तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. + त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्णांनी निर्विकल्प समाधी प्राप्त केली.[६५]अद्बैताच्या नाना तत्त्वांचे शिक्षण द्यायला ते ११ महिने दक्षिणेश्वरी राहिले.[६६] +१८६६ मध्ये गोविंद राय या सुफी मताच्या हिंदू गुरूने रामकृष्णांना इस्लामचा परिचय घडवून दिला. रामकृष्णांनी म्हटले आहे की, "मी अल्लाच्या नावाचा जप करू लागलो, अरब मुस्लिमांप्रमाणे वस्त्रे परिधान करू लागलो, दिवसातून पाच वेळा प्रार्थना करू लागलो, हिंदू देव-देवतांच्या प्रतिमाही पाहणे मला नकोसे वाटू लागले - पूजा करणे दूरच. माझ्या मनातच हिंदू पद्धतीने विचार करणेच निघून गेले होते." रामकृष्णांच्याच म्हणण्यानुसार तीन दिवसांनंतर त्यांना असे दर्शन झाले की, "भारदस्त मेहेरनजर व पांढरी दाढी असलेले प्रेषितासारखे एक तेजस्वी व्यक्तित्व त्यांच्या शरीरात मिसळून गेले आहे." +१८७३ च्या अखेरीस ख्रिश्चन प्रथा पाळण्यास रामकृष्णांनी सुरुवात केली. शंभुचरण मल्लिक हा त्यांचा भक्त यावेळी बायबल वाचून दाखवीत असे. अनेक दिवस ख्रिश्चन विचार त्यांच्या मनात येत राहिले आणि कालीच्या मंदिरात जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. रामकृष्ण अशा एका दर्शनाचा अनुभव सांगतात की ज्यात मॅडोना व बालयेशूचे चित्र जिवंत झाले आणि येशू त्यांच्या शरीरात येऊन मिसळला. त्यांच्या खोलीत इतर दैवी प्रतिमांसोबत ख्रिस्ताचीही प्रतिमा होती आणि सकाळ-संध्याकाळ ते त्या प्रतिमेसमोर उदबत्ती लावीत असत. +श्रीरामकृृष्णांंनी सांंगितले आहे की "ईश्वराचे दर्शन होऊ शकते." परंंतु "सर्वधर्मसमन्वय"हा त्यांंच्या जीवनाचा महान उद्देश होता.एकीकडे हिंंदु धर्मांंतर्गत येणाऱ्या सर्व संंप्रदायांंचे अंंतिम उद्दाष्ट प्राप्त करून घेउन दुसरुकडे मुस्लिम आणि ख्राश्चन या धर्मांंतील आदर्शांंचा सुद्धा साक्षात्कार त्यांंनी करून घेतला होता.[६७] +श्रीरामकृष्णांंचे सर्वश्रुत शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंंद. त्यांंच्यासह राखाल,भवनाथ,भूपती,नित्यगोपाल,दुर्गाचरण हेही त्यांंचे साधक होते.त्यांंचा साधक परिवार मोठा आहे. रामकृष्ण मिशन ही स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संस्था रामकृष्णांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य करते. +साचा:Wikiquoteसाचा:विकीसंकलन diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1300.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c9f8afa8fda8c7bff2774ca160eb5105107e47c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1300.txt @@ -0,0 +1 @@ +गदाधर साहा ( जानेवारी १, इ.स. १९३४-ऑक्टोबर २५, २०००[१]) हे भारतीय राजकारणी होते.ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13002.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59b4d81bea4cf9a033d398234774d196ea23558f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13002.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रात जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस जिल्हा साहित्य संमेलन म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13026.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f83b962139504184331d8f3e18dbf7f1110564bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13026.txt @@ -0,0 +1,2 @@ +जिव्हाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13029.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c2c31eeb20586c7b43ed84ac63207db58dd83c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13029.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जिसेला डुल्को (स्पॅनिश: Gisella Dulko) ही एक आर्जेन्टाईन महिला टेनिस खेळाडू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेल्या डुल्कोला एकेरी पेक्षा महिला दुहेरीमध्ये अधिक यश मिळाले आहे. तिने फ्लाव्हिया पेनेटासोबत २०११ ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1303.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58818bb63aa579d366fc950a4ceb7eb2bf20606d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1303.txt @@ -0,0 +1,18 @@ +गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते.[१] +गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.[२] +भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[३] १९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला.[४][५] २०१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले होते.[६] +गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला. माडगूळरांचे बालपण माडगुळे या गावी गेले. त्यांचे वडील औंध संस्थानात कारकून होते. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती.[७] मराठी कविताकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांचे ते थोरले बंधू होते. त्यांचा विवाह कोल्हापूरच्या विद्या पाटणकर यांच्याशी झाला आणि त्यांना ३ मुले (श्रीधर, आनंद, शरतकुमार) आणि ४ मुली (वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा) झाल्या. गदिमांचे वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी निधन झाले.[६] गदिमांचे नातू 'सुमित्र श्रीधर माडगूळकर' हे गदिमांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत विविध माध्यमातून पोहचवत आहेत. +गदिमांनी दहावीत नापास झाल्यानंतर चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. १९४२ मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली, त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले. +त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत वंदे मातरम् (१९४८), पुढचे पाऊल (१९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), देवबाप्पा (१९५३), गुळाचा गणपती (१९५३), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊनपाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), प्रपंच (१९६१), सुवासिनी (१९६१), संथ वाहते कृष्णामाई (१९६७), मुंबईचा जावई (१९७०) ह्यांचा समावेश होतो. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून तब्बल १५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले, त्यांनी २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे यांचे चित्रपट त्याकाळी मराठी रसिकांमध्ये खूप गाजले. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रपटांच्या कथाही तीन चित्रकथा (१९६३) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. +गदिमांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठीही लेखन केले. यामध्ये व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’, ‘तुफान और दिया’ यासारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती. +युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. जोगिया (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांमध्ये, काव्यसंग्रह - चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०), आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).[७] +गदिमांचे गीत रामायण हे फार गाजले, १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीने तो प्रसारित केला. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.[७][५] +गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.[८] पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्यकथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.[८] +ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता' (१९५८) या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो', 'सुखद या सौख्याहुनी वनवास ' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.[९] +गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.[५][८] +बालगीते - +भक्तीगीते - +देशभक्तीपर गीते - +चित्रपटगीते - +त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.[१०][५] +ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही:- diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13039.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe43e6332b3ea10a344ffce561d25845a7f4bb10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13039.txt @@ -0,0 +1,5 @@ +Also represented +जगातील आठ श्रीमंत राष्ट्रांचा गट. +जी-८ची स्थापना १९७५ मध्ये झाली. +प्रारंभी फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका ही सहा राष्ट्रे. १९७६ मध्ये कॅनडा, तर १९९८ पासून रशियाचा समावेश. +जगातील दोनतृतीयांश उत्पन्न जी-८ राष्ट्रांच्या ताब्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13043.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4122965ed4fa237e60c53b404b8dcc4c4932888f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13043.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंटी मोहनचंद्र बालयोगी (रोमन: Ganti Mohana Chandra Balayogi) (ऑक्टोबर १, इ.स. १९४५ - मार्च ३, इ.स. २००२) हे भारतीय राजकारणी व वकील होते. बालयोगी लोकसभेचे तेरावे अध्यक्ष होते. +त्यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते इ.स. १९९१ मध्ये तेलुगू देसम पक्षाचे उमेदवार म्हणून अमलापुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.इ.स. १९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले. इ.स. १९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले. भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. एप्रिल १७, इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान ओरीसाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरीधर गामांग यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि ऑक्टोबर २२, इ.स. १९९९ रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मार्च ३, इ.स. २००२ रोजी त्यांचे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काईकालूर या ठिकाणी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13044.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13044.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df433c2e900d956a726bd10ff7a648b324118c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13044.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी. कांबळे (जुलै २२, इ.स. १९१८ - जुलै २१, इ.स. २००२) हे भित्तिचित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते. +जुलै २२, इ.स. १९१८ रोजी कोल्हापुरात गोपाळराव कांबळ्यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही कलाविद्यालयामध्ये पद्धतशीर शिक्षण न घेता कांबळ्यांची चित्रकारकिर्दीची वाटचाल सुरू झाली. कलेला वाव मिळावा म्हणून ते मुंबईला गेले. सुरुवातीच्या काळात त्यांनी फिल्मसिटी, रणजित स्टुडिओ, बॉंबे टॉकीज, नॅशनल स्टुडिओ अशा चित्रपट स्टुडिओंमधून पोस्टर रंगविण्याची कामे केली. त्यांची गुणवत्ता ओळखून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या राजकमल चित्रमंदिरात बोलावून घेतले. त्या काळात कांबळ्यांनी दो ऑंखे बारा हात, अपना देश, तूफान और दिया, झनक झनक पायल बाजे, नवरंग, सेहरा, गीत गाया पत्थरोंने, अमर भूपाळी, सावता माळी, इ चित्रपटांची पोस्टर रंगवली. हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी रंगवले होते. +कालांतराने कांबळे पोस्टरचित्रणाकडून व्यक्तिचित्रणाकडे वळले. पाच वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र राजमान्य, लोकमान्य ठरले. त्यांनी रंगवलेल्या राजर्षि शाहू महाराजांच्या चित्रावरून टपाल तिकिट बनवण्यात आले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, जॉन एफ. केनेडी, रवींद्रनाथ टागोर, अटलबिहारी वाजपेयी, लता मंगेशकर इत्यादींची त्यांनी रंगवलेली व्यक्तिचित्रे वाखाणली गेली. +गोपाळराव कांबळे यांचे जुलै २१, इ.स. २००२ रोजी निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13054.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85ad15450bccbe988887ec17483b133cae2ac773 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13054.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले. +ग.वा. मावळंकर हे मराठी कुटुंबातील असून त्यांचे मूळ गाव हे तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई प्रांताच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1311.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..426d9a7693b0f49da03f87f2bda8b6f612de11b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1311.txt @@ -0,0 +1 @@ +लाहोर शहरातील गद्दाफी किंवा गदाफी स्टेडियम हे पाकिस्तानातील सर्वात नामांकीत क्रिकेट मैदान आहे.हे सन १९५९ मध्ये बांधुन पूर्ण झाले.सन १९७४ पर्यंत याचे नाव लाहोर स्टेडियम होते परंतु कर्नल गद्दाफी यांना आदर देण्याचे दृष्टीने याचे नामांतर करण्यात आले. सन १९९६ मध्ये क्रिकेट विश्व चषक(वर्ल्ड कप) सामन्यांचे वेळी याची आसनक्षमता ६०,००० पर्यंत वाढविण्यात आली.याच्या नूतनीकरणाच्या वेळी लाल विटांच्या कमानी सभोवताल उभारण्यात आल्या आहेत.या मैदानात आधुनिक प्रकाश झोतांची व्यवस्था आहे. या मैदानावर क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदविल्या गेलेले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13119.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e42890fcc5b68711d93c04af4cd31bdf7a2bdbf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13119.txt @@ -0,0 +1,3 @@ +जीएन-झेड११ (GN-z11) ही सप्तर्षी या तारकासमूहातील एक उच्च-रेडशिफ्ट दीर्घिका आहे. ती सध्या (२०१६ साली) जगाला माहीत असलेली दृश्य विश्वातील सर्वात दूर अंतरावरील दीर्घिका आहे.[३] तिचा रेडशिफ्ट (z) ११.०९ इतका आहे, याचा अर्थ ही दीर्घिका पृथ्वीपासून ३२ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[४][टीप १] GN-z11 या दीर्घिकेला ती १३.४ अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे महास्फोटानंतर फक्त ४० कोटी वर्षांनंतर जशी अस्तित्वात होती तशी पाहण्यात आली आहे.[२] +या दीर्घिकेचा शोध हबल दुर्बिणीचा CANDELS सर्व्हे आणि स्पिट्झर अवकाश दुर्बिणीचा GOODS-उत्तर सर्व्हे यांच्या डेटांच्या अभ्यासातून लागला.[५][६] संशोधन गटाने हबलच्या वाइड फील्ड कॅमेरा ३चा वापर करून पंक्तिदर्शन तंत्र वापरून, म्हणजे प्रकाशातील घटक रंग वेगळे करून त्यापासून विश्वाच्या प्रसरणामुळे निर्माण होणारा रेडशिफ्ट मोजून GN-z11 पर्यंतचे अंतर मोजले.[७] +ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेपेक्षा २५ पटीने लहान आहे. तिचे वस्तुमान आकाशगंगेच्या वस्तुमानाच्या १ टक्का असूनही ती नवीन ताऱ्यांची निर्मिती आकाशगंगेच्या २० पट वेगाने करत आहे.[७] विश्वातील सर्वात पहिले तारे निर्माण होण्याच्या काळात एवढ्या वस्तुमानाची ही दीर्घिका अस्तित्वात होती ही गोष्ट दीर्घिका निर्मितीच्या सैद्धान्तिक मॉडेलांसाठी एक आव्हान आहे.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13127.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13127.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19622142bcdb2508739423531cc5940bba41e9a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13127.txt @@ -0,0 +1,18 @@ +संपूर्ण देशामध्ये एकसमान (वस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार) अप्रत्यक्ष करपद्धतीकरिता वस्तु व सेवा कर प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय संघराज्य व राज्यशासनांनी एकमताने घेतला. वस्तु व सेवा कराच्या अंमलबजावणी करिता राज्यघटनेत बदल करण्याची आवश्यकता होती .त्यानुसार बदल करण्याचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले ,व लोकसभेने राज्यघटना ( एकशे बावीसवी सुधारणा ) विधेयक २०१४ दिनांक ६ मे २०१५ रोजी संमत केले. लोकसभेने मंजूर केलेले विधेयक संमतीकरिता राज्यसभेकडे पाठविण्यात आले. राज्यसभेने काही बदलासहित वस्तू व सेवा कर विधयेक २०१४ दि. ३ ऑगस्ट २०१६ रोजी मंजूर केले. व बदलासह विधेयक लोकसभेकडे पाठविण्यात आले. व बदलांसह विधेयक लोकसभेकडे पाठविण्यात आले. व राज्यसभेने सुचवलेले बदल लोकसभेने दि. ८ ऑगस्ट २०१६ रोजी स्वीकृत केले व संविधान सुधारणा विधेयक संमत करण्यात आले +वस्तू व सेवा कर {जीएसटी(GST)}: भारतात एक जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर [१] हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आला. देशभरात एकसमान करप्रणाली असावी असा उद्देश यामागे होता. त्यानुसार संघराज्य आणि राज्य सरकारद्वारे त्यापूर्वी लागू असलेले अनेक अप्रत्यक्ष कर रद्द करून ही करप्रणाली देशात लागू करण्यात आली. वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी राज्यघटनेत १२२ वी घटनादुरुस्ती करून नवीन कायदे करण्यात आले. +'वस्तू आणि सेवा कर परिषद' ही मध्यवर्ती वैधानिक संस्था याचे नियमन करते. संघराज्य अर्थमंत्री हे या परिषदेचे प्रमुख आहेत. +वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी ३० जून २०१७ च्या रात्री संयुक्त सभेचे (लोकसभा व राज्यसभा यांचे एकत्र) विशेष अधिवेशन झाले. त्यात राष्ट्रपतींनी मध्यरात्रीच्या सुमारास वस्तू व सेवा कर लागू झाल्याची अधिकृत घोषणा केली.[२] सर्व वस्तू आणि/ किंवा सेवा यांची विक्री, हस्तांतर, वस्तुविनिमय, भाड्याने देणे किंवा आयात व्यवहारांवर हा कर लागू करण्यात येईल [३] असे प्रसारमाध्यमांतून त्यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. +वस्तू व सेवा कर अंतर्गत १ जुलै २०१७ पासून ०%, ५%,१२%,१८%, व २८% असे कर दर ठरविण्यात आले आहेत. +भारत हे एक संघराज्य लोकशाही आहे, याचा अर्थ असा आहे की त्याच्या घटनेत राज्ये आणि संघराज्य यांच्यात सत्ता, जबाबदारी आणि महसूल संकलनाबद्दल स्पष्टपणे सीमांकन आहे. +उदाहरणार्थ, नियम व सुव्यवस्था ही राज्याच्या अखत्यारीत येते, तर देशाचा बचाव ही संघराज्याची जबाबदारी आहे. त्याचबरोबर वस्तू आणि सेवा करात देखील अशा स्पष्ट तरतुदी आहेत, जेणेकरून या संघराज्य व राज्याबाबत कोणतेही वाद होणार नाहीत आणि दोघेही त्यांच्या पद्धतीने महसूल गोळा करू शकतील. +केंद्रीय वस्तू आणि सेवा कर - यामध्ये संघराज्याच्या कर संकलनाचा समावेश होतो. +राज्य वस्तू आणि सेवा कर - यामध्ये कर आकारण्याची जबाबदारी राज्याची असते. यामध्ये संघराज्य हस्तक्षेप करत नाही. +एकात्मिक वस्तू आणि सेवा कर- यामध्ये कर संकलन भारतीय संघराज्याच्या अखत्यारीत येते. ते संघराज्य सरकार गोळा करते, परंतु नंतर ते राज्यांमध्ये हस्तांतरित केले जाते. +भारताची सध्याची कर रचना फारच जटिल आहे. भारतीय राज्यघटनेनुसार वस्तूंच्या विक्रीवर कर लादण्याचा अधिकार आणि वस्तूंच्या उत्पादन व सेवांवर कर आकारण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. यामुळे, देशात विविध प्रकारचे कर लागू आहेत, ज्यामुळे देशातील सध्याची कर प्रणाली अत्यंत जटिल बनली आहे. कंपन्या आणि लहान व्यवसायांना वेगवेगळ्या प्रकारच्या कर कायद्याचे पालन करणे अवघड जात आहे. म्हणून वस्तू आणि सेवा कर त्यावरील उपाय आहे, असे सांगितले जाते. + +१९८६ मध्ये विश्वनाथ प्रतापसिंह यांनी अप्रत्यक्ष करव्यवस्थेची सुधारणा प्रक्रिया- सुधारित मूल्यवर्धित कर सुरू केली.[४]वस्तू आणि सेवा कर कर, अबकारी कर, सेवा कर, अतिरिक्त सीमा शुल्क, अधिभार, राज्यस्तरावरील मूल्यवर्धित कर आणि जकात व इतर कर जे सध्याच्या आंतर-राज्य परिवहन वाहतुकीवर लागू आहेत, तेदेखील वस्तू आणि सेवा नियमांत नष्ट होण्याची शक्यता आहे. +वस्तू आणि सेवा करात खालील कर एकत्र केले जातील: +विक्री, हस्तांतरण, खरेदी, वस्तुविनिमय, भाडेपट्टी किंवा वस्तू व/किंवा सेवांच्या आयातीसारख्या सर्व व्यवहारांवर वस्तू व सेवा कर आकारला जाईल. भारत दुहेरी वस्तू व सेवा कर राबवेल, म्हणजेच प्रत्येक संघराज्य आणि राज्य सरकारांना कराचा वाटा दिला जातो. एका राज्यामध्ये केलेल्या व्यवहारांसाठी संघराज्य सरकार आणि राज्य वस्तू आणि सेवा करद्वारा त्या राज्याच्या सरकारद्वारे केंद्रीय वस्तू आणि सेवा करला लागतील(?). आंतरशालेय (?) व्यवहार आणि आयात केलेल्या वस्तू किंवा सेवांसाठी, संघराज्य सरकार एकच एकीकृत वस्तू आणि सेवा कर लावला जाईल. वस्तू आणि सेवा कर हा खर्चावर आधारित कर आहे, त्यामुळे ज्या राज्यामध्ये वस्तू किंवा सेवा वापरल्या जात नाहीत त्या राज्यात ज्या उत्पादनांचा उपयोग केला जात नाही अशा राज्यांना कराचा वाटा दिला जातो. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर संघराज्य सरकारकडून थेट करदात्यांकडून कर वसूल करण्यासाठी राज्य सरकारने गुंतागुंतीची करवसुली केली आहे. आधीच्या यंत्रणेनुसार, राज्याला कर महसूल गोळा करण्यासाठी केवळ एका सरकारशी व्यवहार करणे आवश्यक आहे(?).[३] +वस्तू आणि सेवा कराद्वारे प्रभावापासून राज्यांना महसूल राखण्याचे आश्वासन दिले आहे. संघराज्य सरकारने कर लागू झालेल्या दिवसापासून पुढील पाच वर्षांच्या काळात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचे आश्वासन दिले आहे.[५] +नियोजित कर आणि वस्तू कर नियमानुसार २१ सदस्य असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली आहे.[६] राज्य आणि संघराज्यशासित प्रदेश वस्तू व सेवा कर नियम जम्मू आणि काश्मीर वगळता[७] भारताच्या सर्व राज्यांद्वारे आणि संघराज्यशासित प्रदेशांद्वारे मंजूर करण्यात आले होते. करसवलत सुलभ करण्यासाठी सुरक्षा विक्री आणि खरेदीवर हा कर नसेल. सुरक्षा व्यवहार कर चालू राहील. +/55643968.cms? diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13128.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b04639bdd1409729858aec3051f1b434edf862db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13128.txt @@ -0,0 +1,26 @@ +राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४)[१] ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.[२] जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.[ संदर्भ हवा ] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या. +भारत सरकारने ७ जुलै १९९९ रोजी जिजाबाईंच्या सन्मानार्थ डाक तिकीट प्रकाशित केले.[३][४] जिजाबाई या अनेक चित्रपट आणि पुस्तकांच्या प्रेरणा आहेत. +जिजाबाईंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव येथील म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी झाला. लखोजीराजे जाधव हे मराठा कुलीन होते. जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले.[५] +१७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा मृत्यू झाला. सी.व्ही. वैद्य यांनी त्यांच्या मध्ययुगीन भारत या पुस्तकात असे म्हटले आहे की, यादव "निश्चितपणे शुद्ध मराठा क्षत्रिय" आहेत. [जिजाबाई (शिवाजी महाराजांच्या, ज्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, त्यांच्या आई) या मराठा/ देवगिरि जाधव/यादव साम्राज्याचे महाराज लखोजीराजे जाधवांच्या पुत्री होत्या,[६][७] +लखुजीराव जाधव हे निजामशाही दरबारातील बलाढ्य, मातब्बर मंडळी पैकी एक होते. एक दिवशी सर्व सरदार, जहागिरदार, मनसबदार आणि वतनदार शाही कदम पोशी करून आपापल्या घरी जावयास निघाले असता. महाद्वार सामोरी भयंकर गर्दी झाली. या गर्दीत खंडागळ नावाच्या सरदाराचा हत्ती अनियंत्रित झाला. आणि लोकांना पायाखाली तुडवू लागला. +अशावेळी लखुजीराव जाधव यांचा मुलगा दत्ताजीने आपल्या सैन्यासह हत्तीला रोखण्यासाठी त्यावर बाणांचा,भाल्यांचा आणि तलवारीचा वार करू लागले. हा सर्व प्रकरण रोखण्यासाठी विठोजी राजे भोसले यांचे दोन्ही मुले संभाजी आणि खेलोजी ( शहाजीराजे यांचे चुलतभाऊ ) दत्ताजी वर तुटून पडले. आणि भोसले - जाधव यांच्यात युद्ध पेटले. आणि संभाजी ने दत्ताजीला ठार केले. ही बातमी पुढे पोहचलेल्या लखुजीराव जाधव यांना कळताच ते सूड घेण्यासाठी भोसल्यांवर चालून आले. +आणि संभाजी वर प्रहार केला. आपल्या चुलतभावावर वार केला म्हणून शहाजीराजे भोसले देखील या लढाईत उतरले परंतु लखुजीराव जाधवांचा आक्रोश सामोरी त्यांचा टिकाव लागला नाही. लखुजीराव यांच्या तलवारीच्या प्रहाराने शहाजी महाराज गंभीर जखमी झाले. आणि त्यांनी अखेरीस संभाजीला ठार केला.[८] +या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[९] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता. +जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. +जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.[१०] +शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.[११] +शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. +१७ जून १६७४ रोजी किल्ले रायगडाजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.[१२] +जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.[१२] +त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले. +पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.[१२] +शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. +शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. +राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली. +राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही- +जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही हे :- +राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोऱ्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी 600 तरुण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌.पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करून झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात फौज कापून काढली.उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करून खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली. +1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करून कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका, +2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला. +3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे मावळ्यांसह जिजाऊ  व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13136.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf162e8735aac241fc9c8c0e2f95b172596eb2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13136.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जीत अशोक रावल हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13147.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..123d77cd8ed320466b1850683a4ca8a558c76806 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13147.txt @@ -0,0 +1 @@ +जीतेंद्र चौधरी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13153.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13153.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d629f5042d717f14cbe4e21629801dcfd46b304f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13153.txt @@ -0,0 +1,32 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13184.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35574dbdfd480277ea4e0d37e592b72798c4623d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13184.txt @@ -0,0 +1,3 @@ +अंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) प्रणाली विकसित केली होती. पण नंतर तिचा उपयोग इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ लागला. +ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटनाद्वारे मिळू शकते. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने अगदी रोजच्या रोज होणारे बदलही टिपले जातात. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. उदा. एखाद्या कार्गो कंपनीला कुठे, किती गोष्टींची आवश्यकता आहे ते पाहण्यासाठी, औषधी झाडांचा शोध घेण्यासाठी, एखाद्या घराचा पत्ता शोधण्यासाठी, रस्त्याचं, इमारतीचं नकाशा तयार करण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी जीपीएसची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्याचं व्यवसायीकरण झालेले आहे. +अमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या संरक्षण विभागासाठी सुमारे (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकूण संख्या ३२ च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टिम या उपग्रहांकडुनच पृथ्वीची सर्व भौगोलिक माहिती जमा करत असते. जीपीएस यंत्र जिथे असेल त्या जागेवर उपग्रहांकडून मिळणाऱ्या संदेशांचा उपयोग करून त्या विशिष्ट जागेचे अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे नकाशावरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस यंत्रणा ५ ते १० मीटर किंवा जास्तच अचुकता देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या बिंदूपासून ती नेमकी जागा ५-ते १० मीटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग? तर अचुकता वाढवण्यासाठी पडताळणी तंत्र वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. प्रणाली वापरून त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अचुकता मिळवली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13193.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f8645774b6482efd98b18ad64cbd7d48ec3d825 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13193.txt @@ -0,0 +1,4 @@ +जिरेगिरे किंवा जिरू (इंग्रजीत: Cumin, शास्त्रीय नाव: क्युमिनम सायमिनम) हा एक प्रकारचा मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा तेलाची फोडणी करण्यासाठी वापरले जातात. +साचा:उपयोगयाला इंग्रजीतcommon carawayअसे म्हणतात . +नामकरण +"जीरा" संस्कृत भाषेच्या "जीरक" या शब्दा ने आला आहे अर्थात जे पचनक्रिया मध्ये सहायक असतात. इंग्रजी मध्ये "क्युमिन" शब्दाची उत्पत्ति पुरातन इंग्रेज़ीच्या शब्दांवरून सायमैन किंवा लैटिन भाषेचे शब्द क्युमिनम, या शब्दा वरून आले आहे शब्द मूलतः यूनानी भाषेच्या κύμινον (kuminon) याचे साथ यहूदी भाषेचे כמון (कॅम्मन) आणि अरबी भाषेचे كمون (कैम्मन) ने दिले. इस शब्द के रूप का समर्थन कई प्राचीन भाषाओं के शब्द हैं, जैसे अक्कैडियाई भाषा में कमूनु,, सुमेरियाई भाषा में गैमुन। माईसेनियाइ यूनानी भाषा का शब्द κύμινον (क्युमिनॉ) इसका प्राचीनतम उदाहरण है। diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13204.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d780a35964a71457ee0d5de889a1a8144d2274d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13204.txt @@ -0,0 +1 @@ +जीवणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13219.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22fadf0a72b8d60ca601cd6fe5d61343cd6f0546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13219.txt @@ -0,0 +1,2 @@ +२० जानेवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13229.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf1b0a15bf7444f105ae6f33964f362619f89c0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13229.txt @@ -0,0 +1,10 @@ +जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत +जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते. +जीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने इ.स १९१२ मध्ये लावला.त्याने त्यांना vitamine असे नाव दिले. +वनस्पती आपल्या शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात पण प्राण्यांना त्याच्या आहारातून जीवनसत्त्व प्राप्त होतात त्याची निर्मिती शरीरात नाही होत अपवाद 'ड'जीवनसत्त्व वगळता.फळभाज्या, दूध,मांस,यकृत,अंडी,सोयाबीन तृणधान्य,इ.मुख्य सोस्र आहेत. +अ-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे. +ब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.   +क-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. +ड-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात. +ई-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात. +के-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13232.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf1b0a15bf7444f105ae6f33964f362619f89c0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13232.txt @@ -0,0 +1,10 @@ +जीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्त्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत +जलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते. +जीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने इ.स १९१२ मध्ये लावला.त्याने त्यांना vitamine असे नाव दिले. +वनस्पती आपल्या शरीरात सर्व जीवनसत्त्वे तयार करू शकतात पण प्राण्यांना त्याच्या आहारातून जीवनसत्त्व प्राप्त होतात त्याची निर्मिती शरीरात नाही होत अपवाद 'ड'जीवनसत्त्व वगळता.फळभाज्या, दूध,मांस,यकृत,अंडी,सोयाबीन तृणधान्य,इ.मुख्य सोस्र आहेत. +अ-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे. +ब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.   +क-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढीत अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो. +ड-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस,  हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात. +ई-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात. +के-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13234.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..547f4768cee8f9d548a9d06cfa1fbfef6cdae676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13234.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. जीवराज नारायण मेहता (२९ ऑगस्ट, १८८७:अमरेली, बॉम्बे प्रेसिडेन्सी(मुंबई प्रांत) - ७ नोव्हेंबर, १९७८) हे गुजरातचे पहिले मुख्यमंत्री होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. यांचे सासरे मनुभाई मेहता वडोदरा संस्थानाचे दिवाण होते. त्यांनी मुंबईच्या ग्रॅंट वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय शिक्षण घेतले व नंतर जे.जे. रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून काम केले. त्यानंतर मेहता लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले आणि एफ.आर.सी.एसची पदवी मिळवली. +भारतात परतल्यावर ते महात्मा गांधींचे खाजगी डॉक्टर होते आणि सत्याग्रह केल्यामुळे दोनदा तुरुंगात गेले. ४ सप्टेंबर, १९४८ पासून ते वडोदरा संस्थानाचे दिवाण झाले. मुंबई प्रांताचे ते अर्थमंत्री व उद्योगमंत्री होते. १ मे, १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाल्यावर ते गुजरातचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९६३मध्ये हे पद सोडल्यावर ते १९६७ पर्यंत भारताचे युनायटेड किंग्डममधील हाय कमिशनर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1324.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25cacdef784a58ea2bd25a0e1d52bb756d767c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1324.txt @@ -0,0 +1,16 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्यबळाने तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक छुपे अचानक हल्ले केल्याने शत्रूच्या मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. महाराष्ट्रातील सह्याद्रीजवळील प्रदेश ह्या युद्धनीतीच्या वापरास अत्यंत सोयीचा आहे. +शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे.शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. +छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ असे आहेत. 'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. +मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठ्यांचा शत्रू असा अर्थ निघतो. +मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले! 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरुदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वतःचे असे युद्धतंत्र विकसित केले होते, याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही. +'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणाऱ्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे. +'महाराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत.त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : २. लुच्चेगिरी, ३. गुप्तकट, ४. हुलकावणी आणि ५. पीछेहाट. 'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू. +कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे.पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणाऱ्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते.तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो.मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणाऱ्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले. +प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तीने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच छत्रपती शिवाजी महाराज उद्दिष्ट होते. +यात : +या प्रमुख गोष्टी आहेत.त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13270.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcf043874ce0176577feb6b6fde80ba912b063bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13270.txt @@ -0,0 +1,2 @@ +जी४ देश हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीवर नकाराधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे चार देश आहेत. हे देश एकमेकांना या उद्देशासाठी पाठिंबा देतात. +जि ४ चे सदस्य देश: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13288.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8245d5b87e4299a67d083ddbc5c23b9af54738e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13288.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुई हे एक फुलझाड आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव जस्मिनम ऑरिक्युलेटम [Jasminum auriculatum] असे आहे. याचे कूल ओलिएसी (Oleaceae) आहे .संस्कृतमध्ये गणिका, अम्बष्ठा , मुग्धी , सुचिमल्लीका नावे आहेत. हिला इंग्रजीत Needle Flower Jasmine म्हणतात. +अभिवृद्धी: प्रामुख्याने वेलाच्या लवचिक फांद्या टोकुन रोपे तयार करून केली जाते (रानावनात बियांपासुनही नैसर्गिकरित्या अभिवृद्धी होते व असे वेल जगण्यास अधिक सक्षम असतात). +जुईच्या फुलांचा उपयोग सुगंधित गजरे, हार, अत्तर बनवण्यासाठी केला जातो diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13291.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..353ab251a873bcc46768fcff8bd30a959e0f6051 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13291.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुई नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. +जुई नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13321.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648688a18543af90f2789a033d793cdff66a69e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13321.txt @@ -0,0 +1,28 @@ +जुजुय (स्पॅनिश: Provincia de Jujuy) हा आर्जेन्टिना देशाच्या वायव्य भागातील एक प्रांत आहे. चिले व बोलिव्हिया ह्या दोन देशांच्या सीमा जुजुय प्रांताला लागून आहेत. + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13352.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb73c40ee7c53adff79b5ce5b66e9068db1dd652 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13352.txt @@ -0,0 +1,4 @@ +जुनवणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील, धुळे जिल्ह्यातल्या धुळे तालुक्यात वसलेले एक गाव आहे. (याच नावाचे एक गाव शेजारच्याच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात आहे. ) +जुनवणे हे महाराष्ट्र राज्य महामार्ग ? वर .....वरिल अक्षांश रेखांशावर आहे. .... ते .... रेल्वे मार्ग जुनवणे गावाजवळून जातो. +जुनवणे ग्रामपंचायतीस पूर्वी महात्मा गांधी तंटामुक्‍त अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, संत तुकाराम महाराज वनग्राम अभियान, निर्मल ग्राम आणि पर्यावरण संतुलित वनग्राम अभियानांतर्गत पुरस्कार मिळाले आहेत.२००९चा प्रथम राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार जुनवणे ग्रामपंचायतीस मिळाला होता.[१] +दैनिक सकाळ वृत्तसेवेच्या विजय डोंगरे यांच्या शुक्रवार, ३ मे २०१३ च्या बातमीनुसार २०१३ च्या मे महिन्यात जुनवणे (ता. धुळे) वनक्षेत्रात तांदळातील विषारी मिश्रणामुळे आणि पाण्याच्या सुविधेअभावी विविध प्रकारच्या अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला. [२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13375.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a29d1e1e9ef10d1162a4a1f497acab748393748 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13375.txt @@ -0,0 +1,10 @@ + +जुनापाणीचे शिळावर्तुळे हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जवळ ऐतिहासिक महापाषाण शिळावर्तुळे आहेत. जुनापानीच्या सभोवताल अशा ३०० वर्तुळांची नोंद आहेत. [१] १८७९ मध्ये त्यांनी प्रथम जे.एच. रिव्हेट-कर्नाकद्वारे खणले होते, त्यात खंजीर, क्रॉस-रिंग फास्टनर्ससह सपाट अक्ष, कड्या, अंगठी, बांगड्या, घोड्याचे तुकडे, लांब ब्लेड असलेले पटाशी , आणि अणकुचीदारचिमटे अशा विविध प्रकारच्या लोखंडी वस्तूंचा शोध लागला. येथे काळ्या रंगात रेषात्मक चित्रे असणारी वाटी सारख्या काळ्या आणि लाल मातीच्या भांड्यांचादेखील पुरावा सापडला आहे. [२] दफनविधीचे ठिकाण केअर्न्स द्वारे वैशिष्ट्यीकृत होते. सुमारे १५० शिळावर्तुळे अभ्यासली आहेत आणि त्यांचे दस्तऐवजीकरण केले आहे. शिलावर्तुळांमधील कप-चिन्हांकित दगड म्हणजे एक खगोलशास्त्रीय महत्त्व दर्शवितात असे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कपचे चिन्हांकित दगड विशिष्ट दिशानिर्देश दर्शविणाऱ्या ठराविक ठिकाणी निश्चित केले गेले आहेत हे यावरून स्पष्ट होते. [३] +या वास्तू भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (भा.पु.स.) ने राष्ट्रीय महत्त्व स्मारक म्हणून नियुक्त केल्या आहेत. [४] १९६२ मध्ये भा.पु.स. ने जागेचे उत्खनन केले ज्यामध्ये तीन शिळावर्तुळे सापडली. [१] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ने अधिक अभ्यासाला अर्थसहाय्य दिले आहे. +जुनापाणीची शिळावर्तुळे एक निर्जन दफनभूमी आहे ज्यात दफनसाठी वापरलेले महापाषाण आणि मृतावशेष आहेत. हे मध्य भारतातील विदर्भात नागपूर शहराच्या वायव्येकडे सुमारे १० किलोमीटरच्या एका लहान क्षेत्रात आढळतात. हे बऱ्याच मोठ्या आकाराचे असून , गुगल अर्थ वर दृश्यमान आहेत आणि नद्यांच्या काठाजवळ गटबद्ध केलेले आहेत. [५] हे काटोलकडे जाण्यासाठी महामार्गावर आहे आणि मध्य भारतातील मेगालिथ वितरणाचे उत्तर सीमा तयार करते. [६] +या प्रदेशात मानवी वस्ती १००० इ.स.पू. पूर्वीची आहे आणि आजही अस्तित्वात आहे. हा परिसर भारताच्या उत्तर दक्षिण संक्रमणाचा एक महत्त्वाचा भाग होता. येथे आढळणारे मेगालिथ्स इ.स.पू.१००० ते इ.स ३०० मधील आहे . हे मूल्यांकन महापाषाण कालावधीच्या सेपलक्रल पासून सापडलेल्या अनेक पुरातन वस्तूंवर आधारित आहे. येथे सापडलेले लोखंडी अवजारे इ.स.पू.१००० च्या कालावधीचे आहेत असा तर्क आहे. वेगवेगळ्या कुळांच्या स्थानिक समुदायांद्वारे त्यांची ओळख पटविली जाते. या मंडळांमध्ये नोंदविलेले एक वैशिष्ट्य म्हणजे कपांच्या खुणा असलेल्या दगडांची स्थापना. या वर्तुळात दक्षिण भारतातील वीररगळ, डॉल्मेन्स आणि इतर नॉन-सेप्युल्रल आणि सेप्युल्रल महापाषाण बांधणीनमध्ये काहीही साम्य नाही. [५] १८७९ मध्ये जुनापानीच्या दगडांच्या खोदकामाबद्दल रिव्हेट कारनाक यांनी प्रथम अहवाल दिला. [७] +नागपूर प्रदेशाच्या आसपासच्या ५१ स्थळांपैकी आणि विदर्भातल्या ८९ स्थळांपैकी जूनपाणी हे दुसरे सर्वात मोठे स्थळ आहे. १९६१ मध्ये बीके थापर साइटच्या उत्खननात गुंतले होते. सुरुवातीला, तीन दगडांची वर्तुळे शोधली गेली ज्यापैकी दोन मंडळांनी दफन सामग्री आणि संबंधित मानवी अवशेष उघड केले; इक्विडे (घोडा) कुटूंबाचा प्राण्यांचा सांगाडाही सापडला. या उत्खनन दरम्यान, दगडांच्या वर्तुळांमधील कप-चिन्हित दगडच लक्षात आले. या कप गुणांचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी, जे विशिष्ट अभिमुखतेसह निश्चित केले गेले आहेत, या दगडांच्या वर्तुळांचा परिसरातील लोकांच्या खगोलशास्त्राशी किंवा वैश्विक विश्वाशी काही संबंध असल्यास तो स्थापित करण्यासाठी टीआयएफआरने अभ्यास सुरू केला. [५] +या महापाषाण दफनस्थानावरील दफन सामग्री मध्ये लाल मातीची भांडी ( महापाषाण ग्रॅफिटी चिन्हे असलेल्या काही), मायकेसियस लाल आणि खडबडीत लाल वेर पेंट केल्या आहेत. हे शोध नागपूरच्या पश्चिमेस कौंडिन्यपुरा, पूनार, टाकळघाट आणि खापा या भागातील इतर ठिकाणांप्रमाणेच सापडतात; १९६८ मध्ये कृष्णा नदीच्या दोन्ही काठावरील शेवटच्या दोन जागा खणण्यात आल्या. [८] +टीआयएफआर अभ्यासानुसार (मॅपिंगसह) आतापर्यंत ५६ शिळावर्तुळे नोंदली गेली आहेत आणि त्यापैकी बहुतेकांची चांगली स्थिती चांगली असल्याचे दिसून आले आहे; ते काही मीटर व्यासाचे आहेत. यापैकी२० मंडळांवर चषक गुण नोंदविण्यात आले असून या बाजूला सात गुण आहेत. या कप मंडळांच्या स्थानाच्या विश्लेषणावरून असे लक्षात आले आहे की समांतर रेषा किंवा ऑर्थोगोनल सीक्वेन्स असलेले कप-चिन्हे एकतर सरळ रेषेत किंवा '+' चिन्हाच्या रूपात दिसतात आणि '+' चिन्ह देखील रेषा रेडियल किंवा टॅन्जेन्लीली वर्तुळात किंवा त्याभोवती निश्चित दिशेने संरेखित केली जातात. सर्व कप गुणांमध्ये एक विशिष्ट कोनीय श्रेणी देखील नोंदविली गेली आहे, जी ३ क्लस्टरच्या रूपात आहेत. [५] +कपचे चिन्ह काही सेंटीमीटर लांबीचे आहेत, विशेषतः शिळा वर्तुळांवर स्थित आहेत आणि ते उत्तरेसंदर्भात विशिष्ट कोनात आकाशाच्या दिशेने त्यांना शोधण्याचे सूचक आहेत. रेकॉर्ड केलेले दिशानिर्देश उत्तरेस ११८,२०८ आणि३३४ अंश आहेत. विशिष्ट तारे आणि हवामानातील बदल, आणि विशेषतः पावसाळ्याच्या हंगामाच्या वाढती आणि ओहोटीची वेळ दर्शविण्याकरिता हे ताराकेंद्रित असू शकते. [५] [९] +या साइटवरून इतर बरेच शोधले गेलेले आहेत. एका मंडळात लोखंडी जीभ असलेली तांबेची घंटी होती. [१०] उत्खनन केलेल्या तीन वर्तुळांमध्ये ,दफन सामग्रीच्या शोधांच्या भोवती चिकट काळ्या चिकणमातीचे ढीग सापडले. बऱ्याच प्रकारचे लोह अवजारे देखील स्थळाच्या शीर्षकास “लोह-वापर” असे प्रमाणित करताना आढळले. [११] दगडांच्या किडीचा शोध लागल्याची नोंद देखील झाली आहे. [६] बी.के. थापर यांना येथे मध्यम पाषाण युगाची साधने सापडली. [१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13378.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41bb3ffc62a7d731aab7797c81fde55b330d73a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13378.txt @@ -0,0 +1 @@ +जुनिचिरो कोइझुमी (जपानी:小泉 純一郎; ८ जानेवारी, १९४२:योकोसुका, कनागावा, जपान - ) हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. हे जपानचे ५६वे पंतप्रधान असून त्यांचा सत्ताकाल २६ एप्रिल, २००१ ते २६ सप्टेंबर, २००६ इतका होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1338.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68054afed5b8ec3f66126364122a03b89bc05a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1338.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + +गमन (अर्थ: स्थलांतर) हा १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे, ज्यात फारुख शेख आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच नाना पाटेकर सहाय्यक भूमिकेत आहेत. उमराव जान (१९८१) बनवणाऱ्या मुझफ्फर अलीचे हे दिग्दर्शकीय पदार्पण होते. हा चित्रपट शहरी स्थलांतराच्या निरर्थकतेच्या समस्येशी संबंधित आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या एका स्थलांतरिताची कथा आहे, जो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून आपल्या नवीन जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करतो. [१] [२] [३] +चित्रपटाचे संगीत जयदेव यांचे होते, ज्यांना त्यांच्या कामासाठी १९७९ मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता[४] आणि "आप की याद आती रही" या गाण्यासाठी छाया गांगुली यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. [५] शहरयारने चित्रपटासाठी गाणी लिहिली, विशेषतः "सीने में जलन, आँखों में तूफान", सुरेश वाडकर यांनी गायले, ज्याने स्थलांतरित समाजाच्या परकेपणा आणि तुटलेल्या स्वप्नांवर प्रकाश टाकला. [६] [७] गझल गायक हरिहरन यांनी या चित्रपटाद्वारे पार्श्वगायनात पदार्पण केले. [८] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13387.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7beedf5dbe1b11612491e951c4679a82ae33fdbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13387.txt @@ -0,0 +1 @@ +जुनी चिनी चित्रलिपी (नव्या चिनी लिपीत: 正体字; जुन्या चिनी लिपीत: 正體字; फीनयीनमध्ये रोमन लिखाण: zhèngtǐzì; उच्चार: चऽन्ग्-थीऽइ-झ्; अर्थ: जुनी प्रमाणित चिनी चित्रलिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक आणि चिनी गटातल्या भाषांची मूळ चित्रलिपी आहे. या लिपीला चिनी भाषांची पारंपरिक लिपी असेही म्हणतात. ही लिपी अजूनही तैवान, हॉंगकॉंग, आणि मकाव या चीनशेजारील भूभागांमध्ये प्रचलित आहे. सिंगापूर आणि मलेशियातले चिनी लोक सोडले तर परदेशांतले अन्य चिनीही हीच लिपी प्रमाणित मानतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_134.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a174f455fa3238f644b03652e0a0807a6e91307 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_134.txt @@ -0,0 +1,5 @@ +खुशवंत सिग (लेखनभेद: खुशवंत सिंग‌) (२ फेब्रुवारी, इ.स. १९१५; हदाली, ब्रिटिश भारत - २० मार्च, इ.स. २०१४; नवी दिल्ली, भारत) हे इंग्लिश भाषेत लेखन करणारे भारतीय लेखक, पत्रकार होते. +खुशवंत सिंग यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील मॉडर्न हायस्कूल येथे, महाविद्यालयीन शिक्षण लाहोर आणि दिल्लीत तर उच्चशिक्षण [[केंब्रिज|केंब्रिजमधील। किंग्ज कॉलेज येथे झाले. त्यानंतर लाहोर उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली. +खुशवंत सिंग यांचा इ.स. १९३९ साली कॅंवल मलिक यांच्याशी विवाह झाला. पुत्र राहुल आणि मुलगी माला अशी त्यांची अपत्ये होत. +इ.स. १९४८ ते इ.स. १९५० या कालावधीत भारत सरकारचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून खुशवंत सिंग यांनी कॅनडामधील टोरोंटो येथे, ब्रिटनमधील उच्चायुक्तालयात आणि आर्यलडमधील दूतावासात काम केले. +इ.स. १९८० ते इ.स. १९८६ या कालावधीत ते राज्यसभेचे सदस्य होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13407.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..861458ee5c37248c3dcb5a5940f82d538cc779d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13407.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनेवाणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13417.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13417.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..132a1375f40cf572c609e7b683f3e0321ec39bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13417.txt @@ -0,0 +1 @@ +जुनैद सिद्दीकी (२५ मार्च, १९८५:कराची, पाकिस्तान - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13431.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb8420c0fccb3ccf30e212a04872a4f0797bb820 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13431.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुनोणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13441.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c07357006631506088186caf3ab0699c30ac5ac0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13441.txt @@ -0,0 +1,9 @@ +१९° १२′ ००″ N, ७३° ५२′ ४८″ E +जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी किल्ला या शहरापासून जवळच आहे. +कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसने बनकरफाटा येथे उतरून तेथून जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. तसेच पुणे-नाशिक या राष्टीय महामार्ग क्र. ५० वरून बसने नारायणगाव येथे आल्यावर, बस बदलून नारायणगाव-जुन्नर बसने जुन्नरला जाता येते. कल्याणवरून राज्य महामार्ग २२२ वरून बसनेपारगाव तर्फे मढ येथुन गणेशखिंड मार्गे जुन्नरला पोहचता येते . +2. पुणे शहरातून थेट बस सुविधा आहेत. +जुन्नर येथे पुरातन लेणी आहेत. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे. +शिवनेरी किल्ला:- जुन्नर मधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजे शिवनेरी किल्ला.जुन्नर मध्ये प्रवेश करतानाच शिवनेरीचे दर्शन होते. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले असून किल्ल्यावर प्रत्येक वर्षी १९ फेब्रुवारीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भव्य शिवजयंतीसोहळा साजरा होतो. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली होती. त्याने आपल्या साधनग्रंथात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षे पुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे. +जुन्नरजवळ खोडद या गावी खगोलशास्त्रीय संशोधनासाठी वापरला जाणारा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप नावाचा रेडिओ दुर्बिणींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील रेडिओ दुर्बीण वर्णपट ग्रहणक्षमतेत जगात दुसऱ्या क्रमांकाच्या शक्तिशाली दुर्बिणी आहेत [ संदर्भ हवा ]. +निमगाव सावा येथे संत मनाजीबाबा पवार यांची संजीवन समाधी आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13445.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3db1b392f55c6eccac974979cc461cb81004df47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13445.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुन्नी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९७५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ७० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13453.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4232afaf5bb4a638c12242ffafd01f8d823159 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13453.txt @@ -0,0 +1,3 @@ +जुम्मा मुबारक (अरबी: جمعة مباركة, बंगाली: জুম্মা মুবারক) हा एक पारंपारिक मुस्लिम अभिवादन आहे जो जुमुआच्या दिवशी वापरण्यासाठी राखीव आहे, आठवड्यातील सर्वात पवित्र दिवस ज्या दिवशी विशेष सामूहिक प्रार्थना केल्या जातात. या वाक्प्रचाराचे इंग्रजीत भाषांतर "हॅपी फ्रायडे" असे केले जाते, आणि त्याचा अर्थ धन्य शुक्रवार म्हणून केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम लोक मेजवानीवर वापरण्यासाठी शुभेच्छा म्हणून वापरतात. शुक्रवार हा त्यांच्या स्वतःच्या अधिकारात उत्सव मानला जातो आणि मुस्लिमांमध्ये विशेष काळजी घेतली जाते. या दिवशी स्वच्छ कपडे परिधान करणे, आंघोळ करणे आणि विशेष जेवण तयार करणे. जुमुआ हा शब्द ज्या मूळापासून जमा झाला आहे त्याच मूळापासून बनला आहे, ज्याचा अर्थ "लोकांचे एकत्रीकरण" आहे. सामाजिक अर्थाने, लोक दुपारच्या शुक्रवारच्या प्रार्थनेत जुहरच्या प्रार्थनेपूर्वी भाग घेतात. +जुम्मा सर्वात उच्च इस्लामिक विधी आणि त्याच्या पुष्टी अनिवार्य कृतींपैकी एक आहे. जुम्मा मुबारकचा शाब्दिक अर्थ शुभ शुक्रवार, जेथे जुम्मा म्हणजे "शुक्रवार" आणि मुबारकचे भाषांतर "धन्य" असे केले जाते. मुस्लिम शुक्रवारी दुपारच्या दिवशी साप्ताहिक प्रार्थना करतात जो त्यांच्या धर्मासाठी पवित्र आहे आणि इस्लामिक विश्वासांनुसार पवित्र दिवस मानला जातो. +हदीसनुसार, शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस आहे ज्या दरम्यान सूर्य उगवला आहे. हा तो दिवस आहे जेव्हा आदामची निर्मिती झाली, ज्या दिवशी आदाम नंदनवनात प्रवेश केला आणि जेव्हा त्याला त्यातून बाहेर काढण्यात आले. हा तो दिवस आहे ज्या दिवशी यौम अद-दीन किंवा पुनरुत्थानाचा दिवस होईल. इस्लाम धर्मात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व असल्याने, मुस्लिम जेव्हा मशिदीत जातात तेव्हा एकमेकांना जुमुआ मुबारक किंवा धन्य शुक्रवारच्या शुभेच्छा देतात आणि त्या दिवशी विशेष प्रार्थना करतात. जेव्हा एखाद्याला "जुम्मा मुबारक"ची इच्छा असते, तेव्हा मुस्लिम सामान्यतः "जुम्मा मुबारक" याच वाक्याने उत्तर देतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13455.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98fcbaf576fdc8d803f7f72f95b1a6c9345fb91a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13455.txt @@ -0,0 +1,7 @@ +जुर शीतल हा नेपाळमधील आणि विशेषतः मिथिलेतील नववर्ष स्वागताचा दिवस आहे.[१] वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी शितला देवीच्या प्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जात असे. ही देवता कांजिण्या, ताप या आजारांची देवता मानली गेली आहे. हे आजार होऊ नयेत म्हणून तिला प्रार्थना केली जाते.[२] +नेपाळखेरीज मिथिला, बिहार या प्रदेशातदेखील हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. होळीच्या उत्सवासारखेच याचे स्वरूप असते. खाणे, पिणे, नृृृृत्य करणे यातून उत्सवाचा आनंद नागरिक घेतात. मिथिलेतील ब्राह्मण वर्गात या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.[३] +१४ किंवा १५ एप्रिल ला हा सण साजरा करण्याची पद्धती प्रचलित आहे.[४] +या दिवशी मिथिलावासी बारी आणि शिजवलेला भात हे पारंपरिक पदार्थ खातात.[५] +मिथिला प्रांतातील ब्राह्मण समुदायाचे मैथिली पंचांग आहे. या पंचांगाला अनुसरून त्यांचे सण, उत्सव, प्रथा साजरे केले जातात. जुर शीतल उत्सव हा सुद्धा मैथिली पंचांगानुसारच साजरा केला जातो.[६] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13475.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7afef8a4181e627f5defe9c81a3714d6877d9980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13475.txt @@ -0,0 +1,7 @@ +ज्युलियन असांज (इंग्लिश: Julian Assange; जन्म : क्वीन्सलॅंड, ३ जुलै १९७१) हा एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक व चळवळवादी आहे. असांज हा विकिलीक्स ह्या गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या संकेतस्थळाचा मुख्य संपादक व प्रवक्ता आहे. आजवर असांजच्या नेतृत्वाखाली विकिलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व संवेदनशील कागदपत्रे खुली केली आहेत. ह्यांमध्ये अमेरिकेच्या इराक व अफगाणिस्तान यांमधील युद्धांबाबत अनेक दस्तावेजांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर २०१० रोजी विकिलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्रीय खात्याने व जगभरातील अमेरिकन राजदूतांनी लिहिलेला अत्यंत गुप्त अहवाल प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे असांजने अमेरिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे. +असांज यांचा जन्म क्वीन्सलॅंडमध्ये झाला. त्यांच्या सावत्र वडिलांच्या म्हणण्यानुसार ते लहानपणापासूनच हुशार होते, व त्यांना "काय बरोबर आहे व काय चूक आहे" याची जाणीव फार लहान वयात आली होती. +आजवर असांज अनेक देशांमध्ये राहिला आहे. २०१० सालच्या ऑगस्टमध्ये स्वीडनच्या पोलीस खात्याने असांजवर एका महिलेचा बलात्कार केल्याबद्दल खटला भरला व असांजला फरारी घोषित केले व असांजला स्वीडनमध्ये परतण्याचा आदेश दिला. ३० नोव्हेंबर २०१० रोजी इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेने असांजवर अटक वॉरंट लागू केले व ७ डिसेंबर २०१० रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. आपल्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला गेला आहे, अशी असांजची भूमिका आहे. +असांज यांनी ४ ऑक्टोबर २००६ रोजी विकिलीक्सची स्थापना केली. विकिलीक्स ही "ना नफाना तोटा" तत्त्वावर चालणारी प्रभावी आंतराष्ट्रीय संघटना आहे. +अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध करणे - या कार्यामुळे ही संघटना कमी वेळांत जास्त प्रभावी ठरली. +अमेरिकेच्या इराकमधील अमानुष कारवाईच्या चित्रफिती या संघटनेने इंटरनेटवर प्रसारित केल्या, त्यामुळे संघटनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. +सरकारी "गुप्त" कागदपत्रे प्रसारित केल्यामुळे असांज हे नेहमीच वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणेच्या नजरेत असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13483.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3a64ac3e3f511fc41407c19c1f1896f2f98461e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13483.txt @@ -0,0 +1,27 @@ +ज्युलियन सीमूर श्वाईंगर ( : न्यू यॉर्क शहर, अमेरिका, १२ फेब्रुवारी १९१८; मृत्यू : लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया-अमेरिका, १६ जुलै १९९४) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना १९६५ चे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1349.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93ad72b68de9aff80955de22b904c4321b14e426 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1349.txt @@ -0,0 +1,5 @@ + +श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतामधील गम्पहा हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १,३८७[३] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार गम्पहा जिल्ह्याची लोकसंख्या २०,६३,६८४[४] होती. + +गम्पहा जिल्हयात २ महानगरपालिका, ५ नगरपालिका, १२[२] प्रदेश्य सभा आणि १३[१] विभाग सचिव आहेत. १३ विभागांचे अजुन १,१७७[१] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13490.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13490.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcb0dbf7d31687e0d98a0779e0aa7c0493f51c5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13490.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जुलिया जाॅर्जेस (जर्मन: Julia Görges; (जन्म : बाड ओल्डेस्लो, जर्मनी, २ नोव्हेंबर १९८८) ही एक जर्मन टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13533.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..985dcb73222ddc052f0b2e0acc0a02325f987b82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13533.txt @@ -0,0 +1,5 @@ + +जुलै ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९२ वा किंवा लीप वर्षात १९३ वा दिवस असतो. + + +जुलै ९ - जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - (जुलै महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13554.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c266cb14d2c19583e7ffd749fee7bc9cefe128a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13554.txt @@ -0,0 +1,6 @@ + +जुलै ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८४ वा किंवा लीप वर्षात १८५ वा दिवस असतो. + + इतिहासकार. + +जुलै १ - जुलै २ - जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - (जुलै महिना) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13563.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b0bfd77f30bbee1c48444e46ad51da787dee4ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13563.txt @@ -0,0 +1,8 @@ +डाॅ जुल्फी शेख पूर्व विदर्भातील गोंदियाजवळच्या एका गावात मुस्लिम कुटुंबात जन्मल्या आणि ‘हब्बी-रब्बी जल्लला..’ असे म्हणत वाढलेल्या डॉ. जुल्फी शेख यांना ज्ञानेश्वरांच्या अध्यात्म विद्येचा वेध घ्यावासा वाटला. झपाटल्यागत त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायणे केली. ही पारायणेही इतकी व्रतस्थ ठरली की संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यांना डी. लिट. या सर्वोच्च पदवीने सन्मानित करावे लागले.. अशी पदवी मिळवणाऱ्या त्या देशातील एकमेव महिला होत्या. त्यांचे पती विज्ञानाचे प्राध्यापक होते. +केवळ संत ज्ञानेश्वरच नाहीत, तर एकूणच संत साहित्यच त्यांनी त्यातल्या जीवनमूल्यांच्या संदर्भासह वाचकांपुढे मांडले. डॉ. जुल्फी शेख या संवेदनशील कवयित्रीही होत्या. +‘शहा मुंतोजी ब्राह्मणी यांच्या काव्याचे मूल्यमापन’ या विषयावर त्यांना पीएच. डी. मिळाली. +भंडारा येथील रेवाबेन पटेल मनोहर महिला महाविद्यालयात त्या ३० वर्षे काॅलेजच्या प्राचार्य होत्या. नागपूर विद्यापीठाच्या आणि गोंडवाना विद्यापीठाच्या त्या प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षा होत्या. +‘श्री ज्ञानेश्वर आणि शहा मृत्युंजय यांच्या काव्याचा तौलनिक अभ्यास’ या शोधनिबंधासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना डी. लिट. देऊन गौरवले. +मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्याद्वारे अनुवादित 'पुरान-ए शरीफ'च्या अनुवादात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. +उर्दू, अरबी व हिंदी गझलांचा त्यांचा व्यासंग होता. ‘गालीब-ए-गजम्ल’ (पत्रानुवाद ) हा त्यांचा ४०० पानी ग्रंथ सखोल अभ्यासकाची ओळख करून देणारा आहे. त्यांनी आपली लेखणी व वाणीने नेहमी हिंदू-मुस्लिमांमध्ये भेदभावाच्या भिंती उभ्या करणाऱ्यांवर कठोर प्रहार केला. त्या आपले आयुष्य अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने जगल्या, परंतु कर्करोगाने त्यांना गाठले अन् मृदु वाणीच्या आणि शालीन व्यक्तिमत्त्वाची ही कवयित्री जानेवारी २०२१मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी नाफरनगर येथे निधन पावली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13572.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7018d9f304ffaaf283e42e1315013983480f4207 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13572.txt @@ -0,0 +1 @@ +जुल्सबर्ग, कॉलोराडो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील गाव आहे. सेजविक काउंटीचे प्रशासकीय केंद्र अलेलेल्या या गावाची लोकसंख्या १,४६७ (२०००ची जनगणना) आहे. जुल्सबर्ग कॉलोराडो-नेब्रास्का सीमेपासून फक्त एक मैल (१.६ किमी) दक्षिणेस आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13591.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e05db611e8ac73b31982bac904d1338457e2fdab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13591.txt @@ -0,0 +1 @@ +जुही चतुर्वेदी (जन्म २४ फेब्रुवारी १९७५) ह्या एक भारतीय पटकथा लेखीका आहे ज्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करतात. चतुर्वेदी यांनी विकी डोनर (२०१२), पिकू (२०१५), ऑक्टोबर (२०१८) आणि गुलाबो सीताबो (२०२०) यांसारख्या बॉलीवूड चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. [१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13603.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99d6a518d5e5b0dced980e012f3f6d26096717e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13603.txt @@ -0,0 +1,2 @@ +जून इचिकावा ( जपानी:市川 準, . जन्म : २५ नोवेंबर १९४८ ,मृत्यू :१९ सप्टेंबर २००८ ) हे जपानी चित्रपट दिग्दर्शक -निर्माते-पटकथाकार होते. +इंटरनेट मूवी डाटाबेस- जून इचिकावा यांच्या बद्दल अधिक माहिती (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13638.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1372d60550c08eb15e44c9cdf8237fad26d41453 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13638.txt @@ -0,0 +1 @@ +जून ३१ हा एक काल्पनिक दिवस आहे. हा दिवस एक जुलैच्या आधीचा दिवस किंवा जून महिन्याचा शेवटचा दिवस असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13645.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d927fa60456dcf8805c6de26aedcea75ecd296d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13645.txt @@ -0,0 +1 @@ +जुनागढ हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे जुनागढ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13661.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e160aa938784cf6cc6c967551bdcf597d04e0c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13661.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन जॅक इड्डॉन (जानेवारी ८, इ.स. १९०२:कॉर्ली, लॅंकेशायर, इंग्लंड - एप्रिल १७, इ.स. १९४६:मॅडेले, स्टॅफोर्डशायर, इंग्लंड) हा १९३५मध्ये  इंग्लंडकडून पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13662.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..189d7de6173584eeaa62deef305982b854b7cb48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13662.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक ओ'कॉनोर (नोव्हेंबर ६, इ.स. १८९७:कॅम्ब्रिज, इंग्लंड - फेब्रुवारी २२, इ.स. १९७७:बकहर्स्ट हिल, एसेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२९-३० मोसमात चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13663.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..189d7de6173584eeaa62deef305982b854b7cb48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13663.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅक ओ'कॉनोर (नोव्हेंबर ६, इ.स. १८९७:कॅम्ब्रिज, इंग्लंड - फेब्रुवारी २२, इ.स. १९७७:बकहर्स्ट हिल, एसेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२९-३० मोसमात चार कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1368.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93a65d0cb7afb552e28d5aabcf509417761f81c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1368.txt @@ -0,0 +1,3 @@ +गयासुद्दीन तुघलक तथा घियात अल-दीन तुघलक (?? - इ.स. १३२५) हा तुघलक घराण्याचा पहिला सुलतान होता. हा १३२५पासून मृत्यूपर्यंत दिल्लीच्या सुलतान होता. +याच्यानंतर मुहम्मद बिन तुघलक सुलतान झाला. +तुघलक घराण्यातील राज्यकर्ता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13692.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..620c6f856086c50a34ad3d532a1a534b018c212e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13692.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन डेसमंड जॅक नेल (१० जुलै, १९२८:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - १३ जानेवारी, २०१८:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ ते १९५७ दरम्यान ६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13723.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d7655e54d1a09dc4ed085ddb77671952136745f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13723.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार्ल्स आल्बर्ट जॉर्ज जॅक रसेल (ऑक्टोबर ७, इ.स. १८८७:लेटन, एसेक्स, इंग्लंड - मार्च २३, इ.स. १९६१:व्हिप्स क्रॉस, लेटनस्टोन, एसेक्स, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13728.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a153e1a168bccb88a89888e90adf2c4a865199bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13728.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +जॅक लीच (२२ जून, १९९१:सॉमरसेट, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +त्याने न्यू झीलंडविरूद्ध ३० मार्च २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13736.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd0da1f6433c50ea82c8fd90b8b813e314594ccc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13736.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन कॉर्निश जॅक व्हाइट (१९ फेब्रुवारी, १८९१:सॉमरसेट, इंग्लंड - २ मे, १९६१:सॉमरसेट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. +याला फार्मर व्हाइट नावानेही ओळखले जायचे + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13768.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13768.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5132cfbf8b1d5e04a8121c36a63526021e9ce71b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13768.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकलीन फर्नांडिस (रोमन लिपी:Jacqueline Fernandez; सिंहली:ජැකලීන් ෆර්නැන්ඩස්; जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९८५) ही एक श्रीलंकी अभिनेत्री आहे, तसेच ती २००६ सालची मिस श्रीलंका ह्या सौंदर्यस्पर्धेची विजेती आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1377.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68bb4fbef9019aaf2c5a0e59d7c43bd674d739dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1377.txt @@ -0,0 +1,5 @@ +भारतात देशात ३४० ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यांपैकी २३२ झरे पुढील राज्यांत आहेत. (कंसात राज्यातील झऱ्यांची संख्या) : +महाराष्ट्रातील २८ झऱ्यांपैकी १८ कोकणात आहेत. +गरम पाण्याच्या उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती करता येते. जगातील अमेरिका, जपान, इटली आदी २५ देशांमध्ये या तंत्रज्ञानाद्वारे वीजनिर्मिती सुरू आहे. देशात कोळसा, पवनचक्की अणुऊर्जा प्रकारांतून वीजनिर्मिती केली जाते; परंतु गरम पाण्याच्या उष्णतेपासून वीजनिर्मिती करणे खर्चिक असल्याने ती केली जात नाही. +कोकणात १८ ठिकाणी अशा प्रकारची वीजनिर्मिती करता येऊ शकेल. सध्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी (रत्‍नागिरी जिल्हा)येथे तीन मेगावॉटचा भू औष्णिक प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. +गरम पाण्याचे झरे असणारी ठिकाणे सध्या पर्यटन क्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. तेथे गरम पाण्यावर आधारित छोटे प्रकल्पही उभारता येतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1379.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1379.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f039abf3099ae5138cdf7ac7b1a5ad911893047 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1379.txt @@ -0,0 +1,5 @@ +अक्षय कुमार +जॉन अब्राहम +परेश रावळ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13794.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8f329d6c3fec98dcf02c7489cc3430a5ae1f730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13794.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन हारकोर्ट जॅकी दु प्रीझ (नोव्हेंबर १४, इ.स. १९४२:हरारे, झिम्बाब्वे (तत्कालीन सॅलिसबरी, ऱ्होडेशिया) - ) हा दक्षिण आफ्रिकेकडून इ.स. १९६७मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13795.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d9ef0ceb5aac20a38a3be9e68da37fe5b7effc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13795.txt @@ -0,0 +1 @@ +जॅकी पॉटर (९ एप्रिल, १९४८:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ ते १९७५ दरम्यान १ महिला कसोटी आणि ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13910.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d27dd68ad18dffd2a67f8334ede6f456f11017c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13910.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॅस्पर काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13962.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca6939ffba96c4f2fa3fdd155c40607a1d6c43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13962.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योतींद्र नाथ दिक्षित (८ जानेवारी, इ.स. १९३६ - ३ जानेवारी, इ.स. २००५) हे एक भारतीय राजकारणी आणि राजदूत होते. यांनी १९९१-१९९४ दरम्यान परराष्ट्रसचिवपद सांभाळले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13968.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..251e691979dc1459508c79786419369b77953dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13968.txt @@ -0,0 +1,13 @@ +जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: JFK, आप्रविको: KJFK) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासीवाहतुकीच्या दृष्टीने हा विमानतळ अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळीचा आहे.[ संदर्भ हवा ] +या विमानतळाचे जुने नाव आयडलवाइल्ड विमानतळ होते. +^a लंडन-सिटी ते जेएफकेला जाणारी विमाने शॅनन येथे इंधन भरण्यासाठी थांबतात. या विमानांतून लंडन-शॅनन प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा नाही. परतीची विमाने थेट लंडन-सिटीला जातात. +^b Somes flights from JFK to Kuwait have a stop in लंडन-हीथ्रो, and all flights from Kuwait to JFK have a stop in लंडन-हीथ्रो or शॅनन. However, Kuwait Airways does not transport passengers solely between JFK and London/शॅनन due to legal issues with transporting Israeli passport holders. Beginning October 29, the service will be non-stop to/from Kuwait.[११][१२][१३] +^c Pakistan International's flight from JFK to Lahore is nonstop, however the flight from Lahore to JFK makes a stopover in Manchester (UK), where the airline has fifth freedom rights to board passengers to JFK. +^d Qantas serves JFK to/from Los Angeles, where passengers can connect with flights to/from other Australian cities, but Qantas cannot transport passengers solely between JFK and Los Angeles. +^e Qatar Airways' morning flight to Doha departs from Terminal 7. The evening flight to Doha departs from Terminal 8. +^f Interjet morning flight to/from कान्कुन operates from Terminal 7. The evening flight to/from Mexico City remains at Terminal 1. +सामानाच्या किमतीच्या दृष्टीने जेएफके विमानतळ अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. अमेरिकेतून वायुमार्गाने आयात-निर्यात होणाऱ्या सामानापैकी वजनाने ९.६% तर किमतीने २१% सामान येथून आले व गेले.[१४] +येथील सामानवाहतूकतळ अमेरिकेच्या कस्टम्सविभागाच्या अखत्यारीत नाही.[१५] JFK is a major hub for air cargo between the United States and Europe. London, Brussels and Frankfurt are JFK's three top trade routes.[१६] The European airports are mostly a link in a global supply chain, however. The top destination markets for cargo flying out of JFK in 2003 were Tokyo, Seoul and London. Similarly, the top origin markets for imports at JFK were Seoul, हाँग काँग, Taipei and London.[१६] +येथे शंबरपेक्षा जास्त सामानवाहतूक कंपन्या सामानाची ने-आण करतात,[१६]: +एर चायना कारगो, एबीएक्स एर, एशियाना, ॲटलास एर, कॅल कारगो एर लाइन्स, कार्गोलक्स, कॅथे पॅसिफिक कारगो, चायना एरलाइन्स, एव्हा एर, एमरेट्स स्कायकारगो, निप्पॉन कारगो एरलाइन्स, फेडेक्स एक्सप्रेस, डीएचएल एर यूके, कलिट्टा एर, कोरियन एर, लुफ्तांसा कार्गो, यूपीएस एरलाइन्स, सदर्न एर, वर्ल्ड एरवेझ. Top 5 carriers together transported 33.1% of all "revenue" freight in 2005: अमेरिकन एरलाइन्स (10.9% of the total), फेडेक्स एक्सप्रेस (8.8%), लुफ्तांसा कारगो (5.2%), कोरियन एर कार्गो (4.9%), चायना एरलाइन्स (3.8%).[१७] +सामानवाहतूक आणि विमानदुरुस्तीची सेवा केंद्रे मुख्य विमानतळाच्या उत्तर आणि पश्चिमेस आहेत.DHL, FedEx Express, Japan Airlines, Lufthansa, Nippon Cargo Airlines and United Airlines have cargo facilities at JFK.[१६][१८] In 2000, Korean Air Cargo opened a new $102 million cargo terminal at JFK with total floor area of ८१,१२४ चौरस फूट (७,५३६.७ मी२) and capability of handling 200,000 tons annually. In 2007, American Airlines opened a new priority parcel service facility at their Terminal 8, featuring 30-minute drop-offs and pick-ups for priority parcel shipments within the US.[१९] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13974.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f23f617562a6ba2efef10a01316db407aa2eb6cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_13974.txt @@ -0,0 +1,19 @@ +भारताच्या पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान,[३] हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते. +झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघांचे हे होम ग्राऊंड आहे. जानेवारी २०१३ मध्ये ह्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.[४] हे मैदान भारताच्या सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे.[५] +आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वाटप आणि कीनाम मैदानावर आयोजित सामने, यासंदर्भात टाटा स्टील सोबत असलेल्या वादामुळे रांची मध्ये नवीन क्रिकेट मैदान बनवण्याच्या निर्णय जेएससीएने घेतला. +हा वाद तेव्हा उत्पन्न झाला जेव्हा, भारत आणि इंग्लंड दरम्यानचे सामने बंगळूरला हलविण्यात आले आणि जेएससीएने नमुद केले की त्यांना टाटा स्टील कडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. ह्यानंतर जेएससीएने निर्णय घेतला की नव्या मैदानाची गरज आहे. जेएससीए मैदानाचे बांधकाम राम क्रिपाल सिंग कन्स्ट्रक्शन प्रा लि, रांची यांनी केले. झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा पूर्ण सदस्य असल्याने ते राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करतत, पण त्यांच्या मालकीचे कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान नाही, आणि एकमेव कीनान मैदान,[६] जमशेदपूर हे टाटा स्टीलच्या मालकीचे आहे. त्यामुळे झारखंडची राजधानी रांची येथे स्वतःचे नवे आंतरराष्ट्रीय मैदान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. +आराखडा तयार करण्याचे काम दिल्लीचे वास्तू सल्लागार कोठारी असोसिएट प्रा. लि. यांच्याकडे सोपवण्यात आले. +सार्वजनिक क्षेत्रातील प्रख्यात कंपनी, हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनच्या आवारात बांधण्यात आले. हे मैदान रांची विमानतळ, एचइसी रुग्णालय आणि सेंट थॉम शाळा, धुर्वा, रांची यांच्या परिसरात स्थित आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोणीचे हे होम ग्राउंड आहे. +नोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारताच्या सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता.[७] +मैदानावरून आसपासच्या परिसराची चांगली दृश्ये पहायला मिळतात; जगन्नाथ मंदिर, हातिया धरण आणि जगप्रसिद्ध हेवी इंजिनियरिंग कॉर्पोरेशनचा प्लांट मैदानावरून व्यवस्थित दिसतो. मैदानाचे बांधकाम असे केले आहे की वर्षाच्या सर्वात लहान दिवशीसुद्धा, सायंकाळी ४.४५ पर्यंत नऊ पैकी कोणत्याही खेळपट्टीवर कोणतीही सावली पडणार नाही. संकुलामध्ये पाच खेळपट्ट्या असलेले आणखी एक मैदान आहे. +त्याशिवाय येथे सरावासाठी आठ खेळपट्ट्यांची जागा आहे. मैदानाची आसनक्षमत ५०,००० इतकी असून ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. पूर्व आणि पश्चिमेस असलेल्या इस्ट आणि वेस्ट टेकड्यांवरूनही प्रेक्षक सामने पाहू शकतात. दोन्ही बाजूस टेकड्या असलेले हे देशातील एकमेव मैदान आहे. +नॉर्थ आणि साऊथ पॅव्हिलियन हे पुर्णपणे वातानुकूलीत असून पाच मजली आहेत ज्यामध्ये व्ही.आय.पी. क्षेत्र, सभासद, देणगीदार यांच्या जागा, अध्यक्ष बॉक्स, बीसीसीआय बॉक्स आणि खेळाडूंसाठी स्वतंत्र जेवण्याची व्यवस्था असलेल्या दोन मोठ्या ड्रेसिंग रुम्स आहेत. +छतावरील पडदा सुर्यापासून सावली देतो आणि स्टीलच्या चौकटी पासून तयार होणारी मोहक रचना, मैदानाला एक संस्मरणीय शोभा देते. मैदानावर तीन खेळपट्ट्या असलेले इनडोअर क्रिकेट सेंटर आणि प्रशिक्षणादरम्यान रहाण्यासाठी निवासी संकुल सुद्धा आहे.[८] +मैदानावरील दोन हिल स्टॅंड भारताच्या पहिलीच आहेत आणि स्टेडियमला भेट दिलेल्या जगभरातील सर्व क्रिकेट प्रशासक आणि अधिकारी यांनी याची प्रशंसा केली आहे. +मैदानाचे बांधकाम फेब्रुवारी २०१२ मध्ये १.८० अब्ज इतक्या खर्चात आणि ३५ एकर (१,४०,००० मी२) इतक्या क्षेत्रात होणे अपेक्षित होते. मैदानावर पहिला एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान १९ जानेवारी २०१३ रोजी खेळवला गेला. आधी जेएससीएला २०११ मध्ये वेस्ट इंडीज/इंग्लडच्या भारत दौऱ्यावरील आंतरराष्ट्रीय सामने मिळण्याची आशा होती. +मैदान, "रांची" शहराच्या कक्षेत बांधले गेले आहे. रांचीच्या बिर्सा मुंडा विमानतळापासून १०-मिनीटे आणि "हॉटेल रॅडिसन ब्लु" ह्या पंचतारांकित हॉटेलपासून २५ मिनीटांच्या अंतरावर आहे. चौपदरी रस्त्यासोबत ते चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. त्याशिवाय रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून सुद्धा येथे येण्यासाठी चांगली सोय आहे. +जेएससीए क्रिकेट मैदानाच्या प्रकल्पामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: +आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]: +आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]: +आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[११]: +साचा:भारताच्या क्रिकेट मैदाने diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14002.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e9b429322961276a56b71c03c6d46b07d877e1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14002.txt @@ -0,0 +1 @@ +जगत प्रकाश नड्डा (२ डिसेंबर, १९६०) - हे एक भारतीय राजकारणी व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14090.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8942c27b6786ce2a4a8dd62d1f74c7c20178f956 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14090.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेकब मल्डर (११ ऑगस्ट, १९९५:पर्थ, ऑस्ट्रेलिया - ) हा  आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करतो. +हा आयर्लंडकडून ४ एकदिवसीय आणि ८ टी२० सामने खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14099.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..404a04cbd0c7d1881144995e8042bbdb559a53d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14099.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेजू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या जेजू बेटावरील सिओग्विपू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३५,६५७ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14101.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b11ce3d95b52f09ca7d837e688f30dd266fc268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14101.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेजुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. +जेजुरी हे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील २४६३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ५७५ कुटुंबे व एकूण २७२० लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर जेजुरी (शहर) ४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १४६४ पुरुष आणि १२५६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक २७८ असून अनुसूचित जमातीचे ६० लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६४९३ [१] आहे. +जेजुरी ग्रामीण ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14121.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14121.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5990b16e982a1003d1516e146200ab49c7ed11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14121.txt @@ -0,0 +1,12 @@ +IATA:9W, ICAO:JAI, कॉलसाइन:JETAIRWAYS +जेट एरवेझ (इंग्लिश: Jet Airways) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी प्रवासी वाहतूक करणारी विमान कंपनी आहे. [१] जेट एरवेझचे मुख्यालय मुंबई येथे आहे. भारतातील व जगभरातील एकूण ६८ शहरांमध्ये जेट एरवेझची विमानसेवा आहे. कंपनीच्या विमानांसाठी अबूधाबी हे मुख्य विश्रांतिस्थळ असून मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर ही दुय्यम विश्रांतिस्थळे आहेत. [२] बेल्जियम येथील ब्रुसेल्स विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारतात विमानवाहतूक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आणणारी जेट एरवेझ ही पहिली कंपनी आहे.[३] +१ एप्रिल १९९२ रोजी जेट एरवेझ ही कंपनी एर टॅक्सी ऑपरेटर म्हणून अस्तित्वात आली. ५ मे १९९३ रोजी भाड्याने घेतलेल्या ४ बोइंग ७३७-३०० विमानाच्या उड्डाणाने खऱ्या अर्थाने कंपनीची विमानवाहतूक सुरू झाली. +प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया अहवालानुसार प्रवासी वाहतूक करण्याच्या क्षमतेमध्ये जेट एरवेझ (जेट + जेटलाईट) या कंपनीचा इ.स. २०१०च्या अखेरीसचा बाजारपेठेतील हिस्सा भारतामध्ये सर्वांत जास्त, २२.६ % इतका आहे.[४] त्याखालोखाल किंगफिशरचा हिस्सा १९.९% इतका असून विमानसेवा देण्यामध्ये ती कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. २४ एप्रिल २०१३ रोजी जेट एरवेझने २४% समभाग युनायटेड अरब अमिरातीच्या मालकीची असलेल्या एथिॲड विमानकंपनीला ३७९ मिलियन अमेरिकन डॉलरना विकण्याची तयारी दर्शविली होती.[५] परंतु याबाबतची अंतिम कार्यवाही अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकलेली नाही.[६] +रुपयाचे अवमूल्यन झाल्यानंतर जेट एरवेझने कंपनीला नफा मिळविण्याच्या उद्देशाने संपूर्ण कंपनीचा लेखाजोगा घेऊन विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटांमध्ये प्रथमच चार वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देऊ केलेल्या आहेत. +मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या सियोरा सेंटर या जेट एरवेझच्या मुख्यालयामधून विमान प्रवासाबाबतच्या जागतिक उलाढाली होत असतात.[७] +२० सप्टेंबर १९९१ पासून सहारा एरलाइन्सची जेटलाईट ही जेट एरवेझची सह-कंपनी म्हणून काम करते आहे. ३ डिसेंबर १९९३ रोजी २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या उड्डाणाने जेटलाईटने विमानवाहतूक करण्यास सुरुवात केलेली आहे. +जेट एरवेझची जेटकनेक्ट, पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट ही सर्वांत कमी दर असलेली सह-कंपनी आहे. ८ मे २००९ रोजी या कंपनीने विमानवाहतुकीसाठी बोइंग ७३७ या विमानाचा वापर सुरूकेला आहे.[८] +जेटकनेक्ट ही कंपनी आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या देशांमध्ये ५२ स्थानिके आणि २१ आंतराराष्ट्रीय स्थानके अशा एकूण ७३ स्थानकांपर्यंत प्रवाशांना विमानसेवा उपलब्ध करून देते.[९] बोईंग ७३७ ही विमाने जवळच्या ठिकाणी प्रवाशांना पोहोचविण्यासाठी, आणि एरबस ए३३०-२०० आणि बोइंग 777-३०० ई आर ही विमाने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरली जातात. २००५ मध्ये, जेटकनेक्टची लंडन, इंग्लंड सारख्या दूरच्या स्थानकांपर्यंत विमानसेवा सुरू झाली. +जून २०१३ रोजी जेट एरवेझने खालील विमानसेवा कंपन्यांशी सांकेतांक करार केलेला आहे.[१०] [११] +फिकट निळा, करडा आणि सोनरी हे तीन रंग जेट एरच्या विमानावरील पृष्ठभागावर वापरलेले असून 'उडता सूर्य' हा या विमान कंपनीचा लोगो आहे.[१७] +सर्व विमानामध्ये पॅनासॉनिक ईएफएक्स आयएफई सारख्या सुविधा दिल्यामुळे चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, संगीत, जगभरातील चॅनेलवरील सर्व कार्यक्रम यासारखी मनोरंजनाची साधने कोणत्याही वर्गाच्या प्रवाशांना विमानामध्ये बसल्या जागेवरून बघता येणे शक्य झाले आहे.[१८] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14147.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93af345201a2e081958bb594702e4f79adbaf898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14147.txt @@ -0,0 +1,9 @@ +भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एरवेझ कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे.[३] ही विमान कंपनी जेट एरवेझच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरुवात केली.[४] +सहारा इंडिया परिवार समूहाच्या सहारा एरलाईन्सकडून २० सप्टेंबर १९९१ रोजी या विमानकंपनीची स्थापना झाली असून ३ डिसेंबर १९९३ पासून २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या मदतीने विमान वाहतूकीस सुरुवात झाली. या कंपनीने दिल्ली हे मुख्यालय मानून भारतातल्या उत्तर प्रांतामध्ये सुरुवात करून नंतर सर्व देशामध्ये सेवा देण्यास सुरुवात केली. २ ऑक्टोबर २००० रेाजी सहारा एरलाईन्सचे एर सहारा असे नामकरण झाले. २२ मार्च २००४ रोजी चेन्नई ते कोलंबो आणि नंतर लंडन,[५] सिंगापूर, मालदीव [६] आणि काठमांडू पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस सुरुवात झाली. २००६ च्या हिवाळयामध्ये भारतीय विमानसेवा चीन मधील गॉंगझू पर्यंत नेउुन अशा प्रकारची सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी होण्याचा या कंपनीचा मानस होता [७] परंतु तो अदयापपर्यंत प्रत्यक्षात येउु शकला नाही. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये मंदी आल्यामुळे कंपनीचा बाजारभाव सरासरी जानेवारी २००६ मध्ये ११ टक्कयावरून एप्रिल २००७ मध्ये ८.५ टक्के इतका घसरणीला लागला हेाता. +१९ जानेवारी २००६ रोजी जेट एरवेझ ने ५० कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत रोख देऊन एर सहारा ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार जेट एरवेझला खूप महागात पडला असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत होते. भारतीय नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु किंमतीवरून आणि एर सहाराच्या मंडळावर जेटचे सचिव नरेश गोयल यांच्या नियुक्ती करण्याच्या मुददयावरून मतभेद झाल्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही व दोघांनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.[८] +१२ एप्रिल २००७ रोजी दोन्ही पक्षांमध्ये समेट होवून जेट एरवेझने दुसरा यशस्वी प्रयत्न करून एर सहाराला १४ अब्ज ५० कोटी रुपये देण्याचे कबूल केले. या करारामुळे जेटला स्थानिक बाजारपेठेमधला ३२ टक्के वाटा काबीज करता आला. +१६ एप्रिलला जेट एरवेझने एर सहाराचे नामकरण जेटलाईट असे केले.[३] २० एप्रिलला जेट एरवेझ ने रु.४०० करोड इतकी रक्कम अदा केल्यानंतर कंपनी ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली. +ऑक्टोबर २०१३ रोजी जेटकनेक्ट खालील स्थानाकांपर्यंत सेवा देत होती.[९] +जेट कनेक्टच्या वेगवानते मध्ये, ऑक्टोबर २०१३ च्या बातमीनुसार खालील विमाने ज्यातील काही जेट आणि जेट कनेक्टच्या आवरणच्या रूपात चालवल्या जातात.[१०] +विमानातील प्रवाशांना जेटकॅफेमधून खादयपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ९ डब्लयू सांकेतांक असलेल्या आणि २०००-२९९९ अशा क्रमांकाच्या विमानांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे.[११] +८ मार्च, इ.स. १९९४ रोजी सहारा एरलाइन्सचे (जी नंतर जेटकनेक्ट झाली) बोइंग ७३७-२आर४सी (नोंदणीकृत व्हीटी-एसआयए) या विमानामध्ये ३ वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना शिकाऊ वैमानिकाच्या चुकीमुळे विमान एरोफ्लोत इल्युशिन ८६ विमानावर आदळले. या अपघातामध्ये एरोफ्लोतचे दोन कर्मचारी, एक रशियन अभियंता आणि विमानतळावरील एक कामगार जागीच ठार झाले.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14189.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f6071e6b4b659ef93721459157a4137329614d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14189.txt @@ -0,0 +1,7 @@ +जेन सीमूर फोंडा (२१ डिसेंबर १९३७) ही अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. चित्रपट जगतात एक प्रतीक म्हणून ओळखली जाणाऱ्या फोंडाचे कार्य अनेक शैलींमध्ये आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन मध्ये सहा दशकांहून अधिक काळ पसरलेले आहे.[१] दोन अकादमी (ऑस्कर) पुरस्कार, दोन ब्रिटिश अकादमी चित्रपट (बाफ्टा) पुरस्कार, सात गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार, एफआय लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार, मानद पाल्म डी'ओर आणि सेसिल बी. डेमिल पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांची ती प्राप्तकर्ता आहे.[२] +सोशलाइट फ्रान्सिस फोर्ड सेमोर आणि अभिनेता हेन्री फोंडा यांच्या पोटी जन्मलेल्या, फोंडाने १९६० च्या ब्रॉडवे नाटक देअर वॉज अ लिटल गर्ल मधून अभिनयाची सुरुवात केली, ज्यासाठी तिला नाटकातील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी नंतर रोमँटिक कॉमेडी टॉल स्टोरी मधून तिने स्क्रीनवर पदार्पण केले. १९६० च्या दशकात तिला ऑस्कर नामांकन मिळण्यापूर्वी पीरियड ऑफ ॲडजस्टमेंट (१९६२), संडे इन न्यू यॉर्क (१९६३), कॅट बॉलू (१९६५), बेअरफूट इन द पार्क (१९६७) आणि बारबरेला (१९६८) या चित्रपटांमुळे ती प्रसिद्ध झाली. दे शूट हॉर्सेस, डोंट दे? (१९६९) चित्रपटातील कामगिरीसाथी तिला ऑस्कर नामांकन मिळले.[३] त्यानंतर फोंडाने १९७० च्या दशकात क्लूट (१९७१)[४] आणि कमिंग होम (१९७८)[५] साठी दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकून, तिच्या पिढीतील सर्वात प्रशंसित अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. ज्युलिया (१९७७),[६] द चायना सिंड्रोम (१९७९),[७] ऑन गोल्डन पॉन्ड (१९८१),[८] आणि द मॉर्निंग आफ्टर (१९८६)[९] साठी तिचे इतर नामांकन आहेत. फन विथ डिक अँड जेन (१९७७), कॅलिफोर्निया सूट (१९७८), द इलेक्ट्रिक हॉर्समन (१९७९), आणि ९ टू ५ (१९८०) या सलग हिट चित्रपटांनी फोंडाचा बॉक्स ऑफिसवरील जम कायम ठेवला. दूरदर्शन चित्रपट द डॉलमेकर (१९८४) साठी मर्यादित मालिका किंवा चित्रपटासाठी तिने उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकला.[१०] +१९८२ मध्ये, फोंडाने तिचा पहिला व्यायामाचा व्हिडिओ, "जेन फोंडाज वर्कआउट" प्रकाशित केला, जो त्याच्या काळातील सर्वाधिक विकला जाणारा व्हिडिओ टेप बनला. पुढील १३ वर्षांतील अशा २२ व्हिडिओंपैकी हा पहिला होता, ज्याच्या एकत्रितपणे १७ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या.[११] स्टॅन्ली ॲन्ड आयरीस (१९९०) मध्ये अभिनय केल्यानंतर, फोंडाने अभिनयातून एक विराम घेतला आणि कॉमेडी मॉन्स्टर-इन-लॉ (२००५) सह अभिनयाकडे परतली. ३३ व्हेरिएशन्स (२००९) या नाटकातही ती ब्रॉडवेवर परतली, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा टोनी पुरस्काराचे नामांकना मिळवले. त्यानंतर तिने युथ (२०१५) आणि अवर सोल्स ॲट नाईट (२०१७) या स्वतंत्र चित्रपटांमध्ये आणि नेटफ्लिक्सच्या ग्रेस अँड फ्रँकी (२०१५-२०२२) या कॉमेडी मालिकेत काम केले आहे. ह्या मालिकेसाठी तिने उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले आहे. +व्हियेतनाम युद्धादरम्यान काउंटरकल्चर युगात फोंडा ही राजकीय कार्यकर्ता होती. १९७२ च्या हनोईच्या भेटीवर उत्तर व्हिएतनामी विमानविरोधी तोफेवर बसलेले तिचे छायाचित्र काढण्यात आले होते, ज्या दरम्यान तिला "हनोई जेन" हे टोपणनाव मिळाले. या काळात तिला हॉलिवूडमध्ये प्रभावीपणे बहिष्कृत यादीत टाकण्यात आले. तिने इराक युद्ध आणि स्त्रियांवरील हिंसाचाराचा निषेध केला आहे आणि स्वतःचे स्त्रीवादी आणि पर्यावरण कार्यकर्ता म्हणून वर्णन केले आहे.[१२] २००५ मध्ये, रॉबिन मॉर्गन आणि ग्लोरिया स्टाइनम यांच्यासमवेत, तिने वुमेन्स मीडिया सेंटरची सह-स्थापना केली. ही संस्था वकिली, मीडिया आणि नेतृत्व प्रशिक्षण आणि मूळ सामग्रीच्या निर्मितीद्वारे मीडियामधील महिलांचा आवाज वाढवण्याचे काम करते. फोंडा संस्थेच्या संचालक मंडळावर काम करते. लॉस एंजेलिसमध्ये आधारित, ती फ्रान्समध्ये सहा वर्षे आणि अटलांटामध्ये २० वर्षांसह जगभरात राहिली आहे. +फोंडाने १४ ऑगस्ट १९६५ रोजी तिचा पहिला पती, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक रॉजर व्हादिम याच्याशी विवाह केला.[१३] या जोडप्याला एक मुलगी होती, व्हेनेसा वॅडिम, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९६८ रोजी झाला आणि तिचे नाव अभिनेत्री आणि कार्यकर्त्या व्हेनेसा रेडग्रेव्ह यांच्या नावावर ठेवण्यात आले.[१४][१५] +१९ जानेवारी १९७३ रोजी, वदिमपासून घटस्फोट घेतल्यानंतर तीन दिवसांनी, फोंडाने कार्यकर्ता टॉम हेडनशी लग्न केले.[१६][१७] आधिच्या उन्हाळ्यात ती हेडनसोबत गुंतली होती आणि लग्न होतेवेळी ती तीन महिन्यांची गरोदर होती.[१८] त्यांचा मुलगा, ट्रॉय ओ'डोनोव्हन गॅरिटीचा जन्म ७ जुलै १९७३ रोजी झाला. फोंडा आणि हेडन यांनी अनधिकृतपणे एक आफ्रिकन-अमेरिकन किशोरी मेरी लुआना विल्यम्सला दत्तक घेतली.[१९] फोंडा आणि हेडनने १० जून १९९० रोजी घटस्फोट घेतला.[२०] फोंडाने तिचे तिसरे पती, केबल टेलिव्हिजन टायकून आणि सीएनएनचे संस्थापक टेड टर्नर यांच्याशी २१ डिसेंबर १९९१ रोजी लग्न केले. हे जोडपे २००० मध्ये वेगळे झाले आणि २२ मे २००१ रोजी त्यांनी घटस्फोट घेतला.[२१][२२] + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14200.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59cfcff696db4091a4a9775aaaa6d625d59a2e5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14200.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जेनिफर जोआना ॲनिस्टन ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. फ्रेंड्स ह्या यशस्वी दुरचित्रवाणी मालिकेमुळे जेनिफर प्रसिद्धीच्या झोतात आली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14204.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..582b0b0eafe7e1877d5b30553a91bd9768e210b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14204.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जेनिफर केचाम ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14209.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..486b929dbbdb188fc8711e8e81ffb1294167f727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14209.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेनिफर ब्रेडी (१२ एप्रिल, १९९५:हॅरिसबर्ग, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) ही अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14244.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..024579a6ad6cfa19ff5b3b5398fbe878aff36add --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14244.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेनीलिया डिसूझा (ऑगस्ट ५ इ.स. १९८७; मुंबई ,महाराष्ट्र - हयात) (तमिळ :ஜெனிலியா ; तेलुगू: జెనీలియా ; रोमन लिपी: Genelia D'Souza) या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत. तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मस्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया अशा अनेक चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. फेब्रुवारी २०१२ मध्ये अभिनेते रितेश देशमुख यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. इ.स. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या लई भारी (चित्रपट) चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14279.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed42a235322d3cb731ec481cfc66fd9ae5944e9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14279.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफ डेव्हिस काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14280.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f43c3c95aa647ef5e41c2f31053ae00d8477abf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14280.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेफ डेव्हिस काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +जेफ डेव्हिस काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14285.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6f21c85d911bde8db8a99986859f63b06584ee5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14285.txt @@ -0,0 +1,2 @@ +सप्टेंबर १४, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14293.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26aac4cf0a6e830495bac6fad84f3271292989d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14293.txt @@ -0,0 +1,4 @@ +जेफ्री निरो उर्फ जेफ हार्डी (जन्म : 31 ऑगस्ट, 1977) एक अमेरिकन व्यावसायिक कुस्तीपटू, गायक-गीतकार, चित्रकार आणि संगीतकार आहे. तो सर्वोत्तम WWE (वर्ल्ड व्रेसलिंग एंटरटेनमेंट -जागतिक कुस्ती मनोरंजन) आणि TNA (टोटल नॉनस्टॉप ॲक्शन) कुस्तीसाठी ओळखला जातो. +WWE मध्ये प्रवेश मिळविण्यापूर्वी जेफ हार्डी हा आपल्या मॅट नावाच्या भावाच्या मदतीने ओमेगा नावाची एक छोटी कुस्ती संघटना चालवत असे.[१] WWEमध्ये दाखल झाल्यानंतर एक जाहिरात केली WWE स्वाक्षरी केल्यानंतर, भाऊ दिवा मिळविण्यापासून आधी, jobbers म्हणून काम टॅग संघ विभागातील पाऊस झाल्यामुळे टेबल, ladders आणि खुर्च्या सहभाग सामने खेळले आहेत. Lita व्यतिरिक्त सह, संघ टीम Xtreme म्हणून ओळखले आणि लोकप्रियता काढणे चालू झाली. टॅग संघ म्हणून कुस्तीपटू, हार्डी आठ वेळ टॅग कार्यसंघ विजेता (सहा जागतिक टॅग टीम चॅम्पियनशिप, एक WCW टॅग संघ, आणि एक TNA जागतिक टॅग संघ) आहे -. त्याच्या सर्व भाऊ मत्त +हार्डी एक षटकार वेळ विश्व चॅम्पियन आहे तसेच, एक एकेरी कुस्तीपटू म्हणून यश अनुभवली आहे एकदा WWE (जागतिक हेवीवेट) स्पर्धेत दोनदा जागतिक हेवीवेट स्पर्धेत आणि TNA जागतिक हेवीवेट स्पर्धेत तीन वेळा आयोजित आहे. त्यांनी एकदा प्रत्येक WWEच्या आंतरखंडीय अजिंक्यपद चार वेळा, लाइट हेवीवेट आणि युरोपियन स्पधेर्त केली. तो आणि युरोपियन स्पधेर्त (तो वृद्ध 21 विजेत्या) (ते वृद्ध 23 विजेत्या) आंतरखंडीय आयोजित केली आहे सर्वात तरुण सुपरस्टार आहे. तो त्याला अठराव्या तिहेरी Crown स्पर्धेत आणि दहाव्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत बनवण्यासाठी तीन वेळा विजेतेपद आयोजित येत, एक माजी WWE मध्यवर्ती भाग विजेता आहे. WWE आणि TNA दरम्यान, हार्डी 23 एकूण स्पर्धा जिंकली आहे. हार्डी तसेच 2000 कार्यक्रम एक वाचलेली मालिका लोप टॅग सामन्यात एकमेव वाचलेली आहे. +2008 मध्ये रॉयल गडगडणे येथे WWE स्पर्धेत आव्हानात्मक समावेश 2007 शेवटी WWE मध्ये त्याच्या पहिल्या प्रमुख मुख्य स्पर्धेत पुश प्राप्त, आणि अखेरीस हर्मगिदोनात WWE स्पर्धा जिंकली द्या प्रति-दृश्य-डिसेंबर 2008 मध्ये तो चेंडू 2009 मध्ये WWE रवाना होण्यापूर्वी हार्डी, दोनदा जागतिक हेवीवेट स्पर्धेत जिंकणारा वर गेला. तो जानेवारी 2010 मध्ये TNA परत, आणि त्या वर्षी ऑक्टोबर मध्ये, त्यांनी प्रथमच TNA जागतिक हेवीवेट स्पर्धा जिंकली. शिवाय, हार्डी मोटोक्रॉस, संगीत, चित्रकला, आणि इतर कलात्मक समजते सहभागी आहे आणि मॅट हार्डी व त्याचा भाऊ जेफ हार्डी हा सुद्धा त्या सोबत होता diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14294.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14294.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14295.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e42d859c1a3a606cfb291a79175adf803721b8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14295.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बर्मिंगहॅम येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७४,७२१ इतकी होती.[२] +जेफरसन काउंटी बर्मिंगहॅम-हूवर महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८१९ रोजी झाली.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14299.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb69118df6fe83554168f06f958b79484fa9ae9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14299.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेफरसन काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14313.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9b7d3e4123b5fd50c42cf393dc9fc51fc7a3d08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14313.txt @@ -0,0 +1,3 @@ +जेफरसन काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1434.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42b2c964347549b50e79b46bdf9c499b51938c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1434.txt @@ -0,0 +1,5 @@ +एखाद्या विशिष्ट कारणासाठी किंवा कारणाविना, माणसांच्या अनियंत्रित व अशिस्तबद्ध एकत्र होण्याला गर्दी असे म्हणतात.कोणी यास 'जमाव' असेही म्हणतात. सहसा, थोडक्या लोकांच्या एकत्रीकरणास जमाव असे म्हणतात पण 'थोडक्या' म्हणजे किती हा आकडा ठरविल्या जाऊ शकत नाही.पण कमी लोकं असले तर जमाव व तेथील लोकं वाढले तर गर्दी असे साधारण समीकरण आहे.साधारण स्थिती पेक्षा जास्त जमलेल्या लोकांनापण गर्दी असे संबोधल्या जाते.[ संदर्भ हवा ] +सणावारांच्या सुमारास बाजारपेठेत जास्त लोकं खरेदीला आलेले असतात तेंव्हा गर्दी होते.एखादी घटना घडल्यास, अपघात झाल्यास, कोणती गोष्ट विना-खर्चाची मिळत असल्यास, एखाद्या वस्तूचा तुटवडा झाल्यावर ती मिळविण्यास, एखाद्या थोर प्रस्थापित नेत्याला बघण्यास, उच्च पदावरील व्यक्तिस बघण्यास, धार्मिक कारणासाठी, वाहतूक तुंबल्यास, एखाद्या समारोह अथवा संमेलनामुळे अथवा वैयक्तिक समारोहासाठी, अशा अनेक कारणांनी गर्दी तयार होते.[ संदर्भ हवा ] +गर्दीची आकलनशक्ती ही वैयक्तिक आकलनशक्तीपेक्षा कमी असते.गर्दीचा नैसर्गिक तोल बिघडविण्यास किंवा त्याचे संतूलन नाहिसे होण्यास एखादी छोटीशी घटना अथवा अफवा पुरेसी असते.गर्दीकडे सारासार विवेकबुद्धी नसते असा समज आहे. कोणी त्याप्रकारे विवेकी विचार करणारा असला तरीही त्याचा गर्दीवर काहीच परिणाम होत नाही.तो ऐकण्याच्या मनःस्थितीत गर्दी नसते.गर्दी ही कधीही स्फोट होऊ शकणारी एक प्रकारची आपत्ती असते.ती अनियंत्रित झाल्यास, सामाजिक बंधने झुगारून दिल्या जातात. गर्दी अनियंत्रित झाल्यास, माणसांच्या मनात मी व माझे, माझ्या आप्तांचे (ते गर्दीत असल्यास) अस्तित्व, इतकाच विचार मनात असतो.त्यांचे जवळ जाण्यासाठीच्या प्रयत्नामुळे 'चेंगराचेंगरी' हा प्रकार उद्भवतो.[१] +वाहणाऱ्या गर्दीसमोर एखादा अडथळा अचानकपणे उद्भवल्यास,धोकादायक परिस्थिती निर्माण होते. गर्दीचा वाहण्याचा वेग मंदावतो.त्याचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येतो.परिणामी दाब वाढतो.तेथे एक प्रकारची दाबाची लाट निर्माण होते. त्यात मानवी शरीर पुढे ढकलल्या जाते व कपडे व हातात असणारे बॅग आदी सामान मागे खेचल्या जाते.ही अशी लाट वाढली तर,एकमेकांच्या अंगावर पडणे किंवा त्यापुढे, पायदळी तुडविण्याची क्रिया सुरू होते. उच्च पातळीवरची गर्दीची लाट निर्माण झाल्यास, चेंगराचेंगरी व गुदमरणे व पर्यायाने मृत्यू ओढवतो.[१] +एखाद्या विशिष्ट लक्ष्याकडे जाणाऱ्या अथवा धावणाऱ्या गर्दीस इंग्रजीत 'क्रेझ' म्हणतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1435.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f14b5d39c7abcd720d0180b04160b7e521bbdf6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1435.txt @@ -0,0 +1,2 @@ +गर्निका हे स्पेनच्या बिस्के प्रांतातील एक शहर आहे. २००९मध्ये येथील लोकसंख्या १६,२२४ होती. +स्पॅनिश यादवी युद्धादरम्यान २६ एप्रिल, १९३७ रोजी लुफ्तवाफेने या शहरावर तुफान बॉम्बफेक केली होती. हे पाहून पाब्लो पिकासोने आपले गर्निका नावाचे चित्र काढले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14360.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c10547a6783c78681429d49ce06a91b4e718b729 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14360.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन एलिस बुश (११ फेब्रुवारी, इ.स. १९५३ - ) उर्फ जेब बुश हे एक अमेरिकन राजकारणी व फ्लोरिडा राज्याचे माजी राज्यपाल (गव्हर्नर) आहेत. ते फ्लोरिडाच्या गव्हर्नरपदावर १९९९ ते २००७ दरम्यान होते. जेब बुश अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश ह्यांचा मुलगा तर अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश ह्यांचे धाकटे भाऊ आहेत. +रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या बुशने २०१६ सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14378.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14378.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14381.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14381.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14382.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14382.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14388.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1f997111944feeee0704ea98de3c876196455d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14388.txt @@ -0,0 +1,5 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०२२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. +अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14414.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77baf9528b2393ab05bd05cc677a265048ea119f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14414.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स ऑगस्टस हिकी यांनी जानेवारी २९ १७८०ला कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केले. हेच वर्तमानपत्र हिकीज बेंगाल गॅझेट या नावाने ओळखले जात असे. या वर्तमानपत्रानेच भारतीय पत्रकारितेची सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14420.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8a45f393e4565ebd0961f5d5dd57adb4134a5b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14420.txt @@ -0,0 +1,3 @@ +कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसऱ्या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14445.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dd3d8fbbb6a653b62d209e1b4a3d25b17599b0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14445.txt @@ -0,0 +1,27 @@ +जेम्स क्लार्क मॅक्सवेल (१३ जून, इ.स. १८३१:एडिनबरा, स्कॉटलॅंड - ५ नोव्हेंबर, इ.स. १८७९:कॅम्ब्रिज, इंग्लंड) हा एक प्रसिद्ध स्कॉटिश[१][२] गणितज्ञ व सैद्धांतिक-भौतिकशास्त्रज्ञ होता.[३] त्याचे सर्वात मोठे कर्तृत्व म्हणजे वीज, चुंबक आणि इंडक्टन्स ह्यांच्या सिद्धांतांचे एकत्रीकरण. ह्या सिद्धांताना "मॅक्सवेलची समीकरणे" असे टोपणनाव दिले गेले आहे. ह्यात ऍंपअरच्या वीजप्रवाहाच्या नियमामधील एका महत्त्वाच्या बदलाचाही समावेश आहे. +आत्तापर्यंतचे सर्वात जास्त व्यापक आणि एकत्रित असे विद्युच्चुंबकीय नियम बनवण्याचे श्रेय मॅक्सवेलकडे जाते. +—अल्बर्ट आइनस्टाइन, The Sunday Post[४]आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14455.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..346e9821ac94231123d9ba3af9fb26edfd1e7e9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14455.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स पहिला (जून १९, इ.स. १५६६ - मार्च २७, इ.स. १६२५) हा इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडचा राजा होता. त्याने जेम्स पहिला या नावाने इंग्लंड आणि आयर्लंडवर व जेम्स चौथा या नावाने इ.स. १५६७ पासून स्कॉटलंडवर राज्य केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14462.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc9c3b603363078dd288ef6d0d56c975ab3b3fa5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14462.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जेम्स डग्लस शेहान जिमी नीशॅम हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14469.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..298123f91b97b76bf2f99d7d7309067cf66656ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14469.txt @@ -0,0 +1,20 @@ +जेम्स थॉमस मोल्सवर्थ (इ.स. १७९५ - जुलै १३, इ.स. १८७२ हे पहिल्या मराठी-इंग्लिश आणि इंग्लिश-मराठी बृहद्‌ (मोठ्या) स्वरूपातील शब्दकोशांचे लेखक व संपादक होते. +मोल्सवर्थचा जन्म इ.स. १७९५मध्ये झाला. त्यांना लंडनच्या सेंट गाईल्स चर्चमध्ये १५ जून १७९५ रोजी बाप्तिस्मा दिल्याची नोंद आहे[१]. वयाच्या सोळाव्या वर्षी जेम्स ब्रिटिश सैन्यात दाखल झाला. ३ एप्रिल १८१२ रोजी सैन्यातल्या एनसाइन या कनिष्ठ अधिकारी पदावर जेम्स मोल्सवर्थची नेमणूक करून त्याला भारतात पाठविण्यात आले. ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांना त्या काळी मराठी व हिंदुस्थानी (हिंदी) भाषा सक्तीने शिकाव्या लागत, एवढेच नव्हे तर त्या भाषांच्या परीक्षाही द्याव्या लागत. त्यानुसार मोल्सवर्थने मराठी व हिंदी या दोन्ही भाषा शिकायला सुरुवात केली. १८१२ साली मोल्सवर्थचे वय फक्त १७ होते. आपली मातृभूमी इंग्लंड सोडून सातासमुद्रापलीकडे भारतात, तेही लष्करातल्या नोकरीत आलेल्या १७ वर्षाच्या युवकाने १८१२ पासून पुढे वयाच्या ७७ व्या वर्षी मृत्यूला सामोरे जाईपर्यंत मराठीचा अभ्यास सोडला नाही. ७७ वर्षाच्या आयुष्यातली ६० वर्षे मराठीचा ध्यास घेतलेला हा ब्रिटिश माणूस शेवटपर्यंत अविवाहित होता. +जेम्स थॉमस मोल्सवर्थ हा एक इंग्रज सैनिकी अधिकारी.मोल्सवर्थ केवळ मराठी भाषा शिकला नाही, तर त्याने त्यावर प्रभुत्व मिळवले. त्याने मराठी-इंग्रजी शब्दकोश संपादित केला. ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशांसाठीही तो उपयोगी पडेल एवढ्या दर्जेदार शब्दकोश निर्मिणारा मोल्सवर्थ मराठी भाषेने झपाटला होता. शब्दकोशाची पान संख्या ९१९ होती. +भाषा आणि लष्कर हे दोन्ही एका आयुष्यात सामावणारा मोल्सवर्थ शब्दकोशाच्या पहिल्या पानावर इंग्रजीत एक ब्रीदवाक्य आहे. ते असे : +‘Language is the armoury of the human mind, and it contains at once the trophies of the past, and the weapons of its future conquests.’ +(भाषा हे मानवी मनाचे शस्त्रागार आहे. या शस्त्रागारात भूतकाळातील पदके आणि करंडक जसे सामावलेले आहेत, तशीच त्यात भविष्यकाळातील विजयांची शस्त्रेही सामावलेली आहेत.) +भाषा आणि शस्त्र यांचा विचार मोल्सवर्थ एकाच वेळी कसा करीत होता हे शब्दकोशाच्या ब्रीदवाक्यावरून पटकन लक्षात येते. +मोल्सवर्थचा मूळ मराठी-इंग्रजी शब्दकोश दिवाळी अंकाच्या आकारातील सुमारे हजारभर पानांचा होता. अक्षरे (टाईप) अतिशय बारीक ठेवूनही तो एक हजार पानांचा होता. मोल्सवर्थने त्या शब्दकोशात साठ हजार मराठी शब्दांचे अर्थ इंग्रजीत दिले. +मराठीच्या शब्दकोशासाठी लहान-मोठे प्रयत्न काही ब्रिटिशांनी मोल्सवर्थच्या अगोदरही केले होते. पण मोल्सवर्थचा कोश सर्व बाबतीत सरस ठरला. मोल्सवर्थच्या या मराठी-इंग्रजी शब्दकोशाला मुंबईच्या विल्सन महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. जॉन विल्सन यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली होती. हे डॉ. जॉन विल्सन मराठी भाषेचे अभ्यासक होते. त्यांच्या प्रस्तावनेत मराठी भाषेबद्दलचे अनेक अभ्यासपूर्ण संदर्भ आढळतात. एके ठिकाणी ते लिहितात ‘मराठीत एकूण (सुमारे) तीन हजार म्हणी आहेत. त्या म्हणी या (मोल्सवर्थ) शब्दकोशात फार मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत.’ शब्दांचे अर्थ देताना मोल्सवर्थने मराठी म्हणींचे आणि वाक्प्रचारांचे अर्थही सांगितले आहेत. +मोल्सवर्थच्या शब्दकोशाबद्दल तर्कतीर्थ लक्षमणसास्त्री जोशी लिहितात- +‘मोल्सवर्थने मोठ्या आकाराचा पहिला मराठी शब्दकोश तयार केला. त्याने त्याच्या या शब्दकोशाच्या प्रचंड कामासाठी कितीतरी विद्वानांना प्रेरित केले आणि त्या कामात सहभागी करून घेतले. स्वतः मोल्सवर्थनेही या शब्दकोशासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. मराठी भाषा आणि महाराष्ट्र, मोल्सवर्थचे हे ऋण कधीच विसरू शकणार नाही.’ +Main Author: Molesworth, J. T. 1795-1872. +Other Authors: Padmanji, Baba, 1831-1906. +Language(s): English +Published: Bombay : [Bombay Education Society], 1863. +Subjects: Marathi language > Dictionaries > English. +Note: Introductory matter in English or Marathi. +Physical Description: xi, 482 p. ; 26 cm. +Original Format: Book +Dictionaries diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14475.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea34fcfa1057911c7ea22d1af7379289410970d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14475.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स नॉर्मन के. शॅनन हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14476.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14476.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3d453ed4ec2edf0650113206b3e16d327f98f9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14476.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेम्स ओटियेनो न्गोचे (२९ जानेवारी, इ.स. १९८८ - ) हा  केन्याकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14497.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea31c1c81a4ab625d11d239c67ebe7528d9fc237 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14497.txt @@ -0,0 +1,3 @@ + +सर जेम्स फर्गसन हे इ.स. १८८५ला मुंबईचे गव्हर्नर होते. +डेक्कन एज्युकेशन सोसायटी या सार्वजनिक संस्थेचे जेम्स फर्गसन हे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्गसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय‎ ठेवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि जानेवारी २ इ.स. १८८५ला फर्गसन कॉलेज अस्तित्वात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14507.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9e1aae29a5bd00ffb263336e6c3ad68f80de4dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14507.txt @@ -0,0 +1,31 @@ +जेम्स फॉकनर (James Faulkner; २९ एप्रिल १९९०, लॉन्सेस्टन, टास्मानिया) हा एक अष्टपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. फॉकनरने आजवर ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी ७७० धावा (१ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच ५० बळी घेतले आहेत. +ऑस्ट्रेलियाखेरीज जेम्स फॉकनर २०१३ पासून भारतीय प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14520.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe142acdcd976e6d47d24be47636ea36f5285031 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14520.txt @@ -0,0 +1,5 @@ +जेम्स बॉंड (इंग्लिश: James Bond) हे ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग ह्यांनी इ.स. १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बॉंड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. इयान फ्लेमिंगने बॉंडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इ.स. १९६४ मधील फ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर ६ लेखकांनी बॉंडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या. +जेम्स बॉंड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर बॉंडपट म्हणून ओळखले जातात. ह्यांमधील सर्वप्रथम चित्रपट इ.स. १९६२ सालचा डॉ. नो तर सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बॉंडच्या पात्राची स्टाईल, रुबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये जेम्स बॉंडची व्यक्तिरेखा साकारली आहे. +आजवर जेम्स बॉंड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत. +ह्यांव्यतिरिक्त इतर तीन चित्रपटांमध्ये जेम्स बॉंड हे पात्र नायकाच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु हे चित्रपट इऑन प्रॉडक्शन्सने बनवलेले नसल्यामुळे ते अधिकृत बॉंडपट मानले जात नाहीत. +जेम्सचे सर्व चित्रपट हे खूप चागले आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1453.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f46db47581431592342dd18a7bdfcbc2b0a9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1453.txt @@ -0,0 +1,8 @@ +सस्तनी किंवा जरायुज पृष्ठवंशधारी प्राण्यांमधील गर्भधारणा ते जन्म या दरम्यानची अवस्था म्हणजे गर्भ होय. +नऊ आठवड्यापासून शिशाचा जन्म होईपर्यंतची अवस्था म्हणजे गर्भावस्था होय. भ्रूणावस्थेत जे अवयव तयार झालेले असतात त्यानंतरची वाढ व विकास या अवस्थेत होतो. +तिसऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ९ सेमी व वजन ३०ग्राम होते. चेहरा, डोळे, कान, स्नायू यांच्या वाढीस सुरुवात होते. मुलींमध्ये प्रजनन संस्थेच्या वाढीस सुरुवात होते. +चौथ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी १६सेमी व वजन १०० ग्राम होते. डोक्याचा आकार बराच वाढतो. केस, नखे तयार होऊ लागतात. पापण्यांची उघडझाप होते. +पाचव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे २५सेमी व वजन सुमारे ३०० ग्राम असते. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने ह्रदयाचे ठोके ऐकू येतात. मातेला गर्भाची हालचाल जाणवते. +सहाव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३०सेमी व वजन ६८०ग्राम असते. डोळ्याची पूर्ण वाढ होते. डोळे उघडे दिसतात. पापण्यांची केस, भुवया तसेच जिभेमध्ये टेस्ट बड्स तयार होतात. गर्भ श्वासोच्छ्वास करू शकतो. या दरम्यान जन्म झाला तर रडण्याचा आवाज बारीक येतो व जगण्याची शक्यता कमी असते. कारण श्वसन संस्था परिपक्व झालेली नसते सर्व अवयवांची निर्मीती झालेली असते. गर्भाची हालचाल वाढते. +सातव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी सुमारे ३५सेमी व वजन ११००ग्राम होते. त्वचेवर सुरकुत्या दिसतात. कवटीचे हाडे मऊ असतात. जन्म झाला तर शिशु जगू शकतो;परंतु विशेष प्रयत्न करावे लागतात. तापमानास प्रतिसाद देतो. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. +आठव्या महिन्याच्या शेवटी गर्भाची लांबी ४० ते ५० सेमी व वजन २५००ग्राॅम होते. सबंध शरीरावर स्निग्ध पदार्थ तयार होते. त्यामुळे गर्भाशया बाहेरच्या बदललेल्या तापमानास समायोजन करू शकते. सर्व अंगाची निर्मिती झालेली असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14559.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14559.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14595.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35b6333b701b9c46924139feffbdd5c98767403c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14595.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स स्कूलक्राफ्ट शेर्मान (इंग्लिश: James Schoolcraft Sherman ;) (ऑक्टोबर २४, इ.स. १८५५ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९१२) हा अमेरिकेचा २७वा उपराष्ट्राध्यक्ष व न्यू यॉर्क राज्यातून निवडून आलेला प्रतिनिधी होता. ४ मार्च, इ.स. १९०९ ते ३० ऑक्टोबर, इ.स. १९१२ या कालखंडात तो अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी अधिकारारूढ होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14606.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18c3b215d35337b37de09f94e901d8adb72fe6e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14606.txt @@ -0,0 +1 @@ +जेम्स हॅरल्ड विल्सन, रीव्हॉलचा बॅरन विल्सन (इंग्लिश: James Harold Wilson, Baron Wilson of Rievaulx; ११ मार्च १९१६ - २४ मे १९९५) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14616.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1f997111944feeee0704ea98de3c876196455d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14616.txt @@ -0,0 +1,5 @@ +२० नोव्हेंबर, इ.स. २०२२ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) +जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. +अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14638.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdc907fa5c3d3a50e7367a60e4b4fabf21e2d6fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14638.txt @@ -0,0 +1 @@ +जेराल्ड कोएत्झी (२ ऑक्टोबर, २००० - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून २ कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. [१] [२] हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14663.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd2ce743612c82a20517e9aad9afa241414d032f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14663.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 31°46′33″N 35°12′00″E / 31.77583°N 35.20000°E / 31.77583; 35.20000 +जेरुसलेम येथील हिब्रू विद्यापीठ इस्राएल राष्ट्रीय विद्यापीठ आहे. हे यरुशलेम मध्ये स्थित आहे. तीन कँपस इस्राएल उघडण्यासाठी पहिल्या विद्यापीठ होते. + +श्रेणी:विश्वविद्यालयहरू diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14672.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..312150ae9634890addddb73f16cbb14b0ee714f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14672.txt @@ -0,0 +1,2 @@ + +जेरेमी क्लार्कसन (११ एप्रिल १९६०) हे इंग्लिश निवेदक, पत्रकार आणि मोटार वाहनांविषयक लेखक आहे. बीबीसीच्या टॉप गिअर या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14677.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14677.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1469.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1469.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b6646cb9667077ee6beef003eb54f1e714bf9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1469.txt @@ -0,0 +1,4 @@ +गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरुवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.[१] +भारतात दर वर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील 22 हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चातील शोध व निदान करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. या तंत्राद्वारे भारतासारख्या विकसनशील देशातील गरीब रुग्णांना अगदी सुरुवातीच्या टप्प्यास्वच्तेच्या या कर्करोगाचे निदान आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले आहे.[ संदर्भ हवा ] +महिलांनी आपल्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.गर्भाशयाशी निगडीत आजार हे अस्व्च्तेच्या सवयींमुळे होते त्यामुळेत्याकडे लक्ष देणेआवश्यक आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14698.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cfa19c257898a2e0f71959a71535f1ec6ed3e69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14698.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेरोम आयझॅक फ्रीडमन (मार्च २८, इ.स. १९३०:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_147.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd60947f59b58f531c040bda93f4679308e66fc6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_147.txt @@ -0,0 +1,15 @@ +खून पसीना हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + +हा चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती बाबू मेहरा यांनी केली असून दिग्दर्शन राकेश कुमार यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा राकेश कुमार व के. के. शुक्ला यांनी लिहिली असून संवाद कादर खान यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, रेखा, निरुपा रॉय, असरानी, अरुणा इराणी, कादर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. +        या चित्रपटातील गाणी आशा भोसले, किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायली असून कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केली आहेत. किशोर कुमारच्या आवाजातील 'खून पसीनेकी जो मिलेगी तो खायेंगे' हे गाणे प्रचंड गाजले. +दोन चांगले मित्र (अमिताभ व विनोद खन्ना) वेगळे होतात व कादर खान या दोघांच्या परिवाराला संपवून टाकतो. हे दोन मित्र मोठे होतात व दोघे स्वतंत्रपणे गुन्हेगारीशी लढतात. शिवा/टायगर (अमिताभ बच्चन) हा स्वभावाने चांगला असून समाजामध्ये प्रिय असतो. तो आपल्या आईसोबत राहत असतो. शिवाचे रेखावर प्रेम असते व तिचेही शिवावर प्रेम असते. दोघेही लग्न करतात. +         शेरा/अस्लम (विनोद खन्ना) हा देखील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांशी लढा देत असतो पण तो एकाकी व निश्चल जीवन जगत असतो. +        एके दिवशी एका निरपराध शेतकऱ्याची (असराणीची) हत्या होते. या हत्येसाठी शिवाला दोषी ठरवले जाते. त्याच्या आईच्या व पत्नीच्या सांगण्यावरून शिवा गाव सोडतो व दुसऱ्या गावात जाऊन प्रामाणिक व अहिंसक जीवन जगू लागतो. +        असराणीच्या मृत्यूचा बदला घेण्याची जबाबदारी शेरावर सोपवली जाते. शेरा शिवाचा तपास लावतो. दोघांना कळते कि आपण हरवलेले मित्र आहोत. तसेच शिवा निर्दोष असल्याचेही शेराला कळते. मग दोघे एकत्र येऊन खलनायकाशी हाणामारी करतात व शेतकऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतात. +अमिताभचे डायलॉग -- +१) आज के बाद आप का कोई भी आदमी यहां नजर नही आना चाहिए; वरना ऐसी धुलाई कारुंगा कि +   सात पुश्तोन तक आपकी औलाद गंजी पैदा होगी. +२) जिस दिन गरीब बगावत पर उतरता है; तो धनवान तो क्या उससे भगवान भी नहीं रोक सकता. +३) तेरा हुस्न मेरी ताकत, तेरी तेज मेरी हिम्मत; संगम से जो औलाद पैदा होगी, यूं समज औलाद नही +  फौलाद होगी.  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14706.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb15d01de5c534fe924fd11f55528ca9ac27e31a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14706.txt @@ -0,0 +1 @@ +जेरोम एव्हर्टन टेलर (२२ जून, इ.स. १९८४:सेंट एलिझाबेथ, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14724.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6da08c8b94b94cd226ef9139ad45672741d4282d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14724.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९५९ असलेले जेवलवाही हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ७१८.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ७८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३६४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- +पारंपरिक वैद्य व वैदू, -१ +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14740.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..310a1db7af0b8671e09256d007d69d91032a2009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14740.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर २, इ.स. २००८ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14743.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..033c4678e5aa98dc70efe28326a35077e3349aed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14743.txt @@ -0,0 +1 @@ +जेसन जे गूल्ड (२७ मे, १८३६:रॉक्सबरी, न्यू यॉर्क, अमेरिका - २ डिसेंबर, १८९२:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका) हा एकोणिसाव्या शतकातील अमेरिकन उद्योगती होता. याने रेल्वेमार्ग बांधून, विकत घेउन तसेच चालवून अमाप संपत्ती कमावली. हा त्याच्या समकालीनांमधील सगळ्यात धनाढ्य व्यक्तींपैकी एक होता. याने अनेक प्रश्नांकित आर्थिक व्यवहार आणि उलाढाली केल्या. चंदेरी युग (गिल्डेड एज) मधील ठग धनाढ्यांपैकी (रॉबर बॅरन) या अग्रगण्य होता.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14756.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14756.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b70cb867bf3611665a5eb648fc8935fe8f144961 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14756.txt @@ -0,0 +1 @@ +जेसन रौबेनहायमर (जन्म ४ जानेवारी १९९९) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14798.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9e9890ea610b8d4353f0890f828389ab449747a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14798.txt @@ -0,0 +1,2 @@ +जेस्पर क्रिस्टियनसेन (जन्म दिनांक अज्ञात:कोपनहेगन, डेन्मार्क - हयात) हा डेन्मार्क क्रिकेट खेळाडू आहे. +क्रिस्टियनसेन हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14803.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14803.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e7101599b6af753dcdd68174b4c36737438fc99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14803.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14808.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86b620e3b7394815d99ddc4da3a9ae0268dc233b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14808.txt @@ -0,0 +1,6 @@ +Government (22) *     NPP (12) +Opposition (4) +Others (3) +जैंतिया हिल्स स्वायत्त जिल्हा परिषद ही भारतातील मेघालय राज्यातील एक स्वायत्त जिल्हा परिषद आहे. [१] ही मेघालयातील तीन स्वायत्त जिल्हा परिषदांपैकी एक आणि भारतातील पंचवीस स्वायत्त प्रदेशांपैकी एक आहे. सध्याचे जैंतिया डोंगर ऐतिहासिक जैंतिया राज्याचा एक भाग होते. [२] २३ नोव्हेंबर १९६४ रोजी संयुक्त खासी-जैनतिया हिल्स जिल्ह्याच्या जोवाई उपविभागातून स्वायत्त जिल्हा परिषद म्हणून याची स्थापना केली गेली. १४ जून १९७३ रोजी ते सध्याचे नाव स्वीकारले. [२] + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14810.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfb9e371e1a31ce3bca8b919267e9b56b2a0f86a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14810.txt @@ -0,0 +1,2 @@ +राग जैत कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.जैत कल्याण हा कल्याण थाटातील एक राग असून,त्याचा वादी स्वर 'प' आहे तर, संवादी स्वर 'सा' आहे. +भूप, देसकार यासारखा असणारा हा राग आहे. त्याचा आरोह सा रे ग प ध सां असा आहे तर अवरोह रें सां ध प ग रे सा असा आहे. पकड़ /चलन , प ध ग प , प सां प , प ध ग प diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14814.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87c72691315a495b93c6ff9d0598666fc2ec7479 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14814.txt @@ -0,0 +1 @@ +जैतगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14825.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a55038090cc4ec6d7b20a80de0850e9ff75c8fb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14825.txt @@ -0,0 +1,8 @@ + जैतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14831.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f36edc04bedf47fb2bbee02d8a66da0e8976a0ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14831.txt @@ -0,0 +1,2 @@ +जैतापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14835.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..272cced5c2ea79cfce6f8a871e69f20532d8c30e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14835.txt @@ -0,0 +1 @@ +जैतारण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ पाली जिल्ह्यात असून राजसमंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14846.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c5ea20e72711b836ffaf49076deeedda4621bec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14846.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठी जैन साहित्य संमेलन या नावाखाली नियमित संमेलन भरते. +मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14865.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60cc350ddb7b5cfa6f96a1293c018835ab20491a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14865.txt @@ -0,0 +1,8 @@ +जैव ऊर्जा ही जैव स्रोतातून मिळवली जाणारी ऊर्जा होय. लाकडूफाटा आणि विविध स्वरूपातला सेंद्रीय कचरा ही जैव ऊर्जास्रोतांची उदाहरणे आहेत. +लाकूडफाटा व इतर कचरा थेट जाळून ऊर्जा मिळवता येते. पारंपरिक चुली हे याचे सर्वात प्रचलित उदाहरण आहे. मात्र या चुली अत्यंत अकार्यक्षम असतात, व त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. लाकूडफाटा व जैव कचरा यांवर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून विविध स्वरूपातील इंधनेही तयार करता येतात. जैव पदार्थांपासून ऊर्जा मिळवण्याचा हा दुसरा पर्याय आहे. +गॅसिफायर हे जैव ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्याच्या साधनाचे एक उदाहरण आहे. यामध्ये लाकूडफाटा किंवा सेंद्रीय कचऱ्याचे वूडगॅसमध्ये रूपांतर केले जाते, व मग हा गॅस जाळून उष्णता मिळवता येते (उदा. गॅसिफायर शेगड्या) किंवा या गॅसवर जनरेटर चालवून वीजनिर्मितीही करता येते. +लाकूड जाळून पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी उष्णता मिळवता येणे, आणि त्या उष्णतेचा अन्न भाजण्यासाठी, ऊब मिळवण्यासाठी, रात्री प्रकाश मिळवण्यासाठी, इ. पद्धतीने वापर करणे ही माणसाकडून झालेल्या ऊर्जा निर्मिती व ऊर्जा वापराची पहिली उदाहरणे आहेत. त्या अर्थाने जैव ऊर्जा हा सर्वात पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. पण पारंपरिक या सदरात मोडणारे इतर ऊर्जास्रोत (उदा. दगडी कोळसा) नूतनक्षम किंवा अक्षय नाहीत. झाडे झुडपे मात्र मुळापासून काढून टाकली नाहीत, तर कितीही तोडली तरी पुन्हा वाढत रहातात. अर्थात त्यासाठी तोडण्याचा वेग आणि वाढण्याचा वेग यांच्यात संतुलन असावे लागते. पण शेतीसारख्या उद्योगात दरवर्षी नव्याने लागवड होतच असते, आणि पीक तयार झाले की त्याच्या उपयुक्त भागाबरोबरच (उदा. धान्य, कापूस, इ.) काडीकचराही (उदा. पाचट, तुराट्या, पराट्या, इ.) तयार होत असतो. त्यामुळे काडीकचऱ्याचा ऊर्जास्रोत म्हणून वापर हा नवीकरणीय या वर्गात मोडू शकतो. थोडक्यात म्हणजे लाकूडफाटा, काडीकचरा हे स्रोत जैवचक्रानुसार पुन्हा पुन्हा उपलब्ध होत असल्यामुळे जैव ऊर्जा ही नवीकरणीय ऊर्जा समजली जाते. तेव्हा जैव ऊर्जा हा पारंपरिक आणि तरीही नवीकरणीय असा एकमेव ऊर्जा स्रोत आहे. +खनिज इंधनांना नवीकरणीय असा थेट पर्याय जैव इंधनांमधून मिळू शकतो. घन, द्रव, व वायू या तिन्ही स्वरूपातील खनिज इंधनांना पर्यायी जैव इंधने उपलब्ध आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर जैव इंधनांची निर्मिती करणे खर्चिक, अव्यवहार्य, आणि काही परिस्थितीत पर्यावरणासाठी हानीकारकही ठरू शकते. या दृष्टीने काडी कचरा म्हणून जाळून टाकल्या जाणाऱ्या जैव पदार्थांपासून जिथे उपलब्ध आहे तिथे, या पद्धतीने इंधनांची निर्मिती करण्याच्या काही सोप्या पद्धती जास्त उपयुक्त ठरतात. उदा. काडीकचऱ्यापासून कोळसा पावडर तयार करणे अतिशय सोपे आहे. अगदी आपल्या बागेतील कचऱ्याचा आपला आपण कोळसा बनवू शकतो. +काडीकचऱ्याचा इंधन बनवण्यासाठी जेव्हा वापर केला जातो, तेव्हा त्यातील कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे घटक इंधनाचा भाग बनतात, तर वनस्पतींच्या अवशेषात मातीतून आलेले फॉस्फरस, पोटॅशिअम, इतर काही सूक्ष्मद्रव्ये हे घटक इंधन बनवण्याच्या प्रक्रियेतला कचरा म्हणून बाहेर पडतात. जमिनीत रासायनिक खत म्हणून घातले जाणारे हेच सारे घटक आहेत. त्यामुळे जैवभारापासून इंधन बनवण्याच्या प्रक्रियेत मागे रहाणारा कचरा हे एक चांगले खत बनते. +बायोगॅस संयंत्र हे याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे. खरकटे अन्न, अन्नप्रक्रिया उद्योगातील कचरा, शेण, काडीकचरा, अशा सर्व सेंद्रीय पदार्थांपासून कमी जास्त प्रमाणात बायोगॅस मिळवता येतो. या प्रक्रियेत बाहेर पडणारी मळी ही खत म्हणून वापरली जाते. किंबहुना बऱ्याच ठिकाणी बायोगॅस संयंत्राचा मुख्य उपयोग सेंद्रीय खत तयार करण्यासाठी केला जातो, व त्यातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसकडे सह-फायदा म्हणून पाहिले जाते. +अर्थात नैसर्गिक शेतीच्या नव्या संकल्पनेनुसार काडीकचऱ्याचा अतिशय अल्प भाग खत म्हणून वापरून काम भागते. त्यामुळे उरलेला काडीकचरा जैव इंधनाचा स्रोत म्हणून वापरण्यात पर्यावरणाची हानी नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14880.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dae4cec05447938e124a507c3f6b76a478fc1f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14880.txt @@ -0,0 +1 @@ +जेसलमेर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जेसलमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14884.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08af83cecbe8bd394ea5cb9cb1bb4ca09b9bd095 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14884.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉनाथन नील "जॉंटी" ऱ्होड्स (Jonathan Neil Rhodes; २७ जुलै १९६९ (1969-07-27), पीटरमारित्झबर्ग) हा एक निवृत्त दक्षिण आफ्रिकन क्रिकेट खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारा ऱ्होड्स आपल्या काळात जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक समजला जात असे. १९९२ ते २००३ दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचा भाग राहिलेल्या ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिकेसाठी ५२ कसोटी सामन्यांमध्ये २,५३२ धावा तसेच २४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५,९३५ धावा फटकावल्या. +सध्या ऱ्होड्स इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाचा प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14900.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b9828b8ede2d6f85022b9f7b746d0a82882e356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14900.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गारेट जॉईस हडलसे (१ डिसेंबर, १८९७:इंग्लंड - १९७७:केंब्रिज, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14967.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f155fd55a3c9a2c9f5afd0df8e96fb743e3e6b80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14967.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन (२५ जून, १९२५:शिलॉंग, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत - १५ मे, २०१०:इन्व्हरनेस, स्कॉटलंड) हे ब्रिटिश अभियंता आणि शोधक होते. त्यांच्या नेतृत्वाखालील अभियंत्यांनी एटीएम मशीनचा शोध लावला. +जॉन एड्रियन शेफर्ड-बॅरन यांचा जन्म २५ जून १९२५ रोजी भारतातील शिलॉंग येथे झाला. त्यांचे वडील स्कॉटीश होते. त्यांचे नाव विल्फ्रीड बॅरन होते. जॉन यांचा जन्माचा वेळी ते चिटगाव पोर्टचे मुख्य इंजिनीअर +होते. त्यांची आई डोरोथी, ऑलिंपिक टेनिस खेळाडू होती आणि विंबल्डन महिला टेनिस दुहेरीची विजेती होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14984.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14984.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c590a66782fb64fd40b18d672fa210fe17450de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_14984.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन कावास (जन्म १९१० - मृत्यू ४ ऑक्टोबर १९९३) हे हिंदी चित्रपटांमधील एक स्टंटमॅन, शरीरसौष्ठवकर्ता आणि अभिनेता होता. त्यानीं १९३५ मध्ये हंटरवाली या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले.[१] +१९३० मध्ये कादांनी नादिया आणि बोमन श्रॉफ यांच्याबरोबर हंटरवाली येथे तलवारबाज म्हणून काम केले. या सिनेमाच्या पुढच्या सिक्वेलच्या रीमेकमधील या भूमिकेसह कावासाला स्वतःला एक व्यावसायिक स्टंटमॅन आणि अभिनेता म्हणून प्रस्थापित करण्यास मदत झाली. वाडिया मूव्हिएटोन मधील तोफानी टार्झन चित्रपटात त्यांनी टार्झनची भूमिका साकारली.[२] +जॉन कावास आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c1430f5f40659d7f6b2436a833651ce5135db6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15.txt @@ -0,0 +1 @@ +खुटखेरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15004.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc955aa72fd050d178acb548b6a651ca5faa53c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15004.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन कॉक्रन (१५ जून, १९०९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - १५ जून, १९८७:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३१ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15026.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02a5e5fe85fa7f0b723f14c1db09e582278930af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15026.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन नॅन्स गार्नर (२२ नोव्हेंबर, १८६८:रेड रिव्हर काउंटी, टेक्सास, अमेरिका - ७ नोव्हेंबर, १९६७:उव्हाल्डे, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचा ३२वा उपराष्ट्राध्यक्ष होता. +याला कॅक्टस जॅक असे टोपणनाव होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15029.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf4932856f2ed3f486f7807735895c62cc6c8d70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15029.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन गॅरी ब्रेसवेल (एप्रिल १५, इ.स. १९५८:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15033.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cf933c81dbe5171efb4e3f6f00924ded5683c38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15033.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन गॉर्डन लेगाट (२७ मे, १९२६:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ९ मार्च, १९७३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९५२ ते १९५६ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +याचा चुलतभाउ इयान लेगाट सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15057.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5e96849c180dea366f31eb03947f61a181fa0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15057.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन जेम्स वॉर (१६ जुलै, १९२७:इंग्लंड - ९ मे, २०१६:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५१ मध्ये २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1508.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1508.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24821fc99eee49dff2886f8e32c6644a1332c6f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1508.txt @@ -0,0 +1,2 @@ +वीट, दगड, फरशी वगैरे कठीण पदार्थ कोरडे अगर संयोजक वापरून जे बांधकाम करण्यात येते ते गवंडीकाम होय. दगडी बांधकामाकरिता दगडाची घडाई करणारास पाथरवट वा घडाईदार म्हणतात. त्याच्या कामाचाही समावेश गवंडीकामात होतो. घडवलेले दगड, सर्व प्रकारच्या विटा वगैरेंची जुडाई करणे ही कामे जुडाईदार करतो. दरजा भरणे, गिलावा करणे ही कामे गवंडी करतो. घडाईकामास कौशल्य लागते. जुडाईवर गवंडीकामाची मजबुती अवलंबून असते. +गवंडीकामाचे सर्वसामान्य नियम : दगड, विटा वगैरे कोणत्याही बांधकामातील घटकांचा अखेर एकजीव होऊन काम एकसंध व्हावे हे धोरण असते. त्यांतील घन घटक अलग होऊ नयेत म्हणून त्यांचा एकमेकांत गुताव होईल अशी विशेष प्रकारची रचना करतात. दगडकामातील व वीटकामातील गुताव करण्याच्या पद्धती निरनिराळ्या आहेत. दोन्ही प्रकारांत उभे सांधे कोठेही एका ओळीत येणार नाहीत अशा तऱ्हेने प्रत्येक थरातील घन घटकांची जुडाई करतात, त्यास सांधमोड म्हणतात (आ.१). तसेच बांधकामातील कोणताही एक भाग शेजारच्या कामापेक्षा ठराविक उंचीपर्यंत उभारतात आणि शेजारचा भाग उचलला जाईल तेव्हा, अगोदर उभारलेल्या भागाशी त्याचा जोड सुरक्षित व्हावा म्हणून भावी सांध्याच्या ठिकाणची पहिल्या भागाची रचाई टप्प्याटप्प्यांनी ठेवतात. यास चाल सोडणे म्हणतात (आ.१). प्रत्येक घन घटकाला भक्कम बैठक असावी लागते व तो बसविताना ठोकून ठोकून पक्का करतात. कोणताही भाग हलू नये. सर्व कामे ओळंब्यात व आकारात येण्याकरिता प्रत्येक थराची जुडाई  करताना ओळंबा व लाइनदोरी (थराची आडवी पातळी बरोबर राखण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी ) लावणे अवश्य असते. बांधकामाची रुंदी ३५ सेमी. पेक्षा जास्त असेल तेव्हा दोन्ही दर्शनी बाजूंस दोन जुडाईदार समोरासमोर उभे राहून लाइनदोरी व ओळंबा पाहून जोडीने जुडाई करतात. बांधकामास बसवावयाचे लाकडी ठोकळे, खुंट्या, नळ वगैरे काम चालू असताना बसवितात. त्याकरिता काम झाल्यावर भोके पाडण्याने आजूबाजूचे बांधकाम कमकुवत होते. चुना किंवा सिमेंटचा संयोजक वापरला असेल, तर तो आवळून घट्ट होण्याकरिता बांधकाम सु. १४ दिवस ओले ठेवावे लागते. सिमेंट, चुना किंवा मातीचा संयोजक वापरतात अथवा सुके बांधकामही त्याच पद्धतीने रचतात. चुना किंवा सिमेंट वापरून कामाची रचाई होत असताना रचून झालेल्या खालच्या थरांचा दर्शनी भाग शेणामातीने सारवतात. दर्शनी भागावर येणारे संयोजकाचे ओघळ व डाग काम पुरे झाल्यावर घासून स्वच्छ करणे त्यामुळे सोपे होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15116.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..363bcaa8c73337dd328c5aa8512c2f697d60d20c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15116.txt @@ -0,0 +1,2 @@ +होआव तिसरा (७ जून, १५०२ - ११ जून, १५५७) हा पोर्तुगालचा राजा होता. हा १३ डिसेंबर, १५२१ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता. +याला ओ कोलोनिझादोर (वसाहतकार) असे म्हणत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15117.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4df91482d89b353be0b3fb3aa225ddea67d8d0d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15117.txt @@ -0,0 +1 @@ +स्वीडनचा राजा योहान तिसरा (डिसेंबर २३, इ.स. १५३७ - नोव्हेंबर २७, इ.स. १५९२ याने स्वीडन वर इ.स. १५६८पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. हेर्टिग योहान (ड्यूक योहान) या नात्या/नावाने त्याने फिनलंडवरही राज्य केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15141.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba46ed83d828e1c5bbe7fca369f2a1c1ca1be7d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15141.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन पॅट्रिक स्टीवन्सन (१४ मार्च, १९६५:इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८९ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15146.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15146.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae95a435829ee86d524fee4d5b9ff5e417b33f95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15146.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन लेस्ली प्रेस्कॉट, बॅरन प्रेस्कॉट (इंग्लिश: John Leslie Prescott, Baron Prescott; ३१ मे १९३८) हा एक ब्रिटिश राजकारणी आहे. वेल्समध्ये जन्मलेला प्रेस्कॉट १९७० ते २०१० ह्या प्रदीर्घ काळादरम्यान किंग्स्टन अपॉन हल ह्या मतदारसंघामधून ब्रिटिश संसदेवर निवडून आला होता. १९९७ ते २००७ दरम्यान तो टोनी ब्लेअरच्या प्रशासनामध्ये उप-पंतप्रधान ह्या पदावर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15151.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bcab6ef3e581205b78d699a4ab4c21e960164cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15151.txt @@ -0,0 +1,5 @@ +जॉन फिट्झजेराल्ड केनेडी (इंग्लिश: John Fitzgerald Kennedy ), टोपणनाव जॅक केनेडी (इंग्लिश: Jack Kennedy), (मे २९, इ.स. १९१७; ब्रुकलिन, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३; डॅलस, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचे ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली. +केनेडी दुसऱ्या महायुद्धात दक्षिण प्रशांत महासागर आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात मॅसेच्युसेट्सच्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. +केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी टेक्सासातील डॅलस शहरात हत्या झाली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.[१] टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता. ली हार्वे ओस्वाल्ड नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत जॅक रूबी नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, वॉरन आयोग व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली. +जॉन एफ. केनेडी याचे वडील इंग्लंडमध्ये अमेरिकेचे वकील म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन याने वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर नौदलात नोकरी व पुढे पत्रकारितेत काही काळ घालवून त्याने राजकारणात प्रवेश केला. इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ पर्यंत अमेरिकन प्रतिनिधिगृहात तो सदस्य होते. इ.स. १९५३ साली त्याची सेनेटर म्हणून निवड झाली. इ.स. १९६१मधील अध्यक्षीय निवडणुकींत तो रिचर्ड निक्सन याच्या विरुद्ध उभा ठाकला व निवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५वा राष्ट्राध्यक्ष बनला. +इ.स. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्याने खंबीर भूमिका घेऊन रशियाला क्यूबामधून क्षेपणास्त्रे मागे घ्यायला भाग पाडले. इ.स. १९६३मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व ब्रिटन यांच्याशी मर्यादित अण्वस्त्र चाचणीबंदी करार केला. अवकाश मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिले अंतराळ-उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही केनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला गेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व कॄषिविकासासाठी त्याने एक कार्यक्रम अमेरिकन संसदेपुढे मांडला होता; पण तो संमत करून घेण्यात त्याला यश आले नाही. २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याची हत्या झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15154.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af98ab4473f298097c1dde2fbb0ccf0c7be502c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15154.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन फिलिप की (इंग्लिश: John Phillip Key; जन्म: ९ ऑगस्ट १९६१) हे न्यू झीलँड देशाचा भूतपूर्व पंतप्रधान आहेत. नोव्हेंबर २००८त २०१६ हे पंतप्रधानपदावर होते. की २००६ पासून न्यू झीलँड नॅशनल पार्टीचे पक्षप्रमुख देखील होते. +ऑकलंड येथे जन्मलेले व क्राइस्टचर्च येथे शिक्षण घेतलेले की यांनी राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामध्ये ६ वर्षे वित्तक्षेत्रामध्ये नोकरी केली होती. २००२ साली की न्यू झीलंड संसदेवर निवडून आले. नोव्हेंबर २००६ ते नोव्हेंबर २००८ दरम्यान ते विरोधी पक्षाचा नेता होते. २००८ सालच्या निवडणुकीमध्ये नॅशनल पार्टी विजय मिळवून सत्तेवर आली व की पंतप्रधानपदावर विराजमान झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15158.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6943f0e103163eae9203915138bfbdd9c8c285f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15158.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉनाथन कोलिया फॅवरू (१९ ऑक्टोबर, १९६६ - ) [१] हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता आहे. एक अभिनेता म्हणून त्याने रुडी (१९९३), पीसीयू (१९९४), स्विंगर्स (१९९६), व्हेरी बॅड थिंग्स (१९९८), डीप इम्पॅक्ट (१९९८), द रिप्लेसमेंट्स (२०००), डेअरडेव्हिल (२००३), द ब्रेक-अप (२००६), फोर ख्रिसमस (२००८), कपल्स रिट्रीट (२००९), आय लव्ह यू, मॅन (२००९), पीपल लाईक अस (२०१२), द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट (२०१३), शेफ (२०१४), आणि मार्वल स्टुडिओने तयार केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. +चित्रपट निर्माता म्हणून तो मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये लक्षणीयरित्या सामील आहे. त्याने आयर्न मॅन (२००८) आणि आयर्न मॅन २ (२०१०) या चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली तसेच या चित्रपटांमध्ये हॅप्पी होगनच्या भूमिकेत तो दिसला. द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), स्पायडर-मॅन: होमकमिंग (२०१७), ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), अ‍ॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९), स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम (२०१९), आणि स्पायडर-मॅन: नो वे होम (२०२१) या चित्रपटांसाठी त्याने कार्यकारी निर्माता म्हणून किंवा त्यात पात्र म्हणून काम केले. +त्याने एल्फ (२००३), झथुरा: ए स्पेस अॅडव्हेंचर (२००५), काउबॉय अँड एलियन्स (२०११), शेफ (२०१४), द जंगल बुक (२०१६), आणि द लायन किंग (२०१९) या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. जोनाथन हा स्टार वार्स डिझ्नी+ मूळ मालिका द मेंडालोरियन (२०१९–चालू) चा निर्माता, कार्यकारी निर्माता आणि दिग्दर्शक आहे. द बुक ऑफ बॉबा फेट या स्पिन-ऑफ मालिकेसाठी तो लेखक आणि कार्यकारी निर्माता म्हणूनही काम करतो. तो फेअरव्ह्यू एंटरटेनमेंट या त्याच्या निर्मिती कंपनीद्वारे चित्रपटांची निर्मिती करतो आणि द शेफ शो ही दूरचित्रवाणी मालिका देखील सादर करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1516.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4ea9ad47bbfe4d74a57eeca09a3f3737b2f5f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1516.txt @@ -0,0 +1,3 @@ +गवयाद्य हे रवंथ करणाऱ्या कणाधारी सस्तन प्राण्यांचे कूळ आहे. हे खुरधारी प्राणी असून युग्मखुरी या वर्गात यांची गणना होते. युग्मखुरी/द्विखुरी म्हणजे ज्यांच्या पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये विभाजित झाली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडे वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात. +या कुळात आजमितीला जवळपास १४० पेक्षा जास्त जातकुळी असून त्यात प्रामुख्याने गाय, म्हैस, उंट, हरीण, जिराफ हे प्राणी मोडतात +या प्राण्यांना वरच्या जबड्यातील पुढचे दात नसतात. त्याऐवजी कडक भाग असतो ज्याला डेंटल पॅड असे म्हणता. चारा खाताना ही जनावरे जिभेने चारा तोंडात ओढून अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. यांच्या आमाशयाचे चार भाग असतात. आतड्या ऐवजी अन्न जठरात पचायला सुरू होते. यांची दुसरी विशेषता म्हणजे यातील डुक्कर वर्गीय प्राणी वगळता बहुतेक प्राणी हे रवंथ करणारे आहेत. रवंथ करणे म्हणजे प्रथम हे प्राणी चारा भराभर अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. हा चारा जठराच्या पहिल्या कप्प्यात जाऊन बसतो. नंतर निवांतपणे बसून पहिल्या कप्प्यातील चाऱ्याचे मोठमोठे घास परत तोंडात ओढून व्यवस्थित चर्वण केले जाते आणि मग तो घास पुढील प्रक्रियेसाठी जठराच्या पुढच्या कप्प्यात जातो. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15168.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15168.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15241.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15241.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15242.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f377e3107170f9884a1fccb4a04353f5a659a204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15242.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन रस्किन (8 फेब्रुवारी 1819 - 20 जानेवारी 1900) हा व्हिक्टोरियन काळातील अग्रगण्य इंग्रजी कला समीक्षक, तसेच कला संरक्षक, ड्राफ्ट्समन, जल-रंगकर्मी, तत्त्वज्ञ, प्रख्यात सामाजिक विचारवंत आणि परोपकारी लेखक होता. भूविज्ञान, आर्किटेक्चर, पुराण, पक्षीशास्त्र, साहित्य, शिक्षण, वनस्पतिशास्त्र आणि राजकीय अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर त्यांनी लिखाण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15246.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15246.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb6aa1eb786a1ea8bdfa11ce12f3ecfc74c2cd12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15246.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन जॅक रायडर (ऑगस्ट ८, इ.स. १८८९ - एप्रिल ३, इ.स. १९७७) हा  ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1528.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74f5c6200f2b92c4d8a5bd6b78dc3b0fd844d952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1528.txt @@ -0,0 +1,8 @@ + गवळीकोठा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15281.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0df7151ab2189642cacc4beb223ecb4acfd675bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15281.txt @@ -0,0 +1,3 @@ + + (1930-2011) +He died 22th june 2011. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15284.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8fb14647175fb28017aada84faa48749beb95a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15284.txt @@ -0,0 +1 @@ +जॅान विक्लिफ (इ.स. १३२० - इ.स. १३८४) याला युरोपमधील धर्मसुधारणा चळवळीचा आद्यप्रणेता म्हणले जाते. तो धर्मसंस्थेवर टीका करणारा व धर्मसुधारणा चळवळ सुरू करणारा पहिला विचारवंत होता. म्हणून त्याला धर्मसुधारणा चळवळीचा शुक्रतारा मानले जाते. तो इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाचा प्राध्यापक होता. त्याने लॅटिनमधील बायबलचे सोप्या इंग्रजीत भाषांतर करून तो ग्रंथ सर्वसामान्यांर्यंत पोचवला. विक्लिफने पोपच्या अनियंत्रित सत्तेविरूद्ध चळवळ सुरू केली. तसेच धार्मिक अंधश्रद्धेवर टीका केली. त्यामुळे त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठातील नोकरी गमवावी लागली. त्याच्या मृत्युनंतर त्याचे प्रेत उकरून उकिरड्यावर टाकले गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15290.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f1faaf5562f0c159b5b43c26636dc68f0255ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15290.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ६, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15310.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d037a8ef23c766e7106f94488a2798c0361faa44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15310.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन थॉमस वॉर्ड (११ मार्च, १९३७:न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९६४ ते १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता व उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. +याचा मुलगा बॅरी वॉर्ड सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15311.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15311.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..777f10702f7c999b51052e84f5f1c32f07464204 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15311.txt @@ -0,0 +1 @@ +बेल्थात्सार योहानेस फोर्स्टर (डच: Balthazar Johannes Vorster ;) ऊर्फ जॉन फोर्स्टर (डिसेंबर १३, इ.स. १९१५ - सप्टेंबर १०, इ.स. १९८३) हा दक्षिण आफ्रिकेतील राजकारणी होता. इ.स. १९६६ ते इ.स. १९७८ या कालखंडात तो दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधानपदी, तर इ.स. १९७८ ते इ.स. १९७९ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने दक्षिण आफ्रिकेतील शासनाचे वर्णभेदी धोरण चालू ठेवले असले, तरीही अल्पसंख्य गोऱ्यांनी चालवलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या शासनाचे शेजारी देशांशी संबंध सुधारण्याच्या दिशेने त्याने पूर्वसुरींहून अधिक वस्तुनिष्ठता दाखवली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15337.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82a775817dfa969d03f820241e9d43779567e3a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15337.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन सेसिल वॉटकिन्स (१० एप्रिल, १९२३:डर्बन, दक्षिण आफ्रिका - ३ सप्टेंबर, २०२१) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ ते १९५७ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1535.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a4d5264ffe74622763943310ff930a4cb26eadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1535.txt @@ -0,0 +1,2 @@ +रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात. असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.[१] +पूर्ण वाढ झालेला रानगवा हा रंगाने गडद काळा होतो तर मादीचा रंग तपकिरी होतो. रानगव्याच्या पिल्लांचा रंग पिवळसर असतो. सहसा रानगवे जंगलात कळप करून रहातात. रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो.[२].[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15356.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15356.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15372.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15372.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..776c8f85597c55f268631d40834f399ec156b583 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15372.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉन हेन्री चाइल्ड्स (ऑगस्ट १५, इ.स. १९५१:प्लिमथ, डेव्हन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून १९८८मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +चाइल्ड्स ग्लाउस्टरशायर आणि एसेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15388.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..227b8b2fbfa9bdba5276f7a1e4ea96723f3cb8f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15388.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन हॉवर्ड किंवा जॉन विन्स्टन हॉवर्ड(जन्म २६ जुलै १९३९) हा एक माजी ऑस्ट्रेलियन राजकारणी होता जो इ.स. १९९६ ते २००७ पर्यंत ऑस्ट्रेलियाचा 25 वा पंतप्रधान म्हणून कार्यरत होता. तो सर रॉबर्ट मेन्झीजच्या पाठोपाठ आपली दीर्घ मुदतीची सेवा देणारा दुसरा ऑस्ट्रेलियन पंतप्रधान होता. तो १८ वर्षांहून अधिक काळ पदावर होता. १९८५ ते १९८९ पर्यंत आणि १९९५ ते २००७ पर्यंत हावर्ड हा तेथील लिबरल पार्टीचा नेता होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15433.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_15433.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1558.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8204b36e2ca441c84b480fd273cdbf344da3d403 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1558.txt @@ -0,0 +1,2 @@ +गव्हांडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_159.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..740dd649fda90f69b3f0881bac5af7eb798bae24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_159.txt @@ -0,0 +1,2 @@ + खेकाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1602.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa91828e34bcbffb40db97255ccd5ff5c4574cb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1602.txt @@ -0,0 +1,18 @@ +गांगोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ७३ ने गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव ४० किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २८८ कुटुंबे राहतात. एकूण १३६३ लोकसंख्येपैकी ६५२ पुरुष तर ७११ महिला आहेत. गावाची साक्षरता ३५.०० टक्के आहे.पुरुष साक्षरता ४७.१० आहे तर स्त्री साक्षरता २४.५८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २४३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १७.८३ टक्के आहे. आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +शिसणे, आष्टे, नारुळी, सायवण,चाळणी, बांधघर, निंबापूर, फणसवाडी,शेणसरी, बापुगाव, पावण ही जवळपासची गावे आहेत.शेणसरी समूह ग्रामपंचायतीमध्ये गांगोडी आणि शेणसरी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1635.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8f216cef105915c850ad319e51b164303c68654 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1635.txt @@ -0,0 +1,3 @@ +पश्चिम पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, काश्मीरचा दक्षिण व पश्चिम भाग आणि अफगाणिस्तान या सगळ्यांचा मिळून होणारा प्रदेश पूर्वी "गांधार" नावाने ज्ञात होता. गांधार कला शैली वर ग्रीक कलेचा प्रभाव दिसतो या भागात युरोपीय व पश्चिम आशियातील वेगवेगळ्या ठिकाणचे लोक व्यापाराच्या व सैनिकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झाले होते.खुद्द ग्रीकांचे येथे काही काळ वास्तव्य होते. त्यानंतर ओळीने शक, पल्लव, कुषाण यांची सत्ता प्रस्थापित झाली. येथे आलेल्या कलाकारांना राजसभेत आश्रय दिला गेला. या कलाकारांनी कलाविषयक तंत्र आणि कौशल्ये यासंबंधी धार्मिक व सांस्कृतिक कल्पनाही आपल्या बरोबर आणल्या होत्या. या रुढी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे गांधार शिल्पात प्रतिबिंबीत झाल्या. मूर्तिकामाचा आशय पूर्णपणे भारतीय परंतु अभिव्यक्तीची शैली अभारतीय म्हणजेच गांधार शैली. गांधार देशात महायान पंथाचा प्रसार प्रामुख्याने झाल्याने या शैलीत बुद्धमूर्ती घडविण्यात आल्या असे दिसते. + +१. प्राचीन कलाभारती , माटे म. श्री. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1655.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..411cc983b50a2edc6c006547b69078df10f4b5a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1655.txt @@ -0,0 +1,4 @@ +गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.[१] गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून स्वीकारला आहे.[२] +महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.[३] भारतीय जनमानसावर महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा प्रभाव आहे. भारताचे राष्ट्रपिता म्हणून त्यांचा गौरव केला जातो.[४] त्यामुळे त्यांची जयंती भारतात साजरी केली जाते. +गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीयांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यांची आठवण करणे यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. शाळा- महाविद्यालये येथे स्पर्धाचे आयोजन करणे, पदयात्रा, व्याख्याने यांचे आयोजन, मान्यवर वक्त्यांची आणि अभ्यासक यांची भाषणे आयोजित करणे अशा उपक्रमांची योजना केली जाते.[५] +महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळावर त्यांना फुले वाहून त्यांचे स्मरण केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1664.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be5e5a5874127e64732aaa74d04ecfbdc66450ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1664.txt @@ -0,0 +1 @@ +महात्मा गांधी यांच्या १२५व्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारद्वारे १९९५ सालापासून गांधी शांती पुरस्कार देण्यात येतो. ह्या वार्षिक पुरस्कारात एक करोड रुपये किंवा तत्सम विदेशी मुद्रे बरोबर प्रशस्ति पत्र दिले जाते. या पुरस्कारची निवड समितीत पाच व्यक्ति म्हणजेच, भारतीय पंतप्रधान (अध्यक्ष), लोकसभा विपक्ष नेता, भारताचे सरन्यायाधीश व इतर दोन प्रख्यात व्यक्तिंचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1684.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcb8561e17bac5415036ea25681431784bd30050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1684.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांधीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1688.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfa70bf3f30078b93a2fd277138c1b4911d66995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1688.txt @@ -0,0 +1,8 @@ + गांधीनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1694.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f248334c8dee8c9f3b7a9031ea2a0560f9bd488d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1694.txt @@ -0,0 +1,2 @@ +गांधीनगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1698.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e9991b00d5b5ead52bc1416c2ba5995612f98d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1698.txt @@ -0,0 +1 @@ +गांधीनगर हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये गुजरातची राजधानी गांधीनगरसह गांधीनगर जिल्ह्यामधील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गांधीनगरमधून ५ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1701.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d56815f3ea22953ccdd3c90d8fe4a6ad226f05c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1701.txt @@ -0,0 +1,205 @@ +गांधीनगर विमानतळ, नाशिक (आहसंवि: ISK, आप्रविको: VANR) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे असलेला विमानतळ आहे. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1738.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5762ea0a81f2dfff23b2c5d0a3792d36b5a88693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1738.txt @@ -0,0 +1,2 @@ + गागोडे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_174.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ce31aa1f4b47254630472b2aef42c01079dbbbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_174.txt @@ -0,0 +1,4 @@ +खेड, रत्‍नागिरी +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच नावाचे गाव या तालुक्याचे मुख्यालय आहे.येथे जुन्या पांडवकालीन लेण्या सुद्धा आहेत. +खेड नावाचा तालुका पुणे जिल्ह्यातही आहे; त्याचे मुख्यालय राजगुरुनगर (जुने नाव खेड) येथे आहे. +तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1747.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d202a31fa5c07029720dba23c4721a87dff84ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1747.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाजावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1764.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfc32bcaf462807d5ceb84616083c85f54e97da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1764.txt @@ -0,0 +1,3 @@ +गाझी अशरफ होसेन (बंगाली भाषा|बंगाली): গাজী আশরাফ হোসেন ) हा बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +याने बांगलादेशकडून ७ एक दिवसीय सामन्यांत भाग घेतला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1819.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f3b5d62e1b5ec433ca2019815e188a140eeb5e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1819.txt @@ -0,0 +1,2 @@ +गाढवेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1837.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..528b0a0670235d25d147f8fb128a80e148b951cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1837.txt @@ -0,0 +1,78 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +शालिवाहन राजा हाल(हल) सातवाहन (इसवी सन पूर्व २०० ते इस २०० [ संदर्भ हवा ]) याने केलेल्या गाथारूपी लोककाव्याच्या व काही स्वतः रचलेल्या गाथांच्या एकत्रित संग्रहास गाहा सत्तसई अथवा गाथासप्तशती असे म्हणतात. +[१] गाहा सत्तसई हा, इतर संशोधकांसोबतच स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार महाराष्ट्री प्राकृत भाषेत असलेला आणि महाराष्ट्रात रचना झालेला कालानुक्रमे आद्यग्रंथ आहे,तर त्याच्या गुणांनी अग्रगण्य आहे.[२] संशोधक डॉ.सुकथनकर यांच्या मतानुसार "गाथा सप्तशती हा प्राकृत वाड्‌मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे; प्राचीन व बहुमोल सुभाषितांचा संग्रह आहे, साहित्यशास्त्रज्ञांनी त्यातील वचने उद्धृत केली आहेत; रसिक पंडितांनी त्यावर टीका लिहिल्या आहेत."[२] +गाथासप्तशती मधील प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण आहे आणि त्यात मानवीय भावना, व्यवहार आणि प्राकृतिक दृष्यांचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. निसर्गचित्रणात विंध्य पर्वत आणि गोला (गोदावरी) नदीचा पुनःपुनः उल्लेख येतात. खेडी, शेतकऱ्यांचे ग्रामीण जीवन, उपवन, झाड़ी, नदी, विहिरी, तलाव इत्यादीसोबत पुरुष-स्त्रियांचे विलासपूर्ण व्यवहार आणि प्रणयभावनेच विलोभनीय आविष्कार या ग्रंथात आहे.[ संदर्भ हवा ]प्रेमाच्या विविध अवस्थाही मार्मिकपणे शब्दांकित केलेल्या आहेत. ह्या गाथांतून सुंदर निसर्गचित्रेही वैपुल्याने आढळतात. त्यांशिवाय होलिकोत्सव, मदनोत्सव ह्यांसारखे विशेष प्रसंग; तसेच विविध व्रते, आचारादींची वर्णनेही त्यांतून येतात.[१] +महाराष्ट्रातील तत्कालीन समाजजीवनाचे प्रतिबिंब या गाथांतून आढळून येते.[३] +इसवी सन पूर्व २०० ते इस २०० च्या दरम्यान होऊन गेलेला सातवाहन राजा हाल(हल) एक पराक्रमी राजा होता. त्याने त्या काळच्या लोककाव्यात रुची दाखवून सामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणावर काव्यांश गोळा केले व त्यावर आधारलेल्या निवडक ७०० गाथांचा गाहा सत्तसई हा संग्रह संपादित केला.महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील काव्यलेखात नमूद केलेल्या मतानुसार हाल हा राजा शालिवाहन १७वा म्हणजे बहुधा इसवी सन पूर्व शतकात होऊन गेला असावा.[४] +गाथासप्तशती आणि तत्कालीन तमिळ संगम साहित्याच्या तुलनात्मक अभ्यासावरून इतिहासाच्या एक अभ्यासक वरदा यांच्या मतानुसार,' 'गाथा सप्तशतीमध्ये नाही म्हणायला क्वचित उपरेपणाने ब्राह्मणांचे उल्लेख येतात परंतु चातुर्वण्य-ब्राह्मणधर्माचा तर तिथे शिरकावच झालेला दिसत नाही. जानपद संस्कृतीचं असं उत्फुल्ल वास्तव या कवितांमधून प्रकर्षाने सामोरं येत रहातं. येत नाही ते त्यांच्या आजूबाजूचं वेगानं बदलणारं जग. हा सगळाच समाज त्यांच्या नकळत एका फार फार मोठ्या ऐतिहासिक स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभा आहे’.[५] +"मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर, इ.स.पूर्व १ल्या शतकानंतर सबंध भारतभर छोटी छोटी स्थानिक राज्ये आणि राजघराणी उदयाला येऊ लागली आहेत. महाराष्ट्रातले सातवाहन आणि तमिळकम्‌ मधले चोळ, चेर, पांड्य त्यांतलेच. वाढत्या अंतर्गत व परदेशी व्यापारामुळे शहरीकरणाचे वारे दक्षिण आणि पश्चिम भारतात वाहू लागलेत.[५] राजसत्तेची एक निश्चित यंत्रणा तयार होत आहे. सर्व गावं, खेडी आता एका सुनिश्चित शासकीय व आर्थिक व्यवस्थेची घटक बनली आहेत.[५] आणि या सगळ्याबरोबरच हळूहळू पण अगदी पक्केपणाने ब्राह्मणधर्माने - चातुर्वर्ण्यव्यवस्थेने आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे. या प्रक्रियेची दिशा वरून खाली, म्हणजे राजसत्तेकडून सामान्य जनतेकडे अशी आहे. शेतीलाही आता आस्ते आस्ते उपजीविकेच्या इतर साधनांपेक्षा - म्हणजे शिकार, पशुपालन, इ. - जास्त मह्त्त्व मिळू लागलंय. एक नव्या प्रकारची सामाजिक रचना मूळ धरू लागली आहे.[५] वरदा यांच्या मते मनुस्मृतीच्या लिखाणाचाही हाच काळ आहे. ब्राह्मणधर्म-चातुर्वर्ण्याधारित समाजपद्धती आणि स्थानिक जानपद संस्कृतीतली देवाणघेवाण सुरू झालीये. इतिहास असं सांगतो की (त्यानंतर) काही शतकं चाललेल्या या प्रक्रियेत शेवटी चातुर्वर्ण्याधारित समाजरचनेचं पारडं जड झालं.’[५] +वरदा यांच्या मतानुसार नव्याने उदयाला येणाऱ्या परिस्थितीत जुने सांस्कृतिक, सामाजिक साचे टिकून रहातातच असे नाही. जिथल्या समाजात प्रथम चातुर्वर्ण्य निर्माण झाला तो गंगायमुनेच्या खोऱ्याचा प्रदेश सोडून भारतात बहुतेक सर्वच ठिकाणी अशी सामाजिक उलथापालथ झालेली असणार. मात्र अशा मूलगामी बदलांमधे जानपद संस्कृतींचे अनुबंध नामशेष झाले/ किंवा न ओळखता येण्याएवढे बदलले.[५] त्यांची नोंद नव्या सांस्कृतिक अनुबंधांनी जाणतेपणाने घेतली असं काही आढळत नाही.[५] एकमेव अपवाद म्हणजे (प्राकृत गाथासप्तशती/तमिळ संगम) या साहित्यकृती. नंतरच्या काळात गाथासप्तशतीसारखे सामान्य जनाच्या मनोरंजनाचे साहित्य कमी होत गेले. संस्कृत, प्राकृत, तमिळ साहित्याचं स्वरूपही नंतर बदलतच गेलं. उत्तरोत्तर त्यातले धार्मिकतेचे रंग गडद होत गेले. आणि मनोरंजनात्मक साहित्य हे राजेराजवाडे-नगरवासी-श्रेष्ठी यांच्याभोवतीच फिरत राहिले.[५] +नंतरच्या काळात लिहिलेल्या अनेक टीकांमधून एक दंतकथा सापडते. हालाला विद्वत्तेचे आकर्षण होते. त्याची एक चंद्रलेखा नावाची पट्टराणी होती. तिच्या समवेत तो एकदा जलक्रीडा करत असताना त्याने राणीच्या अंगावर पाणी उडवले. ते बघून राणीने त्याला संस्कृतमधे पाणी न उडविण्याची विनंती केली त्यात तिने मोदकै: (मा उदकै:) हा शब्दप्रयोग केला. त्याचा अर्थ न कळून हालाने तिच्या समोर मोदक आणून हजर केले. ते बघून राणीने इतर राण्यांच्या समोर हालाचा उपहास केला. रागावून हालाने सरस्वतीची आराधना केली व ती प्रसन्न झाल्यावर तिच्याकडे जो वर मागितला. त्याने वर मागितला “ माझे सर्व प्रजाजन हे कवी व सुशिक्षित होऊ देत” देवीचाच वर असल्यामुळे एक कोटी का दहा कोटी कवी त्याच्या राज्यात निर्माण झाले. त्यांच्यासाठी हालाने राज्यात दवंडी पेटवून त्यांना कविता लिहायचे आव्हान केले व त्यासाठी मानधनही जाहीर केले. त्यामुळे या एक कोटी गाथा जमा झाल्या. त्या वाचून हालाने त्यातील उत्कृष्ट अशा सातशे निवडल्या.[६] दुसऱ्या आख्यायिकेत राजा हाल व त्याचा परिवार यांना काव्यदेवी भारती तिनें स्फूर्ती दिल्यावर हालानें उपलब्ध असणाऱ्या कवितांतून ७०० कविता निवडून काढल्या.[४] +"मोदकै: दंतकथा" इतर राजांच्या संदर्भात सुद्धा वापरली जाते, पण हाल राजाने एक कोटी गाथा जमा केल्या असे समजले जाण्यास "सत्त सताइं कईवच्छलेण कोडिअ मज्झाअरैम्मि । हालेण विरईआइं सालंकाराणॅं गाहाणम् ॥" अर्थ : ’जमलेल्या एक कोटी गाथांमधून सर्वोत्कृष्ट, अलंकाराने नटलेल्या सातशे गाथा निवडून हालाने हा ग्रंथ रचला’ ही गाथा कारणीभूत ठरते. कोटी हा आकडा अतिरंजनात्मक असला तरी सर्वसामान्य जनतेकडून गाथांचे मोठ्या प्रमाणावर संकलन केले गेले असले पाहिजे. गाहा सत्तसई हा लोककाव्याचा संग्रह असला तरी त्यात विशिष्ट छंदांचे प्राबल्य, अलंकृतता, संस्कृतात आणि इतर तत्कालीन प्राकृत भाषांत अनुवादता येतील असे संस्कृत भाषेशी मिळते जुळते प्राकृत शब्द यांचे प्राबल्य आहे. यामुळे गाहा सत्तसई मधील महाराष्ट्री प्राकृतची निकटता मराठीशी अधिक का संस्कृतशी अधिक या बाबत अभ्यासकांत मतमतांतरे असत. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील काव्यलेखात नमूद केलेल्या मतानुसार "हाल हा केवळ संग्राहक दिसत नसून त्यानें या गीतांची मोठ्या कौशल्यानें निवड करून त्यांना काव्याची सुंदर छटा दिली असली पाहिजे." [४] अशा मतांचेही प्रतिपादनही अभ्यासकांत आहे. अभ्यासकांच्या सर्वसाधारण मतानुसार गाथासप्तशतीचे सहातरी पाठभेद असून साधारणत: ४३० गाथा सामाईक आहेत आणि त्या मूळ ग्रंथाचा भाग असाव्यात आणि बाकी गाथांत नंतरच्या काळात जोडलेल्या अथवा प्रक्षिप्त गाथाही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.[४] +स.आ. जोगळेकर यांच्या मतानुसार गाथा रचना कारांनी निरूपयोगी अशा एकाही शब्दाची योजना करावयाची नाही, अभिप्रेत अर्थ शक्य तेवढ्या कमी शब्दात व्यक्त करावयाचा या कटाक्षाने केली आहे.[२] प्रत्येक गाथा दोन ओळींची असून ती आर्या वृत्त आणि गीती वृत्तात आहे.[७] गाथा सप्तशतीत शृंगार रसास प्राधान्यता आहे, पण सोबतच हास्य, कारुण्य असे इतर रससुद्धा आहेत. +संतोष रेडेकर यांच्या मतानुसार "गाथासप्तशतीत अशा अनेक गाथा आहेत की ज्या जपानच्या सुप्रसिद्ध हायकू कवितांची आठवण करून देतात. परंतु हायकू कवितेत निरुपम साहित्याचे सौंदर्य आणि तेज एकदाच प्रगट होते. सप्तशतीच्या गाथांमध्ये सहृदय रसिकाला अशा प्रकारच्या सौंदर्याचे दर्शन अनेकवार होते-जणू काव्यसृष्टीतल्या उज्ज्वल लावण्याची सोपानपंक्तीच दृष्टोत्पतीस येते."[८] +संतोष रेडेकर यांच्या मतानुसार सूक्ष्म दृष्टीने पाहिले असता, संपादकांनी गाथांची निवड करण्यासाठी जे निकष केल्याचे स्पष्ट होते ते साधारणपणे पुढीलप्रमाणे दिसून येतात- +गाथेत केवळ दार्शनिक तत्त्वचर्चा अपेक्षित नसून जीवनविषयक मार्मिक उद्‌गार असावेत. +गाथांचा क्रम विशिष्ट विषयाला धरून नसावा; प्रत्येक गाथा स्वयंपूर्ण असावी. +मानवी स्वभाव सर्वत्र सारखाच आहे. जीवन नागरी असो किंवा ग्रामीण अथवा वन्य असो, मानव धनाढ्य असो, त्याच्या भावनामध्ये बाह्य परिस्थितीने बदल होत नाही. +अधिकांश गाथांत ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब असावे. +गाथा, ललित वाङ्‍मयांतील उत्तमोत्तम अलंकारांनी प्रचुर असावी; तिच्या ग्राम्य किंवा अश्लील असे लवमात्र नसावे. +गाथेत, धार्मिक संप्रदायांतला मानभावीपणा उघड व्हावा, तसेच दैनंदिन जीवनातील शुद्ध आनंदाचे क्षण चित्रित व्हावेत. +महाराष्ट्री प्राकृत भाषेतील श्लेष अलंकारासहित व्यंग्यार्थयुक्त अशी गाथेची रचना असावी. परिणामतः एका गाथेतून दोनतीन किंवा त्याहूनही अधिक, गर्भितार्थ निघावेत.[८] +गाथांचे अभ्यासक गांथांचे संदर्भ देताना विशिष्ट पद्धती अवलंबतात. प्रत्येक १०० गाथांचे मिळून एक शतक मोजले जाते. आधी शतक क्रमांक देऊन नंतर त्या शतकातील क्रमांक नमूद केला जातो जसे "६.४" म्हणजे सहाव्या शतकातील चौथी गाथा. +ह्या संग्रहासाठी हालसातवाहनाने एक कोटी उपलब्ध गाथांतून ७०० गाथांची निवड केली अशी माहिती ग्रंथाच्या एका प्रस्तावनात्मक गाथेत मिळते. खुद्द हाल सातवाहनाने रचलेल्या ४४ गाथा ह्या गाथासप्तशतीत आहेत. त्या खेरीज निदान २६१ इतर कवींनी रचलेल्या गाथांचा समावेशही झाला आहे. त्यापैकी काहींची नावे मोठी सूचक आहेत. उदाहरणार्थ, मालवाधिप, आंध्रलक्ष्मी, समुद्रशक्ती, विंध्यराज इत्यादि. ह्या प्रादेशिक नावावरून असा निष्कर्ष निघतो की हाल सातवाहनाने आपल्या राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून गाथा निवडल्या होत्या.[८] +रसिकांच्या हातात काव्यसंग्रह विस्तार पावतात. म्हणून हाल सातवाहनाच्या मूळ ७०० गाथांच्या संख्येत नंतरच्या सप्तशतीच्या हस्तलिखितांत वरचेवर भर पडत गेली; व संपूर्ण भारतात, ती विद्वानांच्या हातांत अनेक शतके राहिल्यामुळे ही संख्या १००० वर गेली. संतोष_रेडेकर यांच्या मते मुळांतच ७०० गाथांचा संग्रह केलेला नव्हता असे म्हणणे चुकीचे होईल. त्याकाळी उपलब्ध असलेल्या असंख्य गाथांतून ७०० गाथांची निवड करणे फार कष्टाचे काम नव्हते.[८] गाहा सत्तसईचे किमान सहा पाठ आज आपणास उपलब्ध आहेत. संहिता आणि गाथाक्रम ह्या दोन्ही संदर्भांत ह्या पाठांमध्ये भिन्नता आढळते. तथापि ह्या सहाही पाठांना समान अशा फक्त ४३० गाथा आढळतात. ह्या संकलनाच्या मूळ संहितेत पुढे भर पडत गेली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या सुमारास गाहा सत्तसईला सप्तशतीत्व प्राप्त झाले, असे डॉ. वा.वि. मिराशी आणि डॉ. आ.ने. उपाध्ये ह्यांच्यासारख्या विद्वानांचे मत आहे. उपर्युक्त ४३० गाथा हालाच्या मूळ संकलनातील असाव्यात.[१] +संतोष_रेडेकर यांच्या मते संपादकांच्या डोळ्यांसमोर दुसरा एक प्राचीन आणि अत्यंत महत्त्वाचा सप्तशती ग्रंथ होता, ज्यांत `धर्म' व `मोक्ष' ह्या दोन पुरुषार्थांविषयी, संवादरूपात तत्त्वचर्चा झाली होती; आणि `अर्थ' व `काम' ह्या दोन पुरुषार्थांविषयी अन्यत्र नवीन सप्तशती प्रस्तुत करणे हाल सातवाहन आणि त्याचे सहसंपादक यांना आवश्यक वाटले असण्याची सुद्धा शक्यता असू शकते. त्या दृष्टीने, गाथांच्या ७०० ह्या संख्येने आणि `सप्तशती' अभिधानाचे महत्त्व आहे. `धर्म' आणि `मोक्ष' ह्या पुरुषार्थांप्रमाणेच `अर्थ' व `काम' ह्या दोन पुरुषार्थांचे प्रमाणबद्ध संतुलित सौष्ठव स्पष्ट करण्याचे गाथासप्तशतीच्या संपादकांचे उद्दिष्ट सफल झाले आहे. अर्थ, काम, धर्म हे तीनही पुरुषार्थ समान पातळीचे आहेत. असा भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख सिद्धान्त आहे.[८] +तत्कालीन ग्रामीण लोकवाङ्‍मयातील कल्पनांच्या आधारे रचलेल्या काही गाथा ह्या गाथासंग्रहात असण्याची शक्यता आहे. +काही गाथांतील शृंगाराचे वातावरण अलीकडच्या मराठी लावण्यांची आठवण करून देते. परंतु हाल सातवाहनाच्या सप्तशतीसाठी गाथांची निवड करण्यासाठी जे संपादक मंडळ होते, त्यात स्वतः हाल सातवाहनाबरोबर त्याच्या दरबारी असलेली बृहत्कथाकर्ता कवि गुणाढ्य आणि श्रीपालितासारखा मार्मिक रसिक ह्यांचा समावेश होता. हालराजाने श्रीपालित कवीचा फार सन्मान केला होता, अशी वाङ्‍मयीन किंवदंती आहे. `हालेन उत्तम पूजेया श्रीपालि तो लालितः' श्रीपालिताची प्रचुर प्रशंसा जैन ग्रंथांत आढळते.[८] +ह्यापलीकडे सामूहिक संपादक मंडळ ह्यांनी ग्रामीण जीवनाचे परीक्षण अत्यंत सहृदय आणि सुसंस्कृत नागरी साहित्याच्या निकषांवर केले. ह्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले पाऊल होते म्हणून त्यांच्या अशा परिश्रमांमुळे एक नवीन साहित्यिक दृष्टिकोन निर्माण झाला. त्याच्यानंतरच्या थोर सारस्वतांना ही कलाकृती मोठी कौतुकास्पद वाटली. कविकुलगुरू कालिदासाने गाथासप्तशतीमधून अनेक कल्पना आणि शब्दप्रयोग आत्मसात केले. भारतातील सर्व प्रदेशांत, भारतीय ललित वाङ्‍मयाच्या परीक्षणांत सप्तशतीमधील अलंकारयुक्त गाथा नंतरच्या कालखंडातील रसिकांच्या मते मानदंड ठरल्या.[८] +गाथासप्तशतीचा उल्लेख बाणभट्ट ने हर्षचरित या ग्रंथात असा केला आहे - +अविनाशिनमग्राह्यमकरोत्सातवाहन:। +विशुद्ध जातिभि: कोषं रत्‍नेखिसुभाषितै:।। (ह. च. १३) +सातवाहनाने सुंदर सुभाषितांचा एक कोश निर्माण केला होता. हा कोश आधी सुभाषितकोश किंवा गाथाकोश या नावाने प्रसिद्ध होता. पुढे त्यांत हळूहळू सातशे गाथांचा समावेश झाल्यानंतर त्याचे नाव ’सप्तशती’ झाले. +हाल सातवाहनविरचित गाथासंग्रहातील भौगोलिक उल्लेख व पशुपक्षी वगैरेंची नावे अधिकांश महाराष्ट्र प्रदेशातील आहेत. किंबहुना, त्या प्रदेशातले सामान्य जनजीवन, ग्रामीण व्यवस्था, पीकपाण्याची परिस्थिती, वेशभूषा, घरे व झोपड्या आणि त्यांत राहणाऱ्या लोकांची कौटुंबिक सुखदुःखे, सामूहिक उत्सव, सणवार, शेती आणि रानावनांतील व्यवसाय इत्यादींची मनोवेधक शब्दचित्रे ह्या गाथांतून साकारलेली आहेत.[८] ह्या गाथासंग्रहात भात, तूर आदी धान्यांची शेते, समुद्रकिनाऱ्यावरची मिठागरे, आणि गावातली घरे, झोपड्या व पर्णकुटी, त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्री ह्याच्यामधले प्रेम व प्रेमाचा अभाव, मत्सर आणि अनुराग ह्या समाजाच्या सर्व थरांत आढळून येणाऱ्या अवस्था, सर्वांविषयींची चित्तवेधक शब्दचित्रे येतात.[८] +सातवाहनकालीन गाथासप्तशती या काव्यसंग्रहात शिडांच्या जहाजांचे वर्णन आले आहे. (सप्तशतीच्या संपादक हलराजाने सिलोन (श्रीलंका?)वर स्वारी केल्याचा उल्लेख येथे लक्षात घेता येऊ शकेल)[९] समुद्राच्या किनाऱ्यसंबंधी एक गाथा आहे (क्रमांक७४०) : `किनाऱ्यावरची जमीन शोधायला सोडलेला, पडावावरचा कावळा आकाशात उडत उडत जाऊन, जमीन दृष्टीस न पडल्याने परत येऊन, डोलकाठीवर कावकाव करीत बसला. जसे विरहाने जळून काळे झालेली माझे प्रेम स्थिर आश्रयाकरिता व्यर्थ शोध करून आधी जिथे होते तिथेच परत येऊन माझा उपहास करीत बसले आहे. `सातवाहनवंशीय राजांची जहाजे दाखवणारी नाणी सापडली आहेत. त्या काळी पश्चिम समुद्रपट्टीवरही बंदरे आणि व्यापार केंद्रे होती.[८] +जोगळेकर यांच्या आवृत्तीप्रमाणे या १००६ गाथांमध्ये एकूण ४२ विविध वनस्पती जातींचे, २२ पशूंच्या जातींचे, १० पक्षी जातींचे व ११ इतर प्राणी जातींचा उल्लेख आहेत. काही वनस्पती जातींचा उदाहरणार्थ एरंड व केतकी एक एकदाच उल्लेख आहे. इतरांचे अनेक गाथांत, उदाहरणार्थ, आंबा (१७) व कमळ (४९) उल्लेख आहेत. एकूण १७० गाथांच्यात वनस्पती जातींचे उल्लेख आलेले आहेत. काही प्राणी जातींचा उदाहरणार्थ बिबट्या,  मांजर व मधमाशी एक एकदाच उल्लेख आहे. इतरांचे अनेक गाथांत, उदाहरणार्थ, गाय / बैल (१६), हत्ती (२०)  उल्लेख आहेत. प्राणी वर्गातील सर्वात अधिक उल्लेख भ्रमराचे (३०) आहेत.  आंबा,  गाय / बैल व हत्ती व्यावहारिक जीवनात महत्त्वाचे आहेत. कमळे सौंदर्यदृष्ट्या खास आकर्षक आहेत, तर भ्रमराचा उल्लेख हा एक महत्त्वाचा कवी संकेत आहे.  एकूण १६३ गाथांच्यात प्राणी जातींचे उल्लेख आलेले आहेत. याचा अर्थ असा की १००६  मधील ३३३ गाथांच्यात कोणत्या ना कोणत्या जीव जातीचा उल्लेख आहे. गाथा सप्तशती रचणारे सामान्य जन हे निसर्गाच्या सानिध्यात होते आणि त्यांच्या जीवनात जीवसृष्टीची अतिशय महत्त्वाची भूमिका होती याचे हे द्योतक आहे. +एका गाथेत (क्रमांक ६९२) कृषिजीवनांतल्या एका मजेदार प्रसंगाचे वर्णन येते. `नुकताच नेमलेला नांगऱ्या, शिदोरीचा हारा घेऊन येणाऱ्य बाईला पाहून इतका गोंधळला की त्याने कासरा सोडण्याऐवजी बैलांच्या वेसणीच सोडल्या. `व्यंजना अशी आहे की त्याला वाटले नांगराला एक नवीन बैल जुंपायचा आहे.[८] +गाथा रचणारी मंडळी ग्रामीण, अरण्य भूमी किंवा अरण्याला लागून असलेल्या प्रदेशात वास्तव्य करणारी होती.शेती आणि शिकार हे त्यांचे प्रमुख उपजीविकेचे व्यवसाय होते साहजिकच सुमारे 100 गाथांच्यात शेतीशी संबंधित विषयांचा , उदाहरणार्थ कृषी भूमी, वेगवेगळी पिके, शेतीची अवजारे व कुंपण,  शेतीतील उत्पादने, त्यांची साठवणूक आणि त्यांच्यावरील प्रक्रिया उल्लेख आहे. सुमारे 100 गाथांच्यात शिकारीशी संबंधित विषयांचा, उदाहरणार्थ शिकारीची सावजे,   शिकारीची आयुधे  आणि शिकारीचे अनुभव यांचा उल्लेख आहे. +संतोष रेडेकर यांच्या मते सर्व पैलूंचा विचार करून कविवत्सल हाल सातवाहन आणि त्याचे गाथाकार हल्लीच्या युगातल्या समाजशास्त्राच्या सिद्धान्तांचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रज्ञासारखे होते असे मानणे निराधार ठरेल. सातवाहन इतिहासखंडात, सामाजिक न्याय आणि आर्थिक उन्नती ह्याविषयींचे हल्लीचे सुधारणावादी प्रगत विचार नव्हते. हाल सातवाहन आणि त्याचे समकालीन सहयोगी, राजा आणि प्रजा व त्यांच्यामधल्या निरनिराळ्या स्तरांच्या राजकारणात मग्न होते. शासक वर्ग लोकसंख्येच्या मानाने फार लहान होता. `प्रजेचे कल्याण करावे' हा राजाचा आणि त्याच्या सेवकवर्गाचा धर्म मानला जाई.[८] +आणखी एका गाथेचा (क्रमांक २३२) भावार्थ असा आहे. `एका उंचीची व आकाराची झाडे होती. मधे पाने, फुले, लतांनी भरलेले कुंज होते... कालांतराने ती झाडे गेली, लता नष्ट झाल्या, कांही वृक्षांची खोडेच राहिली व पाळेमुळे उखडून गेली. नाहीशी झाली. आमचे समवयस्क जिवलग मित्र, मैत्रिणी आता राहिलेल्या नाहीत. आम्हीसुद्धा म्हातारे झालो. खोल मुळे धरलेले प्रेम पण विनाश पावले. असे हे आयुष्याचे उद्यान उध्वस्त झाले.. गेले ते दिवस.'[८] +साध्वी, कुलटा, पतिव्रता, वेश्या, स्वकीया, परकीया, संयमशीला, चंचला अशा अनेकविध परस्पर विरोधी स्वभाव आणि परिस्थितीतून जाणाऱ्या स्त्रियांच्या मनःस्थितींचे ह्या गाथांतून प्रभावी वर्णन आढळते.[१] +एका चंद्राननेचे वर्णन ६७२ व्या गाथेत आले आहे. `चंद्राच्या सर्व कलांचे लागोपाठ दर्शन व्हावे असे कुतूहल असेल तर हळूहळू घुंगटपट सारत असतांना तिच्या मुखाकडे पहा.[८] +एक गाथा (क्रमांक १३) अशी आहे. `चुलीवर स्वयंपाक करीत असतांना गृहिणीचे हात काजळी लागून मलीन झाले, पती प्रेमाने जवळ आला. गडबडून जाऊन तसेच मलीन हात तिच्या चेहेऱ्याला लागले. तिचे प्रफुल्ल मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे दिसू लागले.' ह्या गाथेच्या दुसऱ्या ओळीत भरपूर श्लेष आहे. विशेषतः शेवटच्या तीन शब्दांत ह्यात भावनामय संकेत असा आहे की स्वयंपाक चालला असतांना अवचित पती तिथे आला. एकमेकांना पाहून उभयतांना आनंद झाला, इ. ही गाथा स्वतः हाल सातवाहनाने रचलेली आहे.[८] +दिसते तसे नसते,' हे दाखविण्यासाठी एका अन्य गाथेत (क्रमांक६७९) एका महिलेला तिची सखी सांगते आहे, `हे बघ, ज्यातले पाणी संपून गेले आहे असे हे शरद्‌ऋतूतील पांढरे शुभ्र ढग, मिठाच्या मोठ्या ढिगांसारखे आणि कापसाच्या, धुऊन सुकलेल्या गठ्ठ्यांसारखे शोभत आहेत.' म्हणजे कसलाही ओलावा राहिलेला नाही. पांढरा फटफटीत रंग विरक्तिदर्शक मानला जाई.[८] +एका गाथेत (क्रमांक २२१) ग्रामीण जीवनातले हृदयंगम चित्र आहे. `तू गाव सोडून जात असतांना, तिने कुंपणाला अंग भिडवून, पायांच्या चवड्यावर उभे राहून तुला पहाता यावे म्हणून अंगाला रग लागेपर्यंत धडपड केली. पण तरी तू तिला दिसलाच नाहीस. मग बिचारीने काय करावे?' या गाथेच्या अगोदरच्या गाथेत (क्रमांक२२०) अशाच प्रकारच्या प्रसंगाचे वर्णन ह्या शब्दांत आले आहे : `बाळा, तू गेलास तेव्हा त्या मुलीने धावत धावत जाऊन कुंपणाच्या एकेका छिद्रातून चंचल दृष्टीने, लुकलुकणाऱ्या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहिले. पिंजऱ्यतले पाखरू बाहेर पहाते तसे.'[८] +महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई यांचे (संस्थळ दुवा) आणि भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ (कलम २१ला अनुसरून) अन्वये सदर मर्यादीत मजकुर CC BY-NC (विस्तृत परवान्यान्वये) गैरव्यावसायिक उपयोगासाठी खुला केल्यास कसे दिसेल याचे उदाहरण. हा मजकुर 'केवळ 'गैर-व्यावसायिक उपयोगासाठी मराठी विश्वकोशमंडळ आणि विश्वकोशातील संबंधीत लेखकाचे संदर्भार्थ नामोल्लेख करून आपण वापरण्यास पुर्नवितरीत करण्यास मुक्त असण्याची शक्यता असू शकते. (पण असा कोणताही वापर आपल्यात आणि विकिपीडिया अथवा त्याच्या कोणत्याही घटकाशी कोणताही करार निर्मित करत नाही विकिपिडीया उत्तरदायकत्वास नकार लागू) +महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ मुंबई आणि महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश क्रमांक ..... दिनांक .... महाराष्ट्र शासन संस्थळ दुवा अन्वये सदर मजकुरात एखाद्या लेखकाने किमान स्वरूपाचे बदल करून स्व-जबाबदारीवर पुर्नलेखन केल्यास असा मजकुर महाराष्ट्र राज्यशासन अथवा महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती महामंडळ यांच्या कोणत्याही जबाबदारी शिवाय पण त्यांचे संदर्भ नमुद करून भारतीय कॉपीराईट कायदा १९५७ च्या कलम ५७ मध्ये अनुस्यूत मूळ लेखकांच्या नामोल्लेखाचे आणि त्यांच्या रेप्युटेशन आणि ऑनरला धकका न लाविता असा मजकुर महारष्ट्रराज्य विश्वकोश मंडळाच्या मराठी विश्वकोशाचे कॉपीराईट मालक महाराष्ट्र शासन यांच्या कडून प्रताधिकार मुक्त होणे अभिप्रेत असल्याचे कळते. +ज्या अर्थी मराठी विकिपीडिया आणि इतर विकिप्रकल्पांवरचा मजकुरास मुख्यत्वे Attribution-ShareAlike 3.0 Unported (CC BY-SA 3.0) लायसन्स अन्वये अधिक वरच्या स्तराची मुक्तता देणे अभिप्रेत असते ज्यात पुर्नवापरकर्त्या व्यक्तीस व्यावसायिक उपयोगासही अडथळा नसतो (असे का ? दुवा) विकिपीडियाच्या मुल्यव्यवस्थेस अनुसरून सदर निम्नलिखीत परिच्छेदास (मूळ लेखकाची कोणतीही बदनामीस कारण होणार नाही अशा पद्धतीने) लेखनात किमान बदल करून असे लेखन कॉपीराइटमुक्त करण्याच्या मराठी विश्वकोश मंडळ आणि महाराष्ट्रशासन सौजन्याने पुरस्कृत शासकीय सवलतीचा लाभ करून द्यावा. जेणे करून पूर्णतः प्रताधिकार मुक्त झालेला मजकुर विविध भाषी विकिपीडियातून अनुवादीत करण्यास आणि इतर दृकश्राव्यादी माध्यमातून अथवा मराठी सोशल नेटवर्कींग संकेतस्थळांवरून पुर्नप्रसारीत होण्यातील अडथळे कमीत कमी होतील. +हा सद्य साचा म.शा.ची मंजुरी प्राप्त झाल्यास ढोबळ स्वरूपाचे केवळ उदाहरणार्थ प्रत्यक्ष मान्यता मिळाल्यास मजकुराचे अंतीम स्वरूप मान्यते वर आणि मराठी विकिपीडिया सदस्य सहमतीस अनुसरून सुधारीत केले जाईल आणि दृश्य रचना वाचकास सुलभ अशा पद्धतीने बदलली जाईल." +मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर माहिती आणताना सुयोग्य परवाना साचे लावणे, सुयोग्य पद्धतीने संदर्भ देणे; अथवा मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या वापरापुर्वी, मराठी विश्वकोशातून मराठी विकिपीडियावर आलेल्या माहितीच्या आणि त्याच्या कॉपीराइट परवान्याची शहानिशा करून घेणे याची जबाबदारी ज्या त्या व्यक्तीची व्यक्तीश: असते. +येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती सहसा मुक्त स्वरूपात उपलब्ध केली जाते, मराठी विश्वकोसातून येणारा मजकुर तसेच छायाचित्रांच्या वापरावर अधिक मर्यादा/विशीष्ट बंढने असू शकतात की जी ज्याची त्याने स्व-जबाबदारीवर पाळावयाची असतात हे आपणास समजले असल्याची कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी कोणत्याही प्रकारे संबधित इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही. +तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ मर्यादित आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्यांच्याकडून करारांतर्गत अथवा करारेतर कायदेशीर दायित्व (जबाबदारी) घेणे संभवत नाही. दायित्व (जबाबदारी) निर्मिती करेल असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकारार्ह असणार नाही. [श १] +.... ....विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार पानाकडे. +..... ....पहा साहाय्यःमराठी विकिपीडियावरचे मराठी विश्वकोश मजकुर पुर्नवापर साहाय्य पान ((*)) [ मराठी विश्वकोश संस्थळावरील पुर्नवापर आणि कॉपीराइट मार्गदर्स्न दुवा] +प्रणयभावनेच्या विलोभनीय आविष्काराची उदाहरणे म्हणून खालील काही गाथा उद्‌धृत करण्यासारख्या आहेत.[१] +अवलंबिअ-माण-परम्मुहीऍ एंतस्स माणिणि ! पिअस्स । +पुट्‌ठ-पुलउग्गमो तुह कहेइ संमुहटिठ्‌अं हिअअं ।। १ : ८७ ।। +(हे मानिनी! प्रियकर आल्याबरोबर तू क्रोधाने पाठ फिरवलीस; परंतु तुझ्या पाठीवर उभे राहिलेले रोमांच तुझे हृदय त्याच्या सन्मुख आहे, असे दाखवितात).[१] +केलीअ वि रूसेउं ण तीरए तम्मि चुक्कविणअम्मि । +जाइअएहिॅं व माए! इमेहिॅं अवसेहिॅं अंगेहिॅं ।। २ : ९५ ।। +(आई, त्याला विनय कसा तो माहीतच नाही; तरीही त्याच्यावर थट्टेतसुद्धा मला रागावता येत नाही. दुसऱ्याकडून भीक मागून उसनी आणल्याप्रमाणे माझी गात्रेही माझ्या आधीन राहिलेली नाहीत).[१] +एका गाथेत (क्रमांक ६६५) एक धिक्कारित अबला म्हणते आहे, `तू जरी भाग्यवान, सुंदर आणि गौरवर्ण असलास तरी तुझ्यामुळे माजे हृदय रक्तवर्ण झाले. तुझ्यासाठी अनुरागाने भरलेल्या माझ्या हृदयात मी तुला साठवून ठेविले, परंतु तरीही तू मात्र शुभ्रच राहिला आहेस. आरक्त होत नाहीस.' ह्या गाथेतील पुढच्या चित्रांची रांग `धवल' ह्या शब्दाच्या `निव्वळ/शुद्ध बैल', ह्या अर्थाने सुरू होते, आणि `राग',`रक्त'.व `रंजित' ह्या तीन श्लेषपूर्ण शब्दांमुळे ती वाढत जाते.[८] +'गाथासप्तशती' या ग्रंथात 'खडीगंमत'ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करून पुरुष लुगडी नेसून फाल्गुन मासात जनरंजन करीत असत, असा उल्लेख 'गाथासप्तशती'त आहे.[१०] +ह्या सातवाहन युगात, दक्षिण भारतांत बौद्धधर्माचा प्रचार होता. एका गाथेत (क्रमांक३०८) भिक्षु-संघाचे वर्णन आले आहे: `पोपटांच्या चोचींप्रमाणे लाल भडक पळसाच्या फुलांनी भूमी शोभायमान झाली आहे. जणू बुद्धचरणांना वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षु-संघासारखे हे दृश्य दिसते आहे.' या गाथेत `भूमी' करिता वसुधा हा श्लेषपूर्ण शब्द वापरला आहे.[८] संतोष_रेडेकर यांच्या मते त्या काळी सार्वजनिक उत्सवाच्या घाईगर्दीत साजरा केला जाणारा इंद्रध्वज महोत्सव, वर्तमानकाळी महाराष्ट्रात गुढी-पाडवा म्हणून घरोघरी साजरा होतो; तत्कालीन मदनोत्सवाचे अर्वाचीन रूप शिमगा-होळी आहे.[८] +महाराष्ट्री प्राकृत हा मराठी भाषेचा पूर्वावतार असल्यामुळे त्या काळी मराठी माणसाच्या प्रत्यक्ष बोलण्यात असलेल्या बोली मराठी भाषेचा हलकासा होईना अंदाज येतो. आजही मराठीत असलेले काही शब्द त्या काळीही जसेच्या तसे वापरात होते , तर काही शब्द किंचित वेगळ्या रूपात आलेले पाहून, वाचून त्या काळच्या महाराष्ट्रात बोलल्या गेलेल्या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेचा अंदाज येतो.[३] +गाथांमधून, तेव्हाच्या मराठीतून प्रकट होणारे तेव्हाच्या मराठी निसर्गाचे चित्रण खूपच विलोभनीय आहे. (४.९१) मधे ज्योत्स्नाजल प्रकटते, पंसुआण (पंशुक) म्हणजे नरपोपट विहरतात (५.६२) मधे, कन्दोट्ट फुलते आहे (६.२२) मध्ये. तर नील कमल (६.४) मधे. कमळांची शोभा घमघमून सारे जग जिंकते आहे. महम्महई - घमघमते. ६.१ मधे एक्कळक्कं परिरक्षण एकमेकांचे रक्षण करणारे कुरङ्गमिहुन म्हणजे हरणांचे जोडपे भेटते. (१.७५) मधे दरिअसीह म्हणजे बेफाम झालेला सिंह आहे. मुङकुस म्हणजे मुंगूस दिसते ७.७४ मधे. कइत्थ - कवठ ६.४१ मधे तउसी - काकडीची वेल ५.३४ मधे. मालू - बेलफळ ५.७९ मधे तर गुटिका धनु - कदंब घुटिका - कदंबाचे गेंद फेकण्याच्या धनूचा उल्लेख आढळतो १.७७ मधे. विज्जुज्जोओ - विजेचा झोत झळकतो आहे ३.१५ मधे तर लंकालता या पिवळसर लाल पळसांच्या नाजूक फांद्या झुलतायत ३.११ मधे आणि ४.४६ मधे तर अद्धप्पइया, अर्धवट, किंचित उडणारी परी दिसते. णइकच्छ - नदीकाठ ४.१६त दिसतो. पाऊसआल - पाऊस काळ ३.९५ मधे आलेला दिसतो. गावातल्या तळ्यात कोणी तरी आभाळ उताणे (उत्ताण) टाकून दिले असल्याची कल्पना २.१० मधे आली आहे! दैनंदिन व्यवहारातला घरगुती ओलावा ६.३७ मधे आढळतो; तर परिमलिआ गोवेण तेण हत्थं पिजाण ओल्लेइ ।स च्चिअ धेणू एहिं पेच्छसु कूड दोहिणी जाआ।। = (पूर्वीच्या) गवळ्याने (गाय) अशा रितीने हाताळली की ती हातदेखील ओलावीना - (- मग दूध देणे तर दूरच!) पण बघा, आता तीच गाय घागरभर दूध देणारी झाली आहे. तर ९.४६ मधे निसर्ग सौंदर्याची खास बहार आढळून येते : +हंसाणं सरेहिं सिरी सारिज्जइ अह सराणं हंसेहिम्‌ । अण्णोणं चिअ एए अप्पाणं णवर गरुअन्ति । = हंसांचे सौंदर्य सरोवरांनी आणि सरोवरांची शोभा हंसांनी वृद्धिंगत होते. हे दोन्ही एकमेकांचा व स्वतःचाच गौरव करतात [३] +गाहा सत्तसईचे किमान सहा पाठ आज आपणास उपलब्ध आहेत. संहिता आणि गाथाक्रम ह्या दोन्ही संदर्भांत ह्या पाठांमध्ये भिन्नता आढळते. तथापि ह्या सहाही पाठांना समान अशा फक्त ४३० गाथा आढळतात. ह्या संकलनाच्या मूळ संहितेत पुढे भर पडत गेली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या सुमारास गाहा सत्तसईला सप्तशतीत्व प्राप्‍त झाले, असे डॉ. वासुदेव विष्णू मिराशी आणि डॉ. आ.ने. उपाध्ये ह्यांच्यासारख्या विद्वानांचे मत आहे. उपर्युक्त ४३० गाथा हालाच्या मूळ संकलनातील असाव्यात.[१] +आधूनिक काळात गाथासप्तशतीचा अभ्यासकांना आणि रसिकांना पुर्नपरिचय करून देण्याचे श्रेय विश्वनाथ नारायण मंडलिक(१९/३/१८७३-रॉयल ॲशियाटीक सोसायटी,मुंबई),डॉ.रामकृष्ण भांडारकर (मुंबई गॅझेटीयर्स १८८४) यांच्या निबंधांना जाते. आधूनिक मराठीतील गाथा सप्तशतीचा पहिला अनुवाद नारायण विष्णू बापट (दख्खनचा प्राचिन इतिहास,१८८७) मध्ये केला.[२] +या ग्रंथाचे पहिले मुद्रण जर्मनीच्या डॉ. बेबर यांनी इसवि १८७० मध्ये, तर संपूर्ण ग्रंथाची आवृत्ती १८८१ मध्ये प्रकाशित केली. त्यानंतर भारतातील पहिले मुद्रण निर्णयसागर प्रकाशनाने केले.[२] पंडित दुर्गाप्रसाद आणि पणशीकरशास्त्री यांनी त्या वेळी या ग्रंथाचे संपादन केले होते.[११] +निर्णय सागरने काव्यमालेत गाथा सप्तशतीची एक प्रत छापली होती.[२] +प्राकृत भाषेची चिकित्सा या निबंधात राजारामशास्त्री भागवतांनी गाथा सप्तशतीतील १६ गाथां उद्धृत करून त्यातील प्राकृत भाषेची समिक्षा केली.[२] +स.आ. जोगळेकर ह्यांनी संपादिलेल्या ’गाहा सत्तसई’त (हाल सातवाहनाची गाथासप्तशती, १९५६) गाथांचा मराठी अनुवादसुद्धा केला.[१] +बाण, मम्मट, वाग्भट, विश्वनाथ, गोवर्धन इ. श्रेष्ठ संस्कृत आलंकारिकांनी गाहा सत्तसईची मुक्तकंठाने प्रशंसा केली असून रस व अलंकार ह्यांची उदाहरणे देण्यासाठी तिच्यातील अनेक गाथांची अवतरणे घेतली आहेत.[१] गाथासप्तशतीवरून प्रेरणा घेऊन आर्या सप्तशतीची रचना झाली असे समजले जाते. महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणी या कलांच्या इतिहासाचा शोध या ग्रंथाच्या आधारे घेतला जाऊ शकतो असे मानले जाते.[१२] +गाहा सत्तसई ने अनेक संस्कृत-प्राकृत ग्रंथकार प्रभावित झाले; तिच्या धर्तीवर गोवर्धनाचार्यांनी (११-१२वे शतक) संस्कृतात आर्यासप्तशतीची रचना केली. तसेच जैन कवी जयवल्लभ यांनी प्राकृतात वज्‍जालग्गची रचना केली. त्याच पद्धतीने गाथासाहस्रीसुद्धा रचली गेली. हिंदीत तुलसीसतसई आणि बिहारी सतसई, डिंगलमध्ये सूर्यमल्लाची वीरसतसई इत्यादी संकलने निर्माण झाली.[१] +पुण्याच्या अधीश पायगुडे यांनी ‘गाहा सत्तसई’ नावाचा रंगमंचीय आचिष्कार दिग्दर्शित करून सादर केला आहे. ‘गाहा’तील कवितांना देवेंद्र भोमे यांनी चाली दिल्या असून हा कार्यक्रम म्हणजे नृत्य=नाट्य-गायन-वादनाविष्कार आहे. कार्यक्रमासाठी कोणताली साउंड ट्रॅक किंवा धनिमुद्रित संगीत वापरले नसून संपूण कार्यक्रम ‘लाइव्ह’ आहे. साथीसाठी तबला, बासरी, व्हायोलीन, हार्मोनियम आदी वाद्ये वापरली आहेत. सिन्थेसायझरचा उपयोग केलेला नाही. मूळ संकल्पना लक्ष्मीकांत धोंड यांची आहेे .लेेखन,व निवेदन तेे स्वतः करतात. यातील भावानुवाद लक्ष्मीकांत धोंड ,दासू वैद्य, श्रीकांत उमरीकर यांनी केेला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_184.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0365c3aee764eb25fdaba81d711659a414748a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_184.txt @@ -0,0 +1,11 @@ + +खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे. पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे वाहन उद्योगांची पंढरी म्हणून नावलौकिक मिळालेल्या व मूलभूत सोयींचा विकास , प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक लोहमार्ग हे प्रस्तावित प्रकल्प , राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र ,लोकसंखेच्या लोंढ्यानी वाढते नागरीकरण या कारणांमुळे पुणे जिल्ह्यातील  खेडचा चेहरा-मोहरा संपूर्ण पणे बदलतोय... औद्योगिकदृष्ट्या विस्तारत्या मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचे तिसरे टोक म्हणून खेड तालुका विकसित होत आहे.... प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, चाकणमधील विस्तारती औद्योगिक वसाहत ,खेड तालुक्यातील सेझ आणि शासनाचे विविध विकास प्रकल्प यामुळे पुणे जिल्ह्यात उद्यमशील तालुका म्हणून खेड तालुका व चाकण परिसर ओळखला जाऊ लागला आहे...  या भागाला पंचतारांकित परिसर म्हणून नावलौकिक मिळवून द्यायला विकासात्मक धोरणही कारणीभूत ठरत आहेत... . गेल्या २५ वर्षातल्या खेड तालुक्याने ही बदलती स्थित्यंतरे अनुभवली आहेत ....... +भगवान शंकराच्या बारा जोतीर्लिंगा पैकी एक जोतीर्लिंग खेड तालुक्यात भिमाशंकर येथे आहे. अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी हे खेड तालुक्यांत आहे. पर्यटनाच्या जागा खेड तालुक्यात खुप आहेत खेड तालुक्यांतील अती पश्चिम भाग तर पर्यनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे.... उंच डोंगररांगा त्या वरून वेगाने वहाणारे धबधबे सोबतीला मावळ मुलूख आजू बाजूला जंगल अशा प्रकारे हा भूभाग आहे. भोरगीरी, गडद, भामचंद्र येथे कोरीव लेण्या आहेत तर शिंगी,कुंडेश्वर,वरसूबाई,ह्या शिखर देवता आहेत. +शिंगी शिखर यांची उंची १२९३ मिटर आहे.हे शिखर तालुक्यांतील सर्वात उंच शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या १० उंच शिखरात या शिखराचा समावेश होतो. या शिखरा समोरील गडद गावच्या डोंगरात पुरातन अशी “दु्र्गेश्वर लेणी” आहे. सदरची लेणी पाहायला गिरीभ्रमण व गिर्यारोहक यांची पहीली पसंती असते. गडद गावात शनिशिंगणापूरच्या धर्तीवर त्यांचेशी साम्य साधणारे “शनिदेव” यांचे स्वयंभू स्थान आहे. +भिमा,आरळा,भामा या नद्यांचा उगम सह्याद्रीच्या डोंगर रांगांत होतो. भिमा नदीवर चास-कमान, आरळा नदीवर कळमोडी, तर भामा नदीवर आसखेड येथे धरणे आहेत. +खेड (राजगुरुनगर) तालुक्या मधुन उत्तर-दक्षिण पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग गेला असल्यामुळे तालुक्याचे दोन भाग पडले आहेत १) पुर्व पट्टा २) पश्चिम पट्टा +पुर्व पट्ट्यात शेतीचे बागायती क्षेत्र मोठे आहे. SEZ, MIDC, मुळे कारखानदारी येथे आहे या भागाचे शहरी करण मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या मानाने पश्चिम पट्टा दुर्गम आणी अविकसित असा राहीला आहे. पश्चिम पट्टा हा डोंगर दर्या, भामा-आसखेड धरण, चास-कामान धरण, कळमोडी धरण यांचे बॅक वाॅटरने व्यापला आहे. +खेड तालुक्यातील अनेक रस्ते १९९० ते १९९५ पर्यंत धुळीने माखलेले अनेकांनी अनुभवलेले आहेत . काही गावांमध्ये वाडीवस्तीवर सोबत करायच्या त्या पाऊलवाटाच. वाहनेही मर्यादित.. एसटीची धडधडती गाडी काही गावांमध्ये पोहोचायची. इतर गावात पायपीट ठरलेलीच. शिक्षक, शासकीय डॉक्टर असे सरकारी कर्मचारी तालुक्यातील दळणवळणाच्या सुविधे अभावी दुर्गम भागात जाण्यास तयार नसत . उद्योगधंद्यांचे तर नावच नव्हते. नर्सरी , किंवा अपवादाने असलेल्या एखाद्या दुसऱ्या कारखान्यात मध्ये शेपाचशे मंडळी कामावर असायची. पण उर्वरित गाव पुणे- मुंबईकडच्या चाकरमान्यांवरच अवलंबून. प्रत्येक घरात शहरात चाकरीसाठी गेलेली मंडळी असायचीच. (त्यामुळे आजही तालुक्याच्या विविध भागातील विशेषतः पश्चिम भागातील अनेक घरांतील मंडळी मुंबईत रोजगाराच्या निमित्ताने स्थायिक मुंबईकर झालेली आहेत. +खेड तालुक्याचा विचार करायचा झाला तर ३० वर्षापूर्वीचा खेड तालुका आणि आजचा २०२२ मधील उद्यमशील खेड तालुका यात कमालीचा बदल झाला आहे. सरकारच्या मंजुरीने भविष्यात धडधडणा-या रेल्वेने खेड तालुक्यातील उद्योगांना विमानतळाचीही आस लावली आहे. येत्या पाच वर्षात खेड तालुका आपला चेहरा वेगाने बदलणार आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनी निरनिराळ्या विकास प्रकल्पांसाठी येथील भूमिपुत्रांनी दिल्यानेच महाराष्ट्रातील उद्योगाला मोठी चालना मिळाली हे विसरता येणार नाही.   +( संपादन : अविनाश लक्ष्मण दुधवडे, पत्रकार, दैनिक पुढारी, पुणे लाईव्ह न्यूझ | मराठी ) +मो. ९९२२४५७४७५ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1848.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0540f2aedcce92ccde4219564181dc384b5ec3d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1848.txt @@ -0,0 +1,4 @@ +गाब्रिएल बोनर "कोको" शनेल(फ्रेंच:Gabrielle Bonheur "Coco" Chanel;) (ऑगस्ट १९, इ.स. १८८३ - जानेवारी १०, इ.स. १९७१), ही नामांकित फ्रेंच फॅशनकार, फॅशन-संकल्पक होती. तिची नवमतवादी विचारसरणी, पुरुषांच्या कपड्यांच्या धाटणीवर बेतलेल्या फॅशनी आणि तिच्या उत्पादनांमधून डोकावणारा 'महागडा साधेपणा' इत्यादी बाबींमुळे ती विसाव्या शतकातील एक महत्त्वाची व्यक्ती मानली जाते. आज जगप्रसिद्ध असलेल्या शनेल या ब्रॅंडाची ती संस्थापक होय. टाईम मासिकाच्या 'शतकातील १०० महत्त्वपूर्ण व्यक्तीं'च्या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव फॅशनकार होती, इतका तिचा फॅशनजगतात दबदबा होता. +कोको शनेल हिचा जन्म सोम्युअर, फ्रान्स येथे झाला. अल्बर्ट शनेल आणि ज्यॅन्न देवॉय या कष्टकरी वर्गातील दांपत्याची कोको ही दुसरी मुलगी होय. तिच जिथे जन्म झाला, त्या इस्पितळातील कर्मचारी अशिक्षित होते. त्यांना तिच्या आडनावाचे योग्य स्पेलिंग न सांगता आल्याने तिचे आडनाव 'शास्नेल' असे नोंदले गेले. कोको शनेल पुढे प्रसिद्ध झाल्यावर या चुकीमुळे तिच्या चरित्रकारांना तिची मूळ माहिती शोधून काढणे जवळपास अशक्य झाले होते. +तिच्य आईवडिलांचा विवाह इ.स. १८८३मध्ये झाला. तिला १. ज्युली (इ.स. १८८२ - इ.स. १९१३) २. आन्त्वानेत (जन्मः इ.स. १८८७) ३. अफ्फांस (जन्मः इ.स. १८८५) ४. लूशीअन (जन्मः इ.स. १८८९) ५. ऑगस्टीन (जन्म आणि मृत्यू: इ.स. १८९१) अशी पाच भावंडे होती. इ.स. १८९५ साली, कोको १२ वर्षांची होती तेव्हा तिची आई क्षयाने वारली आणि वडिलांनी कुटुंबाचा त्याग केला. यामुळे कोको शनेल हिने पुढली सहा वर्षे ओबॅझिन येथील रोमन कॅथलिक मॉनेस्टरीच्या अनाथाश्रमात व्यतीत केली व तिथे तिने शिवणकामाचे शिक्षण घेतले. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये ती नातेवाइकांकडे राहावयास जाई तेव्हा नात्यातल्या बायकांनी तिला शिवणकामातले बरेच बारकावे शिकविले. +कोको अठरा वर्षांची झाल्यावर नियमांप्रमाणे तिला अनाथाश्रम सोडावा लागला. ती मूलॉं सर्कशीत कॅबरे गायिका म्हणून रुजू झाली. या काळात तिने विची व मूलॉं येथील मद्यालयांमध्ये कार्यक्रम केले आणि येथेच तिला 'कोको' हे टोपणनाव मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1862.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43cea54bcf544636ddf080ea0017a4fab954a10b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1862.txt @@ -0,0 +1,5 @@ +गाय एडवर्ड पियर्स (५ ऑक्टोबर, १९६७:इलाय, कँब्रिजशायर, इंग्लंड - ) हा ऑस्ट्रेलियन[१] अभिनेता आहे. याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असला तरी हा ऑस्ट्रेलियाच्या गीलाँग शहरात वाढला. +पियर्सने आपली अभिनय कारकीर्द ऑस्ट्रेलियातील दूरचित्रवाणीमालिका नेबर्स या दूरचित्रवाणीमालिकेपासून केली. +यानंतर त्याने द टाइम मशीन (२००२). कॉर्मॅक मॅककार्थीच्या द रोड (२००९), कॅथरीन बिगेलोचा युद्धपट द हर्ट लॉकर (२००९) आणि टॉम हूपरच्या इतिहासपट द किंग्स स्पीच (२०१०) या चित्रपटांमध्ये काम केले. याव्यतिरिक्त पियर्स रिडले स्कॉटच्या प्रोमिथियस (२०१०), मार्वल अॅक्शन फिल्म आयर्न मॅन ३ (२०१३) सारख्या चित्रपटांतूनही दिसला आहे. +इंडीवायरने पियर्सला अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले. [२] +पियर्सने मार्च १९९७ मध्ये त्याच्या बालपणीची प्रेयसी, मानसशास्त्रज्ञ केट मेस्टिट्झशी लग्न केले. [३] [४] ऑक्टोबर २०१५ मध्ये, पियर्सने त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली. [५] त्यानंतर पियर्स डच अभिनेत्री कॅरिस व्हान हूटेनशी नातेसंबंधात आहे; ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांना मुलगा झाला. [६] [७] [८] [९] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1864.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03370116a533b1bbf389133f127c941606648f9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1864.txt @@ -0,0 +1,4 @@ +गाय केर (जन्म ३ एप्रिल १९८८) हा माजी स्कॉटिश फुटबॉल खेळाडू आहे. तो इनव्हर्नेस कॅलेडोनियन थिस्सल, एल्गिन सिटी, ईस्ट फिफ आणि बर्विक रेंजर्स या संघांकडून खेळला होता . [१] आपल्या कारकिर्दीतील बहुतेक काळात तो स्ट्रायकर म्हणून खेळला, पण नंतरच्या कारकिर्दीत त्याने डिफेन्डर म्हणून खेळायला सुरुवात केली. [२] +गाय केरचा जन्म ३ एप्रिल १९८८ रोजी स्कॉटलंडच्या एडिनबर्ग येथे झाला होता. +केरने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ३ मे २००८ रोजी ग्रेटनावर ६ - १ असा विजय मिळवत केली. त्या सामन्यात इयान ब्लॅकसाठी पर्याय म्हणून ८६ व्या मिनिटाला त्याने सामन्यात पदार्पण केले. [३] गायने २७ सप्टेंबर २००८ रोजी पहिला गोल केला. तो सामना पूर्व स्टर्लिंगशायरच्या विरोधात खेळला गेला होता. यात गायची टीम ५-२ च्या स्कोअरने हरली होती. यावेळेस गाय एल्गिन सिटी येथून खेळत होता. [४] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1880.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f65fa899eebf5d4d4e837105f96d6099796650aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1880.txt @@ -0,0 +1,18 @@ +गायकवाडवाडा हा महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या नारायण पेठेतील वाडा आहे. या वाड्यात बाळ गंगाधर टिळकांचे वास्तव्य होते. हा वाडा लोकमान्य टिळकांनी १९०५ साली विकत घेतला. केसरी व मराठा या वृत्ततपत्रांची कार्यालयेही या वाड्यात हलवली. टिळकांनी स्थापन केलेल्या केसरी वृत्तपत्राचे कार्यालयही याच वाड्यात आहे. याच वाड्याला टिळक वाडा अथवा केसरी वाडा असेही म्हणतात. +बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाळ गंगाधर टिळकांना हा वाडा विकत दिला. या वाड्यात येण्यापूर्वी लोकमान्य टिळक सरदार विंचूरकर वाड्यात वास्तव्य करत असत. +या वाड्यास जसा टिळकवाद्यांचा सहवास लाभला तसाच लोकमान्य टिळकांचे पुत्र हे सुधारणावादी आणि रविकिरण मंडळ यात आघाडीत असल्यामुळे सुधारणावादी चळवळी आणि काव्य वाचनांचाही लाभ झाला. +इ.स. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा गणेश उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. +इ.स. १९२५ नंतर लोकमान्यांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लोकमान्य टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर आंबेडकरांना भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत. +इ.स. १९२५ साली प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या पुण्यातील वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास बहुजनसमाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती. +श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल, इ.स. १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्‌घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते. +समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां.ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तऱ्हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन आनंदाने पार पडले. +ब्राह्मणेतर मंडळींच्या पाठिंब्याने टिळकबंधू रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करत असल्यामुळे त्यांनी अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात आणू नये म्हणून वाड्याच्या ट्रस्टींनी दोन गोष्टी केल्या. पहिली ही अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारून त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला. +सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊनी बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राखून ठेव, असे धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसतातच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार? आला तसा निमूट परत गेला. +याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकऱ्यांकडे जाऊन बसण्यास सांगितले. वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत सबंध दिवस ठाकऱ्यांकडे बसलेले होते. +संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कॅंपात भोकरवाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवर आले. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता. +इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्याया सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५, १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती. +मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू (श्रीधपंत टिळक) आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलीस आणि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य गायनाला जोरात सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले गेले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटीशीचा कागद हातात घेतला आणि टराटरा फाडून टाकला. +मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्‍ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्‍ताहिकात सबंध पानभर हकीकत छापून वक्तशीरपणे बाहेर पडली. +लोकमान्यांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्या प्रोत्साहनाने आणि आधारामुळे रविकिरण मंडळाच्या काव्यमैफली टिळकांच्या गायकवाड्यातच व्हायच्या. +पुण्याच्या केसरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या संस्थेचा गणपती इ.स. १८९४ पासून बसू लागला. त्यावेळी लोकमान्य टिळक हे विंचूरकर वाड्यात राहात होते. इ.स. १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला. लोकमान्य टिळकांची व्याख्याने तेथे होत असत. या गणपतीची पालखीतून मिरवणूक निघते. हा पुण्यातील मानाच्या पाच गणपतीपैकी एक समजला जातो. इ.स. १९९८ मध्ये श्रींची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली. +या वास्तूत आता संग्रहालय आहे. वास्तूतील लोकमान्यांचा पुतळ्याचे अनावरण मोतीलाल नेहरूंच्या हस्ते झाले होते. हा पुतळा मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील टिळकांच्या पहिल्या पुतळ्याची प्रतिकृती आहे. (टिळकांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीतच वाघ स्टुडिओचे संस्थापक विनायकराव वाघ यांनी १९१६ साली लोकमान्यांच्या इच्छेनुसार समोर बसवून हा पुतळा बनवून घेतला होता.) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1883.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50670c9b48408deb8185ca043eeda817922f9b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1883.txt @@ -0,0 +1,5 @@ +गायकवाड्स बरोडा स्टेट रेल्वे (जी.बी.एस.आर.) ही वडोदराच्या संस्थानिक गायकवाडांच्या मालकीची रेल्वे कंपनी होती. +या कंपनीने बडोदा संस्थानात मीटर गेज व नॅरो गेज लोहमार्गाचे जाळे उभारले व त्यावर रेल्वे सेवा पुरवली. +खंडेराव गायकवाडच्या सद्दीदरम्यान या कंपनीने इ.स. १८६२मध्ये डभोई पासून मियागाम करजण पर्यंतचा १३ किमी लांबीचा लोहमार्ग घातला. हा मार्ग ब्रिटिश भारतातील सर्वप्रथम नॅरोगेज तसेच ब्रिटिश मालकीचा नसलेला लोहमार्ग होता. सुरुवातीस या मार्गावर गाडी ओढण्यासाठी बैलांचा उपयोग व्हायचा. पुढील दहा वर्षांत या मार्गावरील रुळ बदलल्यावर इ.स. १८७३मध्ये नील्सन अँड कंपनीने तयार केलेले पहिले इंजिन या मार्गावर धावले. १८८०नंतर बैलांचा उपयोग थांबून हा मार्ग पूर्णपणे इंजिनांच्या ताब्यात आला. +सयाजीराव तिसऱ्यांच्या सद्दीत जीबीएसआरने आपले लोहमार्गाचे जाळे डभोईला केंद्र करून विस्तारले. अजूनही अस्तित्वात असलेले हे लोहमार्गजाळे जगातील सगळ्यात मोठे नॅरोगेज जाळे आहे. +इ.स. १९४९मध्ये ही कंपनी बी.बी. अँड सी.आय.मध्ये विलीन करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1888.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61709615475883f68767c1616b787150b137843e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1888.txt @@ -0,0 +1,2 @@ +गायत्री छंद हा एक वैदिक छंद आहे. ऋग्वेदात यालाच गायत्र म्हटलेले आहे.[१] वाणीचे संरक्षण करणारा करणारा छंद असा त्याचा मूळ अर्थ आहे. गाणाऱ्याचे रक्षण करते म्हणून गायत्री. +गायत्री छंदात असलेल्या काव्याच्या प्रत्येक पंक्तीमधे ६ अक्षरे असतात. त्यांचे प्रत्येकी तीन अक्षराचे दोन गण पडतात. गणांच्या विविधतेमुळे गायत्री छंदाचे ४ प्रकार संभवतात, ते असे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_19.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_19.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af6921df7f82e216f0b43ae9138b440f2b692a0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_19.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुटबाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1907.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e4187045aa908379b2fc0ae5389af69239b1979 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1907.txt @@ -0,0 +1 @@ +गायमुख हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1908.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b34e084d5e93b08f610edbf921271b9a535586b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1908.txt @@ -0,0 +1 @@ +गायमुख हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_191.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da5ceed4c1baef67e069b149099acc12e5a76d59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_191.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेड बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1914.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77b173135e022388a043950626d2b227a2c4799a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1914.txt @@ -0,0 +1,2 @@ +गायमुखवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1920.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1920.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b9fc14544adacb6768c232990f7aaa7ef9059b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1920.txt @@ -0,0 +1,3 @@ +गायक किंवा गवई ( इंग्लिश:singer(Male);) म्हणजे गाणारा. +गवयाला गायक अशी संज्ञा आहे. शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकाचे उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन भेद आहेत. रागाचा आरंभ, विस्तार व शेवट करण्याचे ज्ञान, विविध राग व त्यांची अंगे यांचे ज्ञान, देशी रागांचे रूपभेदज्ञान, तालबद्ध रूपके गाण्याची निपुणता, तीनही स्थानात गमक प्रयोग करण्यची अनायास शक्ती, कंठाची वशता, तालाचे ज्ञान, गाण्यासाठी श्रम करण्यची तयारी, संप्रदायशुद्ध गाण्याची पद्धती , धारणा शक्ती, दोषरहित गाणे हे सर्व उत्तम गायकाचे गुण मानलेले आहेत गाणारा पुरुष.जो गायक गायनातले दोष वगळतो, जो सदोष गातो. तो अधम समजावा.[१] +याशिवाय गायकांचे आणखी पाच प्रकार कल्पिले आहेत, ते असे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1934.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..609bd893c2ef098e9cce53735e1f3c1de90bbdd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1934.txt @@ -0,0 +1,18 @@ +गारगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन गारगाव मार्गाने गेल्यावर जिल्हा परिषदेच्या सुकापाडा शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१८ कुटुंबे राहतात. एकूण २४७९ लोकसंख्येपैकी १२४७ पुरुष तर १२३२ महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.६७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७६.९८ आहे तर स्त्री साक्षरता ५८.१७ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.२८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +वाडवळीतर्फेगाव, आखाडा, सातरोंदे, पाचघर, वारसाळे, शिलोत्तर, पिक, पास्ते, सासणे, खैरेतर्फेवाडा, उमरोठे ही जवळपासची गावे आहेत.गारगाव ग्रामपंचायतीमध्ये दाभोण,गारगाव आणि पिंजाळ ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1951.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3945c7d3526b9519b8c5bf24ab8c1a6aff40794 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1951.txt @@ -0,0 +1,2 @@ + गारपोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_196.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3aca1ff6ebcac7f7c4729d04d0f7e9ac6e262a31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_196.txt @@ -0,0 +1,89 @@ +खेड शिवापूर हे पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील ९०१ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७८६ कुटुंबे व एकूण ३६६५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ३३ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १९१२ पुरुष आणि १७५३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १०२४ असून अनुसूचित जमातीचे १६ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६२९० [१] आहे. +गावात ३ शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय प्राथमिक शाळा आहेत. +गावात २ शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहेत. +गावात १ शासकीय माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा (खेड शिवापूर ) ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय (खेड शिवापूर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (पुणे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ इतर खाजगी शैक्षणिक सुविधा आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. +गावात १ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. +गावात १ प्रसूति व बालकल्याण केंद्र आहे. +गावात १ क्षयरोग उपचार केंद्र आहे. +गावात १ ॲलोपॅथी रुग्णालय आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ दवाखाना आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात १ कुटुंबकल्याण केंद्र आहे. +गावात १ बाह्यरुग्ण वैद्यकीय सुविधा आहे. +गावात १ इतर पदवीधर वैद्यक व्यवसायी आहे. +गावात १ औषधाचे दुकान आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात नदी / कालव्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. +गावात तलाव /तळे/सरोवर यातील पाण्याचा पुरवठा नाही. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहेत. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही. +गावात न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात रेल्वे स्थानक उपलब्ध नाही.सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ऑटोरिक्षा व टमटम उपलब्ध आहे. +गावात टॅक्सी उपलब्ध आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.. +राज्य महामार्ग गावाला जोडलेला नाही..सर्वात जवळील राज्य महामार्ग १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +गावात एटीएम उपलब्ध नाही.सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +गावात रेशन दुकान उपलब्ध आहे. +गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध आहे. +गावात कृषी उत्पन्न बाजार समिती उपलब्ध नाही.सर्वात जवळील कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात इतर पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +गावात क्रीडांगण उपलब्ध नाही.सर्वात जवळील क्रीडांगण १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील चित्रपटगृह / व्हिडिओ केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक ग्रंथालय उपलब्ध आहे. +गावात सार्वजनिक वाचनालय उपलब्ध आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस शेतीसाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस व्यापारी वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +१८ तासांचा वीजपुरवठा हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) प्रतिदिवस सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +खेड शिवापूर ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1994.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd0d9da1c178693f387ca47215bd37878cc1861d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_1994.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गार्बीन्या मुगुरुझा (स्पॅनिश: Garbiñe Muguruza Blanco; ८ ऑक्टोबर १९९३) ही एक व्यावसायिक स्पॅनिश टेनिसपटू आहे. २०१२ सालापासून व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळत असलेली मुगुरुझा सध्या स्पेनमधील अव्वल क्रमांकाची टेनिस खेळाडू आहे. मुगुरुझाने २०१५ सालच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली तर २०१६ फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले. मुगुरुझा २०१७ विंबल्डन स्पर्धेची विजेती होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2020.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbd34151e6b4e7de9b57bafbf0f07937a354005a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2020.txt @@ -0,0 +1 @@ +गालिया बेल्गिका (लॅटिन: Provincia Belgica) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. आजचे बेल्जियम, लक्झेंबर्ग व ईशान्य फ्रान्स हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. इ.स.पू. ५८ ते ५० या काळात ज्युलियस सीझरने गॉलच्या टोळ्यांचा पराभव केल्यावर हा प्रांत इ.स.पू. २२ मध्ये सम्राट ऑगस्टसच्या कारकिर्दीत स्थापन झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2033.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..816c68610ee04ae79d3193a02559165c97b851fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2033.txt @@ -0,0 +1 @@ +गाली आंतरराष्ट्रीय मैदान श्रीलंकेच्या गाली शहरातील क्रिकेट मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2036.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34203c70c1b7179dd93d0e7d97cb49d0969bb325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2036.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गालेशिया (लॅटिन: Galatia, ग्रीक: Γαλατίας) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. त्याची स्थापना पहिला सम्राट ऑगस्टस याने इ.स.पू २५ मध्ये केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_204.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c95f81eda8a1007cad21cfda98b50c53a981da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_204.txt @@ -0,0 +1,2 @@ +खेडमांजरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2045.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..215d9aa5a51ae0cf04e4fd5c56ad04595a5f0abd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2045.txt @@ -0,0 +1,8 @@ + +गाळणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हा गड कंक्राळा गडाचा सोबती म्हणून ओळखला जातो. +==गडावरील राहायची सोय== नाही +==गडावरील खाण्याची सोय== नाही +==गडावरील पाण्याची सोय== नाही +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2077.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e741d2d60cc21663bf360d9626b2181670ae595 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2077.txt @@ -0,0 +1,9 @@ + गावखडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2083.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11a556512fa462843fbd0638d69c269fd46444e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2083.txt @@ -0,0 +1,7 @@ +गावठी बाभूळ हे बहुधा मोठे झाड असते. त्याला काटे असतात. "सरकारी बाभळीपेक्षा" आपली 'गावठी बाभूळ' जास्त उपयोगी आहे. बाभळीची कडी (?) टणक चिक्कान असते. तुटल्याने तोडल्याने लवकर तुटत नाही. +मोठे झाड राहिले तर त्याच्या खोडापासून बसायचे पाट, टेबले, खुर्च्या, दरवाजे, खिडक्या तयार करतात. फांद्या सरपण म्हणून वापरतात. बाभळीची काडी छान जळते. फांद्या कुंपण करायला वापरतात. मोठ्या झाडाच्या काडीचे दातण करतात. हे दातण कडू नसते; खूप छान 'तुपट' (तुपासारखे) लागते. दात हलत असले तर बाभळीच्या दातणाने दात आवळून येतात. (दात घट्ट होतात) व दात हलणे बंद होते.बाभळीच्या झाडापासून डिंक निघतो. हा डिंक खातात. कागद, पट्ट्या, चिकटविण्यासाठी हा डिंक वापरतात. शेळ्या व बकऱ्यांना खाण्यासाठी बाभळीचा पाला/शेंगा उपयुक्त आहेत. पाला वाळवून त्याची भुकटी बनवून, पांढरे पाणी जात असल्यास स्त्रीला पाण्यात टाकून देतात. प्रदर किंव्हा पांढर पाणी जात असल्यास काही जण बाभळीचा कच्चा पाला वाटून,त्याच्या रसात खडीसाखर व जिरे टाकून पितात. +बी लावल्याने नवीन झाड उगवते. बाभळीच्या बिया बाजारात विकल्या जातात. या बिया वाटून, त्याची भुकटी' (भुरका) बनवून, त्यात हिराकस मिसळून टाकून दात घासतात. या मंजनाला 'मिश्री'म्हणतात. त्यामुळे दात काळे होतात. पण खूपच मजबूत बनतात. +कृमी झाल्या' तर तर मुळाचा 'वाक' (दोरी) करून गळ्याला' कंबरेला बांधतात. या वाकामुळे पूर्ण अंगाला वास येतो. व या वासाने 'किरीम' 'भेदरून'(घाबरून) नष्ट होतात. +बाभळीचा चुरा दंतमंजनांमध्ये आणि टूथपेस्टमध्ये वापरतात. +पुस्तकाचे नाव-गोईण +लेखिकेचे नाव-डॉ.राणी बंग diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_21.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_21.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eff5f749eae0c3c91f5afaa7362b2ce94bacbcd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_21.txt @@ -0,0 +1,8 @@ + खुटवळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2133.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7f84cf31d10c03d8bf268a9bf7e66c6be2070ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2133.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिखाळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2152.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2152.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8050ad75048532935018492912d6bfaa1d09d7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2152.txt @@ -0,0 +1 @@ +गितेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. गितेवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासून ४० कि.मी आहे .पाथर्डी पासून २९कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी चिचोंडी येथील श्री आनंद विद्यालय जावे लागते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2165.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8112642ec21354fc339b768607eeb15abe9f032a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2165.txt @@ -0,0 +1 @@ +गिनी-बिसाउ फुटबॉल संघ (फिफा संकेत: GNB) हा पश्चिम आफ्रिकामधील गिनी-बिसाउ देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला गिनी-बिसाउ सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १३६व्या स्थानावर आहे. आजवर गिनी-बिसाउ एकाही फिफा विश्वचषक अथवा आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांसाठी पात्र ठरलेला नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2173.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2173.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03f1e42c5edc6772ee99bcecb0edbde3b6f29d61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2173.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गिनीज या शब्दाचे अनेक उपयोग आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2195.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..314642499a82a4571ebb6ba9cccc2404c1f03f17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2195.txt @@ -0,0 +1,2 @@ + गिमोणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2205.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2dc85af4c9b59341244f580a19cf3b7faf03f79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2205.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिरगांव (जत) हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. गिरगाव किंवा गिरगांव याच नावाची महाराष्ट्रात अनेक अन्य गावे आहेत. +गिरगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2218.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca8b838d7d210111390fb38224c8e560610433c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2218.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरगाव खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2231.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92be6405690bc3d8cc69e178507c4bea4c287ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2231.txt @@ -0,0 +1,8 @@ +गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.[१] +गिरनार डोंगराची उंची १,११७ मी. आहे. हा सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व मॉंझोनाइट यांचा बनलेला आहे. +गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्णकालीन रैवतक महायात्रा येथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते. +अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैनं धर्मीयांचे पहिले तीर्थंकर १००८ भगवान नेमीनाथ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे. येथे इ.स.पू.सु. २५० मधील सम्राट अशोक यांच्या समकालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळ्याची पुन्हा दुरुस्ती स्कंदगुप्तकालात झाल्याचा उल्लेख ४५५ च्या शिलालेखात आहे. ‘रा’ खेंगार व चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेष गिरनारवर आहेत. गिरनार हे तीर्थक्षेत्र आहे. +सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे. +यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात. +गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचे बाविसवे तीर्थंकर भगवान नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूंत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे. +जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात.हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. नेमीनाथ भगवतांच्या चरण पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2241.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec9d926976fec448a4211763e97dccad112329e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2241.txt @@ -0,0 +1,11 @@ + +गिरनोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर चहाडे गावानंतर डावीकडे कोकणेर गावानंतर शिवमंदिरानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव १६ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३३ कुटुंबे राहतात. एकूण १६२६ लोकसंख्येपैकी ८२७ पुरुष तर ७९९ महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.२४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७४.४३ आहे तर स्त्री साक्षरता ५३.५४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २६७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.४२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात. +केळवा, मांगेलवाडा, मायखोप, रोठे, लालठाणे, सागवे, कोकणेर, चहाडे, वासरे, खडकोळी, तांदुळवाडी ही जवळपासची गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2260.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbf5903c3da9a5d13c8ee35af3d96533f08f4431 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2260.txt @@ -0,0 +1 @@ +गिरिजा दुधाट या एक मराठी लेखिका आहेत. शस्त्रवेध - मध्ययुगीन भारताचे शस्त्रपर्व हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2279.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..482f8a8fd0b1ff1a0aa8ef185cd7b2e2629bb072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2279.txt @@ -0,0 +1,7 @@ +जगद्गुरू रामभद्राचार्य (१९५०–), पूर्वाश्रमीचे नाव गिरिधर मिश्र , चित्रकूट (उत्तर प्रदेश, भारत) येथे राहणारे एक प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. ते रामानंद संप्रदायाच्या वर्तमान चार जगद्गुरू रामानंदाचार्यांमधील एक आहेत, व या पदावर इ.स. १९८८ पासून विराजमान आहेत.[१][२][३] ते चित्रकूट येथील संत तुलसीदास यांच्या नावे स्थापन झालेल्या तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[४] तसेच ते चित्रकूट येथील जगद्गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयाचे संस्थापक व आजीवन कुलाधिपती आहेत.[५][६] हे विश्वविद्यालय विकलांग विद्यार्थ्यांना पदवीपर्य़ंतचे व पदव्युत्तर शिक्षण व डिग्री प्रदान करते. जगद्गुरू रामभद्राचार्य वयाने दोन महिन्याचे असतांना दृष्टी गमावून बसले व तेव्हापासूनच ते प्रज्ञाचक्षु आहेत.[१][२][७][८] अध्ययन वा रचना करण्यासाठी त्यांनी कधीही ब्रेल लिपीचा वापर केला नाही. ते बहुभाषाविद् आहेत व २२ भाषा बोलू शकतात.[७][९][१०] ते संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली सहित अनेक भाषांमध्य काव्य करणारे शीघ्रकवी व रचनाकार आहेत. त्यांनी ८०हून अधिक पुस्तकांची व ग्रंथांची रचना केली आहे.त्यांत चार महाकाव्ये (दोन संस्कृतमध्ये व दोन हिंदीत), रामचरितमानसवर हिंदीत टीका, अष्टाध्यायीवर काव्यात्मक संस्कृत टीका, व प्रस्थानत्रयीवर (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता व प्रमुख उपनिषदे) केलेल्या संस्कृत भाष्यांचा समावेश आहे.[११] त्यांना तुलसीदासांवरील भारतातील सर्वश्रेष्ठ तज्‍ज्ञांपैकी एक मानले जाते,[८][१२] व ते रामचरितमानसच्या एका टीकाग्रंथाचे संपादक आहेत. तुलसी पीठाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे.[१३] स्वामी रामभद्राचार्य रामायण व भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत. भारतातील अनेक शहरे तसेच विदेशांतहि नियमितपणे त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम होत असतात व तेसंस्कार टी.व्ही., सनातन टी.व्ही. इत्यादी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारित होत असतात.[१४][१५][१६][१७][१८][१९] +त्यांनी कधीही अभ्यासासाठी किंवा रचना करण्यासाठी ब्रेल लिपी वापरली नाही.ते बहुभाषिक आहेत आणि 22 भाषा बोलतात. संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली यासह अनेक भाषांमध्ये तो एक छोटा कवी आणि निर्माता आहे. त्यांनी चार महाकाव्ये (दोन संस्कृत आणि दोन हिंदीत), रामचरितमानसवर एक हिंदी भाष्य, अष्टाध्यायीवरील काव्यात्मक संस्कृत भाष्य आणि प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्रे, भगवद्गीता आणि) वरील संस्कृत भाष्य यासह 80 हून अधिक पुस्तके आणि ग्रंथांची रचना केली. प्रमुख उपनिषद). ते तुलसीदासांवरील भारतातील सर्वोत्कृष्ट तज्ञांपैकी एक मानले जातात आणि तुलसी पीठाने प्रकाशित केलेल्या रामचरितमानसच्या अस्सल प्रतीचे ते संपादक आहेत. स्वामी रामभद्राचार्य हे रामायण आणि भागवत यांचे प्रसिद्ध कथाकार आहेत – त्यांच्या कथा भारतातील आणि परदेशातील विविध शहरांमध्ये नियमितपणे आयोजित केल्या जातात आणि कथेचे कार्यक्रम संस्कार टीव्ही, सनातन टीव्ही इत्यादी चॅनेलवर प्रसारित केले जातात. +2015 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. +आई शची देवी आणि वडील पंडित राजदेव मिश्र यांचे पुत्र जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील जौनपूर जिल्ह्यातील संदिखुर्द या गावात वसिष्ठगोत्रिय सरयुपारिन ब्राह्मण कुटुंबात झाला. माघ कृष्ण एकादशी विक्रम संवत 2006 (त्यानुसार 14 जानेवारी 1950) मकर संक्रांतीच्या तारखेला रात्री 10:34 वाजता बाळाची प्रसूती झाली. त्यांचे आजोबा मीराबाईंचे भक्त होते, पंडित सूर्यबली मिश्रा यांची चुलत बहीण आणि मीरा बाई त्यांच्या कवितांमध्ये श्रीकृष्णांना गिरीधर म्हणून संबोधत असत, म्हणून त्यांनी नवजात मुलाचे नाव गिरीधर ठेवले. +23 ऑगस्ट 1996 रोजी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे अंध विद्यार्थ्यांसाठी तुलसी प्रज्ञाचक्षू विद्यालयाची स्थापना केली. यानंतर त्यांनी केवळ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला. या उद्देशाने त्यांनी 27 सप्टेंबर 2001 रोजी चित्रकूट, उत्तर प्रदेश येथे जगद्गुरू रामभद्राचार्य अपंग विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील आणि जगातील पहिले अपंग विद्यापीठ आहे. विद्यापीठाची स्थापना उत्तर प्रदेश सरकारच्या अध्यादेशाद्वारे करण्यात आली, ज्याचे नंतर उत्तर प्रदेश राज्य कायदा 32 (2001) मध्ये रूपांतर करण्यात आले. या कायद्याने स्वामी रामभद्राचार्य यांची विद्यापीठाचे आजीवन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. या विद्यापीठात संस्कृत, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, चित्रकला (स्केचेस आणि कलर्स), ललित कला, विशेष शिक्षण, प्रशिक्षण, इतिहास, संस्कृती, पुरातत्व, संगणक आणि माहिती विज्ञान, व्यावसायिक शिक्षण, न्यायशास्त्र, अर्थशास्त्र, असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ऑर्गन- अॅप्लिकेशन्स आणि ऑर्गन सपोर्टच्या क्षेत्रात अंडरग्रेजुएट, ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट डिग्री ऑफर करते. 2013 पर्यंत विद्यापीठात आयुर्वेद आणि चिकित्साशास्त्र (वैद्यकीय) शिकवण्याचा प्रस्ताव आहे. भारत सरकारच्या अपंगत्व कायदा, 1995 मध्ये परिभाषित केल्याप्रमाणे - दृष्टिहीन, बहिरे आणि मुके, ऑर्थोपेडिकल (अपंग किंवा हात नसलेले) आणि मानसिकदृष्ट्या विकलांग - केवळ चार प्रकारच्या अपंगांना विद्यापीठ प्रवेशाची परवानगी देते. उत्तर प्रदेश सरकारच्या मते, हे विद्यापीठ राज्यातील प्रमुख माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. मार्च 2010 मध्ये विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात एकूण 354 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक पदव्या प्रदान करण्यात आल्या. जानेवारी 2011 मध्ये झालेल्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात 388 विद्यार्थ्यांना शैक्षणिक पदव्या प्रदान करण्यात आल्या. +गोस्वामी तुलसीदासांनी 16 व्या शतकात आयुतादिक पदे असलेले रामचरितमानस रचले. त्यांचे कार्य उत्तर भारतात 400 वर्षे खूप लोकप्रिय झाले आणि बहुतेक वेळा पाश्चात्य इंडोलॉजिस्ट त्यांना उत्तर भारताचे बायबल म्हणतात. या काव्याच्या अनेक प्रती छापण्यात आल्या आहेत, ज्यात श्री व्यंकटेश्वर प्रेस (खेमराज श्रीकृष्णदास) आणि रामेश्वर भट्ट इत्यादींच्या जुन्या प्रती आणि गीता प्रेस, मोतीलाल बनारसीदास, कौदीराम, कपूरथला आणि पाटणा येथून छापलेल्या नवीन प्रतींचा समावेश आहे. मानसवर अनेक भाष्ये लिहिली गेली आहेत, ज्यात मानसपियुष, मानसगुद्धार्थचंद्रिका, मनसामानका, विनायकी, विजया, बालबोधिनी इ. अनेक ठिकाणी, या प्रती आणि भाष्य श्लोकांची संख्या, मूळ मजकूर, प्रचलित शब्दलेखन (जसे की अनुनासिक वापर) आणि प्रचलित व्याकरण नियम (जसे की विकृत स्वर) मध्ये भिन्न आहेत. मोतीलाल बनारसीदास आणि श्री वेंकटेश्वर प्रेसच्या प्रतींप्रमाणे काही प्रतींमध्ये आठवा कॅन्टो देखील परिशिष्ट म्हणून आढळतो. +20 व्या शतकात, वाल्मिकी रामायण आणि महाभारताचे संपादन आणि अस्सल प्रत अनुक्रमे बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठ आणि पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी केली होती, स्वामी रामभद्राचार्य यांनी बालपणापासून ते 2006 पर्यंत रामचरितमानसची 4000 पुनरावृत्ती केली होती. 50 प्रतींच्या धड्यांवर आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी एक अस्सल प्रत संपादित केली. ही प्रत तुलसीपीठ आवृत्तीच्या नावाने छापण्यात आली. आधुनिक प्रतींच्या तुलनेत तुलसीपीठ प्रतमध्ये अनेक ठिकाणी मूळ मजकुरात तफावत आढळते - स्वामी रामभद्राचार्य यांनी मूळ ग्रंथासाठी जुन्या प्रती अधिक विश्वासार्ह मानल्या आहेत. याशिवाय तुळशीपीठाची प्रत ही आधुनिक प्रतींपेक्षा खालील प्रकारे शुद्धलेखन, व्याकरण आणि यमक या बाबतीत वेगळी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2305.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2305.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..002b6f740ee599e948ca773523561f6d53d002ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2305.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरीधर गामांग ( एप्रिल ८,इ.स. १९४३) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.ते फेब्रुवारी १७,इ.स. १९९९ ते डिसेंबर ६,इ.स. १९९९ दरम्यान ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यांनी इ.स. १९७१,इ.स. १९७७,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकींमध्ये ओरीसा राज्यातील कोरापूट लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण इ.स. २००९च्या निवडणुकीत त्यांना प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. +एप्रिल १७,इ.स. १९९९ रोजी अटलबिहारी वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी ते ओरीसाचे मुख्यमंत्री होते पण त्यांनी तोपर्यंत लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता.त्यामुळे ते लोकसभेचे सदस्य या नात्याने लोकसभेत हजर राहिले आणि त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मत दिले.त्यांची ही कृती वादग्रस्त ठरली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2341.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2341.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8c76a2088f716bfdc06240751e70fb236ea2fb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2341.txt @@ -0,0 +1,104 @@ +जिरोंद (फ्रेंच: Gironde; ऑक्सितान: Gironda) हा फ्रान्स देशाच्या अ‍ॅकितेन प्रदेशातील एक विभाग आहे. जिरोंद फ्रान्सच्या आग्नेय भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसला आहे. बोर्दू हे फ्रान्समधील सहावे मोठे शहर जिरोंद विभागाची राजधानी आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2349.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9749cf29057af5c78856c125a5b11828832d9f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2349.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिरोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2356.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42032fba4b5c8a4fc3cf67bb65866a6385378d60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2356.txt @@ -0,0 +1,3 @@ +गिलक्रिस्ट काउंटी, फ्लोरिडा ही अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +साचा:PAGEGAME काउंटीची रचना रोजी झाली. याला काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2361.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a0d5c8437fedfb7d64ea0a2a4e72c39a646d2d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2361.txt @@ -0,0 +1,4 @@ +गिलगिट-बाल्टिस्तान (उर्दू:گلگت - بلتستان, बाल्टी भाषा: གིལྒིཏ་བལྟིསྟན) हा पाकव्याप्त काश्मीर मधील एक प्रशासकीय विभाग आहे.जो ब्रूहद काश्मीर वादग्रस्त प्रदेशाचा वायव्य प्रांत आहे. +या प्रांताचा विस्तार ७२,९७१ चौरस किमी. इतका असून येथील लोकसंख्या 14 लाखाच्या आसपास आहे. याचे प्रशासकीय केंद्र गिलगिट येथे आहे.स्करदू हे मोठे शहर आहे. +या प्रांतास पूर्वी उत्तर भाग (उर्दू: شمالی علاقہ جات, शुमाली इलाके जाट) असे नाव होते. +साचा:भारतचे राजकीय विभाग diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2363.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f157df2933d6f5a150d0cd42f7681399d05421c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2363.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिलपिन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर-मध्य कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५४,४१ होती.[१] सेंट्रल सिटी या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२] +गिलपिन काउंटीची रचना १८६१मध्ये झाली. या काउंटीला कॉलोराडो प्रांताच्या पहिल्या गव्हर्नरचे नाव देण्यात आले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डचे नाव देण्यात आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2367.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5d7e5f805f1aa03d48c1f07564f4402e3e92775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2367.txt @@ -0,0 +1,3 @@ +हीला काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्लोब येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५३,२७२ इतकी होती.[२] +हीला काउंटी पेसन नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीमध्ये फोर्ट अपाचे आरक्षण तसेच सान कार्लोस आरक्षण या अमेरिकेच्या मूळच्या रहिवाशांसाठी आरक्षित ठेवलेला प्रदेश आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2369.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a6c5db5f1e78321438c4f7ffb32bb8e4e7dbc68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2369.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिलाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2395.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0885c427aaec38c55a6d7b204f7b2d34b58b9290 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2395.txt @@ -0,0 +1,2 @@ +गिवहा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_241.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41d44aaa75b39145c9506d9efad4d36a8cf4979a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_241.txt @@ -0,0 +1,12 @@ +३१° ०९′ ३६″ N, ७४° ३९′ ३६″ E +खेमकरण (पंजाबी:ਖੇਮਕਰਨ ) हे भारताच्या पंजाब राज्यातील तरण तारण जिल्ह्यातील एक गाव आहे. इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान येथे भारत व पाकिस्तानाच्या सैन्यांच्या रणगाड्यांच्या तुकड्यांमध्ये तुंबळ लढाई झाली. या लढाईमुळे याचे नाव रणगाड्यांची दफनभूमीअसे पडले[१]. +इ.स. १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे रणगाड्यांचे एक प्रमुख युद्ध होते. या युद्धामुळे, युद्ध झालेल्या स्थानी म्हणजेच खेमकरण येथे 'पॅटन नगर'ची स्थापना झाली. याचे कारण म्हणजे पाकिस्तानी सैन्याने वापरलेले पॅटन रणगाडे या ठिकाणी काबीज केले गेले अथवा निकामी केले गेले. +खेमकरण हे 31°10′N 74°40′E / 31.16°N 74.66°E / 31.16; 74.66.[२] येथे वसलेले आहे. +शिखांचे नववे गुरू तेगबहादूरसिंग (इ.स. १६२१ - इ.स. १६७५), यांनी खेमकरण येथे भेट दिली. त्यांनी तेथे वास्तव्य केले व गुरू गोविंदसिंग यांचे स्मृत्यर्थ तेथे एक विहिर बांधली. +इ.स. १९४७ साली ब्रिटिश भारताची भारत व पाकिस्तान अश्या दोन देशांमध्ये फाळणी होण्यापूर्वी खेमकरण हे पंजाब प्रांताच्या लाहोर जिल्ह्यात होते. +इ.स. १९६५ साली तेथे एक गुरुद्वारा होता. पाकिस्तानी सैन्याने आक्रमण करून ते गाव काबीज केले. तेथील रहिवाश्यांनी पळ काढला. पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात हा ऐतिहासिक गुरुद्वारा उद्ध्वस्त झाला. नंतर तेथे भारतीय सैन्य पोचले. त्यांनी पाक सैन्यास मागे हुसकावले व लढाईत जय मिळवला. भारतीय सैन्याने त्या गुरूद्वाऱ्याचे नूतनीकरण व दुरुस्ती केली. +इ.स. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दोन्ही देशांच्या पश्चिमेकडील सामाईक सीमेवर युद्ध झडले. या युद्धात दोन्ही बाजूंच्या सुमारे १००० रणगाड्यांनी भाग घेतला. या युद्धाच्या आरंभी भारतीय सैन्यात एक सशस्त्र तुकडी (आर्म्ड डिव्हिजन) होती, तसेच पायदळाच्या सहा रेजिमेंट सहाय्य करीत होत्या. पाकिस्तानी सैन्याकडे दोन सशस्त्र तुकड्या तसेच तत्कालीन रणगाड्यांमध्ये सर्वांत आधुनिक गणले जाणारे एम-४८ पॅटन रणगाडे होते. भारतापाशी त्याचे समकक्ष रणगाडे होते; परंतु ते फक्त चार रेजिमेंटींपुरते मर्यादित होते. +खेमकरणजवळ भिखीविंड गावाजवळ एका जमिनीच्या तुकड्याला पॅटन नगर असे म्हणण्यात येत होते.[३] युद्ध संपल्यावर सप्टेंबर, इ.स. १९६५ चे दरम्यान पाक लष्कराचे सुमारे ६० रणगाडे येथे प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले होते. असल उत्तरची लढाई या दरम्यान हे रणगाडे भारतीय सैन्याने काबीज केले होते. ते येथे काही काळ ठेवण्यात आलेत नंतर ते वेगवेगळ्या कॅंटॉनमेंट व सैन्य संस्थांमध्ये युद्धाचे स्मारक म्हणून ठेवण्यात आले आहेत. +१० सप्टेंबर, इ.स. १९६५ला,भारतीय सैन्याने पाकिस्तानचे सुमारे ९७ रणगाडे ताब्यात घेतलेत.[३] या युद्धात ६ पाकी रेजिमेंटींनी भाग घेतला. नावानुसार-१९ लान्सर्स(पॅटन), १२ पायदळ, एम-२४ चॅफी, २४ कॅव्हॅलरी (पॅटन), ४ कॅव्हॅलरी (पॅटन), १६ घोडदळ(पॅटन) व ६ लान्सर्स (पॅटन). +भारतीय सैन्यात त्या दिवशी ३ सशस्त्र रेजिमेंटींसह वेगवेगळ्या प्रकारच्या रणगाड्यांचा समावेश होता. डेक्कन हॉर्स, शेरमन, सेंचुरियन व ए एम्‌ एक्स-१३. ते युद्ध येवढे भयानक व टोकाचे होते, की त्यात भारतीय सैन्याने सुमारे ९७ रणगाडे उद्ध्वस्त वा सुस्थितीत ताब्यात घेतले. यांत ७२ पॅटन टॅंक होते, तर २५ शेरमन व चॅफी रणगाडे. यांपैकी ३२ रणगाडे हे चालू स्थितीत होते. भारतीय सैन्याने ३२ रणगाडे गमवले. यांपैकी १५ रणगाडे पाक सैन्याने ताब्यात घेतले. ते बहुतेक सर्व शेरमन रणगाडे होते. +इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार खेमकरणाची लोकसंख्या ११,९४० आहे.[४]तेथील साक्षरता दर ४७% आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2421.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8eab90593e7fc0d19b5dbf1ab3e7c4e091321934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2421.txt @@ -0,0 +1,4 @@ +गीता अय्यंगार ( ७ डिसेंबर,१९४४ पुणे - १६ डिसेंबर २०१८, पुणे) या भारतीय योगशिक्षिका होत्या. या योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांची मोठी मुलगी होत्या. त्यांनी स्त्री स्वास्थ्यासाठी योगासनांचा पुरस्कार केला.[१] +अय्यंगारांनी त्यांच्या वडिलांकडून अगदी लहानपणीच योग शिकण्यास सुरुवात केली. १९६१ साली महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर, वडील इतर देशांच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी वडिलांच्या जागी शिकविण्यास सुरुवात केली. १९८४ साली त्यांच्या वडिलांनी या कामातून निवृत्ती घेतल्यानंतर[२], त्यांनी त्यांचे बंधू प्रशांत अय्यंगार (जन्म: १९४९) यांच्यासोबत रमामणी अय्यंगार मेमोरिअल योग संस्थेचे (आर.आय.एम.वाय.आय.) काम बघण्यास सुरुवात केली.[३] यासोबतच त्यांचे परदेशात योगाच्या प्रसाराचे काम चालूच होते. +स्त्रियांच्या विविध गरजा डोळ्यासमोर ठेवून अय्यंगारांनी योगाचा अभ्यास केला. स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांसाठी, जसे की मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती नंतर आणि रजोनिवृत्ती झाल्यावर करावयाची विशिष्ट आसने, प्राणायाम आणि त्यांचा योग्य क्रम त्यांनी दिला. आपल्या वडिलांप्रमाणेच अय्यंगार मन आणि शरीर यांचा योग कसा साधायचा आणि श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, स्नायू, अधिचर्म आणि मनाला सक्षम कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात. +अयंगार संस्थेत काम करण्याबरोबरच, त्यांनी विदेशातही अयंगार योग प्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी प्रसाराचे काम केलेले मुख्य प्रदेश पुढील प्रमाणे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2427.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db14c936f459cb350bce96d3a94c315070d3fb70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2427.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीता दत्त (पूर्वाश्रमीची गीता घोष रॉय चौधरी) (नोव्हेंबर २३, इ.स. १९३० - जुलै २०, इ.स. १९७२) हिंदी चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका होती. तिने अनेक बंगाली गीतेही गायली आहेत. +गीता दत्तचा जन्म बंगालमधील जमीनदार घराण्यात झाला. तिचे वडील देवेंद्रनाथ घोष रायचौधरी आणि आई अमियादेवी होते. गीता दत्तने १९४६ मध्ये भक्त प्रल्हाद या चित्रपटातील गीतापासून आपल्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. दिग्दर्शक गुरू दत्त यांच्याशी तिने विवाह केला. या दांपत्याला तीन मुले झाली. +आपल्या कारकिर्दीत गीता दत्त हिने सुमारे बाराशे गीते गायली. संगीतकार एस.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, हेमंतकुमार यांच्याकडे तिने पार्श्वगायन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2442.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0748b8b8a23170dbe98491f9fe4f38e10ec5109 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2442.txt @@ -0,0 +1 @@ +गीता मुखर्जी (बंगाली : গীতা মুখর্জী) (जानेवारी ८, इ.स. १९२४ - मार्च ४, इ.स. २०००) या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. त्या इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील पंस्कुरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2462.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9445508869bbf9b54006172bfae5a5e4c3652c40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2462.txt @@ -0,0 +1,3 @@ +गीतिका जाखड ही एक भारतीय पहिलवान आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे सर्वोत्तम कुस्तीपटूचे पदक आणि २००६ च्या व २०१४ च्या आशियाई खेळांमध्ये दोन वेळा भारतीय महिला कुस्तीपटूची पदके जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.[१] २००६मध्ये भारत सरकारने गीतिकाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले..[२]हरियाणा सरकारने तिला भीम पुरस्काराने गौरवून २००८ साली पोलीस उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. +गीतिकाचे वडील सत्यवीर सिंह जाखड हे भारतातील हरियाणा राज्यातल्या हिसारमधील क्रीडा अधिकारी आहेत. त्यांनी व विद्यापीठाच्या कुलगुरूंनी गीतिकाला कुस्तीची प्रेरणा दिली. +गीतिका ॲथलेटिक्सवर लक्ष केंद्रित करून सक्रियपणे शालेय स्तरावरच्या खेळांमध्ये सहभागी होत होती. पण तिला भावाच्या शिक्षणासाठी त्याच्या कुटुंबाचे मूळ गाव अग्रोहा सोडून हिसार येथे राहावे लागले. स्पर्धात्मकपणे ॲथलेटिक्सचा पाठपुरावा करण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला हिसारच्या महावीर स्टेडियममध्ये नेले होते, परंतु तिथेही ती निराश झाली. त्यांतर ती जवळच्या कुस्तीगृहाकडे गेली. मोठ्या आवाजाचे चपळ तरुण कुस्तीचा सराव करणाऱ्या इतर मुलींना आकर्षक वाटत होते. गीतिका तेव्हाच कुस्तीच्या प्रेमात पडली आणि ऑक्टोबर १९९८मध्ये तिने ॲथलेटिक्स सोडून आपल्या खेळप्रकारासाठी कुस्तीची निवड केली.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2467.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75aa2fcf682abf5da28def4e3d8389409de71916 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2467.txt @@ -0,0 +1,5 @@ +गीतेवरील निबंध हा श्रीअरविंद लिखित एसेज ऑन द गीता या ग्रंथाचा अनुवाद आहे. सेनापती बापट यांनी हा अनुवाद केला आहे. +एसेज ऑन द गीता (इंग्रजी) +ऑगस्ट १९१६ ते जुलै १९१८ या कालावधीमध्ये एसेज ऑन द गीता (इंग्रजी) आर्य या मासिकातून प्रकाशित झाले. त्याची सुधारित पुस्तक रूपातील आवृत्ती १९२२ साली प्रकाशित झाली. १९२८ साली या ग्रंथाची आणखी एक सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. [१] + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2473.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad7034bf88074913145a17b01b8821f887d0f657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2473.txt @@ -0,0 +1 @@ +सोमनाथ विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गीर सोमनाथ जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2495.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ae8aa211c5c43b65c979b3fb60b8f9a1c06df23 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2495.txt @@ -0,0 +1,26 @@ +गुंजावणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. हे ३४४.४९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १२० कुटुंबे व एकूण ७०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३५९ पुरुष आणि ३४४ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ९ आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६७१ [१] आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (वेल्हा) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा तसेच झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. याशिवाय हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात खाजगी स्वच्छता गृह उपलब्ध आहे. +गावात दूरध्वनी उपलब्ध आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +गावात खाजगी बस सेवा उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात ट्रॅक्टर उपलब्ध आहे. +जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला नाही.सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील कच्चा रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील डांबरी रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही. सर्वात जवळील व्यापारी बँक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात सहकारी बँक उपलब्ध नाही. सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. गावात रेशन दुकान उपलब्ध नाही. सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात आठवड्याचा बाजार उपलब्ध नाही. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात एकात्मिक बाल विकास योजना (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. +गावात आशा स्वयंसेविका उपलब्ध आहे. +सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +१२ तासांचा वीजपुरवठा प्रतिदिवस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे. +० तासांचा वीजपुरवठा शेतीसाठी उपलब्ध आहे. +गुंजावणे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +गुंजावणे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते (महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): तांदुळ, बांबू +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2500.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..058bfa9630f002187064c136b2525efed692addc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2500.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंजेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2503.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1daa15452d14394d2d3b050d833901c93b511c7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2503.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुंजोटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १६ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ४०६ कुटुंबे राहतात.गावातील एकूण १८३० लोकसंख्येपैकी ९३९ पुरुष तर ८९१ महिला आहेत.गावात ११२२ शिक्षित तर ७०८ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ६३४ पुरुष व ४८८ स्त्रिया शिक्षित तर ३०५ पुरुष व ४०३ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६१.३१ टक्के आहे. +अंधोरी, चिखली, किनगाव, दगडवाडी,मोहगाव, खानापूर, कोपरा, केंद्रेवाडी, सोनखेड, विळेगाव, व्होटाळा ही जवळपासची गावे आहेत.गुंजोटी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2538.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9875549b826ac48f4770559e3183084af3351a98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2538.txt @@ -0,0 +1 @@ +सदिश कलनात गुंडाळी सदिश क्षेत्र हे असे सदिश क्षेत्र v असते की त्याचे अपसरण त्या क्षेत्राच्या प्रत्येक बिंदूवर शून्य असते: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2550.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa5224c7c73523265a46622abc8a52c608321733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2550.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुंतवणूकीचे प्रकार (इंग्लिश: Types of Investments ;) +कलाकृतींमधील गुंतवणुकीस कला गुंतवणूक या संज्ञेने उल्लेखले जाते. +गुंतवणूक ही एक कला असून या कलेचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने वापर केला जातो. +या मध्ये गुंतवणूक ही किती योग्य आहे किंवा किती योग्य प्रकारे केली पाहिजे ही पण कलाच आहे. +आणि ही कला अवगत करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि संयम खूप महत्त्वाचे घटक आहेत. +कलाकृतींमधील गुंतवणुकीस कला गुंतवणूक या संज्ञेने उल्लेखले जाते. +गुंतवणूक ही एक कला असून या कलेचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने वापर केला जातो. +या मध्ये गुंतवणूक ही किती योग्य आहे किंवा किती योग्य प्रकारे केली पाहिजे ही पण कलाच आहे. +आणि ही कला अवगत करण्यासाठी तुम्हाला वेळ आणि संयम खूप महत्त्वाचे घटक आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_256.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb8267eca657b1ef7a84e8b31b59592eec5f59f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_256.txt @@ -0,0 +1,7 @@ + खेरडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2571.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e1bef6661c056992157090323de7e733f6ba796 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2571.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुंदेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_259.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18c60bf2369867a22fe392d91bec41f5e84bb529 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_259.txt @@ -0,0 +1,2 @@ + खेरणे खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2598.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0eaf7b169dc0cccc4cc37d1c94210b68c00aa4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2598.txt @@ -0,0 +1,2 @@ + +आकडेवारीचे तक्ते, दस्तावेज, सादरीकरण करण्यापूर्वी तयार केलेले निवेदनाचे कच्चे आराखडे, इतर संस्करणपूर्व माहिती, आदी गोष्टी आंतरजालावर जतन करण्यासाठी गूगलने दिलेली ही सेवा आहे. एकाचवेळेस सामुदायिक सहयोगाद्वारे काम करण्याची सुविधा असलेली ही गूगल डॉक्सनामक सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते.. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2608.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc4cdaf54e5d7d415a519dd8e0acc0c7be0e2ba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2608.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुगवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2623.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e588e21de8cae36b33a71137dd15177c57b5ce29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2623.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुजरखेडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2661.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cd50ff9330111a5f8cd956d1692b33b7d36b223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2661.txt @@ -0,0 +1 @@ +अहमदाबादच्या मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियम (पूर्वीचे सरदार पटेल स्टेडियम व गुजरात स्टेडियम) हे भारतातील कसोटी क्रिकेटचे एक महत्त्वाचे मैदान आहे. १९८२ मध्ये बांधल्या गेलेल्या या स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना इ.स. १९८३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळवण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2666.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f4f2cdeb04bf15c8766a931f893f24c8b75d200 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2666.txt @@ -0,0 +1 @@ +गुजरातचे राज्यपाल हे गुजरात राज्यातील भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि ते गांधीनगरमधील राजभवनात राहतात. आचार्य देवव्रत यांनी २२ जुलै २०१९ रोजी गुजरातचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2676.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b65bb73993e2bd3247be91b292af282ff00bb55e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2676.txt @@ -0,0 +1,15 @@ +गुजराती भाषा ही आधुनिक इंडो-आर्यन भाषांपैकी एक आहे आणि नगर अपभ्रंश नावाच्या शौरसेनी प्राकृतच्या नंतरच्या स्वरूपापासून विकसित झाली आहे. गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ व्यतिरिक्त, गुजराती भाषेचे क्षेत्र महाराष्ट्र आणि राजस्थानचा दक्षिण-पश्चिम भाग देखील आहे. सौराष्ट्री आणि कच्छी या त्याच्या इतर प्रमुख बोली आहेत. अपभ्रंशाचे नंतरचे स्वरूप, जे हेमचंद्र सुरी यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये सूचित केले आहे, ते 'गुर्जर अपभ्रंश' म्हणून ओळखले जाते आणि त्यात अनेक साहित्यकृती आढळतात. या अपभ्रंशाचे क्षेत्र मूळ गुजरात आणि पश्चिम राजस्थान होते आणि या अर्थाने पश्चिम राजस्थानी किंवा मारवाडी यांचा गुजराती भाषेशी जवळचा संबंध आहे. +गुजराती साहित्यात दोन युगे मानली जातात- +गुर्जर किंवा श्वेतावर अपभ्रंश यांची कामे गुजराती भाषेतील आद्य-कृती मानली जाऊ शकतात. या बहुतेक लोकसाहित्य शैलीतील जैन कवींच्या रचना आहेत. आपल्याकडे रास, फाग आणि चारचारी काव्यांचे प्राबल्य आहे, त्यात भरतबाहुबलीरस, रेवंतदास, थुलीभद्धाफग, नेमिनाथचौपै इ. यानंतरही 13व्या-14व्या शतकातील काही गद्य रचना सापडतात ज्या एकाच वेळी जुनी गुजराती आणि जुनी राजस्थानी यांच्या क्षणिक स्थितीचा परिचय देतात. किंबहुना, १६व्या शतकात मीराबाईपर्यंत गुजराती आणि पश्चिम राजस्थानी ही एकच अविभाजित भाषा होती. त्यांची विभागणी या शतकाच्या आसपास सुरू झाली. +प्राचीन गुजराती साहित्याचा इतिहास विशेष समृद्ध नाही. श्रीधर कवी यांचे 'रणमल्लछंद' (१३९० AD), जे इडरचा राजा रणमल्ल आणि गुजरातचा मुस्लिम शासक यांच्यातील युद्धाचे वर्णन करते, हे सुरुवातीच्या कामांपैकी आहे. दुसरी रचना म्हणजे पद्मनाभ कवीचे कान्हडदे प्रबंध (इ.स. १४५६), ज्यामध्ये अलाउद्दीन खिलजीचा जालोरचा राजा कान्हडदेवरील हल्ला आणि युद्धाचे वर्णन आहे. ही कविता विरारांची सुंदर रचना असून गुजराती साहित्यातील महान ग्रंथांमध्ये गणली जाते. याच दिवसांत गुजरातमध्ये मध्ययुगीन सांस्कृतिक प्रबोधनाची लाट सुरू झाली, ज्याचे दोन प्रमुख प्रतिनिधी नरसी मेहता आणि भालन कवी आहेत. नरसीची तारीख विवादित आहे, परंतु बहुतेक विद्वानांच्या मते, तो 15 व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात होता. कृष्णावरील त्यांच्या भक्तीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत. नरसी मेहता हे गुजराती कवितेचे जनक आहेत, ज्यात अतूट भक्तीची अनोखी अभिव्यक्ती आढळते. भालन कवीचा काळही जवळपास सारखाच मानला जातो. त्यांनी रामायण, महाभारत आणि भागवत या पौराणिक इतिहासांवर अनेक कविता रचल्या आणि गरबा साहित्याला जन्म दिला. भालन वात्सल्य आणि शृंगार चित्रणात पारंगत मानले जाते. पाडसाहित्य आणि कथाकविता या दोन्ही प्रकारांनी मध्ययुगीन गुजराती साहित्याला अनेक कवी दिले आहेत. पहिल्या शैलीतील आणखी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे मीराबाई (१६वे शतक) ज्यांच्यावर नरसीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. हिंदी आणि राजस्थानी प्रमाणेच मीराबाईचे अनेक मधुर श्लोक गुजराती भाषेत आढळतात जे नर्सीच्या श्लोकांप्रमाणे गुजराती लोक लोकगीताप्रमाणे गायतात. नागर, केशवदास, मधुसूदन व्यास, गणपती इत्यादी अनेक कवींमध्ये वर्णनात्मक कवितांची शैली आढळते, परंतु तिचा कळस प्रेमानंदमध्ये दिसून येतो. +प्रेमानंद भट्ट (१७वे शतक) हे गुजराती भक्ती साहित्यातील सर्वोच्च कवी मानले जातात. त्यांचा जन्म बडोद्यातील नगर ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि संस्कृत, हिंदी, गुजराती इत्यादी भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. प्रेमानंद यांनी रामायण, महाभारत, भागवत आणि मार्कंडेयपुराण यांच्या अनेक कथांवर कविता रचल्या, ज्यांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे. ते गुजराती भाषेतील पहिले नाटककार आहेत, ज्यांच्याकडे तीन नाट्यकृती आहेत. गांभीर्याबरोबरच अलंकृत शैली ही त्यांची खासियत आहे. इतर कवींनीही त्यांच्या शैलीत पौराणिक कथा लिहिल्या, ज्यात शामल भट्टच्या अनेक कविता, मुकुंदचे भक्तमाळ, देवीदासचे रुक्मिणीहरण, मुरारीचे ईश्वर विवाह हे उल्लेखनीय आहेत. प्रेमानंदांचे समकालीन भक्त कवी अखॉन (१७वे शतक) हे अहमदाबादचे सोनार होते. कबीरांप्रमाणेच त्यांनी धर्म, वर्णव्यवस्था, वर्णव्यवस्था यांच्या खोट्या दांभिकतेवर कडवट विडंबन केले आहे. त्यांची तात्त्विक, भक्ती आणि सुधारणावादी अशा दोन्ही प्रकारची पदे उपलब्ध आहेत. +वर म्हटले आहे की भालन कवींनी एक विशेष काव्यशैली विकसित केली होती - गरबा शैली. ही शैली मुळात नृत्य लोकगीतांशी जोडलेली आहे. 18 व्या शतकात या शैलीत देवी-देवतांशी संबंधित अनेक भक्तिगीते लिहिली गेली. गरबी कवींचा एक वेगळा समुदाय सुरू झाला, ज्यामध्ये ब्राह्मण, भट, पाटीदार, सर्व प्रकारचे लोक आढळतील. बल्लभ भट्ट, प्रीतमदास, धीरोभक्त, निरंत भक्त आणि भोजा भक्त हे प्रमुख गरबी कवी आहेत. गरबी सम्राट, दयाराम (इ.स. १७६७-१८५२) यांच्या गाण्यात या शैलीची उच्च परिपक्वता आढळते. दयाराम शृंगार हे रसपरक गीती काव्याचे मध्ययुगीन गुजराती कवी असून त्यांनी गोड भावना साध्या आणि सुबक शैलीत व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या ४८ रचना गुजराती भाषेत आढळतात. याशिवाय त्यांनी संस्कृत, हिंदी, मराठी, पंजाबी आणि उर्दू भाषेतही तितक्याच प्रमाणात काव्यरचना केल्या आहेत. +मध्ययुगीन गुजराती साहित्याच्या विकासात स्वामीनारायण संप्रदायानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या पंथाचे संस्थापक, सहजानंद हे रामानंदांच्या शिष्य परंपरेत येतात. कच्छ आणि गुजरातमध्ये या पंथाच्या साधूंचा मोठा प्रभाव आहे. तात्विक वस्तुस्थिती, भक्ती आणि सामाजिक दांभिकतेचा निषेध हे या साधू कवींचे विषय आहेत. या पंथाचा मुख्य कवी ब्रह्मानंद आहे, ज्यांचे अनेक ग्रंथ आणि आठ हजार स्वतंत्र श्लोक आढळतात. इतर कवींमध्ये मुक्तानंद, मंजुकेशानंद आणि देवानंद यांची नावे घेता येतील. +जरी काही गद्य रचना जुनी गुजरातीमध्ये आढळतात, परंतु गद्य शैलीचा परिपक्व विकास मध्ययुगीन गुजरातीमध्ये होऊ शकला नाही. इतर आधुनिक भारतीय भाषांप्रमाणेच गुजराती काव्याच्या विकासात ख्रिश्चन धर्मगुरूंचाही हातखंडा होता. 19व्या शतकाच्या पहिल्या टप्प्यात, गुजराती गद्यात बायबलचे भाषांतर प्रकाशित झाले आणि ड्रमंडने 1808 मध्ये गुजराती भाषेचे पहिले व्याकरण लिहिले. गुजराती भाषेत ज्या लेखकांमध्ये नवीन चेतना उदयास आली त्यात पास्टर जार्विस, नर्मदाशंकर, नवलराय आणि भोलानाथ यांचा समावेश होतो. नर्मद किंवा नर्मदाशंकर (१८३३-१८८६) हे हिंदीतील भारतेंदुप्रमाणेच गुजराती मध्यमवर्गीय चेतनेचे आश्रयदाता आहेत. काळाच्या दृष्टीकोनातूनही ते भारतेंद्रूचे समकालीन होते आणि त्यांच्यासारखेच अष्टपैलू प्रतिभेचे सूत्रसंचालन होते. त्यांचे गद्य आत्मचरित्र 'मारी हकीकत' हे संपादित ग्रंथ आणि जुन्या कवींची टीका, संस्कृत 'शाकुंतल'चे गुजराती भाषांतर आणि अनेक सुधारणावादी कविता आहेत. नर्मद हे आधुनिक गुजराती कवितेला साचेबद्ध करणारे पहिले कवी आहेत, ज्यांनी नवीन सांस्कृतिक प्रबोधन, राष्ट्रीय भावना आणि सुधारणावादी उदात्ततेला आवाज दिला आहे. त्यांच्या वैचारिक काव्यशैलीसमोर जुने भक्त कवी सामान्य दिसतात. नर्मद पाश्चिमात्य काव्य शैलीशी पूर्णपणे परिचित होते. भारतेंदूप्रमाणेच ते एक मेहनती साहित्यिक होते ज्यांनी अनेक नवीन कवी आणि लेखकांना प्रेरणा दिली आणि संघटित केले. नर्मद यांनी संपादन आणि समीक्षेच्या क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. तसेच, ते गुजराती भाषेतील पहिले निबंधकार, नाटककार आणि आत्मचरित्रकार मानले जातात. नर्मदचे समकालीन कवी दलपतराम (इ.स. १८२०-१८९८) यांची कामेही सामाजिक, नैतिक आणि राष्ट्रीय विषयांशी संबंधित आहेत. त्यांची कविता साध्या, प्रसादगुण संपन्न शैलीत मांडणे हे दलपतरामांचे वैशिष्ट्य आहे. त्यांची शैली नर्मदापेक्षा अधिक प्रगल्भ असली तरी व्यावहारिकता अधिक आढळते. +नर्मद आणि दलपतराम हे नंतरच्या अनेक कवींचे आदर्श आहेत. सवितानारायण, मणिलाल द्विवेदी, बालशंकर कंथारिया, कलापी इत्यादी सर्वांचा त्यांच्यावर प्रभाव असेल. या काळातील सर्वोत्कृष्ट कवी काठियावाडचे ठाकूर सुरसिंहजी गोहेल (इ.स. १८७४-१९१३) होते, जे 'कालापी' या टोपण नावाने कविता रचत असत. ते खरे कवीहृदयी व्यक्ती होते, ज्यांच्या प्रत्येक ओळीत भावनेची तीव्रता असते. मुक्त प्रेमाचा नैसर्गिक प्रवाह, निसर्गाचे वर्णन, मुक्त रोमँटिक चैतन्य कलापीच्या कवितेत आहे. 'कलापी नाही केकरव' हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. तो शैली आणि व्हेरिफिकेशनच्या क्षेत्रात नवीन प्रयोगांचा प्रवर्तक आहे. त्यांनी गुजराती भाषेतही अनेक 'गझल' लिहिल्या आहेत, ज्या 'गजलिस्तान' या संग्रहात संकलित केल्या आहेत. श्री.कंथारिया यांनी फारसी कवी हाफिजच्या गझलांचा गुजराती काव्य अनुवाद सादर केला आहे आणि इतर मुक्त लेखनही केले आहे. गुजराती कवितेला परंपरावादी प्रवृत्तींपासून मुक्त करून मुक्ताभिमुख प्रवृत्तीकडे नेण्यात या कवींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नरसिंगराव दिबेतिया, फरदुनजी मर्जबान, रामजी मेरबनजी मलबारी, हरिलाल ध्रुव आणि फ्रामजी खबरदार हे गुजरातीतील नंतरच्या रोमँटिक कवींमध्ये प्रमुख आहेत. कवी श्री. दिवेटिया व्यतिरिक्त, ते गुजराती साहित्याचे प्रख्यात अभ्यासक होते आणि त्यांनी बॉम्बे विद्यापीठात 'गुजराती भाषा आणि साहित्य' या विषयावर विल्सन फिलॉजिकल व्याख्याने दिली होती. काव्यक्षेत्रात त्यांच्यावर इंग्रजी रोमँटिक कवींचा विशेष प्रभाव आहे. खबरदारजींच्या कविता मुख्यतः देशभक्तीपर आणि तात्विक विषयांकडे झुकलेल्या आहेत. +  +श्रेणी:Pages using multiple image with auto scaled images +बलवंतराय, दामोदर खुशालदास बोराडकर, मणिशंकर रतनजी भट्ट आणि नानालाल यांच्यात रोमँटिक काव्याचा विकास आढळतो. या सर्व कवींवर पाश्चात्य काव्यशैलीचा प्रभाव आहे. या कवींमध्ये प्रमुख नाव आहे नाना लाल, जे गुजराती कवी दलपतराम यांचे पुत्र होते. कवी आणि नाटककार अशा दोन्ही रूपात त्यांनी विशेष कीर्ती मिळवली आहे. त्यांच्या रचना प्रबंध काव्य, खंड काव्य आणि मुक्तक काव्य या तिन्ही शैलींमध्ये आढळतात, ज्यात मुख्य 'कुरु क्षेत्र' महाकाव्य आहे. गुजराती भाषेतील मुक्त श्लोकाचा तो पहिला वापरकर्ता आहे. नव्या गुजराती कवितेवर तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि साहित्यिक बदलांचा मोठा प्रभाव पडला आहे. गांधीवादी कवींमध्ये सर्वोत्कृष्ट गो. के. ठाकूर आहेत, ज्यांनी नवीन विषयांच्या वापराबरोबरच अतुकांत छंद सारख्या प्रवाही श्लोक आणि व्यावहारिक भाषेचा वापर केला आहे. त्यांनी गुजराथी भाषेत अनेक सॉनेट (चतुर्भुज) लिहिले आहेत. उमाशंकर जोशी, रामनारायण पाठक, कृष्णलाल श्रीधरानी इत्यादी कवींवर ठाकूरांचा प्रभाव दिसून येईल. आधुनिक गुजराती कवींवर एकीकडे साम्यवादी विचारसरणीचा तर दुसरीकडे प्रतिमावादी कवींचा प्रभाव आहे. राजेंद्र शहा आणि दिनेश कोठारी हे प्रायोगिक शैलीचे प्रमुख गुजराती कवी आहेत, ज्यांनी भाषा, पद्य आणि कविता यांचे नवे प्रयोग केले आहेत. +गुजराती नाटक साहित्य विशेष समृद्ध नाही. नर्मदा शंकर यांनी 'शाकुंतल'चे भाषांतर केले आणि रणछोड भाई यांनी काही संस्कृत आणि इंग्रजी नाटकांचे भाषांतर केले. रणछोड भाईंनी अनेक मूळ पौराणिक आणि सामाजिक नाटकेही लिहिली. नंतरच्या इतर नाटककारांमध्ये दलपतराम, नवलराय, नानालाल आणि सर रमणभाई यांचा समावेश होतो. कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, चंद्रवदन मेहता आणि धनसुखलाल मेहता हे आधुनिक नाटककार आहेत ज्यांनी सामाजिक विषयांवर लेखन केले. इथे श्रीधरानी, उमाशंकर जोशी आणि बटूभाई उमरवाडिया यांनीही एकांकिका लिहिल्या आहेत. +गुजराती निबंध साहित्यातही तीच स्थिती आहे. पहिले निबंधकार नर्मद आहेत. नर्मदांच्या काळात गुजराती पत्रकारिता उदयास आली आणि नवलराय यांनी ‘गुजरात शीलक्षेत्र’चे प्रकाशन सुरू केले. त्यांनी टीका आणि निबंध क्षेत्रातही खूप काम केले. टीकात्मक आणि वैयक्तिक अभिव्यक्ती अशा दोन्ही प्रकारचे निबंध लिहिले जाऊ लागले, परंतु गुणात्मक परिपक्वतेच्या दृष्टीकोनातून केवळ आनंदशंकर बापूभाई ध्रुव, नरसिंहराव दिवेटिया, काका कालेलकर, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी, रामनारायण पाठक, केशवलाल कामदार आणि उमाशंकर जोशी यांच्याच कलाकृती लिहिल्या जाऊ शकतात. सूचित करणे. केशवलाल ध्रुव, मनसुखलाल झवेरी, उमाशंकर जोशी आणि डॉ. भोगीलाल संदेसरा यांनी समीक्षात्मक लेखांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्मरण आणि रेखाटनांच्या गुजराती लेखकांमध्ये, मुन्शी आणि त्यांच्या पत्नी लीलावती मुन्शी, गांधीवादी विचारवंत काका कालेलकर आणि गांधीजींचे अनन्य सहकारी महादेव भाई यांची गणना केली जाते. +गुजराती कथा तुलनेने समृद्ध आहे. कादंबरी साहित्याची सुरुवात श्री नंदशंकर तुळजाशंकर यांच्या 'करंगेलो' (1868) या कादंबरीपासून होते. महिपतराम, अनंतराम त्रिकमलाल आणि चुन्नीलाल वर्धमान यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांची परंपरा कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांपर्यंत पोहोचते. पृथ्वी वल्लभ, जय सोमनाथ, गुजरात नो नाथ, पाटण नी डोमिनियन, भगवान परशुराम, लोपामुद्रा, भगवान कौटिल्य ही त्यांची विस्तृत रचना आहेत. याआधी इच्छाराम सूर्यराम देसाई यांनीही या क्षेत्रात खूप नाव कमावले होते, त्यांचा प्रभाव मुन्शीजींवर स्पष्ट दिसतो. मुन्शीजींनी पौराणिक, ऐतिहासिक कादंबऱ्यांव्यतिरिक्त सामाजिक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. सामाजिक कादंबरी क्षेत्रात रमणलाल देसाई यांचे विशेष स्थान आहे. राष्ट्रीय चळवळीशी निगडित 'दिव्यचक्षू' आणि 'भरेला अग्नि' आणि भारतीय ग्रामीण जीवनातील समस्यांशी निगडित 'ग्रामलक्ष्मीकोन' या चार भागांत प्रकाशित झालेल्या त्यांच्या दोन कादंबऱ्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. झवेरचंद मेघानी, जे गुजराती लोककलेचेही तज्ञ होते, त्यांनी गुजरातचे लोकजीवन आणि लोककथा कादंबरीच्या रूपात मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. गोवर्धन राम त्रिपाठी, पन्नालाल पटेल आणि धुमकेतू यांनी इतर सामाजिक कादंबरीकारांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळवली आहे. वास्तववादी कादंबरीचा प्रभाव श्री.त्रिपाठी आणि इतर लेखकांवरही दिसून येईल. कल्पनेचा दुसरा भाग 'गोवळणी' या कथेच्या प्रकाशनाचा आहे असे मानले जाते. यानंतर विष्णुप्रसाद त्रिवेदी, अमृतलाल पंढियार आणि चंद्रशंकर पंड्या यांच्या अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. आधुनिक कथाकारांमध्ये मुन्शी, रमणलाल देसाई, गुणवंतराय आचार्य, धुमकेतू आणि गुलाबदास दलाल हे विशेष प्रसिद्ध आहेत. धूमकेतू आणि गुलाबदास ब्रोकर यांनी कथेचे तंत्रज्ञान अत्याधुनिक केले आहे. आजच्या गुजराती कथा आणि कविता, विशेषतः भारतीय समाजाच्या सर्व पैलूंना चिन्हांकित करून, भारतीय युग चेतनेला आवाज देण्यासाठी आपले योग्य योगदान देत आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2682.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aba046af127eeb047cd8cb64a07ea7b8a8df93f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2682.txt @@ -0,0 +1,2 @@ + गुजरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_27.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_27.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd52bd01c6a5cee7eee0e25fbeb8369eef55ae25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_27.txt @@ -0,0 +1,2 @@ + खुटाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2701.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce149775ca5506a604e5a4647363065b9cc50b4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2701.txt @@ -0,0 +1,55 @@ +गूड फ्रायडे (पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार) हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दुःखवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. +शुभवर्तमानानुसार, येशूला गेथसेमानेच्या बागेत त्याचा शिष्य जुडास इस्करिओट यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या रक्षकांनी अटक केली. यहूदाने (३० चांदीच्या नाण्या)च्या बदल्यात येशूचा विश्वासघात केला आणि मंदिराच्या रक्षकांना सांगितले की तो एकच व्यक्ती ज्याचे चुंबन घेईल तो त्यांना अटक करेल. येशूला अटक करण्यात आली आणि अण्णास, कयफाचा सासरा, तत्कालीन महायाजक याच्या घरी आणण्यात आले. तेथे त्याची चौकशी करण्यात आली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यानंतर त्याला महायाजक कैफाकडे पाठवण्यात आले, जिथे महासभा जमली होती. +अनेक साक्षीदारांनी येशूच्या विरोधात परस्परविरोधी विधाने दिली, ज्याला येशूने काहीही उत्तर दिले नाही. शेवटी मुख्य याजकाने येशूला पवित्र शपथ घेऊन उत्तर देण्यास सांगितले - "मी तुम्हाला देवाच्या नावाचे वचन देतो." मी तुम्हाला आज्ञा देतो. देवाचा पुत्र, तू एकटाच अभिषिक्त आहेस की नाही हे सांगण्यासाठी?” येशूने होकारार्थी उत्तर दिले, “तू म्हणालास आणि कालांतराने तुला मनुष्याच्या पुत्राला आकाशातील ढगांमध्ये दिसेल.” उजव्या हाताला बसलेला सर्वशक्तिमानाचा." मुख्य याजकाने येशूला ईश्वरनिंदा केल्याबद्दल दोषी ठरवले आणि येशूच्या खटल्यातील न्यायसभेच्या खटल्यात सर्वानुमते येशूला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली (मॅथ्यू २६:५७-६६). पीटरने देखील चौकशी केली तेव्हा त्याने तीन वेळा येशूला ओळखण्यास नकार दिला. येशूला आधीच माहीत होते की पेत्र त्याला तीन वेळा ओळखण्यास नकार देईल. येशूच्या दोन्ही सुनावणीसाठी न्यायसभेच्या चाचणीचा अहवाल पहा, त्यापैकी एक रात्री आणि दुसरी सकाळी झाली आणि अशा प्रकारे वेळेतील फरक गुड फ्रायडेच्या दिवसावर परिणाम करतो. +सकाळी संपूर्ण परिषद येशूला घेऊन रोमन गव्हर्नर पॉन्टियस पायलट याच्याकडे पोहोचली. त्याच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप करण्यात आला, त्याने सीझरच्या करांना विरोध केला आणि स्वतःला राजा घोषित केले (लूक २३:१-२) पायलटने यहूदी नेत्यांना त्याच्या कायद्यानुसार येशूला सोडवण्याची जबाबदारी दिली परंतु यहूदी नेत्यांनी सांगितले की रोमन त्यांना अंमलात आणू दिले नाही (जॉन १८:३१). +पायलटने येशूची चौकशी केली आणि उपस्थितांना सांगितले की येशूला शिक्षा करण्याचे कोणतेही कारण नाही. येशू गालीलचा मूळ रहिवासी आहे हे जाणून पायलटने हे प्रकरण गालीलचा राजा हेरोद याच्याकडे सोपवले, जो वल्हांडण सणासाठी जेरुसलेमला गेला होता. हेरोदाने येशूला प्रश्न विचारला पण त्याला उत्तर मिळाले नाही. हेरोदने येशूला पायलटकडे परत पाठवले. पायलटने असेंब्लीला सांगितले की त्याला किंवा हेरोदला येशूमध्ये काही दोष आढळला नाही; पायलटने ठरवले की येशूला चाबूक मारून सोडावे (लूक २३:३-१६). +रोममधील वल्हांडण सणाच्या वेळी, यहुद्यांच्या विनंतीनुसार कैद्याला सोडण्याची प्रथा होती. पायलटने लोकांना विचारले की त्यांना कोणाला सोडायचे आहे. मुख्य याजकाच्या सूचनेनुसार, लोकांनी सांगितले की त्यांना बंडखोरीच्या वेळी खून केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या बरब्बास सोडायचे आहे. पायलटने विचारले की ते येशूशी कसे वागतील, आणि त्यांनी मागणी केली, "त्याला वधस्तंभावर लटकवा" (मार्क १५:६-१४). ज्या दिवशी पायलटच्या पत्नीने येशूला स्वप्नात पाहिले होते, त्याच दिवशी तिने पायलटला सावध केले की ते येशूशी कसे वागतील. "या नीतिमान माणसाशी काहीही संबंध ठेवा" (मॅथ्यू २७:१९). +पायलटने येशूला चाबकाचे फटके मारून जमावासमोर सोडले. मुख्य पुजारी पिलातला एका नवीन आरोपाची माहिती देतो की येशू "देवाचा पुत्र असल्याचा दावा करतो" जेणेकरून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. यामुळे पिलात घाबरला आणि येशूला राजवाड्यात परत नेतो. ते कोठून आले हे त्यांना विचारतात (जॉन १९:१-९). +जमावासमोर शेवटच्या वेळी येताना, पायलटने येशूच्या निर्दोषत्वाची घोषणा केली आणि अध्यादेशात त्याची कोणतीही भूमिका नाही हे दाखवण्यासाठी त्याचे हात पाण्याने धुतले. अखेरीस, दंगल टाळण्यासाठी पायलटने येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी स्वाधीन केले (मॅथ्यू २७:२४-२६). या वाक्यात "नाझरेथचा येशू, यहुद्यांचा राजा" असे लिहिले आहे. सायरीनच्या सायमनच्या मदतीने, येशूने स्वतः त्याचा वधस्तंभ ज्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर खिळले होते तेथे नेले, हिब्रूमध्ये क्रॅनिअमची जागा किंवा "गोलगोथा". लॅटिनमध्ये कॅल्व्हरी म्हणतात. तेथे त्याला दोन गुन्हेगारांसह वधस्तंभावर खिळण्यात आले (जॉन १९:१७-२२). +येशूने वधस्तंभावर सहा तास छळ सहन केला. त्याच्या वधस्तंभावर चढवण्याच्या शेवटच्या तीन तासात, दुपारपासून ते दुपारी ३ पर्यंत संपूर्ण देश अंधारात होता. मोठ्याने ओरडून येशूचा मृत्यू झाला. आणि या मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. वधस्तंभाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका रोमन सैनिकाने घोषित केले, "खरोखर हा देवाचा पुत्र होता!" (मत्तय २७:४५-५४) +अरिमाथियाचा जोसेफ, न्यायसभेचा सदस्य, येशूचा गुप्त शिष्य, ज्याने येशूला या वाक्याला संमती दिली नाही, तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले (लूक 23:50-52). येशूचा आणखी एक गुप्त अनुयायी आणि निकोडेमस नावाच्या न्यायसभेच्या सदस्याने शंभर पाउंड वजनाच्या मसाल्यांचे मिश्रण आणले आणि ख्रिस्ताचे शरीर गुंडाळण्यास मदत केली (जॉन 19:39-40) पायलटने सेंच्युरियनला सांगितले की तो येशू आहे याची पुष्टी करतो. मृत (मार्क 15:44). येशू मेला असल्याची पुष्टी केली (मार्क 15:45). +अरिमथियाच्या जोसेफने येशूचे शरीर स्वच्छ मखमली आच्छादनात गुंडाळले आणि वधस्तंभाच्या जवळ असलेल्या एका बागेत खडकात कोरलेल्या त्याच्या नवीन थडग्यात (मॅथ्यू 27:59-60) त्याला पुरले. निकोडेमस (जॉन 3:1) देखील 75 पाउंड गंधरस आणि औषधाचे भांडे घेऊन आला आणि यहुदी दफन नियमांनुसार, त्याने त्यांना येशूच्या आच्छादनासह खाली ठेवले (जॉन 19:39-40). त्यांनी थडग्याच्या प्रवेशद्वारावर एक मोठा दगड ठेवून ते बंद केले (मॅथ्यू 27:60) मग ते घरी परतले आणि सूर्यास्तानंतर शब्बाथ सुरू झाल्यामुळे विश्रांती घेतली (लूक 23:54-56). तिसऱ्या दिवशी, रविवार, जो आता इस्टर संडे (किंवा भूतकाळ) म्हणून ओळखला जातो, मृत येशू उठला. या दिवशी कबीर परमात्मा जी येशूच्या रूपात कबरीतून बाहेर आले, जेणेकरून लोकांची देवावरील श्रद्धा कायम राहावी.[9] +रोमन कॅथोलिक चर्च गुड फ्रायडे हा उपवासाचा दिवस म्हणून पाळतो, तर चर्चच्या लॅटिन संस्कारांमध्ये एक पूर्ण जेवण (जरी ते नेहमीच्या जेवणापेक्षा कमी असते आणि त्यात मांसाऐवजी मासे असतात) आणि दोन चकल्या (एक स्नॅक, अगदी पूर्ण जेवणाच्या बरोबरीने दुप्पट रक्कम घेतली जाते. ज्या देशांमध्ये गुड फ्रायडेची सुट्टी नसते, तेथे व्यवसाय सहसा दुपारी ३ नंतर काही तासांसाठी बंद असतो. +रोमन प्रथेनुसार, पवित्र गुरुवारच्या संध्याकाळी लॉर्ड्स सपर नंतर, इस्टर पाळण्यापर्यंत कोणताही सामूहिक उत्सव साजरा केला जात नाही, जोपर्यंत व्हॅटिकन किंवा स्थानिक बिशपकडून एखाद्या गंभीर धार्मिक प्रकरणावर किंवा शोकप्रश्नावर विशेष सूट मिळत नाही. दिले गेले आहेत किंवा बाप्तिस्मा घेत आहेत (ज्यांना मृत्यूचा धोका आहे), प्रायश्चित्त आहेत किंवा मृत्यूला सामोरे जात आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्मरणार्थ कोणताही सण साजरा केला जात नाही आणि तो केवळ प्रभूच्या उत्कटतेच्या सेवेदरम्यान भक्तांमध्ये वाटला जातो, परंतु जे आजारपणामुळे या सेवेला उपस्थित राहू शकत नाहीत ते कोणत्याही वेळी करू शकतात. वेळ नंतर. करू शकता. +उपासनेची वेदी पूर्णपणे रिकामी राहते आणि तेथे काहीही ओलांडत नाही, मेणबत्त्या किंवा झगे राहत नाहीत. पारंपारिकपणे, इस्टर पाळण्याच्या काळात, पाण्याचा आशीर्वाद घेण्यासाठी संस्कारात्मक पात्रे रिकामी केली जातात. [१३] इस्टर वाजवू नये अशी प्रथा आहे. निरीक्षण कालावधी दरम्यान गुड फ्रायडे किंवा पवित्र शनिवारी घंटा. +परमेश्वराच्या उत्कटतेचा उत्सव साजरा करण्याची आदर्श वेळ दुपारी 3 आहे, परंतु ही वेळ पाद्री किंवा वरिष्ठ कारणांसाठी एक तासानंतर देखील निवडली जाऊ शकते. यावेळी पाळकांचा पोशाख लाल रंगाचा असतो. [१५] पूर्वी 1970 हा पोशाख काळा होता, फक्त कम्युनियन भाग जांभळा होता, आणि १९५५ पूर्वी संपूर्ण पोशाख काळा होता. +प्रार्थनेचे तीन भाग असतात: बायबल आणि धर्मग्रंथांचे वाचन, वधस्तंभाची पूजा आणि प्रभुभोजनात सहभाग. बायबलच्या मजकुराच्या पहिल्या भागामध्ये, जॉन किंवा गॉस्पेलमधील एकापेक्षा जास्त वाचक किंवा गायक, प्रभू येशूची स्तुती आणि प्रेमाची पुनरावृत्ती किंवा गायन यांचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्यात चर्च, पोप, पाद्री आणि चर्चमध्ये येणारे गृहस्थ, बाप्तिस्मा घेण्यास तयार असलेले, ख्रिश्चनांचे ऐक्य, ज्यू लोक, प्रभूवर विश्वास न ठेवणारे लोक अशा प्रार्थनांच्या मालिकेचा समावेश करतात. येशू ख्रिस्त, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. लोक, सार्वजनिक कार्यालयात काम करणारे आणि विशेषतः गरजू लोक. +गुड फ्रायडे सणाचा दुसरा टप्पा म्हणजे वधस्तंभाची उपासना, एक वधस्तंभ ज्यामध्ये विशेष पारंपारिक पद्धतीने येशूसाठी गाणी गायली जातात. जरी आवश्यक नसले तरी, मंडळी सहसा वेदीच्या जवळ होते, ज्यामध्ये सत्य आणि प्रामाणिकपणाने आदर व्यक्त केला जातो आणि विशेषतः जेव्हा प्रभू येशूसाठी प्रेमाची गाणी गायली जातात. +त्याचा तिसरा भाग पवित्र लॉर्ड्स सपर आहे, जो या उत्सवाचा अंतिम भाग आहे. याची सुरुवात आमच्या वडिलांपासून होते परंतु "ब्रेड ब्रेकिंग सेरेमनी" आणि त्याच्याशी संबंधित मंत्र "अग्नस डीईआय" सह. उच्चारला जात नाही. पवित्र गुरुवारच्या प्रार्थना सभेत अभिषेक केलेला प्रभुचा प्रसाद भक्तांमध्ये वाटला जातो. प्रार्थनेसह यज्ञपात्र. दारू पिण्याचा अधिकार देखील समाविष्ट होता परंतु प्रार्थनेचा हा विधी रद्द करण्यात आला. +त्यानंतर पाद्री आणि भक्त शांतपणे निघून जातात आणि निर्गमन वेदीवर कपडे काढून टाकले जातात, फक्त क्रॉस आणि वेदीच्या बाजूला दोन किंवा चार अगरबत्ती ठेवतात. +क्रॉसचे स्टेशन चर्चच्या आत किंवा बाहेर आहेत, नियोजित सेवांच्या डिफॉल्ट व्यतिरिक्त, आणि प्रार्थना दुपारी 3 वाजता होते, ज्याला थ्री अवर्स ऑफ सॉरो म्हणतात. माल्टा, इटली, फिलीपिन्स, पोर्तो रिको आणि स्पेनमध्ये, ख्रिस्ताच्या उत्कटतेचे चित्रण करणाऱ्या येशूच्या पुतळ्यांसह मिरवणूक काढली जाते. +पोलिश चर्चमध्ये येशूच्या थडग्याची एक प्रतिकृती प्रार्थना हॉलवर ठेवली जाते. अनेक भक्त रात्री अनेक तास त्याच्या थडग्याजवळ घालवतात, जिथे येशूच्या शरीराच्या जखमांचे चुंबन घेण्याची प्रथा आहे. येशूच्या थडग्यात असलेल्या आकाराच्या पुतळ्याला भक्त विशेषतः पवित्र शनिवारी भेट देतात. या थेट चित्रणात फुले, मेणबत्त्या, घड्याळातील देवदूतांचे पुतळे आणि कॅल्व्हरी पर्वतावरील तीन क्रॉस यांचा समावेश असू शकतो. प्रत्येक रहिवासी सर्वात कलात्मक आणि धार्मिक सुसंवाद सादर करण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये पारदर्शक कापडात गुंडाळून पवित्र सहभागिता दर्शविली जाते. +रोमन कॅथोलिक परंपरेत विशेष प्रार्थना, येशूने गुड फ्रायडेच्या दिवशी त्याच्या उत्कटतेच्या वेळी सहन केलेल्या यातना आणि अपमानासाठी सुधारणेच्या स्वरूपात समर्पण. किंवा मृत लाभार्थीसाठी याचिका, परंतु केलेल्या पापांसाठी प्रायश्चित करण्याच्या हेतूने समाविष्ट आहे. येशू विरुद्ध. राकोल्टा कॅथोलिक प्रार्थना पुस्तक (१८५४ च्या आदेशाद्वारे मंजूर आणि १८९८ मध्ये होली सी द्वारे प्रकाशित) अशा प्रार्थनांचा समावेश आहे, ज्यामध्ये सुधारणा म्हणून व्हर्जिन मेरीला केलेल्या प्रार्थनांचा समावेश आहे. +सुधारणेवर पोपच्या परिपत्रक Miseratismus Redemptor मध्ये, पोप पायस XI ने सुधारणा हे कॅथोलिकांचे येशू ख्रिस्ताचे कर्तव्य म्हटले आहे आणि "येशूवर झालेल्या आघातांची एक प्रकारची भरपाई म्हणून" आदराने ते समर्पित केले आहे. +पोप जॉन पॉल II यांनी सुधारणेचा उल्लेख "ज्या अथेनियन क्रॉसच्या बाजूला उभा राहण्याचा अखंड प्रयत्न आहे, ज्यावर परमेश्वराच्या पुत्राला सतत वधस्तंभावर खिळले जाते" असे म्हटले आहे. +रोमन कॅथोलिक चर्च ख्रिस्ताच्या उत्कटतेचा उत्सव साजरा करत असताना, पवित्र आठवड्याचे स्मरण गुड फ्रायडेला त्याच्या कळसावर पोहोचते. माल्टा आणि गोझोच्या आसपासच्या विविध गावांमध्ये मिरवणुकीसह सर्व चर्चमध्ये पवित्र संस्कार केले जातात. या उत्सवादरम्यान काही ठिकाणी उत्कटतेच्या कथांचे पठण केले जाते. त्यानंतर क्रॉसची पूजा केली जाते. गुड फ्रायडेच्या मिरवणुका बिरगु, बोरमाला, घक्सक, लुकवा, मोस्ता, नक्सर, पावला, कुर्मी, रबत, सेंगल्या, वेलेट्टा[२९], झेब्बुग (सीता रोहन) आणि झेजटुन येथे काढल्या जातात. गोझोमधील मिरवणुका नादुर, व्हिक्टोरिया (सेंट जॉर्ज आणि कॅथेड्रल), जाघरा आणि झेबुग, गोझो येथे होतील. +बायझँटाईन ख्रिश्चन (पूर्वेकडील ख्रिश्चन जे कॉन्स्टँटिनोपलच्या प्रथेचे पालन करतात: पूर्व धर्माभिमानी आणि ग्रीक कॅथलिक) या दिवसाला "पवित्र आणि महान शुक्रवार" किंवा फक्त 'महान फ्रायडे' म्हणून संबोधतात. +या बलिदानाशी निगडीत दुःख आणि वेदनांमुळे, पवित्र लिटर्जी (ख्रिश्चन प्रार्थनेची प्रथा) गुड फ्रायडेला कधीही साजरी केली जात नाही; घोषणेचा महान पर्व साजरा केला जातो तो दिवस वगळता, ज्याची तारीख 25 मार्च अशी निश्चित केली जाते, जे पारंपारिक ज्युलियन कॅलेंडरचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी, आधुनिक जॉर्जियन कॅलेंडरमध्ये 25 मार्च सध्या 7 एप्रिल रोजी येतो). अगदी शुक्रवारी देखील , पाळक यापुढे जांभळे किंवा लाल वस्त्र परिधान करत नाहीत जे महान लेंट दरम्यान नेहमीचे परिधान केले जात होते, परंतु त्याऐवजी काळा परिधान करतात. पश्चिमेत घडते, येथे नाही, त्याऐवजी चर्चचे सर्व बुरखे काळे केले जातात आणि हे असेपर्यंत चालू राहते. महान शनिवारी पवित्र लीटर्जी. +दिवसभर विशेष भजन गाऊन आणि धार्मिक धडे वाचून आणि येशूच्या मृत्यूशी संबंधित स्तुती गीते गाऊन भक्त या दिवसाचे स्मरण करतात. मौल्यवान दृश्य प्रतिमा आणि चिन्हे तसेच विशेष भजन हे या धार्मिक विधींचे लक्षणीय घटक आहेत. ऑर्थोडॉक्स विचारसरणीमध्ये, पवित्र आठवड्याचे कार्यक्रम हे केवळ भूतकाळातील घटनांचे वार्षिक स्मरणोत्सव नसतात, तर भक्त येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानात भाग घेतात. +या दिवसाचा प्रत्येक तास नवीन दुःख आणि रिडीमरच्या दुःखांसाठी प्रायश्चित करण्याचा एक नवीन प्रयत्न आहे. आणि या दुःखाची प्रतिध्वनी आपल्या प्रार्थनांमध्ये आधीच ऐकली गेली आहे, जी करुणेची शक्ती आणि आत्मा आणि तारणकर्त्याच्या दुःखासाठी करुणेची असीम खोली या दोन्हीमध्ये अद्वितीय आणि अतुलनीय आहे. गेथसेमानेच्या बागेपासून ते गोलगोथा येथील वधस्तंभापर्यंत रक्त आणि घामाने भिजलेल्या परमेश्वराच्या दुःखाचे संपूर्ण चित्र पवित्र चर्च भक्तांच्या डोळ्यांसमोर उलगडते. "पवित्र चर्च आम्हाला गोलगोथा येथे क्रॉसच्या पायथ्याशी आणते आणि तारणकर्त्याच्या जुलूमला प्रेक्षक म्हणून सादर करते" असा विचार करून आम्हाला भूतकाळात नेत आहे. +होली आणि महान फ्रायडे हा कडक उपवास म्हणून पाळला जातो आणि प्रौढ बायझंटाईन ख्रिश्चनांनी संपूर्ण दिवसभर सर्व खाण्यापिण्यापासून दूर राहावे अशी अपेक्षा असते, कारण त्यांच्या आरोग्याला सहन होत नाही. या पवित्र दिवशीना कोणाला अन्न दिले जाते आणिना आम्ही या यज्ञाच्या दिवशी काहीही खा. जर एखादी व्यक्ती असमर्थ असेल किंवा खूप म्हातारी झाली असेल, उपवास करू शकत नसेल तर त्याला सूर्यास्तानंतर भाकरी आणि पाणी दिले जाऊ शकते. अशा प्रकारे आम्ही पवित्र देवदूतांच्या आदेशाच्या जवळ आलो, महान फ्रायडेला जेवू नये. +पवित्र आणि महान फ्रायडेची बायझंटाईन ख्रिश्चन प्रथा, औपचारिकपणे 'द ऑर्डर ऑफ द होली अॅण्ड सेव्हिंग पॅशन ऑफ आवर लॉर्ड जिझस क्राइस्ट' गुरुवारी रात्री 'माटेन्स ऑफ द ट्वेल्व्ह पॅशन गॉस्पेल' ने सुरू होते. सर्वत्र विखुरलेल्या या चर्च पूजेच्या सेवा चारही धार्मिक शिकवणींतील बारा वाचन आहेत जे शेवटच्या रात्रीचे जेवण आणि येशूच्या वधस्तंभापर्यंतच्या घटनांचे स्मरण करतात. या बारा वाचनांपैकी पहिले वाचन हे वर्षातील सर्वात मोठे धार्मिक वाचन आहे. सहाव्या प्रवचनाच्या वाचनापूर्वी, ज्यात येशूला वधस्तंभावर खिळले गेल्याची कथा सांगितली जाते; मेणबत्त्या आणि अगरबत्तीसह एक मोठा क्रॉस, पाळक पवित्र स्थानातून बाहेर काढतात. हे बोगद्याच्या मध्यभागी (जेथे सर्व भक्त जमतात) स्थापित केले आहे, त्यावर येशूच्या शरीराचे (सोम किंवा कॉर्पस) द्विमितीय पेंट केलेले चिन्ह चिकटवले आहे. जसजसा क्रॉस वर केला जातो तसतसे पाद्री किंवा गायक एक विशेष पठण गातात. +{आज जो पृथ्वीला पाण्यावर टांगतो; वधस्तंभावर लटकणे (तीन वेळा) +जो देवदूतांचा राजा आहे त्याला काटेरी मुकुटाने शोभले आहे. +ज्याने स्वर्ग ढगांनी लपेटला आहे, तो उपहासाच्या जांभळ्या रंगाने लपेटलेला आहे. +ज्याने आदामला जॉर्डनमध्ये मुक्त केले त्याच्या चेहऱ्यावर आघात झाला. +चर्चच्या वराच्या नखेला छेद देण्यात आला आहे. +व्हर्जिनचा मुलगा भाला आहे. +हे येशू, आम्ही तुमच्या उत्कटतेचा (तीन वेळा) सन्मान करतो. +आम्हाला तुमच्या तेजस्वी पुनरुत्थानाचा मार्ग देखील दाखवा.} +सेवेदरम्यान, सर्व उभे राहून वधस्तंभावर लटकलेल्या येशूच्या पायांचे चुंबन घेतात. अभिषेक झाल्यानंतर, चर्चच्या मध्यभागी क्रॉसखाली उभ्या असलेल्या गायकांनी 'द वाईज थीफ' हे छोटे, भजन स्तोत्र गायले आहे. सेवा पहिल्या तासासह संपत नाही, जसे की सामान्यतः केस असते, परंतु पाळकांकडून विशेष डिसमिससह. +दुस-या दिवशी शुक्रवारी, सर्वजण पुन्हा उत्तम तासाच्या प्रार्थनेसाठी एकत्र येतात, काही तासांचा विशेष विस्तारित उत्सव (पहिला तास, तिसरा तास, सहावा तास, नववा तास आणि टायपिका यासह) बायबल वाचनाच्या (जुन्या आदेशांसह) , पत्रे आणि धार्मिक शिकवणी) आणि प्रत्येक तासाला त्यागाची स्तुती केली जाते (काही भाग आदल्या रात्रीची पुनरावृत्ती आहेत) ही सेवा काही प्रमाणात अधिक उत्सवपूर्ण आहे आणि तिचे "श्रेष्ठ" नाव या दोन्ही तथ्यांवरून प्राप्त झाले आहे. मानवजातीच्या उद्धारासाठी आपला विनम्र बलिदान देणाऱ्या येशू राजाच्या स्मरणार्थ घंटाना नेहमीपेक्षा अधिक गांभीर्याने पाळली जायची आणि या सेवेला पूर्वी महाराज आणि त्यांचे दरबारी उपस्थित होते. +दुपारी ३ वाजता वेव्हस्पर्स क्रॉस ऑफ द ओथच्या स्मरणार्थ टेकिंग-डाउन फ्रॉम द क्रॉससाठी एकत्र येतात. हे शास्त्र चार शुभवर्तमानातील एक मालिका आहे. सेवेदरम्यान, मजकूराच्या वेळी जोसेफच्या अरेमेथियाच्या वर्णनाप्रमाणे, येशूचे शरीर (सोमा) क्रॉसवरून काढून पवित्र वेदीवर आणले जाते, मखमली आच्छादनात गुंडाळले जाते. सेवेच्या समारोपाच्या वेळी, येशूच्या समाधीचे प्रतिनिधित्व करणारा एक समाधी किंवा 'वक्र पत्र' (येशूच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या चित्रासह भरतकाम केलेले कापड) मिरवणुकीसोबत चर्चच्या मध्यभागी असलेल्या टेबलवर आणले जाते. ; हे सहसा फुलांच्या गुच्छांनी सजवले जाते. कबर स्वतःच, अंत्यसंस्काराच्या आच्छादनात गुंडाळलेल्या येशूच्या शरीराचे प्रतिनिधित्व करते. त्यानंतर पुजारी सर्वांना प्रवचन देतात आणि सर्वजण पुढे जाऊन समाधीचा आदर करतात. स्लाव्हिक रीतिरिवाजानुसार, संध्याकाळच्या उपासनेनंतर, प्रार्थना म्हणजे लोगोथेटच्या शिमोन आणि पवित्र थियोटोकोसच्या तणांनी दिलेली आपल्या प्रभूची वधस्तंभाची प्रार्थना - एक विशेष धार्मिक विधी. + +शुक्रवारी रात्री, पवित्र आणि महान शनिवारच्या मध्यरात्री चर्च पूजेसाठी, 'द लॅमेंटेशन अॅट द टॉम्ब' (एपीटाफिओस थ्रेनोस) म्हणून ओळखला जाणारा एक अनोखा कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये कबरीवर शोक व्यक्त केला जातो. या घटनेला कधीकधी जेरुसलेमची मध्यरात्री उपासना म्हणतात. चर्चच्या मध्यवर्ती भागात असलेल्या येशूच्या थडग्याभोवती बहुतेक कार्यक्रम घडतात. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एन्कोमिया किंवा स्तोत्र पूजन, स्तोत्र 119च्या श्लोकांमधून काढलेले (जे बायबलच्या सर्वात लांब स्तोत्रांपैकी सर्वात मोठे देखील आहे) आणि पाद्रींनी पाठवले. महान गॉड स्तुतीच्या शेवटी, जेव्हा त्रिसागिन गायले जाते, तेव्हा समाधी चर्चच्या आतील आणि बाहेरून मिरवणुकीत नेली जाते आणि नंतर थडग्याकडे परत येते. समाधीच्या दारात काही मंडळी; कमर पातळीच्या वर ठेवण्याच्या सरावामुळे बहुतेक विश्वासणारे चर्चमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते येशूच्या मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे प्रतीक बनतात. +1662च्या सामान्य प्रार्थनेच्या पुस्तकात गुड फ्रायडेच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या कोणत्याही विशिष्ट विधींचे वर्णन केले जात नाही, परंतु स्थानिक कायद्याने समारंभ वेगळे करण्याचे फर्मान काढले, ज्यामध्ये क्रॉसचे सात अंतिम शब्द आणि तीन तासांचे स्तोत्र समाविष्ट होते. माजी उच्च मतदारांचा समारंभ (पॅरिशच्या उच्च चर्चमध्ये सुरक्षित केलेला संस्कार वापरून) आणि इव्हेंसांग. आजच्या रोमन कॅथलिक चर्चमध्ये घडणाऱ्या गुड फ्रायडेच्या पुनर्रचित स्वरूपांचे स्मरण करण्यासाठी, तसेच इंग्लंडच्या हेन्रिकनचे प्रमुख असलेल्या भजनाचा सन्मान करण्यासाठी अलीकडच्या काळात प्रार्थना पुस्तकांच्या आणि पर्यायी कार्यक्रमांच्या पुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या पुन्हा केल्या गेल्या आहेत. , एडवर्डियन आणि एलिझाबेथन सुधारणा, क्रॉसकडे पुढे जाण्यासह. +अनेक प्रोटेस्टंट समुदाय देखील या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करतात. 16व्या ते 20व्या शतकापर्यंत जर्मन लुथेरन परंपरेत हा सर्वात महत्त्वाचा सण होता. ल्युथेरनियममध्ये गुड फ्रायडेच्या पवित्र कम्युनियनच्या उत्सवावर कोणतेही निर्बंध नव्हते, उलटपक्षी, तो पवित्र कम्युनियन प्राप्त करण्याचा मुख्य दिवस होता आणि उत्सवाचा मुख्य जोर म्हणजे सेंट मॅथ्यूचे विशेष संगीत. लुथेरन जॉन सेबॅस्टियन बाख. पैशाचे आयोजन. 20 व्या शतकाच्या मध्यभागी, गुड फ्रायडेच्या दिवशी होली कम्युनियनमधून लुथेरन लीटर्जी काढून टाकण्यात आली होती, गुड फ्रायडेला होली कम्युनियन साजरे केले जाऊ शकत नव्हते, परंतु त्याऐवजी ते मोंडी गुरुवारी आयोजित केले जाऊ शकते. काहीही असो, लुथरन चर्च-मिसुरी सिनोड त्याच्या अधिकृत सेवा पुस्तक, लुथरन सर्व्हिस बुकमध्ये गुड फ्रायडेला युकेरिस्टला सादर करण्याची परवानगी देते. मोरावियन लोक गुड फ्रायडेला प्रिय मेजवानी साजरे करतात कारण ही पवित्र मेजवानी मोंडी गुरुवारी आयोजित केली जाते. मेथडिस्ट चर्च देखील क्रॉसच्या शेवटच्या सात शब्दांवर आधारित पूजेसह गुड फ्रायडेचे स्मरणोत्सव पाळतात. गुड फ्रायडे आणि बलिदान शुक्रवार ऐवजी बुधवारी साजरे करणे, जे वल्हांडण कोकऱ्याच्या ज्यू बलिदानाशी एकरूप आहे (ज्याला ख्रिस्ती ख्रिस्ताच्या जुन्या करारात संदर्भित करतात). जर बुधवारी येशूच्या बलिदानाचा उत्सव साजरा केला गेला असता, तर येशू तीन दिवस आणि तीन रात्री थडग्यात ('पृथ्वीच्या छातीत') पर्शियन लोकांना म्हणत असे. मृत्यूचा दिवस शुक्रवार म्हणून पाळल्याने, तो दोन रात्री आणि एक दिवस थडग्यात राहील (मॅथ्यू 12:40) +बर्मुडा, ब्राझील, कॅनडा, चिली, कोलंबिया, कोस्टा रिका, पेरू, फिलीपिन्स, मेक्सिको, व्हेनेझुएला, कॅरिबियन देश, जर्मनी, माल्टा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड यासारखे अनेक देश जेथे ख्रिश्चन परंपरा काटेकोरपणे पाळल्या जातात आणि महान ब्रिटनमध्ये हा दिवस सार्वजनिक किंवा फेडरल सुट्टी म्हणून पाळला जातो. +सिंगापूर सारख्या अनेक इंग्रजी भाषिक देशांमध्ये, बहुतेक दुकाने बंद आहेत आणि काही जाहिराती दूरदर्शन आणि रेडिओ प्रसारणातून काढून टाकल्या जातात. +कॅनडात, बँका आणि सरकार (सर्व स्तरावर) आणि सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय बहुतेक धोरण क्षेत्रातील व्यवसायांसह बंद आहेत, क्वेबेकचा अपवाद वगळता जेथे फक्त सरकारी कार्यालये आणि शाळा बंद आहेत परंतु बहुतेक धोरण क्षेत्र. व्यवसाय (बँकाव्यतिरिक्त) उघडे राहा. +हाँगकाँगमध्ये सार्वजनिक सणांसाठी सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि सरकारी कार्यालये बंद आहेत. गुड फ्रायडे हा युनायटेड स्टेट्समधील फेडरल स्तरावर राष्ट्रीय सण नसला तरी, वैयक्तिक राज्ये आणि नगरपालिका सुट्टी साजरी करू शकतात. खाजगी व्यवसाय आणि इतर काही संस्था त्यांच्या पसंतीनुसार गुड फ्रायडेसाठी बंद होऊ शकतात किंवा नसतील. गुड फ्रायडेला शेअर बाजार बंद असतो. काहीही असो, गुड फ्रायडेला बहुतांश व्यवसाय खुले असतात. धर्मनिरपेक्षतेचे प्राबल्य असल्यामुळे काही सरकारी शाळा योगायोगाने 'स्प्रिंग ब्रेक' म्हणून सुट्टी पाळू शकतात. पोस्टल सेवा खुली राहते आणि फेडरल सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या बँका गुड फ्रायडेच्या दिवशी कामकाज थांबवत नाहीत. +आयर्लंड, मुख्यतः कॅथलिक देश, गुड फ्रायडेला विकल्या जाणाऱ्या सर्व अल्कोहोलवर बंदी घालते. या दिवशी बँका आणि सरकारी संस्था बंद असतात पण ही सरकारी बँक सुट्टी (सरकारी सुट्टी) नसते, त्यामुळे अनेक कार्यालये आणि इतर कामाची ठिकाणे खुली असतात. आणि आयर्लंडमधील सर्व पब आणि अनेक रेस्टॉरंट्स या दिवशी बंद आहेत - या प्रकरणात ते ख्रिसमस डे सारखेच आहे. धर्मनिरपेक्ष व्यापाऱ्यांनी धार्मिक सणांना त्यांच्या कमाईच्या तोट्याशी जोडल्यामुळे ही परंपरा अलीकडेच टीकेच्या अधीन आहे. +जर्मनीमध्ये, या दिवशी सार्वजनिक नृत्यांचा समावेश असलेले थिएटर प्रदर्शन आणि कार्यक्रम बेकायदेशीर मानले जातात (जरी हे निर्बंध शिथिलपणे लागू केले गेले आहेत); अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या या दिवशी धार्मिक विधी दाखवतात तरीही सिनेमा आणि दूरदर्शनवर परिणाम होत नाही. गेल्या दशकात, गैर-ख्रिश्चनांवर या नियमांच्या कडक अंमलबजावणीलाही तीव्र विरोध झाला. दक्षिण आफ्रिकेत, या दिवशी सरकार व्यवसाय उघडते आणि मनोरंजन केंद्रे चालवते (जसे ख्रिसमसच्या दिवशी होते). या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळा आणि काही विशेष व्यवसाय कायद्यानुसार बंद असतात. दारू विकणे आणि खरेदी करण्यास मनाई आहे. भारतात, गुड फ्रायडे ही केंद्रीय सुट्टी तसेच राज्य सुट्टी असते, जरी शेअर बाजार सामान्यतः बंद असतात. आसाम, गोवा आणि केरळ सारखी काही राज्ये, ज्यात ख्रिश्चन लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे, बहुसंख्य नसतानाही (जेथे ख्रिश्चनांची संख्या जास्त आहे इतर व्यवसाय देखील बंद आहेत) परंतु उर्वरित देशात, बहुतेक व्यवसाय चांगले आहे. शुक्रवारी उघडा. गुड फ्रायडेला बहुतांश शाळा बंद असतात. मुस्लिम बहुसंख्य इंडोनेशियामध्ये, गुड फ्रायडे ही राष्ट्रीय सुट्टी आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी सर्व सरकारी कार्यालये, शाळा, काही विशेष व्यवसाय कायद्याने बंद असतात आणि अनेक वृत्तपत्रे या दिवशी प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतात. सिंगापूरमध्ये आणि मलेशियातील साबा आणि सारवाक राज्यांमध्ये ही अधिकृत सुट्टी मानली जाते. पूर्व ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी कडक उपवास पाळतात, तर रोमन कॅथोलिक चर्च या दिवशी आणि ऍश बुधवारी उपवास आणि त्याग पाळतात. +अनेक इंग्रजी भाषिक देशांमध्ये या दिवशी गरम गोड रोट्या खाल्ल्या जातात. बर्म्युडामध्ये पतंग उडवले जातात. अनेकदा हे पतंग लाकूड, रंगीत टिश्यू पेपर, गोंद आणि तार यांच्या मदतीने हाताने बनवले जातात. पतंगाचा आकार आणि लाकडाचा वापर हे क्रॉसचे प्रतीक आहे ज्यावर येशू मरण पावला. तसेच, आकाशात उडणारा पतंग त्याच्या स्वर्गारोहणाचे प्रतीक आहे. पारंपारिकपणे, रोमन कॅथलिक प्रत्येक शुक्रवारी तपश्चर्येचा भाग म्हणून मांस खाणे टाळतात. आजकाल हा नियम फक्त चालिसा शुक्रवारच्या वेळी पाळला जातो; वर्षाच्या दुसऱ्या शुक्रवारी तपश्चर्येच्या इतर पद्धतींचा अवलंब केला जातो, उदाहरणार्थ अतिरिक्त प्रार्थना. आधुनिक परंपरेप्रमाणे, बरेच रोमन कॅथलिक (आणि इतर ख्रिश्चन वर्गाचे सदस्य) गुड फ्रायडेला भाज्या आणि मासे खातात. गुड फ्रायडे रोजी यूकेमध्ये घोड्यांची शर्यत नाही, जरी 2008 मध्ये प्रथमच या दिवशी जुगाराची घरे उघडली गेली. बीबीसीने अनेक वर्षांपासून रेडिओ 4 वर सकाळी ७ वाजता गुड फ्रायडेची बातमी प्रसारित केली आहे, ज्याची सुरुवात वॅट्सच्या भजन 'व्हेन आय सर्व्हे द वंडर्स क्रॉस' या श्लोकाने होते. +गुड फ्रायडे हा इस्टरच्या आधीचा शुक्रवार आहे, जो पूर्व ख्रिश्चन आणि पाश्चात्य ख्रिश्चन धर्मात वेगळ्या प्रकारे मोजला जातो. (तपशीलवार कॉम्प्युटस पहा) इस्टर हा पास्कल पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी येतो, जो पौर्णिमा 21 मार्च रोजी किंवा नंतर येतो. पाश्चात्य गणना जॉर्जियन कॅलेंडर वापरतात, तर पूर्व गणना ज्युलियन कॅलेंडर वापरतात, ज्याची 21 मार्च जॉर्जियन कॅलेंडरच्या 3 एप्रिलशी संबंधित आहे. पौर्णिमेची तारीख ठरवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीही आहेत. इस्टर तारखांची गणना करण्याचे नियम पहा (दक्षिणी ऑस्ट्रेलियाची खगोलशास्त्रीय संस्था). +पूर्व ख्रिश्चन धर्मात, ज्युलियन कॅलेंडरनुसार इस्टर 20 मार्च ते 25 एप्रिल दरम्यान येऊ शकतो (अशा प्रकारे जॉर्जियन कॅलेंडरमध्ये 4 एप्रिल ते 8 मे दरम्यान; 1900 आणि 2099 या कालावधीत), म्हणून गुड फ्रायडे 20 मार्च ते 23 एप्रिल. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_272.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd20b2f278e69a90cdc6318233e87056581cfc40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_272.txt @@ -0,0 +1 @@ +खेरी हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2731.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98996378f014df2599f5937bfe5891b9f0eecea5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2731.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुड्डेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2735.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..224a2d1edfcb7896bdb15c44cc6392ab26c443f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2735.txt @@ -0,0 +1 @@ +गुढा मालानी विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात असून बारमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2741.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9dbf94ce2cdb4c4ad933d22f7cc0b8298665431 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2741.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुढे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे. झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे माहेर तांबे घराणे हे मुळ ह्या गावचे होते. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2754.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f94f75a9f4a3f757b120a2146176add8957e0f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2754.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +महाराणी गुणवंतीबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या. या इंगळे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांची इ.स. १६५७ मध्ये विवाह झाला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2755.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e6392dca93d2b785a2086372e97338d6b33623d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2755.txt @@ -0,0 +1,12 @@ +मालाची गुणवत्ता  +मालाच्या म्हणजे बनवलेल्या वस्तूच्या (किंवा दिलेल्या सेवेच्या) प्रतीचे मोजमाप.वस्तू जरी चांगली बनवलेली असेल तरी त्याची गुणवत्ता ही ग्राहकच ठरवत असतो.कारखान्यात ज्या वस्तू ( माल ) बनविला जातो, तो विशिष्ट प्रक्रियेतून जात असतो. ही प्रक्रिया लिहून त्या प्रमाणे जर माल बनवला तर त्या मध्ये शिरणारे नको असलेले वस्तूवस्तूंमधले फरक कमी करता येतात. त्या साठी प्रकियेचे प्रमाणीकरण करणे ही पहिली पायरी. दुसरे म्हणजे प्रक्रियेचे प्रशिक्षण.ज्या व्यक्ती ती प्रक्रिया हाताळत असतात त्यांना त्याचे प्रशिक्षण देणे फार जरूर असते.  +माल बनत असताना त्यात काही दोष किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या जिथे निर्माण झाल्या तेथेच पकडल्या जाणे फार महत्त्वाचे. उशीरा पकडून चालणार नाही.तसे झाल्यास फार कष्ट घेऊन त्या मालावर पुन्हा काम करावे लागून ते फार खर्चिक होते.त्यासाठी बऱ्याच ठिकाणी त्रुटी होणारच नाही याची योजना करावी लागते.  +बऱ्याच वेळेस एक गट त्या प्रक्रियेत कोणते दोष येऊ शकतील आणि त्यावर काय उपाय योजना करता येथील याचा अभ्यास आधीच करतो.त्या मुळे बऱ्याच गोष्टी आधीच निदर्शनाला येतात आणि त्यावर उपाययोजना सुद्धा  करता येते.  +वस्तू बनवतानाच चांगली बनते आहे ना? त्या मध्ये काही वसयवस्तूंमध्ये फरक तर होत नाही ना? या साठी संख्याशास्त्रीय नियमांचा प्रक्रिया नियंत्रित करण्या साठी उपयोग केला जातो. +मालाची गुणवत्ता माल बनवतानाच त्यात आली  पाहिजे. माल बनवून झाल्या नंतर, तो तपासून त्यात गुणवत्ता घालता येत नाही.  +थोडक्यात, +मालाच्या गुणवत्तेसाठी खालील पायऱ्या महत्त्वाच्या आहेत , +१.ग्राहकाला काय पाहिजे ते समजून घेणे.  +२.माल प्रमाणित प्रक्रियेतूनच तयार करणे.  +३.माल बनत असतानाच तो बरोबर बनत आहेना याची देखरेख ठेवणे  +४.वस्तूं मध्ये कमीत कमी फरक असावा या साठी  संख्याशास्त्रीय नियमांचा प्रक्रिया नियंत्रित करण्या साठी उपयोग करणे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2775.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfd7c56b462863172bd8cd574bd00af8f6bd73f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2775.txt @@ -0,0 +1,3 @@ +गणितात, गुणोत्तर दाखवते की एका संख्येत दुसरी संख्या किती वेळा असते. उदाहरणार्थ, जर फळाच्या एका भांड्यात आठ संत्री आणि सहा लिंबू असतील, तर संत्र्याचे लिंबूचे गुणोत्तर आठ ते सहा आहे (म्हणजे, ८:६, जे गुणोत्तर ४:३ च्या समतुल्य आहे). त्याचप्रमाणे, लिंबू आणि संत्र्याचे गुणोत्तर ६:८ (किंवा ३:४) आणि संत्र्याचे एकूण फळांचे प्रमाण ८:१४ (किंवा ४:७) आहे. +गुणोत्तरातील संख्या कोणत्याही प्रकारची असू शकतात, जसे की लोक किंवा वस्तूंची संख्या किंवा लांबी, वजन, वेळ इ.चे मोजमाप. बहुतेक संदर्भांमध्ये, दोन्ही संख्या सकारात्मक असण्यास प्रतिबंधित आहेत. गुणोत्तर एकतर दोन्ही घटक संख्या देऊन, "a ते b" किंवा "a:b" असे लिहून किंवा फक्त त्यांच्या भागाचे मूल्य देऊन निर्दिष्ट केले जाऊ शकते. (a/b). समान गुणोत्तर समान गुणोत्तरांशी संबंधित आहेत. दोन गुणोत्तरांची समानता व्यक्त करणाऱ्या विधानाला प्रमाण म्हणतात. +परिणामी, गुणोत्तर हा संख्यांची क्रमबद्ध जोडी, अंशातील पहिली संख्या असलेला अपूर्णांक आणि भाजकातील दुसरा, किंवा या अपूर्णांकाने दर्शविलेले मूल्य मानले जाऊ शकते. (शून्य नसलेल्या) नैसर्गिक संख्यांद्वारे दिलेले गणांचे गुणोत्तर परिमेय संख्या आहेत आणि कधीकधी नैसर्गिक संख्या असू शकतात. जेव्हा दोन परिमाण एकाच एककाने मोजले जातात, जसे की बऱ्याचदा घडते, तेव्हा त्यांचे गुणोत्तर ही परिमाणहीन संख्या असते. वेगवेगळ्या एककांनी मोजल्या जाणाऱ्या दोन प्रमाणांच्या भागाला दर म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2782.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..648353424fb306f6ff502b4bba26107de9eae952 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2782.txt @@ -0,0 +1,4 @@ +"गुदद्वार" हे शरीराच्या भागातील बाहेरच्या बाजूकडील हे मलद्वार आहे. यावर नियंत्रण हे पिंगटल स्नायुद्वारे केले जाते. या शब्दाचा वापर हा अश्लिल भाषेत केला जातो. +मानवी गुदद्वार हे दोघी नितंबाच्या मध्यभागी असते. प्राण्यांचे गुदद्वार हे पिशवी सारखे असते. यात गृह्य भागातील केसांची वाढ सुरू झाल्यावर गुदद्वाराच्या भोवती केसांची वाढ होण्यास सुरुवात होते. आरोग्य शास्त्रात गुदद्वाराच्या आरोग्या विषयी महत्त्व आहे. +गुदद्वाराला होणाऱ्या रोगांत गुदद्वारातील कर्करोग, बाऊची इत्यादी रोगावर वैद्यकीय इलाज केल्यास नक्कीच फायदा होतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2800.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2800.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d2f519bab0693588e77050938a0f97504ed98fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2800.txt @@ -0,0 +1,15 @@ +गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज +जात ही अपरिवर्तनीय असून प्रत्येक माणूस जातीने व कर्माने बद्ध असतो. ¹ भारतीय चार्तुःवर्ण रचनेत प्रत्येक जातील विशीष्ठ असा व्यवसाय नेमुण दिलेला आहे. इतर व्यवसाय करण्यासारखी अनुकूल परिस्थिती जरी असली तरी प्रचलित चार्तुःवर्ण रचने कडून व जाती मधून सुद्धा संमती मिळणे अवघड गोष्ट होती. वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीत चार स्तर निश्चित स्वरूपात होते. ब्राम्हण या उतरंडीत सर्वात वरच्या स्थानावर होते. त्यांना मिळणारा मान, सवलती व अधिकाड़ याच्या अनुषंगाने हे स्थान अबाधीत राहिल याची पुरेपुर काळजी त्यांनी घेतलेली दिसून येत. वर्ण व्यवस्थेच्या उतरंडीच्या पुर्नरचनेची शक्यताच नसल्याने त्याच्यात बदल होणे शक्य नव्हते. यातील काही वर्णांना कर्माच्या आधारावर सर्वात कनिष्ठ स्तरावर स्थानांतर करण्यात आले. परंतु कनिष्ठ स्तरातील शुद्रांना यातुन सुटका होणे शक्य नव्हते त्यातच वर्ण व्यवस्थेची सांगड व्यवसायाशी घातल्यामुळे विशिष्ठ जातीच्या लोकांनी विशिष्ठी व्यवसाय करणे कायम स्वरूपाचे झाले. त्यातच एका जातीने दुस-या जातीचे काम उचलणे म्हणजे कमीपणाचे आहे. असे मानुन जाती व्यवस्थेला बळकटी देण्यात आली. +सत्तांतराच्या काळात विविध शासकांनी वर्ण व्यवस्थेला विरोध केला नाही. मुस्लिम शासकांनि वर्णव्यवस्थेच्या सुधारणेसाठी लक्ष्य न देता धर्मांतराच्या माध्यमातुन आपली संस्कृती रुजवणेचा प्रयत्न केला. तसेच नंतरच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते व ब्रिटिश अधिकारी यांनी भारतीय जातीव्यवस्था, हिंदुधर्म यांचा अभ्यास केला जरूर परंतु त्यामागील त्यांचा प्रमुख उद्देश प्रशासकीय गरज हाच होता. भारतीय समाजजीवनाच्या अनाकलनामुळे अत्यंत चुकीची गृहीतके सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश अधिका-यांनी मनामध्ये बाळगल्यामुळे भटक्या विमुक्तांना याची फळे भोगावी लागली. ब्रिटिशांनी भटक्या विमुक्तांच्या सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासावरून अनेक चुकीचे निष्कर्ष काढले. त्याचा परिणामी गुन्हेगार जमातीच्या कायद्याची रचना करण्यात आली. ब्रिटिश राज्यकर्ते व अधिकारी यांच्या मते भारतात जात आणि व्यवसाय या दोन्ही एकच गोष्टी आहेत. सुताराचा मुलगा सुतार व सोनाराचा मुलगा सोनार असतो आणि शतकानुशतकांपासून त्यांचा तोच व्यवसाय राहतो. धंदेवाईक गुन्हेगारांचा संदर्भात ही सज्ञा विचारात घेतली तर एक गोष्ट स्पष्ट होते की ज्या जमातीचे सदस्य पुरातन काळापासून गुन्हेगार आहेत, ते आपल्या जातीचा उपयोग गुन्हे करण्यासाठीच करतात. युरोपियन राज्यकर्त्यांनी जिप्सींसारख्या जमातींबद्दल कायदे करतांना असे म्हटले होते कि, “बदक हे बदकच असल्याने ते पाण्यातच जाणार. गुन्हेगार जमातीत जन्मलेली व्यक्ती ही गुन्हेगारच होणार” +संस्थानिक व ब्रिटिश यांच्या सत्ता संघर्षा मध्ये भटक्या विमुक्तांनी स्वाभाविकपणे संस्थानिकांच्या बाजुने आपली ताकद लावली. संस्थानिक पुर्वापार विविध जमातींचा वापर दहशत माजविण्यासाठी करत असत. संस्थानिकांच्यावरील ब्रिटिशांच्या वर्चस्वानंतर उमाजी नाईकांचे बंड, 1857च्या उठावांच्या मध्ये भटक्या जमातींचा वापर करण्यात आला. +सशस्त्र जमातींच्या टोळ्यांचा होणारा उपद्रव लक्ष्यात येताच, ब्रिटिश सरकार या जमातींच्या बाबतीत कायम स्वरूपी उपाययोजनेचा विचार करू लागले. या उपायांचाच एक भाग म्हणून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारतातील शस्त्रात्र बंदीचा कायदा, 1871चा गुन्हेगार जमातीचा कायदा हे कायदे पास केले. नंतरच्या काळात 1908, 1911, 1924 असे गुन्हेगार जमाती कायदे करण्यात आले. वडार जमातीस 1912 साली मध्यप्रांतात तर 1929 साली संपूर्ण राज्यात गुन्हेगार जमात म्हणुन जाहिर करण्यात आले. गृहखात्याने दि. 23 जुन, 1931ला सोलापुर, बेळगांव, विजापुर, धारवाड, दख्खन व दक्षिण मराठा राज्यातील सर्व संस्थाने, म्हैसूर राज्य व मद्रास केंद्रशासित प्रदेश यामध्ये वडार जमातीला गुन्हेगार म्हणुन घोषीत करण्यात आले. मुन्शी कमिशनने गुन्हेगार जमातींच्या कायद्याचा आढावा घेऊन 1937 मध्ये 28 जमाती व काही मिश्र गुन्हेगार टोळ्यापैकी फक्त सात (वडार जमातीसह) जमातींना भटक्या जमाती म्हणुन घोषीत केले. +वडार समाजाचा गुन्हेगारी जमातीच्या कायद्यामध्ये समावेश का केला असेल याची कारणे शोधतांना नक्की अशी कारणे समोर येत नाहीत. ज्या प्रमाणे काही जमाती टोळ्यांच्या स्वरूपात काम करतात त्याप्रमाणे वडार समाजात टोळींच्या स्वरूपात कामकरण्याची प्रवृत्ती वडार समाजात दिसून येत नाही. बांधकाम क्षेत्राशी जवळीकता पाहता सुरूंग वापरण्याची कला व क्रांतिकारकांनी रेल्वेतील खजीना लूटीच्या वेळी वडार जमातीचा वापर केल्याची उदाहरणे आढळून येतात. पुर्वी रेल्वे कमी वेगातच धावत असत. रेल्वे लुटीसाठी क्रांतिकारी वडार लोंकांच्या मदतीने रेल्वे रूळावर मोठीमोठी दगडे रचून ठेवत. रेल्वे चालकाला ही गोष्ट लक्षात येताच रेल्वे उलट दिशेने (रिव्हर्स) सुरू होण्याची व्यवस्था होती खरी, परंतु उलट्या बाजुलाही वडार लोक मोठमोठी दगडे क्षणार्धात रूळावर रचत असत अशाप्रकारे रेल्वे जागेवरच बंधीस्त होत होती. या परीस्थितीचा फायदा घेऊन रेल्वे लुटल्या जात होत्या, परंतु वडार समाजाच्या उपद्रवाची उदाहरणे येवढ्या प्रमाणात आढळून येत नाहीत की ज्यामुळे त्यांचा या कायद्यात समावेश करता येईल. ब्रिटिशांनी वडार जमातीचा मजुर म्हणूज वापर करण्याच्या हेतूने व वडार जमातीला आपल्या अधिकारात आणन्यासाठी गुन्हेगार जमाती कायद्यात त्यांचा समावेश केल्याची शक्यता दिसून येते. वडार जमातीच्या जीवनावर या कायद्याचा कसा परिणाम झाला हा अभ्यासाचा विषय आहे. +संस्थानिकांच्या नंतरच्या नागरीकरणाच्या काळात ब्रिटिश शासनाच्या माध्यमातून वडार समाज स्थीर झाल्याचे आढळून येते. तरीही गुन्हेगार जमाती कायद्याचा वडार जमातीवरचा परिणाम प्रतिगामी स्वरूपाचा होता. या कायद्याद्वारे वडार जमातीतील लोकांची नोंदणी पोलीस अधिका-यांकडे करणे बंधनकारक झाले. तसेच ठराविक कालावधीनंतर प्रत्येक वडाराने पोलीस अधिका-याकडे सांगेल तेव्हा हजेरी देणे आवश्यक होते. कोठेही स्थलांतर होतांना पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक बनले. नंतरच्या काळात नोंदणी केलेल्या जमातीतील सदस्यांना हद्दपार केले जावू लागले. जिल्हाबंदी व गावबंदी होवू लागली. परिस्थीती नुसार सेटलमेंटसमध्ये वडार समाजाला बंधीस्त करण्यात आले. +सेटलमेंटस (Sattelments) म्हणजे ब्रिटिश सरकारने गुन्हेगार जमातीच्या कायद्यानुसार भटक्या जमातींसाठी तीन तारांचे कुंपण घालून उभा केलेल्या वसाहती होय. या वसाहती द्वारे भटक्या जमातींना त्यामध्ये बंधीस्त केले जात असे. प्रथम गुन्हाच्या शिक्षेबद्दल या वसाहतीं मध्ये पाठवले जात होत, पण नंतरच्या काळात इतर समाजाच्या दृष्टीकोनात भटक्या विमुक्तांबद्दल हिणतेची भावना जागृत झाल्याने कोणात्याही कारणास्तव वसाहती मध्ये वडार जमातीला पाठवले जावू लागले. गुन्हेगार जमाती कायद्यातील अनेक तरतुदी या अत्यंत जुलमी, कठोर, वेठबिगार, पिळवणूक आणि लाचखोरीला वाव देणा-या असल्याने या वसाहती माणसे डांबण्याचे कोंडवाडेच बणून गेले होत. +‘पडझड’ ही अशोक पवार लिखित वडार समाजावरील कांदबरी आहे. कांदबरीमध्ये पालामध्ये राहणा-या वडार समाजाच्या जीवणात येणा-या समस्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न लेखक अशोक पवार यांनी केलेला आहे. एका प्रसंगात कांदबरीचा नायक गावातील कार्यक्रमात पंगतीत जेवायला गेल्यावर गावक-यांनी नायकाला भरपुर मारले. वडाराचा पोर भरल्या पंगतीत येऊन जेवला म्हणून गावाने संपूर्ण वडारांच्या पालावर बहिष्कार टाकला. वडर समाजाला शिक्षा म्हणून भीक देणं सुद्धा बंद झालं. भिक मिळेणा म्हणून पालं उटतात, प्रवास करत पुढे निघतात. चालत चालत प्रवास करतांना अंधार पडल्यावर मुलांना भूक लागली म्हणून जेव्हा मुक्काम ठोकतात तेव्हा त्या गावातील लोक येऊन त्रास देतात. गावचा पाटील मुसाफिरी लिहील आहे का म्हणून विचारतो व ती लिहली नसल्याने त्यांना हाकलून देतो. मुसाफिरी म्हणजेच भटक्या विमुक्तांच्या हालचालीची नोंद होय. समजा एखाद्या गावा बाहेर कामानिमीत्त वडार लोक राहत असतील तर सर्व कुटूंब सदस्यांची नोंद पोलीस पाटलांकडे करायची. कामपुर्ण झाल्यावर पालं उटताना (गाव सोडण्यापुर्वी) पोलीस पाटलाला वर्दी द्यायची की आम्ही पुढच्या गावाला चाललो आहे, आमची मुसाफिरी नोंदवा. मग पोलीस पाटील गावात चोरी वगैरे झाली नसल्याची खात्री करायचा व वडार वस्तीची झडती घेतली जाई, नोंदवलेल्या मुद्देमालापेक्षा जास्तीच्या वस्तूंची चौकशी करून मुसाफिरी नोंदवूनच त्यांना परवानगी द्यायचा.² वडार समाज दगड फोडणे व बांधकाम कौशल्य यामुळे ब्रिटिशांबरोबर जमीनदार व ठेकेदार(मुकादम) वर्गालाही हवा होता. मोठ मोठी कामे या समाजाकडून करवून घेतली जात. किरकोळ मोबदला देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात होती. मुकादमांकडून वडार मजुर वर्गाला मजुरी देताना टाळाटाळ केली जात होती. काही मजुरी अन्न धान्य स्वरूपात दिली जात व उरलेली मजुरी एकदम अदा करण्याची बोली होत होती. परंतु पैसे देण्याची वेळ येताच एकतर मुकादम तर पळून जाई किंवा पोलिसा मार्फत मजुरांना खोट्या केस मध्ये त्रास दिला जात असे. +वडार समाज बांधकामाच्या निमीत्ताने प्रवास करत भटकंती करतो. बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात वडार समाजाइतके कौशल्य इतर कोणत्याही जाती व जमाती मध्ये आढळून येत नाही. या जमाती एखाद्या कामानिमीत्त कामाच्या परिसरात स्थायिक झाल्याची अनेक उदाहरणे भेटतात. पेशव्यांनी जोर्तीलिंगांचा केलेला जीर्णोधार असो अथवा रामदास स्वामींच्या आज्ञेने झालेल्या मारूती मंदिरांची निर्मीती असो वडार समाजाचे योगदान या कामात आहेच. तसेच नजीकच्या काळातील उदाहरण द्यायचे झाल्यास कोल्हापुर संस्थानात शाहू महाराजांनी वडार समाजाला राजाश्रय देऊन राधानगरी धरण, रंकाळा तलाव इ. बांधकामाकरीता वडार समाजाला एकत्र आणले. ¥ गुन्हेगार जमाती कायद्याच्या सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांनी वडार जमातीचा पुरेपुर उपयोग करून घेतला. भटक्या जमातीचे उपद्रवी मुल्य लक्षात घेऊन गुन्हेगार जमाती कायदा जरी आणला असला तरी वडार समाजाचे कोशल्यच गुन्हेगार जमात म्हणून घोषीत करण्यास कारणीभूत ठरले. ब्रिटिशांनी धरणे, रस्ते, रेल्वेमार्ग यांच्या निर्मीतीसाठी वडार समाजाचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतला. गुन्हेगार जमाती कायद्याच्या तरतुदींच्या आधारावर वडार समाजाची सामाजिक व आर्थिक पिळवणूक करण्यात आली. उंदीरगाव (जिल्हा अहमदनगर) येथे हरेगावच्या साखर कारखान्याच्या बांधकामासाठी सोलापुर सेटलमेंटमधून वडार समाज आणला गेला. तेव्हा पासून वडार समाज तेथेच राहत आहेत आणि येवढेच नाही तर त्यांची वर्तणूक बरी दिसल्याने तत्कालीन प्रांत आधिका-यांनी त्यांना उंदीरगांव येथे 10 ते 15 गुंठे जमीन राहण्यासाठी दिली. हरेगांव साखर कारखाना बांधुन झाल्यानंतर त्या कारखान्यात वडार लोकांना किरकोळ कामासाठी रोजंदारीवर ठेवून घेतले. तसेच पुढील काळामध्ये इतर ठिकाणांहुन अनेक वडार येथे राहू लागले. देवपुर (जिल्हा धुळे) येथील सेटलमेंटमधून बाहेर पडून वडार समाज धुळे व नंदुरबार जिल्ह्यात विखुरलेला दिसुन येतो. धुळे शहरात चक्कनबंडी येथे वडार समाजाची वस्ती मोठी असून येथे वडार समाजाने दगडखाणी कामगार समिती 1975 साली स्थापन केली होती. त्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा आढळून येते. + गुन्हेगार जमाती कायद्याद्वारे भटक्या विमुक्तांच्या पारंपारिक जीवनपद्धतीवर प्रतिकुल परिणाम जरी झाले असले तरी ब्रिटिशांच्या विचार सरणीत बदल होताच काही चांगल्या सुधारणा घडलेल्या दिसुन येतात. नंतरच्या काळत भटके विमुक्त निकृष्ट प्रतीचे जीवन जगत असून त्यांच्या सर्व प्रश्नाचे मुळ आर्थिक दुरावस्थेत आहे. तेव्हा त्यांची आर्थिक सुधारणा केल्याशिवाय खरा प्रश्न सुटणार नाही अशा सुचनाही 1919च्या जेल कमिशनने व 1922च्या स्टार्ट कमिटी बरोबर इतर कमिट्यांनी दिल्या होत्या. 1938 साली मद्रास हायकोर्टाने एका महत्त्वपुर्ण निकालपत्रात म्हटले आहे की, “गुन्हेगार जमाही कायदा हा आपल्या कायद्यावरील डाग आहे आणि तो नष्ट झाला पाहिजे” तिन्नेवेल्लीच्या न्यायमुर्तींनी या कायद्यास ‘मानवतेवरील कलंक’ म्हंटले तर न्याय खात्याचे मंत्री डॉ. के. एन. काटजु यांनी अश्राप बालकांना जन्मजात गुन्हेगार मानणे म्हणजे मानवतेचा व परमेश्वराचा अपमान आहे असे म्हंटले. अशा प्रकारे गुन्हेगार जमाती कायद्याला समाजसुधारक व विचारवंतांकडून विरोध व टिकेला सामोर जावे लागले. अंतरराष्ट्रीय स्तरावर सयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा मानवी हक्काच्या जाहिरनाम्याद्वारे आपले विचार जाहिर केले. बदलत्या परिस्थिती नुसार शासनानेही गुन्हेगार जमाती कायद्याला ‘गुन्हेगार जमातींच्या पुनर्वसनासाठी वसाहतीचा कायदा’ असे स्वरूप देऊन एका अर्थाने या जमातींच्या पुनर्वसनाचाच प्रयत्न केला गेला. गुन्हाशास्त्र, मानसशास्त्र व मानववंशशास्त्र यातील नवनवीन विचार प्रवाहांचा उपयोग करून जमातींच्या सुधारणेसाठी वसाहतींची रचना करण्यात आली. शिक्षा ही गुन्हेगारांना सुधारण्यासाठी आसते, त्याद्वारे केवळ दमन होता कामा नये ही भूमिका पुढे आली. जमातींच्या गटास अथवा टोळीस खास निर्माण केलेल्या औधोगिक, सुधारात्मक, शेती- वसाहतीत किंवा सुधारशाळेत दाखल करण्यात येवू लागले. या वसाहतींच्या व्यवस्थापनासाठी वसाहत अधिकारी व सुधारणा शाळेसाठी अधीक्षक या पदांची निर्मीती करण्यात आली. वसाहतींमध्ये 5 ते 12 वर्षांच्या सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे होते. त्याचबरोबर सुतारकाम, गवंडीकाम, शिवणकाम, लोहारकाम व विणकामाचे प्रशिक्षण सुद्धा वसाहतीमध्ये उपलब्ध करण्यात येत होते. वसाहती व मुक्त वसाहतींमधील बहुसंख्य मुले कब, स्काउट व रोअर या संघटनांची सदस्य होती. काही वसाहतींमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये जमातींनी आपले नांव केले होते. बेळगांवच्या वसाहतीने स्वतःचा प्रबळ असा हॉकीचा संघ तयार केला होता. ब्रिटिश शासन व्यवस्थेला हे निर्दशनास येत होते की गुन्हेगार जमातीतील मुले संधी मिळाल्यास शिक्षण घेऊन शकतात. विशेषतः क्रीडा व कला क्षेत्रात ही मुले इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा चमक दाखवू शकतात. प्रश्न आहे तो त्यांना संधी मिळण्याचा. + 1940 च्यानंतर या कायद्या बाबत समाज सुधारक व विचावंतानी आवाज उठवण्यास सुरुवात केली. एखादी संपूर्ण जमात, त्यांच्यातील काही लोकांच्या चुकांमुळे गुन्हेगार म्हणून जाहिर करण्यास, त्यातील सदस्य नोंदणी करण्यास विरोध केला गेला. हा कायदा प्रारंभी महत्त्वाचा असेल व त्याच्या आवश्यकतेत काही अंशी तथ्थ असले तरी तो निर्विवादपणे कालबाह्य झाला आहे हे कळताच काही कलमांची अमंलबजावणी थांबवली गेली. 1948 मध्ये मद्रास प्रांतात हा कायदा रद्द झाला, तर 13 ऑगस्ट 1949ला मुंबई सरकारने हा कायदा रद्द केला. 1871चा गुन्हेगार जमाती कायदा तत्त्वतः 26 नोव्हे 1949ला देशाला राज्यघटना सुपूर्द करण्यात आली तेव्हाच संपुष्टात आला. मात्र भारतीय संसदेने अधिकृतरित्या हा कायदा रद्द होण्यास 1952 साल उजडावे लागले. कायदा रद्द होताच पुनर्वसनाचा विचार न करताच (किंवा पुनर्वसनाच्या भितीने) वसाहती, शाळा, पतसंस्था, शेती व उद्योग गुंडाळण्याची घाई करण्यात आली. ब्रिटिश अधिका-यांच्या जागा स्वदेशी अधिका-यांची घ्यायला सुरुवात झाली. ब्रिटिश अधिका-यांकडे असलेला पुनर्वसनात्मक विधायक दृष्टीकोन स्वदेशी अधिका-यांकडे नव्हता. 1950 ते 60च्या दशकात भटक्या विमुक्तांच्या पुनर्वसनाकडे प्रचंस दुर्लक्ष्य झाले. वसाहतींमध्ये खितपत पडलेल्या जमातींना मुक्त करण्यासाठी 1960 साल उजडावे लागले. नंतरच्या दोन तीन दशकात योग्य सहाय्या अभावी कित्येक पीड्या वाया गेल्या. वसाहतीत राहिलेले व नंतरच्या काळात शासनाच्या उदासीनतेचे साक्षीदार राहिलेली जुने लोक आजही म्हणतात की, “गोरा सायेब लय बरा होता. निदान हाताला काम, कामाला दाम, आन् पोराला शाळा तरी मिळत व्हती. आताच्या राज्यात हे वा-यावरच जिनं, पोलिसांच्या धाडी, आन् आब्रुचा चव्हाटा” परंतु ही वेळ भविष्यात राहणार नाही. आज भटका समाज सज्ञान होत आहे. त्याला त्यांच्या हक्काची जाणीव होवू लागली आहे. इंग्रजांनी उपलब्ध केलेल्या शिक्षणाला जिथे वाघीनीच्या दुधाची उपमा मिळाली त्या दुधाची चव या समाजाला लागलेली आहे. +1. विमुक्तायन – महाराष्ट्रातील विमुक्त जमातीः एक चिकिस्तक अभ्यास- लक्ष्मण माने (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई) +2. ‘पडझड’-अशोक पवार (लोकवाड्मय गृह) +वडारी; ओड्र-वडार; गुन्हेगार जमाती कायदा व वडार समाज; ओड्रपीठ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2809.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8539e15952cdabb4dedba7fe664e2aede97c0772 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2809.txt @@ -0,0 +1,20 @@ +हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीला गुप्तहेर म्हणतात. हेरगिरी म्हणजे गुप्त किंवा गोपनीय माहिती उघड न केलेल्या स्त्रोतांकडून मिळवणे किंवा मूर्त फायद्यासाठी माहिती धारकाच्या परवानगीशिवाय ती उघड करणे.[१] +सरकार, कंपनी, गुन्हेगारी संस्था किंवा स्वतंत्र ऑपरेशन यांच्या सेवेत असणारी कोणतीही व्यक्ती किंवा हेरगिरी करणारी टोळी (हेरांचा एक सहयोगी गट) हेरगिरी करू शकते. ही प्रथा गुप्त आहे, कारण ती व्याख्येनुसार अनिष्ट आहे. काही परिस्थितींमध्ये, ते कायद्याच्या अंमलबजावणीचे कायदेशीर साधन असू शकते आणि इतरांमध्ये, ते बेकायदेशीर आणि कायद्याद्वारे दंडनीय असू शकते. +हेरगिरी अनेकदा सरकारी किंवा व्यावसायिक चिंतेच्या संस्थात्मक प्रयत्नांचा भाग असते. तथापि, हा शब्द लष्करी हेतूंसाठी संभाव्य किंवा वास्तविक शत्रूंवर राज्य हेरगिरीशी संबंधित आहे. कॉर्पोरेशनचा समावेश असलेली हेरगिरी औद्योगिक हेरगिरी म्हणून ओळखली जाते. +लक्ष्यित संस्थेबद्दल डेटा आणि माहिती गोळा करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तिच्या श्रेणींमध्ये घुसखोरी करणे. हे गुप्तहेराचे (हेरगिरी एजंट) काम आहे. हेर नंतर शत्रू सैन्याचा आकार आणि ताकद यासारखी माहिती परत करू शकतात. ते संघटनेतील असंतुष्टांना देखील शोधू शकतात आणि त्यांना पुढील माहिती देण्यासाठी किंवा दोष दाखवण्यासाठी प्रभावित करू शकतात. +संकटकाळात हेर तंत्रज्ञानाची चोरी करतात आणि शत्रूची विविध प्रकारे तोडफोड करतात. काउंटर इंटेलिजन्स म्हणजे शत्रूची हेरगिरी आणि गुप्तचर माहिती गोळा करणे याला आळा घालण्याची प्रथा. जवळपास सर्व राष्ट्रांमध्ये हेरगिरीबाबत कठोर कायदे आहेत आणि पकडले गेल्याची शिक्षा अनेकदा कठोर असते. तथापि, हेरगिरीद्वारे मिळणारे फायदे अनेकदा इतके मोठे असतात की बहुतेक सरकारे आणि अनेक मोठ्या कंपन्या त्याचा वापर करतात. +प्राचीन काळापासून हेरगिरीला लष्करी घडामोडींमध्ये महत्त्व म्हणून ओळखले जाते. +सर्वात जुना ज्ञात वर्गीकृत दस्तऐवज हा राजा हमुराबीच्या दरबारात राजनयिक दूताच्या वेशात एका गुप्तहेराने तयार केलेला अहवाल होता, जो सुमारे १७५० ईसापूर्व मरण पावला होता. प्राचीन इजिप्शियन लोकांकडे एक विकसित गुप्त सेवा होती आणि हेरगिरीचा उल्लेख इलियड, बायबल आणि अमरना पत्रांमध्ये तसेच ओल्ड टेस्टामेंट, द ट्वेल्व स्पाईजच्या कथेत त्याच्या रेकॉर्डिंगमध्ये आहे. +हेरगिरी ग्रीको-रोमन जगातही प्रचलित होती, जेव्हा हेर नागरी सेवांमध्ये निरक्षर विषयांना कामावर ठेवत असत. +हेरगिरी आणि बुद्धिमत्तेची युद्ध तसेच शांततेत मध्यवर्ती भूमिका आहे हा प्रबंध प्रथम द आर्ट ऑफ वॉर आणि अर्थशास्त्रामध्ये प्रगत झाला. मध्ययुगात युरोपियन राज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली ज्याला नंतर प्रति-विद्रोह असे म्हटले गेले, जेव्हा पाखंडी मताचा नायनाट करण्यासाठी कॅथोलिक चौकशीचे आयोजन केले गेले. मध्यवर्ती संघटित सामूहिक चौकशी आणि तपशीलवार रेकॉर्ड ठेवण्याद्वारे चौकशी चिन्हांकित केली गेली. पुनर्जागरण काळात युरोपीय राज्यांनी कोडब्रेकर्सना वारंवारता विश्लेषणाद्वारे बुद्धिमत्ता मिळविण्यासाठी निधी दिला. नवनिर्मितीच्या काळात पाश्चात्य हेरगिरी मूलभूतपणे बदलली जेव्हा इटालियन शहर-राज्यांनी गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी राजधानी शहरांमध्ये निवासी राजदूत बसवले. रेनेसाँ व्हेनिस हे हेरगिरीचे इतके वेड लागले होते की सुरक्षेसाठी नाममात्र जबाबदार असलेल्या दहाच्या कौन्सिलने कुत्र्याला सरकारी अभिलेखागारांचा मोकळेपणाने सल्ला घेण्याची परवानगीही दिली नाही. +आज गुप्तहेर संस्था बेकायदेशीर अंमली पदार्थांचा व्यापार आणि दहशतवादी तसेच राज्यकर्त्यांना लक्ष्य करतात. 2008 आणि 2011 दरम्यान, युनायटेड स्टेट्सने चीनसाठी हेरगिरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल किमान 57 प्रतिवादींवर आरोप लावले.[२] +बुद्धिमत्ता सेवा विशिष्ट बुद्धिमत्ता संकलन तंत्रांना इतरांपेक्षा महत्त्व देतात. उदाहरणार्थ, पूर्वीच्या सोव्हिएत युनियनने खुल्या स्त्रोतांमधील संशोधनापेक्षा मानवी स्त्रोतांना प्राधान्य दिले, तर युनायटेड स्टेट्सने SIGINT आणि IMINT सारख्या तांत्रिक पद्धतींवर जोर दिला आहे. सोव्हिएत युनियनमध्ये, राजकीय (KGB) आणि लष्करी बुद्धिमत्ता (GRU[8]) दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी नेमलेल्या एजंटच्या संख्येवरून ठरवले जात असे. +एखाद्या राष्ट्राचे हेरगिरीचे प्रयत्न आणि ज्ञानाचा वापर इतर देशांकडून त्यांच्या गुप्तचर कर्मचाऱ्यांना नेमून केला जातो. युनायटेड अरब अमिराती हा या तंत्रावर अवलंबून असलेल्या प्रमुख देशांपैकी एक आहे, जिथे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे माजी कर्मचारी आणि व्हाईट हाऊसच्या दिग्गजांना कामावर घेतले आहे. अमिरातीचे पूर्वीचे प्रतिस्पर्धी राष्ट्र कतार, तेथील राजघराण्यांना आणि अगदी फिफा अधिकाऱ्यांना हॅक करण्यासाठी काही एजंटना नियुक्त केले होते. इतरांना इतर सरकारे, मानवाधिकार कार्यकर्ते, सोशल मीडिया समीक्षक आणि अतिरेकी यांच्यावर पाळत ठेवण्यास सांगण्यात आले. तथापि, अमेरिकन लोकांचा वापर करून UAEच्या हेरगिरीच्या प्रयत्नांचा वापर माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांच्यासह अमेरिकेलाच लक्ष्य करण्यासाठी केला गेला.[३][४] +कादंबरीकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठी हेर हे फार पूर्वीपासून आवडते विषय आहे.[५] इंग्लिश कादंबरीकार रुडयार्ड किपलिंगचे किम हे हेरगिरी साहित्याचे प्रारंभिक उदाहरण आहे, ज्यामध्ये 19व्या शतकातील मध्य आशियातील यूके आणि रशिया यांच्यातील ग्रेट गेममध्ये गुप्तचर एजंटच्या प्रशिक्षणाचे वर्णन आहे. 1821 मध्ये लिहिलेली जेम्स फेनिमोर कूपरची क्लासिक कादंबरी, द स्पाय, जी क्रांतिकारी युद्धादरम्यान न्यू यॉर्कमधील एका अमेरिकन गुप्तहेरबद्दल याहूनही पूर्वीची काम होती. +20 व्या शतकातील अनेक हेर घोटाळ्यांदरम्यान, राष्ट्रीय गुप्तहेर संस्था आणि डझनभर वास्तविक गुप्त एजंट्सबद्दल बरीच माहिती सार्वजनिकपणे प्रसिद्ध झाली. या खळबळजनक कथांनी एखाद्या व्यवसायात सार्वजनिक हित निर्माण केले जे मोठ्या प्रमाणात मानवी हितसंबंधित बातम्यांच्या रिपोर्टिंगच्या मर्यादेबाहेर होते, त्यांच्या कामात अंतर्भूत असलेल्या गुप्ततेचा नैसर्गिक परिणाम. रिक्त जागा भरण्यासाठी, गुप्त एजंटची लोकप्रिय संकल्पना 20 व्या आणि 21 व्या शतकातील काल्पनिक कथा आणि चित्रपटाद्वारे मोठ्या प्रमाणात तयार केली गेली आहे. तथापि, व्हॅलेरी प्लेम सारख्या आकर्षक आणि मिलनसार वास्तविक जीवनातील एजंटना गंभीर काल्पनिक कथांमध्ये कमी रोजगार मिळतो. काल्पनिक गुप्त एजंट बहुतेकदा एकटा असतो, कधी कधी अनैतिक असतो - समाजाच्या दैनंदिन मर्यादांच्या बाहेर कार्यरत असलेला एक अस्तित्ववादी नायक. एकाकी गुप्तहेर व्यक्तिमत्त्वे 1920च्या दशकापासून आजपर्यंत चांगली विक्री झालेल्या एकाकी खाजगी अन्वेषक पात्र कसे लिहायचे हे आधीच माहित असलेल्या लेखकांसाठी सोयीचे एक स्टिरियोटाइप असू शकते. +जॉनी फेडोराने शीतयुद्धाच्या सुरुवातीच्या हेरगिरीचा एक काल्पनिक एजंट म्हणून लोकप्रियता मिळवली, परंतु त्या संघर्षादरम्यान गुप्तचरांनी तयार केलेल्या अनेक गुप्तचर पात्रांपैकी जेम्स बाँड सर्वात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी आहे. त्याच्या कमी विलक्षण प्रतिस्पर्ध्यांमध्ये ले कॅरेचा जॉर्ज स्माइली आणि मायकेल केनने खेळलेला हॅरी पामर यांचा समावेश आहे. +स्पाय बँडवॅगनवर उडी मारून, इतर लेखकांनी देखील पुरुष नायक असलेल्या इतर कादंबऱ्यांच्या तुलनेत, अधिक ग्राफिक अ‍ॅक्शन आणि सेक्स असलेल्या द बॅरोनेस सारख्या स्त्री हेरांना नायक म्हणून वैशिष्ट्यीकृत केलेल्या गुप्तचर कथांबद्दल लिहायला सुरुवात केली. +परफेक्ट डार्क, गोल्डनआय 007,नो वन लिव्हज फॉरएव्हर 1 आणि 2 आणि मेटल गियर मालिका यांसारख्या गेममध्ये स्पाय फिक्शनने व्हिडिओ गेमच्या जगात देखील प्रवेश केला आहे. +हेरगिरीने विनोदी चित्रणांमध्येही प्रवेश केला आहे. 1960च्या दशकातील टीव्ही मालिका गेट स्मार्ट, 1983 मधील फिन्निश चित्रपट एजंट 000 आणि डेडली कर्व्स आणि जॉनी इंग्लिश चित्रपट ट्रायॉलॉजी एका अयोग्य गुप्तहेराचे चित्रण करते, तर 1985 मधील स्पाईज लाइक अस या चित्रपटात सोव्हिएत युनियनला पाठवलेल्या कोणत्याही तेजस्वी पुरुषांच्या जोडीचे चित्रण केले आहे. क्षेपणास्त्र तपासण्यासाठी. +द एम्परर अँड द स्पाय ही ऐतिहासिक कादंबरी यूएस कर्नल सिडनी फॉरेस्टर मशबीर यांच्या साहसी जीवनावर प्रकाश टाकते, ज्यांनी 1920 आणि 1930च्या दशकात जपानशी युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा ते पॅसिफिक थिएटर ऑफ वर्ल्डमध्ये जनरल मॅकआर्थरचे सर्वोच्च सल्लागार बनले.[६] +ब्लॅक विडोदेखील एक काल्पनिक एजंट आहे जिची ओळख रशियन गुप्तहेर, सुपरहिरो आयर्न मॅनची विरोधी म्हणून झाली होती. ती नंतर काल्पनिक गुप्तहेर एजन्सी S.H.I.E.L.D.ची एजंट बनली. ती सुपरहिरो टीम द अव्हेंजर्सचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2815.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dec156725122826221a1893f00fad2d1dd12e8b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2815.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +गुप्ते हॉस्पिटल (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2824.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e366ae8745e2d7a24c85191b0b6ca5560f22947 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2824.txt @@ -0,0 +1 @@ +गुमगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2825.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc0ba69c02c865c02de8de4e49ab0028ea62d797 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2825.txt @@ -0,0 +1 @@ +गुमगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2834.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c069ba29104be209efe5839e85fc95149d1493fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2834.txt @@ -0,0 +1 @@ +गुमान सिंग डामोर ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2856.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d7d8e10f7b9addd8ab742cc2389888203f7c86d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2856.txt @@ -0,0 +1 @@ +गुरढळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2857.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56a2d95dd6f1cd80c925852673ac6b13da0d767a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2857.txt @@ -0,0 +1 @@ +गुरदयाल सिंग धिल्लन (६ ऑगस्ट १९१५ - २३ मार्च १९९२) हे भारताचे माजी कृषीमंत्री, तीन वेळा लोकसभा सदस्य व लोकसभेचे पाचवे अध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2862.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2862.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2880.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..307fb58058f66375023c68bb4f1b532286352133 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2880.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुरबचन सिंग धिंग्रा हे भारतीय उद्योजक, प्रवर्तक आणि बर्जर पेंट्सचे उपाध्यक्ष आहेत. गुरबचन १०० सर्वात श्रीमंत भारतीय आणि फोर्ब्स जागतिक अब्जाधीशांपैकी एक आहेत. [१] +गुरबचन यांचा जन्म (१९५०) एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांच्या आजोबांनी १८९८ मध्ये अमृतसरमध्ये शीख पंजाबी कुटुंबात पेंटचा व्यवसाय सुरू केला. गुरबचन यांनी दिल्ली विद्यापीठातून बॅचलरची पदवी घेतली आहे. [२] +१९९१ मध्ये गुरबचन यांनी त्यांचा भाऊ कुलदीप सिंग धिंग्रा यांच्यासोबत विजय मल्ल्याच्या यूबी ग्रुपकडून बर्जर पेंट्स खरेदी केले. [३] +गुरबचन हे अंशाना प्रॉपर्टीज, अरामबोल प्रॉपर्टीज, सिटीलँड कमर्शियल क्रेडिट्स, लोबेलिया बिल्डवेल, स्कॉर्पिओ संशोधन आणि सल्लागार, विनू इस्टेट्स, विनेट इन्व्हेस्टमेंट्स, यूके पेंट्स, बर्जर बेकर कोटिंग्स, बर्जर पेंट्स, जॉली प्रॉपर्टीज, राकेश इस्टेट, राकेश कंटेनर्स, रेश्मा प्रॉपर्टीजचे संचालक म्हणून काम करतात., रिशकुल प्रॉपर्टीज, क्रिएटिव्ह रीअटॅच, कायडी फार्म्स, मालिबू इस्टेट, मोठी गुंतवणूक आणि वित्त, फ्लेक्स प्रॉपर्टी, बर्जन प्रॉपर्टी, ब्रिटोना प्रॉपर्टी, एम्वी हॉर्टिकल्चर, पॅगोडा बिल्कॉन, फेबल प्रॉपबिल्ड, फ्ल्यूम प्रॉपबिल्ड, व्हॅलेरियन हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल्स. [४] +गुरबचन विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. गुरबचन यांचा मुलगा कंवरदीप हा व्यवसायात आहे. [५] संपूर्ण कुटुंब नवी दिल्लीत राहते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2885.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35aa0bdbfb025f32345a0f8ab97d2f14d0b58895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2885.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुरमीत चौधरी (जन्म २२ फेब्रुवारी १९८४) हा एक भारतीय अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट आहे. त्याचा जन्म भागलपूर, बिहारमध्ये झाला आहे. तो रामायण (२००८) मधील रामाच्या चित्रणासाठी, गीत हुई सबसे परायी मधील मानसिंग खुराणा आणि पुनर विवाह- जिंदगी मिलेगी दोबारा मधील यश प्रताप सिंधिया यांच्या भूमिकेसाठी ओळखले जातो.[१][२] +२०१२ मध्ये गुरमीतने झलक दिखला जा ५ मध्ये भाग घेतला आणि विजेता झाला. त्याने नच बलिए ६ आणि फियर फॅक्टर ५ मध्ये देखील भाग घेतला आणि दोन्हीमध्ये तो उपविजेता झाला. फॉक्स स्टुडिओच्या सायकोलॉजिकल थ्रिलर आणि हॉरर खामोशियांमधून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.[३] +१५ फेब्रुवारी २०११ रोजी चौधरी यांनी अभिनेत्री देबिना बोनर्जीसोबत लग्न केले.[४][५][६] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2893.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2893.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62ccd567bcfcaff2a7545266fc134363b49680fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2893.txt @@ -0,0 +1,8 @@ + गुरववाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2907.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a490bbc43a6645dac214537de0e187a9b5894d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2907.txt @@ -0,0 +1,26 @@ +गुराखी साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कंधार येथील गुराखीगडावर प्रतिवर्षी २६ ते २९ जानेवारी या दरम्यान भरवले जाते +पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगूळ, चुडबुडकेवाले, राईंदर, देवकरीणमाता, +देवकर (तृतीयपंथी), मनकवडे, बहुरूपी, नंदीबैलवाले, वराहपालक, मसणजोगी, नाथगोसावी, फकीर, वासुदेव, कोळी, वैदू, +गोंदणवाल्या बाया, जाते उपटणाऱ्या माउल्या, बाळ सतूष म्हणणाऱ्या माया, खेळवाले, दशावतारी अशा अनेक भटक्या-उपेक्षितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांची कला, त्यांची व्यथा, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुराखी संमेलनाला सुरुवात झाली. +‘नाहीरे’ वर्गातल्या उपेक्षित दलित-पददलित, अस्पृश्य म्हणून फेटाळलेल्या, विटाळलेल्या, बहिष्कृत, मायमाउल्यांच्या कष्टाच्या रक्त-घामातून हे गुराखी साहित्य जन्माला येते.. कुठलाही भपकेबाजपणा, जाहिरातबाजी न करता उत्स्फूर्तपणे हे साहित्य निसर्गाशी एकरूप होत जन्म घेते. +गुराखी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अस्वल, मोर, कुत्रा, मरनागी, ससे, खेकडे, पानकोंबडी, साप, मुंगूस, धोतरा, जाई-गुलाब, जुई, नागफणा, गोबी, अक्कल खार, खईसकुत्री, नाग-नागीण, साप-मुंगूस, आग्याबोंड, चमकोरा, बेशरमी, करअली, रुचकी हे सर्व असते. +कोबी, कांदे, वांगे, बिस्ता, रुचक, रानावनातील वेली, मधमाशांची पोळी यांनी मंडप सजवला जातो. तोंडाला मुंगस (?) बांधलेला गुराखी या पीठावर बसलेला असतो. विविध वाद्ये, शंखध्वनी, वाजंत्री व टाळमृदंगाच्या नादात, मसणजोग्याच्या ढणमण्याच्या व शिंगाडयाच्या रणभेदी रणगीतांनी संमेलनाचे उद्घाटन होते. गारगोटीच्या चममकीने लव्हाळी पेटवून दीप प्रज्वलन केले जाते. एका मडक्यात पुस्तक-पाटी ठेवलेली असते. ती ज्ञानहंडी फोडून संमेलन सुरू होते. या संमेलनात मोर-लांडोर, मरनांगी-मसणनजोगी, कुत्रा-कुत्री, कबुतर-कबुतरीण, खडोळी-खडोळीण, घोरपड-घोरपडीण, धत्तुरा-जाई, नागफणा-गोबी, गाटवकाटे- राशिनी गवरी, अक्कल-खईसकुत्री, पानकोंबडा-कोंबडी तर साप-मुंगूस असे आंतरजातीय विवाह लावले जातात. +त्या वेळी केशवराव धोंडगे यांनी रचलेली +अधर्म अनीती सनातनी वर्ण विष जाळू चला।/> +मायमुक्ती करण्या मृत्युजंयी होऊ चला। /> +अंधरुढ्या, विषमता, अस्पृश्यता जाळू चला /> +क्रांतिदेवी साकारून आता मुक्त होऊ चला।/> +अशी मंगलाष्टके म्हटली जातात. दळणकांडण, उखाणे, गुलई गीते, शोकगीते वगैरेंची स्पर्धा +घेतली जाते. +गुराखी साहित्य संमेनलनाचे प्रणेते केशवराव धोंडगे यांनी गुराखी साहित्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. +केशवराव धोंडगे यांनी २६ जानेवारी, इ.स. १९९२ पासून गुराखी साहित्य संमेलन सुरू केले. शेतकरी कामगार पक्षाचे भाई केशवराव धोंडगे या मौखिक साहित्य संमेलनाचे प्रणेते होत.[१] इ.स. १९९४मध्ये व इ.स. १९९५मध्ये आचारसंहितेमुळे व इ.स. २०११ मध्ये कडाक्याच्या थंडीमुळे संमेलन रद्द केले गेले होते.[२] +१४वे गुराखी साहित्य संमेलन २६ जानेवारी २००६ला झाले. +२०वे गुराखी साहित्य संमेलन २६ जानेवारी २०१२ला झाले. एरवी चार दिवसांचे असणारे हे संमेलन तीव्र थंडीमुळे एका दिवसाचेच झाले. शाहीर किसनराव दिघोळे हे संमेलनाध्यक्ष होते. +संमेलनाचे अध्यक्ष होते +२२ जानेवारी २०१४ला २२वे गुराखी साहित्य संमेलन झाले. ’उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. +२६-२७ जानेवारी २०१९ रोजी २७ वे साहित्य संमेलन आयोजित केले गेले. गुराखी नटराज सवई गंधर्व गणेशराव वनसागर यांनी उद्घाटन केले. [३] +संमेलनाच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीत गुराख्यांबरोबर उंट, रोही, साप, नंदी, गाढवे, माकडे, गाई, बैल आदी प्राणी सहभागी होतात. कामाईच्या मंदिरात अध्यक्ष व उद्घाटकांच्या हस्ते पूजा होते. त्यावेळी झाडावर शर्ट, टोपी, चड्ड़्या घातलेली माकडे उड्या मारत असतात. त्याचवेळी गण सुरू होतो. गण संपला की कामाईची पूजा बांधली जाते. दुसरीकडे वासुदेव, पोतराज, गोंधळी, फकीर जथ्याजथ्याने थांबलेले असतात. चुडबुडकेवाले, सापवाले, उंटवाले, कावडीवाले, मांग, गारुडी, मसणजोगी, ताशेवाले, आपापले ताशे, हलग्या वाजवितात. संबळवाले, पिपाण्या वाजविणारे आपापले वाद्य वाजवितात. त्यावेळेस मोर, लांडोर त्या ठिकाणी नृत्य करतात. कामाईच्या मंदिरातील पूजा संपल्यावर सर्व गुराखी दिंडीच्या रूपात गुराखीगडाकडे जातात. या दिंडीत सर्वांच्यासमोर मलखांबावर पहिलवान कसरती करत असतात. हा मलखांब बैलगाडीवर ठेवलेला असतो. त्याच्या मागे सनई, बाज्याच्या हलग्या कडाडतात. त्यांच्या मागून कावडीवाल्यांचा जथ्था असतो. त्यांच्या मागे पळसाच्या पानाच्या टोप्या डोक्यावर घातलेले गुराखी असतात. त्यांच्या मागे मसणजोगी, त्यांच्यामागे वासुदेव, नंतर गोंधळी, नंतर मांगगारूडी, नंतर पोतराज व नंतर फकिरांचा जथ्था आपापल्या वाजंत्र्यांसह वाजत-गाजत-नाचत चालत असतो. यांच्या मागे चुडबुडकेवाले, नंतर बासरीवादक, त्यांच्यानंतर गळ्यात मोठेमोठे साप अडकवलेले सापवाले असतात. त्यानंतर गाढवांवर लगडी ठेवून चालणारा कुंभारांचा समूह असतो. त्यांच्यामागे गाई, गाईंच्यानंतर रोही, नंतर उंटांचा लयबद्ध तांडा, पोपटवाले, माकडवाले, अस्वलवाले, पहिलवान, भविष्यवाले, गोंदणाऱ्या बाया, तमासगीर हे सर्व आपापल्या वेषभूषेत गुराखीगडाकडे जातात. ही मिरवणूक जवळजवळ अडीच मैल लांबीची असते. +भटक्या आणि विमुक्त समाजातील शिकलगार, चुडबुडके जोशी,वासुदेव, गोलकर , गोंधळी, गोल्ला, मसणजोगी, फासेपारधी, वडार, तुडबुडके, फकीर, गारुडी, पोतराज, चाळणीवाले, मनकवडे अशा विविध समुदायांतील लोक या संमेलनात सहभागी होतात. +या संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखीपीठ असे संबोधले जाते. मधमाशांचे पोळे, वाळुक, चिमणीचे खोपे, शिकाळे, मुंगुस(?), वांगी, गाजरे, बोरे, बिब्याच्या माळ्या, पपया, आंब्याची पाने, खारीक, खोबरे, कांद्याची पात आदी रानमेव्यांनी गुराखीपीठ सजविले जाते.[१] गुराखीपीठावर जागोजागी गुराखी ध्वज लावलेला असतो. या ध्वजावर श्रीकृष्ण आणि गुराखीराजा अशी अक्षरे असतात. गुराखीपीठावर दहीहंडी लोंबकळत ठेवलेली असतते. गुराखीपीठावर अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, गुराखी कलावंत यांच्यासह शेळ्या, मेंढ्या, गाई-वासरे, मोर, कबुतरे, ससे, कोल्हे, माकडे, चिमण्या, राघू-मैना, खडोळी, अस्वले, तर गुराखीपीठाच्यावर चिमणीचे खोपे, शिकाळे, वाळके, काकढ्या, लचकन, गोफणी, चाबूक, बिब्यांच्या माळा, गुंजांच्या माळा, पपया, आंब्यांच्या पानांची तोरणे, खारीक-खोबऱ्याच्या-शंखाच्या माळा, गुराखीपीठाच्या डाव्या-उजव्या बाजूला बिब्याची भट्टी, हुडके इत्यादी साकारलेले असते. कार्यक्रमास वंदे मातरम या गीताने सुरुवात होते. जागतिक शांततेसाठी आकाशात कबुतरे सोडली जातात. नंतरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनकवडे यांच्याकडे असते. एक मनकवडा गुराखीपीठावर आपल्या दोन साथीदारांसह तर दुसरा समोरच्या प्रेक्षकातून हातांच्या बोटांद्वारे इशारे करतो. गुराखीपीठावरील मनकवडा सांकेतिक भाषेतले हे शब्द ओळखून त्याचा ध्वनीतून उल्लेख करतो. याच सूत्रसंचलनातून चकमक आणि गारगोटीतून विस्तव झाडून दीप प्रज्वलित केला जातो आणि वाद्ंयाच्या बेसुमार गजरात गुराखी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होते. +केशवराव धोंडगे यांच्या गुराखी संमेलनाच्या या संकल्पनेला या भागातील जनतेने उत्स्फूर्तपणे गौरवले आहे. मुंबई-पुण्यातूनही अनेकजण या संमेलनाला हजेरी लावण्यासाठी येतात. +पहा : मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2921.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e5af88e7534ef84773c831ec2c7293833bc6c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2921.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुरू गोविंद सिंग तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा गुरू गोविंद सिंग रिफायनरी (GGSR) ही एचपीसीएल-मित्तल एनर्जी लिमिटेडच्या मालकीची एक संयुक्त उद्यम रिफायनरी आहे. ही मित्तल एनर्जी इन्व्हेस्टमेंट (लक्ष्मीनिवास मित्तल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) यांच्या मालकीची संयुक्त उपक्रम आहे. हे भटिंडा, पंजाब येथून २ किमी अंतरावर फुलोखारी गावात आहे.[१] +रिफायनरीचे काम २००८ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०१२ मध्ये रिफायनरी कार्यान्वित झाली.[२] त्याची वार्षिक क्षमता ११.३ दशलक्ष टन (२३०,००० बॅरल प्रतिदिन) आहे.[३] ते $४ अब्ज खर्चून बांधले गेले होते.[४] रिफायनरीला गुजरातमधील मुंद्रा या किनारी शहरातून कच्च्या तेलाचा पुरवठा होतो जिथून १,०१७ किमी पाइपलाइन आहे.[२] +इंजिनियर्स इंडिया लिमिटेड ने संपूर्ण कामासाठी अभियांत्रिकी (डिझाइन), खरेदी आणि बांधकाम व्यवस्थापन केले आहे.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2923.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91b4381fe84505bc4fba9dba01840fa358ba6539 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2923.txt @@ -0,0 +1,31 @@ +श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले. +गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात. +गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे. +अन्याय, अत्याचार आणि पापांचा अंत करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली. त्यांनी धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला, ज्यासाठी त्यांना 'सर्बंसदानी' (संपूर्ण कुटुंबाचा दाता) असेही म्हणतात. याशिवाय ते कलगीधर, दशमेश, बजनवाले इत्यादी अनेक नावांनी, आडनावांनी आणि उपाधींनीही ओळखले जातात. +गुरू गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञपरंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित होते, म्हणूनच त्यांना 'संत शिपाही' असेही संबोधले जात असे. तो भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफ होता. +त्यांनी नेहमीच प्रेम, सदाचार आणि बंधुत्वाचा संदेश दिला. गुरुजींना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी त्यांच्या सहनशीलतेने, गोडपणाने आणि सौम्यतेने त्यांचा पराभव केला. माणसाने कोणाला घाबरायचे नाही आणि कोणाला घाबरायचे नाही अशी गुरुजींची श्रद्धा होती. तो आपल्या भाषणात उपदेश करतो, भाई काहूला देत नाही, भीती मानत नाही. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. त्यांच्या बोलण्यातला गोडवा, साधेपणा, सौजन्य आणि अनास्थेची भावना संहितेने भरलेली होती. धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग असतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्वज्ञान होते. +गुरू गोविंद सिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला, जो आता बिहारची राजधानी आहे, नववे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूर जी आणि माता गुजरी यांच्या पोटी. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री गुरू तेग बहादूरजी आसाममध्ये धर्म प्रचारासाठी गेले होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. ज्या घरात त्यांचा जन्म पटना येथे झाला आणि जिथे त्यांनी पहिली चार वर्षे घालवली, तिथे आता तखत श्री हरिमंदर जी पटना साहिब आहे. +1670 मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आले. मार्च 1672 मध्ये, त्यांचे कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये वसलेल्या चक्क नानकी नावाच्या ठिकाणी गेले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्याने फारसी, संस्कृत शिकले आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्ये शिकली. +गोविंद रायजी आनंदपूर साहिबमध्ये दररोज आध्यात्मिक आनंद वाटून घेत असत, मानवामध्ये नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत. आनंदपूर हे खरे तर आनंदधाम होते. येथे सर्व लोकांना जात, रंग, जात, समुदाय असा भेदभाव न करता समता, समता आणि समरसतेचे अलौकिक ज्ञान मिळत असे. गोविंद जी शांतता, क्षमा आणि सहिष्णुतेची मूर्ती होती. +काश्मिरी पंडितांच्या बळजबरीने धर्मांतर केल्याच्या विरोधात तक्रार घेऊन गुरू तेग बहादूरजींच्या दरबारात आले आणि म्हणाले की आमच्यासमोर एक अट घातली आहे की असा कोणी महापुरुष आहे का? जे लोक इस्लाम स्वीकारू शकले नाहीत आणि स्वतःचा त्याग करू शकतील, मग तुम्ही सर्वांचेही धर्मांतर होणार नाही. गुरू गोविंद सिंग जी त्यावेळी नऊ वर्षांचे होते. ते वडील गुरू तेग बहादूरजींना म्हणाले, तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण असू शकतो! 11 नोव्हेंबर 1675 रोजी, औरंगजेबाने काश्मिरी पंडितांची तक्रार ऐकून त्यांना सक्तीच्या धर्मांतरापासून वाचवण्यासाठी स्वतः इस्लाम स्वीकारला नाही म्हणून दिल्लीच्या चांदनी चौकात त्यांचे वडील गुरू तेग बहादूर यांचा सार्वजनिकपणे शिरच्छेद केला. यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गोविंद सिंग यांना शिखांचे दहावे गुरू घोषित करण्यात आले. +दहावे गुरू झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. शिक्षणाअंतर्गत त्यांनी लेखन आणि वाचन, घोडेस्वारी आणि लष्करी कौशल्ये शिकली.१६८४ मध्ये त्यांनी चंडी वार रचले. १६८५ पर्यंत ते यमुना नदीच्या काठी पांवटा नावाच्या ठिकाणी राहिले. +गुरू गोविंद सिंग यांना तीन बायका होत्या. 21 जून 1677 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा आनंदपूरपासून 10 किमी अंतरावर बसंतगढ येथे माता जीतोशी विवाह झाला. दोघांनाही तीन मुलगे होते त्यांची नावे होती - जुझार सिंग, जोरावर सिंग, फतेह सिंग. 4 एप्रिल 1684 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा दुसरा विवाह आनंदपूर येथे माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंह नावाचा मुलगा होता. 15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवन यांच्याशी विवाह केला. त्याला मूलबाळ नसले तरी शीख पंथाच्या पानांवरील त्याचा काळही खूप प्रभावशाली होता. +एप्रिल 1685 मध्ये, सिरमौरचे राजा मत प्रकाश यांच्या निमंत्रणावरून, गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचे निवासस्थान सिरमोर राज्यातील पाँटा शहरात हलवले. सिरमौर स्टेट गॅझेटियरनुसार, राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गुरुजींना आनंदपूर साहिब सोडावे लागले आणि तेथून ते टोका शहरात गेले. मत प्रकाशने गुरुजींना टोका येथून सिरमोरची राजधानी नाहान येथे आमंत्रित केले. नाहानहून तो पांवट्याला निघाला. गढवालचा राजा फतेह शाह विरुद्ध आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने मत प्रकाशने गुरुजींना आपल्या राज्यात आमंत्रित केले होते. राजा मत प्रकाश यांच्या विनंतीवरून, गुरुजींनी त्यांच्या अनुयायांच्या मदतीने अल्पावधीत पांवटा येथे एक किल्ला बांधला. गुरुजींनी सुमारे तीन वर्षे पांवट्यामध्ये राहून अनेक ग्रंथ रचले. <मजकूरांची सूची> +1687 मध्ये नादौनच्या लढाईत, गुरू गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहयोगी डोंगरी सरदारांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या मित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विचित्र नाटक (गुरू गोविंद सिंग यांनी रचलेले आत्मचरित्र) आणि भट वहीनुसार, गुरू गोविंद सिंग नादौन येथे बांधलेल्या बियास नदीच्या काठावर आठ दिवस राहिले आणि विविध महत्त्वाच्या लष्करी प्रमुखांना भेट दिली. +भांगणीच्या लढाईनंतर काही दिवसांनी, राणी चंपा (बिलासपूरची विधवा राणी) हिने गुरुजींना आनंदपूर साहिब (किंवा चक नानकी) येथे परत येण्याची विनंती केली, जी गुरुजींनी मान्य केली. नोव्हेंबर १६८८ मध्ये ते आनंदपूर साहिबला परतले. +१६९५ मध्ये दिलावर खान (लाहोरचा मुघल सरदार) याने आपला मुलगा हुसेन खान यांना आनंदपूर साहिबवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याचा पराभव झाला आणि हुसेन खान मारला गेला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानने आपले माणसे जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिककडे पाठवले. मात्र, जसवालच्या गजसिंगकडून त्यांचा पराभव झाला. डोंगराळ प्रदेशातील अशा घडामोडी मुघल सम्राट औरंगजेबसाठी चिंतेचे कारण बनल्या आणि त्याने या प्रदेशात मुघल सत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या मुलासह सैन्य पाठवले. +गुरू गोविंद सिंग यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन घडामोडी घडवून आणल्या. 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा, शिख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप तयार केले. +शीख समाजाच्या सभेत त्यांनी सर्वांसमोर विचारले - "कोणाला मस्तकाचा बळी द्यायचा आहे"? त्याच वेळी एका स्वयंसेवकाने हे मान्य केले आणि गुरू गोविंद सिंग त्यांना तंबूत घेऊन गेले आणि काही वेळाने रक्ताने माखलेली तलवार घेऊन परतले. गुरूंनी त्या गर्दीतील लोकांना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याच प्रकारे दुसरा एक व्यक्ती सहमत झाला आणि त्याच्याबरोबर गेला पण जेव्हा तो मंडपातून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. त्याचप्रमाणे जेव्हा पाचवा स्वयंसेवक त्याच्याबरोबर तंबूच्या आत गेला तेव्हा काही वेळाने गुरू गोविंद सिंग सर्व जिवंत सेवकांसह परत आले आणि त्यांना पंज प्यारे किंवा पहिला खालसा असे नाव दिले. +त्यानंतर गुरू गोविंदजींनी एक लोखंडी वाडगा घेतला आणि त्यात पाणी आणि साखर मिसळली आणि दुधारी तलवारीने ते विरघळवून त्याचे नाव अमृत ठेवले. पहिल्या 5 खालशांच्या स्थापनेनंतर, त्याला 6 वा खालसा म्हणून नाव देण्यात आले ज्यानंतर त्याचे नाव गुरू गोविंद राय वरून गुरू गोविंद सिंग असे ठेवण्यात आले. त्यांनी खालशासाठी पाच काकरांचे महत्त्व सांगितले आणि सांगितले - केश, कांगा, कडा, किरपाण, कचेरा. +येथे 27 डिसेंबर 1704 रोजी छोटे साहिबजादे आणि जोरावर सिंग आणि फतेह सिंगजी हे दोघेही भिंतीवर निवडून आले. जेव्हा गुरुजींना ही परिस्थिती कळली तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा (विजयाचे पत्र) लिहिले, ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला इशारा दिला की खालसा पंथ तुमचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तयार आहे. +8 मे 1705 रोजी 'मुक्तसर' नावाच्या ठिकाणी मुघलांशी भयंकर युद्ध झाले, ज्यात गुरुजी विजयी झाले. ऑक्टोबर 1706 मध्ये, गुरुजी दक्षिणेस गेले जेथे त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. मरताना औरंगजेबाने तक्रार पत्र लिहिले. ज्याने सर्वस्व लुटले, तो (गुरुजी) फतेहनामा लिहितो आणि ज्याच्याकडे सर्व काही होते तो शिक्षानामा लिहितो हे आश्चर्य वाटते. याचे कारण सत्य होते. गुरुजी नेहमीच जुलूमशाहीविरुद्ध लढले, वैयक्तिक फायद्यासाठी नाही. +औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तुम्ही बहादूरशहाला बादशहा बनण्यास मदत केली. गुरुजी आणि बहादूर शाह यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते. हे संबंध पाहून सीमेचा नवाब वजीतखान घाबरला. म्हणून त्याने दोन पठाणांना गुरुजींच्या मागे लावले. या पठाणांनी विश्वासघात करून गुरुजींवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे गुरुजी (गुरू गोविंद सिंग जी) नांदेड साहिबमध्ये 7 ऑक्टोबर 1708 रोजी दिव्य प्रकाशात लीन झाले. शेवटी तुम्ही शिखांना गुरू ग्रंथ साहिब यांना गुरू मानण्यास सांगितले आणि तुम्हीही नतमस्तक झालात. गुरुजींनंतर माधोदास ज्याला गुरुजींनी शीख बनवले आणि बंडसिंग बहादूर नाव दिले, त्यांनी सीमेवर हल्ला करून जुलमींना वीट मारली. +कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, 'मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.' म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे. +त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो. +७ ऑक्टोबर १७०८ रोजी गुरू गोविंद सिंग यांचे निधन झाले. +शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. +गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_293.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02ebc5f28bbbee2a42be2bf29564ee53de501ec7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_293.txt @@ -0,0 +1,4 @@ +खेळणी नदी ही महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील एक नदी आहे. +खेळणी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2930.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d7da1620c5180ca9943f5b878cafbc0f5cd014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2930.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुरू घासीदास विश्वविद्यालय हे बिलासपूर, छत्तीसगढ येथे स्थित एक केंद्रीय विद्यापीठ आहे. हे छत्तीसगढमधील उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे आणि जुने संस्थान आहे जे केंद्रीय विद्यापीठ कायदा २००९ अंतर्गत स्थापित झाले आहे. पूर्वी हे गुरू घासीदास विद्यापीठ म्हणून ओळखले जात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC) ने विद्यापीठाला B+ म्हणून मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे नाव सतनामी गुरू घासीदास यांच्या नावावर आहे. +२०२० मध्ये नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) द्वारे गुरू घासीदास विद्यापीठाला भारतातील फार्मसी रँकिंगमध्ये ४४ वे स्थान मिळाले होते.[१] गुरू घासीदास विद्यापीठाच्या केंद्रीय ग्रंथालयात १०५,००० हून अधिक पुस्तके, ३,९५० जर्नल्सचे आणि १,१०० पीएच.डी. प्रबंध आहेत.[२] या ग्रंथालयाला नुकतेच नालंदा सेंट्रल लायब्ररी असे नाव देण्यात आले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2939.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b04b2efb681808d596323ef120f8acdfc7a68ff --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2939.txt @@ -0,0 +1,29 @@ +गुरू नानकदेव (पंजाबी: ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ) (एप्रिल १५, १४६९ - सप्टेंबर २२, १५३९) हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. त्यांचा जन्मदिवस जगभर गुरुपूरब म्हणून साजरा केला जातो, जो नानकशाही कॅलेंडर 2003 स्तर 1 वैशाख आणि बिक्रमी नानकशाही दिनदर्शिकेनुसार कटकच्या पौर्णिमेला दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांदरम्यान वेगळ्या तारखेला येतो.[१] गुरूचा जन्म नानक देव जी आणि अग्नी प्रज्वलित करण्याबाबत तारखांमध्ये फरक आहे. +सुखबसी राम बेदी, गणेश सिंग बेदी, डॉ तरलोचन सिंग, डॉ हरजिंदर सिंग दिलगीर यांसारख्या इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1469 रोजी झाला आणि 7 सप्टेंबर 1539 रोजी त्यांचा बाप्तिस्मा झाला. (शिख इतिहास 10 खंड, खंड 1) डॉ. हरजिंदर सिंग दिलगीर यांनी संदर्भांसह सिद्ध केले आहे की गुरू नानक साहिब यांच्या नावाने देवतेचे नाव देणे चुकीचे आहे.[२] +गुरू नानक साहिब यांनी दूरवर प्रवास करून लोकांना देवाचा संदेश दिला जो त्यांच्या सृष्टीतील शाश्वत सत्याचे वास्तव आहे.[३] त्यांनी समता, बंधुप्रेम, सौहार्द, चांगुलपणा आणि सद्गुणांवर आधारित अनोखे आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ निर्माण केले.[४][५][६] गुरू ग्रंथ साहिब, शिखांचा पवित्र ग्रंथ, गुर नानक साहिब यांचे काव्यात्मक शैलीतील 974 श्लोक आहेत, ज्यात जपुजी साहिब, आसा दी वार आणि सिद्ध-भूत इत्यादी प्रमुख आहेत. गुर नानक यांचा आदर, देवत्व आणि धार्मिक अधिकार नंतरच्या गुरूंमध्येही समाविष्ट होतो, अशी शिखांची श्रद्धा आहे.[७] +नानकांचे शब्द 974 काव्यात्मक स्तोत्रे, किंवा शब्दांच्या रूपात, शीख धर्माच्या पवित्र पुस्तकात, काही प्रमुख प्रार्थना जपुजी साहिब (पंजाबी: जाप; आदर दर्शविणारे 'जी' आणि 'साहिब' प्रत्यय) सह, गुरू ग्रंथ साहिबमध्ये नोंदवलेले आहेत. आसा दी वार ('आशेचे गाणे'); आणि सिद्ध गोष्ट आहेत ('सिद्धांशी चर्चा'). हे शिख धार्मिक श्रद्धेचा एक भाग आहे की नानकांची पवित्रता, देवत्व आणि धार्मिक अधिकाराची भावना पुढील नऊ गुरूंपैकी प्रत्येकावर जेव्हा ते सिंहासनावर बसले होते तेव्हा त्यांच्यावर उतरले होते. +गुरू नानक साहिब यांचा जन्म कटकच्या पौर्णिमेला झाला होता.[८] लाहोरजवळ राय भोई दी तलवंडी (आता नानकाना साहिब, पंजाब, पाकिस्तान) येथे सनातन धर्माचे अनुयायी असलेल्या हिंदू कुटुंबात जन्म झाला. [९][१०] कल्याणचंद दास बेदी उर्फ ​​मेहता कालू आणि तृप्ता हे त्यांचे पालक होते. [११] पालक हिंदू क्षत्रिय म्हणून ओळखले गेले आणि ते व्यावसायिक व्यापारी होते.[१२][१३] +त्याला एक बहीण होती, बेबे नानकी, जी त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी होती. बेबे नानकीचा विवाह १४७५ मध्ये जय राम यांच्याशी सुलतानपूर लोधी येथे झाला, जो लाहोरचा गव्हर्नर दौलत खान लोधी यांच्या मोदीखानेमध्ये काम करत होता. नानकचे त्याच्या बहिणीचे लाड असल्यामुळे ते सुलतानपूरला आपल्या बहिणीच्या आणि भावाच्या घरी राहायला गेले. तिथे वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी दौलतखानाच्या हाताखाली मोदीखानमध्ये काम करायला सुरुवात केली.[१४] प्राचीन जनम साख्यांच्या मते, हा काळ गुरू नानक यांच्यासाठी स्वयंप्रगतीचा होता आणि कदाचित त्यांच्या कलाममधील सत्ताधारी संरचनेचे काही संदर्भ येथून मिळू शकतील.[१५] +शीख रीतिरिवाजानुसार, गुरू नानक साहिब यांच्या जन्म आणि सुरुवातीच्या जीवनातील अनेक घटना नानक यांच्या दैवी दया दर्शवतात. [१६] त्यांच्या जीवनाविषयीच्या लिखाणात त्यांच्या तरुण वयातील होतकरू बुद्धिमत्तेचा तपशील आहे. असे म्हटले जाते की वयाच्या पाचव्या वर्षी नानकांनी दैवी ग्रंथांमध्ये रस दाखवला. वयाच्या पाचव्या वर्षी[१४], त्यावेळच्या प्रथेनुसार वडिलांनी त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी पांडे गोपाळ गावात दाखल केले.[१७] गोपाळांनी प्रसिद्धपणे सांगितले आहे की, लहानपणी नानकांनी गुरुमुखी अक्षर O आणि नी या अंकाची संख्या एक जोडून, ​​देव एक आहे असा दावा आपल्या शिक्षकांना केला होता.[१८] बालपणीच्या इतर घटनांमधून नानक बद्दल विचित्र आणि चमत्कारिक गोष्टी प्रकट होतात, जसे की झोपलेल्या मुलाचे डोके कडक उन्हापासून संरक्षित केलेले प्रत्यक्षदर्शी खाते, माताबक, झाडाची सावली,[१९] किंवा, दुसऱ्यामध्ये, विषारी नागाने दंश केला.[२०] +२४ सप्टेंबर १४८७ रोजी नानकांचा विवाह बटाला शहरातील मूल चंद आणि चांदो राणी यांची मुलगी माता सुलख्नी यांच्याशी झाला. या जोडप्याला दोन मुलगे, श्री चंद (८ सप्टेंबर १४९४ - १३ जानेवारी १६२९).[२१] आणि लखमी चंद (१२ फेब्रुवारी १४९७ - ९ एप्रिल १५५५). श्री चंद यांनी गुरू नानक देव जी यांच्या शिकवणीतून ज्ञान प्राप्त केले आणि ते उदासी पंथाचे संस्थापक बनले.[२२][२३] +नानकांच्या जीवनावरील पहिल्या चरित्राचे शीर्षक जन्मसाख्यांचे आहे. गुरू ग्रंथ साहिबचे लेखक भाई गुरदास यांनीही त्यांच्या काळातील नानकांच्या जीवनाविषयी लिहिले आहे. जरी ते नानकांच्या काळानंतर काही काळानंतर संकलित केले गेले असले तरी ते जन्मसाख्यांपेक्षा कमी वर्णनात्मक होते. नानकांच्या जन्माच्या परिस्थितीचे वर्णन जनसख्यांनी छोट्या वाक्यात केले आहे. +गुर नानक बद्दलचे पूर्वीचे दांभिक खाते दुरुस्त करण्याच्या उद्देशाने भाई मणि सिंह यांनी ज्ञान-रत्नावली लिहिली होती. भाई मणि सिंग हे गुर गोविंद सिंग यांचे शिष्य होते ज्यांना अनेक शिखांनी गुर नानक साहिब यांच्या जीवनाचा अचूक लेखाजोखा लिहिण्याची विनंती केली होती. +एक प्रसिद्ध जन्मसाखी गुरू साहिब यांचे जवळचे मित्र भाई बाला यांनी लिहिली असल्याचा दावा केला जातो. तथापि, लेखनाच्या शैलीमुळे आणि वापरलेल्या भाषेमुळे, मॅक्स आर्थर मॅकऑलिफ सारख्या विद्वानांचा असा दावा आहे की तो त्याच्या मृत्यूनंतर लिहिला गेला होता. ते जवळचे मित्र आणि सहकारी होते. +नानक हे एक गुरू होते आणि त्यांनी १५ व्या शतकात शीख धर्माची स्थापना केली.[२४][२५] शिख धर्माच्या मूलभूत श्रद्धा, गुरू ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात व्यक्त केल्या आहेत, त्यात देवाच्या नावाची भक्ती आणि भक्ती समाविष्ट आहे, संपूर्ण मानवतेचा योगायोग, निःस्वार्थ सेवेत गुंतणे, सर्वांच्या चांगल्या आणि समृद्धीसाठी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न करणे आणि प्रामाणिक आचरण आणि उदरनिर्वाहासह घरगुती जीवन जगणे.[२६][२७][२८] +मधल्या काळात, श्री गुरू नानक देवजींनी 'राग सहयोग' या शब्दाचा 'कीर्तन' म्हणून गौरव केला आणि 'धूर की बानी'च्या अनंत रूपाला 'प्रभूभक्ती' आणि 'नाम सिमरन'साठी नाडी बनवून दिली. जरी गुरू साहिबांनी रागाशिवाय जपू, श्लोक-सहस्कृती आणि श्लोक-वार सारख्या तात्विक कविता रचल्या, परंतु त्यांच्या तत्त्वज्ञानातून आलाप सारखी विचारधारा प्रकट होते ज्यामध्ये त्यांची संगीत आणि प्रगतीशीलता स्वतःची गतिशीलता आहे. +गुरू साहेबांच्या चार उदासी आणि त्यानंतरही त्यांनी सुरू ठेवलेले शब्द कीर्तन, विविध देश, राष्ट्र, जाती, धर्म यांच्यातील वैविध्यपूर्ण स्वर आणि संपूर्ण मानवतेला वैचारिकदृष्ट्या एकत्र आणले. बहुलवादाचा क्रांतिकारी संदेश देणारा होता. +नानक म्हणतात की, 'पुरुषांनो! रबाब छेड बनी आय. 'छेद रबाब' कारण वीणा वाजवणे किंवा म्हणणे ही आज्ञा आहे आणि 'छेड' हे प्रेमी, प्रेम करणाऱ्यांचे लक्षण आहे. नानक म्हणतात, 'पुरुषांनो! तेव्हा वीणा हे त्यावेळचे वाद्य राहिले नाही, तर देवाशी (इशाक) एकीकरण झाले आहे आणि तो माणूस आता मुस्लिम किंवा वीणावादक राहिला नाही, तो फक्त राग वाजवणारा प्रेमी आहे, म्हणजे वीणेवर प्रेमाचा सूर, आणि दैवी शब्द किंवा धुर नानकांच्या मुखपत्रातून श्लोक सहजतेने प्रवाहित होतो जो समाजातील विस्मृत लोकांना मोठ्या आनंदात आणि आश्चर्यात बदलतो.[२९] +गुरू नानक साहिब जी यांच्या शिकवणी गुरुमुखीमध्ये लिहिलेल्या धन्य श्री गुरू ग्रंथ साहिबमधून येतात. +नानकांनी स्वतः जन्मसाख्यांचे लेखन केले नाही, त्यांच्या शिष्यांनी नंतर त्या ऐतिहासिक अचूकतेशिवाय लिहिल्या आणि गुर नानक यांच्या सन्मानार्थ अनेक उपाख्यान आणि काल्पनिक कथा लिहिल्या गेल्या.[३०] शिखीमध्ये, सर्व शीख गुरु, भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यातील स्त्री-पुरुषांसह गुर नानक यांच्या शिकवणी मान्य आहेत, उपासनेद्वारे दैवी ज्ञान व्यक्त करतात. सिखीमध्ये बिगर शीख भक्तांचे म्हणणे समाविष्ट आहे, जे गुर नानकच्या जन्मापूर्वी जगले आणि मरण पावले आणि ज्यांच्या शिकवणी शीख धर्मग्रंथांमध्ये नोंदवल्या आहेत.[३१] +गुरू नानक देव जी आणि इतर शीख गुरूंनी भक्तीवर भर दिला आणि शिकवले की आध्यात्मिक जीवन आणि धर्मनिरपेक्ष घरगुती जीवन एकमेकांशी जोडलेले आहे.[३२] शीख विश्वदृष्टीमध्ये, दृश्यमान जग हे अनंत विश्वाचा भाग आहे.[३३] +प्रचलित परंपरेनुसार, नानकांच्या शिकवणींचा तीन प्रकारे विचार केला जातो: +नानक हिंदू कुटुंबात वाढले होते आणि ते भक्ती संत परंपरेचे होते.[३४][३५][३६] मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीच्या निर्गुण (निराकार देव) परंपरेने सुरुवातीला गुरू नानक आणि शीख धर्मावर प्रभाव होता असे विद्वानांनी नमूद केले.[३४] तथापि, शीख धर्म हा केवळ भक्ती चळवळीचा विस्तार नव्हता.[३७][३८] +गुरू नानक देवजींनी त्यांच्या हयातीत खूप प्रवास केला. काही आधुनिक नोंदी सांगतात की त्यांनी तिबेट, दक्षिण आशिया आणि बहुतेक अरबस्तानचा दौरा केला, 1496 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी, जेव्हा त्यांनी तीस वर्षांच्या कालावधीसाठी आपले कुटुंब सोडले.[३९][४०][४१] या दाव्यांपैकी गुरू नानक यांनी भारतीय पौराणिक कथेतील सुमेरू पर्वत तसेच मक्का, बगदाद, अचल बटाला आणि मुलतानला भेट दिली.[४२] या ठिकाणी त्याने प्रतिस्पर्धी गटांशी धार्मिक कल्पनांवर वादविवाद केला. या कथा 19व्या आणि 20व्या शतकात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्या आणि अनेक आवृत्त्यांमध्ये अस्तित्वात आहेत.[४२][४३] +1508 मध्ये, नानकने बंगालच्या सिल्हेट प्रदेशाला भेट दिली.[४४] +वादाचा आणखी एक स्रोत म्हणजे तुर्की लिपीतील बगदाद दगडी शिलालेख, ज्याचा अर्थ काही लोक बाबा नानक फकीर १५११-१५१५ मध्ये तेथे होते, तर काहींनी १५२१-१५२२ असा अर्थ लावला (आणि तो मध्यपूर्वेतील कुटुंबापासून ११ वर्षे दूर होता) , तर इतर, विशेषतः पाश्चात्य विद्वानांचे म्हणणे आहे की दगडी शिलालेख 19 व्या शतकातील आहे आणि 16 व्या शतकाच्या सुरुवातीस गुरू नानक यांनी बगदादला भेट दिली होती याचा हा दगड विश्वसनीय पुरावा नाही.[४५] शिवाय, दगडाच्या पलीकडे, गुरू नानकांच्या मध्यपूर्वेतील प्रवासाचा कोणताही पुरावा किंवा उल्लेख इतर कोणत्याही मध्य-पूर्व ग्रंथांमध्ये किंवा सबस्क्रिप्टिव्ह रेकॉर्डमध्ये सापडलेला नाही. अतिरिक्त शिलालेखांवर दावा केला जातो, परंतु कोणीही ते शोधण्यात आणि सत्यापित करण्यात सक्षम नाही.[४६] बगदाद शिलालेख हा भारतीय विद्वानांच्या लिखाणाचा आधार आहे की गुरू नानकांनी मध्यपूर्वेला भेट दिली होती, काहींनी जेरुसलेम, मक्का, व्हॅटिकन, अझरबैजान आणि सुदानला भेट दिल्याचा दावा केला होता.[४७] +त्यांच्या प्रवासाविषयी कादंबरीतील दाव्यांव्यतिरिक्त, त्यांच्या मृत्यूनंतर गुरू नानकांचे शरीर गायब झाल्यासारखे दावे देखील नंतरच्या आवृत्त्यांमध्ये आढळतात आणि ते सूफी साहित्यातील पीरांच्या चमत्कारी कथांसारखेच आहेत. गुरू नानकांच्या प्रवासाच्या आसपासच्या दंतकथांशी संबंधित शीख जनम साख्यांमधील इतर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उधार हिंदू महाकाव्ये आणि पुराण आणि बौद्ध जातक कथांमधून आहेत.[४८][४९][५०] श्री गुरू नानक देवजींच्या चार यात्रा होत्या ज्यांना उदासी म्हणतात या नैराश्याच्या काळात गुरू साहिबांनी विविध पंथाच्या लोकांना मानवतेची सेवा करण्याची शिकवण दिली आणि समजावून सांगितले की, व्यक्ती घरी राहून आणि परमेश्वराचे स्मरण करूनच परम सत् प्राप्त करू शकते. वेगळे नाही. या प्रवचनासाठी श्री गुरू नानक देवजींनी सिक्कीम, भूतान, तिबेट, सुमेर पर्वत, मानसरोवर सरोवर, बद्रीनाथ, केदारनाथ, जोशीमठ, लडाख, अमरनाथ, अल्मोरा, बागेश्वर, काठमांडू इत्यादी ठिकाणी गुरू नानक देवजींच्या पाऊलखुणा आढळतात. श्री गुरू नानक देव यांनी 1509 मध्ये सुलतानपूर लोधी येथून पहिली उदासी सुरू केली आणि ही उदासी सर्वात लांब होती. याच नैराश्याच्या काळात गुरुजी उत्तर प्रदेशातील नानकामटे येथून पिलीभीत, सीतापूर, लखनौ, अलाहाबाद, सुलतानपूर, बनारस, पाटणा, माया, सिल्हेट, धुबरी, गुवाहाटी, सिलांग या मार्गे ढाका आणि कलकत्ता मार्गे जगन्नाथपुरी येथे पोहोचले. जगन्नाथपासून समुद्र किनाऱ्याने पुढे जात, त्यांनी गुंटूर, मद्रास आणि रामेश्वर येथे प्रवास केला, तेथून ते लंकेत पोहोचले आणि जाफनाच्या राणा शिवनाथला शीख धर्माचा आशीर्वाद दिला. लंकेचा प्रवास संपवून गुरुजी कोचीनला पोहोचले, तेथून गुरुजींनी आंध्र प्रदेशात प्रवेश केला. त्यानंतर श्रीगुरू नानक देवजी नानक झिरा, मालटेकरी, नांदेड, नामदेवांचे नगर नरसी बामणी, भगत तिर्लोचन मार्गे औकेश्वर येथे पोहोचले आणि तेथून इंदूर, खंडवा येथून नर्मदा नदीकाठी चालत ते जबलपूर शहरातील ग्वारीघाट येथे पोहोचले. त्यामुळे असे भ्रम मोडून काढण्यासाठी आणि कर्मकांडात अडकलेल्या आत्म्यांना सरळ मार्ग दाखवण्यासाठी श्री गुरू नानक देवजी येथे राहिले असावेत. नर्मदा नदीच्या डाव्या तीरावर श्री गुरू नानक देवजींचे स्मारक आहे अपरकंटक, जिथे नर्मदेचा उगम होतो, तिथे श्री गुरू नानक देवजींच्या स्मृतीप्रित्यर्थ एक गुरुद्वारा देखील आहे. +गुर नानक साहिब यांनी भाई लेहना यांना गुरूचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आणि त्यांचे नाव बदलून गुर अंगद असे ठेवले, ज्याचा अर्थ "एकच स्वतःचा" किंवा "तुमचा स्वतःचा भाग" असा होतो. भाई लहाने यांना वारस म्हणून घोषित केल्यानंतर, गुर नानक यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी करतारपूर येथे निधन झाले. [५१] +2015 मध्ये नानक शाह फकीर हा पंजाबी चित्रपट प्रदर्शित झाला, जो गुरू नानक देव जी यांच्या जीवनावर आधारित, सरताज सिंग पन्नू दिग्दर्शित आणि गुरबानी मीडिया प्रा. Ltd. रूपक: A Tapestry of Guru Nanak's Travels हा 2021-22 चा गुरू नानक यांच्या नऊ वेगवेगळ्या देशांतील प्रवासाविषयीचा माहितीपट आहे. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2959.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc27057024549171e0d28060adb84b48d3251c9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2959.txt @@ -0,0 +1,20 @@ +श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा चरित्रग्रंथ आहे. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे.[१] +सरस्वती गंगाधर हे श्रीनृसिंहसरस्वतींचे एक शिष्य सायंदेव यांच्या पाचव्या पिढीतील होते. नृसिंहसरस्वतींच्या सात प्रमुख शिष्यांमध्ये सायंदेव यांचा समावेश होतो. सायंदेव -> नागनाथ ->देवराव -> गंगाधर -> सरस्वती गंगाधर अशी वंशावळ गुरुचरित्र देते. सरस्वती गंगाधरांना चरित्र लिहिण्याचा आदेश स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनीच दिला अशी माहिती श्रीगुरुचरित्रात दिली असून परंपरेनेही तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे.[२] +इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असे मानले जाते.[३] +ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर हे आपस्तंब शाखेचे ब्राह्मण होते आणि त्यांचे आडनाव साखरे असे होते असे या ग्रंथात लिहिलेले आढळून येते.[३] +महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात विशेषतः कर्नाटकात दत्त संप्रदायाचा विशेष प्रसार आहे. +या मूळ मराठी पद्यरूपात असलेल्या श्रीगुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर केले. हे संस्कृत गुरुचरित्र बहुशः अनुष्टुभ छंदात रचले आहे. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात.सरस्वती गंगाधर यांची मातृभाषा कानडी होती. त्यामुळे कानडी भाषेतील काही लकबी त्यात आढळतात. +मराठी गुरुचरित्रात अनेक पाठभेद आहेत. अशा अनेक पाठांच्या प्रतींचा तौलनिक अभ्यास करून गुरुचरित्राची एक प्रमाणित प्रत विसाव्या शतकात श्री. रामचंद्र कृष्ण कामत यांनी सिद्ध केली. कामत यांच्या प्रतीवर सायंदेव प्रतीचा गाढ ठसा दिसून येतो. कामत यांची प्रमाणित प्रत आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या परंपरेतले श्री वामनराव गुळवणी यांच्या वापरात असलेली चित्रशाळा प्रत या गुरुचरित्राच्या पाठासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय प्रती आहेत. +गुरुचरित्र[४] या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुचरित्राचे विशेष म्हणजे वेदान्त आणि क्रियाशून्य भक्तीला येथे स्थान नाही. नृसिंह सरस्वती या व्यक्तीपेक्षा गुरू या पदाला आणि गुरु-शिष्य या नात्याला गुरुचरित्रात महत्त्व दिलेले आढळते. अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत.गुरुची कृपा प्राप्त करणे, ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे.[२] +श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत.[५] त्यामुळे त्यांच्या विषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते.[३] +विविध व्रत- वैकल्ये, तीर्थक्षेत्र आणि यात्रा यांची वर्णने, ब्राह्मणाने कसे व्वागावे याचे नियम यात सांगितले आहेत. त्या जोडीने अश्वथ, औदुंबर , भस्म इ. दत्त संप्रदायाशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना यात विशद केल्या आहेत , त्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे. अंगाला भस्म विलेपन कसे करावे, शिवपूजा कशी करावी याचेही मार्गदर्शन ग्रंथात केलेले आहे. +महिलांसाठी पातिव्रत्य आणि आतिथ्य म्हणजे अतिथी सत्कार याचे महत्त्व या ग्रंथाने विशद करून सांगितले आहे.[३] +गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला जातो. ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. दररोज सकाळी अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणा-या व्यक्तीने हलका आणि पोषक आहार घ्यावा. दिवसभर ईशचिंतन करावे. पारायण काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासिनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवावे.[६] +गुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्ध यांची असावी असा रा.चिं. ढेरे यांचा कयास आहे. मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही.सध्या उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इ. सन १५३५ मध्ये केली असावी. त्यावेळी ती रचना करण्यास मूळ संस्कृत ग्रंथाचा आधार उपलब्ध असण्याची शक्यता असू शकते असा संशोधक ढेरे यांचा कयास आहे. +मूळ गुरुचरित्र ५१ अध्यायांचे होते. आणि अवतरणिका हा अध्याय नंतर जोडला गेला असे काही अभ्यासकांचे मत आहे. +असे मानले जाते की गुरुचरित्र या ग्रंथात वैदिक आणि अवैदिक दोन्ही परंपरांचा विचार नोंदविला गेला आहे पण अद्याप त्यावर आवश्यक संशोधन झालेले नाही.[३] +अनेक जणांनी पद्यमय गुरुचरित्राचे गद्यात रूपांतर केले आहे. त्यांपैकी एक म्हणजे बाळ वामनभाई पंचभाई. यांनी लिहिलेल्या ’श्री गुरुचरित्र - जसे आहे तसे’ या पुस्तकात गुरुचरित्राच्या ५२ही अध्यायांतील कथासार साध्या सोप्या मराठीत शब्दबद्ध केले आहे. +एम.ए.पी‍एच.डी असलेल्या डॉ. सीताराम गणेश देसाई (गाडगीळ/वैद्य) यांनी गुरुचरित्राच्या ओवीबद्ध पोथीचे गोष्टीरूपात गद्य निवेदन त्यांच्या ’भावार्थ गुरुचरित्र’ या पुस्तकातून केले आहे. एकूण ५२ अध्याय यात कथारूपाने आले आहेत. श्रीगुरू नृसिंहसरस्वती यांचा भक्त नामकरणी हा गुरूंच्या दर्शनासाठी गाणगापूरला दर्शनासाठी निघाला असता सिद्धमुनी त्याला सृष्टीची उत्पत्ती, चार युगे यांची माहिती देऊन गुरुभक्ती, ब्रम्हा, विष्णू, महेश यांचा दत्त अवतार, श्रीपादवल्लभ यांचे चरित्र व गुरुमहिमा सांगणाऱ्या अनेक कथा कथन करतात. त्या सर्व यात अगदी सोप्या भाषेत दिल्या आहेत. +त्यानंतर श्रीगुरुचरित्र व श्रीदत्त संप्रदाय, श्रीगुरुचरित्राचे लेखक, विविध पोथ्यांमधील फरक, सप्ताहवाचन पद्धती, वाचनाची फलश्रुती, गुरुगीतेचा भावार्थ, गुरुचरित्रातील कानडी पदांचा मराठी शब्दार्थ, श्रीरंगावधूतस्वामीविरचित दत्तबावनी, श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित तीन दत्तस्तोत्रे व करुणात्रिपदी, श्रीनारदविरचित दत्तस्तोत्र, श्रीशंकराचार्याचे गुरुअष्टक, श्रीदत्तसंप्रदायाचा परिचय, काही प्रमुख दत्तक्षेत्रे आदींची माहिती त्यांनी यात दिली आहे. +हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजुळ यांच्या सांगण्यानुसार गुरुचरित्राची सर्वात जुनी हस्तलिखित प्रत इ.स. १६९५ची आहे. या प्रतीत ५१ अध्याय आहेत. आतापर्यंत विविध संस्थांमधून गुरुचरित्राची १०० हस्तलिखिते जमा करण्यात आली आहेत. त्यांतील ३२ हस्तलिखिते मराठी हस्तलिखित केंद्रांत आहेत, तर भारत इतिहास संशोधक मंडळात १५ हस्तलिखिते आहेत. भांडारकर इन्स्टिट्यूट, वैदिक संशोधन मंडळ, डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संस्थांमध्ये सुमारे ५० हस्तलिखिते आहेत. त्यांमध्ये ५२ अध्यायी, एक्कावन्न श्लोकी, लघुसंहिता, गुरुचरित्र सार आणि संस्कृत रूपांतर अशा हस्तलिखितांचा समावेश आहे. +वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत सरदार किबे यांच्या संग्रहातील इ.स. १८६२मधील सचित्र हस्तलिखित आहे. त्यामध्ये दत्ताचे एक दुर्मिळ रंगीत चित्र आहे. मात्र या चित्रात दत्ताच्या मागे गाय काढलेली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2969.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4deacabf942d8ad9872c6ba32f6c4222d6934d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2969.txt @@ -0,0 +1,5 @@ +भौतिकीत (Φ किंवा ΦE ने दर्शविला जाणारा) गुरुत्व प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या गुरुत्व तीव्रतेच्या घटकाचे मापन आहे. त्याचे मापन गुरुत्व तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राचा गुणाकाराने केले जाते. +गुरुत्व प्रवाह गणिती स्वरूपात खालीलप्रमाणे लिहीले जाते- +किंवा अतिसूक्ष्म क्षेत्रासाठी dS - +येथे: +पृष्ठ ऐकनाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे:- diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2974.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf3698690601bac718606d3172373d5e48326416 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2974.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरुत्व विभव अथवा गुरुत्व सामर्थ्य हे अवकाशातील एका वस्तूमानबिंदूवर एखाद्या वस्तूमानबिंदूने प्रयुक्त केलेले कार्याचे मापन आहे. थोडक्यात, एका वस्तूमानबिंदूने दुसऱ्या वस्तूमानबिंदूवर केलेले कार्य - कार्य प्रत्येकी वस्तूमान होय. हेच परिमाण वस्तूमानाची गुरुत्व तीव्रता आणि त्याने विस्थापित केलेले वस्तूमानप्रभाराने काटलेले अंतर ह्याचा बिंदू गुणाकारानेही दर्शवितात. +विद्युत विभव खालीलप्रमाणे काढले जाते - +येथे, +येथे, diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2978.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f8aef3540a2d0bc3f33b11e3c38c5dc261ec46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2978.txt @@ -0,0 +1,33 @@ +भौतिकीत गुरुत्व क्षेत्र ही प्रारूप असून, एखादे पदार्थ वस्तूमान दुसऱ्या वस्तूमानावर जे बल प्रयुक्त करते त्याचे स्पष्टीकरण करते. +भौतिकीप्रमाणेच अभिजात यामिकीत क्षेत्र हे वास्तव नसून एक प्रारूप आहे जे गुरुत्वाकर्षणाच्या परिणामांचे स्पष्टीकरण देते. ह्या क्षेत्राचे निश्चितीकरण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमावरून केले जाते. +त्याप्रमाणे गुरुत्व क्षेत्र (अथवा गुरुत्व तीव्रता) म्हणजे एखाद्या वस्तूमानावरील प्रयुक्त गुरुत्व बल होय. +येथे, g हे गुरुत्व क्षेत्र, F हे गुरुत्व बल, m हे गुरुत्वबल प्रयुक्त वस्तूमान, R आकर्षिणारे वस्तूमान आणि गुरुत्वबल प्रयुक्त वस्तूमानामधले अंतर, + + + + + + +R +^ + + + + + +{\displaystyle \mathbf {\hat {R}} } + + हे Rचे सदिश एकक, t हा काल, G हा वैश्विक गुरुत्व स्थिरांक आणि ∇ हा डेल क्रियक. +वस्तूमान घनतेच्या संज्ञेत ते पुढीलप्रमाणे मांडले जाते. (ज्यात गॉसचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि पॉइसनचे गुरुत्वाकर्षणाचे समीकरणही समाविष्ट आहे.) +येथे, + + + +Φ + + +{\displaystyle \Phi } + + हा गुरुत्व प्रवाह, आणि ρ वस्तूमान घनता +सामान्य सापेक्षतेत आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे सोडवल्यावर गुरुत्व क्षेत्राचे निश्चितीकरण करता येते- +येथे, T ही ताठरता-उर्जा प्रदिश, G ही आइनस्टाइन प्रदिश, आणि c हा प्रकाशाचा वेग. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2983.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02cf832fe19deb9904277ce8d5955136305fc800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_2983.txt @@ -0,0 +1,160 @@ +वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. वजन म्हणजे जमिनीच्या दिशेने असणाऱ्या गुरुत्वाकर्षणामुळे मिळणारे त्वरण आणि वस्तुमान यांच्या गुणाकाराएवढे बल. या क्षेत्रात अफाट संशोधन होऊनही दूरदूर ठेवलेल्या दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण का असते हे अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. +गुरुत्वाकर्षण हे विद्युतचुंबकत्व आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतःप्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम आयझॅक न्यूटन यशस्वी ठरला. त्याने न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम मांडला. गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता अल्बर्ट आइनस्टाइनच्या साधारण सापेक्षता सिद्धान्ताने घेतली आहे. न्यूटनचे नियम प्रकाशापेक्षा फार कमी वेग असणाऱ्या वस्तूंसाठी पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम अजूनही बहुतेक जागी लागू होतात. +विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले पदार्थ संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच ग्रह, तारे व दीर्घिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे. +अ‍ॅरिस्टॉटलची अशी कल्पना होती की जड वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक वेगाने खाली पडतात. त्याच्या मतानुसार पृथ्वीचे केंद्र (जे विश्वाचेही केंद्र मानले जात होते) ते जड वस्तूंना आकर्षित करते. जेवढी वस्तू जड, तेवढे जास्त आकर्षण असते. ही कल्पना पुढे चुकीची असल्याचे सिद्ध झाले. +ज्यामुळे पृथ्वी सर्व वस्तू तिच्या पृष्ठभागावर ओढून ठेवते, आणि म्हणून सर्व विश्व सुरळीतपणे काम करते अशा पृथ्वीच्या केंद्राकडे ओढणाऱ्या बलाची कल्पना टॉलेमीला होती. +७व्या शतकामधील भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त ह्याच्या मते पृथ्वी गोलाकार होती. हा दृष्टिकोन तत्कालीन पृथ्वी सपाट अथवा पोकळ असल्याच्या पौराणिक दृष्टिकोनाच्या विपरीत होता. ब्रह्मगुप्ताने सांगितल्या प्रमाणे : +"परंतु तसे [पृथ्वी गोल] नसल्यास पृथ्वी स्वर्गाच्या व वेळेच्या प्रणांशी एकविध व समान गती ठेवण्यास असफल राहील. [...] सर्व भारी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. [...] पृथ्वी सर्व बाजूने समान आहे; पृथ्वीवर सगळे जण सरळ उभे राहतात, आणि प्रकृतीच्या नियमानुसार सगळ्या भारी वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात, कारण वस्तूंना आकर्षित करणे व जवळ ठेवणे ही पृथ्वीची प्रवृत्ती आहे, जशी पाण्याची वाहण्याची, अग्नीची जळण्याची व वाऱ्याची वाहण्याची प्रवृत्ती आहे. [...] पृथ्वी ही एकमेव खालची वस्तू आहे व वस्तू नेहमी तिच्याकडे परत येतात; तुम्ही त्यांना कोणत्याही दिशेत फेका, त्या कधी पृथ्वीपासून वरती जात नाहीत."[१] ११व्या शतकातील गणितज्ञ भास्कराचार्याने आपल्या 'सिद्धान्त शिरोमणि' ह्या ग्रंथात लिहिले: +"आकृष्टशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखः स्वशक्त्या।आकृष्ट्यते तत्पततीव भाति समेसमान्तान् क्व पतत्त्वियं खे॥"[२]ह्या पद्यानुसार पृथ्वी मध्ये आकर्षणाची शक्ती आहे. ह्या शक्तीमुळे ती भारी वस्तूंना आपल्याकडे खेचते व ह्यामुळेच वस्तू जमिनीवर पडतात. व पुढे म्हटले आहे की अंतराळातल्या वस्तूंमध्ये समान आकर्षण शक्ति असेल तर ते सर्व कुठेही 'पडू' शकत नाहीत. [३] +गॅलिलिओ याने १६व्या शतकाच्या शेवटी आणि १७व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात गुरुत्वाकर्षणाबद्दल आपली मते मांडली. उंचावरून टाकलेले लहान मोठ्या आकाराचे दगड कसे एकाच वेळी आणि सरळ रेषेत खाली पडतात, उतारावरून गोल वस्तू कशा गडगडत खाली येतात आणि जोराने हवेत भिरकावल्यावर कुठलीही वस्तू कशा प्रकारच्या वक्ररेषेत पुढे जात जात खाली येते या सगळ्या क्रियांचे त्याने अत्यंत बारकाईने निरीक्षण केले. छपराला लटकणारे दिवे कसे लयीमध्ये झुलतात ते पाहिले आणि त्या दिव्यांचा झोका लहान असो वा मोठा. त्याला तितकाच वेळ लागतो हे सिद्ध केले. घोड्याच्या मदतीने चालणारा पाणी उपसण्याचा पंप आणि पाण्याच्या दाबावर काम करणारा तराजू अशा प्रकारची उपकरणे त्याने बनवली. पृथ्वीच्या गिरकीमुळे समुद्रात लाटा उठत असाव्यात अशा अर्थाचा एक विचार त्याने मांडला होता, पण गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यावर लाटांचे खरे रहस्य जगाला कळले आणि तो विचार मागे पडला. [ संदर्भ हवा ] +१५७४ मध्ये टिको ब्राहे ह्या खगोलशास्त्रज्ञाने प्रसिद्ध केलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा सखोल अभ्यास करून योहानेस केप्लरने प्रथमच ग्रहांच्या कक्षांबद्दलचे नियम सूत्ररूपाने मांडले आणि सप्रयोग सिद्ध केले. ते नियम खालीलप्रमाणे आहेत: +2) ग्रह व सूर्य यांना जोडणारी सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते . +3)सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आर्वतकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यारासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. +केप्लर पूर्वीनिकोलस कोपर्निकस ह्याने सूर्यमाला सूर्यकेंद्रित असल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु त्याच्या मताप्रमाणे पृथ्वीची व इतर ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार होती. मंगळ ग्रहाच्या कक्षेचे आठ वर्ष विश्लेषण करून[४] केप्लरने ह्या कक्षा लंबवर्तुळाच्या आहेत अशी संकल्पना मांडून सर्व ग्रहांना एकसारखे लागू होणारे असे हे नियम बनवले.[५] केप्लरचे असे मत होते की सूर्याच्या कोणत्यातरी 'रहस्यमय' शक्तीमुळे ग्रहांची कक्षा टिकून राहते. त्याच्या असे ही ध्यानात आले की ग्रह जेव्हा सूर्यापासून लांब असतात तेव्हा त्यांचा वेग कमी होतो, व म्हणूनच ही शक्ती वाढणाऱ्या अंतराबरोबर कमी होत असणार. ह्याच संकल्पनेत न्यूटनने पुढे सुधारणा केली. [६] +. आपल्या १६८७ मध्ये लिहिलेल्या 'प्रिन्सिपिया' ह्या ग्रंथात न्यूटनने वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या नियमाची परिकल्पना मांडली. त्याच्या स्वतःच्या शब्दांत: + मी असा तर्क केला की जी बले ग्रहांना आपल्या गोलकात ठेवतात, ती बले परिक्रमणाच्या केंद्रापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात नक्की [असावीत]: आणि या प्रकारे मी चंद्राला पृथ्वीभोवतीच्या गोलकात ठेवायला लागणाऱ्या बलाची तुलना पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वाकर्षणाशी केली; आणि त्याचे नीटनेटके उत्तर मिळाले.[७]न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम खालीलप्रमाणे आहे: +येथे: + +वस्तुमान +थोडक्यात काय तर वस्तुमानांचा गुणाकार जास्त असेल तर गुरुत्वाकर्षण जास्त आणि गुणाकार कमी असेल तर कमी. याउलट जर दोन वस्तुमानांमधील अंतरांच्या मोजमापाचा वर्ग जास्त, तर गुरुत्वाकर्षण कमी, आणि वर्ग कमी असेल तर गुरुत्वाकर्षण अधिक. +न्यूटनच्या ह्या सिद्धान्ताचा सर्वात मोठा विजय नेपच्यूनच्या शोधाच्या रूपात ठरला. यूरेनसच्या कक्षेत असणाऱ्या विसंगती निरखून नेपच्यूनच्या अस्तित्वाची व स्थानाची भविष्यवाणी जॉन काउच ॲडम्स् व यूर्बॅं ल वेर्ये यांनी केली. +कमी वेग आणि ऊर्जा असलेल्या वस्तुमानांसंबंधित असापेक्षीय गणनांसाठी न्यूटनचा नियम जवळजवळ अचूक ठरतो. हा नियम वापरून अंतराळयानांचे प्रक्षेपपथ सुद्धा बऱ्यापैकी अचूक काढणे शक्य आहे. असे असले तरीही सापेक्षीय गणनांसाठी ह्या नियमाने बरोबर उत्तर येत नाही. एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे बुध ग्रहाच्या कक्षेतील छोट्या विसंगती. १९व्या शतकाच्या अंतापर्यंत हे माहीत होते की बुधाच्या कक्षेतील जे काही क्षोभ होते ते न्यूटनच्या नियमाचा आधार घेऊन हिशेबात घेणे शक्य नव्हते, व म्हणून असे मानले जायचे की बुधाच्याहूनही सूर्याच्या जवळ एक प्रक्षोभकारी वस्तू असावी. ह्या वस्तूचा शोध निष्फळ राहिला. अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षता सिद्धान्ताने हे क्षोभ हिशेबात घेतले. परंतु असे असले तरीही बहुतेक जागी न्यूटनचाच नियम वापरण्यात येतो कारण तो वापरण्यात फार सोपा आहे आणि तो वापरून नीटनेटके उत्तरही मिळते. + + + + ++ + +g + +μ +ν + + +Λ += + + + +8 +π +G + + +c + +4 + + + + + +T + +μ +ν + + + + +{\displaystyle +g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} + + +आइनस्टाइनचे क्षेत्र समीकरण +समतुल्यता तत्त्वाचा मूळ अर्थ असा की सर्व वस्तू एकच प्रकारे पडतात. गुरुत्वीय क्षेत्रामधील कोणत्याही वस्तूचे प्रक्षेपपथ फक्त त्या वस्तूच्या प्रारंभिक गती व स्थानावर अवलंबून असते व वस्तूच्या स्वरूपाशी निरवलंबी असते.[१०] साधारण सापेक्षता सिद्धान्ताची सुरुवातच ह्या समतुल्यता सिद्धान्ताने होते, आणि अल्बर्ट आइनस्टाइनप्रमाणे मुक्त पतनात कोणत्याही वस्तूवर (वातरोध सोडून) त्वरण लागत नाही, म्हणजेच ती जडत्वीय चौकटीत असते. पृथ्वीवर स्थित निरीक्षकाला स्वतःच्या त्वरणाच्या सापेक्ष त्या वस्तूवर त्वरण आहे असे वाटते. +आइनस्टाइनच्या मते गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमान असलेल्या कोणत्याही वस्तूने तिच्याभोवतीच्या काल-अवकाशात निर्माण केलेली वक्रता होय. ताणून धरलेल्या लवचीक पडद्यावर एखादी जड वस्तू ठेवली असता पडदा जसा त्या वस्तूभोवती थोडा वाकतो, त्याच रितीने वस्तुमान असलेली कोणतीही वस्तू तिच्याभोवतीच्या काल-अवकाशाला वाकवते (वक्रता निर्माण करते), आणि तो वाकवण्याचा गुणधर्म म्हणजेच वस्तूचे गुरुत्वाकर्षण. +मुक्त पतनात कोणतीही वस्तू वक्र काल-अवकाशात स्थानिकरीत्या सरळ पथावर चालते. ह्या पथांना अल्पिष्ट रेषा (geodesic) असे म्हणतात. जेव्हा वस्तूवर बल लागते, तेव्हा ती वस्तू त्या अल्पिष्ट रेषेपासून विचलित होते. उदाहरणतः आपण स्वतः जेव्हा पृथ्वीवर उभे राहतो तेव्हा आपण अल्पिष्ट रेषेपासून विचलित होतो. अश्या वेळी पृथ्वीचा भौतिक रोधामुळे आपल्यावर बल लागते, आणि म्हणून आपण स्वतःच जमिनीवर अजडत्वीय स्थितीत राहतो.[११] +आइन्स्टाइनने साधारण सापेक्षतेसाठीची क्षेत्र समीकरणे शोधून काढली. ही समीकरणे वस्तुमानाचा काल-अवकाशातील वक्रतेशी संबंध जोडतात. ह्यांना आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे असे म्हणतात. ही १० एकसामायिक, अरेषीय विकलन समीकरणे आहेत. ह्यांच्या उकली म्हणजे काल-अवकाशाच्या दूरिक प्रदिशाचे घटक. दूरिक प्रदिश हा काल-अवकाशाची भूमिती रेखाटतो व त्याच्या मदतीने काल-अवकाशातील अल्पिष्ट रेषा काढू शकतो. +आइनस्टाइनची क्षेत्र समीकरणे खालीलप्रमाणे लिहिली जातात : + + + + + +R + +μ +ν + + +− + + +1 +2 + + + +g + +μ +ν + + + +R ++ + +g + +μ +ν + + +Λ += + + + +8 +π +G + + +c + +4 + + + + + +T + +μ +ν + + + + +{\displaystyle R_{\mu \nu }-{1 \over 2}g_{\mu \nu }\,R+g_{\mu \nu }\Lambda ={8\pi G \over c^{4}}T_{\mu \nu }} + + +या समीकरणांच्या काही उल्लेखनीय उकली खालीलप्रमाणे आहेत: +साधारण सापेक्षतेच्या शोधाच्या काही दशकांनंतर असे लक्षात आले की साधारण सापेक्षता व पुंज यामिकी ही एकमेकांशी विसंगत आहेत.[१२] गुरुत्वाकर्षणाचे अन्य बलांप्रमाणे पुंजक्षेत्र सिद्धान्ताने स्पष्टीकरण देणे शक्य आहे. त्यानुसार, जसे विद्युत्चुंबकीय बल कल्पित प्रकाशकणांच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते, तसे गुरुत्वाकर्षणाचे बल कल्पित गुरुत्वाणूंच्या अदलाबदलीमुळे निर्माण होते असे मांडता येते. [१३][१४]. परंतु प्लॅंक परिणामक्रमाच्या अंतरांच्या आसपास हे स्पष्टीकरण चुकीचे ठरते. त्यामुळे आज अधिक परिपूर्ण पुंज गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धान्ताची गरज भासते आहे.[१५] +इतर ग्रहांसारखेच, प्रत्येक वस्तूवर आकर्षक बल लावणारे पृथ्वीचेही स्वतःभोवतीचे गुरुत्व क्षेत्र आहे. हे क्षेत्र संख्यात्मकदृष्ट्या त्या वस्तूच्या त्वरणाच्या समान असते. पृथ्वीच्या पृष्टभागावरील त्याच्या परिमाणाला g किंवा g0 या अक्षराने दर्शवतात. वजन व मापांच्या आंतरराष्ट्रीय ब्यूरोप्रमाणे आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीनुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे असणारे साधारण त्वरण खालीलप्रमाणे आहे: + + + + +g += +9.80665 +  +m +⋅ + +s + +− +2 + + + + +{\displaystyle g=9.80665\ m\cdot s^{-2}} + + [१६] +ह्याचा अर्थ असा की, वातरोध वगळता, पृथ्वीजवळ पडणाऱ्या कोणत्याही वस्तूची गती आपल्या उगमापासूनच्या प्रत्येक सेकंदानंतर ९.८०६६५ मि./से. ह्या प्रमाणात वाढते. +न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीवरसुद्धा तेवढ्याच प्रमाणात विरुद्ध दिशेने लागणारे एक बल असते. त्यामुळे पृथ्वी त्या वस्तूजवळ सरकते. पण वस्तूच्या तुलनेत पृथ्वीचे वस्तुमान फारच जास्त असल्यामुळे हे बल अतिशय किरकोळ असते. +फिरणाऱ्या पृथ्वीच्या संदर्भ चौकटीत असल्यामुळे, गुरुत्वाकर्षणाव्यतिरिक्त पृथ्वीवरील वस्तूवर एक अपकेंद्री बल सुद्धा लागू होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_299.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8daab97ba1dfeef684a4f1451ee66c313da897a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_299.txt @@ -0,0 +1 @@ +हे लाख ( इंग्रजी:Lathyrus sativus) या वनस्पतीचे नाव आहे. यापासून डाळीचे उत्पादन होते. यास खेसरी असेही संबोधन आहे. यास हिंदीत लतरी असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3007.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba99c9e0683043d69f754a3e9ad5571706ce36a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3007.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू पर्व (पंजाबी: ਗੁਰਪੁਰਬ - गुरूपूरब) +शिख सांप्रदायात गुरूपूरब हा सण गुरूंच्या जन्माच्या वर्धापन दिनाचा उत्सव आहे. +गुरू नानक यांच्यानंतर आलेल्या गुरूंनी त्यांचा वाढदिवस साजरा केल्याचे संकेत जुन्या इतिहासात आहेत. जयंतींना इतके महत्त्व जोडले गेले की पहिल्या चार गुरूंच्या मृत्यूच्या तारखा पाचव्या गुरू, गुरू अर्जन यांनी आपल्या कार्यात एका पानावर नोंदवल्या आहेत.  गुरूपूरब हा शब्द प्रथम गुरूंच्या काळात दिसून आला.  हे संस्कृत शब्दाचे पूरब (किंवा पर्व) या शब्दाचे संयुग आहे, ज्याचा अर्थ गुरू या शब्दासह सण किंवा उत्सव असा होतो. गुरू अर्जन देव जी (शिखांचे ५ वे गुरू) यांच्या काळात लिहिलेल्या भाई गुरदास (१५५१-१६३६) यांच्या लेखनात किमान पाच ठिकाणी हे आढळते. +नानकशाही दिनदर्शिकेतील महत्त्वाच्या गुरूपूरबापैकी गुरू नानक आणि गुरू गोविंद सिंग यांची जयंती, गुरू अर्जन आणि गुरू तेग बहादूर यांचे हौतात्म्य दिवस आणि हरिमंदार अमृतसर येथे गुरू ग्रंथ साहिबची स्थापना.  इतर महत्त्वाचे गुरूपुर्व हे खालसा पंथाच्या निर्मितीचे स्मरण करणारी बैसाखी आणि गुरू गोविंद सिंग यांच्या लहान मुलांचे हौतात्म्य दिवस आहेत[१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3048.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91b4381fe84505bc4fba9dba01840fa358ba6539 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3048.txt @@ -0,0 +1,31 @@ +श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले. +गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात. +गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे. +अन्याय, अत्याचार आणि पापांचा अंत करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली. त्यांनी धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला, ज्यासाठी त्यांना 'सर्बंसदानी' (संपूर्ण कुटुंबाचा दाता) असेही म्हणतात. याशिवाय ते कलगीधर, दशमेश, बजनवाले इत्यादी अनेक नावांनी, आडनावांनी आणि उपाधींनीही ओळखले जातात. +गुरू गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञपरंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित होते, म्हणूनच त्यांना 'संत शिपाही' असेही संबोधले जात असे. तो भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफ होता. +त्यांनी नेहमीच प्रेम, सदाचार आणि बंधुत्वाचा संदेश दिला. गुरुजींना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी त्यांच्या सहनशीलतेने, गोडपणाने आणि सौम्यतेने त्यांचा पराभव केला. माणसाने कोणाला घाबरायचे नाही आणि कोणाला घाबरायचे नाही अशी गुरुजींची श्रद्धा होती. तो आपल्या भाषणात उपदेश करतो, भाई काहूला देत नाही, भीती मानत नाही. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. त्यांच्या बोलण्यातला गोडवा, साधेपणा, सौजन्य आणि अनास्थेची भावना संहितेने भरलेली होती. धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग असतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्वज्ञान होते. +गुरू गोविंद सिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला, जो आता बिहारची राजधानी आहे, नववे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूर जी आणि माता गुजरी यांच्या पोटी. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री गुरू तेग बहादूरजी आसाममध्ये धर्म प्रचारासाठी गेले होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. ज्या घरात त्यांचा जन्म पटना येथे झाला आणि जिथे त्यांनी पहिली चार वर्षे घालवली, तिथे आता तखत श्री हरिमंदर जी पटना साहिब आहे. +1670 मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आले. मार्च 1672 मध्ये, त्यांचे कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये वसलेल्या चक्क नानकी नावाच्या ठिकाणी गेले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्याने फारसी, संस्कृत शिकले आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्ये शिकली. +गोविंद रायजी आनंदपूर साहिबमध्ये दररोज आध्यात्मिक आनंद वाटून घेत असत, मानवामध्ये नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत. आनंदपूर हे खरे तर आनंदधाम होते. येथे सर्व लोकांना जात, रंग, जात, समुदाय असा भेदभाव न करता समता, समता आणि समरसतेचे अलौकिक ज्ञान मिळत असे. गोविंद जी शांतता, क्षमा आणि सहिष्णुतेची मूर्ती होती. +काश्मिरी पंडितांच्या बळजबरीने धर्मांतर केल्याच्या विरोधात तक्रार घेऊन गुरू तेग बहादूरजींच्या दरबारात आले आणि म्हणाले की आमच्यासमोर एक अट घातली आहे की असा कोणी महापुरुष आहे का? जे लोक इस्लाम स्वीकारू शकले नाहीत आणि स्वतःचा त्याग करू शकतील, मग तुम्ही सर्वांचेही धर्मांतर होणार नाही. गुरू गोविंद सिंग जी त्यावेळी नऊ वर्षांचे होते. ते वडील गुरू तेग बहादूरजींना म्हणाले, तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण असू शकतो! 11 नोव्हेंबर 1675 रोजी, औरंगजेबाने काश्मिरी पंडितांची तक्रार ऐकून त्यांना सक्तीच्या धर्मांतरापासून वाचवण्यासाठी स्वतः इस्लाम स्वीकारला नाही म्हणून दिल्लीच्या चांदनी चौकात त्यांचे वडील गुरू तेग बहादूर यांचा सार्वजनिकपणे शिरच्छेद केला. यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गोविंद सिंग यांना शिखांचे दहावे गुरू घोषित करण्यात आले. +दहावे गुरू झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. शिक्षणाअंतर्गत त्यांनी लेखन आणि वाचन, घोडेस्वारी आणि लष्करी कौशल्ये शिकली.१६८४ मध्ये त्यांनी चंडी वार रचले. १६८५ पर्यंत ते यमुना नदीच्या काठी पांवटा नावाच्या ठिकाणी राहिले. +गुरू गोविंद सिंग यांना तीन बायका होत्या. 21 जून 1677 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा आनंदपूरपासून 10 किमी अंतरावर बसंतगढ येथे माता जीतोशी विवाह झाला. दोघांनाही तीन मुलगे होते त्यांची नावे होती - जुझार सिंग, जोरावर सिंग, फतेह सिंग. 4 एप्रिल 1684 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा दुसरा विवाह आनंदपूर येथे माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंह नावाचा मुलगा होता. 15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवन यांच्याशी विवाह केला. त्याला मूलबाळ नसले तरी शीख पंथाच्या पानांवरील त्याचा काळही खूप प्रभावशाली होता. +एप्रिल 1685 मध्ये, सिरमौरचे राजा मत प्रकाश यांच्या निमंत्रणावरून, गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचे निवासस्थान सिरमोर राज्यातील पाँटा शहरात हलवले. सिरमौर स्टेट गॅझेटियरनुसार, राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गुरुजींना आनंदपूर साहिब सोडावे लागले आणि तेथून ते टोका शहरात गेले. मत प्रकाशने गुरुजींना टोका येथून सिरमोरची राजधानी नाहान येथे आमंत्रित केले. नाहानहून तो पांवट्याला निघाला. गढवालचा राजा फतेह शाह विरुद्ध आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने मत प्रकाशने गुरुजींना आपल्या राज्यात आमंत्रित केले होते. राजा मत प्रकाश यांच्या विनंतीवरून, गुरुजींनी त्यांच्या अनुयायांच्या मदतीने अल्पावधीत पांवटा येथे एक किल्ला बांधला. गुरुजींनी सुमारे तीन वर्षे पांवट्यामध्ये राहून अनेक ग्रंथ रचले. <मजकूरांची सूची> +1687 मध्ये नादौनच्या लढाईत, गुरू गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहयोगी डोंगरी सरदारांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या मित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विचित्र नाटक (गुरू गोविंद सिंग यांनी रचलेले आत्मचरित्र) आणि भट वहीनुसार, गुरू गोविंद सिंग नादौन येथे बांधलेल्या बियास नदीच्या काठावर आठ दिवस राहिले आणि विविध महत्त्वाच्या लष्करी प्रमुखांना भेट दिली. +भांगणीच्या लढाईनंतर काही दिवसांनी, राणी चंपा (बिलासपूरची विधवा राणी) हिने गुरुजींना आनंदपूर साहिब (किंवा चक नानकी) येथे परत येण्याची विनंती केली, जी गुरुजींनी मान्य केली. नोव्हेंबर १६८८ मध्ये ते आनंदपूर साहिबला परतले. +१६९५ मध्ये दिलावर खान (लाहोरचा मुघल सरदार) याने आपला मुलगा हुसेन खान यांना आनंदपूर साहिबवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याचा पराभव झाला आणि हुसेन खान मारला गेला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानने आपले माणसे जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिककडे पाठवले. मात्र, जसवालच्या गजसिंगकडून त्यांचा पराभव झाला. डोंगराळ प्रदेशातील अशा घडामोडी मुघल सम्राट औरंगजेबसाठी चिंतेचे कारण बनल्या आणि त्याने या प्रदेशात मुघल सत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या मुलासह सैन्य पाठवले. +गुरू गोविंद सिंग यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन घडामोडी घडवून आणल्या. 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा, शिख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप तयार केले. +शीख समाजाच्या सभेत त्यांनी सर्वांसमोर विचारले - "कोणाला मस्तकाचा बळी द्यायचा आहे"? त्याच वेळी एका स्वयंसेवकाने हे मान्य केले आणि गुरू गोविंद सिंग त्यांना तंबूत घेऊन गेले आणि काही वेळाने रक्ताने माखलेली तलवार घेऊन परतले. गुरूंनी त्या गर्दीतील लोकांना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याच प्रकारे दुसरा एक व्यक्ती सहमत झाला आणि त्याच्याबरोबर गेला पण जेव्हा तो मंडपातून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. त्याचप्रमाणे जेव्हा पाचवा स्वयंसेवक त्याच्याबरोबर तंबूच्या आत गेला तेव्हा काही वेळाने गुरू गोविंद सिंग सर्व जिवंत सेवकांसह परत आले आणि त्यांना पंज प्यारे किंवा पहिला खालसा असे नाव दिले. +त्यानंतर गुरू गोविंदजींनी एक लोखंडी वाडगा घेतला आणि त्यात पाणी आणि साखर मिसळली आणि दुधारी तलवारीने ते विरघळवून त्याचे नाव अमृत ठेवले. पहिल्या 5 खालशांच्या स्थापनेनंतर, त्याला 6 वा खालसा म्हणून नाव देण्यात आले ज्यानंतर त्याचे नाव गुरू गोविंद राय वरून गुरू गोविंद सिंग असे ठेवण्यात आले. त्यांनी खालशासाठी पाच काकरांचे महत्त्व सांगितले आणि सांगितले - केश, कांगा, कडा, किरपाण, कचेरा. +येथे 27 डिसेंबर 1704 रोजी छोटे साहिबजादे आणि जोरावर सिंग आणि फतेह सिंगजी हे दोघेही भिंतीवर निवडून आले. जेव्हा गुरुजींना ही परिस्थिती कळली तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा (विजयाचे पत्र) लिहिले, ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला इशारा दिला की खालसा पंथ तुमचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तयार आहे. +8 मे 1705 रोजी 'मुक्तसर' नावाच्या ठिकाणी मुघलांशी भयंकर युद्ध झाले, ज्यात गुरुजी विजयी झाले. ऑक्टोबर 1706 मध्ये, गुरुजी दक्षिणेस गेले जेथे त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. मरताना औरंगजेबाने तक्रार पत्र लिहिले. ज्याने सर्वस्व लुटले, तो (गुरुजी) फतेहनामा लिहितो आणि ज्याच्याकडे सर्व काही होते तो शिक्षानामा लिहितो हे आश्चर्य वाटते. याचे कारण सत्य होते. गुरुजी नेहमीच जुलूमशाहीविरुद्ध लढले, वैयक्तिक फायद्यासाठी नाही. +औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तुम्ही बहादूरशहाला बादशहा बनण्यास मदत केली. गुरुजी आणि बहादूर शाह यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते. हे संबंध पाहून सीमेचा नवाब वजीतखान घाबरला. म्हणून त्याने दोन पठाणांना गुरुजींच्या मागे लावले. या पठाणांनी विश्वासघात करून गुरुजींवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे गुरुजी (गुरू गोविंद सिंग जी) नांदेड साहिबमध्ये 7 ऑक्टोबर 1708 रोजी दिव्य प्रकाशात लीन झाले. शेवटी तुम्ही शिखांना गुरू ग्रंथ साहिब यांना गुरू मानण्यास सांगितले आणि तुम्हीही नतमस्तक झालात. गुरुजींनंतर माधोदास ज्याला गुरुजींनी शीख बनवले आणि बंडसिंग बहादूर नाव दिले, त्यांनी सीमेवर हल्ला करून जुलमींना वीट मारली. +कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, 'मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.' म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे. +त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो. +७ ऑक्टोबर १७०८ रोजी गुरू गोविंद सिंग यांचे निधन झाले. +शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. +गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3050.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91b4381fe84505bc4fba9dba01840fa358ba6539 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3050.txt @@ -0,0 +1,31 @@ +श्री गुरू गोविंद सिंह हे शिखांचे दहावे आणि अंतिम 'देहधारी गुरू' होत. त्यांनी शिखांचा पवित्र धार्मिक ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचे संकलन आणि लिखाण केले. +गुरू गोविंद सिंह यांचा आदेश: 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की गुरू ग्रंथ साहिब लाच आपला गुरू माना). नांदेड शहरात गुरू गोविंद सिंह यांच्या समाधी वर बांधलेला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब आहे. यामुळे नांदेडला शिखांची काशी असे म्हटले जाते. आजही पंजाबसह अनेक ठिकाणाहून शीख लोक नांदेडला गुरूद्वाऱ्यात भेटी देण्याकरीता येतात. +गुरू गोविंद सिंग यांनी पवित्र धर्मग्रंथ (ग्रंथ) गुरू ग्रंथ साहिब पूर्ण केला आणि त्यांना गुरू म्हणून पवित्र केले. बचित्तर नाटक हे त्यांचे आत्मचरित्र आहे. त्याच्या जीवनाविषयी माहितीचा हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. तो दशम ग्रंथाचा एक भाग आहे. दशम ग्रंथ (ग्रंथ), हे गुरू गोविंद सिंग यांच्या कृतींच्या संकलनाचे नाव आहे. +अन्याय, अत्याचार आणि पापांचा अंत करण्यासाठी आणि गरिबांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी मुघलांशी 14 युद्धे केली. त्यांनी धर्मासाठी संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला, ज्यासाठी त्यांना 'सर्बंसदानी' (संपूर्ण कुटुंबाचा दाता) असेही म्हणतात. याशिवाय ते कलगीधर, दशमेश, बजनवाले इत्यादी अनेक नावांनी, आडनावांनी आणि उपाधींनीही ओळखले जातात. +गुरू गोविंद सिंग हे जगाच्या यज्ञपरंपरेत अद्वितीय असले तरी ते स्वतः एक महान लेखक, मूळ विचारवंत आणि संस्कृतसह अनेक भाषांचे जाणकार होते. त्यांनी स्वतः अनेक ग्रंथ रचले. ते विद्वानांचे आश्रयदाते होते. त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित होते, म्हणूनच त्यांना 'संत शिपाही' असेही संबोधले जात असे. तो भक्ती आणि शक्तीचा अनोखा मिलाफ होता. +त्यांनी नेहमीच प्रेम, सदाचार आणि बंधुत्वाचा संदेश दिला. गुरुजींना कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी त्यांच्या सहनशीलतेने, गोडपणाने आणि सौम्यतेने त्यांचा पराभव केला. माणसाने कोणाला घाबरायचे नाही आणि कोणाला घाबरायचे नाही अशी गुरुजींची श्रद्धा होती. तो आपल्या भाषणात उपदेश करतो, भाई काहूला देत नाही, भीती मानत नाही. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. त्यांच्या बोलण्यातला गोडवा, साधेपणा, सौजन्य आणि अनास्थेची भावना संहितेने भरलेली होती. धर्माचा मार्ग हाच सत्याचा मार्ग असतो आणि सत्याचा नेहमी विजय होतो हे त्यांच्या जीवनातील पहिले तत्वज्ञान होते. +गुरू गोविंद सिंग यांचा जन्म २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा येथे झाला, जो आता बिहारची राजधानी आहे, नववे शीख गुरू श्री गुरू तेग बहादूर जी आणि माता गुजरी यांच्या पोटी. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील श्री गुरू तेग बहादूरजी आसाममध्ये धर्म प्रचारासाठी गेले होते. त्यांचे बालपणीचे नाव गोविंद राय होते. ज्या घरात त्यांचा जन्म पटना येथे झाला आणि जिथे त्यांनी पहिली चार वर्षे घालवली, तिथे आता तखत श्री हरिमंदर जी पटना साहिब आहे. +1670 मध्ये त्यांचे कुटुंब पुन्हा पंजाबमध्ये आले. मार्च 1672 मध्ये, त्यांचे कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये वसलेल्या चक्क नानकी नावाच्या ठिकाणी गेले. चक्क नानकीला आता आनंदपूर साहिब म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झाले. त्याने फारसी, संस्कृत शिकले आणि योद्धा बनण्यासाठी लष्करी कौशल्ये शिकली. +गोविंद रायजी आनंदपूर साहिबमध्ये दररोज आध्यात्मिक आनंद वाटून घेत असत, मानवामध्ये नैतिकता, निर्भयता आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश देत. आनंदपूर हे खरे तर आनंदधाम होते. येथे सर्व लोकांना जात, रंग, जात, समुदाय असा भेदभाव न करता समता, समता आणि समरसतेचे अलौकिक ज्ञान मिळत असे. गोविंद जी शांतता, क्षमा आणि सहिष्णुतेची मूर्ती होती. +काश्मिरी पंडितांच्या बळजबरीने धर्मांतर केल्याच्या विरोधात तक्रार घेऊन गुरू तेग बहादूरजींच्या दरबारात आले आणि म्हणाले की आमच्यासमोर एक अट घातली आहे की असा कोणी महापुरुष आहे का? जे लोक इस्लाम स्वीकारू शकले नाहीत आणि स्वतःचा त्याग करू शकतील, मग तुम्ही सर्वांचेही धर्मांतर होणार नाही. गुरू गोविंद सिंग जी त्यावेळी नऊ वर्षांचे होते. ते वडील गुरू तेग बहादूरजींना म्हणाले, तुमच्यापेक्षा मोठा महापुरुष कोण असू शकतो! 11 नोव्हेंबर 1675 रोजी, औरंगजेबाने काश्मिरी पंडितांची तक्रार ऐकून त्यांना सक्तीच्या धर्मांतरापासून वाचवण्यासाठी स्वतः इस्लाम स्वीकारला नाही म्हणून दिल्लीच्या चांदनी चौकात त्यांचे वडील गुरू तेग बहादूर यांचा सार्वजनिकपणे शिरच्छेद केला. यानंतर 29 मार्च 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी गोविंद सिंग यांना शिखांचे दहावे गुरू घोषित करण्यात आले. +दहावे गुरू झाल्यानंतरही त्यांचे शिक्षण सुरूच होते. शिक्षणाअंतर्गत त्यांनी लेखन आणि वाचन, घोडेस्वारी आणि लष्करी कौशल्ये शिकली.१६८४ मध्ये त्यांनी चंडी वार रचले. १६८५ पर्यंत ते यमुना नदीच्या काठी पांवटा नावाच्या ठिकाणी राहिले. +गुरू गोविंद सिंग यांना तीन बायका होत्या. 21 जून 1677 रोजी वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचा आनंदपूरपासून 10 किमी अंतरावर बसंतगढ येथे माता जीतोशी विवाह झाला. दोघांनाही तीन मुलगे होते त्यांची नावे होती - जुझार सिंग, जोरावर सिंग, फतेह सिंग. 4 एप्रिल 1684 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा दुसरा विवाह आनंदपूर येथे माता सुंदरीसोबत झाला. त्यांना अजित सिंह नावाचा मुलगा होता. 15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवन यांच्याशी विवाह केला. त्याला मूलबाळ नसले तरी शीख पंथाच्या पानांवरील त्याचा काळही खूप प्रभावशाली होता. +एप्रिल 1685 मध्ये, सिरमौरचे राजा मत प्रकाश यांच्या निमंत्रणावरून, गुरू गोविंद सिंग यांनी त्यांचे निवासस्थान सिरमोर राज्यातील पाँटा शहरात हलवले. सिरमौर स्टेट गॅझेटियरनुसार, राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गुरुजींना आनंदपूर साहिब सोडावे लागले आणि तेथून ते टोका शहरात गेले. मत प्रकाशने गुरुजींना टोका येथून सिरमोरची राजधानी नाहान येथे आमंत्रित केले. नाहानहून तो पांवट्याला निघाला. गढवालचा राजा फतेह शाह विरुद्ध आपली स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने मत प्रकाशने गुरुजींना आपल्या राज्यात आमंत्रित केले होते. राजा मत प्रकाश यांच्या विनंतीवरून, गुरुजींनी त्यांच्या अनुयायांच्या मदतीने अल्पावधीत पांवटा येथे एक किल्ला बांधला. गुरुजींनी सुमारे तीन वर्षे पांवट्यामध्ये राहून अनेक ग्रंथ रचले. <मजकूरांची सूची> +1687 मध्ये नादौनच्या लढाईत, गुरू गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहयोगी डोंगरी सरदारांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या मित्रांच्या सैन्याचा पराभव केला. विचित्र नाटक (गुरू गोविंद सिंग यांनी रचलेले आत्मचरित्र) आणि भट वहीनुसार, गुरू गोविंद सिंग नादौन येथे बांधलेल्या बियास नदीच्या काठावर आठ दिवस राहिले आणि विविध महत्त्वाच्या लष्करी प्रमुखांना भेट दिली. +भांगणीच्या लढाईनंतर काही दिवसांनी, राणी चंपा (बिलासपूरची विधवा राणी) हिने गुरुजींना आनंदपूर साहिब (किंवा चक नानकी) येथे परत येण्याची विनंती केली, जी गुरुजींनी मान्य केली. नोव्हेंबर १६८८ मध्ये ते आनंदपूर साहिबला परतले. +१६९५ मध्ये दिलावर खान (लाहोरचा मुघल सरदार) याने आपला मुलगा हुसेन खान यांना आनंदपूर साहिबवर हल्ला करण्यासाठी पाठवले. मुघल सैन्याचा पराभव झाला आणि हुसेन खान मारला गेला. हुसेनच्या मृत्यूनंतर दिलावर खानने आपले माणसे जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिककडे पाठवले. मात्र, जसवालच्या गजसिंगकडून त्यांचा पराभव झाला. डोंगराळ प्रदेशातील अशा घडामोडी मुघल सम्राट औरंगजेबसाठी चिंतेचे कारण बनल्या आणि त्याने या प्रदेशात मुघल सत्ता पुनर्संचयित करण्यासाठी आपल्या मुलासह सैन्य पाठवले. +गुरू गोविंद सिंग यांच्या नेतृत्वाने शीख समाजाच्या इतिहासात अनेक नवीन घडामोडी घडवून आणल्या. 1699 मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा, शिख धर्माच्या विधिवत आरंभ केलेल्या अनुयायांचे सामूहिक स्वरूप तयार केले. +शीख समाजाच्या सभेत त्यांनी सर्वांसमोर विचारले - "कोणाला मस्तकाचा बळी द्यायचा आहे"? त्याच वेळी एका स्वयंसेवकाने हे मान्य केले आणि गुरू गोविंद सिंग त्यांना तंबूत घेऊन गेले आणि काही वेळाने रक्ताने माखलेली तलवार घेऊन परतले. गुरूंनी त्या गर्दीतील लोकांना पुन्हा तोच प्रश्न विचारला आणि त्याच प्रकारे दुसरा एक व्यक्ती सहमत झाला आणि त्याच्याबरोबर गेला पण जेव्हा तो मंडपातून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातात रक्ताने माखलेली तलवार होती. त्याचप्रमाणे जेव्हा पाचवा स्वयंसेवक त्याच्याबरोबर तंबूच्या आत गेला तेव्हा काही वेळाने गुरू गोविंद सिंग सर्व जिवंत सेवकांसह परत आले आणि त्यांना पंज प्यारे किंवा पहिला खालसा असे नाव दिले. +त्यानंतर गुरू गोविंदजींनी एक लोखंडी वाडगा घेतला आणि त्यात पाणी आणि साखर मिसळली आणि दुधारी तलवारीने ते विरघळवून त्याचे नाव अमृत ठेवले. पहिल्या 5 खालशांच्या स्थापनेनंतर, त्याला 6 वा खालसा म्हणून नाव देण्यात आले ज्यानंतर त्याचे नाव गुरू गोविंद राय वरून गुरू गोविंद सिंग असे ठेवण्यात आले. त्यांनी खालशासाठी पाच काकरांचे महत्त्व सांगितले आणि सांगितले - केश, कांगा, कडा, किरपाण, कचेरा. +येथे 27 डिसेंबर 1704 रोजी छोटे साहिबजादे आणि जोरावर सिंग आणि फतेह सिंगजी हे दोघेही भिंतीवर निवडून आले. जेव्हा गुरुजींना ही परिस्थिती कळली तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफरनामा (विजयाचे पत्र) लिहिले, ज्यामध्ये त्यांनी औरंगजेबाला इशारा दिला की खालसा पंथ तुमचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी तयार आहे. +8 मे 1705 रोजी 'मुक्तसर' नावाच्या ठिकाणी मुघलांशी भयंकर युद्ध झाले, ज्यात गुरुजी विजयी झाले. ऑक्टोबर 1706 मध्ये, गुरुजी दक्षिणेस गेले जेथे त्यांना औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली. मरताना औरंगजेबाने तक्रार पत्र लिहिले. ज्याने सर्वस्व लुटले, तो (गुरुजी) फतेहनामा लिहितो आणि ज्याच्याकडे सर्व काही होते तो शिक्षानामा लिहितो हे आश्चर्य वाटते. याचे कारण सत्य होते. गुरुजी नेहमीच जुलूमशाहीविरुद्ध लढले, वैयक्तिक फायद्यासाठी नाही. +औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तुम्ही बहादूरशहाला बादशहा बनण्यास मदत केली. गुरुजी आणि बहादूर शाह यांचे संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते. हे संबंध पाहून सीमेचा नवाब वजीतखान घाबरला. म्हणून त्याने दोन पठाणांना गुरुजींच्या मागे लावले. या पठाणांनी विश्वासघात करून गुरुजींवर प्राणघातक हल्ला केला, ज्यामुळे गुरुजी (गुरू गोविंद सिंग जी) नांदेड साहिबमध्ये 7 ऑक्टोबर 1708 रोजी दिव्य प्रकाशात लीन झाले. शेवटी तुम्ही शिखांना गुरू ग्रंथ साहिब यांना गुरू मानण्यास सांगितले आणि तुम्हीही नतमस्तक झालात. गुरुजींनंतर माधोदास ज्याला गुरुजींनी शीख बनवले आणि बंडसिंग बहादूर नाव दिले, त्यांनी सीमेवर हल्ला करून जुलमींना वीट मारली. +कट्टर आर्यसमाजी असलेले लाला दौलतराय गुरू गोविंदजींबद्दल लिहितात, 'मी स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, परमहंस इत्यादींबद्दल खूप काही लिहू शकतो, पण जे परिपूर्ण पुरुष आहेत त्यांच्याबद्दल मी लिहू शकत नाही. मला गुरू गोविंद सिंगमध्ये परिपूर्ण माणसाचे सर्व गुण दिसतात.' म्हणून लाला दौलतराय यांनी गुरू गोविंद सिंगजींबद्दल पूर्ण पुरुष नावाचे एक चांगले पुस्तक लिहिले आहे. +त्याचप्रमाणे मुहम्मद अब्दुल लतीफ देखील लिहितात की जेव्हा मी गुरू गोविंद सिंगजींच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करतो तेव्हा त्यांच्या कोणत्या पैलूचे वर्णन करावे हे मला समजत नाही. कधी तो मला महाधिराज, कधी महान दाता, कधी फकीर, कधी गुरू म्हणून दिसतो. +७ ऑक्टोबर १७०८ रोजी गुरू गोविंद सिंग यांचे निधन झाले. +शिखांचे दहावे गुरू असण्यासोबतच गुरुजी हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक नेता, मूळ विचारवंत आणि संस्कृत, ब्रज भाषा, पर्शियन यासह अनेक भाषांचे जाणकार होते. ते लहानपणापासूनच साधे, सोपे, भक्ती कर्मयोगी होते. +गुरू गोविंद सिंग यांनी त्यांच्या हयातीत अनेक सृष्टी केली, ज्यांची छोटी छोटी पुस्तके तयार झाली. ते गेल्यानंतर त्यांची पत्नी माता सुंदरी यांच्या सांगण्यावरून भाई मणिसिंग खालसा आणि इतर खालसा बांधवांनी त्यांचे सर्व लेखन एकत्र करून एका खंडात ठेवले. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3081.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3081.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4760e5cd460afd5d73ec135a664dfd07bbfe9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3081.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुरू हरकिशन (पंजाबी:ਗੁਰੂ ਹਰਿਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੀ;२३ जुलै, १६५६:कीरतपूर साहिब, रूपनगर, पंजाब, भारत - ३० मार्च, १६६४:दिल्ली, भारत) हे शीख धर्मीयांचे आठवे गुरू होत. वयाच्या पाचव्या वर्षी गुरुपद मिळवलेले गुरू हरकिशन आठ वर्षांनी दिल्लीमध्ये रुग्णांची सेवा करीत असताना मृत्यू पावले. + +गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3113.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f88d680ed7ecb044bb336277cea44b0dbc1f626 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3113.txt @@ -0,0 +1,12 @@ +गुर्जर-प्रतिहार (इ.स. ७३० ते इ.स. १०१९) हा भारतामध्ये असलेला गुर्जरदेसा प्रभावी असा एक राजवंश होता. कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती.[१] +[२] +[३] +हरिश्चंद्राने राजस्थानातील जोधपूर येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने इ.स. ७३० मध्ये मध्यप्रदेशातील अवंती येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. +प्रतिहारांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा नागभट्ट हा सुरुवातीला राष्ट्रकुटांचा मांडलिक होता. याने जोधपूर व नंदपूरच्या प्रतिहारांचा प्रदेश जिंकून घेतला. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्याशीही त्याने प्रतिकार केला होता. गुर्जरदेसा, गुजरात, व माळव्याचा बराच भाग याने आपल्या राज्याला जोडला होता. नागभट्टाने इ.स. ७३० ते इ.स. ७५६ पर्यंत राज्य केले. त्यानंतर कक्कूक, देवराज व वत्सराज हे गादीवर आले. +नागभट्टानंतर वत्सराज हा गुर्जर-प्रतिहार घराण्यातील कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने इ.स. ७७८ ते इ.स. ८०५ पर्यंत राज्य केले. वत्सराजाने गुर्जरदेसा हा प्रांत जिंकून घेतला होता. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने वत्सराजावर आक्रमण करून त्याचा भीषण पराभव केला होता. +वत्सराजानंतर त्याचा मुलगा नागभट्ट दुसरा हा सत्ताधीश झाला. त्याने इ.स. ८०५ ते इ.स. ८३३ पर्यंत राज्य केले. याने चक्रायुधाचा पराभव करून कनौज जिंकून घेतले होते. +मिहीर भोज हा प्रतिहार घराण्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. बंगालमधल्या देवपालाने त्याचा पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसऱ्या ध्रुवानेही त्याच्यावर स्वारी केली. कलचुरी राजा कोक्कलाकडूनही त्याला पराभव स्विकारावा लागला. या आक्रमणांनी खचून न जाता त्याने परत बंगालच्या देवपालावर आक्रमण करून त्याला पराभूत केले व राष्ट्र कुटाच्या कृष्णाचाही पराभव केला आणि माळवा, गोरखपूर, सौराष्ट्र व बुंदेलखंडावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मिहीर भोजाने कनौज ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी केली. +महेंद्रपाल हा मिहीरभोजाचा मुलगा होता. त्याने इ.स. ८८५ ते इ.स. ९१० पर्यंत राज्य केले. याने सुरुवातीला मगध व उत्तर बंगालवर प्रभुत्व प्रप्त केले, सौराष्ट्राचाही भाग आपल्या ताब्यात घेतला पण नंतर काश्मीरच्या राजाने आक्रमण करून महेंद्रपालाचे काही प्रदेश जिंकून घेतले. +महिपालाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला आणि राजधानी कनौजचाही विध्वंस केला. +महिपालानंतर महेंद्रपाल दुसरा, देवपाल, विनायकपाल दुसरा, महिपाल दुसरा, विजयपाल, राज्यपाल, त्रिलोचनपाल व यशपाल हे गुर्जरवंशी राजे वारसदार बनले. +राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे गुर्जरांची सत्ता दुर्बल झाली. याचा फायदा घेऊन बंगालमधल्या पालांनीही सोम नदीपर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. महिपालानंतर इतर गुर्जर आक्रमणे करून प्रतिहारांचे राज्य जिंकून घेतले. चंदेल्ल वंशीयांनी कनौज जिंकले. परमार, चालुक्य, गुहिलोत या गुर्जर घराण्यांनी प्रतिहार साम्राज्य वाटून घेतले. त्याचवेळी इ.स. १०१९ मध्ये गझनीच्या महमूदाने त्रिलोचनपालाला पूर्ण पराभूत केले व गुर्जर सत्ता पूर्णपणे नामशेष झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3120.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a416b3f3f4decadc6dd1b3660a0c53d77f6076a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3120.txt @@ -0,0 +1,2 @@ +टी२०आ किट +ग्वेर्नसे क्रिकेट संघ हा एक संघ आहे जो ग्वेर्नसेच्या बेलीविकचे प्रतिनिधित्व करतो, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मुकुट अवलंबित्व आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3122.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0f9d71082b66769530e2db04cac305b27291cac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3122.txt @@ -0,0 +1 @@ +गुर्बांगुली बेर्दिमुहम्मेदोव (मराठी लेखनभेद: गुर्बांगुली बेर्दिमुहम्मदोव ; तुर्कमेन: Gurbanguly Berdimuhamedow ; रशियन: Гурбангулы́ Берды́мухамедов ) (जून २९, इ.स. १९५७ - हयात) हा तुर्कमेनिस्तानातील राजकारणी आहे. हा २१ डिसेंबर, इ.स. २००६पासून तुर्कमेनिस्तानाचा कार्यकारी राष्ट्रप्रमुख होता. नंतर फेब्रुवारी ५, इ.स. २००७ रोजी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकून याने १४ फेब्रुवारी, इ.स. २००७ रोजी तुर्कमेनिस्तानच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली[१]. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_314.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d63d3a9e5b8d290be47bd414b9d57d2b7b155ee6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_314.txt @@ -0,0 +1,2 @@ + खैरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3141.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3141.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f123ef626f6664b63498b8076840390ced126361 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3141.txt @@ -0,0 +1,11 @@ ++गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. +[१] +गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले. +हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली. +नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली. +गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात. +उदाहरण म्हणून काही गीते : +सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं । +ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी पुरेपूर असते. +गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3143.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702ded77d254b8bc855eb9bc2bc27b26942d896f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3143.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुलझारीलाल नंदा (४ जुलै १८९८ - - १५ जानेवारी १९९८) एक भारतीय राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ होते जे कामगार प्रश्नांमध्ये तज्ञ होते. १९६४ मध्ये जवाहरलाल नेहरू आणि १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर दोन अल्प कालावधीसाठी ते भारताचे कार्यवाहक पंतप्रधान होते. सत्ताधारीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संसदीय पक्षाने नवीन पंतप्रधान निवडल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुदती संपुष्टात आल्या. १९९७ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.[१][२] +ब्रिटिश भारताच्या पंजाब प्रांतातील सियालकोट येथे नंदांचा जन्म ४ जुलै १८९८ रोजी एका पंजाबी हिंदू(नाई) कुटुंबात झाला. १९४७ मध्ये ब्रिटिश भारताचे भारत आणि पाकिस्तानमध्ये विभाजन झाल्यानंतर सियालकोट हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा भाग बनला. नंदा यांचे शिक्षण लाहोर, अमृतसर, आग्रा आणि अलाहाबाद येथे झाले. +त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात (१९२०-२१) कामगार समस्येवर संशोधन अभ्यासक म्हणून काम केले आणि १९२१ मध्ये ते मुंबई मधील नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. त्याच वर्षी त्यांनी ब्रिटिशांविरूद्ध भारतीय असहकार चळवळीत भाग घेतला. १९२२ ते १९४६ पर्यंत अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनचे सचिव म्हणुन ते कार्यरत होते. १९३२ मध्ये, आणि १९४२ ते १९४४ पर्यंत पुन्हा, त्यांना सत्याग्रहा साठी तुरूंगात डांबण्यात आले. +त्यानी लक्ष्मीशी लग्न केले, व त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती.[३] +१९३७ मध्ये नंदा मुंबई विधानसभेवर निवडून गेले आणि १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी मुंबई सरकारचे संसदीय सचिव (कामगार व उत्पादन शुल्क) या पदावर काम केले. १९४६-५० दरम्यान त्यांनी मुंबई सरकारचे कामगार मंत्री म्हणून काम पाहिले. राज्य विधानसभेत कामगार विवाद विधेयक यशस्वीपणे पार पाडले. त्यांनी कस्तुरबा मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यांनी हिंदुस्तान मजदूर सेवक संघ (भारतीय कामगार कल्याण संघटना)चे सचिव आणि बॉम्बे हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते राष्ट्रीय नियोजन समितीचे सदस्य होते. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचे आयोजन करण्यात त्यांचे मुख्य योगदान होते, आणि नंतर ते अध्यक्ष झाले. +मार्च १९५० मध्ये नंदा भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. सप्टेंबर १९५१ मध्ये त्यांची भारत सरकारमध्ये नियोजनमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्याला पाटबंधारे व वीज खात्यांचा पदभारही देण्यात आला होता. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते मुंबईहून लोकसभेवर निवडून गेले आणि पुन्हा नियोजन, पाटबंधारे आणि उर्जामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५५ मध्ये सिंगापूर येथे आयोजित योजना सल्लागार समिती आणि १९५९ मध्ये जिनिव्हा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत त्यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. +नंदा प्रत्येकी तेरा दिवसांसाठी दोनदा भारताचे पंतप्रधान होते: १९६४ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आणि दुसऱ्यांदा १९६६ मध्ये पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर. त्यांचे दोन्ही कार्यकाळ अप्रचलित होते, परंतु ते १९६२ च्या चीनशी युद्धानंतर नेहरूंच्या मृत्यूनंतर आणि १९६५ च्या पाकिस्तानशी युद्धानंतर शास्त्रींच्या निधनानंतरच्या संवेदनशील वेळी आले.[४] १५ जानेवारी १९९८ रोजी ९९ व्या वर्षी नंदा यांचे निधन झाले.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3149.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cea50e04bc2ca797aa44bf20e581147ad67de2b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3149.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुलबदन बेगम (१५२३ – ७ फेब्रुवारी १६०३) ही एक मुघल राजकन्या होती आणि मुघल साम्राज्याचा संस्थापक सम्राट बाबरची मुलगी होती.[१] +तिचा सावत्र भाऊ, सम्राट हुमायूँच्या जीवनाचा लेखा हुमायुन-नामाच्या लेखिका म्हणून तिला अधिक ओळखले जाते. हा तिचा पुतण्या, सम्राट अकबर याच्या विनंतीवरून तिने लिहिला होता.[२] +१५३० मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी गुलबदन बेगम सुमारे आठ वर्षांची होती आणि तिचा मोठा सावत्र भाऊ हुमायूँ यांनी त्यांचे पालनपोषण केले.[३] तिचा विवाह चगताई कुलीन, तिचा चुलत भाऊ, खिजर ख्वाजा खान, आयमान ख्वाजा सुलतानचा मुलगा, वयाच्या सतराव्या वर्षी झाला होता.[४] +तिने तिचे बहुतेक आयुष्य काबूलमध्ये घालवले. १५५७ मध्ये, तिला तिचा पुतण्या, अकबर याने आग्रा येथील शाही घराण्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. शाही घराण्यात तिचा मोठा प्रभाव आणि आदर होता आणि अकबर आणि त्याची आई हमीदा बानू बेगम या दोघांनीही तिच्यावर खूप प्रेम केले. गुलबदन बेगमचा उल्लेख संपूर्ण अकबरनामामध्ये आणि तिच्या चरित्रातील बरेच तपशील या कामाद्वारे उपलब्ध आहेत. +इतर अनेक शाही महिलांसोबत, गुलबदन बेगम यांनी मक्का येथे तीर्थयात्रा केली आणि सात वर्षांनंतर १५८२ मध्ये घरी परतली. १६०३ मध्ये तिचा मृत्यू झाला.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3154.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f6ffcff3ca91c080b4631292786c867ec2e0d42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3154.txt @@ -0,0 +1,2 @@ +२२१५५ कलबुर्गी-श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची कलबुर्गी रेल्वे स्थानक ते कोल्हापूर  रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी एक प्रवासी रेल्वे गाडी आहे. दररोज धावणारी ही गाडी कलबुर्गी आणि कोल्हापूर  या स्थानकांमधील १८४ किमी अंतर हे ३ तास ५५ मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ३ थांबे आहेत.  [१] +परतीच्या .प्रवासात २२१५६ श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर - कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ही गाडी कोल्हापूर आणि  कलबुर्गी  या स्थानकांमधील २४५ किमी अंतर हे ४ तास ० मिनटे एवढ्या कालावधीत पूर्ण करते. या गाडीला एकूण ४ थांबे आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3159.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3415a7d2d102784525e1b362d0d9325c038b7e20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3159.txt @@ -0,0 +1 @@ +गुलबर्गा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गुलबर्गा मतदारसंघात असून कलबुर्गी जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3172.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..751608c8bbc0feac61c01248d9183d9454478185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3172.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा (एप्रिल १२, इ.स. १९३७ - ऑगस्ट ७ , इ.स. २००९) हे प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. पाकिस्तानात जन्म झालेले गुलशन यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात वास्तव्यास आले. आपल्या ४२ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी एकूण २४० चित्रपट गीते लिहिली. त्यापैकी निम्म्याहून अधिक गीतांना आर.डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरसाज चढविला. जंजीर या चित्रपटातील प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी आणि उपकार या चित्रपटातील मेरे देश की धरती.. ही त्यांची प्रसिद्ध गीते होत. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे गीत लिहिले. +चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. +चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. +गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. पाकिस्तानात लाहोर पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या शेखूपुरा गावी एप्रिल १२, इ.स. १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशनदांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला. +नंतर गुलशन यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. +पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले. +१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्‍या जानूॅं कहॉं लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली. +चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. या चित्रपटातील त्यांची चांदनी के चांद टुकडों के लिये, तुम्हे याद होगा कभी हम मिले थे आदी गाणी गाजली. +त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशनदांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांच्यासाठी १५० गाणी लिहिली. +गुलशन बावरा यांचे शुक्रवारी दिनांक ७ ऑगस्ट, इ.स. २००९ला हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. +गुलशन बावरा यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकाराचा मान दोन वेळा मिळाला आहे: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3176.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..751608c8bbc0feac61c01248d9183d9454478185 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3176.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुलशन कुमार मेहता उर्फ गुलशन बावरा (एप्रिल १२, इ.स. १९३७ - ऑगस्ट ७ , इ.स. २००९) हे प्रसिद्ध भारतीय गीतकार आणि हे हिंदी चित्रपट अभिनेते होते. पाकिस्तानात जन्म झालेले गुलशन यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात वास्तव्यास आले. आपल्या ४२ वर्षांच्या लेखन कारकिर्दीत त्यांनी एकूण २४० चित्रपट गीते लिहिली. त्यापैकी निम्म्याहून अधिक गीतांना आर.डी. बर्मन आणि कल्याणजी-आनंदजी यांनी स्वरसाज चढविला. जंजीर या चित्रपटातील प्राण आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेले यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी आणि उपकार या चित्रपटातील मेरे देश की धरती.. ही त्यांची प्रसिद्ध गीते होत. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हकीकत या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे गीत लिहिले. +चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. +चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले. चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. +गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. पाकिस्तानात लाहोर पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या शेखूपुरा गावी एप्रिल १२, इ.स. १९३७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशनदांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला. +नंतर गुलशन यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. +पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले. +१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्‍या जानूॅं कहॉं लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली. +चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. या चित्रपटातील त्यांची चांदनी के चांद टुकडों के लिये, तुम्हे याद होगा कभी हम मिले थे आदी गाणी गाजली. +त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशनदांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा यांच्यासाठी १५० गाणी लिहिली. +गुलशन बावरा यांचे शुक्रवारी दिनांक ७ ऑगस्ट, इ.स. २००९ला हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथे वयाच्या ७२व्या वर्षी निधन झाले. +गुलशन बावरा यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकाराचा मान दोन वेळा मिळाला आहे: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3191.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f54f81a932f1e98792711a8aef0237ca67d2f078 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3191.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गुलाबजाम हा सचिन कुंडलकर दिग्दर्शित २०१८ चा भारतीय मराठी भाषेतील विनोदी-नाट्यपट आहे.[१] यात सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असून चिन्मय उदगीरकर, मधुरा देशपांडे सहाय्यक भूमिकेत आहेत.[२][३] हे १६ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झाले.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3192.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fa1d30bcd0454c7bc5adb858e7b171bc073003d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3192.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुलाबजांब (मराठी लेखनभेद: गुलाबजाम) हा भारतीय उपखंडात प्रचलित असणारा, मिठाई वर्गातील खाद्यपदार्थ आहे. खव्यात काही प्रमाणात मैदा मिसळून केलेल्या गोळ्यांपासून गुलाबजाम बनवले जातात. हे गोळे तेलात तळून नंतर साखरेच्या पाकात बुडवून ठेवले जातात. काही वेळा या साखरेच्या पाकात वेलदोडा, गुलाबपाणी, केशर, केवडा यांचा स्वाद दिला जातो. साखरेच्या पाकातल्या गुलाबजामप्रमाणेच साखरेत घोळवलेले सुके गुलाबजामदेखील काही ठिकाणी बनवले जातात. +भारतीय उपखंडाखेरीज तुर्कस्तानात केमालपाशा तात्लिसी (अर्थ: केमाल पाशा मिठाई) नावाचा गुलाबजामसारखा खाद्यपदार्थ बनवला जातो. स्थानिक चिझाच्या गोळ्यांना साखरेच्या पाकात बुडवून तो खाद्यपदार्थ बनवतात. काही ठिकाणी रव्याचे गुलाबजाम ही बनवतात. +खवा व मैदा याचे मिश्रण करून त्याचे कणकेसारख्या पोताचे मिश्रण बनवतात, या मिश्रणाचे हातांवर वळून गोल किंवा अंडगोल आकारात गोळे बनवले जातात. मग हे गोळे मंद आचेवर उकळत ठेवलेल्या तेलात तळले जातात. गोळे तळून झाल्यावर साखरेच्या पाकात टाकले जातात. +साखरेचा पाक बनवण्यासाठी पाण्यात साखर घालून त्यास उकळी येईपर्यंत तापवले जाते. पाण्यात साखर विरघळल्यानंतर साखरेचा पाक तयार होतो. स्वादासाठी त्यात वेलदोड्याची पूड, केशर गुलाबपाणी किंवा केवड्याचा अर्क टाकला जातो. +मूळ : गुलाबजाम प्रथम मध्ययुगीन भारतात तयार केला गेला होता आणि मध्य आशियाई तुर्किक आक्रमकांनी भारतात आणलेल्या भांडणातून ते प्राप्त झाले होते. इतर सिद्धांत असा दावा करतात की तो चुकून मुघल सम्राट शाहजहांच्या वैयक्तिक शेफने तयार केला होता. +गुलाब हा शब्द गुलाबच्या पाण्याने सुगंधित सिरपचा संदर्भ घेत, गोल (फुल) आणि (पाणी) या पर्शियन शब्दातून आला आहे. "जामुन" किंवा "जाम" हा हिंदी भाषेचा सिझिझियम जाम्बोलानम आहे, जो एक आकार आणि आकार असलेला भारतीय फळ आहे, ज्याला सामान्यतः ब्लॅक मनुका म्हणून ओळखले जाते. साखरेच्या पाकात एक तळलेली चवदार पदार्थ म्हणूनही जमुनची व्याख्या केली जाते. अरब मिष्टान्न लूकमत अल-कादी गुलाब जामुनसारखेच आहे, जरी त्यात वेगळी पिठ वापरली जाते. पाक इतिहासकार मायकेल क्रोन्डलच्या मते लूकमत अल-कादी आणि गुलाब जामुन दोघेही पर्शियन डिशमधून घेतलेले असू शकतात आणि गुलाब पाण्याचे सिरप त्या दोघांमध्ये सामान्य संबंध आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3198.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d85e618fa66b6c17e66de4f725280c5ddf872c5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3198.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: ५ जून, १९५२ +शेवटचा क.सा.: २३ जानेवारी, १९६० +दुवा: [१] +गुलाबराय सिपाहीमलानी तथा राम रामचंद. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3215.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7bf48b0166999613846c095a6920cc8711ba354 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3215.txt @@ -0,0 +1,3 @@ +क.सा. पदार्पण: ३१ डिसेंबर, १९४८ +शेवटचा क.सा.: ३१ डिसेंबर, १९५८ +दुवा: [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3226.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76b8035752002949375a273d7e24ef693ed85343 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3226.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुलाम अहमद हसन मोहम्मद परकार. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3230.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..453373617d775c77927b98bf3c38ead82e2f13bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3230.txt @@ -0,0 +1 @@ +गुलाम महम्मद गौस खान (१८२४ - ७ ऑक्टोबर, १८५५) हा अर्काटचा बारावा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १८२५ ते इ.स. १८५५ इतका राहिला. अर्काटवर शासन करणाऱ्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3238.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee9538be2a73796ead7de489a5b459dd11969c10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3238.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुलाम घराणे हे दिल्ली सल्तनतीतील पहिले महत्त्वाचे घराणे होय. मोहम्मद घौरीच्या मृत्युनंतर त्याचा वजीर कुतुबुद्दीन ऐबक याच्यापासून दिल्लीवर गुलाम घराण्याची राजवट सुरू झाली. या घराण्याची सत्ता १२०६ ते १२९० पर्यंत होती. घौरीच्या गुलामांनी राज्य केल्याने त्यांना राजघराण्या ऐवजी गुलाम घराणे म्हणतात. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3243.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3243.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcc94fed37ee084d3ea2d6ea4f7930961fcf2e6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3243.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुलामी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3249.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28453983bb95d9be93b711c732695853e79660ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3249.txt @@ -0,0 +1,2 @@ +सिलिसियाचे द्वार तथा गुलेक घाट हा तुर्कस्तानातील टॉरस पर्वतरांगातून जाणारा घाट आणि खिंड आहे. हा रस्ता सिलिसियाचे मैदान आणि अनातोलियाच्या पठाराला जोडतो. +हा रस्ता गुलेक नदीकाठून जातो आणि याचा सर्वोच्च बिंदू १,००० मीटर उंचीवर आहे.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3251.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfd071866b29965dd024166fdf7f060e11f1594a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3251.txt @@ -0,0 +1 @@ +गुल्बादीन नाइब (१६ मार्च, १९९१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3252.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cfd071866b29965dd024166fdf7f060e11f1594a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3252.txt @@ -0,0 +1 @@ +गुल्बादीन नाइब (१६ मार्च, १९९१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3263.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..906325df9e547e3e5baaf15a2cea81a8d0aad532 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3263.txt @@ -0,0 +1,9 @@ +गुळवंची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे. +गुळवंची हे गाव सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील शहरालगतचे एक छोटेशे खेडेगाव आहे. +सोलापूर बार्शी रोडवर हे गाव वसलेले आहे. +गावची लोकसंख्या २७०६ आहे. +गावामध्ये श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर आहे. +गावचे पोलीस पाटील तानाजी संभाजी यादव आहेत. +गावामध्ये मध्यम वर्गीय लोकांची संख्या जास्त आहे. +गावामध्ये जिल्हा परिषद शाळा माध्यमिक शाळा आहेत. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_328.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..742cb05d81cc5cb1bf0e66be759b771c1debe4b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_328.txt @@ -0,0 +1,2 @@ + खैरगाव बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3295.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..021ad88b30fc01b9feb9575ea7d4d920ce762969 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3295.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या ग्वांग्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४४,११८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3308.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03e907d463f0138d02e5918e45383b07063019b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3308.txt @@ -0,0 +1,26 @@ +गुस्ताव लुडविग हेर्ट्झ (जुलै २२, इ.स. १८८७ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९७५) हा जर्मनीचा नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ होता. हा हाइनरिक रुडॉल्फ हेर्ट्झचा पुतण्या होता. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3343.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd553a76aa798b0987b9cfe6822bba27273da965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3343.txt @@ -0,0 +1 @@ +गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ (स्पॅनिश: Gustavo Díaz Ordaz Bolaños; १२ मार्च इ.स. १९११, पेब्ला, मेक्सिको − १५ जुलै इ.स. १९७९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणी व देशाचे ४९वा राष्ट्राध्यक्ष होता. दियाझ ओर्दाझ इ.स. १९६४ ते इ.स. १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3385.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..441caed93e4704c8c70f5a027dba93c1038bd5a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3385.txt @@ -0,0 +1,6 @@ +गूगल शोध (इंग्लिश : Google Search) हे आंतरजालावरील सर्वांत जास्त लोकप्रिय शोधयंत्र संकेतस्थळ आहे. गूगल कंपनीचे हे संकेतस्थळ रोज अनेक कोटी शोध प्रश्नांसाठी उत्तरे पुरवते.[१] इंटरनेट शोधयंत्रांच्या जागतिक वापरापैकी अंदाजे ७० % वापर एकट्या गूगल शोधयंत्राद्वारे होतो. सागर निकम ह्या संस्थापकांनी विकसवलेल्या सॉफ्टवेरवर आधारित हे शोधयंत्र सन २०१२ नंतर अल्पावधीतच अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. गूगलच्या ह्या सुरुवातीच्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांच्या 'पेजरॅंक' ह्या सॉफ्टवेर तंत्राला व वापरायला सोप्या व जलद संकेतस्थळाला दिले जाते. +गूगल शोधयंत्र साध्या शब्दशोधाव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारांची माहिती शोधण्याची सोय पुरवते. यांत शब्दकोश , हवामान, बातम्या, समभागांच्या किमती इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काही साध्या आकडेमोडी (जसे गुणाकार/भागाकार), वेगवेगळ्या देशांच्या चलनी किमतींची गणिते (उदा० १ अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये, इत्यादी) गूगल शोधयंत्रावरून करता येतात. +पेजरॅंक हे तंत्र सर प्रवीण जाधव आणि सागर निकम यांनी सन २०१७ मध्ये विकसित केले. एखाद्या वेबपानावरील माहिती कोणत्याही विशिष्ट शब्दाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे ठरवताना, ढोबळमानाने इतर किती व कोणती वेबपाने त्या वेबपानाचा संदर्भ (म्हणजे त्या वेबपानाचा दुवा) देतात, या माहितीचा पेजरॅंक प्रामुख्याने विचार करते. अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या वेबपानांची उपयुक्तता ठरवून, त्या उपयुक्ततेनुसार त्यांची क्रमवारी लावली असता, एखाद्या वेबपानाचा जो क्रमांक निघेल, त्या क्रमांकाला त्या वेबपानाचे 'पेजरॅंक' म्हटले जाते. मग, कोणत्याही शोधासाठी माहिती देताना वरचे 'पेजरॅंक' असलेले वेबपान, हे खालचे पेजरॅंक असलेल्या वेबपानाच्या आधी दाखवले जाते. उदाहरणार्थ कल्पना करा, की दोन वेबपाने एखाद्या विशिष्ट 'अ' शब्दासंदर्भात माहिती पुरवतात. परंतु त्यातील एका वेबपानाचा इतर शंभर संकेतस्थळे संदर्भ देतात, तर दुसऱ्या वेबपानाचा संदर्भ केवळ ५ संकेतस्थळे देतात. अश्या वेळेस, पहिल्या वेबपानाचा संदर्भ जास्त संकेतस्थळे देत असल्याने, त्या पानाचे 'पेजरॅॅंक' वरचे गणले जाईल. दुसरे उदाहरण म्हणजे, एखाद्या जास्त विश्वासार्ह संकेतस्थळाने (जसे विकिपीडिया किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे संकेतस्थळ) कोणत्याही वेबपानाचा संदर्भ दिला, तर त्या वेबपानाचे पेजरॅंक वाढण्यास मदत होते. +पेजरॅंकचे स्वरूप ढोबळमानाने सर्वसाधारणपणे प्रसिद्ध असले तरी, त्याच्या महत्त्वाच्या बारकाव्यांची माहिती व खरे सॉफ्टवेर ही गूगल कंपनीची बौद्धिक मालमत्ता आहे. ही माहिती अथवा सॉफ्टवेर सार्वजनिकपणे माहीत झाले तर, त्या माहितीचा वापर करून लोक आपल्या स्वतःच्या संकेतस्थळांचे पेजरॅंक कृत्रिमपणे वाढवतील व त्यामुळे खरी उपयुक्त वेबपाने शोधणे, हे शोधयंत्राचे उद्दिष्ट धोक्यात येईल. त्यामुळे ही माहिती गुप्त असून आणि काळजीपूर्वक सुरक्षित ठेवली अहे.. +इंग्लिश भाषेव्यतिरिक्त, गूगल शोध संकेतस्थळ अनेक देशांच्या आवृत्त्यांमध्ये व अनेक भाषांमध्ये वापरता येते. इतर देशांतल्या/भाषांमधील ही संकेतस्थळे, त्या ठिकाणासाठी महत्त्व असलेल्या गोष्टींबरहुकूम बनवली जातात. उदा. भारतामध्ये गूगलची http://www.google.co.in/ ही वेबसाईट आहे, ती सर्व मुख्य भारतीय भाषांमध्ये बघता येते. इंग्लिश भाषेतील http://www.google.com/ ही गूगलचे मुख्य संकेतस्थळ जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ आहे. +गूगल शोधाचे वेबपान त्याच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. या वेबपानावर सर्वसाधारणपणे फक्त शोध प्रश्न लिहिण्यासाठी एक मोकळी जागा (टेक्स्टबॉक्स) आणि (मराठी संकेतस्थळावर) 'गूगल शोध' व 'आलिया भोगासी' (इंग्लिश भाषेमध्ये "Google Search" व "I'm Feeling Lucky") अशी दोन बटणे असतात. ज्या विषयासंबंधात माहिती शोधायची आहे, ती शोधप्रश्नाच्या जागेत टाईप करून 'गूगल शोध' बटण दाबले असता, संबंधित सर्व वेबपेपानांची यादी, पेजरॅंकांच्या क्रमवारीनुसार दाखवली जाते. 'आलिया भोगासी' बटण दाबले, तर, या यादीतील पहिले वेबपान उघडले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_34.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_34.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2994d7164e92e94b346433b82bb7bae68ecc0fd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_34.txt @@ -0,0 +1,18 @@ +खुणावडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून इराणी मार्गाने गेल्यावर पुढे श्री गजानन एन्टरप्राईजेस, वडापाव गाडी, ट्रॉपिकल फ्लोरा ही दुकाने गेल्यानंतर खुणावडे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात खुणावडे गावात आणि त्याच्या आसपास भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +खुणावडे हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३९ कुटुंबे राहतात. एकूण १६३६ लोकसंख्येपैकी ७९३ पुरुष तर ८४३ महिला आहेत. गावाची साक्षरता ३३.८८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ४०.४० आहे तर स्त्री साक्षरता २८.११ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३६१ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २२.०७ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालनसुद्धा केले जाते. +खुणावडे गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठरावीक वेळी मिळतात. डाहाणू बस स्टेशनवर ऑटोरिक्षासुद्धा असतात. +बोर्डी, जळवाई, जांभुगाव, अस्वाली, रामपूर, घोलवड, विकासनगर, चिखळे, नारळीवाडी, चिंबावे ही जवळपासची गावे आहेत. अस्वाली ग्रामपंचायतीमध्ये अस्वाली, जळवाई आणि खुणावडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3428.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84dcff81ca1208824d6d315b546c1d7e67f1028b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3428.txt @@ -0,0 +1,7 @@ + +आर्थिक कुवत, कुटुंबाचा आकार आणि राहती जागा यांच्यामध्ये योग्य तो समन्वय साधून, नीटनेटकेपणे प्रपंच कसा करावा, हे शिकविण्याचे शास्त्र म्हणजे गृहविज्ञान होय. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे जीवन काटकसर करून सर्व दृष्टींनी सुखकर व समृद्ध बनविणे ही जशी कला आहे, तसेच ते शास्त्रही आहे. गृहजीवनाच्या या दृष्टीने आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य इत्यादींचा अभ्यास गृहविज्ञानात येतो. +गृहजीवन हे मुख्यतः गृहिणींवर अवलंबून असल्याने गृहिणींसाठी हे शास्त्र आहे. गृहविज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तिविकास, कौटुंबिक स्वास्थ्य, समाजस्वास्थ्य आणि पर्यायाने राष्ट्र हितही साधले जाते. या शास्त्राच्या अनेक संज्ञा प्रचलित आहेत. +गृह विज्ञान हे अनेक शास्त्रांवर आधारित आहे. त्याच्या अभ्यासासाठी भौतिक, रसायनशास्त्र, जीवरसायनशास्त्र, जीवविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, शरीर क्रियाविज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक शास्त्रांची बैठक आवश्यक आहे. उदा., भौतिकीच्या अभ्यासामुळे गृहव्यवस्थापनात जड व हलक्या वस्तूंची आखणी कशी करावी; शीतपेटी, पंखा वगैरे विद्युत उपकरणांचा वापर कसा करावा इत्यादींची नेमकी माहिती मिळते. +ऐतिहासिक दृष्ट्या गृहशिक्षणाचा प्रारंभ हा कुटुंबसंस्थेइतकाच जुना आहे. सर्वच प्राचीन समाजांत स्त्रियांचे शिक्षण हे गृहक्षेत्रापुरतेच मर्यादित होते. आईकडून मुलीला परंपरागत पद्धतीने गृहकृत्यांचे आणि तत्संबंधित इतर जबाबदारीचे शिक्षण मिळत असे. मुलींना विणकामासारख्या हस्तकलांचे शिक्षण दिले जाई. मात्र गृहविज्ञानाचे शास्त्रशुद्ध व पद्धतशीर शिक्षण आधुनिक काळातच सुरू झाले. + +भारतात अखिल भारतीय महिला परिषदेने १९२७ मध्ये ही गरज ओळखली व १९३२ मध्ये दिल्ली येथे ‘लेडी अर्विन कॉलेज’ स्थापन झाले. त्याच्या प्राचार्यपदी श्रीमती ताराबाई सवूर होत्या. बरीच वर्षे भारतात गृहविज्ञानाचे हे एकच महाविद्यालय होते. मद्रास विद्यापीठाने प्रथम गृहविज्ञानातील बी.एस्‌सी. पदवी सुरू केली. १९५१ साली बडोदा येथे गृहविज्ञानाच्या क्षेत्रामधील भारतीय तज्ञांची सभा भरली होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3432.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b464a0f18a2c70d81f55a828c54577028f329cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3432.txt @@ -0,0 +1 @@ +गृहशोभा हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3448.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67fbacce4846a8ff9aee8b1c3df6cac8b054e75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3448.txt @@ -0,0 +1 @@ +गॅनिमीड हा गुरू ग्रहाचा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_345.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..323b241f427004e033a649f6fa0715bc49310171 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_345.txt @@ -0,0 +1,2 @@ +खैराट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3454.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3454.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71bd55a7835deb12340ba10a33de9bbea57e59d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3454.txt @@ -0,0 +1 @@ +गॅब्रिएल आयलीन सुझान सुलिवान (जन्म २८ जुलै १९९८) ही न्यू झीलंडची क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या कॅंटरबरीसाठी खेळते.[१][२] फेब्रुवारी २०२१ मध्ये, सुलिव्हनला इंग्लंडविरुद्धच्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) सामन्यांसाठी न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघात प्रथमच कॉल-अप करण्यात आले.[३] तिने लीया ताहुहूची जागा घेतली, जी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होती.[४] मार्च २०२१ मध्ये, सुलिव्हनला न्यू झीलंडच्या महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) मध्ये, हॅना रोवेच्या दुखापतीचे संरक्षण म्हणून, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी देखील जोडण्यात आले.[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3481.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa6ea4ebeff6545e42c9d0809ec99619b77c7669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3481.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॅब्रियेला सबातिनी आर्जेन्टिनाकडून टेनिस खेळलेली खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3504.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3504.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa12d7037841d5ebffab057b6f9e89c2148bc9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3504.txt @@ -0,0 +1,2 @@ +एप्रिल १७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3512.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3512.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9bdb8940e4154d8f874df7570a6650444fb64f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3512.txt @@ -0,0 +1 @@ +गॅरी बर्ट्रम ट्रूप (इंग्लिश: Gary Bertram Troup) (ऑक्टोबर ३, १९५२ - हयात) हा न्यू झीलँड पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर १५ कसोटी सामने व २२ एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडू आहे. तो न्यू झीलँड संघाकडून डाव्या हाताने द्रुतगती गोलंदाजी करत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_353.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5490380faca5fb1ec5abf93c0d52c4f70f7682b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_353.txt @@ -0,0 +1 @@ +खैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3553.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9160a9ff8b44cfe911d6cb30e01e0fe6e6ddc179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3553.txt @@ -0,0 +1,2 @@ +गॅलाटिन काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3565.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..708450001f901b1ef0c0f3bc67ac33fcabdd8a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3565.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गॅलिली हे इस्रायल देशाच्या उत्तर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर आहे. येशू ख्रिस्त ३० वर्ष इथे राहिले. बायबल मध्ये हा शहराचा उल्लेख आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3582.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afd4f3a5214d68adc0c0e6a57bdbe81287d18351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3582.txt @@ -0,0 +1,9 @@ +गॅलिलिओ गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यू: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. +गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलिओच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता. त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीतरचनाही करायला लागला होता. गॅलेलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्‍न केला. वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला. पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे. त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यान पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला. खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस पोट भरले. +गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाटे. वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही. +एका कथेप्रमाणे १५८३ साली, गॅलेलिओ फक्त १७ वर्षाचा असताना, एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक 'ब्रेनवेव्ह' आली. तो नाचत नाचतच घरी आला. त्याने लगेच प्रयोग सुरू केले. झोका लहान असो व मोठा किवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला. 'दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो' हेही त्याला कळले. या सगळ्या प्रयोगांसाठी त्याकाळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्यांने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती. याच लंबकाचा वापर गॅलेलिओने त्याचे 'गतीचे नियम' मांडण्यासाठी केला. आणि असाच लंबक वापरून ह्युजेन्सने पहिले घड्याळ बनवले. त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे. तो 'गॅलिलियोचा दिवा' म्हणून ओळखला जातो. +गॅलिलियोचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र 'माक्विस मोंटे' याच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी मिळाली. विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले. इथल्या मोकळ्या वातावरणात गॅलेलिओ खुलला. पाटुआच्या बारमधे गॅलिलिओ गंमतीशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इंप्रेस करी. त्याने छोटसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गांबा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच दहाहून अधिक वर्षे राहिला. मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती. मरीनाचे आणि गॅलेलिओच्या आईचे पटत नसे. या काळात गॅलेलियोओला व्हर्जिनिया आणि लीव्हिया या दोन मुली आणि व्हिन्सेंझो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरीनाशी लग्न मात्र केले नाही. यानंतर त्याने त्वरण किंवा प्रवेग आणि प्राशेपिकी यांवर बरचसे संशोधन केले. +१६०४ साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. १६०९ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होत. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलेलिओला वाटले की, ‘याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रहतारे न्याहाळले तर?’ आणि गॅलेलियोने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले; १६१० साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्रतारा आणि त्याच्या 'कला' यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने 'दी स्टोरी मेसेंजर' हे पुस्तकही लिहिले. गुरूभोवतीचे चंद्र बघून 'चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे’, असे त्याच ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलेलिओ चक्क रातोरात हीरो बनला. पण 'या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले. व गॅलिलिलोविरुद्ध खटला चालू झाला. अ‍ॅरिस्टॉटलच्या सिद्धान्तांच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काही तरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे अ‍ॅरिस्टॉटलच्या समर्थकांत खळबळ माजली. आपल्या सिद्धान्तांवर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. सहा महिन्याच्या खटल्यानंतर २२ जून १६३३ रोजी जवळपास अंधत्व आलेल्या गॅलेलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराध्याप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने ‘टू न्यू सायन्सेस’ हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या ७८व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो. +गॅलिलिओ हा पाहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने 'गॅलेलिओज फिंगर' नावाचे विज्ञानावर एक सुरेख पुस्तकही लिहिले आहे. +'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) ही गॅलिलिओ ने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. "पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्धल (की पृथ्वी सूर्यायाभोवती फिरते) तू माफी माग" असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलिओला स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. 'इप्पर सी मुव्हज' (तरीही तीच फिरते) असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते.[१][२] स्टीफन हॉकिंगच्या मते, काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलियोच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप असकॅनियो पिककोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या "फ्लोरेन्सच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसऱ्या घरात" स्थानांतरादरम्यान घडली असावी.[३] हे दुसरे घर गॅलिलिओचे स्वतःचेच होते.[४] +गॅलिलिओचा शिष्य व्हिसेंझो व्हिवियानी यांनी 1655 -1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलिलियोच्या सर्वांत आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील साक्षीमध्येदेखील याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलिलियोसाठी अयोग्य ठरले असते. [५][६] १९११ साली "ई पुर्सी म्यूव्ह" ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली. ते पेंटिंग जूल्स व्हॅन बेले नावाच्या रोझेलर, बेल्जीयम येथील एका कला संग्राहकाने नुकतेच विकत घेतले होते. [७] हे चित्र गॅलिलियोच्या मृत्यूच्या एक किंवा दोन वर्षांच्या आत पूर्ण झाले होते कारण त्यावर दिनांक 1643 किंवा 1645 (हा दिनांक अंशतः अस्पष्ट आहे) आहे. हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण हे चित्र गॅलिलियो एका अंधारकोठडीत चित्रित करते, परंतु तरीही ते चित्र हे दर्शिविते की "एपपुर सी म्यूव्ह"चा किस्सा काहीशा बदलाने गॅलिलिओच्या मृत्यूनंतर लगेचच प्रसारित झाला. याचा अर्थ असा की ज्यांनी गॅलिलिओला बघितले होते, त्यांपैकी बरेचजण ह्या सत्याची खातरजमा करण्यासाठी करण्यासाठी तेव्हा जिवंत होते. तसेच हे चित्र प्रकाशित होण्याआधी एक शतकाहून अधिक काळ हा किस्सा चर्चेत होता.[८] या घटनेचा प्रथम उल्लेख इंग्रजीमध्ये लिखित स्वरूपात ग्युसेपे बारेती यांच्या इ.स. १७५७मध्ये लिहिलेल्या 'द इटालियन लायब्ररी' या पुस्तकात सापडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3587.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..459f0ac9cf72e77c1e633bad1881cd23834a0798 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3587.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 29°16′52″N 94°49′33″W / 29.28111°N 94.82583°W / 29.28111; -94.82583 + +गॅल्व्हस्टन (इंग्लिश: Galveston) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या मेक्सिकोच्या आखातामधील बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. +२०१२ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ४७,७६२ आहे. याला ह्युस्टन-शुगरलॅंड महानगराचा भाग समजले जाते. +गॅल्व्हस्टन बंदर १८२५मध्ये बांधण्यात आले. गॅल्व्हस्टन द्वीपाच्या उत्तर भागात व पेलिकन द्वीपावर सुविधा असलेल्या या बंदरातून खनिज तेलासह अनेक प्रकारच्या मालसामानाची वाहतूक होते. येथून कॅरिबियन समुद्रामध्ये जाणाऱ्या क्रुझनौकांसाठी वेगळा धक्का आहे. येथे कार्निव्हल क्रुझ लाइन्सच्या कार्निव्हल कॉन्क्वेस्ट, कार्निव्हल एक्सटसी, कार्निव्हल मॅजिक, कार्निव्हल फ्रीडम आणि कार्निव्हल ट्रायम्फ, रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनलची एमएस लिबर्टी ऑफ द सीझ तसेच डिस्नी क्रुझ लाइनची डिस्नी मॅजिक या नौकांचे मुख्य बंदर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3602.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0515b2e39e407608b9edf599d1a75f413df8d6c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3602.txt @@ -0,0 +1,2 @@ +गॅव्हिन रॉल्फ लार्सन (सप्टेंबर २७, इ.स. १९६२:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +याला द पोस्टमन असे टोपणनाव दिले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3653.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f4fdefd998749d45392331dbdad54df262925bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3653.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गेम हा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी थरारपट आहे. याचे दिग्दर्शन अभिनय देवने केले असून निर्मितीएक्सेल एंटरटेनमेंटच्या फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीची आहे.[१] [२] यात अभिषेक बच्चन, कंगना राणावत, अनुपम खेर, सारा-जेन डायस, शहाना गोस्वामी, बोमन इराणी, गौहर खान आणि जिमी शेरगिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3658.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a72e91c030e29a137831ca1b30854f39778539c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3658.txt @@ -0,0 +1,5 @@ +गेर नृत्य हा सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरात, महाराष्ट्र व गुजरात यांच्या सीमाभागात राहणाऱ्या आदिवासी पावरा समाजात प्रचलित असलेला नृत्यप्रकार आहे. गेर होळीच्या निमित्ताने केले जाते. +होळीच्या आधी १५ दिवसांपासून गेर नृत्याच्या तयारीस सुरुवात होते. या नृत्यातील लागणारी सामग्री रानातूनच जमा करावी लागते. नृत्यात सहभागी होणारे लोक घर सोडून गावात सराव करायला सोयीच्या मोकळ्या जागेवर जमा होतात व सुमारे १५ दिवस नृत्याचा सराव करतात. +या नृत्यात वाजंत्री, देखरेख करणारे, पूजन करणारे, संरक्षण करणारे, नाचणारे अशी माणसे असतात. यात राय, बावा बूद्या,वन्य प्राणी,चेटकीन वा काली इत्यादींचा समावेश असतो. जवळपास २० ते २५० लोकांचा समूह नाच सादर करतो. एकाच गावातील वा जवळपासच्या अनेक गावांतील लोक अश्या नाचात सहभाग घेतात. +वन्यप्राणी वेषत अस्वल, वाघ इत्यादी प्राणी असतात. यांना नाचण्याचे बंधन नसते, हे लोक लोकांचे मनोरंजन करतात व आपल्या संघाचे रक्षण करतात. +प्रत्येक संघात एक चेटकीन असते. तोंड व संपूर्ण अंग काळ्या रंगाने रंगवलेला माणूस ही भूमिका करतो. त्याच्या हातात सूप व लाकडी पडी (मोठा चमचा)असतो. ह्यामुळे आपल्या संघाला कोणाची नजर लागत नाही. आपल्या संघाचे रक्षणाची जबाबदारी यांच्यावरसुद्धा असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3674.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868709d2f1267810e2e31db2798eaf5846b1728d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3674.txt @@ -0,0 +1 @@ +गेर्ड अथवा गेरहार्ड म्युलर हा प्रसिद्ध जर्मन फुटबॉल खेळाडू असून, त्याने जर्मनीसाठी सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला आहे. त्याचे समावेश जागतिक स्तरावर सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये होतो. त्याने जर्मनीसाठी ६२ सामन्यांमध्ये ६८ गोल केले आहेत जो राष्ट्रीय विक्रम आहे. तसेच बुंडेसलिगा मध्ये बायर्न-म्युनिककडुन खेळतान त्याने ४२७ सामन्यांमध्ये ३६५ गोल केले व ७४ युरोपीय सामन्यांमध्ये ६६ गोल केले. केवळ ब्राझिलचे पेले व रोमारिओ यांनी त्याच्यापेक्षा जास्ति गोल केलेले आहेत. त्याचा जर्मनीला १९७४चा विश्वकरंडक जिंकुन देण्यात सिंहाचा वाटा आहे. त्याच्या कारकीर्दिची सर्वोत्कृष्ट कामगीरी १९७० च्या विश्वकरंडक स्पर्धेत होती ज्यात जर्मनीला ३ रे स्थान मिळाले. या स्पर्धेत म्युलर १० गोल केले होते. तसेच त्या वर्षी त्याने बायर्न म्युनिकला युरोपीयन करंडक जिंकुन दिला होता. या कामगीरी साठी १९७०चा 'फुटबॉलर ऑफ इयर'चा बहुमान मिळवला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3687.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c86909201d654b0c074356aaaaea6a032bec72e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3687.txt @@ -0,0 +1 @@ +गायेल मॉंफिस (फ्रेंच: Gaël Monfils; १ सप्टेंबर, इ.स. १९८६ - ) हा एक फ्रेंच टेनिसपटू आहे. एटीपी जागतिक क्रमवारीत ७व्या क्रमांकावर असलेला मॉंफिस सध्या सर्वोच्च क्रमवारीचा फ्रेंच टेनिस खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3689.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c641c9afc40302bd86a6cdaaf0c32a371acd3233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3689.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत. +ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3720.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de51abcb78eb1bd0921a6168937082aeea45299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3720.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोटलिब विल्हेम डाइमलर (१७ मार्च, इ.स. १८३४ - ६ मार्च, इ.स. १९००) हे जर्मन अभियंता आणि उद्योगपती होते. यांनी स्टुट्गार्टमध्ये पहिल्या मोटरकारची निर्मिती केली. त्यांनी कार्ल बेंझबरोबर मर्सेडिझ-बेंझ या मोटरकार बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_373.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69c3d4e7c9fa1d216a636e400b78e0d65e9ed9ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_373.txt @@ -0,0 +1 @@ +खैरी बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3733.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3733.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3671b3f71124b62a075ff54792c6bf246da37d88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3733.txt @@ -0,0 +1,5 @@ + +गॉड तुस्सी ग्रेट हो हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. +सलमान ख़ान - अरुण प्रजापति +प्रियंका चोप्रा - आलिया कपूर +सतीश कौशिक - नेता जी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3743.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d04bbf445e4f82354a66098517ae72fef3a958ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3743.txt @@ -0,0 +1 @@ +गॉडफ्रे क्रिप्स (१९ ऑक्टोबर, १८६५:मसूरी, ब्रिटिश भारत - २७ जुलै, १९४३:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८८९ मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3754.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..789ba59da77e94cabe768ecaa63a858a892dc2c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3754.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +गॉन विथ द विंड (इंग्लिश: Gone With the Wind) हा १५ डिसेंबर इ.स. १९३९ रोजी प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मार्गारेट मिशेल यांच्या गॉन विद द विंड ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटात १९व्या शतकामधील अमेरिकेच्या दक्षिण भागातील संस्कृती व अमेरिकन यादवी युद्ध स्कारलेट ओ'हॅरा ह्या एका गोऱ्या वर्णाच्या श्रीमंत मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवली आहे. +जगभर प्रचंड गाजलेल्या ह्या चित्रपटाला विक्रमी १० ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3757.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c2d015ca5b17c75af23d92fbcdaa2c48c6d644 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3757.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 35°10′N 126°55′E / 35.167°N 126.917°E / 35.167; 126.917 + +ग्वांगजू (कोरियन: 광주) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागात वसले असून ते कोरियामधील एक महत्त्वाचे कृषी औद्योगिक शहर आहे. + +२००२ फिफा विश्वचषकादरम्यान ग्वांगजू हे एक यजमान शहर होते. येथील ग्वांग्जू विश्वचषक मैदानामध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3810.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a32d0c0ed4499c6ad9cd4fdf42a8879ac95ffba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3810.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट गो-दाइगो (जपानी:後醍醐天皇; २६ नोव्हेंबर, १२८८ - १९ सप्टेंबर, १३३९) हा जपानचा ९६वा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3814.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e33b84b31118ef7bb2bc9b19ecbb71fd2153b19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3814.txt @@ -0,0 +1 @@ +गो-फुशिमि (जपानी:後伏見天皇; ५ एप्रिल, इ.स. १२८८ - ७ मे, इ.स. १३३६) हा जपानचा ९३वा सम्राट होता. हा इ.स. १२९८ ते इ.स. १३०१ दरम्यान सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3822.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92f7562b4883fc19a3671767f5380cbcaa8bb6db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3822.txt @@ -0,0 +1,25 @@ +गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; - १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. +बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.[१] +आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता. +आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले +पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. +पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. +१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. +१८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. +गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत +आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे.[२] +राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला +आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. +वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. +१८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.[३] +आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. +आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे. +१८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण. +अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.`` +आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.`` +यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते, +``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत`` +आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती. +[४] +गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके - +१९. 'गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3838.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f65a905f2d347589eab0a8cfcf165aae47160875 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3838.txt @@ -0,0 +1,6 @@ +गो.पु. देशपांडे (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; - पुणे, १६ ऑक्टोबर २०१३ )हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. +सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी बडोद्याला आणि नंतर दिल्लीला गेले. तेथे जवाहर नेहरू विद्यापीठातून त्यांनी चीन हा विषय घेऊन पीएच.डी.केली. हाच विषय घेऊन त्यांनी हॉंगकॉंग येथून एक पदविका मिळवली. त्यांचा मराठी संतकवींसकट इतर कवींच्या साहित्याचा चांगला अभ्यास होता. ते दिल्ली विश्वविद्यालयातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले होते. ते चिनी भाषा-तज्ज्ञ होते, आणि भारत-चीन राजकीय संबंधाचे जाणकार होते. +जर्नल ऑफ आर्ट्‌स ॲन्ड आयडियाज ह्या नियतकालिकाचे ते संस्थापक संपादक होते. शिक्षण बोर्डाचे आणि 'चायना रिपोर्ट'चे ते सभासद होते. +गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण ज्योती सुभाष. ज्योती सुभाष आणि त्यांची कन्या अमृता सुभाष या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत. गो.पु. देशपांडे यांची कन्या प्रा.डॉ. अश्विनी देशपांडे या दिल्लीत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. गोपुंच्या चिरंजीवांचे नाव सुधन्वा आहे. +गो.पु. देशपांडे यांनी इंग्रजी-मराठीत वैचारिक, रंगभूमीविषयक, राजकीय आणि साहित्यविषयक लेखन भरपूर केले. +प्रायोगिक नाट्यलेखनाच्या प्रवाहात गो.पु. देशपांडे यांनी विचारनाट्याची धारा पहिल्यांदा निर्माण करण्याचा यत्न केला. राजकीय जाणिवा ही या लेखनामागची प्रेरणा आहे. गो.पु. देशपांडे हे अनेक राजकीय चळवळींचे साक्षीदार होते; पूर्वी काहीसे संबंधितही होते. जाणतेपणाने त्यांनी राजकीय चळवळींचा अभ्यास केला होता, त्यामुळे त्यांच्या नाटकातील विचारांना आणि आशयाला एक प्रकारची विश्वासार्हता होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_384.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9f74922d4e2ac55d552837ae24a78f8cb084bf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_384.txt @@ -0,0 +1,8 @@ + खैरे तर्फे बिरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3850.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d741a6193f5040100e2dff96193d566b3c1e01a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3850.txt @@ -0,0 +1,10 @@ + गो फर्स्ट, आधीचे गो एर, ही मुंबईमधील स्वस्त दरात विमानसेवा देणारी भारतीय कंपनी आहे.[१] नोव्हेंबर २००५ पासून सुरू झालेली ही कंपनी वाडिया समूहाच्या मालकीची आहे. मे २०१३ रोजी बाजारभावाप्रमाणे भारतातील पाचव्या क्रमांकाची मोठी विमानवाहतूक कंपनी होती.[२] स्थानिक प्रवाश्यांससाठी २१ शहरांमधून रोजच्या रोज १०० उड्डाणे व आठवडयाला ७५० उड्डाणे केली जातात.[३] मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ [४] आणि नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्यवर्ती ठाणे आहे. +गो फर्स्टने ३ मे, २०२३ रोजी उड्डाणे बंद करून दिवाळे जाहीर केले. +भारतीय उद्योजक नस्ली वाडीया यांचे थोरले सुपुत्र जहांगीर वाडिया यांनी [४] बॉम्बे डाईंग आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीजसारख्या सुप्रसिद्ध कंपन्या यशस्वीपणे चालविल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये गो एर या विमान कंपनीची स्थापना केली..[५] ते ह्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.[६] एर ए ३२० या विमानाच्या वापराने गो एरची सुरुवात झाली.[५] सुरुवातीच्या काळातच विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो, स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्याकडून तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे गो एरचा बाजारपेठेतील वाटा खूप कमी होता.[७] +भारतामधील २२ विमानतळांवरून गो एरची दैनंदिन १४०, व साप्ताहिक ९७५ उड्डाणे होतात.[३] भारतीय नागरी वाहतूक खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या ताफयात फक्त १९ विमाने असल्यामुळे गो एरला आंतराराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी नाही..[८] +जून २०११ मध्ये गो एरने .३२४ अब्ज रुपये किंमतीच्या ७२ ए३२० निओ या सुधारित नवीन इंजिन असलेल्या एरबसची मागणी केलेली आहे.[१०] एरबसची ए320 ही सुधारित आवृत्ती असून १८० आसनी असलेल्या या विमानामध्ये बऱ्याच अधिक सुविधा आहेत. ही विमाने २०१५पासून पुढे दरवर्षी १२-१५ विमाने गो एरच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.[१०] +जेव्हा गो एरने विमान वाहतुकीस सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ताफयातील प्रत्येक विमानाच्या आतील भाग निळया, गुलाबी, नारिंगी, सफेद, हिरवा अशा वेगवेगळया रंगामध्ये रंगवले जात होते.[१०] २०११ नंतर मात्र विमानातील आतील भाग एकाच म्हणजे करडया रंगामध्ये रंगविले जात आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे. +जुलै २०१3 मध्ये गोएरने पुढील सात वर्षाच्या काळासाठी इंधन बचत होण्याच्या उददेशाने महिला सेवक घेण्याचे जाहीर केले आहे. परंतु १३० पुरुष सेवकांना बेकार न करण्याचे कबूल केले आहे.[११][१२] +गोएर मध्ये इकॉनॉमी वर्गाच्या प्रवाशांना फक्त बसण्याची व्यवस्था करण्यात येत असून जेवणासाठी सोय उपलब्ध नाही. पण प्रवाशांना स्वखर्चाने चहा काफी सारखी पेये, सॅण्डविच, पराठे, बिस्किटे, शेंगदाणे, शीतपेये, पिण्याचे पाणी आणि इतर पदार्थ विकत घेण्याची सोय आहे. मनोरंजनाच्या सुविधा मर्यादित असून विमानामध्ये दैनिक भास्कर ग्रुपकडून प्रकाशित होणारी मासिके प्रवाशांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. +पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन यांचेकडून उत्तम दर्जा आणि सुविधा दिल्याबददल उत्कृष्ट स्थानिक विमानसेवा देणारी कंपनी (२००८) हा सन्मान[१३] +एरबसकडून उत्कृष्ट सेवा देणारी विमानवाहतूक कंपनी.[१४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3861.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2aeb1f945bb9d9a2bdade3b1edbfd4be4f62271 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3861.txt @@ -0,0 +1,9 @@ +गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील नागपूर, चंद्रपूर,अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते. + +आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय. ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. इरावती कर्वे यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हटले आहे. +महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता ही केवळ ‘बोली’ राहिली नसून ‘भाषा’ झाली आहे, कारण तिची लिपी उपलब्ध आहे. व्यंकटेश आत्राम, मोतीरावण कंगाली, विठ्ठलसिंग धुर्वे आणि इतरही अभ्यासकांनी गोंडी लिपी आपापल्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध केली आहे. गोंडी भाषेचा शब्दकोश व तिचे व्याकरण यांवरही विपुल साहित्य उपलब्ध आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता या भाषेच्या भाषाशास्त्राकडे किंवा सौंदर्यशास्त्राकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. लिंग, वचन, काळ, विभक्ती यातही गोंडी स्वयंपूर्ण आहे. +अतिप्राचीन गोंडवनात गोंडी लिपीने आणि गोंडी भाषेने एक समृद्ध राजभाषा म्हणून सन्मान प्राप्त केला होता. मुन्शी मंगलसिंह मसराम यांनी १९१८ साली गोंडी मुळाक्षरे हस्तलिखिताच्या स्वरूपात लिहिली. पुढे त्यांच्या मुलानं, म्हणजे एडी भावसिंग मसराम यांनी, "गोंडी लिपी‘ या नावाने ते हस्तलिखित २ जुलै १९५१ रोजी प्रसिद्ध केले. +१ जून १९५७ रोजी ‘आदर्श आदिवासी गोंडी लिपी बोध’ हे पुस्तक देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. विठ्ठलसिंग धुर्वे यांनीही "गोंडी लिपी सुबोध‘ नावाचे पुस्तक १९८९मध्ये प्रकाशित केले. +सीताराम मंडाले यांनी मुकुंद गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली २०११ साली गोंडी भाषेचा फॉंट तयार केला. "कोयाबोली‘ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून गोंड समाजाला गोंडी लिपी पाहायला मिळाली. गोंडी भाषेचा फॉंट तयार झाल्याने गोंड समाजाच्या विद्यार्थ्यांना गोंडी भाषेतली पुस्तके मिळणे, परिणामी मातृभाषेत शिक्षण घेणे शक्‍य झाले. यापूर्वी गोंडी भाषा अस्तित्वात असूनदेखील ती मुद्रणात आली नव्हती. ती हस्तलिखित स्वरूपात असल्यामुळे या भाषेतल्या लिखाणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होऊ शकत नव्हता. फॉंटमुळे हा अडथळा दूर झाला. +अनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (चावणे), कीस (आग), केंजा (ऐका), ढ‌ुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका),अल्ली(उंदीर),अळमी(म्हैस),मळा(झाड),आखींग(पाने),ईंगे(हो),अल्ले(नाही),जवळी(भात),साळी(भाकर),केंजा(ऐक)इत्यादी. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3875.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b87e98ea701bf25cbb6d00a63a7b850bc3150c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3875.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंडवाडसा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3883.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cb86b3118fd6f9069a2f4f7b5d570b9c2b8805e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3883.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदा हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3940.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a452dd778e874508d8d8aed29dd5d06fb369be89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3940.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोंदेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3989.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8523579331bf33d29e414f3b9111ca298d34c5c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_3989.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोकु हा अकिरा तोरीयामा लिखित ड्रॅगन बॉल ह्या मालिकेतील मुख्य पात्र असून काल्पनिक सुपरहिरो आहे. गोकु जर्नी टू वेस्ट (इंग्लिश) ह्या चिनी कादंबरी मधील सुन वुकॉंग ह्या प्रमुख पात्रावर आधारित आहे. ३ डिसेंबर, १९८४ रोजी विक्ली शोनेन जम्प ह्या जपानी नियकालिकात प्रसारित झाल्यानुसार ड्रॅगन बॉलच्या बुल्मा आणि सन गोकु ह्या पहिल्या भागात गोकु सर्वांसमोर आला. त्या मध्ये तो माकडा सारखी शेपटी असणार मार्शल आर्ट्स खेळणारा व असीम ताकद असलेला लहान मुलगा होता. बुल्मा आणि तो इच्छापूर्ती करणाऱ्या ड्रॅगन बॉल्सच्या शोधात प्रवासास निघतो. +आधी मानवी मानला जाणारा हा व्यक्ती, अस्तित्वात पृथ्वी बाहेरील लडाकेबाज गटातील, कॅकॅरॉट ह्या मुळ नावाचा, सैयन प्रजातीतील सदस्य असतो असे कालांतराने दाखवण्यात आले. जसे जसे गोकु मोठा होत जातो तसे अजून बलवान होत जातो आणि पृथ्वीला त्रास देणाऱ्या परग्रही प्राण्यांपासून पासून रक्षण करतो. इतर वेळी शांत आणि खुशमिजाज असलेला गोकु युद्ध वेळेत गंभीर तसेच मोक्याचा विचार करून वागणारा दाखविला आहे. गोकु आपली सर्व स्मरणशक्ती एकत्रित करून विनाशकारक उर्जारुपी हल्ला करू शक्तो. त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे कामेहामेहा नामक निळ्या रंगाची उर्जा तरंग. त्याच प्रमाणे गोकु हा शुद्ध-चांगल्या मनाचा दर्शाविला आहे. +मुख्य पात्र असल्यामुळे गोकु ड्रॅगन बॉलच्या सर्व भागांमध्ये तसेच ड्रॅगन बॉलच्या सर्व चित्रपटांमध्ये दाखविण्यात आला आहे. ह्या मालिकेच्या जागतिक प्रसिद्धी मुले गोकु एक जग प्रसिद्ध एनिमेशन पत्र बनला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4023.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5206f72b79aaaf37932df6288e72de8a2163deaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4023.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोगाळागोविंदतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4042.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2a87bac8e1c33f8f042b2521a4efecb75760c89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4042.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोजेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4059.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e793dd009c56ce0a28706c94ea3a0285d969498 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4059.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोटेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +पश्चिमेला ढोकबाभुळगाव +दक्षिणेला काटेवाडी +उत्तरेला रामहिंगणी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4107.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39ae1e15d6296d43ee0278c8b4337e03133cd4e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4107.txt @@ -0,0 +1 @@ +गोडे हे एक मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4122.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a897ca2895060b02a5a63625d8d3a7c49738901 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4122.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोतपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4165.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbe1a794d8a06f43ebc7931f1991595741934336 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4165.txt @@ -0,0 +1 @@ +गोधानी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4167.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e70d0d5d4d3430373b6d007f68833f430f3bd356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4167.txt @@ -0,0 +1,14 @@ + +अंबिकाबाई नीलकंठ दांडेकर + +गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)(जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. +गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. +त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. +१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे. +गो.नी. दांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या वाचनाचा सार्वजनिक कार्यक्रम वर्षातून अनेकदा होतो. या उपक्रमाची सुरुवात १९७५मध्ये प्रत्यक्ष गोनीदांनी केली. संत ज्ञानेश्वरांच्या सातव्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी सर्वप्रथम 'मोगरा फुलला' या कादंबरीचे अभिवाचन केले होते. यामध्ये त्यांची कन्या डॉ. वीणा देव, जावई डॉ. विजय देव हे सहभागी झाले होते. कादंबरीतील कथानाट्य वाचनातून लोकांपुढे उभे करण्याच्या या अभिनव प्रयोगाचे त्या वेळी सर्वत्र स्वागत झाले होते +यानंतर गोनीदांच्या कुटुंबीयांनी या अभिवाचनाची एक चळवळच उभी केली. 'मोगरा फुलला'च्या पाठोपाठ मग शितू, पडघवली, मृण्मयी, पवनाकाठचा धोंडी, वाघरू, जैत रे जैत, देवकीनंदन गोपाला, हे तो श्रींची इच्छा अशा एकेक कलाकृती या अभिवाचन संस्कृतीतून वाचकांना भेटू लागल्या. गोनीदा हयात असताना सुरू झालेला हा उपक्रम त्यांच्या पश्चातही या कुटुंबाने अखंडपणे सुरू ठेवला. त्यांच्या या उपक्रमात पुढे देव कुटुंबीयांचे जावई रुचिर कुलकर्णी हेदेखील सहभागी झाले. +अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित केलेला या कादंबरी अभिवाचनाचा साडेसहाशेवा प्रयोग १८ फेब्रुवारी २०१५ रोजी पुण्यात ’निवारा’ सभागृहात झाला.. +गो.नी.दांडेकर यांनी पन्नास वर्षे दुर्गभ्रमण केले. या काळात त्यांनी गडाकोटांची, त्यांवरील वास्तूंची असंख्य छायाचित्रे काढली. त्यांपैकी निवडक अशा ११५ कृष्णधवल छायाचित्रांचे एक पुस्तक ’गोनीदांची दुर्गचित्रे’ या नावाने प्रकाशित झाले आहे. हे दुर्गप्रेम त्यांनी परोपरीने जागवले. त्यांनी स्वतः जन्मभर दुर्गभ्रमंती केलीच पण 'दुर्गदर्शन', 'दुर्गभ्रमणगाथा' ह्या आपल्या पुस्तकांमधून त्यांनी दुर्गभ्रमंतीचे अनुभव शब्दबद्ध केले. मराठीतील ललित साहित्यात त्यांचे हे लेखन अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखनामुळे हजारो माणसे दुर्गभ्रमंतीकडे आकर्षित झाली. त्यांतल्या अनेकांना गोनीदांनी स्वतः प्रत्यक्ष दुर्गदर्शनही घडवले. 'किल्ले' हे त्यांचे छोटेखानी पुस्तक दुर्गप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवून आहे. 'पवनाकाठचा धोंडी', 'जैत रे जैत', 'रानभुली', 'त्या तिथे रुखातळी', 'वाघरू', आणि 'माचीवरला बुधा' या त्यांच्या कादंबऱ्यांमधे त्यांनी प्रत्ययकारी दुर्गदर्शन घडवले आहे. +गो.नी. दांडेकरांच्या ‘माचीवरचा बुधा’ या कादंबरीवरून त्याच नावाचा एक मराठी चित्रपट बनला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजयदत्त यांचे आहे. +गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो. गोनीदांच्या पत्‍नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4186.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe1d11a8fb770bb8e69c3cbf9bf3d5145af83ece --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4186.txt @@ -0,0 +1 @@ +गोपाल के. ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4198.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4198.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dbc1e60250831e77fcf6bfcf0abc1da7ee140a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4198.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोपाल शेट्टी हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ सदस्य व बोरीवली विधानसभा मतदारसंघामधून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेल्या शेट्टी ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार संजय निरुपम ह्यांचा ४ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4201.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f0ed78cde9145d2fa652f00f7edeaea665fdbb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4201.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोपाल स्वरूप पाठक (२६ फेब्रुवारी १८९६ - ४ ऑक्टोबर १९८२) हे ऑगस्ट १९६९ ते ऑगस्ट १९७४ दरम्यान भारत देशाचे चौथे उपराष्ट्रपती होते. त्याआधी स्वरूप कर्नाटक राज्याचे राज्यपाल ह्या पदावर होते. + + सर्वपल्ली राधाकृष्णन · झाकिर हुसेन · वराहगिरी वेंकट गिरी · गोपाल स्वरूप पाठक · बी.डी. जत्ती · मोहम्मद हिदायत उल्लाह · रामस्वामी वेंकटरमण · शंकर दयाळ शर्मा · के.आर. नारायणन · कृष्णकांत · भैरोसिंह शेखावत · मोहम्मद हमीद अंसारी · व्यंकय्या नायडू · जगदीप धनखड diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4207.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24fc99d9f852c05fd8a4528a45c5d9b7805852af --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4207.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोपाळकृष्ण गांधी ( २२ एप्रिल १९४५) हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते. +गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू व देवदास गांधींचे पुत्र आहेत. सी. राजगोपालाचारी हे गोपाळकृष्ण गांधींचे दुसरे आजोबा होते. +पहा : अन्य गांधी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4272.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90d477be51648a1fc484ed004eac3c0bb169dd9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4272.txt @@ -0,0 +1 @@ +गोपीनाथ मोहांती (एप्रिल २०, १९१४ - ऑगस्ट २०, १९९१) हे उडिया लेखक होते. त्यांना १९९३ साली ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4275.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d1db1be107ea5116d38e245db53b6bf240089b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4275.txt @@ -0,0 +1 @@ +गोपे कमल हे सिंधी भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या सिजा अज्ञान बुकु या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ][ चित्र हवे ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4290.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed715878e086d3dfcf1828b45522974d943f6530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4290.txt @@ -0,0 +1 @@ +विल्यम हेर गोबो ॲशली (१० फेब्रुवारी, १८६२:दक्षिण आफ्रिका - १४ जुलै, १९३०:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १८८९मध्ये एक कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4307.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca58523cc0a284affeb534d970c610625584703e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4307.txt @@ -0,0 +1,11 @@ + +गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. गाय असा एकमेव प्राणी आहे, जिला गोमाता म्हंटले जाते. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो.[१] +गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो. +गोमूत्र सेवन करण्यापूर्वी ते दोषयुक्त नाही याची खात्री नक्की करावी म्हणजे गोमूत्र स्वच्छ काचेच्या पेल्यात घेतल्यास त्यात तंतू किंवा कण नसावेत, लालसर छटा नसावी किंवा गढूळपणा नसावा. उलट गोमूत्र पारदर्शक असावे. गोमूत्राला एक प्रकारचा तीव्र किंवा तीक्ष्ण गंध येणे स्वाभाविक असतो. पण त्याला दुर्गंध येत नाही याकडे लक्ष ठेवावे. गोमूत्र गोळा करताना स्वच्छ भांडे वापरलेले आहे याचीही आवर्जून खात्री करून घ्यावी. तसेच सेवन करायचे गोमूत्र रोजच्या रोज गोळा केलेले म्हणजे ताजेच असावे. आदल्या दिवशीचे गोमूत्र दुसऱ्या दिवशी वापरणे टाळावे. गोमूत्र खराब होत नाही पण त्याचा गंध तीव्र होतो. +सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. +[२] +अर्थात +अमेरिकेने आतापर्यंत गोमूत्राचे औषधी उपयोगासाठीचे सहा पेटंटे घेतली आहेत.[३][४] +●गोमूत्र से बनी दवा को मिला अमेरिकी पेटेंट Archived 2016-03-06 at the Wayback Machine. (बिझनेस स्टैण्डर्ड) +●फिनाइल की जगह करें ‘गौनाइल’ का इस्तेमाल: मेनका गांधी Archived 2015-04-02 at the Wayback Machine. (प्रभासाक्षी) +●गोमूत्र खरीदेंगे बाबा रामदेव diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4328.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dbcc447755b11136365f67d3426c015cd99303a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4328.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गोरखपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असून तो भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. +गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4336.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5dbcc447755b11136365f67d3426c015cd99303a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4336.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गोरखपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असून तो भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. +गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4342.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7422438d63a83b5326862b8dd1b114ce454c2d78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4342.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +गोरखा शब्द अनेक प्रकारे वापरला जातो: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4353.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dd7a9fb3339cd39db2408eaf8d95b25d32ac497 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4353.txt @@ -0,0 +1,8 @@ + गोरठण खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4396.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4396.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9a6f17bb5cf5f0f99b5febedba3e1b52f1dc74e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4396.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गोरेगाव रोड रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या गोरेगाव या गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर थांबतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4400.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..047192ae459ac0c246e9ad7ecbd9916f55131c9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4400.txt @@ -0,0 +1,4 @@ +गोरेवाडा हा तलाव नागपूरच्या गोंड राजाचे शासनकाळात,सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने बांधला. पूर्वी या तलावाचे नाव 'सीतागोंडीन तलाव' असे होते. सध्या नागपूर शहराच्या सुमारे अर्ध्या भागात पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणुन या तलावाची ख्याती आहे. सन १९८२ साली हा तलाव नागपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट करण्यात आला.नागपूरच्या वायव्य दिशेला असणाऱ्या, नागपूर काटोल रस्त्यावर गोरेवाडा गावाजवळ असल्यामुळे नंतर याचे नाव गोरेवाडा असे ठेवण्यात आले.यास २३५० फूट लांब व सुमारे ५२ फूट उंच मातीचा बांध घालण्यात आला.तेथे जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या गेले.पूर्वी या तलावाचे काम मेजर ओल्ढन या अभियंत्याने पूर्ण केले. त्याचे नावाची कोनशिला येथे अस्तित्वात आहे.[१] +या योजनेचे काम १९०९ साली सुरू करण्यात येउन ते ऑक्टोबर १९११ साली पूर्ण झाले.या पाणीपुरवठ्यासाठी नागपूर नगरपालिकेने त्यापोटी वाहनकर लावला होता.[१] +सुमारे ६.५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवेल एवढी या तलावाची साठवणुक क्षमता आहे.त्यापैकी ४ दशलक्ष घनमीटर पाणी वापरता येउ शकते. +पेंच धरण येथुन मोठ्या कालव्याद्वारे पाणी आणुन या तलावात साठविल्या जाते.हा तलाव, नागपूरच्या पाणीपुरवठ्यात 'संतुलन तलाव'(बॅलसिंग टॅंक) म्हणुन सध्या वापरल्या जात आहे. पेंचचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाल्यास, सलग ८ दिवस हा तलाव नागपूरास पाणी पुरवु शकतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4429.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27ac40a37f43d0141c985cd0e59469e9ce6be5b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4429.txt @@ -0,0 +1,11 @@ +क्रिकेटमध्ये बॉलिंग, फलंदाजाने बचावलेल्या विकेटसाठी चेंडूला प्रवृत्त करण्याची क्रिया आहे. गोलंदाजीत कुशल खेळाडूला गोलंदाज म्हणतात. एक गोलंदाज जो सक्षम फलंदाज आहे तो ऑल-राउंडर म्हणून ओळखला जातो. बॉल बॉलिंगला बॉल फेकण्यापासून स्पष्टपणे निर्दिष्ट बायोमेकेनिकल परिभाषाद्वारे वेगळे केले जाते, जे कोपऱ्याच्या विस्ताराच्या कोनास प्रतिबंधित करते. बॉलला बॉलवर गोलंदाजी करण्याचा एक अविभाज्य कार्य म्हणजे बॉल किंवा डिलिव्हरी. गोलंदाज सहाच्या संचामध्ये चेंडू टाकतात, ज्याला षटक म्हणतात. एकदा गोलंदाजाने षटक टाकले की एक सहकारी खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकावरून षटक टाकेल. चेंडू कसा टाकायचा हे क्रिकेटचे नियम नियंत्रित करतात.[१] जर एखादा चेंडू बेकायदेशीरपणे टाकला गेला तर पंच त्याला नो-बॉल ठरवतील.[२] जर एखादा चेंडू स्ट्रायकरपेक्षा जास्त रुंद टाकला गेला असेल तर फलंदाजाला योग्य क्रिकेट शॉटसह खेळता येईल, तर गोलंदाजाचे अंतिम पंच त्याला वाइड ठरवतील.[३] +गोलंदाजांचे वेगवेगळे प्रकार आहेत; जलदगती गोलंदाजांपासून ज्यांचे प्राथमिक शस्त्र गती आहे, स्विंग आणि सीम गोलंदाज जे चेंडू हवेतून किंवा बाऊन्स झाल्यावर चेंडू विचलित करण्याचा प्रयत्न करतात, ते मंद गोलंदाजांपर्यंत जे फ्लाइट आणि फिरकीने गोलंदाजांना फसवण्याचा प्रयत्न करतात. फिरकी गोलंदाज सामान्यत: मंदगतीने चेंडू टाकतो आणि चेंडूवर फिरकी ठेवतो ज्यामुळे तो खेळपट्टीवर उसळताना एका कोनात वळतो. +जेव्हा संघ नाणेफेक जिंकतो आणि क्षेत्ररक्षण निवडतो तेव्हा "एक वाडगा" निवडला असे म्हणता येईल. +क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात अंडरआर्म गोलंदाजी ही एकमेव पद्धत होती. या खेळाची सुरुवात कशी झाली यावर अनेक सिद्धांत आहेत. परंतु १७०६ मध्ये विल्यम गोल्डविनने खेळाचे पहिले वर्णन प्रकाशित केले. त्याने लिहिले की, दोन संघ प्रथम त्यांच्या वक्र बॅट मैदानावर घेऊन जाताना, खेळपट्टी निवडताना व खेळण्याच्या नियमांवर वाद घालताना दिसले. +गोलंदाजी ची क्रिया ही काटेकोरपणे निर्दिष्ट केलेल्या जीवयांत्रिक व्याख्येनुसार चेंडू फेकण्यापासून वेगळी आहे. +मूळात या व्याख्येत असे म्हटले आहे की गोलंदाजीच्या कृती दरम्यान कोपरचा सांधा सरळ होऊ नये. गोलंदाज सामान्यतः त्यांची कोपर पूर्णपणे वाढवतात आणि चेंडूला वेग देण्यासाठी हाताला खांद्याच्या सांध्याभोवती उभ्या दिशेने फिरवतात व कंसाच्या वरच्या बाजूला सोडतात. कोपर वळवण्याची परवानगी नाही, परंतु कोपरचा कोणताही विस्तार हा थ्रो मानला जात आणि त्याला नो-बॉल म्हटले जात. गोलंदाजाची कोपर मुळात थोडीशी वाकली असेल तरच हे शक्य आहे असे मानले जात.[४] +२००५ मध्ये वैज्ञानिक तपास आयोगाकडून ही व्याख्या शारीरिकदृष्ट्या अशक्य मानण्यात आली. जीवरासायनिक अभ्यासातून असे दिसून आले की जवळजवळ सर्व गोलंदाज गोलंदाजीच्या क्रियेमध्ये त्यांची कोपर थोडीशी वाढवतात, कारण हात फिरवण्याच्या ताणाने कोपरचा सांधा जास्त लांब पसरतो. चेंडूला बेकायदेशीर ठरवण्याआधी १५ अंशांपर्यंतच्या कोनांच्या विस्तारांना परवानगी देण्यासाठी मार्गदर्शन सादर केली गेली.[५] +गोलंदाजी सामान्यत: बाजू (साइड ऑन) व समोरच्या (फ्रंट ऑन) क्रियेमध्ये विभागली जाते. साईड ऑन क्रियेमध्ये, मागचा पाय क्रिज म्हणजेच फलंदाजाची जागा दाखवणाऱ्या रेषेच्या समांतर उतरतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या खांद्याकडे पाहून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. फ्रंट ऑनमध्ये, मागचा पाय खेळपट्टीच्या खाली निर्देशित असतो आणि गोलंदाज त्याच्या पुढच्या हाताच्या रेषेच्या आतून विकेटकडे लक्ष्य ठेवतो. बरेच गोलंदाज मध्यमार्गी कृतीने मागील पाय अंदाजे ४५ अंशांवर, शरीराचा वरचा भाग बाजू व समोर ह्यांच्या मध्ये कुठेतरी संरेखित करतात. +क्रिकेटच्या खेळात क्षेत्ररक्षणाच्या बाजूचे अंतिम प्राधान्य म्हणजे फलंदाजीच्या एकूण धावसंख्येवर मर्यादा घालणे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोलंदाजांच्या कृती मूलभूत असतात. हे साध्य करण्याचे प्राथमिक साधन म्हणजे विरोधी पक्षाच्या सर्व दहा विकेट्स शक्य तितक्या लवकर मिळवून फलंदाजीला बाद करणे. दुय्यम उद्दिष्ट फलंदाजीच्या बाजूची धावगती शक्य तितकी कमी ठेवणे असतो. खरं तर क्रिकेटच्या बहुतेक प्रकारांमध्ये क्षेत्ररक्षणाच्या बाजूची दुहेरी उद्दिष्टे एकाच वेळी लक्ष्यित केली जातात, कारण एका ध्येयाची पूर्तता दुसऱ्यावर सकारात्मक परिणाम करते. नियमितपणे विकेट घेतल्याने चांगले फलंदाज क्रीजमधून काढता येतात व धावगती कमी होते. याउलट धावगती कमी केल्याने फलंदाजांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो व त्यांना अतिरिक्त जोखीम घेण्यास भाग पाडले जाऊ शकते, ज्यामुळे अनेकदा विकेट्स पडू शकतात. +सामन्याच्या स्वरूपानुसार या दोन रणनीतींना वेगवेगळे वजन दिले जाते. अमर्यादित, कालबद्ध किंवा घोषित सामन्यात गोलंदाजीचे मुख्य उद्दिष्ट विकेट घेणे हे असेल, म्हणून आक्रमण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची रणनीती वापरली जाईल. मर्यादित षटकांच्या सामन्यात, हे उद्दिष्ट देखील दुय्यम गरजेद्वारे पूरक असेल जेणेकरून फलंदाजी पक्षाला लवकर धावा होण्यापासून रोखता येतील, त्यामुळे अधिक बचावात्मक रणनीती वापरल्या जातील. सामान्यतः षटकांची संख्या प्रत्येक बाजूला जितकी कमी असेल तितकी कमी धावगती राखण्याच्या या दुय्यम लक्ष्याला अधिक प्राधान्य दिले जाईल. क्रिकेट सामन्यात आक्रमण किंवा बचावात्मक रणनीतीत वारंवार बदल देखील शक्य आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणती रणनीती सर्वात योग्य आहे व ती अंमलात आणण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता हे सांगता येणे हे एका चांगल्या क्रिकेट कर्णधाराचे लक्षण आहे. +मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाज किती षटके टाकू शकतो यावर मर्यादा असते. ही संख्या सामन्याच्या लांबीवर अवलंबून असते आणि सामान्यतः डावातील एकूण षटकांच्या २०% असते. उदाहरणार्थ, वीस-षटकांच्या क्रिकेटची नेहमीची मर्यादा प्रति गोलंदाज चार षटके, चाळीस-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज आठ आणि पन्नास-षटकांच्या क्रिकेटसाठी प्रति गोलंदाज दहा. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4432.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba846e822e74b7ca48cf290de0734cac47f2a6d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4432.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलकर विदर्भातील एक समाज असुन गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अस्तित्वात आहे. हा समुदाय 'गोल्ला' या यदुवंशीय जातसमुहात मोडतो, तसेच कुरुमा या द्राविडीय समाजापासुन मद्रास-म्हैसुर, तत्कालीन आंध्र ते महाराष्ट्रात प्रवेश म्हणून विदर्भात बोलीभाषेत कुरमार सुद्धा संबोधतात. +जवळच्याच मध्यप्रदेशात व छत्तीसगढमध्ये गोल्लम या नावाने सुद्धा ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_444.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8953507d70d39893b770199b305e9b1498776443 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_444.txt @@ -0,0 +1 @@ +खोडेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4444.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5408666553a207553c54b024397056c8c5be9a3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4444.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोलमाल हा एक हिंदी भाषेतील विनोदी सिनेमा आहे. हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4458.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78c2e315a25d5bbda69cd10d7fe77b189d96c850 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4458.txt @@ -0,0 +1,11 @@ +दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती उपग्रहाप्रमाणे फिरणाऱ्या ताऱ्यांचा गोलाकार समूह म्हणजे गोलाकार तारकागुच्छ(Globular Cluster). गोलाकार तारकागुच्छ हे गुरुत्वीय बलाने घट्ट बांधलेले असतात, त्यामुळे त्यांना त्यांचा गोल आकार मिळतो. त्यांतील ताऱ्यांची घनता केंद्राकडे वाढत गेलेली असते. +दीर्घिकेच्या तेजोमंडलात आढळणाऱ्या गोलाकार तारकागुच्छांमध्ये दीर्घिकेच्या तबकडीमध्ये आढळणाऱ्या खुल्या तारकागुच्छांपेक्षा बरेच जास्त आणि जुने तारे असतात. आकाशगंगेमध्ये सध्या माहीत असलेले १५०[२] ते १५८[३] आणि अद्याप शोध न लागलेले आणखी १० ते २० गोलाकार तारकागुच्छ असण्याची शक्यता आहे.[४] हे तारकागुच्छ दीर्घिकेभोवती ४० किलोपार्सेक (१,३०,००० प्रकाशवर्षे) किंवा त्यापेक्षा जास्त त्रिज्येच्या कक्षेमध्ये फिरतात.[५] देवयानी सारख्या मोठ्या दीर्घिकेमध्ये आणखी जास्त म्हणजे ५०० गोलाकार तारकागुच्छ असू शकतात.[६] एम८७ सारख्या काही मोठ्या लंबवर्तुळाकार दीर्घिकांमध्ये १३,००० गोलाकार तारकागुच्छ आहेत.[७] +स्थानिक समूहातील पुरेशा वस्तुमानाच्या प्रत्येक दीर्घिकेमध्ये आणि जवळपास प्रत्येक मोठ्या दीर्घिकेमध्ये गोलाकार तारकागुच्छ आढळले आहेत.[८] धनू बटू दीर्घिका आणि बृहललुब्धक बटू दीर्घिका त्यांचे गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेला देण्याच्या प्रक्रियेत आहेत.[९] यावरून असे सूचित होते की आकाशगंगेने यापूर्वीही काही गोलाकार तारकागुच्छ या दीर्घिकांकडून मिळवले असावेत. +गोलाकार तारकागुच्छांमध्ये दीर्घिकांमध्ये तयार होणारे सर्वात पहिले तारे असतात असे मानले जाते. असे असले तरी त्यांची निर्मिती आणि त्यांचे दीर्घिकांच्या उत्क्रांतीमधील भूमिका अस्पष्ट आहे. +गोलाकार तारकागुच्छांची निर्मिती नेमकी कशी होते हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे यांमधील तारे सर्व एकाच पिढीचे असतात की त्यांच्यामध्ये करोडो वर्षात निर्माण झालेले दोन तीन पिढ्यांमधील तारे असतात हेदेखील अस्पष्ट आहे.[११] ताऱ्यांच्या निर्मितीचा इतिहास वेगवेगळ्या तारकागुच्छांमध्ये वेगवेगळा आढळतो. काही तारकागुच्छांमध्ये वेगवेगळ्या पिढीतले तारे आढळतात, तर काहींमध्ये एकाच पिढीतील तारे आढळतात. याचे कारण गतिक प्रक्रिया असू शकतात असे एक मत आहे. +गोलाकार तारकागुच्छांमध्ये लाखो जुने तारे असतात. त्यातील आढळणारे तारे सर्पिलाकार दीर्घिकांच्या तेजोगोलामध्ये आढळणाऱ्या ताऱ्यांसारखे असतात. या तारकागुच्छांमध्ये धूळ आणि वायू नसते. त्यामुळे यांमधील धूळ आणि वायूंपासून अनेक वर्षांपूर्वी ताऱ्यांची निर्मिती झाली असे मानले जाते. +गोलाकार तारकागुच्छांमध्ये ताऱ्यांची घनता ०.४ तारे प्रति घन पार्सेक एवढी असू शकते व ती त्याच्या केंद्रामध्ये १०० ते १००० तारे प्रति घन पार्सेक एवढी जास्त असू शकते.[१३] +गोलाकार तारकागुच्छांमधील ताऱ्यांमधील सर्वसाधारण अंतर १ प्रकाशवर्ष असते,[१४] पण त्याच्या केंद्रामध्ये हे अंतर फक्त सूर्यमालेच्या आकाराएवढे असू शकते (सूर्यमालेच्या जवळील ताऱ्यांपेक्षा १०० ते १००० पट कमी).[१५] +जरी गोलाकार तारकागुच्छ साधारणतः गोलाकार असले तरी काही लंबगोलाकार देखील असतात. आकाशगंगा आणि देवयानीतील तारकागुच्छ गोलाकार आहेत तर, मोठ्या मॅजेलॅनिक मेघातील बहुतेक तारकागुच्छ लंबगोलाकार आहेत.[१८] +अनेक गोलाकार तारकागुच्छ आकाशगंगेभोवती पुच्छगामी कक्षेमध्ये (रेट्रोग्रेड ऑर्बिट) फिरतात.[१९] २०१४ मध्ये एम८७ दीर्घिकेभोवती उच्च गतीच्या गोलाकार तारकागुच्छाचा शोध लागला. त्याची गती एम८७ च्या मुक्तिवेगापेक्षा जास्त आहे.[२०] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4465.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc62f4f6be0a140c05ad2facc6c6c860880585b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4465.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोलायाड काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +गोलायाड काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_447.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c898bc3267ea5bd498ee94362209922765e20fb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_447.txt @@ -0,0 +1,10 @@ +खोत हा ब्रिटिश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. खोतांच्या प्रशासन पद्धतीला 'खोती' असे म्हणत. खोत हा गावातील शेतसारा गोळा करून तो सरकारला देत असे. +खोती पद्धत बहुतांशी कोकणातील रायगड, रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्ग आढळून येत होती. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. +एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. +भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले. +कोकणातील बहुतांशी खोत घराणी ही मराठा, ब्राम्हण, प्रभू, वाणी, मुस्लिम या जातीतील असत. तर मुख्यत्वे कूळ म्हणून जमीन कसणाऱ्या भूमिपुत्र कुणबी, आगरी, गवळी, भंडारी, कोळी, माळी, तेली या समाजात देखील काही घराण्यांत अपवादात्मक पूर्वापार वतनदारी-खोतकी चालत आली होती. +खोतांच्या अधिकारांबद्दल बोलायचे झाल्यास खोत म्हणजे अष्टाधिकारी. +ब-याच जणांचे खोत हे आडनाव आहे, म्हणजे त्यांच्याकडे खोतांचे अधिकार आहेतच असं नाही. +काहींचे आडनाव खोत नाहीय, पण त्यांना खोत म्हणतात- त्यांच्यापाशी खोतांचे‌ सर्व काही अधिकार असतात. +उदाहरणादाखल तळकोकणात सिंधुदुर्गात मालवण तालुक्यातील वराड-कुसरवे शिरखंड स्थित येथील चिंदरकर आडनाव असणारे घराणे आहे, त्यांना तेथे खोत म्हणतात. वरती लिहिल्याप्रमाणे हेच ते अष्टाधिकारी, त्यांच्याकडे खोतांचे सर्व अधिकार आहेत. +खोताची वाडीत-गावात मोठी वट असते, वाडीतील अतीमहत्त्वाची दैविक कामे करण्याची ताकद त्यांच्यात असते व त्यांचा तो परंपरागत हक्क असतो. गावात मोठा मान व आदर खोताला‌ मिळत असे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4491.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29dfadc4e8b8e7a423ec66531812fe881d44fe5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4491.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोल्डन व्हॅली काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4492.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97c9ab3bbef66fa21aed51f6c85243e2b9219bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4492.txt @@ -0,0 +1 @@ +गोल्डन स्टेट वॉरियर्स (इंग्लिश: Golden State Warriors) हा अमेरिकेच्या ओकलंड शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4503.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a78be2502b0de2349d57683c73ad3ee3759ddca4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4503.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोल्ला आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्र येथील समुदाय किंवा जात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या जातीतले लोकगोपालक (पशुपालक) आहेत. +दक्षिणेपासुन उत्तरेपर्यंत हा समाज पसरलेला आहे. +उदा. कुरुबा, कुरुवा आणि कुरुमा (कुरमार) जे शेळ्या, मेंढ्या, शेळी व गुराखी असतात. +विदर्भात यांना गोलकर असे संबोधले जाते, तर मराठवाड्यातील लोकांना गोल्लेवार परिचीत आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4513.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8df2c95c223799a29f2224d343d0dc0d5331d4a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4513.txt @@ -0,0 +1,11 @@ + गोळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.रा.स्व.संघाचे दुसरे सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांचे हे मूळ गाव आहे. राष्ट्रीय सेवा समिती रत्‍नागिरी या संस्थेतर्फे येथे प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती सेवा प्रकल्प चालविला जातो. धर्मसिंधुकार काशिनाथशास्त्री तथा बाबा पाध्ये यांचे हे मूळ गाव आहे. श्री देव गणपती मंदिर हे ग्रामीण यात्रा स्थळ या गावात आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प +हॉटेल,लॉज, +राजवाडी, तुरळ, धामणी, +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4527.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ba84cc95ca00b3bfd7d3dcfed1b23269beccb6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4527.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोळेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4543.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..090cc028138b95fc583618d73443b4ab71da8f6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4543.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिगरशस्त्रक्रिया पद्धतीने गर्भस्रावकारी गोळ्यांच्या साहाय्याने केलल्या गर्भपाताचा हा एक प्रकार आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना गर्भपाताच्या गोळ्या म्हटले जाते. या औषधाचा शोध १९८० च्या दशकात लागला. +गोळ्यांच्या साहाय्याने केलेला गर्भपात ही एक मोठी शारीरिक समस्या आहे .घरगुती कारणांमुळे तसेच कामांमुळे गर्भधारणेकडे दुर्लक्ष होते .त्यानंतर एक सोपा आणि कमी त्रास दायक उपाय म्हणून गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4547.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5185d7d1079f7f71952cc9cff793afdf03d54dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4547.txt @@ -0,0 +1 @@ +गोवंश (इंग्रजी:Bovinae) हा गवयाद्य कुळातील एक उपकुळ आहे. या उपकुळात सध्या १० वंश मोडतात. हे सर्व मध्यम ते मोठे युग्मखुरी प्राणी आहेत. यात ज्यांच्यावरून गोवंश असे नाव पडले ते गाय-बैल(cattle), गवा (bison), आफ्रिकन म्हैस (afrikan buffalo), भारतीय म्हैस (water buffalo किंवा river buffalo), जंगली म्हैस आणि कुरंग (antilope) यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4559.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23c7e78f6e05aeea37df892e7291695433b2bd79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4559.txt @@ -0,0 +1,3 @@ +गोवर्धन परिक्रमा म्हणजे उत्तर प्रदेशात असलेल्या मथुरा शहराजवळच्या गोवर्धन पर्वतास प्रदक्षिणा घालणे होय. या पर्वतास कृष्णाने आपल्या करंगळीवर उचलला होता अशी आख्यायिका आहे. त्याने हा पर्वत उचलून त्याखाली गोकुळातील प्रजाजनांना आश्रय दिला व मुसळधार पावसापासून त्यांना आठवड्यापर्यंतच्या काळासाठी वाचविले होते. असे केल्याने पाऊस पाडणाऱ्या इंद्राचा तेव्हा गर्व उतरला होता. +मथुरा व वृंदावन या प्रदेशास व्रजभूमी असेही नाव आहे. +यमुना नदी व गोवर्धन पर्वत यामुळे तेथील लोकांचे जीवन समृद्ध झाले आहे अशी त्या परिसरातील लोकांची श्रद्धा आहे. त्यांना समृद्ध करणाऱ्या गोवर्धन पर्वतास परिक्रमा करून तेथील लोक त्याचे आभार मानतात.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_456.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26fd15d8f2cbe08d7b81609485e3d20957f32a24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_456.txt @@ -0,0 +1,8 @@ + खोदाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4565.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a0d616a8d233e0e953e05562ad584e5ca2006a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4565.txt @@ -0,0 +1,6 @@ +डॉ. गोवर्धन मेहता (जन्म : जोधपूर, २६ जून, इ.स. १९४३) हे एक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. राजस्थान विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून +पीएच.डी. पदवी घेतली. नंतरच्या काळात त्यांनी बंगलोरची इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्सेस, हैदराबाद विद्यापीठ व इतरही अनेक संस्थांत संशोधनाचे पायाभूत काम केले. +कार्बनी रसायनशास्त्र हा त्यांचा संशोधनाचा विषय असून कार्बन व त्यांचे बंध तसेच मूलद्रव्यातील नावीन्यपूर्ण गुणधर्म यावर त्यांनी काम केले आहे. औषधे म्हणजे प्रत्यक्षात रेणू असतात, +रसायनशास्त्रात जे सौंदर्य आहे ते संयुगांच्या रचनेत आहे, असे त्यांना वाटते. त्यांनी एकूण ४०० शोधनिबंध लिहिले असून वेगवेगळ्या देशांत २५० व्याख्याने दिली आहेत. वार्धक्यात मेंदूचा ऱ्हास होत जातो व मेंदूच्या पेशी नवीन तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा ऱ्हास रोखणारी औषधे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. काही नैसर्गिक पदार्थ हा ऱ्हास रोखू शकतात, असा दावा ते करतात. +संशोधन हाच त्यांचा छंद. दुसरा कुठलाच व्यवसाय असा आनंद देऊ शकत नाही, असे ते मानतात. हैदराबाद विद्यापीठात, बसायला खुच्र्या नव्हत्या तेव्हापासून त्यांचे काम सुरू आहे. न थकता काम हे त्यांचे वैशिष्टय़. ते कधीही सुटी घेत नाहीत. आपल्या आयुष्यातील यशाचे श्रेय ते पत्‍नी रंजनाला देतात. +डॉ. गोवर्धन मेहता यांना त्यांच्या कामाबद्दल ४०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, त्यांपैकी काही हे :- diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4593.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6accbd1264727f5bed31327e52ec59c6604dd58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4593.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +गोवा कला अकादमीची स्थापना गोव्यात इ.स.१९७० साली झाली. त्याच वेळेस तिच्यात १९६७ साली स्थापन झालेल्या नाट्य अकादमीचा अंतर्भाव करण्यात आला. +गोमंतकीय हे मुळातच नाट्यवेडे मानले गेलेले आहेत. गोव्यात खेडोपाडी दरवर्षी हजारभर नाटके सादर केली जायची. गोवा मुक्तिपूर्वीपासून ही परंपरा चालूच होती. खेड्यातील अक्षरशत्रूसुद्धा सदर नाट्यवेडामुळे मास्तरांकडून म्हणजे दिग्दर्शकांकडून नाटकातील संवाद ऐकून पाठांतर करायचे. खेड्यापाड्यातून सादर होणारी ही नाटके विशेष करून ऐतिहासिकच असायची. त्याचे कारण म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामीत खितपत पडलेल्या गोमंतकीय जनतेमधील स्वातंत्र्याची ऊर्मी हे होते. भाषणस्वातंत्र्यावर बंदी असलेल्या गोव्यात आम्हांला पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे आहे सुद्धा भावना व्यक्त करण्याची संधी स्वातंत्र्यप्रिय गोमंतकीय जनतेला याच नाटकांतून उपलब्ध व्हायची. शिवाजी, संभाजीच्या भूमिकेत शिरून नाट्यवेडा गोमंतकीय पोर्तुगिजांआडचा आपला असंतोष व्यक्त करायचा. फक्त मुख्य भूमिकाच नव्हेत तर मावळ्यांची भूमिकासुद्धा त्यांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण करायची. गोव्यात भरभरून ऐतिहासिक नाटके सादर करण्यामागे गोमंतकीयांचे फक्त नाट्यवेडच नव्हे तर मुक्तिवेडही होते. त्यातूनच एकेकाळी घरोघरी नाट्यकलाकार उपजले जायचे. +गोमंतकीयांचे हेच नाट्यवेड लक्षात घेऊन गोवामुक्तीनंतर गोवा सरकारने नाट्यकलेचा पद्धतशीर विकास घडवून आणण्यासाठी तत्कालीन शिक्षणमंत्री वि. सु. करमली यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य अकादमीची स्थापना केली. सदर नाट्य अकादमीने १९६७ च्या फेब्रुवारी महिन्यात नाट्यस्पर्धाही घेतली होती. +१९७० साली झालेल्या कला अकादमीच्या स्थापनेनंतर कला अकादमीतर्फे मराठी नाट्यस्पर्धा घेण्यात येऊ लागल्या. मराठीबरोबरच कोकणी नाट्यस्पर्धाही घेण्यात याव्यात अशी मागणी होऊ लागली. त्यामुळे गोवा कला अकादमी मराठी नाट्यस्पर्धेबरोबरच कोकणी नाट्यस्पर्धाही जाहीर करू लागली. परंतु कमीतकमी पाच प्रवेशिका कोकणी विभागात येऊ न शकल्यामुळे स्पर्धा जाहीर होऊनही कोकणी नाट्यस्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या. शेवटी कोकणीसाठीचा नियम शिथिल करून प्रवेशिका मर्यादा तीनवर आणण्याचाही प्रयत्न त्यावेळी झाला होता. नंतर मात्र पाच प्रवेशिकाही नाट्यस्पर्धेत येऊ नयेत ही बाब नामुष्कीची आहे असा साक्षात्कार कोकणी भक्तांना झाला आणि १९७५ साली कोकणीच्या चळवळीचा एक भाग म्हणून कोकणी भक्तांनी नाट्यसंस्था स्थापन केल्या. कोकणी नाट्यलेखनास प्रारंभ करण्याबरोबरच इतर भाषांतील नाट्यसंहिता कोकणीत आणण्याचे सत्र सुरू झाले. नंतरच्या काळात दरवर्षी कोकणी नाट्यस्पर्धेच्या प्रवेशिकांत भर पडत गेली. कला अकादमीची कोकणी नाट्यस्पर्धा ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी मराठी नाट्यस्पर्धेची दहा वर्षे पूर्ण झालेली होती. एकेकाळी पाच प्रवेशिकासुद्धा कोकणी नाट्यस्पर्धेला मिळू शकणे कठीण होते. त्याच स्पर्धेत नंतरच्या काळात तीस पस्तीस संस्था सहभागी झाल्याची नोंद अकादमीच्या नोंदवहीत झालेली आहे. +असे असले तरी, इ.स. २०१२ सालापासून कोकणी नाट्यस्पर्धांना ओहोटी लागली आहे. त्या वर्षी स्पर्धेसाठी फक्त चार कोकणी नाटके आली. गोव्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान देऊ नये अशी मागणी करणाऱ्या भारतीय भाषा सुरक्षा मंच नावाच्या चळवळीतल्या नेत्यांनी कला अकादमीच्या कुठल्याही स्पर्धेत गोमंतकीय कलाकारांनी सहभागी होऊ नये आणि सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या सदर संस्थांची गोची करावी असे जाहीर आवाहन केल्यामुळे कोकणी नाट्यस्पर्धा बंद पडायची वेळ आली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4595.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06fd11101df5d6f0e92214f96258ef1c5c839fb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4595.txt @@ -0,0 +1,2 @@ +१८ जून हा दरवर्षी गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. इ.स. १९४६ मध्ये या दिवशी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील लोकांना पोर्तुगीजांच्या विरोधात बोलण्याची प्रेरणा दिली. १८ जून हा दिवस गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. १८ जून १९४६ रोजी डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्यातील जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित होऊन लढा देण्याचा संदेश दिला. यादिवशी झालेल्या क्रांतीच्या जोरदार वक्तृत्वाने स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले आणि पुढे केले.[१] पोर्तुगीजांच्या विरोधात येथे मोठे जनमत होते. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. +गोवा मुक्तीसाठी दीर्घकाळ चाललेली चळवळ. अखेरीस, १९ डिसेंबर १९६१ रोजी, भारतीय सैन्याने गोव्यावर आक्रमण केले, हा भाग पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त केला आणि गोवा भारताला जोडला. त्यामुळे दरवर्षी गोव्यातील लोकं १९ डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा करतात.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4605.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98ee1ec439f0437703a6636618b9bd302c7358db --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4605.txt @@ -0,0 +1,8 @@ +गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे संबोधतात. +१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले. त्यामुळे दरवर्षी १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. पोर्तुगीजांनी गोवा येथे आल्यानंतर ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अघोरी अत्याचार सुरू केले.[१] पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे मूळ हिंदू कंटाळले होती. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पोर्तुगीजही आपोआप गोव्यातून काढता पाय घेतील असा अंदाज होता. पण तसं झालं नाही. उलट पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांची मालिकाच सुरू केली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले. [२] भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' राबवत गोवा मुक्त केला. भारताने गोवा आणि दमण दीव स्वतंत्र केले. +भारतावर ब्रिटिशांचं तर गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेली. नंतरच्या काळात काश्मीरपासून हैदराबादपर्यंत अनेक संस्थानंही देखील भारतात सामील झाली. पण गोवामुक्ती लांबली. +कारण भारत सरकारमधील मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.[३] पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते.' +'एवढंच नव्हे तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही' जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता.[४] +डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यामुळे या लढ्याला बळ मिळाले. +याकाळात 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्रातील जनतेने मोठी साथ दिली. महाराष्ट्रातून गोवा स्वातंत्र्य सैनिकांची पथके वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असत. पुण्यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, हिरवे गुरुजी यांनी 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना केली. संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होते. गोवा मुक्ती संग्रामात महिलांचा मोठा सहभाग होता. पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात केशवराव गोरे, हिरवे गुरुजी, रामात्यागी बाबा यांच्या बरोबरीने कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव यांचा मृत्यु झाला. +१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१ चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. या अर्थाने, "१९६१ चे युद्ध म्हणजेच गोवा मुक्ती आंदोलन" असे म्हणणे अत्यंत चुकीचे ठरेल.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4607.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4607.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccbea71470cbb68e7c3d51dd51df8eadcd520210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4607.txt @@ -0,0 +1,31 @@ +१५° २४′ ०७″ N, ७४° ०२′ ३६″ E +गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ३० मे १९८७ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला असून गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो, यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवते,कि गोव्यात अनेक धर्मांचे लोक एकोप्याने राहतात . सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे गोवा हे राज्य आहे. +गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ किमी२ एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या प्रमुख भाषा असून शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्य पिकवले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी असून गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. + +पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीपर्यंत गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. पोर्तुगीजांनी पाच वेळा गोवा इन्क्विझिशन द्वारे प्रचंड अत्याचार येथील हिंदू जनतेवर केले आणि हिंदूंचा छळ केला. +निसर्गसौंदर्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्दल देखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. निसर्गरम्य ठिकाण अशी भारतात गोव्याची ओळख आहे. गोवा हा साहित्य आणि कला याने समृद्ध आहे. कावी ही गोमंतकाची कला आहे. +महाभारतामध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपराष्ट्र’ किंवा ’गोवराष्ट्र’ - (गोपजन; किंवा आभीर जे ब्रज प्रदेशातील होते ) असा केलेला आढळतो.हरिवंश या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण यादव जनांसह या परिसरात आले असा उल्लेख आढळतो. ईश्वरसेन आभीर याने ३ ऱ्या शतकात सातवाहनांचा पराभव करून महाराष्ट्र व गोव्यावर आधिपत्य प्रस्थापित केले हे आभीर म्हणजेच महाभारत कालीन यादव होय ब्रज प्रदेशापासून दक्षिणेपर्यंत अनेक वसाहती स्थापन करून त्यांनी त्याला आभीर देश ,गोपराष्ट्र असे नामकरण केलेले दिसते. नाशिक परिसर कान्हदेश म्हणून ओळखला जातो. स्कंदपुराण, हरिवंश तसेच इतर काही संस्कृत ग्रंथांमध्ये गोव्याचा उल्लेख ’गोपकपुरी’ किंवा ’गोपकपट्टणम’ असा केला आहे.|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे.पणजी हे शहर गोव्याची राजधानी असून राज्यातील सर्वात मोठे शहर असलेले वास्को व पोर्तुगिजांचा ऐतिहासिक प्रभाव असलेले मडगांव ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरता गोव्यावर पोर्तुगिजांचा अंमल राहिला. याकाळात येथे पाच वेळा गोवा इन्क्विझिशन केले गेले. येथे ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. +३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्तकरेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.[१] +गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात बांदोडे या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, पेडणे महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी. +सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली. +गोव्यात २ जिल्हे आहेत - उत्तर गोवा जिल्हा आणि दक्षिण गोवा जिल्हा. +गोव्यात १२ तालुके आहेत. +'गोवा हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे (सिक्कीम, मिझोरम व अरुणाचल प्रदेश या राज्यांनंतरचे) राज्य आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असून, त्याच्या उत्तरेला महाराष्ट्र, पूर्व व दक्षिणेला कर्नाटक ही राज्ये, तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मार्च ११ १९९३ रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. +गोव्याचे क्षेत्रफळ ३,७०२ चौ.किमी एवढे असून लोकसंख्या १४,५७,७२३ एवढी आहे. कोकणी व मराठी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तसेच शेती व मासेमारी हे गोव्यातील प्रमुख उद्योग आहेत. येथे प्रामुख्याने तांदूळ व कडधान्याचे पिक घेतले जाते. गोव्याची साक्षरता जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात मॅगनीज, लोह व बॅाक्साईट ही खनिजे आढळतात. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे. +३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने ३० मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. इसवी सनाच्या पंधराव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराच्या निमित्ताने गोव्यात पाऊल ठेवले व लवकरच हा प्रदेश काबीज केला. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. हजारो हिंदूंना कायदे करून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले. गोवा इन्क्विझिशन द्वारे धर्मांतर केले आणि हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. येथील जनतेने धार्मिक छळ आणि हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर, दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड, हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंसआणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. +गोवा राज्याला एक अलौकिक असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. गोव्यात पोर्तुगाली संस्कृतीचा विशेष पगडा दिसून येतो. ख्रिश्चन आणि हिंदू परंपरांची सरमिसळ विशेष जाणवते. गोव्यात गणेशोत्सव, शिमगा, दसरा, दिवाळी या सणांबरोबरच नाताळ हा सण सुद्धा तेवढ्याच उत्साहात साजरा केला जाते. सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांची सांगड घालणारे भारताचे हे राज्य आहे. +१.गोव्यात गणेश उत्सव,शिमगा हे सण विशेष उत्साहाने साजरे होतात.गणेश चतुर्थीला घराघरात मातीची गणेशमूर्ती आणून तिची पूजा केली जातो. निसर्गात सापडणाऱ्या विविध वनस्पती, फुले, फळे, यांची गणेशाला आवड आहे. त्यातूनच सुंदर संकल्पना निर्माण झाली, ती म्हणजे गणेश चतुर्थीला रानफुले व फळाचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या 'माटोळी'. होळीला गोव्यात 'शिगमा' असे म्हटले जाते.[२] +२. गोव्याची ग्रामदेवता सातेरी म्हणजे वारूळ.गोव्यात स्रियांचा धालो किंवा धिल्लो नावाचा उत्सव साजरा होतो.यामधे वारूळाच्या मातीचा गोळा तयार करून भूदेवतेचा पूजाविधी म्हणून सुमारे तीन आठवडे स्रिया त्याभोवती फेर धरून गाणी म्हणतात. जननशक्तीचे प्रतीक म्हणून ही वारूळाची पूजा केली जाते. गोव्यातील अनेक लोककला प्रकारात 'धालो' हा लोकोत्सव प्रकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 'धालो' हा पूर्णपणे स्त्रीप्रधान लोकनाट्यकला प्रकार आहे[३]. +३. नवस बोलणे, अंगात देवी येणे, देवतेला कौल लावणे, पूजेसाठी नागवेली, नारळ,सुपारी यांचा वापर करणे, मांत्रिक किंवा देवर्षीचा सल्ला असे विधी गोव्यात प्रचलित आहेत. पंचमहाभूतांची पूजाही विशेष प्रचलित दिसते. +४.ग्रामीण देवदेवतांची पूजा करताना भैरोबा, काळभैरव, सिदोबा यांची पूजा केली जाते. रवळनाथ ही क्षेत्रपाल देवता गोव्यात मनोभावे पूजली जाते. +५. लळित,खेळे यांच्याशी साम्य असलेला 'रणमाले' हा नाट्यनृत्य प्रकार गोव्यात प्रचलित आहे. +[४] +६ धालो हा दरवर्षांच्या पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास हा उत्सव होतो.[५] +गोव्यातील मराठीसाठी काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या काही संस्था आहेत. यांतील बहुतेक संस्था सध्या (२०१३ साली) निष्क्रिय असल्यासारख्या आहेत, असा लोकांचा आरोप आहे. +संस्थांची नावे :- +१. गोमंतक मराठी अकादमी +२. मडगावातील गोमंत विद्या निकेतन +३. गोमंतक साहित्य सेवक मंडळ +४. कोकण मराठी परिषद +५. गोमंतक मराठी भाषा परिषद, फोंडा +६. मराठी राजभाषा प्रस्थापन समिती diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4614.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..896fff44d0e254576c79c2ec8459107848bc99fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4614.txt @@ -0,0 +1,5 @@ + +गोवागड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +हर्णे बंदर प्राचिन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड . +हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्‍नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. हर्णेच्या सागरातील सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर किनाऱ्यावरील या तिन्ही किल्ल्यांनाही भेट देता येते. +फत्तेदुर्गापासून फर्लांगभर गाडीरस्त्याने चालत आल्यावर समोर दिसतो तो तटबंदीने युक्त असलेला गोवागड. भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या या किल्ल्याचे नाव जरी गोवागड असले तरी गोव्याशी याचा काही संबंध नाही. रस्त्याच्या कडेलाच किल्ल्याचा दरवाजा दिसतो पण याचा मुख्य दरवाजा मात्र उत्तरेकडे तोंड करून आहे. हे भव्य प्रवेशद्वार पहाण्यासाठी तटबंदीला वळून समोरून आपल्याला जावे लागते. सागराच्या बाजुला थोडेसे उतरून डावीकडे वळाल्यावर आतल्या बाजुला हे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार दगडाने चिणून बंद करण्यात आले आहे. प्रवेशद्वाराजवळ हनुमानाची मुर्ती आहे. तसेच येथे शरभ व महाराष्ट्रामध्ये किल्यांवर अभावानेच दिसणारे गंडभेरुडाचे शिल्प आहे. हे प्रवेशद्वार पाहून पुन्हा रस्त्यावर येऊन नव्याने केलेल्या कमानीवजा दारातून गडामध्ये प्रवेश करावा लागतो. गोवागड दक्षिणकडील भाग थोडय़ा चढाचा आहे. याचाच उपयोग करून त्याला तटबंदी घालून बालेकिल्ला केलेला आहे. पश्चिमेकडील तटबंदी काहीशी ढासळलेली आहे. पश्चिमेकडील बाजुला सुवर्णदुर्गाचे दृश्य उत्तम दिसते. गडामधे पाण्याची विहीर आहे. तिचा वापर नसल्यामुळे पाणी वापरण्यायोग्य राहीले नाही. किल्ल्यात इंग्रजकालीन दोन इमारती पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. त्यामधील एका इमारतीत पुर्वी कलेक्टर राहात असे. गडामध्ये महत्त्वाचे असे बांधकाम फारसे शिल्लक नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_468.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca884a8c33b079e00d9c57623bde9bba6cd935e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_468.txt @@ -0,0 +1,2 @@ + खोपडी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4698.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f13bbb189ad28604b6ba464d2b59cf6d2bd152a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4698.txt @@ -0,0 +1,5 @@ +गोविंदराव कुलकर्णी (जन्म : कोल्हापूर, इ.स. १९२९; मृत्यू : कोल्हापूर, ११ डिसेंबर २०१४) हे एक मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या पत्‍नीचे नाव विजया. डॉ. चारुहास भागवत व इंजिनिअर उमेश भागवत ही त्यांची मुले. +गोविंद कुलकर्णी यांचे मूळ नाव शरदचंद्र लक्ष्मण भागवत. लहानपणापासूनच त्यांना सिनेमाविषयी ओढ होती. कुटुंबीयांचा सिनेमात काम करण्यास विरोध असल्याने आणि वडिलांनी सिनेमासाठी मूळ नाव लावायचे नाही, अशी ताकीद दिल्याने त्यांनी गोविंद कुलकर्णी हे नाव घेतले. त्याच नावाने दिग्दर्शक, निर्माता म्हणून नाव कमवले. गोविंदराव कुलकर्णी यांनी व्ही. शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटात एक छोटीशी भूमिकाही केली होती. +अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ते काही काळ संचालक होते. +कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेले दादा कोंडके यांचे सिनेमे विशेष गाजले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत वीस सिनेमांचे दिग्दर्शन व सहा सिनेमांचे निर्माते-दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. +. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_470.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_470.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f1801dcf5b4b54fa0587d5f12cacbccdea8afd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_470.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोपडेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4711.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c56b46967fc05013827800ab3c509d169dc2ac0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4711.txt @@ -0,0 +1,7 @@ +अभिनय - १९८६-सद्य + +गोविंदा अरुण आहुजा (जन्म : विरार-मुंबई, २१ डिसेंबर १९६३) हे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये विविध पात्रे केली असून त्यापैकी त्यांचे विनोदी भूमिका असलेले चित्रपट विशेष गाजले. विनोदी संवादफेकीच्या उत्कृष्ट शैलीमुळे त्यांचे विनोदी चित्रपट हिट ठरले. गोविंदा आहुजा असे नाव असले तरी ते चित्रपटांत व चाहत्यांमध्ये गोविंदा याच नावाने ओळखले जातात. गोविंदा यांचा देशात खूप मोठा चाहता वर्ग आहे. +गोविंदाची आई निर्मला आहुजा अभिनेत्री आणि गायिका होती. एक चित्रपट निर्मितीच्या कामात प्रचंड नुकसान झाल्याने गोविंदाच्या वडिलांना मुंबईतील कार्टर रोडचे घर विकूून विरारला जावे लागले. तेथेच गोविंदाचा जन्म झाला. +गोविंदा वसईच्या काॅलेजातून बी.काॅम झाले आहेत. +गोविंदा हे माजी खासदार आहेत. ते उत्तर मुंबई मतदार संघामधून लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. गोविंदा मुळचे विरार(मुंबई)चे आहेत. +गोविंदा हे वैयक्तिक जीवनात मातृभक्त म्हणून ओळखले जातात. त्यांना आपल्या आईबद्दल विशेष प्रेम होते. गोविंदा हे साधू संतांचा सन्मान करतात. मात्र त्यांनी सूरत येथील होळीच्या कार्यक्रमात येऊन कथित यौन शोषणाच्या आरोपाखाली कारागृहात बंद असलेल्या संत आसाराम बापूंचे समर्थन केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4722.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16a246c454a4301b2483757e5655032dbd20fd3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4722.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4763.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce45f2729ac83d26efe7af9fe319f8644b4cc4da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4763.txt @@ -0,0 +1,2 @@ +गोसाव्याचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4766.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df001437a3aaab5476329127afd95f6e665636f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4766.txt @@ -0,0 +1,6 @@ +भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने इंदिरासागर किंवा गोसीखुर्द (गोसेखुर्द) धरणाची स्थापना गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प म्हणून झाली. धरणाचा पाया २३ ऑक्टोबर १९८४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ठेवला होता. या ठिकाणी ९२ मीटर उंच आणि ६५३ मीटर लांबीचे कन्जेंट गुरुत्व धरण आहे. हे धरण सुमारे २४९ गावांचच्या पुनर्वसनानंतर तयार झाले आहे. सध्या, धरणाची ठिकाणे आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रातील सिंचन आणि विजेची गरज पूर्ण होते.[१] +या प्रकल्पाची अंदाजित किंमत रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती. हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे,याची किंमत वाढत वाढत सन २०१० मध्ये रुपये ११,५०० कोटी झाली होती. या प्रकल्पाची सुमारे ९०% कामे झाले आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. दोन विमोचक, चार उपसा सिंचन योजना व आसोलामेंढा तलावाच्या नुतानिकरनाद्वारे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. +पवनी तालुक्यातील गोसीखुर्द येथे राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्प वैनगंगा नदीवर बांधण्यात आला आहे. वैनगंगा ही विशाल नदी असून तिच्या बावनथडी, बाघ, सूर आणि कन्हान या उपनद्या आहेत. या नद्यांचे पाणी वैनगंगेत येते. यासोबतच मध्यप्रदेशातील संजय सरोवर, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसराट, धापेवाडा आणि आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पांसह कन्हान नदीवरील पेंच, तोतलाडोह, पवनारखैरी आणि चवराई या प्रकल्पांचे पाणीही गोसेखुर्द प्रकल्पात जमा होते. वर्षभर यापासून कोणताही धोका नसला तरी पावसाळ्यात मात्र अतिवृष्टी झाली की या प्रकल्पांचे पाणी सोडले जाते आणि संपूर्ण भार एकट्या गोसेखुर्द प्रकल्पावर येऊन पडतो. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करताना मोठी कसरत करावी लागते. एकाच वेळी पाण्याचा विसर्ग केला तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण होते.[२] +या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ३४ पूर्णतः तर अंशतः १०४ गावे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावे बाधित झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील १२ हजार ४७५ हेक्टरपैकी १२ हजार ३६१ हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे, तर नागपूर जिल्ह्यातील ३३.३६ हेक्टरपैकी २७.६६ हेक्टर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील २६८२ हेक्टर जमिनीपैकी २ हजार ६३२ हेक्टर शेतजमीन संपादित झाली आहे.[३] +भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर या ३ जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाची सिंचन क्षमता अडीच लाख हेक्टर आहे. या प्रकल्पात भंडारा जिल्ह्यातील ८९ हजार ८५६ हेक्टर, नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ४८१ हेक्टर, तर चंद्रपूर जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ४६३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. प्रकल्पाला दोन कालवे असून, डाव्या कालव्याची लांबी २३ किलोमीटर, तर उजव्या कालव्याची लांबी ९९ किलोमीटर आहे.[३] +पवनीपासून १२ किलोमीटर अंतरावर महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द धरण आहे. या धरणात पाण्याची साठवणूक केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. धरणाच्या घाटउमरीच्या बाजूने असलेले हिरव्या वनराईने नटलेले डोंगर धरणाचे निळेशार पाणी पाहूनच पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडले जातात. धरणाच्या ३३ वक्रदारांनी धरणाला भव्य बनवले आहे. हे धरण नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे रोजच पर्यटकांची येथे गर्दी होते.[४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4809.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97060919ff75ec29a650090bbc1cf4147c13c5cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4809.txt @@ -0,0 +1,2 @@ +गौडवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_481.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe9adf32a0915f023ef8fa07d6a61a98abc15b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_481.txt @@ -0,0 +1 @@ +खोपोली हे रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. खोपोली हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावरील अखेरचे स्थानक आहे. येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी कर्जत-कल्याणमार्गे दररोज ६ उपनगरी गाड्या सुटतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4830.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5749e281fca0723df70f033da1ac15310222b707 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4830.txt @@ -0,0 +1,11 @@ +बुद्धांच्या विविध मुद्रा, हस्त संकेत यासर्वांतून गौतम बुद्धांनी जीवनातील विविध घटकांना दर्शविले आहे. बुद्धांच्या १० हस्त मुद्रा आणि त्या मुद्रांचा अर्थ पुढील प्रमाणे आहेत — १) धम्मचक्र मुद्रा, २) ध्यान मुद्रा, ३) भूमीस्पर्श मुद्रा, ४) वरद मुद्रा, ५) करण मुद्रा, ६) वज्र मुद्रा, ७) वितर्क मुद्रा, ८) अभय मुद्रा, ९) उत्तरबोधी मुद्रा आणि १०) अंजली मुद्रा. +या मुद्रेला “धम्म चक्र ज्ञान” (Teaching of the wheel of the Dhamma) याचे संकेत देणारे चिन्ह म्हणूनही ओळखले जाते. हे बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक आहे. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो. +या मुद्रेला समाधी किंवा योग्य मुद्रा म्हणून ओळखले जाते. ही मुद्रा “बुद्ध शाक्यमुनी”, “ज्ञानी बुद्ध अमिताभ” आणि “चिकित्सक बुद्ध” इत्यादी बौद्धांच्या गुणधर्मांना दर्शवते. या मुद्रेत उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो. +या मुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे (Touching The Earth) असे देखील म्हणतात. जी बुद्धांची ज्ञान प्राप्तीला दर्शवते, कारण बुद्ध म्हणायचे की पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. या मुद्रेत उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून त्याला जमिनीच्या दिशेने नेण्यात येते. +ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरित्या ठेवण्यात येतो. +ही मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही कर्त्याला स्वास सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते. +ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि धातू यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अश्या प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल. +ही मुद्रा बुद्धांच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चेच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते. +ही मुद्रा निर्भयता अथवा आशीर्वादाचे प्रतीक आहे, जी सुरक्षा, शांती, परोपकार आणि भय दूर करणे यांचं प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहुला दुमडून हाताच्या बोटांना वर उचलले जाते. +ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तर इतर बोट ही आतल्या बाजूने मोडलेली असतात. +याला “नमस्कार मुद्रा” किंवा “हृदयांजली मुद्रा” देखील म्हणतात. जी अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करत असतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4832.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4832.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a3883cda8cb2fbf80c5e55cc7c5b2f0a4610203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4832.txt @@ -0,0 +1,13 @@ +बौद्ध ग्रंथानुसार गौतम बुद्ध यांना अनेक अतिमानवी शक्ती आणि क्षमता प्राप्त होत्या परंतु कलुषित मनाने विचार करता त्यांना चमत्कार समजले जाते. काही लोकांनी त्यांना चमत्कारासंबंधी विचारले असता बुद्धांनी त्यांना उत्तर दिले, "...मी त्यास अमान्य करतो. नापसंती, नकार आणि तिरस्कार करतो,"[१] and refused to comply. +त्यांनी त्या बाबत अधिक मत प्रदर्शित करण्यास नकार दिला. + +असे म्हटले जाते की,[२] गौतम बुद्ध त्यांच्या जन्मानंतर नंतर लगेच उभे राहिले आणि उत्तरेकडे सात पावले चालत त्यांनी शब्द उच्चारले:"मी जगताचा प्रमुख आहे, +मी जगात ज्येष्ठ आहे, +मी जगात श्रेष्ठ आहे. +हा शेवटचा जन्म. +आता या नंतर कोणीही जन्मणार नाही." +या शिवाय, प्रत्येक लहानग्या बुद्धांनी जेथे पावले ठेवली त्या ठिकाणी कमळ फुलून वर आले.[२] असाही दावा केला जातो की बुद्धांच्या जनमापूर्वी त्यांच्या आईच्या स्वप्नात पांढरा हत्ती आला. परंतु याचा अर्थ असा नव्हे की गौतम बुद्धांचा जन्म ख्रिस्तजन्मासारखा एक पवित्र जन्म होता.[३] बुद्धांचे जैविक पिता राजा शुद्धोधन होते. +महापदनसुत्तातील, दीघा दुसरा, १२ येथील वर्णनानुसार बुद्ध हे अवतार वापसी होत. +"बंधूंनो आईच्या उदरात स्वर्गातील प्रकाश चमकला आणि त्यांनी मातेच्या शांत चित्ताचा ताबा घेतला ही बोधिसत यांची अवतार वापसी होय." +इतर चमत्कारांत, गौतम बुद्ध, यांच्यात सहा महान शक्ती होत्या, ज्यांचे वर्णन महासिंहपद आणि इत्तर सुत्त व पाली साहित्यात आढळते.[४] +सम चमत्कार हे श्रावस्ती येथील समजले जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4834.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62496e92e371f716f4a7f66a56bbd8636368f4ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4834.txt @@ -0,0 +1 @@ +गौतम मेनन (मल्याळम: ഗൌതം വാസുദേവ് മേനോന്‍; तमिळ: கௌதம் வாசுதேவ் மேனன்) (जन्म फेब्रुवारी २५,१९७३ पालक्कड,केरळ) हे एक भारतीय (मल्याळी) तमिळ चित्रपट दिग्दर्शक आहेत जे चेन्नै तमिळनाडू येथे रहातात.केरळी कुंटुंबात (पालक्कड,केरळ) जन्मलेले गौतम मेनन हे एक सुप्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते व पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_485.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..486b42c8ee98ff3a00abfcad116c0e0b8296abbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_485.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोबळामणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4852.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7317dc3d448cbeca25865ff3ccb51e04118dc442 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4852.txt @@ -0,0 +1 @@ +गौतमी नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. गौतमी नदी गोदावरीला नाशिकजवळ मिळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4855.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20a95f7dac23b9bfb48f8224871e496c0767225b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4855.txt @@ -0,0 +1,6 @@ +गौतमीपुत्र कांबळे (२ जुन १९४९). मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार आणि फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते. गौतमीपुत्र कांबळे हे स्वतःची एक निश्चित वैचारिक आणि वाङ्मयीन भूमिका घेऊन जगणारे आणि लिहिणारे लेख़क आहेत. त्यांचा जन्म हारोली जि. सांगली येथे झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण देशिंग हारोली जि. सांगली येथे झाले. पदवी पर्यंतचे शिक्षण मिरज येथे तर पदव्युत्तर शिक्षण सांगली येथे झाले. त्यांनी मराठी आणि तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते फुले-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून त्यांनी सामाजिक व शैक्षणिक चळवळीसाठी सारे जीवन समर्पित केले आहे. फुले-आंबेडकरी विचारधारा, बौद्ध संस्क़ृतीतील मूल्ये, शिक्षण, साहित्य, समीक्षा, तत्त्वज्ञान हे त्यांच्या व्यासंग आणि लेखनाचे, चिंतनाचे विषय आहेत. त्यांनी असंख्य चर्चासत्र, परिषदा, परिसंवाद, मेळावे, साहित्यसंमेलन या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले आहे. +गौतमीपुत्र कांबळे यांचा परिव्राजक  (२००४) हा पाच कथांचा पहिलाच कथासंग्रह प्रकाशित झाला आणि संपूर्ण मराठी साहित्यक्षेत्राचे लक्ष वेधले गेले. एकच कथासंग्रह असला तरी त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत दर्जेदार,कसदार दमदार पाऊल टाकले आहे. आधुनिक मराठी कथेच्या इतरांनी चोखाळलेल्या पायवाटा जिथे संपतात, त्याच्या पुढच्या टप्प्यावरून गौतमीपुत्र कांबळे यांच्या कथांची आगळी वेगळी पायवाट सुरू होते असे प्रस्तावक विधान त्यांच्या कथांसंदर्भात समीक्षक आणि लेखक राजा ढाले यांनी केले आहे. या कथासंग्रहातील कथा, परिव्राजक, शिल्पासन, विरुपनगरी, शोध सहाव्या इंद्रियाचा या पाचही कथांमध्ये जाणीवपूर्वक जपलेले वेगळेपण जाणवते. ‘कथा’ या कथेत टोकाचा अस्वस्थपणा हा कलावंताच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण या अस्वस्थपणातच नवनिर्मितिची बिजे रुजलेली असतात, हे सांगणारे विधान मांडून साहित्य निर्मिती प्रक्रियेवरती प्रकाश टाकला आहे. +‘परिव्राजक’ या कथेत सगळं नगरच आपलं घर बनलयं या विधानातून एक व्यापक दृष्टिकोण सूचित होतो. सत्याच्या, ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडलेला हा परिव्राजक – नैसर बुद्ध तत्त्वज्ञानाच्या शोधासाठी आपले संपूर्ण आयुष्य उधळतो. या प्रवासात त्याला माणसांच्या जंगलात दोन पायाच्या मनुष्याच्या शोधात फिरणारी अनिशा भेटते. त्या दोघांचा शोध एकाच ठिकाणी कसा पूर्ण होतो हे दर्शवणारी ही कथा आहे. कथेचा शेवट हा विचारप्रवर्तक आणि परिणामकारक असून वाचकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो. ‘शिल्पासन’ या कथेच्या सुरुवातीला ईडफ्रा व मोणार्क वाळवंटाची हिरवळ करणाऱ्या अप्रतिम शिल्पासनाच्या शोधात प्रवास करतात याचे चित्रण आलेले आहे. मोणार्क च्या आजीने सांगितलेली ‘बाहुली व तीन मित्रांची कहाणी’ एकाच कहाणीत अनेक कहाण्या, यांची गुंफण यातून सहजासहजी बाहेर पडणे शक्य होत नाही. ‘विरुपनगरी’ या कथेत सुरुवातीला प्राचीन परंपरा व अवशेष यांचे जतन करत नदीच्या ठिकाणी वसलेल्या विरुपनगरीची माहिती चित्रित केली आहे. यातील आकाशनदी व विरुपनगर या ठिकाणांना मानवी भावभावनांच्या वापरलेल्या प्रतिमांतून या ठिकाणांचा जिवंतपणा चित्रित केला आहे. या कथेत कालवडीची प्रथा बंद करून अहिंसेचे-प्रेमाचे मूल्य रुजवू पाहणारे अर्हत व त्यांना विरोध करणारे सनातनी परंपरावादी लोक यांच्यातील संघर्ष चित्रण केले आहे. या कथेचा शेवट आशावादी असून सर्व नगरवासीय विस्मरणात गेलेल्या धम्मपथावर उपोसथी पावलांनी आरूढ होतात. जग हे धम्मराज्य बनविण्यासाठी कटिबद्ध होतात. +‘शोध सहाव्या इंद्रियाचा’ या कथेची सुरुवातच पूर्वकथन पद्धतीने केलेली आहे. सहाव्या इंद्रियाच्या शोधाने अस्वस्थ झालेला निकाय आणि शरीराचा उचित वापर करून जीवन अर्थपूर्ण बनविण्याचा सल्ला देणारे अर्हत यांच्यावर ही कथा प्रकाश टाकते. संगीत, चित्रकला, नृत्यकला या विविध कलांचे संदर्भ लेखकाच्या अथक परिश्रमाची साक्ष देतात. यातून कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोण प्राप्त होतो. कथेतील करुणेचे सत्य स्वरूपात दर्शन झाल्याने हसणारी सालविना,अर्हंतांच्यामुळे निकायच्या डोक्यात पडलेला प्रज्ञेचा प्रकाश व या दोघांना सम्यकदृष्टीचे दर्शन घडविणारे अर्हत वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतात. कथेमध्ये आलेल्या अनेक कहाण्या, उपकहाण्या विविध कलांचे संदर्भ, धम्मतत्त्वज्ञानाची चर्चा, प्राचीन संदर्भ कथेला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जातात. +गौतमीपुत्र कांबळे सांप्रत सेक्युलर व्हिजन  या मासिकाचे संपादक आहेत. याचबरोबर सेक्युलर मुव्हमेंट, महाराष्ट्र, फुले आंबेडकर शाहू टीचर्स असोशिएशन (फास्टा), कोल्हापूर येथे अध्यक्ष म्हनून कार्यरत आहेत. तसेच सेक्युलर आर्ट मुव्हमेंट येथे महाराष्ट्र समन्वयक म्हणून धुरा सांभाळत आहेत. कांबळे यांनी विविध साहित्य संमेलन, परिषदांचे अध्यक्षस्थान भुषविले आहे. फुले आंबेडकरी साहित्य संमेलन, कल्याण २००२, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर, आयोजीत साहित्य संमेलन, गुंडेवाडी(सांगली) २०११, अल्पसंख्यांक परिषद, सांगली २००८ इ. ठिकाणी त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले आहे. परिव्राजक  या कथासंग्रहास अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत .महाराष्ट्र शासन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक, बाबुराव बागूल पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार, इत्यादींचा समावेश होतो. परिव्राजक या कथासंग्रहाचा अनेक ठिकाणी अभ्यासक्रमात समावेश झाला होता. +गौतमीपुत्र कांबळे यांनी परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करताना प्रत्यक्षात आलेले अनुभव, निर्माण झालेल्या समस्या, दुःखाने घेरलेली माणसे समजून घेण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना आपल्याला पक्क भान असलेली विचारप्रणाली, तत्त्वज्ञान परिव्राजक या कथांमधील कथांच्या रुपांतून वाचकांसमोर आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. म्हणून केवळ फुले-आंबेडकरीकथेच्या क्षेत्रातच नव्हे तर अखिल मराठी कथाकारांच्यामध्ये त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4856.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f19a948965a3ae80fe543c0aaf5b9f9db4883142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4856.txt @@ -0,0 +1,23 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालिवाहन (इ.स. 78 - इ.स. 130) हे सातवाहन वंशातील 23 वे सम्राट होते. सातवाहन हा महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला क्षत्रिय मराठा राजवंश होता. सातवाहन राजवंशाने इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 220 असे 450 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि आसपासच्या क्षेत्रावर राज्य केले. या 450 वर्षांच्या शासन काळात एकूण 30 राजांनी राज्य केले त्यापैकी गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट होते. गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या वडिलांचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री होते. आपल्या नावा आधी आईचे नाव लावणारे हे पहिलेच राजे झाले. गौतमीपुत्र सातकर्णी हे सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट होते सातवाहन साम्राज्याच्या विस्तारात यांचा मोठा वाटा होता. +गौतमीपुत्र सातकर्णी यांनी नाशिक वर चाल करून तेथील क्षत्रपांचा पराभव केला. शक राजा नहपान या महाक्षत्रपाचाही पूर्ण पराभव केला. महाराष्ट्रातील शक, यवन यांचाही बिमोड केला. तसेच आपले राज्य उत्तरेस सौराष्ट्र, पश्चिमेस कोकण, पूर्वेस आंध्र आणि दक्षिणेस मलय पर्वतापर्यंत (कर्नाटक) पसरविले. +सातवाहन मराठा राजवंशाची राजधानी प्रतिष्ठानपुरी होती जिला आज पैठण म्हटले जाते व जीर्णनगर ही उपराजधानी होती जिला आज जुन्नर म्हटले जाते. +इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना काही काळासाठी दक्षिणेत जावे लागले. +याच सातवाहन राजवंशातील गौतमीपुत्र सातकर्णी हे 23 वे सम्राट अतिशय पराक्रमी होते. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्यांचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाले त्यांनी या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले व या विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये एक विजयस्तंभ बांधला ज्याला तीर्थखांब म्हटले जाते. शालिवाहन शक या हिंदू कालगणनेची सुरुवात केली जी आज अजूनही आपण वापरतो व याच शालीवाहन शकाच्या सुरुवातीचा सण म्हणजेच गुढीपाडवा ज्याला आजही साजरा करतो. +नाशिक जवळील लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णीचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. गौतमीपुत्र सातकर्णी हे वैदिक हिंदू धर्माचे पोषक होते एका समकालीन कविच्या अनुसार प्रुथ्वीला दोन भार वहावे लागतात उत्तरेला हिमालयाचा आणि दक्षिणेला सातवाहनांच्या पराक्रमाचा. +गौतमीपुत्र शातकर्णी (ऊर्फ शालिवाहन) (राज्यकाळ: इ.स. ७८ - इ.स. +१३०) हा सातवाहन घराण्यातील २३ वा राजा मानला जातो. [१] +गौतमीपुत्र शातकर्णीच्या आधीही याच नावाचा एक राजा या कुळात होऊन गेला होता. त्याने ५० वर्षांहून अधिक काळ राज्य केल्याचे सांगितले जाते. त्याच्या राज्यकाळात त्याने दोन अश्वमेध यज्ञ पार पाडून राज्याची घडी बसवली. परंतु गौतमीपुत्र शातकर्णी गादीवर बसला तेव्हा सातवाहन राज्यात शक, यवन, पल्हव यांच्या हल्ल्यांमुळे अशांतता नांदत होती. गौतमीपुत्र शातकर्णीने या सर्व टोळ्यांचे पारिपत्य करून राज्यात सुव्यवस्था स्थापन केली. +अपरांत, अनूप, सौराष्ट्र, कुरुक, अकारा आणि अवंती अशा अनेक राज्यांवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली. नहपान या राजाचा पराभव करून त्याने पश्चिम महाराष्ट्र सौराष्ट्र वर आपले राज्य प्रस्थापित केले आणि दक्षिणेकडेही सत्ताविस्तार केला. कांचीपर्यंत त्याची सत्ता असल्याचे सांगितले जाते. प्रतिष्ठान किंवा पैठण हे प्राचीन नगर त्याच्या राज्याची राजधानी होते. त्याच्या राज्यविस्ताराचे वर्णन केले जाते की त्याच्या घोड्यांनी तीन समुद्रांचे पाणी प्यायले होते. +आपल्या राज्यकाळात त्याने अनेक नाणी पाडली. नहपान राजाच्या पराभवानंतर शातकर्णीने नहपानाची सर्व नाणी ताब्यात घेऊन त्यावर आपल्या शिक्क्यांचे मुद्रण केले. आपल्या प्रजेला तो पित्यासमान वाटत होता असे समजते. राजा म्हणून धर्म, राजकारण, अर्थकारण या सर्व बाबतीत तो कोठेही कमी पडला नाही असे सांगण्यात येते. युद्धशास्त्रात तो प्रवीण होता आणि एक अत्युत्तम धनुर्धारी मानला जाई. याचबरोबर असेही सांगितले जाते की त्याने आपल्या राज्यात जातिव्यवस्था कडक केली आणि धर्माचे, ब्राह्मणांचे संरक्षण होईल याकडे जातीने लक्ष पुरवले. +गौतमीपुत्र शातकर्णीने उज्जैनीचा राजा विक्रमादित्य (सुप्रसिद्ध विक्रम-वेताळ आणि सिंहासन बत्तिशीचा नायक) याचा पराभव करून दिनमान पद्धती रूढ केली. ही पद्धत हिंदू कालगणना म्हणून आजही महाराष्ट्र, आंध्र, गुजरात आणि पार कंबोडियातील बौद्धांमध्येही वापरली जाते. शातकर्णी गादीवर बसल्यावर म्हणजेच इ.स. ७८ मध्ये ही कालगणना सुरू झाल्याने तिच्यात सांगितलेला वर्षगणनेचा(शालिवाहन शकाचा) आकडा ग्रेगरियन कॅलेंडरमधील सनाच्या अंकापेक्षा ७८ ने कमी असतो. +स्वतःला राजर्षिवधू म्हणवून घेणाऱ्या त्याच्या आईने-गौतमी बलश्रीने-नाशिक येथील शिलालेखात आपल्या पुत्राच्या मागे "क्षहरातवंश-निरवशेषकर शकपल्हवनिषूदन समुद्रतोयपीतवाहन" अशी बिरुदावली कोरवून घेतली आहे. त्याचा स्वैर अनुवाद पुढीलप्रमाणे -- +क्षत्रपांचा गर्व आणि अभिमान यांचा निःपात करणारा, शक, यवन आणि पल्लव यांचा सर्वनाश करणारा, क्षहरात घराण्याचा पराभव करून सातवाहन घराण्याची उज्ज्वल परंपरा पुनःस्थापित करणारा....." +या राजाबद्दल प्रसिद्ध असणाऱ्या काही आख्यायिकांची नोंद येथे केली आहे. +शालिवाहनाने दक्षिणेत आपले साम्राज्य वसवले आणि स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले. ह्यावर उत्तरेकडील तत्कालीन राजांनी हशा उडवला आणि शालिवाहनाला आवाहन म्हणून एक हत्ती भेट म्हणून पाठवला. त्याबरोबर निरोप पाठवला की शककर्ता व्हायचे सामर्थ्य असेल तर ह्या हत्तीचे नक्की वजन करून कळवावे. ह्यावर शालिवाहनाच्या पंडितांनी एक उपाय काढला. पैठणच्या नागघाटावर गोदावरी नदीत एक नाव सोडली. हत्तीला नावेत चढवले आणि पाणी नावेच्या बाजूवर किती चढते आहे ह्याची नावेवर खूण केली. त्यानंतर हत्तीला बाहेर काढले आणि नावेत बरोब्बर त्या खुणेपर्यंत पाणी चढेल इतकी माती भरली. मग त्या मातीचे वजन केले व तो हत्ती वजनाच्या आकड्यासकट परत पाठवला. त्याच्या ह्या बौद्धिक विजयाने त्याने सुरू केलेला शालिवाहन शक सर्वांच्या व्यवहारात येण्यासाठी मान्यता पावला. + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4927.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4927.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecd5d689bb5537a9b6682795785907f5cea082d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4927.txt @@ -0,0 +1,2 @@ + गौळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4938.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4938.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4968.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fa86c85e13822dabed7f8bee09d0581088bb939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4968.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 57°42′N 11°58′E / 57.700°N 11.967°E / 57.700; 11.967 + +योहतेबोर्य (गोथेनबर्ग) हे स्वीडन देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4971.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..191fb7d5ef077b44344a37a4b5bb922225beff32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4971.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅंट डेव्हिड इलियट (२१ मार्च, इ.स. १९७९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती, लेग स्पिन किंवा ऑफ स्पिन गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4973.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4973.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e015917b6c79fb47657b66a14fa76d116dace19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4973.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँट काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4974.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73b290afbc56a58f174ce0b58de055e9b98333e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4974.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी, ओक्लाहोमा ही अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील ७७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रँट काउंटी, ओक्लाहोमाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4982.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2d7ea8244b0866c75bbde31267724c8fc9caaf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4982.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रँट काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4983.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faf5d84030ba6649d1fe730c4fb9b4f4b8c7e95c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_4983.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रँट काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील ५५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्रँट काउंटी, वेस्ट व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5000.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2705d5f3eda964244ec023099971a5e90d0f76aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5000.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँट विल्यम फ्लॉवर (२० डिसेंबर, १९७० - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर फ्लॉवर क्रिकेट मार्गदर्शक झाला. +याचा भाऊ अँडी फ्लॉवर सुद्धा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5023.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..345a4b3f593cf583229e6432949d464c83dea7ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5023.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँड ट्रॅव्हर्स काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5025.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73dced4b0fcf58212ccad6456c0b4dcc998ad4d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5025.txt @@ -0,0 +1,10 @@ +ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी हा २००२ चा अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे जो रॉकस्टार नॉर्थने विकसित केला आहे आणि रॉकस्टार गेम्सने प्रकाशित केला आहे. २००१ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो ३ नंतर ग्रँड थेफ्ट ऑटो मालिकेतील ही चौथी मुख्य नोंद आहे आणि एकूण सहावा हप्ता आहे. काल्पनिक व्हाइस सिटी ( मियामी आणि मियामी बीचवर आधारित) मध्ये 1986 मध्ये सेट केलेली, एकल-खेळाडूची कथा मॉबस्टर टॉमी वर्सेट्टीची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आणि ड्रग डीलमध्ये अडकल्यानंतर सत्तेवर आल्यावर आधारित आहे. उत्तरदायींचे शोध घेत असतानाच तो हळूहळू शहरातील इतर दुष्कर्म संघटनांकडून सत्ता हस्तगत करून दुष्कर्माचा साम्राज्य निर्माण करतो. +हा खेळ तृतीय व्यक्तीच्या दृष्टीकोनातून खेळला जातो आणि त्याचे जग पायी किंवा वाहनाने नेव्हिगेट केले जाते. ओपन वर्ल्ड डिझाइनमुळे खेळाडू दोन मुख्य बेटांचा सामावेश असलेल्या वाइस सिटीमध्ये मुक्तपणे फिरू देते. गेमचे कथानक अनेक वास्तविक-जगातील लोक आणि मियामीमधील क्यूबन्स, हैतीयन आणि बाइकर गँग, 1980 च्या दशकातील क्रॅक महामारी, मियामीचे माफिओसो ड्रग लॉर्ड्स आणि ग्लॅम मेटलचे वर्चस्व यासारख्या घटनांवर आधारित आहे. गेमवर त्या काळातील चित्रपट आणि टेलिव्हिजनचा प्रभाव होता, विशेषतः स्कारफेस आणि मियामी व्हाइस . बहुतेक विकास कार्य प्रेरणा आणि कालखंडात बसण्यासाठी खेळाचे जग तयार करतात; जगाची निर्मिती करताना विकास संघाने मियामीमध्ये व्यापक क्षेत्र संशोधन केले. ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाईस सिटी ऑक्टोबर 2002 मध्ये प्लेस्टेशन २ साठी, मे 2003 मध्ये विंडोजसाठी आणि ऑक्टोबर 2003 मध्ये एक्सबॉक्स साठी रिलीज करण्यात आली. +रिलीझ झाल्यापासून, गेमला अनेक गेमिंग व्यासपीठांवर असंख्य पोर्ट मिळाले आहेत. २०१२ मध्ये गेमच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त मोबाइल प्लॅटफॉर्मसाठी वर्धित आवृत्ती रिलीज करण्यात आली आणि २०२१ मध्ये आणखी वर्धित आवृत्ती रिलीज करण्यात आली. त्याचा उत्तराधिकारी, ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियास, ऑक्टोबर २००४ मध्ये रिलीज झाला आणि एक प्रीक्वल, ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी स्टोरीज, ऑक्टोबर २००६ मध्ये रिलीज झाला. +ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी हा तृतीय व्यक्तीच्या दृष्टीकोनातून खेळला जाणारा अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे. खेळाडू गुन्हेगारी टॉमी वर्सेट्टीवर नियंत्रण ठेवतो आणि कथेतून प्रगती करण्यासाठी मिशन पूर्ण करतो - निर्धारित उद्दिष्ट्यांसह रेखीय परिस्थिती. एका वेळी अनेक उपक्रम उपलब्ध असणे शक्य आहे, कारण काही उपक्रमांमध्ये खेळाडूला पुढील सूचना किंवा कार्यक्रमांची प्रतीक्षा करावी लागते. मिशन्सच्या बाहेर, खेळाडू मुक्तपणे गेमच्या खुल्या जगात फिरू शकतो आणि पर्यायी साइड मिशन पूर्ण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. दोन मुख्य बेटे आणि अनेक लहान क्षेत्रांनी बनलेले, जग हे मालिकेतील पूर्वीच्या नोंदींपेक्षा क्षेत्रफळात खूप मोठे आहे. [a] कथा जसजशी पुढे जाईल तसतसे खेळाडूसाठी बेटे अनलॉक केली जातात. +गेमच्या जगात नेव्हिगेट करण्यासाठी खेळाडू धावू शकतो, उडी मारू शकतो किंवा वाहने चालवू शकतो. खेळाडू शत्रूंचा सामना करण्यासाठी हुल्लड हल्ले, बंदुक आणि स्फोटके वापरतो. बंदुकांमध्ये कोल्ट पायथॉन, एक एम६० मशीन गन आणि मिनीगन सारख्या शस्त्रांचा सामावेश आहे. स्निपर रायफल आणि रॉकेट लाँचरसह लक्ष्य करताना गेमचे त्रि-आयामी वातावरण प्रथम-व्यक्ती दृश्यास अनुमती देते. याव्यतिरिक्त, गेमच्या लढाईमुळे खेळाडूला वाहनात कडेकडेने तोंड करून ड्राईव्ह-बाय शूटिंग करण्याची परवानगी मिळते. हा गेम खेळाडूला विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे पर्याय प्रदान करतो - ते स्थानिक बंदुक विक्रेत्यांकडून खरेदी केले जाऊ शकतात, भुईवर आढळतात, मृत शत्रूंकडून पुनर्प्राप्त केले जातात किंवा शहराच्या जवळपास आढळतात. [२] +लढाईत, शत्रूंविरूद्ध सहाय्य म्हणून स्वयं-उद्दिष्ट वापरला जाऊ शकतो. खेळाडूचे नुकसान झाल्यास, हेल्थ पिक-अपच्या वापराद्वारे त्यांचे हेल्थ मीटर पूर्णपणे पुनर्जन्मित केले जाऊ शकते. [३] बॉडी आर्मरचा वापर बंदुकीच्या गोळ्या आणि स्फोटक नुकसान शोषण्यासाठी केला जाऊ शकतो, पण प्रक्रियेत त्याचा वापर केला जातो. जेव्हा तब्येत पूर्णपणे बिघडते, तेव्हा गेमप्ले थांबतो आणि सर्व शस्त्रे आणि चिलखत आणि त्यांचे काही पैसे गमविताना खेळाडू जवळच्या हॉस्पिटलमध्ये परत येतो . जर खेळाडूने खेळताना गुन्हे केले, तर गेमच्या कायद्याची राबवणी करणाऱ्या एजन्सी हेड-अप डिस्प्ले (HUD) मध्ये " वॉन्टेड " मीटरने दर्शविल्याप्रमाणे प्रतिसाद देऊ शकतात, जे खेळाडूने अधिक दुष्कर्म केल्यामुळे वाढते. मीटरवर, प्रदर्शित तारे सध्याची इच्छित पातळी दर्शवतात आणि पातळी जेवढी जास्त असेल तेवढा कायदा राबवणीसाठी प्रतिसाद जास्त असतो (उदाहरणार्थ, जास्तीत जास्त सहा-तारा पातळींवर, खेळाडूंना प्राणघातकपणे पाठवण्यासाठी पोलिस हेलिकॉप्टर आणि सैन्य झुंड ). +कथेमधात, टॉमी विविध टोळ्यांमधील पात्रांना भेटतो. खेळाडू वेगवेगळ्या टोळ्यांसाठी मिशन पूर्ण करत असताना, सहकारी टोळी सदस्य अनेकदा खेळाडूचा संरक्षण करतील, तर प्रतिस्पर्धी टोळीचे सदस्य त्या खेळाडूला ओळखतील आणि नंतर पाहताच शूट करतील. गेमच्या जगात विनामूल्य रोमिंग करताना, खेळाडू सतर्क मिनीगेम, अग्निशमन क्रिया, पॅरामेडिक सेवा आणि टॅक्सी कॅब सेवा यासारख्या क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहू शकतो. या क्रियाकलापांच्या पूर्ततेमुळे खेळाडूला संदर्भ-विशिष्ट बक्षिसे दिली जातात. टॉमीने त्याचे गुन्हेगारी साम्राज्य तयार केल्यामुळे, खेळाडू संपूर्ण शहरात वितरीत केलेल्या अनेक मालमत्ता खरेदी करू शकतो, त्यापैकी काही अतिरिक्त लपण्याचे ठिकाण म्हणून काम करतात जेथे शस्त्रे गोळा केली जाऊ शकतात आणि वाहने संग्रहित केली जाऊ शकतात. पॉर्नोग्राफिक फिल्म स्टुडिओ, टॅक्सी कंपनी आणि अनेक करमणूक क्लब यासह विविध प्रकारचे व्यवसाय देखील खरेदी केले जाऊ शकतात. प्रत्येक व्यावसायिक मालमत्तेमध्ये अनेक उपक्रम असतात, जसे की स्पर्धा नष्ट करणे किंवा उपकरणे चोरणे; एकदा सर्व उपक्रम पूर्ण झाल्या की, मालमत्तेने खेळाडूसाठी सतत उत्पन्न मिळू लागते. +ग्रँड थेफ्ट ऑटो: वाइस सिटी समीक्षकांच्या प्रशंसासाठी प्रसिद्ध झाले. मेटाक्रिटिकने १०० पैकी ९५ सरासरी गुणांची गणना केली, जे ६२ आढाव्यांवर आधारित "सार्वत्रिक प्रशंसा" दर्शवते. हा मेटाक्रिटिकचा २००२ मधील सर्वोच्च-रेट केलेला प्लेस्टेशन २ गेम आहे, आणि एकूणच पाचव्या-उच्च-रेट केलेला प्लेस्टेशन २ गेम आहे, जो इतर अनेकांसोबत जोडला गेला आहे. [b] समीक्षकांना गेमचा ध्वनी आणि संगीत, ओपन-एंडेड गेमप्ले, आणि ओपन वर्ल्ड डिझाइन, आवडले, जरी काही टीका नियंत्रणांवर निर्देशित केली गेली. आणि तांत्रिक समस्या. IGN ' डग्लस पेरीने "२००२ मधील सर्वात प्रभावशाली खेळांपैकी एक" म्हणून घोषित केले, आणि गेमस्पायच्या रेमंड पॅडिला यांनी या अनुभवाला "खोल, दुष्ट आनंददायक आणि अदभूत" असे नाव दिले. +समीक्षकांनी सामान्यतः मिशनला ग्रँड थेफ्ट ऑटो ३ पेक्षा सुधारणा मानले, जरी काहींनी अधूनमधून विचित्रपणा आणि निराशा नोंदवली. IGN ' पेरीने लिहिले की गेमच्या उपक्रमामुळे खेळाडूला "खरोखर अस्तित्त्वात असलेल्या जगाच्या कथेत असण्याची तीव्र भावना" मिळते. गेम इन्फॉर्मरच्या ' हेल्जेसनला मोहिमा अधिक क्लिष्ट असल्याचे ', आणि ऑलगेमच्या स्कॉट अॅलन मॅरियटला असे वाटले की परिणामी कथानकात सुधारणा झाली आहे. मॅरियटला टॉमीचे मुख्य पात्र ग्रँड थेफ्ट ऑटो ३ ' क्लॉडपेक्षा अधिक आकर्षक वाटले; IGN ' पेरीला असे वाटले की रॉकस्टारला "योग्य व्यक्ती आणि योग्य निवड सापडली", आणि एजने रे लिओटाच्या कामगिरीचे कौतुक करताना टॉमीला "करिश्मा घाम फुटला" असे लिहिले. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5027.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87dbcccef6d64a156e38d6ae297f4f3b0db6972d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5027.txt @@ -0,0 +1,15 @@ +ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियास हा २००४ चा अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर गेम आहे जो रॉकस्टार नॉर्थने विकसित केला आहे आणि रॉकस्टार गेम्सने प्रकाशित केला आहे. २००२ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी नंतर, ग्रँड थेफ्ट ऑटो मालिकेतील ही पाचवी मुख्य नोंद आहे आणि एकूण सातवी आवृत्ती आहे. ते ऑक्टोबर २००४ मध्ये प्लेस्टेशन 2 साठी, जून २००५ मध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि Xbox साठी आणि नोव्हेंबर २०१० मध्ये Mac OS X साठी रिलीज करण्यात आले . [१] [२] खेळ मोकळ्या जागतिक वातावरणात सेट केला गेला आहे ज्यामध्ये खेळाडू त्यांच्या विश्रांतीच्या वेळी एक्सप्लोर करू शकतात आणि संवाद साधू शकतात. ही कथा कार्ल "सीजे" जॉन्सनचे अनुसरण करते, जो आपल्या आईच्या हत्येनंतर घरी परततो आणि भ्रष्ट अधिकारी आणि शक्तीवंत दुष्कर्मींशी संघर्ष करत असताना त्याच्या पूर्वीच्या टोळीत आणि दुष्कर्माच्या आयुष्यात परत येतो. कार्लचा प्रवास त्याला कॅलिफोर्निया आणि नेवाडा वर आधारित असलेल्या सॅन अँड्रियास या काल्पनिक यूएस राज्यामध्ये घेऊन जातो आणि त्यात तीन प्रमुख शहरांचा सामावेश होतो: लॉस सँटोस (लॉस एंजेलसने प्रेरित), सॅन फिएरो (सॅन फ्रान्सिस्को) आणि लास व्हेंतुरास ( लास वेगास ). [a] +गेममध्ये जगातील अनेक वास्तविक आयुष्यातील घटकांचा संदर्भ आहे, जसे की शहरे, राज्ये आणि खुणा, त्याचे कथानक १९९० च्या दशकाच्या प्रारंभी लॉस एंजेलसमधील अनेक वास्तविक आयुष्यातील घटनांवर आधारित आहे, ज्यामध्ये रस्त्यावरील टोळ्यांमधील शत्रुत्वाचा सामावेश आहे. १९८० आणि १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला क्रॅक महामारी, LAPD रॅम्पर्ट घोटाळा आणि 1992 च्या लॉस एंजेलस दंगली . San Andreas ने गेमप्ले घटक सादर केले जे नंतरच्या गेममध्ये सामाविष्ट केले गेले होते, ज्यात रोल-प्लेइंग -स्टाईल मेकॅनिक्स, कपडे आणि वाहन दोन्हीसह सानुकूलित पर्याय, क्रिया आणि मिनी-गेम्सची सविस्तर श्रेणी आणि जुगार खेळ सामाविष्ट आहेत. +मोकळ्या, नॉन-लिनियर वातावरणामुळे खेळाडूला गेम कसा खेळायचा आहे हे शोधून ते निवडण्याची अनुदा मिळते. जरी गेमद्वारे प्रगती करण्यासाठी आणि विशिष्ट शहरे आणि सामुग्री अनलॉक करण्यासाठी कथानक मिशन आवश्यक असले तरी, खेळाडू त्यांना त्यांच्या विश्रांतीनुसार पूर्ण करू शकतो. कथेचे मिशन न घेता, खेळाडू सॅन अँड्रियासच्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात मुक्तपणे फिरू शकतो, रेस्टॉरंटमध्ये जेवू शकतो किंवा लोकांवर हल्ला करून आणि विनाश घडवून आणू शकतो. उत्पात केल्याने अधिकाऱ्यांचे अवांछित आणि शक्य घातक लक्ष वेधले जाऊ शकते. जेवढी जास्त अराजकता निर्माण होईल तेवढाच बळकट प्रतिसाद: पोलीस "किरकोळ" उल्लंघने हाताळतील (पादचाऱ्यांवर हल्ला करणे, लोकांवर बंदुक दाखवणे, वाहने चोरणे, मनुष्यवधा इ.), तर SWAT संघ, फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि सैन्य उच्च इच्छित पातळींना प्रतिसाद देखील मिळतो. +खेळाडू विविध पर्यायी साईड मिशन्समध्ये भाग घेऊ शकतो जे त्यांच्या पात्राचे गुणधर्म वाढवू शकतात किंवा उत्पन्नाचे इतर स्रोत दे शकतात. मागील ग्रँड थेफ्ट ऑटो गेम्सच्या पारंपारिक साइड मिशन्सचा सामावेश आहे, जसे की टॅक्सी कॅबमधील प्रवाशांना खाली उतरवणे, आग विझविणे, जखमी लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणे आणि सतर्कता म्हणून दुष्कर्मीशी लढा देणे. नवीन जोडण्यांमध्ये घरफोडी मिशन्स, पिंपिंग मिशन्स, ट्रक आणि ट्रेन ड्रायव्हिंग मिशन्स सामाविष्ट आहेत ज्यात खेळाडूला वेळेवर पोचवणी करणे आवश्यक आहे आणि ड्रायव्हिंग/फ्लायिंग/बोटिंग/बाईकिंग स्कूल, जे खेळाडूला त्यांच्या संबंधित वाहनांमध्ये वापरण्यासाठी कौशल्ये आणि तंत्रे शिकण्यास साह्य करतात.  +खेळाच्या सुरुवातीला सर्व स्थाने खेळाडूसाठी उघडी नसतात. काही लोकेल्स, जसे की मॉड गॅरेज, रेस्टॉरंट, जिम आणि दुकाने, विशिष्ट मिशन पूर्ण केल्यानंतरच उपलभ्य होतात. त्याचप्रमाणे, खेळाच्या पहिल्या भागासाठी, केवळ लॉस सँटोस आणि त्याच्या जवळची उपनगरे शोधासाठी उपलब्ध आहेत; इतर शहरे आणि ग्रामीण भागात पुन्हा अनलॉक करण्यासाठी विशिष्ट उपक्रमे पूर्ण करणे आवश्यक आहे. जर खेळाडूने गेमच्या सुरुवातीला लॉक केलेल्या ठिकाणी प्रवास केला, तर ते विमानात असल्यास SWAT संघ, पोलीस आणि पोलीस-नियंत्रित Hydras यांचे लक्ष वेधून घेतील. +त्याच्या पूर्ववर्ती ग्रँड थेफ्ट ऑटो ३ आणि व्हाइस सिटीच्या विरुद्ध, ज्याला जेव्हा खेळाडू शहराच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हलवितो तेव्हा लोडिंग स्क्रीनची आवश्यकता असते, जेव्हा खेळाडू संक्रमणामध्ये असतो तेव्हा सॅन अँड्रियासमध्ये लोडिंग वेळा नसते. गेममधील केवळ लोडिंग स्क्रीन कट-सीन आणि इंटीरियरसाठी आहेत. सॅन अँड्रियास आणि त्याच्या पूर्ववर्तींमधील इतर भिन्नतेमध्ये सिंगल-प्लेअरवरून मल्टीप्लेअर रॅम्पेज मिशनवर स्विच करणे (पीसी आणि मोबाइल आवृत्त्यांमध्ये नसले तरी), आणि स्प्रे पेंट टॅगसह "लपलेले पॅकेजेस" बदलणे, लपविलेले कॅमेरा शॉट्स, हॉर्सशूज, आणि ऑयस्टर शोधण्यासाठी. +कॅमेरा, लढाई आणि लक्ष्यीकरण नियंत्रणे दुसऱ्या रॉकस्टार गेम, मॅनहंट मधील संकल्पना सामाविष्ट करण्यासाठी पुन्हा काम केले गेले, ज्यामध्ये विविध स्टेल्थ घटकांचा सामावेश आहे, [४] तसेच सुधारित आखण क्रॉसहेअर आणि आखण आरोग्य निर्देशक जे आखणाच्या रूपात हिरव्या ते लाल ते काळ्यामध्ये बदलते. आरोग्य अल्प होते. गेमची पीसी आवृत्ती माउस कॉर्डिंग लागू करते: क्रॉसहेअर सक्रिय करण्यासाठी खेळाडूला उजवे माऊस बटण धरून ठेवावे लागते आणि नंतर कॅमेरा सारखी आयटम शूट करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी माऊसचे डावे बटण दाबून किंवा धरून ठेवावे लागते. +या मालिकेत प्रथमच खेळाडूंना पोहता येईल आणि भिंतींवर चढता येईल. पाण्याखाली पोहण्याच्या आणि बुडकी मारण्याच्या क्षमतेचा खेळाडूवरही चांगला प्रभाव पडतो कारण पाणी यापुढे अगम्य अडथळा नाही जो खेळाडूला पूर्णपणे मारतो (जरी बुडणे शक्य आहे). अधिक फायर पॉवरसाठी, खेळाडू ड्युअल-वील्ड बंदुक करू शकतो किंवा अनेक टोळी सदस्यांसह ड्राईव्ह-बाय शूटिंग करू शकतो ज्यांना खेळाडूचे अनुसरण करण्यासाठी नेमले जाऊ शकते. सॅन अँड्रियासच्या आकारामुळे, HUD नकाशावर वेपॉईंट रेटिक्युल सेट केले जाऊ शकते, जे खेळाडूला गंतव्यस्थानापर्यंत पोचण्यास साह्य करते. +एकूण, ग्रँड थेफ्ट ऑटो ३ मधील अनुमाने ६० च्या तुलनेत गेममध्ये २१२ वेगवेगळी वाहने आहेत. नवीन जोडण्यांमध्ये सायकली, कंबाईन हार्वेस्टर, स्ट्रीट स्वीपर, जेटपॅक आणि ट्रेलर यांचा सामावेश आहे. कारचे भौतिकशास्त्र आणि वैशिष्ट्ये स्ट्रीट रेसिंग गेम्सच्या मिडनाईट क्लब मालिकेसारखीच आहेत, ज्यामुळे अधिक मध्य-एर वाहन नियंत्रण तसेच नायट्रस अद्यावत आणि सौंदर्यात्मक सुधारणा करता येतात. +इतर नवीन वैशिष्ट्ये आणि मागील ग्रँड थेफ्ट ऑटो गेममधील बदल सामाविष्ट आहेत: +रिलीझ झाल्यावर, ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियासला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. प्लेस्टेशन २ इतिहासातील पाचव्या-उच्च रँक गेमसाठी समीक्षण समेकक मेटाक्रिटिकच्या मते, त्याला सरासरी ९५/१०० चा आढावा गुण मिळाला. IGN ने गेमला ९.९/१० (प्लेस्टेशन २ गेमला दिलेला सर्वोच्च स्कोअर) रेट केला आहे, त्याला प्लेस्टेशन २ साठी "सॉफ्टवेअरचा परिभाषित भाग" असे म्हटले आहे GameSpot ने गेमला ९.६/१० रेट केले, त्याला संपादकीय निवड पुरस्कार दिला. जेफ गेर्स्टमन म्हणाले, " सॅन अँड्रियास निश्चितपणे ग्रँड थेफ्ट ऑटो नावापर्यंत जगतो. खरं तर, हा मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळ आहे." सॅन अँड्रियासला 1UP.com नेटवर्क [७] कडून A रेटिंग आणि अधिकृत US PlayStation Magazine कडून १० पैकी १० स्कोअर देखील मिळाला आहे. खेळाच्या मोकळेपणाबद्दल, सॅन अँड्रियास राज्याचा आकार आणि आकर्षक कथानक आणि हिंकार अभिनय याबद्दल कौतुक केले गेले. गेमवरील बहुतेक टीका ग्राफिकल अपघात, वाईट व अव्यवस्थित कॅरेक्टर मॉडेल्स आणि कमी-रिझोल्यूशन टेक्सचर, तसेच विविध नियंत्रण समस्यांमुळे, विशेषतः शत्रूंवर स्वयं-नेम यांवरून झाली. काही समीक्षकांनी टिप्पणी केली की सॅन अँड्रियासमध्ये बरीच नवीन सामुग्री जोडली गेली होती, पण त्यातील अगदी थोडीशी परिष्कृत किंवा चांगली राबावणी केली गेली होती. [८] +प्रदर्शित झाल्यापासून, सॅन अँड्रियासला आजवरच्या सर्वोत्कृष्ट खेळांपैकी एक मानले जाते, आज खेळण्यासाठी एजच्या टॉप १०० गेम्समध्ये २७ व्या क्रमांकावर आहे. एजने घोषित केले की हा खेळ "स्वातंत्र्याची शेवटची अभिव्यक्ती आहे, पुढच्या-पिढीने हे सर्व परत आणण्यापूर्वी". [९] २०१५ मध्ये, गेम USgamer च्या २००० पासूनच्या १५ सर्वोत्कृष्ट खेळांच्या सूचिकेत ८व्या स्थानावर होता. [१०] +ग्रँड थेफ्ट ऑटो: सॅन अँड्रियासने युनायटेड स्टेट्समध्ये रिलीजच्या सहा दिवसांत २०.६ लाख प्रत विकल्या. [११] युनायटेड किंगडममध्ये, त्याअनुमाने ६,७७,००० प्रती विकल्या गेल्या आणि सुमारे £ 24 कमावले दोन दिवसांत £, [१२] आणि नऊ दिवसांत १ लाख प्रती विकल्या गेल्या. [१३] हा २००४ चा सर्वाधिक विकला जाणारा गेम होता, युनायटेड स्टेट्समध्ये ५० लाख प्रती विकल्या गेल्या, [१४] [१५] [१६] आणि युनायटेड किंगडममध्ये १०.७५ लाख प्रती विकल्या गेल्या. [१७] गेमने $२३५ लाख उत्पन्न केले पहिल्या आठवड्यात दशलक्ष उत्पन्न. [१८] +सॅन अँड्रियासच्या यशानंतर, रॉकस्टारने त्याचा पाठपुरावा करत रॉकस्टार लीड्सच्या दोन हॅन्डहेल्ड गेमसह केला - ग्रँड थेफ्ट ऑटो: लिबर्टी सिटी स्टोरीझ, १९९० च्या उत्तरार्धात सेट केला गेला आणि १९८० च्या दशकाच्या मध्यात ग्रँड थेफ्ट ऑटो: व्हाइस सिटी स्टोरीझ . दोन्ही प्लेस्टेशन पोर्टेबल हँडहेल्डसाठी विकसित केले गेले होते, आणि अनुक्रमे ग्रँड थेफ्ट ऑटो ३ आणि व्हाइस सिटीचे प्रीक्वेल म्हणून डिझाइन केले गेले होते, जरी सॅन अँड्रियासमध्ये चालू करण्यात आलेले काही घटक काढून टाकले, जसे की खाणे आणि व्यायाम करणे आणि पोहणे (जरी व्हाइस सिटी स्टोरीज पुन्हा- सादर केले, पण मर्यादित क्षमतेत). [१९] ही मालिका २००८ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो ४ आणि २०१३ च्या ग्रँड थेफ्ट ऑटो ५ सह चालू राहिली. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5050.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e264c3fcbc8164608e6d3eeaed874f9c86289723 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5050.txt @@ -0,0 +1 @@ +बुद्धिबळ या खेळामध्ये ग्रॅंडमास्टर ही सर्वोच्च पदवी आहे. ही पदवी फिडे मार्फत दिली जाते. एखाद्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर २५०० किंवा त्यापेक्षा अधिक रेटिंग मिळवल्यास त्यास ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळते. एकदा ग्रॅंडमास्टर ही पदवी मिळाल्यानंतर ती परत घेतली जात नाही. ग्रॅंडमास्टर मिळवल्यानंतर खेळाडूचे रेटिंग २५०० पेक्षा कमी झाले तरी ही काढून घेतली जात नाही. आयुष्यभर अबाधित राहते. भारताचा सर्वात पहिला ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद हा होय. सद्यस्थितित ३२ भारतीय खेळाडू ग्रॅंडमास्टर आहेत. परिमार्जन नेगी हा भारताचा सर्वांत कमी वयात ग्रॅंडमास्टर टायटल जिंकणारा खेळाडू आहे. त्याने केवळ वयाच्या तेराव्या वर्षी ग्रॅंडमास्टर मिळवले.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5067.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9ae056aec30276af3e0658128d60bf7fd74c450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5067.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हे पी.बी. घंटे यांनी यु.जी.सी. नेट/सेट वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरे पेपर २ आणि ३ करिता उपयुक्त असे पुस्तक लिहीले आहे. +सदर ग्रंथाची रचना ही दहा घटकामध्ये करण्यात आली आहे.यु.जी.सी. नेट./सेट अभ्यासक्रमातील घटकाप्रमाणे प्रकरणाची रचना करून मूलभूत आणि प्रचलित महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश प्रत्येक घटकामध्ये आलेला आहे. यु.जी.सी. नेट/सेट परीक्षेमध्ये पेपर क्र. २ आणि तीन वस्तुनिष्ठ असल्यामुळे पेपर क्रमांक तीन मध्ये सखोल ,प्रचलीत, तार्किक असे प्रश्न असतात याचा देखील विचार करून अशा प्रश्नांचा अंतर्भाव +करण्यात आला आहे.[१] +२०१५ +ग्रंथालय आणि माहितीशास्त्र diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5078.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65cbbfb8a0fbb195bc688de6d4d14210de5c7559 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5078.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रंथालय व्यवस्थापन हे शशिकला ग. भागवत यांनी लिहिलेले आणि पुणे येथील युनिव्हर्सल प्रकाशनने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5079.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3b126ccdd7eeab9a42671e911c1d834eae4e55b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5079.txt @@ -0,0 +1,18 @@ +अवकाशात सूर्याभोवती फिरणारा अस्वयंप्रकाशित गोळा म्हणजे ग्रह होय. सध्या असे आठ ग्रह आपल्या सुर्यामालेभोवती आहेत पुरेशा वस्तुमानामुळे आलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याचा आकार गोल असतो. +काही ग्रह खडकाळ (पृथ्वी, मंगळ इ.) तर काही वायुमय (गुरू, शनी इ.) असतात. +सर्वात मोठा ग्रह म्हणून गुरू ग्रह ओळखला जातो. त्याचा आकार इतर ग्रहापेक्ष्या मोठा आहे. +सूर्य हा एक तारा आहे. +चंद्र स्वतः भोवती फिरत फिरत पृथ्वी भोवतीही प्रदक्षिणा करतो, यालाच "परिभ्रम्हण" म्हणतात. +स्वतः भोवती फिरणे म्हणजे परिवलन होय. +पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्या भोवतीही प्रदक्षिणा करते.म्हणून तर पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू येतात. +पृथ्वीचा परिवलन काळ 24 तासाचा असतो व परिभ्रमन काळ 365 दिवसाचा असतो. +दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. +लीप वर्षातील फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. +सूर्याचे प्रकाश किरण पृथ्वी वर येण्यास 8 मिनिटे व 20 सेकंद लागतात. +सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान असणाऱ्या ग्रहाला अंतर्ग्रह आणि पृथ्वीपलीकडे असणाऱ्या ग्रहाला बाह्यग्रह म्हणतात. बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत आणि बाकीचे (गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे) बाह्यग्रह आहेत. +सूर्याशिवाय अन्य ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहसदृश वस्तूला परग्रह म्हणतात. +हिंदू धर्मामध्ये ग्रहांना विशेष स्थान आहे. व्यास ऋषींनी लिहिलेल्या 'नवग्रह स्तोत्रात' ग्रहांचा अचूक उल्लेख आहे. +परंपरागत हिंदू ज्योति़षशास्त्राने जन्मकुंडली निर्मितीसाठी रवी (सूर्य), सोम (चंद्र), मंगळ, बुध, बृहस्पती (गुरू), शुक्र, शनी, राहू आणि केतू असे नऊ ग्रह मानले आहेत. आधुनिक ज्योतिषी युरेनस आणि नेपच्यूनलाही ग्रह मानतात आणि ते जन्मकुंडलीत किंवा लग्न कुंडलीत दाखवतात. +वक्री ग्रह +ज्योतिष शास्त्रानुसार चंध्र आणि सूर्य सोडले तर उरलेले सर्व ग्रह कधीनाकधी वक्री होतात. म्हणजे आकाशातून प्रवास करताना पुढे जाण्याऐवजी मागे जात आहेत असे दिसते. क्वचित एखादा ग्रह त्याच्या चालू राशीमधून मागच्या राशीत जातो. +२०२० सालच्या मे महिन्यामध्ये अनेक ग्रह वक्री होत/झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5086.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63d00353344a905480affb3673cf038c1b82f2f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5086.txt @@ -0,0 +1,16 @@ +ग्रहलाघवम् हा एक भारतीय ज्योतिष शास्त्रातील प्राचीन ग्रंथ असून यावरील टीका (भाषांतर) आणि विश्लेषण असलेले अनेक ग्रंथ निघालेले आहेत. सदरील ग्रंथात सूर्यग्रहण तथा चंद्रग्रहणासंबंधित विस्तृत माहिती दिली आहे. ग्रहण म्हणजे सूर्य किंवा चंद्र यांचे बिंब झाकले जाऊन ते आपल्याला दिसत नाहीत. खंडग्रास ग्रहणात बिंबाचा काही भाग छायाग्रस्त होतो व तोच भाग दिसत नाही. म्हणून अशा परिस्थितीला रवि किंवा चंद्राचे ग्रहण असे म्हटले आहे. + +छादयत्यर्कमिन्दुर्विंधु भूमिभा छादकच्छाधमानैक्यखण्डं कुरू । +तच्छरोनं भवेच्छन्नमेतधदा ग्राहम्होनावशिष्टं तु खच्छन्नकम् ।। + +पौर्णिमा तिथीच्या अंति चंद्रग्रहण होते. पृथ्वी ही रवि व चंद्र यांच्या मध्ये येते व तिच्या छायामध्ये चंद्र पूर्वेकडुन प्रवेश करतो. त्यावेळी जेवढा भाग छाया ग्रस्त असतो तेवढया भागाला ग्रहण लागतो. हेच कारण आहे चंद्र जेवढा झाकला जातो तेवढेच ग्रहण होते. चंद्रग्रहणात छादक पृथ्वी व छाद्रय चंद्र असतो. येथे पृथ्वीची छाया चंद्राला आच्छादित करते. झाकणारा ग्रह = छादक व झाकला जाणारा ग्रह = छादय असतो. ग्रहणमोक्ष पश्चिमेकडुन होते. सूर्यग्रहण हे अमावस्या तिथी अंति संभव असते. जेव्हा पृथ्वी व रवि यांच्यामध्ये चंद्र पश्चिमेकडुन सूर्यबिंबास झाकण्यास सुरुवात करतो. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रबिंबाचा जेवढा भाग आच्छदित करते तेवढया भागाला ग्रहण असते. पण सूर्यग्रहण तसे नसते. सूर्यग्रहणात स्थान भेदानुसार ग्रहण दृष्टिगोचर होते. कारण सूर्यग्रहणात वस्तुतः सूर्य आच्छादित होत नाही तर पाहणार द्रष्टा व सूर्याच्या मध्ये चंद्र अवरोधक असतो. चंद्र आपल्या दृष्टिपथाला जितका अवरोधन करतो तेवढाच सूर्यग्रहण दृष्टि गोचर होते. चंद्रबिंब लघु आहे. सूर्यबिंब बृहत आहे म्हणून जर द्रव्य सूर्य व चंद्राच्या केंद्रगत सूत्रात स्थित होऊन सूर्याला पहातो, तर सूर्याचे वलय/कंगण ग्रहण व्यास दिसते, कारण केंद्रगत असल्याने चंद्रबिंब सूर्याच्या मध्याबिंबात स्थित असेल शिवाय चंद्रबिंबाच्या चारी दिशांना सूर्याचा प्रकाश जो झाकला गेलेला नाही तो पसरतेत व मधोमध चंद्रबिंब असल्याने तो भाग कृष्ण वर्ण दिसेल. व तो वलय आकारात असेल काही स्थान/ठिकाण असेही असतील तेथे सूर्यग्रहण दृष्ट होणार नाही. म्हणून सूर्य ग्रहणात अक्षांश, देशांतर वरून दृश्यदृश्यचा निर्णय केला जातो. येथे चंद्र छादक व रवि छादय आहे ग्रहण मोक्ष पूर्वेकडून होतो. छाया व छादक भेदामुळे सूर्य व चंद्रग्रहण परिस्थितीत पुरक पडतो.< + +ग्रहण संभव आहे किंवा नाही ते आधी पहावे लागते. त्यासाठी खालील गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. +वरील नियमांनुसार ग्रहण संभव होते का पाहावे, असेल तर चंद्रग्रहणात खालील गोष्टींच्या संस्कार करून चंद्रग्रहाणाचा ग्रासमान, स्पर्श, मोक्ष काळ, संम्मीलन काळ, उन्मीलन काळ, स्पर्श दिशा, मोक्ष दिशा इत्यादिचे ज्ञान प्राप्त होते ते कसे ते पाहुया. +चंद्रग्रहणासाठीः – +सर्वप्रथम पर्वान्तकालिक ग्रह स्पष्ट करावे लागतात, मुख्यतः रवि, चंद्र, सूर्याची गति, चंद्राची गति पौर्णिमा तिथीच्या भोग्य घटी. +सूर्यग्रहणासाठीः – +अमावस्या तिथीच्या भोग्य घटी व पर्वान्तकालिक स्पष्ट लग्न बाकी वरील प्रमाणे (चंद्रग्रहणाप्रमाणे). +पर्वान्तकालिक स्पष्ट ग्रह करण्यासाठी ग्रहांच्या दैनिक गतिना भोग्य काकाने (पौर्णिमांत/अमावस्यांत) गुणावे व ६० हयिनी भागावे प्राप्त गति उदयकालीक ग्रहात मिळवणे राहुसाठी वजा करणे. +अश्याप्रकारे चंद्र व सूर्य ग्रहाणाचा विचार करावा. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5095.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c7e4c8568dd91b03ab4dc3da4ad646faa1f46c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5095.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रॅंट रोड हे मुंबई शहराच्या ग्रॅंट रोड भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} + +या स्थानकाला मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रॅंटचे नाव देण्यात आले. इ.स. १८५९मध्ये बांधलेले हे स्थानक पूर्वीच्या बी.बी. अँड सी.आय. रेल्वेमार्गाचे टोकाचे स्थानक होते. येथून सुरतेकडे जाण्यास गाड्या निघत. कालांतराने येथील प्रवासी वाहतूक मुंबई सेन्ट्रलला हलवून ग्रॅंट रोडला मालधक्क्याचे स्वरूप देण्यात आले. उपनगरी प्रवासी रेल्वे वाहतूक या स्थानकावर चालूच होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5123.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70d927e37592bba2ac7157af005c0e90bb8baab3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5123.txt @@ -0,0 +1,3 @@ +अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे पहिले दोन दिवसांचे ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन ३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. रा.रं. बोराडे होते. या संमेलनादरम्यान कवयित्री अनुजा कल्याणकर यांना बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5164.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8e39600f2d29fd15d39cab1f189752d4a5d646d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5164.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रीक वर्णमाला एकूण २४ अक्षरांची बनलेली आहे. ग्रीक भाषा लिहिण्याकरिता ह्या वर्णमालेचा वापर इ.स. पूर्व ९ व्या शतकापासून केला जात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5175.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f0271a8bd10394a66030409a310cda59eadf3a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5175.txt @@ -0,0 +1,3 @@ +हिरवा हा तीन मूळ रंगांपैकी एक आहे. भौतिकशास्त्रामधील मूलभूत संकल्पनांनुसार या रंगाची तरंगलांबी अंदाजे ५२० ते ५७० नॅनोमीटर असते. +हिरवा रंग हा पानांचा असतो. व पावसाळ्यात शेत हिरवीगार दिसतात. +— रंगगुणक — diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5183.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b591511184a62bd2e237d7ef58c5b3afcedd1d56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5183.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रीन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_522.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..961196309b6a75504b81c0f1176e1ec403097096 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_522.txt @@ -0,0 +1,2 @@ +खोस्ते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5229.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb68fff13797a9856b0e076cecb35907f0caae57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5229.txt @@ -0,0 +1,3 @@ + +ग्रीनिच ( London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते. +गुणक: 51°30′N 00°27′W / 51.500°N 0.450°W / 51.500; -0.450 diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5239.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d08dc201ccc9a609acef3b154a3812da83141746 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5239.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 36°4′48″N 79°49′10″W / 36.08000°N 79.81944°W / 36.08000; -79.81944 + +ग्रीन्सबोरो हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (शार्लट व रॅलेखालोखाल). २०१० साली २.६९ लाख लोकसंख्या असणारे ग्रीन्सबोरो अमेरिकेमधील ६८व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5260.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82fd0eeb3f319f1527a0dd5adfeb039eb5b5c9e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5260.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रुप टेलिव्हिसा (Grupo Televisa, S.A.B. de C.V.) किंवा टेलिव्हिसा (Televisa) एक मेक्सिकन मीडिया कंपनी आहे आणि लॅटिन अमेरिका[१][२] आणि स्पॅनिश भाषिक जगातील सर्वात मोठी कंपनी आहे.[३] त्याच्या व्यवसायांमध्ये टेलिव्हिजन आणि रेडिओ कार्यक्रम निर्मिती आणि प्रसारण, मासिक वितरण इ. +www.televisa.com,www.televisa.com/corporativo (Corporate) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5267.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2705d5f3eda964244ec023099971a5e90d0f76aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5267.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रँट विल्यम फ्लॉवर (२० डिसेंबर, १९७० - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर फ्लॉवर क्रिकेट मार्गदर्शक झाला. +याचा भाऊ अँडी फ्लॉवर सुद्धा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5310.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbd643ac6130466b11d11a9be96d335e92d4fa74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5310.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स ह्या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो, व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो. +पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेल्स व न्यू यॉर्क ह्या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेल्सच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5321.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5321.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a894eafe87043b052d2216f0120d441f41db78ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5321.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रॅहाम पॉल थॉर्प (१ ऑगस्ट, इ.स. १९६९:फार्नहॅम, सरे, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +थॉर्प १०० कसोटी सामने खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_534.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51bad86aad2170b810d1b623cb840c1c4e7960da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_534.txt @@ -0,0 +1 @@ + ख्याति ( संस्कृत :ख्याति ) ही दक्ष राजाच्या २४ मुलींपैकी एक आहे. तिचा जन्म दक्षाची पत्नी प्रसूतीच्या पोटी झाला. [१] दक्ष राजाला त्यांची पत्नी पंचजनी (विरिणी) हिच्याकडून आणखी ६२ मुले असल्याचे मानले जाते. [२] [३] .त्यातील ख्याती नावाच्या कन्येचा विवाह भृगु ऋषीशी झाला आहे. ख्यातीला धाता आणि विधाता हे दोन मुलगे, तसेच लक्ष्मी ही एक मुलगी आहे. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_535.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51bad86aad2170b810d1b623cb840c1c4e7960da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_535.txt @@ -0,0 +1 @@ + ख्याति ( संस्कृत :ख्याति ) ही दक्ष राजाच्या २४ मुलींपैकी एक आहे. तिचा जन्म दक्षाची पत्नी प्रसूतीच्या पोटी झाला. [१] दक्ष राजाला त्यांची पत्नी पंचजनी (विरिणी) हिच्याकडून आणखी ६२ मुले असल्याचे मानले जाते. [२] [३] .त्यातील ख्याती नावाच्या कन्येचा विवाह भृगु ऋषीशी झाला आहे. ख्यातीला धाता आणि विधाता हे दोन मुलगे, तसेच लक्ष्मी ही एक मुलगी आहे. [४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5351.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..080aef02c27a0046f10f747f2b4e3013f5c80e39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5351.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रॅहाम रिचर्ड जेम्स रूप (१२ जुलै, १९४६:इंग्लंड - २६ नोव्हेंबर, २००६:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९७३ ते १९७८ दरम्यान २१ कसोटी आणि ८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5381.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf171cea4e3ffa4b470bca71d2748ca08444c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5381.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेग जेम्स थॉम्पसन (१७ सप्टेंबर, १९८७:लिस्बर्न, उत्तर आयर्लंड - ) हा  आयर्लंडकडून ३ एकदिवसीय आणि १० टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5386.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5386.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fcf171cea4e3ffa4b470bca71d2748ca08444c34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5386.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेग जेम्स थॉम्पसन (१७ सप्टेंबर, १९८७:लिस्बर्न, उत्तर आयर्लंड - ) हा  आयर्लंडकडून ३ एकदिवसीय आणि १० टी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेग ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5421.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cdac4c9d55ebf2ea310d7594f11f6bf81d331e7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5421.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्रेगॉर इयान मेडन (जुलै २२, इ.स. १९७९ - ) ही  स्कॉटलंडकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा लँकेशायरकडून टी२० क्रिकेट खेळला. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5433.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92c3856971c325f7b336575d4a8166cf1393c9f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5433.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेगोरी चौथा (??? - जानेवारी २५, इ.स. ८४४) हा जानेवारी २५, इ.स. ८२७ ते मृत्युपर्यंत पोप होता. +याच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. +त्याने रोममधील बेसिलिका दि सान मार्कोची पुनर्बांधणी केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5439.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6b03bf3f0a94e244a764d210e93ef63d9d4fda9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5439.txt @@ -0,0 +1,19 @@ +ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली. +एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे. +जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आहे. निदान गेली शंभर वर्षे सगळे आंतरराष्ट्रीय कारभार ग्रेगरीय दिनदर्शिका वापरून चालत आहेत. +प्रसिद्ध रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४५ मधे आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. त्यापूर्वी रोममधे प्रचलित असलेल्या दिनदर्शिकेप्रमाणेच ती दिनदर्शिका पृथ्वीच्या सूर्यभ्रमणावर अधिष्ठित होती, पण तिच्यातली कालमापनपद्धत सीझरच्या सल्लागारांनी बऱ्यापैकी सुधारलेली होती. पुढे ५७० वर्षांनी डायोनिसीअस एग्झिगस नावाच्या (सध्या रोमेनिया ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या) एका वजनदार मठवासीने त्यावेळच्या समजूतीनुसार येशू ख्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला होता असे धरून तेव्हाचा जू.स. ५७० लोकांनी इ.स. ५२५ मानावा असे सुचवले. ती सूचना हळूहळू युरोपीय लोकांनी स्वीकारली. इ.स. १५८२ पर्यंत ज्युलियन दिनदर्शिकेमागे असलेली कालमापनपद्धतच वापरण्यात येत असे, पण तिच्यात बरेच दोष उरले होते. +तेव्हा इ.स. १५८० मधे रोममधल्या क्रिस्ती धर्मगुरू पोप तेराव्या ग्रेगरींनी विद्वानांचे एक मंडळ स्थापून त्या मंडळावर कालमापनपद्धत निर्दोष करण्याची जबाबदारी सोपवली. त्या मंडळाच्या शिफारसींनुसार इ.स. १५८२ मध्ये सध्याची ग्रेगरीय दिनदर्शिका वापरायला रोममध्ये, हळूहळू युरोप खंडात आणि मग सगळ्या जगात सुरुवात झाली. ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसारचे एक वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूकपणे असावे त्यापेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिक लांबच आहे! म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या शंभराव्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल! +पण ४०० वर्षांपूर्वी पोप ग्रेगरींनी नियुक्त केलेले खगोलशास्त्रज्ञ सौरवर्षाचे कालमान केवळ सरासरी २६.३ सेकंदाच्या अगदी किरकोळ फरकाने चुकावेत ह्या गोष्टीत दिसणारे त्यांचे खोल ज्ञान फार कौतुकाचे निःसंशय आहे. +ग्रेगरी दिनदर्शिकेमध्ये एकूण १२ महिने पुढीलप्रमाणे आहेत. +१. जानेवारी +२. फेब्रुवारी +३. मार्च +४. एप्रिल +५. मे +६. जून +७. जुलै +८. ऑगस्ट +९. सप्टेंबर +१०. ऑक्टोबर +११. नोव्हेंबर +१२. डिसेंबर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5447.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b4e40743d6647c865baac937325ff2afc90b3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5447.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे तथा जी.आय.पी. ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. मुंबईतील बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस तथा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना १ ऑगस्ट, १८४९ रोजी झाली. +ब्रिटिश संसदेच्या कायद्याने अस्तित्वात आलेल्या या कंपनीला ५०,००० पाउंडचे भांडवल उभारण्याची परवानगी होती. २१ ऑगस्ट, १८४९ रोजी जी.आय.पी. आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार जी.आय.पी.ला मुंबईपासून खानदेशाच्या दिशेस ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट मिळाले. हा मार्ग भारतातील इतर ब्रिटिश प्रांतांना जोडणाऱ्या अपेक्षित रेल्वेमार्गाचा भाग होणार होता. ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स जॉन बर्कली याला मुख्य अभियंता तर सी.बी. कार आणि आर.डब्ल्यू. ग्रॅहाम यांना मदतनीस अभियंता म्हणून नेमले.[१][२] मुंबई आणि ठाणे यांच्यामधील हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वेमार्ग होता. १८७०पर्यंत जी.आय.पी.च्या रेल्वेमार्गांचे जाळे मुंबईपासून पुणे, सोलापूर मार्गे वाडी; ईगतपुरी, जळगांव मार्गे नागपूर; खंडवा, जबलपूर, अलाहाबाद मार्गे कोलकाता, आग्रा आणि दिल्ली पर्यंत पसरले होते. १ जुलै, १९२५ रोजी भारतातील ब्रिटिश सरकारने जी.आय.पी. कंपनी बरखास्त केली व रेल्वेमार्गांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.[३] +५ नोव्हेंबर, १९५१ रोजी जी.आय.पी.चे सगळे रेल्वेमार्ग सेंट्रल रेल्वे मध्ये विलीन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5448.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa073c55ed62cbc4a9afe75213a22e72e8289199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5448.txt @@ -0,0 +1,5 @@ +माळढोक (शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps) हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या सरंक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला इंग्रजीत 'ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ’हुम’ म्हणतात. +मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारताच्या कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या इसवी सन २०११मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. २०१८मधे ही संख्या १५० वर आली आहे. शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमअन्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे. +याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया, छोटी झुडुपे, इत्यादी आहे.[ संदर्भ हवा ] +माळढोक पक्षी भारतामधे फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांत आढळतो. महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे [अहमदनगर], नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो. सोलापूरजवळ नान्नज अभयारण्य येथे या पक्ष्यासाठी संरक्षित अरण्य स्थापन झाले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे.[ संदर्भ हवा ] +महाराष्ट्रात केवळ काही मोजके माळढोक शिल्लक राहिले असल्यामुळे त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत, यांमध्ये पक्ष्यांना रेडिओ कॉलर लावण्याचा समावेश आहे. डॉ.प्रमोद पाटील हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी बरोबर काम करणारे पर्यावरण संरक्षण तज्‍ज्ञ माळढोक संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5452.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf302d8945a5373b7fecc52f3633b1116463968e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5452.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रेट ओक्ले क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या नॉरदॅम्प्टनशायर शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे. +२२ जुलै १९९० रोजी इंग्लंड आणि आयर्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5456.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91fb0c1b841d4f7b8df92fe853bdf186338dd99f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5456.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्रेट बार्बेट तथा एशियन बार्बेट हा एक हिमालयीन पक्षी आहे. बार्बेट्स हा पक्षांचा गट पासेरीन गटाशी साधर्म्य असणारा आहे. बार्बेट्स जातीच्या गटातील पक्षी जगभरात उष्णकटिबंधात आढळतात. या पक्ष्याचे नाव त्याच्या चोचीवर असलेल्या मिशांवरून पडले आहे. +या पक्षाचा आकार ३१ ते ३३ सें.मी आणि वजन १९२ ते २९५ ग्रॅम असते. हा पक्षी गुबगुबीत असतो. त्याची मान आखूड असून, डोके मोठे आणि शेपटी लहान शेपटी असते. डोके निळे, चोच मोठी व पिवळी आणि छाती आणि पाठ तपकिरी असते. पिवळ्या पोटावर हिरवे पट्टे आणि गुदद्वार लाल असते. ग्रेट बार्बेटचा उरलेला पिसारा हिरवा असतो. नर,. मादी आणि पिलू सारखेच दिसते. +हिमालयीन पक्षी असल्याने ग्रेट बार्बेट हा नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि भारताच्या उत्तर सीमेवर आढळतो. पक्षाचा घरटी बांधणयाचा काळ एप्रिलपासून जुलैपर्यंत असतो. ही प्रजाती विशेषतः झाडांच्या छिद्रामध्ये घरटे बनवते. नर आणि मादी पक्षी हे दोघेही पिलांचे पालन पोषण करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5472.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..864e1610050cac1f6710672e2cf4bcc6bae35eec --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5472.txt @@ -0,0 +1,5 @@ +ग्रेट लेक्स (इंग्लिश: Great Lakes; भव्य सरोवरे) ही उत्तर अमेरिका खंडाच्या ईशान्य भागात अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा देशांच्या सीमेवरील गोड्या पाण्याची मोठी सरोवरे आहेत. ग्रेट लेक्समध्ये मिशिगन सरोवर, ह्युरॉन सरोवर, ईरी सरोवर, सुपिरियर सरोवर व ओन्टारियो सरोवर ह्या ५ सरोवरांचा समावेश होतो. एकत्रितपणे ग्रेट लेक्स हा पृथ्वीवरील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तर घनफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा (रशियातील बैकाल सरोवराखालोखाल) मोठा गोड्या पाण्याचा संचय आहे.[१][२] ग्रेट लेक्सच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ २,०८,६१० चौरस किमी व घनफळ २२,५६० घन किमी इतके आहे. जगातील एकूण गोड्या पाण्यापैकी २१ टक्के पाणी ग्रेट लेक्समध्ये एकवटले आहे. +अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडाच्या सीमेवरील ही पाच भव्य सरोवरे एकमेकांना नैसर्गिकरित्या जोडली गेली आहेत. ह्यामुळे उत्तर अमेरिकेच्या मध्य भागापासून अटलांटिक महासागरापर्यंत पाण्याची एकसंध कडी निर्माण झाली आहे. सुपिरियर सरोवर ते ह्युरॉन-मिशिगन सरोवर ते ईरी सरोवर ते ओन्टारियो सरोवर असा पाण्याचा प्रवाह आहे. ओन्टारियो वगळता इतर चारही सरोवरांची उंची साधारण सारखी आहे तर ओन्टारियो सरोवराची उंची तुलनेत बरीच कमी आहे. ईरी सरोवर ते ओन्टारियो सरोवर ह्या प्रवाहामध्ये नायगारा धबधबा स्थित असल्यामुळे ह्या टप्प्यात जलवाहतूक शक्य नाही. +ग्रेट लेक्सच्या भोवताली कॅनडाचा ओन्टारियो हा प्रांत व अमेरिकेची मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, मिशिगन, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. मिशिगन सरोवर वगळता इतर चारही सरोवरांमधून अमेरिका व कॅनडाची सीमा ठरवली गेली आहे. मिशिगन सरोवर पूर्णपणे अमेरिकेच्या अंतर्गत आहे. + +ईरी • ह्युरॉन • मिशिगन • ऑन्टारियो • सुपिरियर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5474.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1f534badd01948f673371f1d37bd625cf191103 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5474.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रेट लेक्स एरलाइन्स अमेरिकेतील प्रादेशिक विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय शायान, वायोमिंग येथे असून मुख्य तळ डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. हीची २८ विमाने अमेरिकेतील २१ शहरांना विमानसेवा पुरवतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5497.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb65c4ad4c5e21208eee43fcf1d1c9f75362ef68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5497.txt @@ -0,0 +1,7 @@ +ग्रेटा गार्बो तथा ग्रेटा लोव्हिस्टा गुस्टाफसन (१८ सप्टेंबर, इ.स. १९०५:स्टॉकहोम, स्वीडन - १५ एप्रिल, इ.स. १९९०:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही हॉलिवूडमधील १९२० आणि १९३० च्या दशकातील अभिनेत्री होती. +हिने वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा गोस्टा बर्लिंग्स सागा या स्वीडिश चित्रपटात काम केले. १९२५-३० दरम्यान गार्बो हॉलिवूडमधील अनेक मूकपटांत होती. ॲना क्रिस्टी हा तिचा पहिला बोलपट होता. या चित्रपटाचे जाहिरातींमध्ये गार्बो बोलते! असे वर्णन करण्यात आले होते. १९४१मधील टू फेस्ड वुमन हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर तिने पुन्हा चित्रपटांत भूमिका करण्याच्या अनेक संधी नाकारल्या. +पीटर द ट्रॅम्प या चित्रपटात तिने १९२२ मध्ये काम केले. पुढे १९२२ ते १९२४ या कालावधीत स्टॉकहोम येथील रॉयल ड्रॅमॅटिक थिएटरमध्ये तिने अध्ययन केले, याच काळात तिचा मॉरिटस स्टीलर या स्वीडिश दिग्दर्शकाशी परिचय झाला. त्याने तिला दि स्टोरी ऑफ गोस्टा बर्लिंग या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली. याच वेळी तिचे मूळ नाव बदलून ग्रेटा गार्बो असे ठेवण्यात आले. १९२५ मध्ये ती स्टीलरसमवेत अमेरिकेला गेली. +अमेरिकेमध्ये तिने मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीच्या २४ चित्रपटांतून काम केले. त्यांपैकी द टॉरंट (१९२६), फ्लेश अँड द डेव्हिल (१९२७), लव्ह (१९२७), वाइल्ड ऑर्किड्स (१९२९), ॲना ख्रिस्ती (१९३०), माताहारी (१९३१), ग्रॅंड हॉटेल (१९३५), ॲना कॅरेनिना (१९३५), कॅमिल (१९३७) व निनोत्‌च्‌का (१९३९) हे तिचे प्रमुख व नावाजलेले चित्रपट होत. त्यांतही द टोरंट हा तिचा पहिला अमेरिकन चित्रपट आणि ॲना ख्रिस्ती हा तिचा पहिला बोलपट होता. टू फेसेड वुमन (१९४१) या चित्रपटानंतर ग्रेटा गार्बो चित्रपटक्षेत्रातून निवृत्त झाली. +ग्रेटा गार्बोच्या भूमिकांमुळे चित्रपटातील स्त्रीभूमिका अधिक नैसर्गिक, प्रगल्भ व उज्ज्वल बनली. स्त्रीभूमिकांना एक प्रकारचा उच्च दर्जा प्राप्त झाला. आकर्षक शरीरयष्टी, पिंगट केस, निळसर डोळे, गूढ पण मधुर हास्य व अभिनयकुशलता या गुणांमुळे चित्रपटसृष्टीत तिला ‘डिव्हाइन गार्बो’ म्हणत असत. कॅमेऱ्यासमोर विलक्षण सहजतेने काम करण्याच्या तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे दिग्दर्शकांनी व चित्रपट >समीक्षाकांनी विशेष कौतुक केले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ चित्रपटअभिनेत्री म्हणून तिचा गौरव केला जातो. +निवृत्तीनंतर १९५१ मध्ये तिने अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले व ती न्यू यॉर्क शहरात एकांतवासात राहू लागली. गार्बो शेवटपर्यंत अविवाहित होती. तिला कलाकृती जमविण्याचा छंद होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5538.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ed2f88e88753511072e764b37e10318aa218d5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5538.txt @@ -0,0 +1,2 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5588.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7012149a8279dae3497edcbcaa56e441fd98dcab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5588.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्रो हार्लेम ब्रुंड्टलॅंड (एप्रिल २०, इ.स. १९३९:ऑस्लो:नॉर्वे - ) ही नॉर्वेची भूतपूर्व पंतप्रधान आहे. ही १९८१, १९८६-८९ आणि १९९०-९६ या तीन कालखंडांदरम्यान सत्तेवर होती. +ब्रुंड्टलॅंड १९९८-२००३ दरम्यान विश्व आरोग्य संघटनेची महानिदेशक होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5608.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d573bab6c03e8d81bd72e7259b2668e249c2469 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5608.txt @@ -0,0 +1 @@ +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5617.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f496f4274d11b575695ea209ab3bd009d3ec868 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5617.txt @@ -0,0 +1,4 @@ +पेला (इंग्रजी : ग्लास टंब्लर) हे पाणी, सरबत, दूध, ताक, मद्य किंवा तत्सम द्रव पदार्थ पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे आहे. रुप्याच्या, चांदीच्या किंवा सुवर्णाच्या पेल्याला बहुधा 'प्याला' म्हणतात. ज्या पेल्यातून दारू किंवा विष पितात त्यालाही 'प्याला' म्हणतात. अलंकारिक अर्थाने सुखाचा किंवा दुःखाचा प्याला असेही शब्दप्रयोग वापरले जातात. +पाणी पिण्याच्या मराठी पद्धतीच्या भांड्याला फुलपात्र म्हणतात. +पेला हा मुख्यतः तांबे, पितळ, चांदी, स्टेनलेस स्टील या धातूचा, काचेचा, जलाभेद्य कागदाचा किंवा प्लॅस्टिकचा असतो. +पेला हा पाणी, आदी पेये पिण्यासाठी घरी, हॉटेल इ. ठिकाणी वापरला जातो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5647.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ec83997eb4b752997b3b1495a1a6d363767008d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5647.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लॅमॉर्गन काउंटी क्रिकेट क्लब इंग्लंडच्या ग्लॅमॉर्गन काउंटीमधील क्रिकेट क्लब आहे. +साचा:इंग्लंडचे प्रथम वर्गीय क्रिकेट संघ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5657.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5657.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5674.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7df9b3cd34530b5c86a9500ec58389ffc01568f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5674.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन डॉमिनिक फिलिप्स (६ डिसेंबर, १९९६:ईस्ट लंडन, ईस्टर्न केप, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आणि  न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१] +हा यष्टीरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5678.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..413fd4934d64df38c1cb87d554e2d5ad7278b442 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5678.txt @@ -0,0 +1,2 @@ +ग्लेन बर्गोएट्झ (जन्म २९ ऑक्टोबर १९७६, अमेरिका) एक अमेरिकन दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता आहे.[१]द वर्स्ट मूव्ही एव्हर, टू डाय इज हार्ड, मिजेट झोम्बी टेकओव्हर, ऑटो शॉप ऑफ हॉरर्स, एविल इन्टेंट आणि द गोस्ट्स ऑफ जॉन्सन वूड्स यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ते ओळखले जातात.[२][३] +ग्लेन बर्गोएट्झ आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5691.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..810777b0772096467864c21fd5155b8b612535e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5691.txt @@ -0,0 +1,3 @@ +१८ ऑगस्ट, इ.स. २००६ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +ग्लेन सॅम्युएल ट्रिंबल (१ जानेवारी, इ.स. १९६३:हर्स्टन, क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून २ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5694.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b08e813ff9cc3105924fd03a824fb4bba81dff05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5694.txt @@ -0,0 +1 @@ +ग्लेनरॉय रिकार्डो सीली (११ जून, १९४०:बार्बाडोस - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5704.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6170b30140355883801095f8e88f522821a49783 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5704.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्लेशियर नॅशनल पार्क हे कॅनडा- युनायटेड स्टेट्स सीमेच्या वायव्य भागात मोंटाना राज्यातील आणि कॅनडाच्या बाजूला अल्बर्टा आणि ब्रिटिश कोलंबिया प्रांतांना लागून असलेले एक अमेरिकन राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान एक दशलक्ष एकर (४,००० किमी 2 ) पेक्षा जास्त क्षेत्र व्यापते आणि दोन पर्वत रांगा ( रॉकी पर्वतांच्या उप-श्रेणी), 130 हून अधिक नामांकित तलाव, १,००० हून अधिक विविध वनस्पती प्रजाती आणि वन्यजीवांच्या शेकडो प्रजातींचा समावेश आहे. १६,००० चौरस मैल (४१,००० किमी 2 ) व्यापलेल्या संरक्षित जमिनीचा भाग असलेल्या या विशाल प्राचीन परिसंस्थेला "महाद्वीप परिसंस्थेचा मुकुट" असे संबोधले जाते. [१] +ग्लेशियर नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ सर्व मूळ मूळ वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती आहेत. ग्रिझली, अस्वल, मूस आणि माउंटन शेळ्यांसारखे मोठे सस्तन प्राणी तसेच वॉल्व्हरिन आणि कॅनेडियन लिंक्स सारख्या दुर्मिळ किंवा लुप्तप्राय प्रजाती देखील उद्यानात राहतात. पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती, माशांच्या डझनहून अधिक प्रजाती आणि काही सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्रजातींचे येथे दस्तऐवजीकरण केले गेले आहे. उद्यानात प्रेरीपासून टुंड्रापर्यंत अनेक परिसंस्था आहेत. उद्यानाच्या नैऋत्य भागात पश्चिम रेडनेक आणि हेमलॉक जंगलांचा समावेश आहे. उद्यानातील जंगलात आग लागणे ही एक सामान्य घटना आहे. १९६४ वगळता दरवर्षी उद्यानाला आग लागली आहे. १९३६ मध्ये ६४ आगी लागल्या होत्या जी सर्वात जास्त रेकॉर्ड आहे. [२] [३] २००३ मध्ये लागलेल्या सहा आगीत अंदाजे १,३६,००० एकर (५५० किमी 2 ), उद्यानाच्या १३% पेक्षा जास्त भाग जळून खाक झाला. [४] +पुरातत्वीय पुराव्यांनुसार, मूळ रहिवासी सुमारे १०,००० वर्षांपूर्वी हिमनदीच्या भागात प्रथम आले. ब्लॅकफीट जमाती पूर्वेकडील ग्रेट प्लेनमध्ये पूर्वेकडील उताराच्या बाजूने राहत होती जी आता उद्यानाचा भाग आहे. [६] आज ब्लॅकफीट भारतीय आरक्षण उद्यानाच्या पूर्व सीमेवर आहे, तर फ्लॅटहेड भारतीय आरक्षण उद्यानाच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला आहे. 1895 मध्ये, ब्लॅकफीटच्या प्रमुख व्हाईट काऊने अंदाजे 800,000 एकर पर्वतीय प्रदेश अमेरिकन सरकारला $1.5 दशलक्षमध्ये विकण्यास अधिकृत केले. या अटीवर की जोपर्यंत ती युनायटेड स्टेट्सची सार्वजनिक जमीन राहील, तोपर्यंत तो आवश्यक असेल तोपर्यंत ती जमीन शिकारीसाठी वापरू शकेल. [७] यामुळे उद्यान आणि अभयारण्य यांच्यातील सध्याची सीमा निश्चित झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5711.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..365044fec654e20d1d37e9b7a6021e9c72a8244d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5711.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ग्लॉस्टरशायर (इंग्लिश: Gloucestershire) ही इंग्लंडच्या नैऋत्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ग्लॉस्टर हे येथील प्रमुख शहर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5720.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fb823ffb85dda899a2e85b47dc6858eaa326332 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5720.txt @@ -0,0 +1,3 @@ +जीएसएम (Global System for Mobile Communication किंवा GSM) मूळ (Groupe Spécial Mobile) : मोबाइल तंत्रज्ञानातील GSM ही सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन पद्धतींतली एक पद्धत आहे. मोबाइल तंत्रज्ञानात जागतिक पातळीवर जवळ जवळ ८०% हिस्सा या तंत्रज्ञानाचा आहे. ही पद्धत मुळात युरोपात सुरू झाली. सध्या जगातील २१२ देश या तंत्राचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे कुठलाही जीएसएम वापरकर्ता कुठल्याही देशात रोमिंग करू शकतो. हे तंत्रज्ञान पूर्णपणे अंकीय संदेशवहन पद्धतीवर आधारित आहे. SMS या सेवेचे श्रेय जीएसएम या तंत्रज्ञानालाच जाते.जीएसएम TDMAचा वापर करतो. +युरोपातील CEPT या संस्थेने १९८२ साली 'Groupe Spécial Mobile' या संकल्पनेची निर्मिती केली. पुढे १९८७ साली तेरा युरोपीय देशांनी एका कराराद्वारे ही पद्धती स्वीकारली आणि त्याच्या विकासाची जबाबदारी ETSI या संस्थेकडे सोपवली. या मानकाचा पहिला मसुदा १९९० साली तयार झाला. याच मसुद्याप्रमाणे १९९१ साली पहिले जीएसएम नेटवर्क फिनलंड या देशात नोकिया आणि सिमेन्स या दोन कंपन्यांनी विकसित केले. +GSM हे एक सेल्युलर पद्धतीवर आधारित तंत्रज्ञान आहे. या तंत्रात मोबाइल फोन सर्वात जवळच्या मोबाइल नियंत्रकाकडे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो पर्यायाने प्रत्येक वेळी सर्वांच्या संपर्कात राहू शकतो. या बाबी प्रत्यक्षात येण्यासाठी विद्युत्‌-चुंबकीय लहरींचा सुयोग्य वापर केला जातो. GSM तंत्रज्ञान हे पूर्णपणे TDMA म्हणजेच काल विभाजन पद्धतीवर अवलंबून आहे. ह्या तंत्राची संरचना बाजूला दर्शविल्याप्रमाणे आहे. अशाप्रकारे GSM तंत्रज्ञानात खाली दिल्याप्रमाणे मुख्य भाग पडतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5736.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b55c1ae6f8299900997eaf5be372115247a42b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5736.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 23°06′32″N 113°15′53″E / 23.10889°N 113.26472°E / 23.10889; 113.26472 + +ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे. +ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5753.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03980123ecf7498bf82b918ff91d66d4b460f869 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5753.txt @@ -0,0 +1,4 @@ +ला ऑरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GUA, आप्रविको: MGGT) ग्वातेमाला देशातील ग्वातेमाला सिटी शहराचा मुख्य विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ६ किमी दक्षिणेस असलेला हा विमानतळ मध्य अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६मध्ये २७,५९,३४७ प्रवाशांनी येथून ये-जा केली. +येथून मध्य अमेरिकेतील प्रमुख शहरांना तसेच उत्तर अमेरिका आणि युरोपच्या निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेच्या वायुसेनेने येथे आपल्या तीन स्क्वॉड्रन तैनात केल्या होत्या. मध्य अमेरिकेतील बंदरांचे अक्ष राष्ट्रांच्या पाणबुड्यांपासून रक्षण करण्यासाठी ही विमाने येथून आणि इतर काही विमानतळांवरून उड्डाणे करीत. +४ जून, २०१८ रोजी जवळच्या व्होल्कान दे फुएगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा विमानतळ बंद केला गेला होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5774.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5774.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05914194907684fc655a4dbdccb190e146c27fc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5774.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्वादालुपे काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्वादालुपे काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5797.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5797.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5797.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5821.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba9a9edf485dcba15fa78c94be19bb6c8e302392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5821.txt @@ -0,0 +1,3 @@ +ग्विलफोर्ड काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +ग्विलफोर्ड काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5849.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68bf005b90dd7080f16365ac72a969df1671d7f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5849.txt @@ -0,0 +1,5 @@ +घटकंचुकी ही मध्ययुगात भारतीय उपखंडात प्रचलित असलेली एक कामक्रीडा होती. यालाच प.वि.काणे यांनी चक्रपुजा असे म्हणले आहे.[१] +ज्यामध्ये काही लोक निवडले गेले होते. ते सर्वांसमोर लैंगिक क्रिया करीत असत, जेणेकरून लोकांचे मनोरंजन होऊ शकेल. त्या काळी हे खूपच प्रचलित होते. +कामसूत्र –भारतीय इतिहासातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक कामसूत्र यांनी लैंगिक संबंधाबद्दल सविस्तर लिहिले आहे. यामध्ये, सर्व प्रकारच्या कला सांगितल्या गेल्या आहेत, जेणेकरून मनुष्यामध्ये चांगले लैंगिक संबंध असू शकतात. केवळ या पुस्तकातच नाही तर इतरांमध्येही एकापेक्षा जास्त स्त्रियांशी संबंध ठेवणे योग्य मानले जाते. प्राचीन पुस्तकांनुसार, मुलगा होण्याची इच्छा पूर्ण होईपर्यंत स्त्री पुष्कळ पुरुषांशी संबंध ठेवू शकते.[२] +यामध्ये अनेक वेश्या पहाटेपर्यंत आपल्या खास ग्राहकांसमोर नाचगाणी करीत. गिऱ्हाइके मनसोक्त दारू पीत असत[ संदर्भ हवा ]. त्यानंतर बोल्या लागायच्या आणि जी वेश्या सगळ्यात सुंदर, तिला जास्त पैसे देऊन श्रीमंत माणसे त्या रात्रीपुरती शय्यासोबतीस नेत असत. अश्या खास बायांच्या बोल्या संपल्या, की उरलेल्या वेश्या एका सजवलेल्या रांजणात आपल्या कंचुक्या, म्हणजेच चोळ्या, टाकत आणि आपले स्तन हातांनी झाकून एका वर्तुळात गोलाकार पद्धतीने ग्राहकाभिमुख उभ्या राहत[ संदर्भ हवा ]. सगळ्या बायका संपल्या, की ठरावीक रक्कम घेऊन तेवढ्याच पुरुष ग्राहकांना प्रवेश दिला जाई[ संदर्भ हवा ] व हे पुरुष त्या रांजणातील एकेक कंचुकी बाहेर काढीत. ज्या बाईची कंचुकी ज्या पुरुषाच्या हाती लागेल, तो पुरुष त्या स्त्रीस रात्री शय्यासोबतीस नेई. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5853.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b7a927c303bf1025840ba7e3629c83a517303fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5853.txt @@ -0,0 +1,2 @@ +घटना क्षितिज (इंग्लिश: Event horizon, इव्हेंट हॉरायझन ;) म्हणजे कृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा. या सीमेच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. याठिकाणी असलेल्या प्रखर गुरुत्वाकर्षणामुळे प्रकाशदेखील मागे खेचला जातो. +आकाराने प्रचंड मोठ्या ताऱ्याचे जेव्हा कृष्णविवरामध्ये रूपांतर होते तेव्हा तो स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने इतका लहान होत जातो की शेवटी तो जवळ जवळ अदृश्यच होतो. यावेळी तो अमर्याद लहान व अमर्याद जड बनतो. या एका अदृष्यरूप बिंदूला 'सिंग्युलॅरीटी' असे म्हणतात. एक अशी अवस्था जी कृष्णविवराच्या केंद्रस्थानी असते आणि जिथे भौतिकशास्त्राचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. या बिंदूरूप अवस्थेभोवती अदृश्य कुंपण निर्माण होते ज्यास घटना क्षितिज असे म्हणतात. घटना क्षितिज हे कृष्णविवराच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाची सीमाच असते. एक अशी सीमा जिच्या पालीकडून परतणे शक्य नाही. 'घटना क्षितिज' ही अशी एक जागा आहे जिथून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगाइतकाच असतो तर त्याच्या आतील कृष्णविवरापासून मुक्तिवेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असतो. ज्याअर्थी प्रकाशापेक्षा कोणतीही गोष्ट जलद नसली तरी प्रत्यक्षात 'घटना क्षितिज'च्या पलीकडे मुक्तीवेग हा त्याच्यापेक्षा जास्त असल्याने प्रकाश देखील इथून बाहेर पडू शकत नाही. बिंदूरूप अवस्थेपासून 'घटना क्षितिज'च्या पर्यंतच्या (सिंग्युलॅरीटी ते इव्हेंट होरयझन) अंतरालाच श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या असे म्हटले जाते. समजा आपल्या सूर्याचे जर कृष्णविवरामध्ये रूपांतर झाले तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३ कि. मी. असेल. सर्वसाधारण कृष्णविवराचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या १० पट इतके असते. तर त्याची श्वार्झश्वाइल्डची त्रिज्या ३० कि. मी. इतकी असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5908.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c5785c6d7835d1d59ed539dae9aabf5297be2eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5908.txt @@ -0,0 +1,2 @@ +घनश्यामदास बिर्ला (एप्रिल १०, १८९४ - जून ११, १९८३) हे भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5914.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..367d86dc87ff324fea1b908adb19e2fba1c0abcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5914.txt @@ -0,0 +1,2 @@ +१९° ३१′ १५.६″ N, ७५° ५९′ २४″ E +घनसावंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5928.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3af5ce7bdcec141dd4498f915780edaba4dc6873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5928.txt @@ -0,0 +1 @@ +या चित्रपटात खालील गाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5929.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a30d1c232a7428df54d215f082cda08a8bd9273 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5929.txt @@ -0,0 +1,6 @@ + +घरगड किल्ला तथा गडगडा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे.[इगतपुरी तालुका , गडगड सांगवी गाव] +नाशिक पासून 25 ते 30 कि. मी अंतरावर आहे, +नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे या गावापासून 5 ते 6 कि. मी आहे + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5964.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d711abe4bd7e5677c6d0f8dff5754512aa159bcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_5964.txt @@ -0,0 +1,8 @@ + घागवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_598.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_598.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57d2f2e268c5fc7dbdc8123cf7326b09b0aa44fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_598.txt @@ -0,0 +1,24 @@ +नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो.[३] काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो.[४][५] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[६] जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.[७] त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते. +या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.[८] यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. +ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ बायबलच्या लूक व मत्तय या दोन्ही शुभवर्तमानात ( Gospel) मध्ये ख्रिस्तांच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. त्यानुसार त्याचा जन्म जुदेआच्या बेथलेहेम या गावी एका गोठ्यात झाला. संत लूकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहेमच्या यात्रेचा वृत्तान्त दिलेला आहे.[९] असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजूबाजूचे सर्व मेंढपाळ त्यांची स्तुती करत होते. तसेच संत मॅॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय जीव वाचवण्यासाठी इजिप्तला गेले. +रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.[१०] +या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅराॅल असे म्हणतात.[११] +प्राचीन ख्रिस्ती संप्रदायाचा विचार करता हिवाळ्यातील सण, विशेषतः त्या काळातील संक्रमण विचारात घेतां युरोपातील पेगन (निसर्गपूजक किंवा अनेक देवतांना माननारे) संस्कृतीत विशेष प्रचलित आणि लोकप्रिय असावेत असे दिसते. याचे कारण म्हणजे या काळात शेतीशी निगडित कामे तुलनेने कमी असल्याने निवांतपणा असे आणि हवामानही आल्हाददायक असे. नाताळ सणाशी जोडल्या गेलेल्या आधुनिक प्रथांचा उगम येथेच असावा.[१२] यामध्ये भेटवस्तू देवाणघेवाण, आनंद जल्लोष करणे, झाडाचे सुशोभीकरण आणि सजावट तसेच गरजूंना दान याचा समावेश होतो. +चार्ल मेगन या राजाचा राज्याभिषेक २५ डिसेंबर इ.स. ८०० या दिवशी झाला. त्या दिवसापासून हा विशिष्ट दिवस साजरा करण्याचे महत्त्व विशेष वाढले असे दिसते. मध्ययुगाच्या काळातच या दिवसाला सुट्टीचे महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते. या काळात नाताळ हा एक सार्वजनिक उत्सव बनला. भेटवस्तू देणे हे त्यावेळी मालक-सेवक यांच्यापुरतेच मर्यादित होते. १७व्या शतकात या दिवशी गायन, वादन, नृत्य, सहभोजनाचा आस्वाद अशा गोष्टी या दिवशी आनंदाचा भाग म्हणून केला जाऊ लागल्या. १७व्या शतकातच काही विशिष्ट समाजगटाने या सणावर बंदी आणल्याचेही दिसून येते. +भगवान येशूंच्या जन्माचा स्मरणउत्सव साजरा करण्याचा विविध प्रथा–पद्धती स्वतंत्रपणे विकसित झाल्याचे दिसून येते. या प्रथांना येशूजन्मपूर्व काळातील साजरा होणाऱ्या पगान संस्कृतीच्या शीतकाळातील अयनदिवसांच्या उत्सव साजरे करण्याचे संदर्भ जोडलेले दिसतात.[१३] पगान जमातीने कालांतराने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. भेटवस्तूंची देवाणघेवाण हा त्यातीलच एक भाग. +नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांताक्लॉजच्या वेषात येऊन भेटवस्तू देण्यात येतात. + +नाताळची शुभेच्छापत्रे कुटुंबातील सदस्य आणि आप्त, स्नेही यांना पाठवली जातात. पारंपरिक पत्रांमध्ये नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात.[१४] काही पत्रांमध्ये बायबल मधील विचार, कविता इत्यादीचा समावेश असतो. बर्फाने व्यापलेला प्रदेश, नाताळबाबा, त्याची गाडी, ख्रिसमस ट्री अशी विविध चित्रे यामध्ये असतात. पहिले व्यावसायिक नाताळ शुभेच्छापत्र इ.स. १८४३ मध्ये सर हेन्री कोल यांनी बनवले. आता ही पद्धत जगभरात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झालेली दिसून येते. +नाताळचा गोठा : (Christmas Crib) : +नाताळच्या दिवशी ख्रिस्ती लोकात गोठा तयार करण्याची परंपरा रूढ आहे. बेथलेहेम गावातील ज्या गरीब गोठ्यात प्रभू येशूने जन्म घेतला त्याचे स्मरण म्हणून ख्रिस्ती लोक हा गोठ्याचा देखावा उभारतात. ख्रिस्तमंदिरात गोठा उभारण्याची प्रथा १२२३ मध्ये उदयास आली. संत फ्रांसिस असिसिकर हा या प्रथेचा जनक होय. इटली मधील एका ख्रिस्तमंदिरात त्याने १२२३ च्या नाताळ सणात त्याने आपल्या सहकाऱ्यासमवेत बेथलेहेम सारखा एक गोठा बनविला. त्यात येशूबाळ, मरिया, योसेफ यांच्या मूर्तींबरोबरच जिवंत जनावरे ठेवण्यात आली होती. भाविकांमध्ये या गोठ्याचे आकर्षण खूपच वाढले आणि अल्पावधीतच नाताळच्या दिवशीगोठा बनविण्याची ही प्रथा जगभर सुरू झाली. +या वर्षी म्हणजे २०२३ साली या परंपरेला ८०० वर्ष पूर्ण झाली आहेत +(संदर्भग्रंथ :  झेप येशूची २००० वर्षाकडे   लेखक : फादर हिलरी फर्नांडिस) +नाताळचा सूचिपर्णी वृक्ष हा पगान संस्कृतीचा वृक्षपूजेचा एक भाग मानला जातो. त्याचा संबंध हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. ख्रिसमस ट्री असे संबोधन प्रथम इ.स. १८३५ मध्ये झालेले आढळते. आधुनिक काळातील या वृक्षाची सजावट हा भाग जर्मनीत उदय पावल्याचे समजतात. हे वृक्ष दिव्यांच्या माळा आणि अन्य सजावट साहित्यांनी सुशोभित केले जातात. लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजवितात. काही ठिकाणी विशेषतः प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो. +साताक्लॉज किंवा संत निकोलस हे नाताळ सणाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. सांताक्लॉज ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून त्याला मराठीत नाताळबाबा असे म्हणतात. पाश्चिमात्य ख्रिश्चन संस्कृतीत मानले जाते की चांगली वर्तणूक असलेल्या लहान मुलांना नाताळच्या आदल्या रात्री सांताक्लॉज भेटवस्तू देऊन जातात.[१५] +सांताक्लाॅजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली व्यक्ती असे केले जाते. लहान मुलांसाठी भरपूर भेटवस्तू भरलेली एक मोठी पिशवीही याच्यासोबत असते. अमेरिका आणि कॅनडा या देशांत ही व्यक्तिरेखा १९व्या शतकापासून विशेष लोकप्रिय आहे.[१६] +नाताळ सणाशी संबंधित गीते आणि संगीत हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात या संगीताचा उगम रोममध्ये झाला असे मानले जाते. १३व्या शतकाच्या आसपास स्थानिक भाषेमध्ये नाताळची गाणी म्हणण्याची पद्धती विकसित झाली असावी. इंग्लिश भाषेत नाताळची गाणी प्रथम इ.स. १४२६मध्ये गायली गेली. जॉन ऑडले याने अशी २५ गीते संकलित केली जी गाणी म्हणणाऱ्या गायकांचा एक समूह घरोघरी जाऊन अशी गाणी म्हणत असे. या गाण्यांमध्ये भगवान येशू यांच्या जन्मापासून ते आनंद साजरा करण्याचे विविध विषय समाविष्ट असतात. ‘लहान मुलांमध्ये मंजुळ घंटानाद करीत सांता येत आहे’ (Jingle Bells... Santaclause is coming along...) हे गीत विशेष लोकप्रिय आहे.[१७] +नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात.[१८] भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो. +नाताळ हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये व विविध देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. बर्फ पडत असलेल्या प्रदेशात शुभ्र नाताळ (White Christmas) उत्साहाने साजरा होतो. लहान मुले आवर्जून बर्फाचे तात्पुरते बाहुले तयार करतात. त्यांना (Snowman) स्नो-मन म्हटले जाते. +हे बाजार साधारणतः नाताळच्या आधी चार आठवडे रस्त्यांवर सुरू होतात. दर आठवड्याच्या शेवटी हे बाजार भरतात. या कल्पनेची सुरुवात जर्मनीत मध्ययुगात झाली. डेट्रेन शहरात १४३४ मधे सुरू झाले. आता हे बाजार युरोपात अधिक लोकप्रिय झाले आहेत. विशेष ठिकाणच्या म्हणजे न्यूर्नबर्ग, फ्रंकफर्ट, कोलोन, व्हिएन्ना या ठिकाणचे असे बाजार लोकप्रिय आहेत. ऐतिहासिक ठिकाणे, संग्रहालये अशा ठिकाणी हे बाजार भरतात. काही बाजार हे मध्ययुगीन, बोहेमिअन, पोलिश अशा विषयांवर आधिरित हे बाजार असतात. येशूशी संबंधित देखावेही असतात. पारंपरिक सोललेले, रोस्टेड बदाम, पिझ्झा, वाईन, केक असे पदार्थ, रोषणाईचे साहित्य यांची बाजारात रेलचेल असते. मेणबत्त्या, लाकडी वस्तू, स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी असतात. जत्रेचे स्वरूप या बाजारांना असते. स्थानिक संस्कृतीचा परिचयही या बाजारांमधून होतो.[१९] +नाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात. तथापि सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष नाताळ केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून केले जातात.[२०] +नाताळ बाजार diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6001.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff2084ae48036de007f94fbdd6e98eaffe8dbf5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6001.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटा पिर शिरपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6009.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6009.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f303b4000ae5ef42ac9d0181b0dea8121c528eed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6009.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाटीपाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6017.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6017.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf5cd67be29dd2981bf4e617b987475fe46ae24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6017.txt @@ -0,0 +1 @@ +घाडगे अँड सून ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6018.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bf5cd67be29dd2981bf4e617b987475fe46ae24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6018.txt @@ -0,0 +1 @@ +घाडगे अँड सून ही कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6028.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..769a0fb41dbf95e7e4d41fad88a655f4427f9d0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6028.txt @@ -0,0 +1,8 @@ + घाडीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6033.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2b91ee16c6af965e55d46af6e3f89eb869a5e7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6033.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाणबी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6035.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01b73b042daf8b5fd4a79399dc22f8964ced777b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6035.txt @@ -0,0 +1,2 @@ +घाणवड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_604.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71247255c098b1c8a5845cdfcf12264dbfcf52a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_604.txt @@ -0,0 +1,2 @@ +ख्रिस्ती कोळी समाज वसईजवळील समाज आहे. +मूळचे हिंदू असलेल्या कोळ्यांना वसईच्या पोर्तुगीजांनी धर्मांतर करून ख्रिस्ती केले.[ संदर्भ हवा ] म्हणून ह्या कोळ्यांना ख्रिस्ती कोळी बोलतात. यांचा मुख्य धंदा मासेमारी आहे. वसई तालुक्यापुर्तीच यांची वस्ती मर्यादित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6048.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18158d908b56f156735247e0ba29b00ac16b5873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6048.txt @@ -0,0 +1,11 @@ + +शहरांमधील कचरा हा गुंतागुंतीचा व गंभीर प्रश्‍न बनत चालला आहे. आपल्या भोगवादी समाजाकडून रोज प्रचंड प्रमाणात घनकचरा टाकला जातो. संपूर्ण जगात प्रतिवर्षी सुमारे १०० कोटी टन कचरा निर्माण होत असावा असा अंदाज आहे. हा सगळा कचरा एके ठिकाणी रचला तर माऊंट एव्हरेस्ट इतक्या उंचीचा पर्वत उभा राहिल. जगातील सर्वाधिक भोगवादी देश म्हणजे अमेरिका. तिथे निर्माण झालेली घनकचऱ्याची समस्या सर्वात गंभीर आहे. अमेरिकेतला रोजचा घरगुती कचरा, व्यापारी कचरा, औद्योगिक टाकाऊ पदार्थ यांचा एकत्रित विचार केला तर तो ७,००,००० मेट्रिक टनाहून अधिक भरेल.[ संदर्भ हवा ] +घन कचरा ढिगाऱ्यात फेकण्यामुळे शहर आणि गावं यांचं सौदर्य तर नष्ट होतंच पण त्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. हे कचऱ्याचे डोंगर रोगजंतूची वाहतूक करणाऱ्या माशा, डास, उंदीर आणि झुरळं यांच्या पैदाशीचे अड्डे बनतात. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय सुचविले गेले आहेत. शहराच्या विविध भागातला कचरा गोळा करणे, त्याची दूरवरच्या एखाद्या ठिकाणी वाहतूक करणे, त्या ठिकाणी एक तर तो जाळून टाकणे किंवा कंपोस्ट खतासाठी वापरणे किंवा तसाच टाकून देणे या प्रकारे त्याची व्यवस्था केली जाते. +शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा अभ्यास करणे व कचऱ्याचे व्यवस्थापन व विल्हेवाट कशाप्रकारे करता येईल याचा अभ्यास करणे आवश्यक आहे कचऱ्यामुळे आरोग्यविषयक प्रश्‍न निर्माण होतात. घनकचरा साठत राहण्याने उद्भवणाऱ्या समस्याही वाढत आहेत आणि त्यावरचे सोपे उपाय काही नजरेसमोर येत नाहीत.  +वैद्यकीय कचरा हा देखील अलिकडे वाढू लागला आहे. मोठी हॉस्पिटले यांच्याकडे जमणाऱ्या सूई- सिरिंग, कापसाचे बोळे-बॅंडेज, प्लास्टर, आतडे-गर्भपिशवी, इत्यादी गोष्टींचा जैविक- वैद्यकीय-कचरा या संज्ञेत अंतर्भाव आहे. या कचऱ्याची हाताळणी व विल्हेवाट संदर्भात १९९८ या कायद्यात स्पष्ट निकष ठरवून निर्देश दिलेले आहेत. या कायद्याप्रमाणे या प्रकारच्या कचरा नियोजनावर देखरेख आणि अंकुश ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळावर आहे. आपल्या राज्यात ती जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळावर आहे.  +घनकचरा हा वेग-वेगळ्या शाखांमधून तयार होतो. त्याच्यामध्ये प्रमुखाने वेग-वेगळ्या कारखान्यामधून येणारे विषारी घटक जैविविधता खराब करू शकतात.त्याच्यामध्ये प्रमुखाने विषारी धातू, रसायने, घटक इत्यादी समाविष्ट असतात.घटक कचरा हा सहजपणे कोणत्याही द्रव्यात विरघळून जात नाही. त्यामुळे ते जसेच्या तसे त्या-त्या नैसर्गिक स्रोतामध्ये खूप काळ राहू शकतात.घातक घनकचरा सातून राहिल्याने पुढील परिणाम दिसू शकतात - १.विषारी पाधार्त्यांचे संचयन २.नैसर्गिक चक्रात बदल. ३ प्राणी आणि झाडांमध्ये विष संचयन, ४.तेते राहणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या स्रोतातून विष संचयन आणि त्यांचे शरीरावर होणारे परिणाम . ५ नैसर्गिक घटकांचे प्रदूषण +घातक घन कचरा वेस्थापान हे वेग-वेगळ्या प्रकारे करता येते.ते पुढील प्रमाणे- १ .मोठ्या प्रमाणाच्या तापमानावर घन कचरा जाळून टाकणे २. खूप खोलवर घन घातक कचरा पुरणे. ३. वेग-वेगळ्या रासायनिक क्रिया वापरून घातक घन कचरा संपुष्टात आणणे ४. वेग-वेगळे जैविक घटकांचा वापर करून घन घातक कचऱ्याचे प्रमाण कमी करणे.) +घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतूक व्यवस्था वा त्यावरील प्रक्रिया यांचे डिझाईन करण्यासाठी सांख्यिकी पद्धतींचा वापर करावा लागतो. साहजिकच ही व्यवस्था सर्व परिस्थितीत कार्यक्षम राहण्यासाठी अधिक लवचिक व सुसज्ज ठेवणेे आवश्यक ठरते. यासाठी लागणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ व आर्थिक तरतूद बहुतेक नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. त्यामुळे कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते.[ संदर्भ हवा ] +घन कचरा स्वतः वाहून जात नाही. तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचऱ्याने व्यापल्या जातात आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय स्वच्छता होत नाही. केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचे निराकरण करता येणार नाही. याउलट लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी जाणीवपूर्वक यात सहभाग घेतला तर एरवी अशक्य व खर्चिक वाटणारी ही योजना अत्यंत कमी खर्चात प्रभावीपणे यशस्वीपणे राबविता येईल. घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनलेली आहे. +घनकचरा हा मुख्यत्वे करून दोन गटांमध्ये विभागाला जातो. +पहिल्याप्रथम या कच-याची वर्गवारी केली पाहिजे. यातून कुजणारा कचरा घरच्या घरी कुजवून खत करता येते. उरलेला कचरा सार्वजनिक व्यवस्थेने उचलावा. घरातील कच-याच्या वर्गवारीसाठी निरनिराळया रंगाचे डबे/बादल्या वापराव्यात.एक गाव एक कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला पाहिजे जेणेकरून गावातून तयार होणारा ओला कचरा जो आहे तो गावाबाहेर प्रक्रिया केला जायील व त्यातून वीज तयार होईल. जो गाळ राहील तो शेतीसाठी वापरता येयील व कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6058.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20e2c91b89f30d01be4b57bfb1ab4784dd95bb0b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6058.txt @@ -0,0 +1,2 @@ +खालील यादी घाना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. घानाने २८ मार्च २०२२ रोजी रवांडा विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6080.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..612f32ab0e45a456400e45c569383b6ae270d981 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6080.txt @@ -0,0 +1,5 @@ + घारापुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर आहे.[२] +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे घारापुरी लेण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. +येथे असलेल्या धरणातून गावाला पाणीपुरवठा होतो. गावामध्ये बोअरिंगची व्यवस्था आहे.उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या काळात बूचर आयलंड नजीक असलेल्या पिरपाव बेटावरून होडीतून पाणी आणले जाते.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6082.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdf955771c88b16410a552685f0188964d18a3b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6082.txt @@ -0,0 +1,13 @@ +घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. ह्या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या ह्या लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस असलेल्या समुद्र किनाऱ्यापासून १० कि.मी. दूर आहेत. +एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ह्या लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या, याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.[१] +या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात. +एलिफंटा बेट, किंवा घारापुरी, दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे. बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किमी आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किमी असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. +घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. +समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय. +मुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे.या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. +तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे.ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. +(परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.) +एका लेण्यात , कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते.शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे.त्याच्या मुद्रेवर शांत,निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे.शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.[२] +हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली,तिला मागणी घालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले.हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला.यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले ,हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.[३] +इतर ठिकाणी मानवती पार्वती,गंगा अवतरण ,शिवशक्ती अर्धनारी,महायोगी शिव,ल्कुलीह्साची मूर्ती,भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6083.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdf955771c88b16410a552685f0188964d18a3b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6083.txt @@ -0,0 +1,13 @@ +घारापुरीची लेणी किंवा एलिफंटा लेणी ह्या महाराष्ट्रामधील मुंबईपासून ६-७ मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावर डोंगरात कोरलेल्या आहेत. ह्या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या ह्या लेणी इ.स.चे ९ वे शतक ते १३ वे शतक या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. हे शिल्प सध्या मुंबईच्या राणीच्या बागेत आहे. ही लेणी मुंबई शहराच्या पूर्वेस असलेल्या समुद्र किनाऱ्यापासून १० कि.मी. दूर आहेत. +एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३०० च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे. एका अखंड पाषाणात ह्या लेणी कोरण्यात आल्या आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतक्या अफाट कलाकृती निर्माण केल्या, याला कुठेच तोड नाही. या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते. कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानी असावी. त्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादवनी मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले आणि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले.[१] +या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेल्या आहेत. येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे. त्यात अनेक वेचक, निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात. या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात. +एलिफंटा बेट, किंवा घारापुरी, दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळच्या खाडीमधील एक बेट आहे. बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी सुमारे १० चौरस किमी आणि ओहोटीच्या वेळी १६ चौरस किमी असते. बेटावरच दक्षिणेस घारापुरी नावाचे छोटेसे गाव आहे. +घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मुंबई शहरातील गेट वे ऑफ इंडियापासून मुंबईच्या खाडीतून होडीने जावे लागते. होडीचा हा प्रवास साधारण तासाभराचा आहे. या एका तासाच्या सागरी प्रवासात समुद्रावर विहार करणाऱ्या नानाविध पक्षी-बगळ्यांबरोबरच मुंबईचे दुरून दिसणारे रूपही न्याहाळता येते. शिवाय बॅाम्बे हाय नावाचे समुद्रातून उत्खनन करून पेट्रोलियम मिळवणारे क्षेत्र, न्हावा-शेवा बंदर, देशविदेशांतील मोठमोठ्या व्यापारी नौका यांचेही दर्शन होते. +समुद्रात थोडेसे आत गेल्यानंतर सी-गल पक्ष्यांचे अनेक थवे बोटीवर घिरट्या घालायला लागतात. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे अन्नपदार्थ हवेतच झेलण्याची त्यांची क्षमता होय. +मुख्य गुहा अथवा शिव गुहा/ गुहा १ किंवा ज्यास महाकाय गुहा असे म्हणतात, ती २७ मीटर (८९ फूट) वर्गचा मंडप आहे.या लेण्यात भव्य दालन असून मध्यभागी ११ हात उंचीची एक त्रिमुखी मूर्ती आहे. +तीनही मुखे अतिशय सुंदर असून त्यांच्या मुकुटावरील कलाकुसर प्रेक्षणीय आहे.ब्रह्मा, विष्णू,महेश यांच्या संयुक्त मूर्तीला त्रिमूर्ती असे म्हणतात. +(परंतु असे नसून त्रिमूर्ती मध्ये उमा, शिव आणि रुद्र आहेत.) +एका लेण्यात , कैलास पर्वतावर शिव-पार्वती बसलेली असून ,रावण आपल्या वीस भुजांनी तो पर्वत हालवीत आहे असे दृश्य दिसते.शंकराच्या मुकुटात चंद्रकला आणि मागे प्रभा आहे.त्याच्या मुद्रेवर शांत,निश्चय आणि कपाळावर तृतीय नेत्र स्पष्टपणे दिसत आहे.शंकर एका हाताने बावरलेल्या पार्वतीला आधार आणि निर्भयतेचे आश्वासन देत आहे.[२] +हे घारापुरीच्या चित्रातले सर्वोत्कृष्ट चित्र ठरेल.शंकरावर अनुरक्त असलेल्या पार्वतीने शंकराची सेवा करून त्याची प्रीती संपादन केली,तिला मागणी घालण्याकरीता शंकराने हिमालयाकडे सप्तऋषी पाठविले.हिमालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर त्यांचा विवाह झाला.यामुळे सर्व देवांना संतोष झाला आणि ते विवाह समारंभाला उपस्थित राहिले ,हा प्रसंग या चित्रात दाखविला आहे.[३] +इतर ठिकाणी मानवती पार्वती,गंगा अवतरण ,शिवशक्ती अर्धनारी,महायोगी शिव,ल्कुलीह्साची मूर्ती,भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पहायला मिळतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6090.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6004d72b70971b42f475f4858441b0ec84d088a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6090.txt @@ -0,0 +1,2 @@ + घारोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_610.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62a2fb59d7961e1e172c350ceab6d7e617880898 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_610.txt @@ -0,0 +1,4 @@ +मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे २६ ,वे साहित्य संमेलन दिनांक ६, ७ व ८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान बीड येथे संपन्न झाले. साहित्यिक पौलस वाघमारे हे संंमेलनाचे अध्यक्ष होते तर बीड येथील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे आशिष शिंदे स्वागताध्यक्ष होते. तीन दिवसीय संमेलनात परिसंवाद, चर्चिसत्रे, कथाकथन, कविसंमेलन, खुले अधिवेशन आदी उपक्रम उत्साहाने पार पडले. +२३वे अधिवेशन १०-११-१२ मे २०१२, या दिवसांत अहमदनगर येथे भरले होते. संमेलनाध्यक्ष अशोक आंग्रे होते. हे साहित्य संमेलन, इसवी सन १८४२ च्या जून महिन्यापासून अहमदनगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या, आणि आजतागायत गेली १७० वर्षे अव्याहतपणे चालू असणाऱ्या ज्ञानोदय नियतकालिकातर्फे आयोजित केले जाते. +पहिल्या २३ संमेलनांपैकी आतापावेतो १६ प्रॉटेस्टंटपंथीय ख्रिस्ती लेखकांनी तर केवळ सात कॅथोलिकपंथीय लेखकांनी या साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. काही वर्षांपूर्वी ही अध्यक्षपदे दोन्ही पंथातील लेखकांनी आलटून पालटून वाटून घ्यावीत असा अलिखित समझोता झाला होता. +आतापर्यंत महाराष्ट्रातील नाशिक, निपाणी, अहमदनगर, पुणे, बारामती, सोलापूर, मुंबई, मालवण, जालना, नागपूर या विविध ठिकाणी ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलने भरली. त्यांतील बहुतांशी द्विदिवसीय होती. अध्यक्षस्थानी फादर फ्रान्सिस दिब्रिटो, निरंजन उजगरे, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, डॉ. अनुपमा उजगरे, डॉ. सुभाष पाटील वगैरे साहित्यिक होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6101.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0247a7a909b70c55f5b5336bbcab29ce1ef9975b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6101.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6107.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6107.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69a301e9ac6f69247cd0b233d503cdfb01b24e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6107.txt @@ -0,0 +1,3 @@ +घिरारदेली स्क्वेअर (चौक) हे कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोच्या मरिना भागातील दुकाने, रेस्टॉरंट्स आणि ५-स्टार हॉटेल असलेला एक ऐतिहासिक सार्वजनिक चौक आहे. या क्षेत्राचा एक भाग पायोनियर वूलन मिल्स आणि डी. घिरारदेली कंपनी म्हणून १९८२ मध्ये ऐतिहासिक ऐतिहासिक नॅशनल रजिस्टर ऑफ हिस्टोरिक यादीत शामील केला होता. +या चौकामध्ये एकदा ४० पेक्षा जास्त विशिष्ट दुकाने आणि रेस्टॉरंट्स होते. काही मूळ दुकाने आणि रेस्टॉरंट्स अजूनही स्क्वेअर दिसून येतात. +इ.स.१८९३ मध्ये, डोनेमिको घिरारदेलीने घिरारदेली चॉकलेट कंपनीचे मुख्यालय बनविण्यासाठी संपूर्ण शहर ब्लॉक विकत घेतला. १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला, घिरारदेली चॉकलेट कंपनी गोल्डन ग्रेन मकरोनी कंपनीने विकत घेतली ज्याने मुख्यालय ऑफ-साइट सॅन लिआंड्रो येथे हलविले आणि हा चौक विक्रीसाठी ठेवला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6122.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d90c274155dd9d4e34d1fbb02068340765631b94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6122.txt @@ -0,0 +1,2 @@ +घुगी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6131.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f236b14a05b4b320216174d2422fd56548940de --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6131.txt @@ -0,0 +1 @@ +घुटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6135.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc23308bd51347f197376815c4a15bcf98b20f0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6135.txt @@ -0,0 +1,2 @@ + घुबडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6145.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43b2fc4a7df924178c3a04165daca288854ec078 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6145.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६७५१ असलेले घुमावळ खुर्द. हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील २८९.१३ हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ८८ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४९२ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ५० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा गोरगावले बु येथे आहे. माध्यमिक शाळा गोरगावले बु. येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा चोपडा येथे आहे. पदवी महाविद्यालय चोपडा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय चोपडा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय चोपडा येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा चोपडा येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र चोपडा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा चोपडा येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : काही नाही +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6168.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..128014f9248b9aad5df97fdad899227992aaaf01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6168.txt @@ -0,0 +1,2 @@ +घेरा सिंहगड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_617.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_617.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..496efbddfe59db122078acef901ecfc9ae433842 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_617.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +क्रिस्टोफर डियॉन बार्नवेल (६ जानेवारी, इ.स. १९८७:गयाना - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6184.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e264153f0636d3efc962a5f37a1b18789c26f995 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6184.txt @@ -0,0 +1,3 @@ +ही भारतात उगवणारी एक भाजीची वनस्पती आहे. या वनस्पतीच्या एका प्रकारास श्रावणात शेंगा येतात म्हणून त्या प्रकारास 'श्रावणघेवडा' म्हणतात. श्रावणघेवड्यास कोल्हापुरात बिनीस, इंग्रजीत फ्रेंच बीन्स आणि हिंदीत फरसबी म्हणतात. घेवड्याच्या शेंगाची भाजी करतात. +शास्त्रीय नाव - Dolichos lablab, संस्कृतमध्ये अङ्गुलफल. +घेवड्याचे अन्य प्रकार : काळा घेवडा, बाजीराव घेवडा, बोंबल्या घेवडा, वगैरे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_621.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..150055683b09b037ea0b2004b699d78ceec2251e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_621.txt @@ -0,0 +1,45 @@ +मेजर ख्वांग अभयवोंग्शे (देवनागरी लेखनभेद: खुआंग अभयवोंग्शे, ख्वांग अभयवंशे ; थाई: พันตรีควง อภัยวงศ์ ; रोमन लिपी: Khuang Abhaiwongse ;) (मे १७, इ.स. १९०२ - मार्च १५, इ.स. १९६८) हा थायलंडाचा पंतप्रधान होता. अभयवोंग्शे १ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते ३१ ऑगस्ट, इ.स. १९४५, ३१ जानेवारी, इ.स. १९४६ ते २४ मार्च, इ.स. १९४६ आणि इ.स. १० नोव्हेंबर, इ.स. १९४७ ते ८ एप्रिल, इ.स. १९४८ या कालखंडांदरम्यान तीनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. + + +मनोपकोर्ण · +बाहोन · +बिपुलसोंग्राम · +अभयवोंग्शे · +पुण्यकेत · +श. प्रामोद · +अभयवोंग्शे · +प्रीति · +धाम्रोंग · +अभयवोंग्शे · +बिपुलसोंग्राम · +बोधे · +थानोम · +सरित · +थानोम · +सान्य · +शे. प्रामोज · +कुकृत प्रामोद · +श. प्रामोद · +दानिन · +क्रियांगसाक · +प्रेम · +जतिजय · +आनंद · +सुचिंत · +मीचय† · +आनंद · +चुआन · +पांहान · +चावालित · +चुआन · +तक्षिन · +चिज्जय† · +तक्षिन · +सुरयुत · +सामक · +सोमजय · +चौवरात† · +अभिसित · +यिंगलक · +चान-ओचा + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6219.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6164e3efd53a688021af0a601781a246bc5af35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6219.txt @@ -0,0 +1,8 @@ + घोटवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6233.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d478e1239df621bbda0adb6f3588f5c4fb39f78a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6233.txt @@ -0,0 +1 @@ +घोटी हे मुंबई-आग्रा महामार्गावरील गाव आहे. मुंबई नाशिक रोड रेल्वेमार्गावर इगतपुरीनंतर घोटी हे स्टेशन येते. येथील तांदूळ प्रसिद्ध आहे. येथे दर शनिवारी भाजीपाल्याचा व गुरांचा बाजार भरतो. येथून भंडारदरा धरण जवळ आहे. या गावापासून जवळच, घोटी-भंडारदरा रस्त्यावर बारी गावानजीक सह्याद्रीचे कळसूबाई शिखर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6235.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5089807484dc95405f3d9bc0d5fce65fd306cbba --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6235.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6239.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c466cb57a628abdc05005d3edaf9030d96953a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6239.txt @@ -0,0 +1 @@ +घोटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6252.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2efea239d2fd5768e77afbd1b4f023269d7d6d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6252.txt @@ -0,0 +1,17 @@ +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव +उंची  : ३४.७४ मी (सर्वोच्च) +लांबी  : ३२०१ मी +प्रकार : S - आकार +लांबी : ३४७.७५ मी. +सर्वोच्च विसर्ग : ७४१० घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : २९, (९.१४ X ६.०९ मी) +क्षमता  : २१६.२८ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : १५४.८० दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : ३०५५ हेक्टर +ओलिताखालील गावे  : ७ +लांबी  : ८५ कि.मी. +क्षमता  : १४.११ घनमीटर / सेकंद +लांबी  : ३० कि.मी. +क्षमता  : ५.२३ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : ५२३७२ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ४१४६० हेक्टर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6262.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a64fbc2abf7a868a608cbc297f9520e31d2ef6b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6262.txt @@ -0,0 +1,2 @@ + घोडदरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6269.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c4c34a3118cf272cb7217c666bd249b855a91fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6269.txt @@ -0,0 +1,2 @@ +राज्य महामार्ग ४२ किंवा घोडबंदर रोड हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक प्रमुख व वर्दळीचा रस्ता आहे. २० किमी लांबीचा हा रस्ता मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा दुवा आहे. +ठाणे शहरामध्ये कापूरबावडी जंक्शनपाशी पूर्व द्रुतगती महामार्गापासून घोडबंदर रस्त्याची सुरुवात होते. तेथून साधारण उत्तर व पश्चिम दिशेस धावून हा रस्ता घोडबंदरापाशी पश्चिम द्रुतगती महामार्गाला मिळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6314.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30a64a9747497f95160eaa652a7c947af2a8c957 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6314.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोरपड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6316.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2cdb0dacef97e58ee84b421745d012d39a1d526 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6316.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोरपडी हे पुण्याचे उपनगर आहे. शहराच्या पूर्व भागात असलेल्या या शहरात दर वर्षी श्री नाथ म्ह्स्कोबाची यात्रा मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते. +येथे ब्रिटिशांची जुनी छावणी होते. येथील सेंट मेरीज चर्च १८२५मध्ये बांधलेले असून ते दक्षिण भारतातील सर्वाधिक जुन्या चर्चपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_633.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_633.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..580afc8d816a3aacfd8243b0fced1f09aa31ad88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_633.txt @@ -0,0 +1 @@ +ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती (उर्दू : معین الدین چشتی ) (पर्शियन : چشتی) (अरबी : ششتى‎ ) (जन्म इ.स. ११४१ मृत्यू इ.स. १२३०) गरीबनवाज या नावाने ओळखले जाणारे मोइनुद्दीन चिश्ती हे इस्लाम धर्मातील सूफी पंथाचे एक संत होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6332.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5083e009e43d9a3b8bb5c6f600894c2f09480106 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6332.txt @@ -0,0 +1 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6333.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adba5e12108fea85164447eb4248e5ea6fd2543a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6333.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोलपवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6346.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1540afb1b10ae34211239a9921156f15c778d4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6346.txt @@ -0,0 +1,2 @@ +घोळेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_638.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_638.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c555064a8ba77e0fd1c7920e42e0c893c266fab0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_638.txt @@ -0,0 +1,7 @@ +ख्वाला बिंत अल-अझवार (अरबी: خولة بنت الازور ; मृत्यू वर्ष 639), रशिदुन खलिफाच्या सेवेत एक अरब मुस्लिम योद्धा होती. लेव्हंटच्या मुस्लिमांच्या विजयात तिने मोठी भूमिका निभावली आणि तिचा भाऊ धिरार याच्या बरोबरीने लढलो. इतिहासातील महान महिला सैनिकांपैकी एक म्हणून तिचे वर्णन केले जाते. ती इस्लामिक प्रेषित मुहम्मद यांची सहचर होती. [१] +ती अझवर अल असदीची मुलगी होती, ख्वाला बनू असद टोळीच्या प्रमुखांपैकी एक, ख्वाला लेव्हंटच्या भागांमध्ये (म्हणजे पॅलेस्टाईन, सीरिया, लेबनॉन) मुस्लिमांच्या विजयांच्या मोहिमांमध्ये तिच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होती.[२] +ख्वालाचा जन्म ७ व्या शतकात झाला. तिचे वडील बनू असद टोळीचे प्रमुख होते. तिचे कुटुंब सुरुवातीच्या काळात इस्लाम स्वीकारणाऱ्यांपैकी एक होते. तिचा भाऊ धीरार हा अत्यंत कुशल योद्धा होता आणि त्याने ख्वालाला भाला, तलवारबाजी आणि मार्शल आर्ट्स शिकण्यापासून लढाईबद्दल माहिती असलेल्या सर्व गोष्टी शिकवल्या होत्या.[३] +अजनादिनच्या लढाईत, ख्वालाहने मुस्लिम सैन्यासोबत जखमी सैनिकांना वैद्यकीय मदत पुरवली. तिचा भाऊ दिरार बायझेंटाईन सैन्याने पकडल्यानंतर, ख्वलाहने नाइटचे चिलखत, शस्त्रे आणि घोडी घेतली आणि स्वतःला हिरवा शालू लपेटून घेतला आणि मुस्लिम सैनिकांवर हल्ला करणाऱ्या बायझेंटाईन बटालियनशी लढा दिला. खालिद दिसण्यापर्यंत अनेक मुस्लिम सैनिकांना ख्वालाहच खालिद असल्याचे वाटत होते. रशिदुन आर्मी कमांडरांपैकी एक, शुरहबिल इब्न हसना, यांनी तिच्याबद्दल असे म्हटले आहे की: +मुस्लिम सैन्याने रणांगणातून पळून गेलेल्या बायझंटाईन्सचा पराभव केला. खालिदने आपल्या सैन्याला पळून जाणाऱ्या बायझंटाईन्सचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. लवकरच ते पकडले गेले आणि शोध घेतल्यानंतर मुस्लिम कैदी सापडले आणि त्यांची सुटका झाली.[४] +काही पारंपारिक स्त्रोतांचा असा दावा आहे आणि इतिहासकार अल-वाकिदी यांच्या मते, कि एखादं लढाईत, तिची घोडी मारली गेली आणि ती जखमी होऊन कैदी झाली. तिला इतर महिलांसोबत एका छावणीत नेण्यात आले. त्यांच्या (म्हणजे बायझेंटाईनच्या) नेत्याने कैदी आपल्या सेनापतींना दिले आणि ख्वालाला त्याच्या खोलीत हलवण्याचा आदेश दिला. तिला राग आला आणि तिने ठरवले की अपमानित जगण्यापेक्षा मरणे अधिक सन्माननीय आहे. ती इतर स्त्रियांमध्ये उभी राहिली आणि त्यांना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि सन्मानासाठी लढा अन्यथा शहीद होण्यासाठी बोलावले. कॅमपातिल महिलांनी एकजूट दाखवून ख्वालाहने सांगितल्याप्रमाणे तंबूचे खांब आणि खुंटे घेतले आणि रोमन रक्षकांवर हल्ला केला, तिने त्यांना सांगितल्याप्रमाणे एक घट्ट वर्तुळ तयार केले. त्यांनी 30 रोमन सैनिकांना ठार मारण्यात यश मिळवले, त्यापैकी पाच ख्वलाने स्वतः मारले, ज्यात तिच्यावर बलात्कार करू इच्छिणाऱ्या सैनिकाचा समावेश होता. त्यानंतर ते सर्वजण फरार झाले.[५][१] +ख्वालाच्या लढाऊ कौशल्याचे उमरने कौतुक केले. उमर हा इस्लाममधील दुसरे खलीफा होते. सौदी अरेबियातील अनेक रस्त्यांना आणि शाळांना तिच्या नावावर ठेवण्यात आले आहे. अनेक अरब शहरांमध्ये 'ख्वाला बिंत अल-अझवार' नावाच्या शाळा आणि संस्था उपस्थित आहेत. उदाहरणार्थ, खवलाहच्या सन्मानार्थ इराकी सर्व महिला सैन्य युनिटला 'ख्वाला अल-अझवार युनिट' असे नाव देण्यात आले आहे.[६] संयुक्त अरब अमिरातीमध्ये, महिलांसाठीचे पहिले लष्करी महाविद्यालय, ख्वाला बिंत अल अझवर ट्रेनिंग कॉलेज, हे देखील तिच्या नावावर आहे.[६] "इतिहासातील अरब महिला" चा भाग म्हणून जॉर्डनने तिच्या सन्मानार्थ एक स्टॅम्प जारी केला आहे.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6390.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7e9306b1ff052c3542698a6997e1ef182a3e9c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6390.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चंग-ह्वा (देवनागरी लेखनभेद: चंघ्वा, छंगहुआ; नवी चिनी चित्रलिपी: 成化; फीनयीन: chénghuà; उच्चार: छंऽग-हुआ) (डिसेंबर ९ १४४७ - सप्टेंबर ९ १४८७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6426.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9b398a3bd689d51bf6d49171f3fbf6134b8d16d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6426.txt @@ -0,0 +1,18 @@ +चंडीगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून डहाणू-चिंचणी सागरी महामार्गाने गेल्यावर पुढे 'प्रेमिका'नंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे.गावात चंडिकामातेचे देऊळ आहे आणि त्यावरून गावाचे नाव चंडीगाव पडले आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०२ कुटुंबे राहतात. एकूण १२९३ लोकसंख्येपैकी ६१२ पुरुष तर ६८१ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.९८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८६.३४ आहे तर स्त्री साक्षरता ६६.८३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १२३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ९.५१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +ताड्याळे,धुमकेत, पोखरण,गुंगावाडा, वाढापोखरण,आंबिस्तेवाडी, वाढवण, वरोर, वासगाव, मोठगाव, वादडे ही जवळपासची गावे आहेत.चंडीगाव गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6427.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6427.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce3e804000f2e404d70258887c84b422997d4187 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6427.txt @@ -0,0 +1 @@ +चंडीप्रसादांच्या बालवयात त्यांचे वडील निवर्तले होते आणि त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुरे होऊ शकले नव्हते. इतर अनेक युवकांप्रमाणे त्यांना गाव सोडून नोकरी शोधायला उत्तर प्रदेशात जावे लागले होते. १९५६ साली जयप्रकाश नारायण यांचे व्याख्यान ऐकल्यावर त्यांच्या आयुष्याने एक नवे वळण घेतले. १९६० साली नोकरी सोडून त्यांनी सर्वोदय चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९६४ मध्ये लोकांना स्वतःच्या गावांजवळ वनोपजावर आधारित कुटीरोद्योग व आयुर्वेदिक वनस्पती गोळा करून रोजगार निर्माण व्हावा या उद्दिष्टाने त्यांनी गोपेश्वरला दशोली ग्राम स्वराज्य संघाची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6435.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e304cd6e326c1a51327b4807a0f5a97a724e1da8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6435.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंदगड विधानसभा मतदारसंघ - २७१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चंदगड मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील १. चंदगड तालुका, २. आजरा तालुक्यातील मालिये महसूल मंडळ, ३. गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे, हलकर्णी, महागांव आणि नेसरी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. चंदगड हा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश नरसिंगराव पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] +चंदगड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुक २०१३ +[५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6457.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..301f4b6f2f4013d324676cda2b68fe497cb01bd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6457.txt @@ -0,0 +1,39 @@ +{{माहितीचौकट चित्रपट +| नाव = चंदनाची चोळी अंग अंग जाळी +| छायाचित्र = Chandanachicholi.jpg‎ +| चित्र रुंदी = +| चित्र शीर्षक = +| निर्मिती वर्ष = +| भाषा = मराठी +| इतर भाषा = +| देश = भारत +| निर्मिती = +| दिग्दर्शन = +| कथा = +| पटकथा = +| संवाद = +| संकलन = +| छाया = +| कला = +| गीते = +| संगीत = +| ध्वनी = +| पार्श्वगायन = +| नृत्यदिग्दर्शन = +| वेशभूषा = +| रंगभूषा = +| साहस दृष्ये = +| ऍनिमेशन = +| विशेष दृक्परिणाम = +| प्रमुख कलाकार = [[रंजना देशमुख]संध्या +| प्रदर्शन तारीख = +| वितरक= +| अवधी = +| पुरस्कार = +| निर्मिती_खर्च = +| उत्पन्न = +| संकेतस्थळ दुवा = +| तळटिपा = +| imdb_id = +| amg_id = +}} diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6483.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6483.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84fa00da13c9f1a3bb19249260180f39854501c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6483.txt @@ -0,0 +1,2 @@ +३०° ४४′ ०७″ N, ७६° ४७′ २८″ E +चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबी व हिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6496.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..007b583671caab511f6803b7f609b32e0d58ed20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6496.txt @@ -0,0 +1,6 @@ +चंदूकाका जगताप (१९४८ - २८ जानेवारी, २०१८) हे पुणे जिल्ह्यातील राजकारणी होते. हे सासवडचे रहिवासी असून सासवड नगरपरिषदेचे ते १९८५ ते १९९२ व पुन्हा २००२ ते २००७ या काळात ते नगराध्यक्ष होते. १९८५ सालापासून सतत सात वेळा ते पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. २००४मध्ये सात महिन्यांसाठी ते पुणे स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. तर २००८पासून तीन वर्षांसाठी ते राज्य सहकार परिषदेचे (मंत्री दर्जा) अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] +सासवडमध्ये त्यांनी संत सोपानकाका बँकेची, तर खळद येथे पुरंदर मिल्क या उद्योगाची स्थापना केली. सासवडचे श्री शिवाजी शिक्षण मंडळ आणि पुरंदर नागरी पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. वीर धरणातून सासवडसाठी झालेली पाणी योजना त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात पूर्ण झाली.[ संदर्भ हवा ] +जगताप यांचे लहानपण गरिबीत गेले. सासवडच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरपरिषदेच्या गटनेत्या आनंदीकाकी जगताप या चंदूकाकांच्या पत्नी होत, तर पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आणि पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप हे त्यांचे पुत्र तर राणी व सोनल या दोन मुली होत. माजी वनमंत्री पतंगराव कदम हे जगतापांचे व्याही होत.[ संदर्भ हवा ] +सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या निमित्ताने एका वृत्तवाहिनीने ९-१२-२०१६ रोजी सासवडच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन प्रांगणात घेतलेल्या एका खुल्या चर्चेच्या कार्यक्रमात चंदूकाका जगताप यांनी सेना लोकमित्र जनसेवा विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेश विजय दळवी यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. कॅमेऱ्यात चित्रबद्ध झालेला हा प्रकार सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता.[ संदर्भ हवा ] +चर्चेच्या वेळी चंदूकाका जगताप यांनी उशिरा येऊन डॉ. राजेश विजय दळवी यांना खांद्याला ढकलून गालावर थपडी मारत बाजूला केले. दळवींना बाजूला करून जगताप यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशेजारील जागा मिळवत अरेरावी केली. हा प्रकार कॅमेऱ्यात चित्रबद्ध होत आहे याचे भान राखून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जनमत आघाडीचे प्रमुख संजय जगताप यांनी चंदूकाकांना बाजूला जाण्याचा व काही न बोलण्याचा सल्ला दिला.[ संदर्भ हवा ] +‘सासवड शहरात तुमच्या आघाडीची १५ वर्षे सत्ता असून विकासकामे झाली नाहीत. उलट तुमची दहशत व गुंडगिरी मोठ्या प्रमाणात आहे,’ असा प्रश्न निवेदकाने विचारला असताना त्याच वेळी वरील प्रकार घडला. त्याच्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या प्रकारानंतर राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेच्या वतीने चंदूकाका जगताप आणि संजय जगताप यांच्या जनमत विकास आघाडीच्या निषेधार्थ लेखी पत्रके प्रसिद्ध करून शहरभर जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6523.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6523.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c3ae5b9b50814fb12ee6cbeba2c7ff6fa330a91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6523.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्र प्रकाश जोशी (४ नोव्हेंबर, १९७५ - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे चित्तोडगढ मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6527.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c54eca9723865a9eea8a73c60a8cd94ae1a34b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6527.txt @@ -0,0 +1,2 @@ +राग चंद्रकंस हा हा हिंदुस्तानी संगीतातील एक राग आहे. ह्या रागाच्या निर्मितीचे श्रेय प्रो. बी आर देवधर यांना दिले जाते.[१] मालकंस रागातील कोमलनी ऐवजी शुद्ध निचा वापर केला असता चंद्रकंस राग निर्माण होतो. असा चंद्रकंस मालकंस अंगाचा चंद्रकंस म्हणून ओळखला जातो. त्याशिवाय बागेश्री अंगाचा चंद्रकंसही क्वचित ऐकायला मिळतो त्यात कोमल ध ऐवजी शुद्ध धचा वापर केला जातो. +या रागावर आधारित मराठीतील गाणी : diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6529.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6529.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..319f07a1ae03f1297c7caad1ec5a0c028350144c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6529.txt @@ -0,0 +1 @@ +राग चंद्रकांत कल्याण हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6537.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..946603b269fc9105ef710a564f3eedc9f3d64af8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6537.txt @@ -0,0 +1,4 @@ +चंद्रकांत दामोधर हंडोरे (जन्म १३ मार्च १९५७) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत.[१] +ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत आणि त्यांनी विलासराव देशमुख मंत्रीमंडळात १२व्या महाराष्ट्र विधानसभेत चेंबूरचे प्रतिनिधित्व केले होते.[२] ५ फेब्रुवारी २०२१ रोजी हंडोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.[३] ते महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्यायाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत. १९९२ ते १९९३ या कालावधीसाठी त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती.[४] हंडोरे हे २०१४ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. २०२० पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना "भीम शक्ती"चे (अर्थ: "आंबेडकरांची शक्ती") संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[५][६][७] +चंद्रकांत हंडोरे यांच्या आईचे नाव हौसाबाई आणि वडिलांचे नाव दामोधर हंडोरे आहे. त्यांचे लग्न संगिता हंडोरे यांच्याशी झाले आहे, त्या १२५ चेंबूर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांना सोनल, प्रज्योती, निकिता आणि प्रियांका या चार मुली आणि एक मुलगा गणेश आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने चंद्रकांत हंडोरे यांचे कुटुंब बौद्ध धर्माचे पालन करते.[८][९] +विद्यमान राज्यसभा सदस्य diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6548.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b9fa762f8f26f314057bba8c34370fe6969d4d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6548.txt @@ -0,0 +1 @@ +चंदू पारखी ( - - १४ एप्रिल, इ.स. १९९७[१]) हे मराठी चित्रपट आणि नाट्यअभिनेते होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6558.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2080d0c4f8b40440b88ac11ae46cc9f83f6a28b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6558.txt @@ -0,0 +1,7 @@ +चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. +मराठी अभिनेत्री कमलाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत. +यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकीर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या. +अभिनेते चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. +गदिमा लिखित, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १०व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. [१] [ दुजोरा हवा] +आयुष्याच्या अखेरीस गोखले कर्करोगाने ग्रस्त होते. जून २०, इ.स. २००८ रोजी भाप्रवे सुमारे ०६३० वाजता पुण्यातील जोशी रुग्णालयात त्यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले[२]. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6559.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40209f71f26eb0397837cde4e39ebbcd7cf17d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6559.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्रकांत रघुनाथ पाटील (१६ मार्च, इ.स. १९५५:पिंप्री अकाराउत, एदलाबाद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील नवसारी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6574.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6574.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea65bc08cdbe27f6e5cc31c01c784d8c369072a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6574.txt @@ -0,0 +1 @@ +चंद्रगिरी विधानसभा मतदारसंघ - १६६ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. चंद्रगिरी हा विधानसभा मतदारसंघ चित्तूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6595.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4e4febeb423ef5826272de84f6ec0f739d99065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6595.txt @@ -0,0 +1,18 @@ +चंद्रनगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे डहाणू-सावटा मार्गाने जाऊन डहाणू-वाणगाव रस्त्याने शासकीय आश्रमशाळा - खंबाळे,गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३९४ कुटुंबे राहतात. एकूण २०३९ लोकसंख्येपैकी १०३६ पुरुष तर १००३ महिला आहेत. गावाची साक्षरता ५५.८७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.०७ आहे तर स्त्री साक्षरता ४३.२३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३१० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १५.२० टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर,कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +खंबाळे, वाणगाव, कोळवळी, विरे, वनाई, भावडी, कोसेसरी, वेती, मुरबाड, वनगरजे, पिंपळशेतबुद्रुक ही जवळपासची गावे आहेत.वनाई समूह ग्रामपंचायतीमध्ये चंद्रनगर आणि वनाई ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6644.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65b2c4ebf467f0ef7b0d91767735d0bc28a84b95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6644.txt @@ -0,0 +1,5 @@ +हा लेख भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याविषयी आहे. +चंद्रशेखर (१ जुलै १९२७ - ८ जुलै २००७) हे एक भारतीय राजकारणी होते ज्यांनी १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान म्हणून काम पाहिले. जनता दलाच्या तुटलेल्या अल्पसंख्यांक सरकारचे त्यांनी नेतृत्व केले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून मिळालेल्या बाहेरील पाठिंब्याने. सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ही व्यवस्था होती. ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी कधीही कोणतेही सरकारी कार्यालय सांभाळलेले नाही.[१] त्यांचे सरकार मोठ्या प्रमाणात निव्वळ एक "कठपुतळी" म्हणून पाहिले जात होते आणि लोकसभेतील थोड्याच खासदारांसह सरकार स्थापन केले गेले होते.[२][३][४][५] मूडीज, अमेरिकी आर्थिक सेवा कंपनी, यांनी भारताची ढासळलेली परिस्थिती भाकित केली होती तेव्हा त्यांचे सरकार अर्थसंकल्प पास करू शकले नाही. या स्थिती मुळे जागतिक बँकेने भारतास आर्थिक मदत बंद केली. कर्जाची परतफेड चुकूनये म्हणुन चंद्रशेखर यांनी सोने गहाण करण्यास परवानगी दिली. ही परवानगी निवडणुकीच्या काळातच गुप्तपणे केली गेली म्हणुन विशेष टीका झाली.[६][७][८] १९९१ चे भारतीय आर्थिक संकट आणि राजीव गांधी यांच्या हत्येमुळे त्यांचे सरकार संकटात सापडले.[९][१०] +चंद्रशेखर यांचा जन्म १ जुलै १९२७ रोजी उत्तर प्रदेशमधील इब्राहिमपट्टी या गावात राजपूत गरीब शेतकरी कुटुंबात झाला. सतीशचंद्र पी जी कॉलेज येथे त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स पदवी मिळविली. १९५० मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. +चंद्रशेखर समाजवादी चळवळीत सामील झाले आणि बलिया येथील जिल्हा प्रजा सोशलिस्ट पार्टी (पीएसपी)चे सचिव म्हणून निवडले गेले. एका वर्षाच्या आत, ते उत्तर प्रदेशमधील पीएसपीच्या राज्य युनिटचे सहसचिव म्हणून निवडले गेले. १९५५-५६ मध्ये त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली. १९६२ मध्ये उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेल्याने त्यांची राष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. +८० व्या वाढदिवसाच्या आठवडाभरानंतर चंद्रशेखर यांचे ८ जुलै २००७ रोजी निधन झाले.काही काळ ते मायलोमा ने ग्रस्त होते आणि मे पासून ते नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात होते. त्याच्या पश्चात दोन मुलं आहेत.[११] भारतीय अनेक पक्षांच्या राजकारण्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि भारत सरकारने सात दिवस राज्य शोक घोषित केले. १० जुलै रोजी यमुना नदीच्या काठी जन्यक स्थळ येथे पारंपारिक अंत्ययात्रेच्या वेळी संपूर्ण राज्य सन्मानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऑगस्टमध्ये त्यांची राख सिरूवाणी नदीत विसर्जित केली गेली.[१२][१३][१४][१५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6648.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78e688215bd1679e3a5825fc761105387990709a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6648.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रशेखर गोविंद आगाशे (जन्म: १४ फेब्रुवारी, १८८८ - ९ जून, १९५६) हे एक मराठी उद्योगपती होते. त्यांनी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. पुणे शहरात त्याच्या नावाचे चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि त्यांच्या नावाचा चंद्रशेखर आगाशे रस्ता आहे.[२][३][४][५][६] +चंद्रशेखरांच्या पश्चात त्यांची दोन मुले पंडितराव आगाशे आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेट कंपनी चालवली. तर शकुंतला करंदीकर या त्यांच्या कन्या असून त्या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका होत्या. त्यांनी आगाशे यांचे चरित्र"विश्वस्त" या नावाने प्रसिद्ध केले.[७][८][९] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6666.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6666.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ac794688d84bdef1c167cdedfa84a689c33a2ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6666.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेफ्टनंट कर्नल चंद्रशेखर वामन गडकरी. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6672.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6672.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..120ba981e00846096f5932b19ac6c705488bcf65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6672.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे तथा कवी चंद्रशेखर (जन्म : नाशिक-महाराष्ट्र, २९ जानेवारी १८७१; - बडोदा-गुजरात, १७ मार्च १९३७) हे एक मराठी कवी होते. त्यांचे शिक्षण नाशिक, बडोदा आणि पुणे येथे झाले. त्यांनी बडोदा येथे वैद्यकीय खात्यात लेखनिकाची नोकरी केली. आयुष्याच्या अखेरीस बडोदा संस्थानाचे ते राजकवी झाले. +चंद्रशेखरांचे पुष्कळसे काव्य प्रासंगिक स्वरूपाचे आहे. प्रौढ, गंभीर, बोधपर आणि अनेकदा निवेदनपर अशा कविता त्यांनी लिहिल्या. मोरोपंत, रघुनाथ पंडित वगैरे पंत कवींचा अर्वाचीन अवतार, असे त्यांना म्हटले जाई. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6674.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6674.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0328160633c22d7551c88553771bdfd26389ec2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6674.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जन्म : भावरा-अलिराजपूर, २३ जुलै १९०६; - प्रयागराज, २७ फेब्रुवारी १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते. +चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ मध्य प्रदेशातील सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' आणि आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले. +दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असता, एका अज्ञात खबऱ्याने इंग्रजाना वार्ता दिली. इंग्रजांनी मैदानाला वेढा घातला. चंद्रशेखर आझाद व इंग्रजांमधे गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन इंग्रजाना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6703.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..decd3a7bf26c8d05a87ab6a6938439f8c65e011a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6703.txt @@ -0,0 +1,6 @@ +चंपकलाल पुराणी - (जन्म ०२ फेब्रुवारी १९०३, पाटण, गुजराथ - मृत्यू ०९ मे १९९२) हे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (मीरा अल्फासा) यांचे वैयक्तिक साहाय्यक म्हणून कार्यरत होते. ते चित्रकार, लेखक आणि कवी होते. +१९२१ साली चंपकलाल प्रथम पॉण्डिचेरी येथे आले. श्रीअरविंद यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच त्यांना त्यांच्या जीवितकार्याची जाणीव झाली. १९२३ साली श्रीअरविंद यांच्या सांगण्यावरून ते पॉण्डिचेरी येथे कायमचे वास्तव्यास आले. +१९३८ ते १९५० या काळात चंपकलाल आणि निरोदबरन हे श्रीअरविंद यांचे साहाय्यक म्हणून कार्यरत होते. पुढे १९७३ पर्यंत ते श्रीमाताजी यांचे सहाय्यक म्हणून कार्यरत होते.[१] +त्यांनी भारतभरात अनेक ठिकाणी आणि आशिया, युरोपातील अनेक देश व अमेरिका येथे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे कार्य पोहोचविले. [२][३] +मार्बलिंग टेकनिक या तंत्राचा उपयोग करून त्यांनी ७०० चित्रे काढली होती. [४] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6714.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..764e1cd85aa52924ab19b3ce292d14fe24d38080 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6714.txt @@ -0,0 +1,2 @@ +चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान हे युनेस्कोने जाहिर केलेले भारताच्या गुजरात राज्यातील पंचमहाल जिल्ह्यातील एक जागतिक वारसा स्थळ आहे. हे चंपानेर या ऐतिहासिक शहराभोवती वसलेले आहे, हे शहर ८व्या शतकात चावडा वंशातील सर्वात प्रमुख राजा वनराज चावडा याने वसवले होते. त्याने हे नाव आपल्या मित्राच्या आणि जनरल चंपा यांच्या नावावरून ठेवले. +हे वारसा स्थळ पावागडच्या टेकड्यांपासून सुरू होऊन चंपानेर शहरापर्यंत पसरले आहे. ह्यात पुरातत्वीय, ऐतिहासिक आणि जिवंत सांस्कृतिक वारसा स्मारके आहेत जसे की ताम्रपाषाण युगातील स्थाने, सुरुवातीच्या हिंदू राजधानीचा डोंगरी किल्ला आणि गुजरात राज्याच्या १६व्या शतकातील राजधानीचे अवशेष समाविष्ट आहेत. ८व्या ते १४ व्या शतकातील राजवाडे, प्रवेशद्वार, कमानी, मशिदी, थडगे, मंदिरे, निवासी संकुले, कृषी संरचना, वाव आणि टाक्या यांसारख्या अनेक वास्तू ह्यात आहे. पावागड टेकडीवर स्थित कालिका माता मंदिर या प्रदेशातील एक महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे, जे वर्षभर मोठ्या संख्येने यात्रेकरूंना आकर्षित करते.[१][२][३] २००४ साली ह्याल भारतातील जागतिक वारसा स्थानाचा दर्जा मिळाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6728.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e40fb4b79d999a004fafbf299e78dea93fdd166c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6728.txt @@ -0,0 +1,3 @@ + +चंफाई हा भारताच्या मिझोरम राज्यामधील एक जिल्हा आहे. चंफाई येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6734.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08fd28d36cb0b0a92f6f48a4bf16d64461ae9181 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6734.txt @@ -0,0 +1,18 @@ +चंबाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे डाकीवळी फाट्याने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३२ कुटुंबे राहतात. एकूण १५७५ लोकसंख्येपैकी ७७७ पुरुष तर ७९८ महिला आहेत. गावाची साक्षरता ७४.८१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८१.१० आहे तर स्त्री साक्षरता ६८.८० आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.७९ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +उचाट, नारे, मेट, घोणसई,डाकीवळी, दाभोण, पिंजळ, मांगरूळ, विर्हे, उज्जैनी, वाडवळीतर्फेगाव,ही जवळपासची गावे आहेत. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6736.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..944c017b86af2d090f02344ab89f57bb33910622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6736.txt @@ -0,0 +1,2 @@ + चई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6744.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a52d72ad7f0b580f0cf18ec46c20fbe5eca3db28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6744.txt @@ -0,0 +1,17 @@ + +चक दे! इंडिया हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरुख खान, विद्या माळवदे, सागरिका घाटगे ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शाहरुख खान हा कबीर खानच्या भूमिकेत भारतीय हॉकी संघाचा पूर्वीचा कप्तान असतो; पाकिस्तान संघाविरुद्धच्या पराभवामुळे त्याला संघामधून बाहेर काढले जाते. समाजातून त्याला आणि त्याच्या आईला बहिष्कृत केले जाते. तब्बल सात वर्षानंतर हरवलेली निष्ठा परत मिळवण्यासाठी तो विवादग्रस्त भारतीय महिला संघाची प्रशिक्षक पदाची जबाबदारी घेतो. विवादग्रस्त संघ ते विश्वविजेता संघ ह्या वाटचालीमध्ये खान प्रसिद्धी मिळवून समाजामध्ये उंच मानेने आपल्या आईसमवेत परत येतो. जे त्याला व त्याच्या आईला दुर्लक्षित करतात, तेच पुन्हा त्यांच्या स्वागताला येतात. +क्रिकेटच्या तुलनेत दुर्लक्षिल्या गेलेल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीची दुरवस्था ही या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. चक दे! इंडिया हा जिमीत सहानी संकलित आणि शिमित अमिन दिग्दर्शित, भारतीय महिला हॉकी संघावर आधारित हिंदी चित्रपट आहे. एखादी इच्छा, सांघिक कामगिरी आणि चांगला प्रशिक्षक व त्याचे योगदान एखाद्या संघामध्ये किती बदल घडवू शकते, हे या चित्रपटामध्ये सुरेखपणे मांडले आहे. +कबीर खान हा कथानकातील भारतीय हॉकी संघाचा एकेकाळचा कर्णधार. एक महत्त्वाचा सामना गमावून स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्याचा दोष त्याच्या माथी येतो. स्पर्धक पाकिस्तानी संघाशी हातमिळवणी करून मुद्दाम हारल्याचा खोटा आळ त्याच्यावर ठेवला जातो. दुखावलेला कबीर खान राष्ट्रीय संघापासून दूर निघून जातो. सुमारे सात वर्षानंतर परत येतो तो हॉकीचा कोच म्हणून. स्पर्धेत जिंकण्याची कोणतीही आशा नसलेल्या महिला हॉकी संघाचे प्रशिक्षकपद तो मागून घेतो आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत शेवटी त्याच दुबळ्या संघाला विश्वविजेता बनवून स्वतःवरचा कलंक धुऊन टाकण्याचा प्रयत्न करतो. +"चक दे! इंडिया" या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट ह्या प्रवर्गामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.[१] सुखविंदर सिंहच्या, सलीम मर्चंट, मरिअने डिक्रुझ यांच्या आवाजातील चक दे! इंडिया हे गाणे अतिशय उस्फूर्त आणि प्रेरणादायी आहे. +चक दे इंडियाच्या मुली दहा वर्षांनंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत, अडचणीत सल्लामसलत करतात. +१. सागरिका घाटगे (प्रीती सबरवाल) : नसरुद्दीन शहाच्या 'इरादा' चित्रपटात दिसली होती. क्रिकेट खेळाडू जहीर खानबरोबर सगाई झाली; (लग्न?) +२. चित्राश्री रावत (कोमल चौताला) : 'चक दे'नंतर अनेक चित्रपटांत आणि टीव्ही सीरियल्समध्ये दिसली. सध्या 'शंकर जयकिशन' नावाच्या सीरियलमध्ये केतन सिंहाच्या पत्नीची भूमिका करत आहे. +३. शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) : 'बी.ए. पास' या चित्रपटानंतर नाटकांकडे वळली. महेश दत्तानीचा सिने प्ले 'द बिग फॅट सिटी'त दिसली होती. +४. तान्या अबरोल (बलबीर कौल) : शिक्षण पूर्णकेल्यावर 'सी आयडी' आणि अशाच काही सीरियल्समध्ये काम केले. तिची एक वेब सीरियल येणार आहे. पंजाबी चित्रपटांत काम करते. +५. शुभी मेहता (गुंजन लाखानी) : आमरस चित्रपटात काम केल्यानंतर Forever End a Day या लघु चित्रपटात काम केले. आता गुडगाव (दिल्ली)त हिची कंपनी कॉर्पोरेट ट्रेनिंग देते. +६. विद्या माळवदे (विद्या शर्मा) : संघाची गोलकीपर आणि कॅप्टन. सध्या योगाचे वर्ग घेते. देशात-परदेशांत कार्यशाळा भरवते. +७. सीमा आझमी (राणी डिस्पोटा) : एनएसडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एका नाटक मंडळीत दाखल झाली. तेते ती नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करते. सध्या 'इस प्यार को क्या नाम दूॅं-३'मध्ये विनोदी भूमिका करते आहे. +८. मॅसोचॉन (मॉली झिमिक) : मणिपुरी खेळाडूची भूमिका करणारी ही मुलगी ईशान्य भारतात परतली.. तेथे ती एक तरुणांच्या एनजीओत काम करते आहे. तिला एक मुलगी झाली आहे. +९. अनाहिता नायर : (आलिया बोस) : २०११ साली लग्न करून कायमची सिंगापूरला गेली. तिला एक मुलगी आहे, तिचे नाव आलिया ठेवले आहे. +१०. आर्या मेनन (गुल इकबाल) : विक्रम मोटवानी आणि अनुराग कश्यपच्या बेब सीरीजमध्ये ती क्रिएटिव्ह प्रोड्यूसर होती. आता तिची स्वतःची ॲड फिल्म्स काढणारी प्रॉडक्शन कंपनी आहे. +११. सॅंडिया फुर्टाडो ( नेत्रा रेड्डी) : मुंबईत वांद्‌ऱ्याला राहणाऱ्या सॅंडियाचे २०१६ साली लंडनमध्ये लग्न झाले. ती पी.आर. प्रोफेशनल आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6762.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d45a4e6db60eea7ac54c0074a2c8508888719503 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6762.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७४८४ असलेले चाकवे हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ३३७.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ९३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४२५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ६९ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : काही नाही +५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्टेशन, - ५ ते १० किमी अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - ५ ते १० किमी अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - ५ ते १० किमी अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - ५ ते १० किमी अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_677.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93170f579a1c4707e967b33f5b95f9a51e28e188 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_677.txt @@ -0,0 +1,2 @@ +शरिरातील उती मरण्याच्या स्थितीला कोथ असे म्हणतात. हा एक भयानक व जीवघेणा आजार आहे. इजा, दुखापत, जंतुसंसर्ग किंवा रक्ताभिसरणाच्या समस्येमुळे हा आजार होऊ शकतो. कोरडा कोथ, ओला कोथ आणि वायू कोथ असे या रोगाचे तीन प्रकार आहेत. यास गॅंगरीन असे म्हणतात. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6779.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2246c5056113d06adcc238484cba95cbe2f72b79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6779.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चक्र हा १९८१ चा रवींद्र धर्मराज यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6825.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24882e32348ee2010db1329a1dfd84f4fbb47141 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6825.txt @@ -0,0 +1 @@ +चट्टग्राम विभागीय मैदान हे बांगलादेशच्या चट्टग्राम शहरातील क्रिकेटचे मैदान असून ते झोहुर अहमद चौधरी मैदान म्हणून ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6834.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ebd21f3f03bd177c9f57b66023a658ed1c0733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6834.txt @@ -0,0 +1,4 @@ +चतुःश्रुंगी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे. हे पेशव्यांच्या मराठा राज्याच्या काळात बांधले गेले असे म्हणतात.[१] +चतुःशृंगी म्हणजे चार शिखर असलेला पर्वत. चट्टुशृंगी मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी १७०हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत. यात अष्टविनायकाच्या आठ लघु मूर्तींचा समावेश आहे. ही लहान मंदिरे चार स्वतंत्र टेकड्यांवर आहेत.[२] +मंदिराची प्रमुख देवता चतुश्रृंगी देवी आहे, ज्याला देवी अंबरेश्वरी असेही म्हणतात. तिला पुणे शहराची प्रमुख देवता देखील मानले जाते. मंदिराची देखभाल चतुश्रृंगी देवस्थान ट्रस्ट करते. दरवर्षी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला डोंगराच्या पायथ्याशी जत्रा भरते. चतुश्रृंगी देवीच्या पूजेसाठी हजारो लोक जमतात.[१] गीता अध्याय क्र. १६ श्लोक क्र. २३ मध्ये सांगितले आहे कि, जो शास्त्राच्या आज्ञेचा त्याग करून आपल्या मनमोहक इच्छेनुसार कार्य करतो, त्याला ना सिद्धी, ना परम स्थिती, ना सुख प्राप्त होते.[३] +चतुशृंगी देवस्थान, पुणे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_684.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8884496833aadde8d140a9dc228d6d095a6b3d9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_684.txt @@ -0,0 +1,7 @@ +गुणक: 27°19′48″N 88°37′12″E / 27.33000°N 88.62000°E / 27.33000; 88.62000 + +गंगटोक ही भारत देशाच्या सिक्कीम राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. गंगटोक जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून ५,४१० फूट इतक्या उंचीवर वसले आहे. इ.स. १८४० मध्ये येथे एक मोठा बौद्ध धर्मीय मठ बांधला गेला ज्यामुळे गंगटोकचे महत्त्व वाढू लागले. इ.स. १८९० मध्ये सिक्कीम राजतंत्राची राजधानी गंगटोकला हलवली गेली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ल्हासा ते कलकत्ता खुष्कीच्या मार्गावरील एक विसाव्याचे ठिकाण म्हणून गंगटोक नावारूपाला आले. १९७५ मधील सिक्कीमच्या भारतामध्ये विलीनीकरणानंतर गंगटोक ही नव्या सिक्कीम राज्याची राजधानी राहिली. २०११ साली गंगटोकची लोकसंख्या सुमारे १ लाख होती. +गंगटोक शहर हिमालय पर्वतरांगेत तीस्ता नदीच्या काठावर वसले असून येथून कांचनगंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर दृष्टीस पडते. नाथू ला ही सिक्कीमला तिबेटसोबत जोडणारी खिंड गंगटोकपासून ४० किमी अंतरावर आहे. गंगटोकचे हवामान सौम्य व शीतल स्वरूपाचे असून येथे फारसा हिमवर्षाव होत नाही. +गंगटोकची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारित आहे. येथील डोंगराळ भूभागामुळे सिक्कीममध्ये जलद गतीने औद्योगिक विकास होऊ शकत नाही. पर्यटनासोबत शेती हा देखील येथील प्रमुख व्यवसाय आहे. +राष्ट्रीय महामार्ग १० हा गंगटोकला पश्चिम बंगाल राज्यासोबत जोडणारा प्रमुख रस्ता आहे. पाकयाँग विमानतळ हा सिक्कीमधील एकमेव विमानतळ गंगटोकपासून ३५ किमी दक्षिणेस स्थित आहे. सिक्कीममध्ये आजच्या घडीला रेल्वे अस्तित्वात नसून न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक हे येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. +हे शहर आता नामशेष असलेल्या सिक्कीम संस्थानाची राजधानी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6843.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6843.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cbd3082946a264e16beaa302c65dba756d9d645 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6843.txt @@ -0,0 +1,5 @@ +चतुरंग बदक अथवा नुसतेच चतुरंग. (शास्त्रीय नाव - Anas platyrhynchos Linnaeus) हे बहुधा सर्वात सुंदर बदक असावे. भारतात हे बदक मुख्यत्वे स्थलांतरित आहे. उत्तरी भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात हे मोठया प्रमाणात स्थलांतर करून येते. या पक्ष्यांना युरोपातील व सायबेरियातील स्थानिक पक्षी मानण्यात येते.. भारतातील यांचा आढळ उत्तरी भारतापुरताच मर्यादित आहे. देशाच्या दक्षिणेकडे हा पक्षी नसल्यात जमा आहे. +हा पक्षी मुख्यत्वे शाकाहारी असून, पाणथळी जागातही दलदलीची व कमी खोल जागा पसंत करतो. पाण्यात पोहोताना शेपूट वर करून मादीला पटवण्याचे काम सातत्याने चाललेले असते. इतर बदकांच्या मानाने याचा उडण्याचा वेग जास्त आहे त्यामुळे शिकाऱ्यांना याची शिकार करणे साहसी वाटते. +हिंदी, बंगाली- नीलसीर +सिंधी- नीरागी, हिरागी, +कच्छ- राजे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_685.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34de597977253465cd0f60977657ba4d0b7d999a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_685.txt @@ -0,0 +1 @@ +गंग राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6853.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29eb61296719ecba09f1c2f2af666491500c5f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6853.txt @@ -0,0 +1,2 @@ +चतुर्तारांकित पद(इंग्लिश: फोर-स्टार रँक) ही नाटो संहितेद्वारे (NATO OF-9 कोड) वर्णन केलेल्या कोणत्याही चार-स्टार अधिकाऱ्याची श्रेणी (रँक) असते. फोर-स्टार अधिकारी हे सहसा सशस्त्र सेवेतील सर्वात वरिष्ठ कमांडर असतात, ज्यांच्याकडे (पूर्ण) अॅडमिरल, (पूर्ण) जनरल, कर्नल जनरल, आर्मी जनरल या रँक असतात किंवा स्वतंत्र श्रेणी संरचना असलेल्या हवाई दलांच्या बाबतीत, हवाई मुख्य मार्शल ही रँक असते. +उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) सदस्य नसलेल्या काही सशस्त्र दलांद्वारे देखील हे पद वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6858.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6858.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3353f4bf046ca3cc772a672ded88cc6fc987a8b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6858.txt @@ -0,0 +1 @@ +चार पाय असलेल्या प्राण्यांना चतुष्पाद असे म्हणतात. मेंढी, गाढव, उंट, हत्ती इ. हे चतुष्पाद प्राणी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6871.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb4be004eb815065f723775e169dabf9eade518f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6871.txt @@ -0,0 +1,6 @@ +उदा वलव्वे महिम बंदरालागे चनका असंका वेलेगेदेरा (२० मार्च, इ.स. १९८१ - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + +साचा:वायंबा क्रिकेट संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6895.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f823de189e351d84f3691eed823faf61120e1dad --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6895.txt @@ -0,0 +1,5 @@ +चन्ना पोपट (इंग्लिश:Roseringed Parakeet) हा एक पक्षी आहे. +आकाराने मैनेपेक्षा मोठा. लांब टोकदार शेपटी. चणीने लहान, पण दिसायला करण पोपटासारखा. खांद्यावर किरमिजी रंगाचा डाग नसतो. नराला लालभडक गळपट्टा मात्र मादीला तो नसतो. +भारतातसर्वत्र आढळतात. +जानेवारी आणि एप्रिल-मे या काळात वीण. +विरळ जंगले आणि शेतीचा प्रदेश. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6900.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9acb477305c84d5eb29bfb3da0fa1249760ae0d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6900.txt @@ -0,0 +1,2 @@ +चपराळा वन्यजीव अभयारण्य हा चपराळा गाव मध्ये स्थित आहे. सदर अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून ८० कि.मी. व आष्टीपासून १० कि.मी. अंतरावर चपराळा अभयारण्य आहे. या अभयारण्याला "प्रशांतधाम" या नावानेही ओळखले जाते. हा परिसर आलापी वन विभागात येतो.[१] +चपराळा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचना क्रमांक डब्ल्यूएलपी. १०८५ /प्र.क्र. ७५/फ-५ नुसार २५ फेब्रुवारी १९८६ रोजी झाली. वन्यजीव अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १३४.७८ चौरस किलोमीटर आहे.[२] आणि संरक्षित क्षेत्रात स्थलांतरित आणि जलचर पक्ष्यांसह सस्तन प्राण्यांच्या सुमारे ३९ प्रजाती आणि पक्ष्यांच्या सुमारे १९३ प्रजातींसह, मोठ्या संख्येने प्राणी आणि अनेक प्रजातीच्या वनस्पती आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6933.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e6b19d61f2b566deb1ff1b57276244122cc3eef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6933.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +चामिंडा बंदरा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6949.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0cb96daddfbcbf7f810046a95b9ff7d6034119e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6949.txt @@ -0,0 +1,3 @@ +चंपाकळी हार हा स्त्रियांचा गळ्यात घालण्याचा एक पारंपरिक दागिना आहे. या दागिन्यातला प्रत्येक घटक हा सोन(चाफ्याच्या) कळीप्रमाणे फुगीर असतो. सोन्यात बनविलेल्या हा हाराची जडण-घडण कळ्यांच्या गजऱ्यासारखी दिसते. +सोबतच्या छायाचित्रात चंपा हे फूल दाखविले आहे - +http://jewellery-indiaa.blogspot.com/2013/02/maharashtrian-wedding-bridal-jewelry.html diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6950.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ab6e9d6dca507e84209041aba0f834e04b3c329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6950.txt @@ -0,0 +1,2 @@ +चयापचय सजीवाच्या शरीरात पोषक पदार्थाचा प्रवेश झाल्यापासून अंतिम रासायनिक पदार्थांचे शरीराबाहेर उत्सर्जन होईपर्यंत त्यात होणाऱ्या सर्व रासायनिक बदलांचा चयापचयाच्या अभ्यासात समावेश होतो. सजीवांच्या शरीरात रचनात्मक व भंजक अशा दोन्ही प्रकारच्या प्रक्रिया चालू असतात. साध्या पदार्थांपासून जटिल (गुंतागुंतीच्या) स्वरूपाचे पदार्थ ज्या प्रक्रियांद्वारे तयार होतात आणि रासायनिक ऊर्जा साठविली जाते त्या प्रक्रियांचा ‘रचनात्मक चयापचय’ अथवा ‘उपचय’ (किंवा ‘चय’) या संज्ञेत समावेश करण्यात येतो. +विश्वकोशातील लेख diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6952.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24d5fa3ed42dd1ac64f2185de593e4f204339b84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6952.txt @@ -0,0 +1,3 @@ +चरंजीत सिंह छन्नी (पंजाबी: ਚਰਨਜੀਤ ਸਿੰਘ ਚੰਨੀ; जन्म: १२ मार्च १९६३)[१] हे एक भारतीय राजनेते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.[२] सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान ते मुख्यमंत्रीपदावर होते. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये चरणजीत सिंह छन्नी व नवज्योतसिंग सिद्धू ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. १५ वर्षे विधानसभा सदस्य राहिल्यानंतर छन्नी देखील चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघामधून पराभूत झाले. +ते ह्यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण प्रशिक्षण मंत्री होते व पंजाबमधील विधान सभेत विरोधी पक्ष नेते होते.[३] +छन्नी यांचा जन्म पंजाब मधील मक्राऊना कालन येथे झाला. [४]त्यांनी कायद्याची पदवी पंजाब विद्यापीठ मधून घेतली आणि एम.बी.ए. हे पी.टी.यू. जालंधर मधून केले.[५]ते दलित रामदासिया सिख समाजाचे होते.[६] [७][८][९][१०]सध्या ते पंजाब मधील चंडीगढ विद्यापीठाअंतर्गत पी. एच. डी. करत आहे. त्यांचा अभ्यास विषय हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा आहे त्यांचे मार्गदर्शक प्रो. इमॅन्युएल नाहर हे आहे. [११]आणि त्यांचे लग्न हे करंजित कौर सोबत झाले असून त्यांना दोन मुलं आहे.[१२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_696.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc31a23cf34e0c4ca85111a0efdc379d35edc94c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_696.txt @@ -0,0 +1,68 @@ +गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी १७५ किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. अलकनंदा ही नदी ज्या ठिकाणी भागीरथी या नदीला मिळते त्या ठिकाणाला देवप्रयाग म्हणतात. +गंगा नदी (इंग्रजीत Ganges) ही दक्षिण आशियातील भारत व बांगलादेश या दोन देशातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ब्रह्मपुत्रा (लांबी २,९०० कि.मी.) नदी ही भारतातील मोठी नदी आहे. गंगेची लांबी २,५२५ कि.मी. आहे. तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातातील गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातील गंगेच्या खोऱ्यातून वाहत वाहत बांगलादेशामध्ये प्रवेश करते. बांगलादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. तेथे सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. सुंदरबनात बऱ्याच दुर्मीळ वनस्पती आणि बंगाली वाघ आढळतात. +हिंदू धर्मात गंगा नदीला अतिशय पवित्र मानले आहे. तिला माता म्हटले गेले आहे. गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे. भारतातील कनोज, कलकत्ता, कांपिल्य, काशी, कौशांबी, पाटलीपुत्र (पाटणा), प्रयाग, बेहरामपूर, मुंगेर, मुर्शिदाबाद, इत्यादी प्राचीन, ऐतिहासिक व आधुनिक नगरे गंगेच्या किनारी वसली आहेत. +अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळत होती तर ब्रह्मपुत्रा नदी काही किलोमीटर पूर्वेस स्वतंत्रपणे मिळायची. साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस ब्रह्मपुत्रेने पश्चिमेस वळण घेतले व आता दोन्ही नद्यांचा अरिचा येथे संगम होतो. या बदलास इ.स. १८९७चा भूकंप काही अंशी कारणीभूत होता. यमुना ही गंगेची उपनदी स्वतःच एक स्वतंत्र आणि मोठी नदी आहे. ती गंगेला प्रयाग येथे येऊन मिळते. +डॉल्फिनच्या दोन जाती गंगेमध्ये सापडतात. त्यांना गंगेतिल डॉल्फिन आणि इरावती डॉल्फिन या नावाने ओळखले जाते. याशिवाय गंगेमध्ये असलेले शार्कसुद्धा प्रसिद्ध आहेत. गंगा नदीमधील विरघळलेला प्राणवायूची पातळी झपाट्याने खालावत आहो त्यामुळे जलचर धोक्यात आले आहेत. नदीतील पाण्यातील वाढते प्रदूषण त्याचे मुख्य कारण आहे. +गंगा नदीची मुख्य शाखा भागीरथी आहे, ही गढवाल मधील हिमालयातील गौमुख नावाच्या ठिकाणी गंगोत्री हिमनदी (गुरुकुल) पासून उगम पावते. या गंगेच्या उगमस्थानाची-गौमुखाची उंची समुद्रसपाटीपासून ३१४० मीटर आहे. येथे गंगेचे मंदिर आहे. शहराच्या उत्तरेस १९ कि.मी. उंचीवर गंगोत्री तीर्थ हा हिमनदीचा उगम ३८९२ मी. उंचीवर आहे. हा हिमनग २५ किमी लांब, ४ किमी रुंद आणि सुमारे ४० मीटर उंच आहे. या हिमनदीतून भागीरथी छोट्या लेण्यासारख्या मुखातून अवतरते. या पाण्याचा स्रोत ५००० मीटर उंचीवर वसलेले खोरे आहे. या खोऱ्याचे मूळ पश्चिम उतारातील संतोपंत शिखरावर आहे. गौमुखकडे जाणाऱ्या मार्गावर, चिरबासा गावातून ३७०० मीटर उंच विशाल गौमुख हिमनदीचे दृश्य दिसते. या हिमनदीत नंदा देवी, कामत पर्वत आणि त्रिशूल पर्वत येथील हिम वितळतो. जरी अनेक छोटे-छोटे प्रवाह गंगा घेण्यास हातभार लावत असले तरी ६ मोठ्या आणि ५ उपनद्यांचे भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व जास्त आहे. अलकनंदा (विष्णूुगंगा)च्या उपनद्या आहेत - धौली, विष्णूगंगा आणि मंदाकिनी. विष्णूप्रयाग येथे धौलीगंगा अलकनंदाला भेटते. हे ठिकाण १३७२ मीटर उंचीवर आहे. मग २८०५ मीटर उंच नंदप्रयागमध्ये अलकनंदा नदीचा संगम नंदाकिनी नदीसह होतो. यानंतर, कर्णप्रयागमध्ये, अलकनंदाचा कर्णगंगा किंवा पिंडर नदीचा संगम आहे. त्यानंतर ऋषिकेशपासून १३९ किमी अंतरावर असलेल्या रुद्र प्रयाग येथे अलकनंदा मंदाकिनीला भेटते. यानंतर भागीरथी आणि अलकनंदाची भेट देवप्रयाग येथे १५०० फूट अंतरावर होते, आणि येथून गंगा नदीच्या नावाने हा एकत्रित जलप्रवाह वाहतो. या पाच प्रयागांना एकत्रितपणे पंचप्रयाग म्हणतात. अशाप्रकारे गंगा नदी २०० कि.मी.चा अरुंद डोंगराळ मार्ग बनल्यानंतर ऋषिकेशच्या द्वारे गंगा पहिल्यांदाच हरिद्वारच्या मैदानी भागाला स्पर्श करते. +हरिद्वारपासून सुमारे ८०० किमी मैदानी प्रवास करून गंगा बिजनौर, गढ़मुक्तेश्वर, सोरोन, फर्रुखाबाद, कनोज, बिठूर, कानपूरमार्गे प्रयाग (प्रयागराज) येथे पोहोचते. येथे ती यमुना नदीला भेटते. हे संगम स्थळ हिंदूंचे महत्त्वपूर्ण तीर्थस्थान आहे. तीर्थराज प्रयाग म्हणतात. यानंतर, गंगा हिंदू धर्मातील प्रमुख मोक्षदायिनी शहर काशी (वाराणसी) मध्ये वळते, येथून तिला उत्तरावाहिनी असे म्हणतात. येथून ते मिरजापूर, पाटणा, भागलपूर मार्गे पाकूरला पोहोचते. दरम्यान, सोन, गंडक, सरयू, कोसी इत्यादी अनेक उपनद्या त्यामध्ये मिळतात. हे भागलपूर मधील राजवाड्याच्या टेकड्यांपासून दक्षिण-पूर्वेस आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या गिरिया जागेजवळ, गंगा नदी भागीरथी आणि पद्मा अशा दोन शाखांमध्ये विभागली गेली आहे. भागीरथी नदी गिरियापासून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात करते तर पद्मा नदी आग्नेय दिशेला वाहते आणि १९७४ साली बांधलेल्या फरक्का धरणामधून गंगा बांगला देशात प्रवेश करते. गंगेचा डेल्टा-त्रिभुज भाग येथून सुरू होतो. मुर्शिदाबाद शहरापासून हुगळी शहरापर्यंत गंगेचे नाव भागीरथी आणि हुगळी शहरापासून मुहाने शहरापर्यंत हूगळी नदी असे आहे. हे गंगेचे मैदान म्हणजे मुळात एक भूगर्भीय खड्डा असून तो मुख्यतः हिमालयीन रेंज बनण्याच्या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे तीन-चार कोटी वर्षांपूर्वी बनला. तेव्हापासून हिमालयातून आणि भारतीय उपखंडातून उगम पावणाऱ्या नद्या आपल्याबरोबर आणलेल्या गाळाने ही मैदाने सुपीक केली आहेत. या मैदानातील गाळांची सरासरी खोली एक ते दोन हजार मीटर आहे. या मैदानामध्ये नदीची धूप झाल्यामुळे आणि वाळू, खडक, विसर्प (नागमोडी प्रवाह), गोखूर तलाव (यू आकाराचे तलाव) आणि गुंफित नद्या (एका नदीपासून उद्भवलेल्या छोट्याया छोट्या नद्यांचे जाळे) असे उपशास्त्रीय भूगोलविशेष आढळतात.[१] +गंगेच्या या खोऱ्यात, एक संस्कृती उदयास आली आणि विकसित झाली, जिचा प्राचीन इतिहास खूप वैभवशाली आणि भव्य आहे. जेथे ज्ञान, धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीचा एक किरण उदयास आला आणि ज्याने केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला प्रकाशित केले. पाषाण युगाच्या जन्माच्या आणि विकासाचे बरेच पुरावे येथे सापडले आहेत. याच खोऱ्यात रामायण आणि महाभारत काळाचा जन्म व अस्त झाला. शतपथ ब्राह्मण, पंचविश ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण, ऐतरेय आरण्यक, कौशीतकी आरण्यक, सांख्य आरण्यक, वाजसनेयी संहिता आणि महाभारत, इत्यादींमधील घटना नंतरच्या वैदिक काळात गंगेच्या खोऱ्याबद्दल माहिती देतात. प्राचीन मगध महाजनपाडाचा उगम गंगा खोऱ्यातच झाला, तेथून प्रजासत्ताकांची परंपरा जगात प्रथमच सुरू झाली. येथे जेव्हा मौर्य आणि गुप्त घराण्यांनी राज्य केले तो काळ भारताचा सुवर्णकाळ ठरला. +आपल्या मृत पूर्वजांना (सगरांच्या पुत्रांना) मुक्ती मिळवून देण्यासाठी भगीरथाने महत्प्रयासाने गंगेला पृथ्वीवर आणले, असे मानले जाते. त्यामुळे पराकाष्ठेच्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न म्हणतात. +गंगा नदीला पवित्र मानल्यामुळे अनेक कवींनी गंगेची स्तुती किंवा प्रार्थना करणारी काव्ये लिहिली आहेत. त्यांपैकी काही ही :- +गंगा आणि तिथल्या सर्व उपनद्या, विशेषतः यमुना प्राचीन काळापासून सिंचनासाठी वापरल्या जात आहेत. इ.स.पू. चौथ्या शतकात गॅझेटिक मैदानामध्ये धरणे व कालवे सामान्य होते. गंगा-ब्रह्मपुत्र-मेघना खोऱ्यात २,००,००० ते २,५०,००० मेगावाॅटच्या प्रमाणात प्रचंड जलविद्युत क्षमता आहे, त्यातील निम्म्या जागेवर सहजतेने नुकसान होऊ शकते. १९९९ पर्यंत, गंगेच्या जलविद्युत[२] क्षमतेच्या १२% आणि ब्रह्मपुत्रांच्या अतुलनीय संभाव्यतेच्या केवळ 1% जलद गतीने काम केले. +हरिद्वार[३] (१९६०) मधील गंगेच्या कालव्याचे मुख्य काम सॅम्युएल बॉर्न यांनी केले. +इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात मौर्यांनी भारतावर राज्य केले त्या काळात ग्रीसचे वंशशास्त्रज्ञ मेगास्थेनिस यांनी महाकाय मैदानावरील कालव्याचे वर्णन केले आहे. मौर्य साम्राज्याचे संस्थापक, चंद्रगुप्त मौर्याचे[४] सल्लागार-कौटिल्य (ज्याला चाणक्य देखील म्हटले जाते) यांनी युद्धाच्या वेळी धरणे आणि कुंडे नष्ट करण्याची रणनीती असल्याचे म्हटले आहे. फिरोजशाह तुघलकच्या कारकिर्दीतही बरेच कालवे बांधले गेले. त्यापैकी सर्वात लांब कालवा २४०किमी (१५० मैल) हा यमुना नदीवर १३५६मध्ये बांधला गेला. आता पश्चिम यमुना कालवा म्हणून ओळखला जाणारा, हा मोडकळीस आला होता आणि बऱ्याच काळाने पूर्ववत झाला आहे. मोगल सम्राट शाहजहांने १७ व्या शतकाच्या सुरुवातीला यमुना नदीवर सिंचन कालवा बांधला. १८३० पर्यंत तो यमुना कालवा म्हणून ब्रिटिशांच्या कारकिर्दीत वापरात होता. पुन्हा सुरू केलेला हा कालवा, अप्पर गंगे कालवा व त्यानंतरच्या सर्व कालवा प्रकल्पांसाठी एक मॉडेल बनला. +१८४२ ते १८५४ दरम्यान बांधलेला गंगा कालवा - भारतातील पहिला ब्रिटिश कालवा[५] होता. कर्नल जॉन रसेल कोल्व्हिन यांनी १८३६ मध्ये त्याचा आराखडा बनवला. तेव्हा पहिल्यांदा त्याच्या वास्तुविशारद सर प्रोबी थॉमस काउटली यांनी फारसा उत्साह दाखविला नाही, त्यांनी नदीकाठच्या सुगंधी प्रदेशात जाण्यासाठी विस्तृत सखल भागातून कालवा तोडण्याचा विचार केला गेला. तथापि, १८३७-१८३८ च्या आग्रा दुष्काळानंतर ईस्ट इंडिया[६] कंपनीच्या प्रशासनाने दुष्काळ निवारणासाठी २३ लाख रुपये खर्चाची, कालव्याची कल्पना कंपनीच्या बजेट-जागरूक संचालक कोर्टाला अधिक आकर्षक वाटली. १८३९मध्ये, भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड[७] यांनी कोर्टाच्या मान्यतेने कॅटलला कालव्याच्या अंदाजानुसार खोदलेल्या आणि जमीन खोदलेल्या जमिनीचा संपूर्ण सर्वेक्षण करण्यासाठी निधी मंजूर केला. संचालक कोर्टाने त्याव्यतिरिक्त, प्रस्तावित कालव्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविली, ज्यामुळे दुष्काळाची तीव्रता आणि भौगोलिक प्रमाणात परिणाम झाला होता, आता ते संपूर्ण दुआब[८] प्रदेश असल्याचे समजतात. +हा उत्साह मात्र अल्पकाळ टिकला. गव्हर्नर जनरल म्हणून ऑकलंडचा उत्तराधिकारी, लॉर्ड ॲलेनबरो,[९] मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कामांना कमी ग्रहण करणारे दिसले आणि त्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पासाठीचा मोठा निधी रोखला. फक्त १८४४ मध्ये, जेव्हा नवीन गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग[१०] यांची नेमणूक झाली तेव्हा अधिकृत उत्साहाने व गंगा कालवा प्रकल्पात निधी परत आला. मध्यंतरी झालेल्या या गतिविधीचा परिणाम कॅटलीच्या आरोग्यावर दिसू लागला होता आणि त्यांना बरे होण्यासाठी १८४५ मध्ये ब्रिटनला परत जाण्याची आवश्यकता होती, परंतु त्याच्या युरोपियन वास्तव्यामुळे त्यांना युनायटेड किंग्डम आणि इटलीमध्ये समकालीन हायड्रॉलिक कामांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. भारतात परत येईपर्यंत वायव्य प्रांतांमध्ये जेम्स थॉमसन हे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून आणि ब्रिटिश भारतात लॉर्ड डलहौसी यांच्याकडे गव्हर्नर-जनरल म्हणून काम करणारे अधिक समर्थ पुरुष होते. कॅटलच्या देखरेखीखाली कालव्याचे बांधकाम आता जोरात सुरू झाले. ५६० कि.मी. लांबीचा कालवा व त्याच्या आणखी ४८० किमी लांबीच्या शाखा शेवटी, हरिद्वारमध्ये[११] हेडवर्क दरम्यान पसरली, अलीगढच्या खाली दोन शाखांमध्ये विभागल्या, आणि त्याचे दोन संगम यमुना (नकाशामध्ये Jumna) सह कानपूरमधील इटावा आणि गंगेमध्ये (नकाशामधील Cawnpore) आहेत. गंगा कालवा, ज्यात एकूण २१.१५ लक्ष डॉलर्सची भांडवली तरतूद होती, ही फाईल लॉर्ड डलहौसी यांनी १८५४ मध्ये अधिकृतपणे उघडली. +२१ एप्रिल १९५५ रोजी फरक्का येथे एक मोठा बंधारा[१२] उघडण्यात आला. नदीचा मुख्य प्रवाह बांगलादेशात ज्या ठिकाणी घुसला त्याच्या अगदी जवळच आहे आणि कलकत्त्याच्या पश्चिम बंगालमध्ये उपनगरी हुगळी (जिला भागीरथीदेखील म्हटले जाते) सुरू आहे. नदीच्या हुगळी शाखेत २ किमी लांबीचे फीडर कालव्यात पाणी भरणारे हे बांध आणि नदीचे जलप्रवाह व्यवस्थापन बांगलादेशाशी दीर्घकाळ विवादाचे कारण बनले आहे. १ डिसेंबर १९९६ रोजी झालेल्या भारत-बांगलादेश गंगेच्या पाणी कराराने[१३] भारत आणि बांगलादेशमधील पाण्याच्या वाटणीच्या काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. कानपूरमध्ये गंगा नदीच्या पलीकडे लव्ह कुश बॅरेज आहे. +गंगेची उपनदी भागीरथी नदीवर टिहरी धरण आहे. हे भव्यंगाना(???) भागीरथीला भेटणाऱ्या ठिकाणी गणेश प्रयागच्या १.५ कि.मी. डाउनस्ट्रीमवर आहे. भागीरथीला देवप्रयागनंतर गंगा म्हणतात. भूकंप प्रवण क्षेत्रात धरण बांधणे विवादास्पद होते. +बाणसागर धरण सोन नदीवर आहे. त्यासाठी सिंचन आणि जलविद्युत या दोहोंसाठी गंगेची उपनदी बनविली गेली. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर पाणी साठवण्यासाठी किनाऱ्यावरील जलाशय बांधून ब्रह्मपुत्रेच्या पाण्याबरोबर गंगेच्या पुरातील पाण्याचा पुरवठा मध्य आणि दक्षिण भारतासह उजव्या बाजूच्या खोऱ्यातील भागाला केला जाऊ शकतो. +हुगळी नदी कोलकाता, हावडा मार्गे सुंदरवानातील भारतीय भागातील महासागरात मिळते. पद्मा येथे ब्रह्मपुत्र येथून निघालेली उपनदी जमुना नदी आणि मेघना नदीला जोडते. अखेरीस हे ३५० किमी रूंद सुंदरवन डेल्टामध्ये सामील होते आणि बंगालच्या उपसागरात सामील होते. हा डेल्टा एक सपाट व निम्न-साधी मैदान आहे, ज्याची निर्मिती गंगा आणि त्याच्या उपनद्यांद्वारे आणलेल्या नवीन जलोढाने १००० वर्षात केली. गंगा आणि बंगालच्या उपसागरात गंगा-सागर-संगम नावाच्या ठिकाणी प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. जगातील सर्वात मोठा डेल्टा (सुंदरवन) येथे अनेक प्रसिद्ध वनस्पती आणि प्रसिद्ध बंगाल वाघ आहेत. हा डेल्टा हळू हळू समुद्राच्या दिशेने जात आहे. काही काळापूर्वी कोलकाता हा सागर किनाऱ्यावर वसला होता आणि महासागर राजवाडे आणि सिल्हेटपर्यंत पसरलेला होता, पण आता तो समुद्रकिनाऱ्यापासून १५-२० मैलांवर (२०–३० किमी) अंतरावर सुमारे १,८०,००० चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेला आहे. आहे जेव्हा डेल्टा समुद्राकडे निरंतर विस्तारतो तेव्हा त्याला प्रगतिशील डेल्टा म्हणतात. सुंदरवन डेल्टा मधील जमिनीची गती फार कमी झाल्यामुळे येथे गंगा वाहते आणि तेथे आणलेली माती मुखात ठेवते. जे डेल्टाचे आकार वाढवते आणि नदीचे अनेक प्रवाह आणि उप-प्रवाह तयार करते. गंगाच्या मुख्य नद्यांमध्ये जलंगी नदी, इच्छमती नदी, भैरव नदी, विद्याधारी नदी आणि कालिंदी नदी आहेत. नद्यांच्या वाहत्या वेगामुळे दक्षिणेकडील भागात अनेक कमानी तलाव तयार झाले आहेत. उतार उत्तरेकडून दक्षिणेस आहे, म्हणून बहुतेक नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. भरतीच्या वेळी या नद्यांमध्ये भरतीच्या पाण्यामुळे या नद्यांना भरती नदी देखील म्हणतात. डेल्टाच्या दक्षिणेकडील खाऱ्या समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचल्यामुळे हा भाग कमी, खारट आणि दलदलीचा आहे आणि सहजपणे खारफुटी वनांनी भरला आहे. हा डेल्टा भातशेतीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वाधिक कच्च्या ज्यूटचे उत्पन्न होते. कातका अभयारण्य सुंदरबनमधील अशाच क्षेत्रांपैकी एक आहे जिथे लहान कालव्यांमधून मार्ग जातो. येथे मोठ्या संख्येने सुंदर झाडे आढळतात, या कारणास्तव या जंगलांचे नाव सुंदरवन आहे. याशिवाय देवा, केवडा, तमजा, अमळोपी आणि गोरण वृक्ष अशा प्रजाती आहेत, ज्या सुंदरवनमध्ये आढळतात. इथल्या जंगलांची एक वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त ती झाडे उगवू किंवा टिकून राहू शकतात, जी गोड आणि खाऱ्या पाण्यात जगू शकतात.[१४] +गंगेमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या प्रमुख उपनद्या यमुना, राम गंगा, कर्नाली (सरयू), ताप्ती, गंडक, कोसी आणि काकशी आणि दक्षिणेच्या पठारामधून येणाऱ्या प्रमुख नद्या म्हणजे चंबळ, सोन, बेतवा, केन, दक्षिणी तोस इ. हिमालयातील बंदरपुच्छ टेकडीच्या पायथ्याशी यमुनोत्री हिमखंडातून उगम होणारी यमुना ही गंगेची सर्वात महत्त्वाची उपनदी आहे.[१५] हिमालयच्या वरच्या भागात आणि नंतर लघु हिमालयात, गिरी, आहे आणि आसन या नद्या आढळतात. चंबळ, बेतवा, शारदा आणि केन ही यमुनेच्या उपनद्या आहेत. चंबळ इटावाजवळील यमुना आणि हमीरपूरजवळ बेतवा यांना भेटते. प्रयागराजजवळ यमुना डाव्या बाजूने गंगा नदीत सामील झाली. रामगंगा मूळ हिमालयाच्या दक्षिणेकडील नैनीतालजवळ उगम पावते आणि बिजनौर जिल्ह्यातून वाहते आणि कन्नौजजवळील गंगेमध्ये सामील होते. मप्सातुंग नावाच्या हिमनदीतून उद्भवणारी कर्नाली नदी अयोध्या, फैजाबादमार्गे बलिया जिल्ह्याच्या सीमेजवळील गंगेला मिळते. या नदीला डोंगराळ भागात कौरियाला आणि मैदानी प्रदेशात शरयू म्हणतात. हिमालयातून निघालेल्या गंडकला नेपाळमधील शालिग्राम म्हणून वाहणाऱ्या मैदानावर तिला नारायणी नदी म्हणतात. काळे गंडक आणि त्रिशूल नद्यांच्या पाण्यामधून वाहून ते सोनापूरजवळील गंगेमध्ये जाते. कोसीचा मुख्य प्रवाह अरुण आहे, जो गोसाई धामच्या उत्तरेकडून उगम पावतो. अरुण नदी ब्रह्मपुत्र खोऱ्याच्या दक्षिणेकडून वर्तुळाकार मार्गात वाहते, जिथे यारू नावाची नदी जोडली जाते. त्यानंतर ती एव्हरेस्टच्या कांचनगंगा शिखरावरून वाहते, ती दक्षिणेकडे ९० किलोमीटर वाहते, जिथे पश्चिमेला त्सुन्कोसी आणि पूर्वेकडून तामूर कोसी नावाच्या नद्या त्यात सामील होतात. यानंतर कोसी नदीच्या नावाखाली शिवालिक ओलांडल्यानंतर ती मैदानात उतरते आणि बिहार राज्यातून वाहणाऱ्या गंगेस सामील होते. सोन नदी अमरकंटक टेकडी (मध्य प्रदेश) वरून निघते आणि पाटण्याजवळील गंगेला मिळते. चंबळ नदी मध्य प्रदेशातील महूजवळ जनायाब डोंगरावरून उगम पावते आणि इटावापासून ३८ कि.मी. अंतरावर यमुनाला मिळते. बेतवा नदी मध्य प्रदेशातील भोपाळ येथून उगम पावते आणि उत्तर हमीरपूरजवळील यमुनेला मिळते. बसलाई, द्वारका, मयुराक्षी, रूपनारायण, कंसवती आणि रसूलपूर ह्या भागीरथी नदीच्या मुख्य उपनद्या आहेत. जलांगी आणि मठा भंगा किंवा चुनिन डाव्या किनाऱ्याला मिळतात.. पूर्वी गंगा किंवा पद्मा या शाखा नद्या होत्या. परंतु सध्या त्या गंगेपासून विभक्त झाल्या आहेत आणि फक्त पावसाळ्याच्या नद्या बनल्या आहेत. +उपनद्या : १ महाकाली, २ कर्नाली, ३ कोसी, ४ गंडक, ५ शरयू, ६ यमुना, ७, सोमानी, ९ महानंदा. +ऐतिहासिक पुराव्यांनुसार गंगा-यमुना प्रदेश १६ व्या आणि १७ व्या शतकापर्यंत घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्याचे ज्ञात आहे. या जंगलात वन्य हत्ती, म्हैस, गेंडा, सिंह आणि वाघ यांची शिकार केली गेली. गंगा किनाऱ्याने शांततापूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरणामुळे आपल्या वेशीवर रंगीबेरंगी पक्ष्यांचे जग जपले आहे. त्या किनारपट्टीत माशांच्या १४० प्रजाती, ३५ सरपटणारे प्राण्यांच्या ३५ आणि नीलगाय, सांबर, ससा, मुंगूस, चिंकारा (ब्लॅक बक) अशा सस्तन वन्यजीवांच्या ४२ प्रजाती आहेत. या भागातील काही प्रजाती संरक्षित घोषित केल्या आहेत. लंगूर, लाल माकड, तपकिरी अस्वल, कोल्हा, बिबट्या, बर्फाळ बिबट्या, हरीण, भुंकण हरण, सांभर, कस्तुरी हरीण, सेरो हरीण (अजहरीण), बार हरीण, सुदंर, ताहर (रानबकरा) इत्यादी मोठ्या प्रमाणात गंगेच्या पर्वतीय किनाऱ्यावर आढळतात. फुलपाखरे आणि वेगवेगळ्या रंगांचे कीटक देखील येथे आढळतात. वाढत्या लोकसंख्येच्या दबावाखाली, हळूहळू जंगले नष्ट होत आहेत आणि गंगा खोऱ्यात सर्वत्र शेती केली जात आहे, तरीही गंगेच्या मैदानावर हरण, रानडुक्कर, रान मांजरी, लांडगा, खोकड व कोल्ह्यांच्या अनेक प्रजाती मोठ्या संख्येने आढळतात. डॉल्फिनच्या दोन प्रजाती गंगेमध्ये सापडतात. ज्याला गंगा डॉल्फिन आणि इरावाडी डॉल्फिन म्हणून ओळखले जाते. याशिवाय गंगा नदीत सापडलेल्या शार्कमुळेही गंगा प्रसिद्ध आहे, वाहत्या पाण्यात सापडलेल्या शार्कबद्दल जगातील शास्त्रज्ञांना खूप कुतूहल आहे. गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागराला मिळते त्या ठिकाणच्या त्रिभुजाला सुंदरबन म्हणून ओळखतात. हे सुंदरबन जगातील अनेक नावीन्यपूर्ण वनस्पती आणि बंगाली वाघ यांकरिता प्रसिद्ध आहे. +गंगा आपल्या उगम भागात भारत आणि बांगलादेशच्या शेती-आधारित अर्थ व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात हातभार तर लावतेच त्यासोबत ती तिच्या उपनद्यांसह मोठ्या क्षेत्रासाठी बारमाही सिंचनाचा स्रोत आहे. या भागात मुख्यतः तांदूळ, ऊस, डाळ, तेलबिया, बटाटे आणि गहू ही पिके घेतली जातात. गंगेच्या किनारपट्टी भागाततील दलदलींमुळे व तलावांमुळे शेंगदाणे, मिरची, मोहरी, तीळ व ऊस ही पिके मुबलक प्रमाणात निघतात. नदीत मासेमारी खूप जोरात चालू असते. गंगा नदी प्रणाली ही भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे; त्यामध्ये सुमारे ३७५ माशांच्या प्रजाती आहेत. उत्तर प्रदेशातील आणि बिहारमधील वैज्ञानिकांनी १११ माशांच्या प्रजाती असल्याचे नोंदविले आहे. फराक्का धरण तयार झाल्याने गंगा नदीत हिलसा माशाच्या निर्मितीस मदत झाली आहे. गंगेचे महत्त्व देखील पर्यटन आधारित उत्पन्नामुळे आहे. तिच्या किनाऱ्यावर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण अशी बरीच पर्यटन स्थळे आहेत. ही स्थळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोलाचे स्रोत आहेत. गंगा नदीवर राफ्टिंगसारखे साहसी खेळ आयोजित केले जातात. या साहसी खेळांमुळे व त्यासंबंधीच्या वातावरणाद्वारे भारताच्या आर्थिक सहकार्यास मदत होते. हरिद्वार, प्रयागराज आणि वाराणसी ही गंगा किनारपट्टीची तीन मोठी शहरे असून तीर्थक्षेत्रांमध्ये विशेष स्थान आहे. यामुळे येथे मोठ्या संख्येने भाविक येत असून धार्मिक पर्यटनामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. उन्हाळ्याच्या हंगामात जेव्हा पर्वतातून बर्फ वितळतो तेव्हा नदीत पाण्याचे प्रमाण आणि प्रवाह जास्त होतो, यावेळी उत्तराखंडमधील ऋषिकेश, बद्रीनाथ मार्गावरील कौडियाळा ते ऋषिकेश दरम्यान रॅफ्टिंग, कायाकिंग आणि कॅनोइंग शिबिरे आयोजित केली जातात. ही शिबिरे विशेषतः साहसी, क्रीडा उत्साही लोकांना आणि पर्यटकांना आकर्षित करून भारताच्या आर्थिक सहकार्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.[१६] +गंगेवर बांधलेली अनेक धरणे भारतीय सार्वजनिक जीवन आणि अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे फरक्का धरण, टिहरी धरण आणि भीमगोडा धरण. फरक्का धरण (बैराज) भारताच्या पश्चिम बंगाल प्रांतात गंगा नदीवर बांधले गेले आहे. कोलकाता बंदर कचरामुक्त करण्यासाठी हे धरण बांधण्यात आले होते, हे १९५० ते १९६० या काळात या बंदराची मुख्य समस्या होती. कोलकाता हुगळी नदीवर वसलेले एक प्रमुख बंदर आहे. उन्हाळ्यात हूगळी नदीचा प्रवाह कायम राहण्यासाठी गंगा नदीच्या पाण्याचा मोठा भाग फरक्का धरणातून हुगळी नदीत वळविला जातो. गंगेवर बांधलेले दुसरे मोठे टिहरी धरण म्हणजे उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यात स्थित टिहरी विकास प्रकल्पातील प्राथमिक धरण. गंगा नदीची मुख्य उपनदी भागीरथी नदीवर धरण बांधले गेले आहे. टिहरी धरणाची उंची २६१ मीटर असून जगातील पाचवे सर्वात मोठे धरण बनले आहे. या धरणातून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दररोज २४०० मेगावॅट वीज निर्मिती, २,७०,००० हेक्टर सिंचन आणि १०२.२० कोटी लिटर पिण्याचे पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. तिसरा मोठा भीमगोडा धरण हरिद्वार येथे आहे. ब्रिटिशांनी १८४० मध्ये गंगा नदीचे पाणी विभाजित करण्यासाठी व त्यास अप्पर गंगा कालव्यामध्ये वळविण्यासाठी बांधले होते. गंगा नदीच्या उजव्या काठावरून हा कालवा हरिद्वारमधील भीमगोडा नावाच्या ठिकाणाहून उगम पावतो. प्रारंभी गंगा नदीत तात्पुरते बंधारे बांधून या कालव्यात पाणीपुरवठा केला जात असे. पावसाळा सुरू होताच धरण तात्पुरते खंडित व्हायचे आणि पावसाळ्यात कालव्यात पाणी वाहून जायचे. अशा प्रकारे या कालव्याद्वारे केवळ रब्बी पिकांनाच सिंचन झाले. भीमगोडा बॅरेज या तात्पुरत्या धरणाच्या बांधकाम साइटच्या डाउनस्ट्रीम (डाउनस्ट्रीम फ्लो) मध्ये १९७८-१९८४ दरम्यान बांधण्यात आले. ते बांधल्यानंतर, वरच्या गंगा कालव्याच्या पाण्याचे पाणीही खरीप पिकाला पुरविले जात असे. +गंगा नदी ही तिच्या शुद्धीकरण क्षमतेसाठी जगभरात ओळखली जाते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या नदीतील पाण्यामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचे व्हायरस आहेत, जे बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव टिकू देत नाहीत. पाण्यातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) प्रमाण राखण्यासाठीची गंगा नदीच्या पाण्याची विलक्षण क्षमता आहे; परंतु यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य योजनांमुळे भारतातील कॉलरा आणि आमांश (आंव) यासारख्या आजारांचा धोका बराच कमी झाला आहे. + +नदी स्वच्छ करण्यासाठी कित्येक उपक्रम घेतले गेले परंतु समाधानकारक कोणीही पोहोचले नाही. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीतील प्रदूषण नियंत्रण व स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबविली. त्यानंतर त्यांनी जुलै २०१४मध्ये भारताच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात 'नमामि गंगा' नावाचा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून, भारत सरकारने गंगेच्या काठावर औद्योगिक एकके बंद करण्याचे आदेश दिले आहेत. भारतात, २५ मार्च ते ३ मे २०२०पर्यंत टाळेबंदीमुळे गंगेच्या काठावरील सर्व कारखाने बंद आहेत, ज्यामुळे त्यांचे घाणेरडे पाणी गंगेमध्ये जात नाही आणि गेल्या दहा वर्षांत गंगेचे पाणी अत्यंत स्वच्छ झाले आहे. प्रथमच हरीकी पोडीतील गंगचे पाणी पिण्यास उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. +गंगा नदी :भूलोकावरील अवतरण +१. ‘गंगा’ शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ +अ. गमयति भगवत्पदम् इति गङ्गा । +अर्थ : (स्नान करणाऱ्या जिवाला(?) भगवंताच्या चरणांपर्यंत पोहोचवते, ती गंगा. +आ. गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिः इति गङ्गा । +अर्थ : मोक्षार्थी म्हणजे मुमूक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय. +२. गंगा नदीची पुराणांत सांगितलेली ब्रह्मांडातील उत्पत्ती अन् तिचे भूलोकातील अवतरण +२ अ. ब्रह्मांडातील उत्पत्ती +वामन अवतारात विष्णूने दानशूर बलीराजाकडे भिक्षा म्हणून तीन पावले भूमिदान मागितले. वामन म्हणजे विष्णू असल्याचे ठाऊक नसल्याने बलीराजाने त्या क्षणी वामनाला तीन पावले भूमी दान दिली. वामनाने विराट रूप धारण करून एका पावलात संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले. त्यांपैकी दुसरे पाऊल उचलतांना वामनाच्या (विष्णूच्या) डाव्या पायाच्या अंगठ्याचा धक्का लागून ब्रह्मांडाचे सूक्ष्म-जलीय कवच (टीप १) फुटले. त्यातून गर्भोदकाप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरचे सूक्ष्म-जल ब्रह्मांडात शिरले. हे सूक्ष्म-जल म्हणजे गंगा ! +हा गंगेचा प्रवाह प्रथम सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवाने तिला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. नंतर सत्यलोकात त्याने स्वतःच्या कमंडलूतील पाण्याने श्रीविष्णूचे चरण धुतले. त्या जलातून गंगा उत्पन्न झाली. नंतर ती सत्यलोकातून अनुक्रमे तपोलोक, जनलोक, महर्लोक अशा मार्गाने स्वर्गलोकात आली. + +२ आ. भूलोकातील अवतरण – भगीरथाच्या कठोर परिश्रमामुळे गंगा पृथ्वीवर अवतरणे आणि तिने सगरपुत्रांचा उद्धार करणे +‘सूर्यवंशातील सगर राजाने अश्वमेध यज्ञ आरंभला. प्रथम त्याने दिग्विजयासाठी यज्ञीय अश्व पाठवला आणि त्याच्या रक्षणार्थ स्वतःच्या ६० हजार पुत्रांना पाठवले. या यज्ञाची धास्ती घेतलेल्या इंद्राने यज्ञीय अश्व पळवून कपिलमुनींच्या आश्रमाजवळ बांधला. नंतर सगरपुत्रांना तो अश्व कपिलमुनींच्या आश्रमाजवळ सापडला. तेव्हा ‘कपिलमुनींनीच अश्व चोरला’, असे समजून सगरपुत्रांनी ध्यानस्थ कपिलमुनींवर आक्रमण करण्याचा विचार केला. ही गोष्ट कपिलमुनींनी अंतर्ज्ञानाने जाणून डोळे उघडले अन् त्या क्षणी त्यांच्या नेत्रातील तेजाने सर्व सगरपुत्र भस्मसात झाले. काही काळानंतर सगराचा नातू राजा अंशुमन याने सगरपुत्रांच्या मृत्यूचा शोध घेतला. त्या वेळी कपिलमुनींनी अंशुमनला सांगितले, ‘`स्वर्गातील गंगा भूतलावर आण. सगरपुत्रांच्या अस्थी आणि रक्षा यांवरून गंगेचा प्रवाह वहात गेला, तर त्यांचा उद्धार होईल !’’ त्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर येण्यासाठी अंशुमनने तप आरंभले.’ +‘त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सुपुत्र राजा दिलीपनेही गंगावतरणासाठी तप केले. अंशुमन आणि दिलीप यांनी सहस्रो वर्षे तप करून गंगावतरण झाले नाही; पण तपश्चर्येमुळे त्या दोघांना स्वर्गलोक प्राप्त झाला.’ (वाल्मीकिरामायण, काण्ड १, अध्याय ४१, २०-२१) +‘राजा दिलीपच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र राजा भगीरथने कठोर मेहनत केली. त्या वेळी प्रसन्न झालेली गंगामाता भगीरथाला म्हणाली, ‘‘माझा प्रचंड प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही. त्यामुळे तू भगवान शंकराला प्रसन्न करून घे.’’ पुढे भगीरथाच्या घोर तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. नंतर शंकराने गंगेचा प्रवाह जटेत अडवला आणि तो पृथ्वीतलावर सोडला. अशा प्रकारे हिमालयात अवतीर्ण झालेली गंगा नदी भगीरथाच्या मागोमाग हरिद्वार, प्रयाग आदी स्थानांना पवित्र करत सागराला (बंगालच्या उपसागराला) मिळाली.’ + +२ आ १. गंगा भूलोकी अवतरित झाल्याचा दिवस ! +दशमी शुक्लपक्षे तु ज्येष्ठे मासि कुजेऽहनि । +अवतीर्णा यतः स्वर्गात् हस्तर्क्षे च सरिद्वरा ।। – वराहपुराण +अर्थ : ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, दशमी तिथी, भौमवार (मंगळवार) आणि हस्त नक्षत्र या योगावर गंगा स्वर्गातून धरणीवर अवतरली. +गंगावतरणाची तिथी काही पुराणांत वैशाख शुक्ल पक्ष तृतीया, तर काही पुराणांत कार्तिक पौर्णिमा सांगितली असली, तरी बहुसंख्य पुराणांत ‘ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमी’ हीच गंगावतरणाची तिथी सांगितली आहे आणि तीच सर्वमान्य आहे. +३. गंगेची इतर काही नावे +३ अ. ब्रह्मद्रवा +ब्रह्मदेवाने गंगेला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. त्यामुळे तिला ‘ब्रह्मद्रवा’ असे म्हणतात. +३ आ. विष्णूपदी किंवा विष्णूप्रिया +गंगा विष्णूपदाला स्पर्शून भूलोकी आल्याने तिला ‘विष्णूपदी’ किंवा ‘विष्णूप्रिया’ हे नाव मिळाले. +३ इ. भागीरथी +राजा भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली; म्हणून तिला ‘भागीरथी (भगीरथाची कन्या)’ असे म्हणतात. +३ ई. जान्हवी +‘हिमालयातून खाली उतरतांना गंगेने राजर्षी आणि तपोनिष्ठ अशा जन्हुऋषींची यज्ञभूमी वाहून नेली. या गोष्टीचा राग आल्याने जन्हुऋषींनी तिचा सगळा प्रवाहच पिऊन टाकला. मग भगीरथाने जन्हुऋषींना प्रार्थना केल्यानंतर त्यांनी गंगेचा प्रवाह स्वतःच्या एका कानातून बाहेर सोडला. त्यावरून तिला ‘जान्हवी (जन्हुऋषींची कन्या)’ हे नाव मिळाले.’ (वायुपुराण, अध्याय ९१, श्लोक ५४ ते ५८) +३ उ. त्रिपथगा +‘भूतलावर अवतरित झाल्यानंतर गंगेची धारा शिवाने जटेत अडवली. त्या वेळी तिचे तीन प्रवाह झाले. या प्रवाहांपैकी पहिला स्वर्गात केला, दुसरा भूतलावर राहिला आणि तिसरा पाताळात वहात गेला; म्हणून तिला ‘त्रिपथगा’ किंवा ‘त्रिपथगामिनी’ असे म्हणतात.’ +३ ऊ. त्रिलोकांतील नावे +गंगेला स्वर्गात ‘मंदाकिनी’, पृथ्वीवर ‘भागीरथी’ आणि पाताळात ‘भोगावती’ म्हणतात. +३ ए. ‘गॅंजेस्’ – पाश्चात्त्यांनी दिलेले विकृत नाव +ग्रीक, इंग्रजी आदी युरोपीय भाषांमध्ये गंगेचा उच्चार ‘गॅंजेस्’ असा विकृतपणे केला जातो. इंग्रजाळलेले भारतीयही तिला याच नावाने उच्चारतात. (विशेष माहिती : रोमन लिपीत अकारान्त किंवा आकारान्त शब्द लिहायची सोय नाही, त्यामुळे 'गंगा' हा शब्द लिहिणे शक्य नाही. तस्मात् Ganges हे सुयोग्य स्पेलिंग आहे. Ganga असे स्पेलिंग केले तर उच्चार गॅंगऽ असा होतो.) +‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत आहे. ‘गंगा’ हा शब्द अयोग्य पद्धतीने उच्चारणाऱ्यांना गंगेच्या स्मरणाचा आध्यात्मिक लाभ कसा होणार ? म्हणूनच परकीय भाषेत बोलतांना आणि लिहितांना तिला ‘गंगा’ या नावानेच संबोधित करा ! +गंगा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6962.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dce8d1eff66b01ed16b02af3097f2d173fbca08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6962.txt @@ -0,0 +1,4 @@ +चरखी दादरी हे हरियाणा राज्यातील शहर आहे. हे चरखी दादरी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. चरखी दादरी दिल्लीपासून अंदाजे ९० किमी अंतरावर आहे. [१] +या शहराची स्थापना १४व्या शतकामध्ये बिल्हन सिंह यानी केली. [२] +१२ नोव्हेंबर, १९९६ रोजी चरखी दादरीवर कझाकस्तान एरलाइन्सच्या इल्युशिन इल-७६ आणि सौदीया बोईंगच्या ७४७ प्रकारच्या विमानांची दाट धुक्यात थेट धडक होऊन दोन्ही विमाने कोसळली. या अपघातात दोन्ही विमानातील सर्व ३४९ जणांचा मृत्यू झाला. ही तेव्हापर्यंत हवेत झालेल्या विमानांच्या धडकांपैकी सर्वात प्राणघातक टक्कर होती. ही भारतातील सर्वात प्राणघातक विमान वाहतूक आपत्ती आहे [३] तसेच आतापर्यंतची तिसऱ्या क्रमांचाची प्राणघातक विमान (९/११ न धरता) आहे. [४] +  diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6966.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99be46e72ba66f4d941f9bee8203a4c4fea031a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6966.txt @@ -0,0 +1 @@ +चरण ही कर्नाटक संगीतातील एक संज्ञा आहे. कृती, वर्णम्‌, पदम्‌, जावळी वा तत्सम कर्नाटक संगीतरचनांचे अनुक्रमे पल्लवी अनुपल्लवी व चरण असे एकूण तीन भाग असतात. सामान्यतः ⇨पदम्‌ या रचनेच्या पल्लवी आणि अनुपल्लवी या भागांएवढी वा अनुपल्लवीएवढी किंवा अनुपल्लवीच्या चौपट चरणाची लांबी असू शकते. अनेक वेळा चरणाच्या उत्तर भागाचे संगीत व अनुपल्लवीचे संगीत सारखेच असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_697.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f8cd3ac0aa82fdf7af4315c6d502c201d9c361d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_697.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +उत्तर प्रदेशातून वाहणारी गंगा नदी ही समस्त हिंदूंसाठी सर्वाधिक पवित्र समजली जाते. आमच्या गावची नदीही पवित्र आहे हे दर्शवण्यासाठी गावोगावच्या नद्यांच्या नावांमध्ये गंगा हा शब्द असतो. याचा विस्तार म्हणून कोणत्याही वाहत्या प्रवाहाला गंगा म्हणायची प्रथा पडली आहे. +अशाच काही नद्या आणि प्रवाह :- diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_699.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9df519ce806a879e6c69b8f6518a4e308e173347 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_699.txt @@ -0,0 +1,3 @@ +गंगा की सौगंध हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6991.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a34626768572594b637e6428ab2f31b104cf1838 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6991.txt @@ -0,0 +1 @@ +करियावसम् इंदीपालागे चरिथ असलंका (२९ जून, १९९७:इंग्लंड - हयात) ही  श्रीलंकाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6996.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5223f10cf1514d2f3228226ca2adcd75ea4791b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_6996.txt @@ -0,0 +1,2 @@ + +श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रात कोशयुग सुरू केले असे म्हणतात. केतकरांच्या ज्ञानकोशानंतर महाराष्ट्रात अनेक प्रकारचे कोश निघाले. ज्ञानकोशानंतरच्या कोशवाङ्मयात चित्रावशास्त्रींचे चरित्रकोश महत्त्वाचे आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..101baaba9cf3e43562cc5f296dc1ea45dc2c78ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 40°17′N 69°37′E / 40.283°N 69.617°E / 40.283; 69.617 + +खुजंद (ताजिक: Хуҷанд) हे ताजिकिस्तान देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ताजिकिस्तानच्या उत्तर भागात सीर दर्या नदीवर वसले आहे. १९३६ सालापर्यंत हे शहर खोजेंत तर १९९१ पर्यंत लेनिनाबाद ह्या नावांनी ओळखले जात असे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7006.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c00c332a2574c60f8303e608d431898bf9916e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7006.txt @@ -0,0 +1,10 @@ +चर्चबेल हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. इ.स. १९७४ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात पस्तीस ललित लेख आहेत. त्यांपैकी चौतीस लेख नागपूरच्या 'तरुण भारत'च्या साप्ताहिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेले होते. +अवलिया +ताजुद्दीन +व +संगीतकार +रोशन यांच्या +पवित्र + +स्मृतीस...आत्मपर आशय असूनही भावमधुर काव्याची प्रचिती देणारे लेख या संग्रहात आहेत. 'चर्चबेल'मध्ये ग्रेसच्या अन्य कवितांच्या तुलनेत अधिक सुगमता आहे आणि लक्षपूर्वक वाचल्यास 'कवी' ग्रेस समजून घेण्यासाठी त्यांचे ललित लेख फारच महत्त्वाचे ठरतील हे लक्षात येते. +डॉ. जया मेहता यांनी चर्चबेलचा गुजराती भाषेत केलेला अनुवाद प्रकाशित झालेला आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7007.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c00c332a2574c60f8303e608d431898bf9916e53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7007.txt @@ -0,0 +1,10 @@ +चर्चबेल हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पहिला लघुनिबंधसंग्रह होय. इ.स. १९७४ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. या संग्रहात पस्तीस ललित लेख आहेत. त्यांपैकी चौतीस लेख नागपूरच्या 'तरुण भारत'च्या साप्ताहिक आवृत्तीत प्रसिद्ध झालेले होते. +अवलिया +ताजुद्दीन +व +संगीतकार +रोशन यांच्या +पवित्र + +स्मृतीस...आत्मपर आशय असूनही भावमधुर काव्याची प्रचिती देणारे लेख या संग्रहात आहेत. 'चर्चबेल'मध्ये ग्रेसच्या अन्य कवितांच्या तुलनेत अधिक सुगमता आहे आणि लक्षपूर्वक वाचल्यास 'कवी' ग्रेस समजून घेण्यासाठी त्यांचे ललित लेख फारच महत्त्वाचे ठरतील हे लक्षात येते. +डॉ. जया मेहता यांनी चर्चबेलचा गुजराती भाषेत केलेला अनुवाद प्रकाशित झालेला आहे. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7023.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f5637ab69aa1444dadb1b674549ddf60c3a05cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7023.txt @@ -0,0 +1 @@ +शार्मेन मेसन (२० सप्टेंबर, १९७०:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००१ दरम्यान ५ महिला कसोटी आणि ४६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7024.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..759b02a1add0d29405d725e33034f5f2dcd24706 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7024.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९२१ असलेले चर्वीदंड हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ११२.७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २९ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १२७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ६१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा मुरुमगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7031.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84494c3bfb51f9d67235c6126acfde699ba7386b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7031.txt @@ -0,0 +1 @@ +चल धरपकड हा एक म‍राठी विनोदी चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7042.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f9b730f6b10447b990af111fc33e6e2cafb0508 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7042.txt @@ -0,0 +1,7 @@ +महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून 'चलनवाढ' किंवा  'महागाई ' हे शब्द एकमेकांना आलटून पालटून त्या त्या परिस्थिती अनुसार वापरले जातात. मात्र चलनाची क्रयशक्ती कमी होत असते. चलनवाढीमुळे रोजगारनिर्मितीची क्षमता वाढते. +ज्ञात इतिहासात सुमारे इ.स १९२० पर्यंत बहुतेक देशांत चलनाचा पुरवठा हा देशातील सोन्याच्या साठ्याशी निगडित असत असे. सोने तारण म्हणून ठेवले जाई व त्यानुसार किमती स्थिर राहत असत. त्या काळात भाववाढीची समस्या तीव्रतेने भासत नसे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याशी असलेला चलनाचा संबंध सुटला. या काळातील विचारानुसार उत्पादन वाढले की रोजगार वाढतो. परिणामी मागणी वाढते. त्यामुळे पुन्हा उत्पादनाला चालना मिळते. म्हणून उत्पादनवाढीचा प्रयत्न सातत्याने हवा असा विचार सरकारचा असे. +चलनवाढीची  मुख्य  कारणे +१) मागणी ताणजन्य चलनवाढ +२) खर्चदाबजन्य  चलनवाढ + +या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7059.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e930d0727ddc685e4a527e90f771769c046a533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7059.txt @@ -0,0 +1,2 @@ +चल्लापल्ली हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यात असलेले छोटे गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,०६७ होती. +हे गाव राष्ट्रीय महामार्ग २१४अ वर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7071.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc8c91d2ba05d08e01a2922269c15f31e9dd5de1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7071.txt @@ -0,0 +1,2 @@ +चवणेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_708.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ff099eeba6766bc891dd735f5bdcbdb8db03435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_708.txt @@ -0,0 +1,2 @@ + +गंगुताई पटवर्धन या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.पटवर्धनांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरत असताना त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वतःला पुण्यातील हुजुरपागा शाळेत घालण्याचा आग्रह धरला. त्यांचे मेव्हणे बापूसाहेब चिपळूणकर यांनी त्यांना पाठिंबा दिला. पटवर्धन यांना हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेत पाठविण्यात आले. तेथील शिक्षण संपल्यावर पटवर्धन वडोदरा येथील भारतवर्षीय महिला विद्यापीठात (आताचे एसएनडीटी, वडोदरा) दाखल झाल्या. त्यानंतर त्या मॉंटेसोरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेल्या.[१] इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी नारायण महादेव पटवर्धन यांच्याशी लग्न केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर गंगुताई वडोदराच्या ट्रेनिंग कॉलेजच्या उप-प्राचार्या झाल्या. आपल्या कारकिर्दीची शेवटची १० वर्षे त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.[२] पटवर्धन यांना बाया कर्वे पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. चाकोरी बाहेर हे आत्मचरित्र त्यांनी दोन भागात लिहिले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7095.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf91149e424fb5918f6599a82af9432225c21793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7095.txt @@ -0,0 +1,2 @@ + +चश्मे बद्दूर हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7112.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ad7eeedcb8a889aeb1144abdbf043e8f485b137 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7112.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॉंद और सूरज हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7113.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..097a6dbfbc2855f1cbfb37e3ca87c99b15e84a0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7113.txt @@ -0,0 +1 @@ +चांकर (तुर्की: Çankırı ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १.८४ लाख आहे. चांकर ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7118.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4baaf9a521002fc64179821117549533887c04d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7118.txt @@ -0,0 +1,6 @@ +चांगदेव भवानराव खैरमोडे (१५ जुलै, इ.स. १९०४ ते १८ नोव्हेंबर, इ.स. १९७१ ) हे मराठी चरित्रकार, लेखक, अनुवादक आणि कवी होते.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात राहुन त्यांचा आयुष्य क्रम, जीवन चरित्र आणि लेखनाची सविस्तर नोंद ठेवून 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' या नावाने १२ चरित्रखंड प्रकाशित चरित्र लेखनासाठी विशेष परिचीत होते.[१] +१५ जुलै, इ.स. १९०४ रोजी पाचवड (तालुका खटाव) जिल्हा सातारा येथे त्यांचा जन्म झाला. साताऱ्याची न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईची एलफिस्टन हायस्कूल येथून त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पार पाडले.[१] कलाशाखेतून त्यांनी पदवी प्राप्त करून मुंबई येथे तत्कालीन ब्रिटिश सचिवालयात ते नौकरीस होते. द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) त्यांच्या पत्नी होत्या.[१] +चांगदेव खैरमोडे यांनी लिहीलेल्या चरित्राचा पहिला खंड १९५२ साली बाबासाहेबांच्या हयातीतच प्रकाशीत झाला. चार खंड १९७१ च्या आधी चांगदेव खैरमोडे यांच्या हयातीत प्रकाशित झाले तर उर्वरीत दहा खंडांचे प्रकाशन त्यांच्या पत्नी द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड) यांनी चांगदेव खैरमोडे यांच्या पश्चात प्रकाशित केले.[१] +चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी त्यांच्या शालेय जीवनात शार्दूल विक्रडीत वृत्तात खादीचे महत्त्व सांगणारी १२ कडव्यांची रचना केली. या कवितेसाठी नारायण कृष्णाजी आठल्ये 'केरळ कोकिळा'चे त्या वेळचे संपादक नारायण कृष्णाजी आठल्ये यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते.[१] +'पाटील प्रताप' (१९२८) आणि 'अमृतनाक' (१९२९) ही दोन सामाजिक खंडकाव्यं त्यांनी लिहिली. नंतरच्या काळात समाजप्रबोधन, अस्पृश्यतानिवारण, हिंदू धर्म, हिंदू समाज अशा विविध विषयांवरचे त्यांचे वैचारिक लेख महाराष्ट्रातल्या विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. 'शूद्र पूर्वी कोण होते?'(१९५१), 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती' (१९६१), 'घटनेवरील तीन भाषणे' हे लेखन त्यांनी केले.[१] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा (२०१९ पासून) स्टार प्रवाह दुरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित होणारी मराठी मालिका खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" या चरित्रग्रंथाच्या भाग १ ते १२ वर आधारित आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7123.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9544d95abd871b10c281e0e3adc803417894207d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7123.txt @@ -0,0 +1,2 @@ +चव्हाणवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7130.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e45b731cb687801e960f9dbc3c3c5c944b05f28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7130.txt @@ -0,0 +1,8 @@ +चष्मेवाला (गारडोळी किंवा गाऱ्या पाखरू) (इंग्लिश:Indian White Eye; हिंदी: बबूना, पिद्दी) हा आकाराने चिमणीपेक्षा लहान असलेला पक्षी आहे. +चष्मेवाला हा साधारण १० सें.मी. आकारमान असलेला पक्षी आहे. हा लहान चौकोनी शेपटीचा हिरवट-पिवळा व गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या डोळ्यांभोवती पांढऱ्या रंगाचे ठळक वर्तुळ असते त्यावरून याचे नाव चष्मेवाला असे पडले. + आवाज ऐका (सहाय्य·माहिती) +चश्मेवाला वाळवंटी प्रदेश सोडून संपूर्ण भारतभर आढळतो. तसेच म्यानमार, बांगलादेश, इंडोनेशिया, पाकिस्तान या देशांतही याचे वास्तव्य आहे. +हे पक्षी ऋतुमानानुसार स्थानिक स्थलांतर करतात. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. याच्या रंग आणि आकारावरून किमान चार उपजाती आढळतात. +हा १५-२० पक्ष्यांच्या लहान थव्यात झाडांवर राहणारा (Arboreal), उत्साही पक्षी आहे. कीटक आणि मध शोधत हा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असतो. +हे पक्षी बागा, राया व झाडी या ठिकाणी राहतात. +साधारणपणे एप्रिल ते जुलै हा काळ या पक्ष्याचा प्रजनन काळ असून जमिनीपासून २ ते ४ मी. अंतरावर, कोळ्याच्या जाळ्याने तयार केलेले, लहान घरटे बांधतो. अंडी फिकट निळ्या रंगाची टोकाकडे गडद निळ्या टोपीची असतात. नर-मादी मिळून पिलांना खाऊ घालतात व इतर कामेही दोघे मिळून करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7136.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0436c5134e4df5f7faf58c3b6b7a75288947e8b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7136.txt @@ -0,0 +1,130 @@ +चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे.(शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका  ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) याचा वापर करून चहा नावाचे पेय तयार केले जाते. जगभरात चहा पिण्याच्या आणि तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असल्याचे दिसून येते. +चहा ही संज्ञा कॅमेलिया सिनेन्सिस वनस्पतीसाठी, तसेच त्या वनस्पतीच्या पाने/पानांपासून बनवलेली भुकटी उकळते पाणी अथवा दूध यांच्यासोबत मिसळून बनवलेल्या पेयासाठीही योजतात. चहापत्तीपासून निरनिराळ्या प्रक्रिया करून चहा हे पेय बनते. पाण्याखालोखाल हे जगातील लोकप्रिय पेय आहे असे मानले जाते. चहा या नावाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषांत चहाला छा म्हणतात. या नावावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशीच नावे असल्याचे दिसते. इंग्रजी व काही पश्चिम युरोपीय भाषांमध्ये दक्षिणेकडील चिनी भाषांमधल्या ते या नावाशी उच्चारसाधर्म्य असलेले टी हे नाव प्रचलित आहे.[१] चहा आजही लोक आवडीने घेतात. कारण, चहा पिल्याने आपण ताजेतवाने होतो किंवा एक प्रकारचा आळस जातो असा देखील समज आहे. + +१.बदाम पिस्ता चहा, +२.बिरयानी चहा, +३.गुलाबी चहा, +४.ईराणी चहा, +५.बुरंश चहा, +६.हाजमोळा चहा, +७.सुलेमानी / लेबु चहा +८.शीर चहा. +९.उलांग चहा +१०.आसाम चहा +११.दार्जिलिंग चहा +१२.निलगिरी चहा +१३.तंदुरी चहा. +१४.कहवा काश्मिरी चहा. +१५.चॉकलेट चहा +१६.गुळाचा बासुंदी चहा +अमृतसर हे बदाम पिस्ता चहासाठी फार प्रसिद्ध आहे. +साहित्यः +१/२ कप पाणी +१ कप मलई दूध +साखर +२ चमचे चहा पावडर +३-४ केशर +बदाम आणि पिस्ता १ चमचा +२ ईलायची. +कृती : +पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. उकळी आल्यावर केशर टाकतात. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घालतात, नंतर साखर घालून पुन्हा उकळतात. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला देतात. +साहित्यः +६ कप पाणी +६ चमचे आसाम चहा पावडर +६ चमचे साखर +२ १/२ कप मलईदार दूध. +कृती: +१.जाड बूड असलेल्या भांड्यात दूध घट्ट आणि मलई फुटेल इतके गरम करतात. +२.वेगळ्या भांड्यात पाणी, साखर आणि चहा पाने उकळवतात. +३.भांडे झाकणाने बंद करतात आणि कपड्याने गुंडाळतात. +४.नंतर चहा कपात घेतात आणि त्यामध्ये घट्ट केलेले दूध टाकतात. +५.भरपूर ढवळून प्यायला देतात. +मुंबईत प्रत्येक कोपऱ्यावर ईराणी हॉटेलमध्ये हा चहा प्यायला मिळतो. उस्मानिया बिस्किटाबरोबर किंवा बनमस्का,टोस्टबटर बरोबर हा चहा उत्तम लागतो. +देहरादून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे. +साहित्य : +१ कप पाणी +१ चमचा नैसर्गिकरीत्या वाळवलेली बुरंश /हायडोडेन्ड्राॅनची पाने +१/२ चमचा ग्रीन चहा पावडर +१/२ चमचा पुदिण्याची पाने +चवीनुसार मध साखर +तुळशीची पाने (हवी असल्यास) +कृती : +पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाकतात. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिण्याची पाने टाकतात. उकळल्यावर मध किंवा साखर घालतात. हवी असल्यास तुळशीची पाने घालतात. हा चहा गरम किंवा थंड पिता येतो. +सूचना : नैसर्गिकरीत्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास टिकतात. +बुरंश किंवा रोडोडेन्ड्राॅन चहा हा उत्तराखंडात आणि हिमाचल प्रदेशामध्ये पाहुण्यावे स्वागत करताना देतात. कॅंफीनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे. बुरंश पाने चहाची चव वाढवतात आणि त्यापासून शरीराला होणारे फायदेहीमिळतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्य-झाड आहे. शेरपा आणि तिबेटियन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात. +फायदे : +हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त आहे. बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेशात आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो. +पाटणा हे शीर चहासाठी फार प्रसिद्ध आहे. +साहित्य : +५ कप पाणी +२ कप दूध +१ चमचा शीर चहा पाने +१/४ चमचा बेकिंग सोडा +चिमूटभर मीठ +चिमूटभर पिस्ता +चिमूटभर वेलदोडे +चिमूटभर बदाम +१ चमचा मलई +कृती : +पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाकतात. +कमी विस्तवावर उकळी येऊ देतात. +बेकिंग सोडा टाकून जोपर्यंत लाल तपकिरी होईपर्यंत ढवळत राहतात +चिमूटभर (शक्यतो सागरी) मीठ टाकतात आणि उकळी आणतात. +दूध आणि सुकामेवा टाकतात. +गुलाबी होईपर्यंत ढवळत राहतात. +मलई आणि कुटलेल्या सुकामेव्याने चहाला सजावट करता येते. +अशा प्रकारे सुंदर मलईदार मसालेदार चहा पिण्यासाठी तयार होतो. +सूचना : हा चहा बनविण्यासाठी ६ तास लागतात. ३ तास चहा पाने उकळून पुन्हा बेकिंग सोडा टाकल्यावर २ तास चहा गुलाबी होईपर्यंत उकळावा लागतो +हा चहा पाटणा शहरात १९९० सालापासून मिळतो. सुरुवातीला हा फक्त रमझान महिन्यात मिळत असे. आता तो वर्षभर मिळतो. पाटण्यामध्ये सब्जीबागेत 'शाही शीर चहा' म्हणून चहाचा स्टॉल आहे. +फायदे : +हा चहा थंडीच्या मोसमात जास्त प्रमाणात पिला जातो, कारण त्यामुळे माणूस दिवसभर उबदार राहू शकतो. +कँमेलिया साईनेन्सिस झाडाच्या पाने, कळी आणि खोडापासून हा बनविला जातो. त्यासाठी थोडासा आंबवला आणि प्राणवायुकरण केला जातो. ह्यामध्ये फार जाती असल्यातरी चीनच्या फुजीयानमधून येणारा चहा प्रसिद्ध आहे. उलांग चहा हा पारंपरिक पद्धतीने गोल गुंडाळून पिळून त्याचे घट्ट चेंडू बनविले जातात. गुंडाळल्यामुळे चहाचा रुप, रंग आणि सुगंध बदलून जातो. उलांग चहाचे प्राणवायूकरण वेगवेगळ्या पायरीवर होत असल्याने त्याची चव पूर्णपणे फुलाची ते गवताची, तर मधुर तर भाजलेली अशी बदलू शकते. रंगसुद्धा हिरवा ते सोनेरी ते तपकिरी होऊ शकतो. +टीप : चहा २-३ मिनिटे उकळावा लागतो.. +भारतातील आसाम राज्यात पिकविला जाणारा चहा आसाम चहा म्हणून ओळखला जातो. हा चहा त्याच्या काळा रंग, कडक आणि मादक चव, ह्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आयरिश आणि इंग्लिश सकाळच्या न्याहारी बरोबर आसामच्या काळ्या चहाचीच पाने वापरतात.आसाममध्ये ८०० चहाचे मळे आहेत.आसाम हा जगातील सर्वात मोठा चहा उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये मोडत.. +आसाम चहा कडक हवा असेल तर २-३ मिनिटे उकळतात. +उत्पादन : +वर्ष २००३ पर्यंत जगामध्ये चहाचे उत्पादन ३.१५ मिलियन टन वार्षिक होते. प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत, व त्यानंतर चीनचे स्थान होते (आता चीन ने भारताशी या क्षेत्रात बाजी मारली आहे) अन्य प्रमुख उत्पादक देशांत श्रीलंका आणि केन्या या स्थानावर आहेत. चीनच आता एकमात्र असा देश आहे जो सुमारे प्रत्येक प्रकारच्या चहाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिक उत्पादन करताे.[३] +भारतातील पश्चिम बंगाल राज्यात दार्जिलिंगमध्ये होणारा हा चहा जगातील सर्वात महाग चहा म्हणून ओळखला जातो. [४]ह्याची नैसर्गिक चव अवीट आणि दुसरी कुठेही निर्माण होत नाही. हा चहा पोषक घटकानी संपन्न आणि त्याच्या गोडस, फलस्वरूप चवीमुळे चहामध्ये शँम्पेन म्हणून समजला जातो.वसंत ऋतूत होणारा चहा जो मार्च, एप्रिल, मे महिन्यात खुडला जातो तो हलका, नितळ,आणि कडक तुरट चवीचा असतो तर ग्रीष्म ऋतूत खुडला जाणारा चहा हा मधुर,आणि आगळी तुरट चव असलेला मलईदार चहा असतो त्यामुळे चहाशौकीन त्यामध्ये दूध किंवा साखर न टाकता त्याची लज्जत घेतात. +टीप : चहा दोन मिनिटे उकळून लिंबाची फोड टाकून साखरेशिवाय पिल्यास छान लागतो. +आसाम आणि दार्जिलिंग चहा नंतर निलगिरी चहाचा नंबर लागतो. समुद्रसपाटीपासून १००० ते २५०० मीटर उंचीवर हा निलगिरी पर्वतरांगावर उगवला जातो. रंग, कडकपणा आणि तुरटपणा ह्यांचा सुंदर संगम असलेला हा चहा उष्ण कटिबंधातील फुलाफळांचा मोहक सुगंध आपल्या चवीत आणतो. हिवाळ्यात दवबिंदूत होणाऱ्या चहाला एक वेगळीच चव असते.हिरवा, सफेद, आणि उलांग ह्या खास चहाच्या जाती सुद्धा निलगिरीच्या पर्वतरांगावर होतात. +टीप : ३ ते ५ मिनिटे उकळल्यास उत्तम होतो. +साहित्यः +१ कप पाणी +१/२ कप दूध +१ चमचा चहा पाने +१ चमचा साखर +२ मातीची भांडी. +१ दालचिनी +२-३ वेलची +१/४ चमचा वाटलेले आले +कृती : +१.चुलीवर मातीचे भांडे ठेवतात आणि १० मिनिटे मध्यम ज्योतीवर गरम करतात. +२.पाणी गरम करून आले, वेलची, दालचिनी, साखर आणि चहाची पाने टाकून चहा बनवून घेतात. +३.पाणी उकळायला लागल्यावर लगेच दूध टाकतात आणि पुन्हा दोन मिनिटे उकळत ठेवतात. ४.मोठ्या भांड्यात गरम केलेले मातीचे भांडे ठेवतात.मातीच्या भांड्यात तयार केलेला चहा ओततात. +५.थोड्या वेळात चहा फसफसून बाहेर यायला लागला की तो दुसऱ्या मातीच्या भांड्यात ओततात. +हा चहा दिल्ली व आजुबाजूच्या प्रदेशात फारच प्रसिद्ध आहे. पुण्यातील एका शास्त्र पदवीधर असलेल्या चहा उपाहारगृह असलेल्या माणसाने आपल्या आजीच्या हळदीदूध बनविण्याच्या पाककृती वरून ही प्रक्रिया शोधली.हा चहा गरमागरम असेल तेव्हा बनपाव मस्का बरोबर फार चांगला लागतो. +साहित्य +४ चमचे काश्मिरी चहापाने. +४ केशर. +४-५ वेलदोडे. +मध किंवा साखर (वैकल्पिक). +मुठभर तुकडा बदाम. +३-४ दालचिनी. +कृती +१.भांड्यात तीन कप पाणी घेतात. +२.केशर, वेलदोडे, दालचिनी टाकून १० मिनिटे उकळवतात. +३.चहा पाने टाकून बारीक ज्योतीवर उकळत ठेवतात. +४.साखर किंवा मध आवश्यक असल्यास टाकतात. +५.चहा गाळून घेतात. +६.वर बदाम पावडर आणि केशर टाकून सजवून देतात. +काश्मिरी संस्कृतीचा कहवा अविभाज्य भाग आहे.कुठल्याही सणासमारंभाला कहवा हा असतोच.[५] पारंपरिक पद्धतीत कहवा पितळी भांड्यात(समोवर) बनवितात. प्रत्येक प्रसंगी कहवा असतो -क्लासिक कहवा, दूध कहवा, शांग्री कहवा. कहवा बनविणे ही एक कला आहे. वेलदोडे आणि दालचिनीचा सुगंध सुटला म्हणजे कहवा तयार झाला.जास्त उकळत ठेवला तर तो कडू लागतो म्हणून तो ३० सेकंदापेक्षा जास्त उकळवित नाहीत. कहवा मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि तो अँटीअॉक्सिडंट सुद्धा आहे.पहिल्या दुसऱ्या शतकात कुशकाळात ह्याची सुरुवात झाली. +==चहा तयार करण्याची भारतीय पद्धती== : +सामग्री +२ प्पेले पाणी +२ चमचे चहा पत्ती +२ चमचे साखर +ऐच्छिक सामग्री: २ वेलदोड्याची पूड आणि एक छोटे बारीक केलेले आले. +कृती : +पाण्यात चहापत्ती टाकून भांड्यात उकळतात. दुसरीकडे दूध उकळतात. +चहाला एकदा उकळी आल्यावर वेलदोड्याची पूड व आले टाकतात. २ मिनिटापेक्षा जास्त वेळा उकल्यास चहा कडू होतो. +साचा:सांदर्भयादी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7158.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdc74a0726162bdc17fc466a75855801c2665812 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7158.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांगी हे सिंगापुराच्या पूर्व टोकाशी वसलेला भाग आहे. या भागात सिंगापूर चांगी विमानतळ व दुसऱ्या जागतिक महायुद्धात युद्धकैद्यांना डांबायला वापरलेले चांगी कारागृह या वास्तू आहेत. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7162.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7162.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d12bf472aa5f2a05d68c92afb83f798ccb0f12e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7162.txt @@ -0,0 +1,3 @@ +चांगेफळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +गावामध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. तसेच महानुभाव पंथाचे प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. गावात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्तपादन घेतल्या जाते. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7167.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c5d9a0a9999f97ac3a723051be36d9700bd51da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7167.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांडक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7178.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d1a6ccbfba4fac11e232d5033446e8d6cb1b551 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7178.txt @@ -0,0 +1,4 @@ +चांद मोहम्मद (जन्म २५ एप्रिल १९९३ - मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे. मेहसूस, पात्र आणि परफेक्शन सारखे चित्रपट लिहिण्यासाठी आणि दिग्दर्शनासाठी तो परिचित आहे.[१] +२०१९ मध्ये मेहसूस या चित्रपटाद्वारे दिग्दर्शित करण्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांद ने केली होती. मेहसूस या चित्रपटाला आशिया खंडातील सर्वात मोठे फिल्ममेकिंग चॅलेंज इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९ मध्ये रौप्य फिल्म ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी त्याने परफेक्शन्स चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक केले . २०२१ मध्ये त्यांनी पात्र हा चित्रपट दिग्दर्शित केला.[२] +सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट संपादक भारत चित्रपट प्रकल्प (२०१९) +चांद मोहम्मद आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7195.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fe5646480737711ca1e0ac730f2be6310b344d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7195.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +चांदनी हा १९८९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यश चोप्राने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, श्रीदेवी व विनोद खन्ना ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्रिकोणी प्रेमकथेवर आधरित असलेला ह्या चित्रपटाला मोठे यश मिळाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7204.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..344b41a290c7b3f87c78773059085339396cf43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7204.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7228.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5afd96d199f1628f1dacd863e401d21f4559a45b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7228.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदसायली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7233.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a71ca3fa7000d91dcb7492192b6848d3dc8bf6fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7233.txt @@ -0,0 +1,2 @@ + चांदापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7240.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc35fc72eec42c104bda86ba77ef5b1b37e68586 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7240.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदिवली विधानसभा मतदारसंघ - १६८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चांदिवली मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १९७८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५५ ते ६१, ६४ ते ६९, ७३ ते ७८, १२६ ते १३८, १६४ ते ३५२, ३९४ ते ४०५, ४२२ ते ५७३, ५८० ते ६८९, ७०७ ते ८३१ आणि जनगणना वॉर्ड क्र. २३८४ मधील इन्युमरेशन ब्लॉक १५५ ते ३०२ यांचा समावेश होतो. चांदिवली हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे दिलीप भाऊसाहेब लांडे हे चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7244.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d0e408835ce07e5327a3638bb51a0d3728857c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7244.txt @@ -0,0 +1,6 @@ + +चांदुर बाजार हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.चांदुर बाजार तालुका हा गुळाची बाजारपेठ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे..तसेच महिनाभर चालणारी बहिरम यात्रा तालुक्यात प्रसिद्ध आहे.. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7267.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7267.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..869a2e979d72789526c7c3b78357c77da4e8f2b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7267.txt @@ -0,0 +1,2 @@ +चांदोरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7288.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9be01ccff00cda1649487685103eda0afe5dad25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7288.txt @@ -0,0 +1 @@ +प्रत्येक महिन्यात (साधारणतः शुद्ध द्वादशीस) नवीन चंद्र उगवतो तेंव्हा नूतन (अमावस्या आटोपुन नवीन झालेल्या) चंद्रकोरीच्या दर्शनाचे हे चांद्रव्रत केले असता दारिद्र्य दूर होते असा समज आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7289.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89e3d44de25477c7e48968d73736d067628da01c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7289.txt @@ -0,0 +1,7 @@ +चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (CKP) ही मराठी भाषक व कोंकणी भाषक समूहांमधील एक ब्रम्हक्षत्रिय जात आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागांत पसरलेल्या या जातीतील लोक भारतात व अन्य देशांतही विखुरले आहेत. चंद्रसेन राजाचे वंशज असल्याने चांद्रसेनीय तर, राजकारणातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रभू लावले जाते. यांती बहुतेकांना जोड आडनावे असतात, त्यांपीकी 'प्रभू' हे एक असते. +चांद्रसेनीय कायस्थ प्रभू हे वेद आणि संस्कृत यांचा अभ्यास करतात. अनेक शतके या समुदायाची तलवार आणि लेखणी ही व्यवसायाची साधने आहेत. आजही भारतीय सैन्यामध्ये अनेक सीकेपी अधिकारी आढळतात. तसेच राजनैतिक क्षेत्रातही सीकेपी अग्रणी आहेत. +चांद्रसेनीय कायस्थ प्रभू परंपरेने मटण, मासे, कोंबडी आणि अंडी खातात; त्यांच्या अन्नातील मुख्य पदार्थ पोळी (चपाती) आणि भात आहेत. +अनेक सीकेपी आडणावे दख्खन सल्तनत आणि मराठा साम्राज्याच्या काळातील आहेत. ते राज्यकर्त्यांनी कुटुंबाच्या संस्थापकाला दिलेली सरकारी पदवी दर्शवतात. उदाहरणार्थ, चिटणीस, पोतनीस, कारखानीस, देशमुख, देशपांडे, गडकरी, अधिकारी इ. +[१] +मराठी मध्यमवर्गीयांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाण्यात आठ शाखा आणि सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. संचालक मंडळातील काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या बँकेला वाचविण्याच्या प्रश्नावर विधिमंडळात प्रयत्न सुरू होते. तथापि पुनरुज्जीवनासाठी पुरेशी संधी व वेळ देऊनही त्याला आलेले अपयश आणि उत्तरोत्तर खालावत चाललेली बँकेची आर्थिक स्थिती पाहता, बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ व ५६ अन्वये बँक म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना रद्दबातल करणारा आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने २०१० सालच्या एप्रिलमध्ये काढला होता, त्यात सुधारणा करून बँकेवरील निर्बंध ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझव्‍‌र्ह बँकेने घेतला आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7307.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2d086344489a6f46ed813269476c99c728fd677 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7307.txt @@ -0,0 +1,2 @@ + चांभारगणी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7309.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3105be7d84311568b1f342f877c3e835271c3e54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7309.txt @@ -0,0 +1,8 @@ + चांभार्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7336.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18114b865a0b58d3378e6bfe278da3e0e86344c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7336.txt @@ -0,0 +1,2 @@ + चाच हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7338.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1b974b28b07ec26400ef51aeb6da52ce7197944 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7338.txt @@ -0,0 +1,5 @@ +चाचणी किंवा परीक्षा (अनौपचारिकरित्या, परीक्षा किंवा मूल्यांकन) एक असे मूल्यांकन आहे जे चाचणी घेणाऱ्याचे ज्ञान, कौशल्य, योग्यता, शारीरिक तंदुरुस्ती किंवा इतर बऱ्याच विषयांमध्ये वर्गीकरण (उदा. श्रद्धा) मोजण्याचे असते. एक चाचणी तोंडी, कागदावर, संगणकावर किंवा पूर्वनिर्धारित क्षेत्रात दिली जाऊ शकते ज्यासाठी चाचणी घेणाऱ्याला कौशल्य संचाचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा प्रदर्शन करणे आवश्यक आहे. चाचण्या शैली, कठोरता आणि आवश्यकतांमध्ये भिन्न असतात. उदाहरणार्थ, बंद पुस्तक चाचणीत चाचणी घेणाऱ्यास सामान्यतः विशिष्ट वस्तूंना प्रतिसाद देण्यासाठी मेमरीवर अवलंबून राहणे आवश्यक असते तर खुल्या पुस्तक चाचणीमध्ये चाचणी घेणारा एक किंवा अधिक पूरक साधने वापरू शकतो जसे की संदर्भ पुस्तक किंवा कॅल्क्युलेटर प्रतिसाद देताना चाचणी औपचारिक किंवा अनौपचारिकपणे दिली जाऊ शकते. अनौपचारिक चाचणीचे उदाहरण म्हणजे पालकांनी मुलाकडे पालकांना दिलेली वाचन चाचणी. औपचारिक चाचणी ही एखाद्या वर्गातल्या शिक्षकांनी किंवा आय.क्यू.द्वारे घेतलेली अंतिम परीक्षा असू शकते. क्लिनिकमध्ये मानसशास्त्रज्ञाद्वारे प्रशासित चाचणी. औपचारिक चाचणीचा परिणाम अनेकदा ग्रेड किंवा चाचणी स्कोअरमध्ये होतो. चाचणी स्कोअरचा अर्थ सर्वसामान्य प्रमाण किंवा निकष किंवा कधीकधी दोघांनाही दिला जाऊ शकतो. सर्वसाधारणपणे स्वतंत्रपणे किंवा मोठ्या संख्येने सहभागींच्या सांख्यिकीय विश्लेषणाद्वारे सर्वसाधारणपणे ही पद्धत स्थापित केली जाऊ शकते. परीक्षा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे ज्ञान किंवा त्या विषयावर कुशलतेने वेळ देण्याची इच्छा असणे याची चाचणी घेणे. +एक प्रमाणित चाचणी ही अशी कोणतीही चाचणी आहे जी कायद्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण रीतीने प्रशासित केली जाते आणि स्कोअर केली जाते. प्रमाणित चाचण्या बहुतेक वेळा शिक्षण, व्यावसायिक प्रमाणपत्र, मानसशास्त्र (उदा., एमएमपीआय), सैन्य आणि इतर बऱ्याच क्षेत्रात वापरल्या जातात. +एक प्रमाणित नसलेली चाचणी सहसा व्याप्ती आणि स्वरूपात लवचिक असते, अडचण आणि महत्त्व बदलते. या चाचण्या सामान्यतः वैयक्तिक शिक्षकांद्वारे विकसित केल्या गेल्या असल्यामुळे या चाचण्यांचे स्वरूप आणि अडचण इतर शिक्षक किंवा संस्थांकडून मोठ्या प्रमाणात अवलंबली जाऊ शकत नाही किंवा वापरली जाऊ शकत नाही. विद्यार्थ्यांची प्रवीणता पातळी निश्चित करण्यासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभिप्राय देण्यासाठी एक प्रमाणित नसलेली चाचणी वापरली जाऊ शकते. काही घटनांमध्ये, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आगामी प्रमाणित चाचणीसाठी तयार करण्याच्या हेतूने व्याप्ती, स्वरूप आणि अडचणी या प्रमाणित चाचणी सदृश नॉन-प्रमाणित चाचण्या विकसित करू शकतात. अखेरीस, वारंवारता आणि सेटिंग ज्याद्वारे एक प्रमाणित नसलेली चाचण्या घेतली जातात ती अत्यधिक परिवर्तनशील असतात आणि सामान्यतः वर्ग कालावधीच्या कालावधीत मर्यादित असतात. एक वर्ग शिक्षक उदाहरणार्थ, साप्ताहिक आधारावर किंवा सेमेस्टरच्या दोनदाच चाचणी घेईल. इन्स्ट्रक्टर किंवा संस्थेच्या धोरणावर अवलंबून प्रत्येक चाचणीचा कालावधी संपूर्ण वर्ग कालावधीसाठी केवळ पाच मिनिटे टिकू शकतो. +प्रमाणित नसलेल्या चाचण्यांच्या विरोधाभासांमध्ये प्रमाणित चाचण्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, ते व्याप्ती, अडचण आणि स्वरूपाच्या दृष्टीने निश्चित केल्या जातात आणि सामान्यतः परिणामी लक्षणीय असतात. प्रमाणित चाचण्या सामान्यतः चाचणी विकसक, शैक्षणिक संस्था किंवा नियामक मंडळाने निश्चित केलेल्या तारखांवर घेतल्या जातात, ज्या वर्गात ठेवलेल्या किंवा वर्ग कालावधीच्या बंधनातून एखाद्या प्रशिक्षकाद्वारे प्रशासित केल्या जाऊ शकतात किंवा असू शकत नाहीत. एकाच प्रकारच्या प्रमाणित चाचणीच्या विविध प्रतींमध्ये (उदा., एसएटी किंवा जीआरई) थोडे बदल असले तरी भिन्न प्रकारच्या प्रमाणित चाचण्यांमध्ये फरक आहे. +वैयक्तिक चाचणी घेणाऱ्यासाठी महत्त्वपूर्ण परीणाम असणाऱ्या कोणत्याही चाचणीस उच्च-चाचणी चाचणी म्हणून संबोधले जाते. एक चाचणी प्रशिक्षक, दवाखानदार, प्रशासक मंडळ किंवा चाचणी प्रदाता द्वारा विकसित आणि प्रशासित केली जाऊ शकते. काही घटनांमध्ये, चाचणीचा विकसक त्याच्या कारभारासाठी थेट जबाबदार असू शकत नाही. उदाहरणार्थ, शैक्षणिक चाचणी सेवा (ईटीएस), एकना नफा शैक्षणिक चाचणी आणि मूल्यांकन संस्था, एसएटी सारख्या प्रमाणित चाचण्या विकसित करते परंतु या चाचण्यांच्या प्रशासनात किंवा खरेदीदारात थेट सामील होऊ शकत नाही. शैक्षणिक चाचण्यांच्या विकासाच्या आणि कारभारानुसार, चाचण्यांचे स्वरूपाचे आणि अडचणीचे प्रमाण स्वतःच बदलू शकते आणि चाचणी स्वरूप आणि अडचणीसाठी कोणतेही सामान्य एकमत किंवा अविचल मानक नाही. बऱ्याचदा, परीक्षेचे स्वरूप आणि अडचण शिक्षकांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान, विषय विषय, वर्ग आकार, शैक्षणिक संस्थेचे धोरण आणि अधिकृतता किंवा प्रशासकीय संस्थांच्या आवश्यकता यावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे, वैयक्तिक शिक्षकांद्वारे विकसित आणि प्रशासित केलेल्या चाचण्या प्रमाणित नसतात तर चाचणी संस्थांकडून विकसित केलेल्या चाचण्या प्रमाणित केल्या जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7344.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7af5b785c71f498c940cb882c25e94a24fc1961e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7344.txt @@ -0,0 +1 @@ +चाचेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7392.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77f0c206aefdde0c9cf7b3e39070cbe20f319001 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7392.txt @@ -0,0 +1,8 @@ + चापगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7407.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34be64c72938931da09693d2d627e6ea6f84bcd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7407.txt @@ -0,0 +1,2 @@ +चापेट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7412.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02b659aa7296631758ba8594c6d16af9fbdd728d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7412.txt @@ -0,0 +1,20 @@ +चाफा बोलेना हे कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांचे गीत आहे. प्रचंड लोकप्रियता मिळवलेले हे भावगीत लता मंगेशकर यांनी गायले होते तर वसंत प्रभू यांनी त्याला संगीत दिले होते.[१] +पूर्वी आकाशवाणीवर हे भावगीत नेहमी वाजवले जात असे. या गीताचा समावेश मराठी गीतांच्या वाद्यवृंदात बऱ्याचदा असतो. सुगम गायनाच्या क्षेत्रात करीअर करू पाहणाऱ्या प्रत्येक गायिकेने हे गीत गायले आहे, असे म्हटले जाते. +कवी बी,  गायिका लता मंगेशकर आणि संगीतकार वसंत प्रभू या तिघांच्या मेहनतीने या गीताने प्रचंड लोकप्रियता मिळवली. [२] + +या गाण्याचे कौतुक करताना लोकसत्ता या दैनिकात विनायक जोशी लिहतात,साधे, सोपे शब्द, मन खेचून घेणारी चाल, लतादीदींचा मधुर आवाज, व्हायोलिन- क्लॅरोनेट- मेंडोलिन- पियानो- बासरी असा वाद्यमेळ, तबला- ढोलक यांचा ताल असे सारेच रसायन या गाण्यात उत्कृष्ट जमून आले आहे. आपण ही फक्त कविताच वाचली तर रूढार्थाने ‘मीटर’मध्ये नसलेले हे काव्य आहे. संगीतकार वसंत प्रभूंसारखा ‘मेलडी किंग’ हा सारा मामला जणू मधाळ करतो.[२] +चाफा बोलेना, चाफा चालेना +चाफा खंत करी, काही केल्या फुलेना +गेले आंब्याच्या बनी, म्हटली मैनासवे गाणी +आम्ही गळयांत गळे मिळवुन रे +गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला वनी +नागासवे गळाले देहभान रे +चल ये रे, ये रे गडया, नाचु उडु घालु फुगडया +खेळू झिम्मा झिम् पोरी झिम् पोरी झिम् +हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण +उणे करु आपण दोघेजण +जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे +आपण करु शुद्ध रसपान रे +चाफा फुली आला फुलून +तेजी दिशा गेल्या आटून +कोण मी चाफा, कोठे दोघे जण रे[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7414.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3425e1bdb894c29b0142d0e40701dd2057b4c54b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7414.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाफापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7428.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c56b81f736d92bb4c86c96887f83a1957397e9cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7428.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाफ्याचापाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7440.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7440.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf5e0abfe866e731486223921341479c78b3c7ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7440.txt @@ -0,0 +1,28 @@ +चामर कंथ कपुगेडेरा (फेब्रुवारी २४, इ.स. १९८७:कॅंडी, श्रीलंका - )  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +३  रैना  • +५  बेली  • +८  विजय  • +१३  प्लेसिस  • +३३  बद्रीनाथ  • +३५  वासुदेवदास  • +४८  हसी  • +७७  श्रीकांत  • +९०  मुकुंद  • +१२  जडेजा  • +४७  ब्रावो  • +५६  स्टायरीस  • +८१  मॉर्केल  • +--  विग्नेश  • +७  धोणी  • +६  सहा  • +४  बॉलिंजर  • +१७  त्यागी  • +२१  महेश  • +--  पांडे  • +२३  शर्मा  • +२७  जकाती  • +२८  हिल्फेनहौस  • +८८  रणदिव  • +९२  कुलशेखरा  • +९९  अश्विन  • +प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7447.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80fa17fdbcb392d140827c5368a5d448633e699b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7447.txt @@ -0,0 +1 @@ +चामराज विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मैसुरु मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7448.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80fa17fdbcb392d140827c5368a5d448633e699b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7448.txt @@ -0,0 +1 @@ +चामराज विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मैसुरु मतदारसंघात असून मैसुरु जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7452.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0b1ee759d2f52eea1fb36c2c6461af2c8bcfb8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7452.txt @@ -0,0 +1 @@ +चामराजनगर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ चामराजनगर मतदारसंघात असून चामराजनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7460.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3558074583c47f4b095aabe51ebb6eb42157a62c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7460.txt @@ -0,0 +1,2 @@ +अटापट्टू मुदियांसिलागे चामरी जयांगिनी तथा चामरी अटापट्टू (९ फेब्रुवारी, इ.स. १९९०:गोकारेला, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. +अटापट्टू काही काळासाठी संघनायिका होती diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7472.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb41380b3e2d31b7ab1e79ec91451ec0603c0af1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7472.txt @@ -0,0 +1,4 @@ +चामुनोर्वा जस्टिस चिभाभा (सप्टेंबर ९, इ.स. १९८६:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7481.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0095292b2ad32e02940cf8b6a69ed4873955636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7481.txt @@ -0,0 +1,3 @@ +१९° ५६′ १३″ N, ७९° ५३′ २१″ E + +चामोर्शी हा महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील एक तालुका आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_75.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_75.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2df51a71100fa13f0c8f758c1cd86e9fd9294676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_75.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुरचीमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7509.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a949c6a18393c88a91c23bdb6c136c40fa45784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7509.txt @@ -0,0 +1 @@ +चायनीज फिशिंग नेट्स हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7515.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a81a0ddb84578ca5203fdebedff1ccf250861b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7515.txt @@ -0,0 +1,8 @@ +चार आर्यसत्य हा बौद्ध धम्माचा पाया होय. साधारणतः २५७५ वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ (ईशान्य भारत) येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या पाच शिष्यास दिला होता. व त्यावेळी चार आर्यसत्य सांगितली होती — +दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडीत आहे. जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, क्लेष आणि सर्वप्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय. अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अप्राप्ती म्हणजे दुःख होय. +बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थाना विषयी सांगितले आहे की, प्रत्येक दुःखाच्या मूळाशी उत्कट इच्छा असते. त्याचा परिनाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय. उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते. +आपली तीव्र इच्छा (तृष्णा, वासना, आवड, पसंती) हिच दुःखाचे मूळ कारण होय. उदा. आकाश ला मोटारसायकल हवी आहे. तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. १५, १६ तास अविश्रांत काम करतो, पैसा मिळवतो. अतिरिक्त श्रम केल्याने तो आजारी पडतो. त्याला दुःख होते. यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण आहे. सामान्य माणसाने जे आहे त्यातच आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा.. म्हणजे गरीबच राहावे असे नाही तर [[मध्यम मार्ग] याचा अवलंब करून संयमाने आपल्या उन्नती वा प्रगतीसाठी प्रयत्न करावे. +बौद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध वा दुःख निवारण. लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे. जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंत प्राप्त होतो. लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचारणात आणला पाहिजे. अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यात दुःखापासून मूक्ती मिळते. +बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो. धम्म म्हणजे नीति होय. नीतिचा विकास म्हणजे दुःख निरोध होय. नीति आचरणात आणल्यास मनुष्य निश्चित उद्धिस्टापर्यंत पोहचू शकतो. त्यालाच धम्म शिकवणूकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात. अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ घटकांचा मार्ग आहे. यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. तो पुढिलप्रमाणे — +बौद्ध धम्म असे सांगतो की, कोणत्याही प्रश्नाची उकल शीलाचे पालन आवश्यक आहे. आत्मसंयम (नीति), समाधी (मनसंयम) व प्रज्ञा (ज्ञानवंत) आवश्यक आहेत. म्हणून प्रज्ञा, शील, समाधी ह्या तीन बाबींना धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्या तीन बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे. +काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा ह्या दुःखाच्या मुळाशी असतात. याविषयीची जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7524.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfa1824b0b75d3bee31155d47b5ed8a05d36b351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7524.txt @@ -0,0 +1,2 @@ +चार दिवस सासूचे ही ई टीव्ही मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली आणि सर्वाधिक काळ चाललेली मराठी मालिका आहे. या मालिकेने ३,१४७ एपिसोड पूर्ण करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ३००० पेक्षा जास्त एपिसोड चालणारी पहिली मालिका म्हणून नोंद मिळवली. ही मालिका टाळेबंदीच्या काळात म्हणजेच ३ ऑगस्ट २०२० पासून कलर्स मराठी वाहिनीवर पुनःप्रसारित करण्यात आली.[१] +२०१२ साली कविता लाड यांनी ई टीव्ही मराठीच्या प्रतिस्पर्धी वाहिनी झी मराठीवर समान वेळेची म्हणजेच रात्री ८ची मालिका उंच माझा झोकामध्ये काम करायला सुरुवात केली. यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे त्यांच्याशी त्या मालिकेत काम करण्यावरून काही वाद झाले. त्यामुळे मालिकेची मुख्य नायिका अनुराधा देशमुख म्हणजेच कविता यांनी ही मालिका सोडली. त्यानंतर मालिकेचा टीआरपी कमीकमी होत गेल्यामुळे वाहिनीने ११ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर मालिका बंद करायचा निर्णय घेतला. तेव्हा मालिकेच्या अंतिम भागांमुळे कविता यांनी मालिकेत पुन्हा एन्ट्री घेतली.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7528.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db4c935f92bafc6885b5d8e57c8d09361d0c3a6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7528.txt @@ -0,0 +1,16 @@ +चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथात उल्लेखलेले सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदू साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात विभागले.[१][४] + +वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सवर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना सवर्णात स्थान दिलेले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले.[६][७] +सवर्ण म्हणजे सहवर्ण (With वर्ण, वर्णासह) +भगवद्गीता अध्याय १८ श्लोक नंबर ४१ अनुसार वर्ण हा कर्मावर आधारित आहे. +ब्राह्मण हा एक वर्ण आहे (ब्राह्मण ही जात नाही). +ब्राह्म हा एक निरुक्त शब्द आहे म्हणजे या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ब्राह्म म्हणजे Knowledge, अरबी भाषेत उलुम. ज्याच्याजवळ उलुम आहे तो उलेमा किंवा ज्याच्या जवळ ब्राह्म (Knowledge) तो ब्राम्हण. ब्राह्मण म्हणजे scholar. +क्षत्रिय म्हणजे जो इतरांना रक्षण देतो अर्थात छत्र देतो आहे तो क्षत्रिय. +वैश्य म्हणजे व्यवसाय करणारा. +शूद्र म्हणजे सेवक, किंवा नोकर. +वर्ण हा फक्त गुणविशेष आहे. यामधे उच्च-नीच असे काही प्रकार नाहीत. +चंद्रसोमयदूहैहयवृष्णीकृष्णवंशीगायकवाडकुलोत्पन्न दत्ताजीसूतप्रवीण. +शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत. +युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत. +देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत. +वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गायींचे व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7545.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcad96323860a40c72114f54ce27f612cf34254a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7545.txt @@ -0,0 +1 @@ +चारचौघी हे एक मुंबईहून प्रसिद्ध होणारे मानाचे मराठी मासिक आहे. त्याच्या संपादिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7565.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ccd2d1c7f89b262ee5eb671935831476970281e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7565.txt @@ -0,0 +1,10 @@ + +चारी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस नवली मार्गाने गेल्यावर डावीकडे सूर्यवंशी हॉलनंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव फक्त दीड किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे मध्यम आकाराचे छोटे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १३७ कुटुंबे राहतात. एकूण ८१६ लोकसंख्येपैकी ३८४ पुरुष तर ४३२ महिला आहेत. गावाची साक्षरता ५१.२१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६३.१९ आहे तर स्त्री साक्षरता ४०.८५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.८७ टक्के आहे. मुख्यतः कुणबी समाजातील लोक येथे राहतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून दिवसभर उपलब्ध असतात. +खारमेंडी, दातिवरे, अशेरी, खडकावणे, वाडे, वेळगाव,चिल्हार, पोळे, खुटाळ, दामखिंड, कोंढण ही जवळपासची गावे आहेत.चारीखुर्द गाव नागझरी गावासह नागझरी ग्रामपंचायतीमध्ये येते. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_757.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a268480b99549c99a6b864becfc4cd4e4cc56f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_757.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7578.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9761842d03e41f46ab876f203dda0732c8d5ef90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7578.txt @@ -0,0 +1 @@ +चारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, इ.स. १८८८ - ९ डिसेंबर, इ.स. १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. इ.स. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7590.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d12c16a403617e5a77ae92e2b3ffb7f77cf7c58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7590.txt @@ -0,0 +1,15 @@ +चारुहास दिनकर पंडित (२० ऑगस्ट १९६१) हे प्रसिद्ध कला चित्रकार आहेत. +शिक्षण : G. D. Art (Commercial Arts प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. +महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या ‘बालभारती’च्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामधील चित्रे १९९३ ते २००३ या काळात काढली. +जपानी भाषेचा अभ्यास, स्कॉलरशिप मिळून जपान दौरा. +कॉम्प्युटर ग्राफिक्स व कार्टून अ‍ॅनिमेशन मध्ये विशेष प्राविण्य. +काष्ठ चित्र या नवीन कलाप्रकारातील चित्र निर्मिती व त्या कलेतील चित्रांसाठी स्वतःची ‘सृजन आर्ट’ नावाची ART GALLERY +मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे ‘मराठी रत्न’ पुरस्कार. +२००५ सालच्या ‘COSMOS’ पुरस्काराचे मानकरी. +आचार्य अत्रे प्रतिष्ठान तर्फे ‘व्यंगचित्रकार पुरस्कार’ २०१०. +ROTRACT CLUBचा ‘पुण्याभिमान पुरस्कार’ २०१०. +‘कार्टूनिस्टस कम्बाइन’ या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्ष. +महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित होणाऱ्या इयत्ता १ ली ते ८ वीचे इंग्रजी विषयाचे बालभारती नावाच्या पुस्तकावर काम करतात. +विशेषतः यातील चित्रे,साचा व अक्षर मांडणी याचे काम करतात. +चारुहास पंडितांची जाहिरात क्षेत्रातील स्वताची पॅन जाहिरात (pan ads.) नावाची कंपनी आहे. +[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7591.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7591.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9761842d03e41f46ab876f203dda0732c8d5ef90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7591.txt @@ -0,0 +1 @@ +चारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, इ.स. १८८८ - ९ डिसेंबर, इ.स. १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. इ.स. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. इ.स. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधीश आणि कलकत्ता विद्यापीठाचे उपकुलगुरू होते.[१][२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7599.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a48504758162d7cb1e86c00aefc015bb10409af9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7599.txt @@ -0,0 +1 @@ +खारॉन (खारोन) हा प्लूटोच्या ३ उपग्रहातील एक आहे. याचा शोध १९७८ साली James Christy यांनी लावला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7603.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef30a82963965283c4b6e6c8ce3ca883d05e6fe4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7603.txt @@ -0,0 +1,3 @@ +चारोळी हे एक प्रकारचे बी आहे. हा एक सुकामेवा असून याचा वापर मुख्यत: दुधाच्या मिठाईत व शक्तिवर्धक अन्नऔषधीत करतात. हे बी चार नावाच्या वनस्पती पासून मिळवले जाते. +चारोळीत १७ % कार्बोहायड्रेट्स, २२ % प्रोटीन्स, ४४ % फॅट्स (तेल), १२ % पिष्टमय पदार्थ, व ५ % साखर असते. +चारोळीचा वापर मुख्यत्वे बासुंदी, आईस्क्रीम, पेढे, बर्फी, श्रीखंड, खीर व इतर मिठाईच्या पदार्थांत करतात. काजू + बदाम + खारीक + गोडंबी + चारोळी + खडीसाखर यांचे मिश्रण करून पौष्टिक सुकामेवा तयार करतात. झाडाच्या सालीपासून डिंक व टॅनिन मिळते. चारोळीच्या पानांपासून गुरांना चारा उपलब्ध होतो. चारोळीच्या 'बी'पासून तेल निघते. त्या तेलामुळे केस काळे होतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7622.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f5d2cd7144c057a6f15fc73bd5fdff890064c3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7622.txt @@ -0,0 +1 @@ +चार्लटन ॲथलेटिक फुटबॉल क्लब (इंग्लिश: Charlton Athletic Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०४ साली स्थापन झालेला हा क्लब फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या दुय्यम लीगमध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7623.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0f21032d486c235ca4c639a4e3b2dd43fd7f6d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7623.txt @@ -0,0 +1,2 @@ +शार्लमेन (इंग्लिश: उच्चार /ˈʃɑrlɨmeɪn/; फ्रेंच: उच्चार [ʃaʀləˈmaɲ]; लॅटिन: Carolus Magnus, अर्थात ’महान चार्ल्स’; फ्रान्स व पवित्र रोमन साम्राज्याच्या राजांच्या नामावळीनुसार चार्ल्स पहिला) (७४२/७४७ - जानेवारी २८, ८१४) हा फ्रांक टोळ्यांचा राजा होता. ७६८ पासून मृत्यूपर्यंतच्या राजवटीत त्याने आपले राज्य विस्तारून फ्रांक साम्राज्यात रूपांतरित केले. +शार्लमेनचा जन्म जर्मनीतील आखन येथे झाला. त्याचे वडील 'छोटा पिपीन' तर त्याचे आजोबा 'चार्लस मार्टेल' हेदेखील महान योद्धे होते. पिपीनाने मरण्याआगोदर शार्लमेनाला त्याचा उत्तर भाग अर्धे राज्य म्हणून दिला व दक्षिण भाग त्याच्या भावाला म्हणजे कार्लोमनास दिला. शार्लमेनने भावाच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य बळकावले व स्वतःस फ्रांकोनियाचा राजा म्हणून घोषित केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7625.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390806f336612232152fa5f086b84df077a6855b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7625.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती.[१] तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती. +हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते.[२] १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.[३] +चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7667.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efa861c769bb5cd8af264cddaf24990e1b93d608 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7667.txt @@ -0,0 +1 @@ +नववा चार्ल्स (फ्रेंच उच्चार: नववा शार्ल ; फ्रेंच: Charles IX de France, शार्ल ०९ द फ्रॉंस) (२७ जून १५५० - ३० मे १५७४) हा इ.स. १५६० ते इ.स. १५७४ दरम्यान फ्रान्सचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7673.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13657db08d2295534b8a1174d4502314c2d4ac94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7673.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स अलेक्झांडर दुपॉय (५ नोव्हेंबर, १८५१ - २३ जुलै, १९२३) हा फ्रांसचा राजकारणी होता. हा तीन वेळा फ्रांसचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_77.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_77.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2846cd6fe7be94a707d02e48e8f70c69fe8fa9e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_77.txt @@ -0,0 +1 @@ +खुरजा हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7707.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438e99da497eff9613f88eb2f93915d613bff6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7707.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स केव्हिन चार्ली कोव्हेन्ट्री (८ मार्च, इ.स. १९८३:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7709.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..438e99da497eff9613f88eb2f93915d613bff6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7709.txt @@ -0,0 +1,5 @@ +चार्ल्स केव्हिन चार्ली कोव्हेन्ट्री (८ मार्च, इ.स. १९८३:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7711.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66ee0133783906d613676f11e545bc9d8b15d7a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7711.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स क्रॉस (१ ऑक्टोबर, १८४२ - ९ ऑगस्ट, १८८८) हे एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच कवी होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7723.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5efcd55f2e7ed45a23dcdc15f3beac37fc228565 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7723.txt @@ -0,0 +1,2 @@ +कर्नल चार्ल्स जॉन चार्ली कोव्हेन्ट्री (फेब्रुवारी २६, इ.स. १८६७:लंडन, इंग्लंड - जून २, इ.स. १९२९:अर्ल्स क्रूम, वूस्टरशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7734.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07962fc9cbca27bd6fc006dfb3d75146b9eccccf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7734.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स ट्रॉट (:बर्म्युडा - हयात) हा  बर्म्युडाच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने १८ जून २०२२ रोजी केनियाविरुद्ध लिस्ट-अ पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7771.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2176d32a74e4f962d80b81686bf0002339b250bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7771.txt @@ -0,0 +1,4 @@ +चार्ल्स पेरॉट (१२ जानेवारी, इ.स. १६२८:पॅरिस, फ्रांस - १६ मे, इ.स. १७०३) हा फ्रेंच लेखक आणि विचारवंत अनेक परीकथांचा जनक होता. +पेरॉटचा जन्म पॅरिसमध्ये एका श्रीमंत घरात झाला. उत्तम शाळेत शिक्षण झाल्यानंतर त्याने कायद्याची पदवी घेतली. सरकारी नोकरी करीत अस्ताना त्याने विज्ञान अकादमीच्या स्थापनेसाठी व चित्रकला संस्थेच्या पुनर्उभारणीत त्याने पुढाकार घेतला. फ्रांसचा राजा १४वा लुईे यांच्याकडे काम करताना त्याने राजधानी व्हर्सायच्या राजवाड्याच्या बांधणीसाठी सल्ला दिला होता. +नोकरीतून निवृत्त झाल्यावर पेरॉट लिखाणाकडे वळला. वयाच्या साठीत असताना त्या काळातील साहित्यात वेगळा, नावीन्यपूर्ण ठरणारा प्रयोग त्याने केला. जगभरात सांगितल्या जाणाऱ्या कथांमधील काही घटक घेऊन त्याने त्यांना आधुनिक रूप दिले आणि प्रथमच परीकथा निर्माण केल्या. +टेल्स ऑफ मदर गूज, यासारख्या त्याच्या सुरुवातीच्या कथांमधून फ्रांसमधील परंपरा, संस्कृती दिसते. ’सिंड्रेला‘, ’लिटिल रेड रायडिंग हूड‘, ’स्लीपिंग ब्यूटी‘, पुस इन द बू्ट्स या कथांनी त्याला जगभर ओळख मिळवून दिली आणि त्याच्या या साहित्यकृती अमर झाल्या. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7833.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de5701eb7923df7ca1410470f9dadd3105578791 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7833.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स हेन्री पामर (१५ मे, १९१९:इंग्लंड - ३१ मार्च, २००५:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९५४ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7841.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..390806f336612232152fa5f086b84df077a6855b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7841.txt @@ -0,0 +1,3 @@ +चार्ल्सटन अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील मोठे शहर आहे. राज्यातील सगळ्यात जुनी युरोपियन वसाहत असलेले हे शहर चार्लस्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२०,०८३ होती.[१] तर महानगराची लोकसंख्या अंदाजे ७.१२,२२० होती. +हे शहर इ.स. १६७०मध्ये पहिल्यांदा चार्ल्स टाउन या नावाने वसवले गेले. इंग्लंडचा त्यावेळचा राजा चार्ल्स दुसऱ्याचे हे नाव त्यावेळी दिले गेले होते. १७८३मध्ये हे नाव बदलून चार्ल्सटन केले गेले. इ.स. १६९०मध्ये हे शहर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर होते.[२] १८४० च्या जनगणनेपर्यंत हे शहर अमेरिकेतील मोठ्या दहा शहरांपैकी एक होते.[३] +चार्ल्सटन ॲशली नदी आणि कूपर नदीच्या संगमातून तयार झालेल्या खाडीजवळ वसलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7866.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41505d50968e5f68198e1c959b68f38f5bf7f86e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7866.txt @@ -0,0 +1,4 @@ + मराठा चालुक्य किंवा चाळुक्य हे दक्षिण भारत व महाराष्ट्राचे प्राचीन मराठा राज्यकर्ते होते. पट्टदकल किंवा वातापी (बदामी) ही तत्कालीन राज्यकर्ते चालुक्यांची राजधानी होती. लाल दगडांच्या डोंगराच्या चोहीकडे रांगा असलेले पट्टदकल एकेकाळी रक्तपुरा म्हणजे लाल शहर म्हणून ओळखले जात होते. कन्नड साहित्यातील सिंगीराज पुराणातील उल्लेखानुसार तत्कालीन पुराणकालीन निग्रा, नहुष, नल, पुरुष, वसु, सागर, नंद आणि मौर्यकालीन राजे इत्यादींनी त्यांचा ‘पट्टबंध’ महोत्सव म्हणजे राज्याभिषेक करण्यासाठी या ठिकाणाची निवड केली होती +ए गाइड टू जियोग्राफी’ या दुसऱ्या शतकाच्या मध्यावरील संशोधन पुस्तकात या शहराचा रोमन साम्राज्याशी व्यापार उदीम होता याचा उल्लेख आहे. +दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारीत वार्षिक नृत्य महोत्सव, ज्याला चालुक्य महोत्सवही म्हणतात- होतो त्याला पर्यटक खूप मोठय़ा प्रमाणात येतात. +महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा आत्ताचे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7873.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64a0cbc7f13be05c0aaf51847f68473d369c383 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7873.txt @@ -0,0 +1,2 @@ +चाळकेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7890.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eaee94a69fb505b920dde152c1e65b40eceade8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7890.txt @@ -0,0 +1,51 @@ +चावंड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर तालुका हा पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील तालुका आहे. या तालुक्यामधून कुकडीनदी वाहते म्हणून याला पूर्वी कुकडनेर (कुकड मावळ) असेही नाव होते. या कुकडीनदीच्या उगमाजवळ चावंडचा किल्ला आहे. याला चावंडगड उर्फ प्रसन्नगड असेही नाव आहे. या किल्ल्याचा उल्लेख जुंड म्हणूनही आलेला आहे. चावंड हा किल्ला स्थानिक महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. +चावंड किल्ला - परंपरागत नाव +चामुंडगिरी - यादवकालीन नाव +चाऊंड/चुंडगड - बहमणी साम्राज्यातील नाव +जोंड - निजामशाही आमदानातील नाव +प्रसन्नगड - शिवकाळातील नाव +किल्ले चावंड - पेशवेकालीन नाव + + +चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥ जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. +1)जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन. +२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन. +३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन. + +चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेव कोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेष आणि राजमार्ग यांचा अभ्यास केला असता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून किल्ल्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल. +चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रूपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. +सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत +१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले. बहनमी राजघराण्याच्या एकनिष्ठ असलेल्या राजप्रतिनिधीकडून किंवा त्या प्रांताच्या फौजदाराला न जुमानणाऱ्या मराठी सरदाराकडून मलिक नायबचा मुलगा मलिक अहमद(निझामशाही संस्थापक) याने किल्ला जिंकला. + +२)मूर्तिजा निझामशहा कारकिर्दीत (इ.स.1565-1588) त्याचा वजीर (मुख्यप्रधान) खानेखानान मौलाना हसन तब्रीजी याला या किल्ल्यावरील कैदखान्यात ठेवण्यात आले होते. पुढे चंगीजखानाच्या मध्यस्तीने त्याची सुटका करण्यात आली. मूर्तिजा निझामशहा याचा आणखी एक वजीर असदखान हा सुद्धा काही वर्षे या किल्ल्यावर कैद होता. + +3)दुसरा बुऱ्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातु बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.इ.स.1594-1594 मध्ये निझामशाहीतील सुप्रसिद्ध चांदबीबी आणि इब्राहिम निझामशहाचा अवघ्या एक वर्षचा मुलगा येथे कैद होता. पुढे त्याची वजीर मिया मंजू ने सुटका केली. + +4)निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. + +5)निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकुम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. + +6)अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली. + +7)इ.स.1636 मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला. + +8)इ.स.1672-1673 मध्ये पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. + +9) मुघल बादशहा औरंगजेब जेव्हा स्वराज्य काबीज करण्यासाठी दक्षिणेत तेव्हा त्याच्या फौजने हा किल्ला जिंकून घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुन्नर प्रांतातील किल्ले जिंकण्यासाठी बादशहाने मोठया सरदारांसोबत मोठी फौज पाठवली. मावळ्यांनी अतिशय चिकाटीने झुंज दिली.सन 1694 मध्ये औरंगाजेब ने सुरतसिंग गौड याला किल्ल्याचे किल्लेदार नेमले पण तो तेथे येण्यापूर्वीच मराठ्यानीं किल्ला जिंकला.नंतर लगेचच गजीउद्दीन बहादूर याने किल्ला काबीज केला.पुढे पेशवे काळापर्यंत किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. +10) 8 जानेवारी 1695 मध्ये गाजिउद्दीन बहादूर याने चावंड किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबच्या नजरेखालून गेल्या. +11)10 ऑगस्ट 1749 रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडलेली आहे. यात भांडी,घरगुती वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे. + +12)पेशवाईत देखील हा किल्ला राजकैदी यांच्यासाठी होता. पेशवे माधवराव यांच्या काळात हा किल्ला कैदीसाठी होता. तसेच नाना फडणीस यांनी येथे दुसऱ्या बाजीरावास काही काळ कैद ठेवले होते. +13) 1 मे 1818ला किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार यांनी इंग्रजांविरुद्ध किल्ला लढवत आपल्या प्राणाची आहुती दिली. + +14) 1 मे 1818 - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात 2 मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला. + +15) तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात 1 डिव्हिजन इंग्रजांनी जुन्नर प्रांत जिंकण्यासाठी पाठवली होती. त्यापैकी 2 ब्रिगेड ह्या किल्ले चावंड, किल्ले जीवधन आणि नाणेघाट जिंकण्यास पाठवले होते. 2 मे 1818 रोजी इंग्रजांनी किल्ला पूर्णपणे जिंकला.किल्ल्यावरील सैन्याने दोन दिवस कडवी झुंज दिली.इंग्रजांनी किल्ल्यातील लोकांना शरण येण्यास सांगितले पण मावळे शरण न येता किल्ला लढवत राहिले. किल्ला जिंकण्यासाठी इंग्रजांनी मॉर्टर आणि हॉवीतझर यासारख्या 100 तोफांनी वेढा घातला व सुमारे 300 पेक्षा जास्त तोफगोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदी वर मारा केला आणि किल्ला जिंकला. + +16) या किल्ल्याचा उपयोग राजकैदी यांच्यासाठी होता त्यामुळे किल्ल्यावर महाल तसेच वाडे असणार असे पुरावे किल्ल्यावरील अवशेष यांच्यातून मिळते. परंतु इंग्रजांनी किल्ल्यावरची वास्तूची नासधूस केली. +दरवाजातून आत जाताच दहा पायऱ्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बऱ्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी.च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिऱ्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बऱ्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेटायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायऱ्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायऱ्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायऱ्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरूंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायऱ्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे. +चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी.च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे. +राहण्याची सोयः गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते. +पाण्याची सोयः गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे. +जाण्यासाठी लागणारा वेळ: १ तास चावंड गावापासून. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7898.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f13483cc27ab3504dcc6ac041214afed8efbc8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7898.txt @@ -0,0 +1,67 @@ + + +(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा) चावडी विभागवार: +प्रचालकांचे मूल्यांकन प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा +स्थापना___ +काही निवडक चर्चा +जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा -- + + +विकिपीडिया:चावडी(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + +विकिपीडिया:चावडी/प्रगती(चालू) +Archives Dated↓विदागार दिनानुक्रम↓ + + +विक्शनरी:चावडी +प्रस्तावित प्रकल्प +विकिबुक्स चावडी +विकिक्वोट्स चावडी +Talk:मुखपृष्ठ +प्रस्तावित प्रकल्प +Talk:विकिप्रॉजेक्ट महाराष्ट्र +मराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प +मागील चर्चा + +मराठी विकिपीडिया मध्यवर्ती चर्चा पानावर म्हणजेच चावडीवर आपले स्वागत आहे. +चर्चा पानांवर चर्चेचे प्रस्ताव अथवा चर्चेत सहभागी होण्यापूर्वी खालील चर्चा संकेतांची माहिती घ्यावी. मागील चर्चा शोधता आणि संदर्भ शोधता येतात. जुन्या चर्चांचा शोध घेऊन नेहमी विचारले जाणारे प्रश्न पाने सहाय्य पाने व सहाय्य पानांच्या आधारे ऑनलाईन पॉवर पॉईंट प्रेझंटेशन बनवण्यात सदस्यांनी वेळोवेळी पुढाकार घ्यावा. खालील सूचनांचे वाचन झाल्या नंतर सुयोग्य चर्चा पान निवडावे. +विकिपीडिया ज्ञानकोश सामूहीक लेखन योगदानाचे स्थान आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. असे लेखन वगळले जाते. असा मजकूर आढळल्यास तो काढून टाकण्यात येते. +विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर +वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा आहे. + + + +नमस्कार , +मराठी विकिपीडिया चावडीच्या स्वरूपात संकल्पीत इष्ट बदलांच्या दृष्टीने विकिपीडिया चावडी हे मुख्य पान यापुढे सदस्यांना चर्चापानांबदल मार्गदर्शन करणाऱ्या दालनाच्या स्वरूपात मर्यादीत रहाणार असून यापुढे सर्व मध्यवर्ती चर्चा विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे होतील. दोन चर्चा सभासदांसाठी मदतगार चित्रफिती बनवणे. आणि विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख & उदयोन्मुख लेख चर्चा चालू असताना विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा येथे हलवाववे लागले. ता पुर्वीच्या जुन्याचर्चा विदागारात स्थानातरीत केल्या. +वस्तुत्: हा बदल चावडीतील मागच्या बदलांच्या वेळीच प्रस्तावीत होता पण सर्व चावड्या एकत्रित एकापानावर विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या दाखवण्याच्या पानावरील तांत्रीक अडचणींमुळे तसे करणे पुढे ढकलले होते. वस्तुत्: विकिपीडिया:चावडी/सर्व चावड्या येथे अद्दापही काही तांत्रीक अडचणी आहेत नाही असे नाही . पण चावडीच्या एकुण नियोजीत एकुण आराखड्यात अधिक विलंब होऊ देणे उचीत नव्हते .तसदी बद्दल मन:पूर्वक् क्षमाप्रार्थी आहे. +चावडीचे स्वरूप कसे असावे या बाबतच्या धोरणात्मक चर्चेत विकिपीडिया:चावडी/ध्येय_आणि_धोरणे#चावडीचे स्वरूप कसे असावे येथे आपले स्वागत आहे. +आपला नम्र +माहितगार (चर्चा) ०३:४३, ३ एप्रिल २०१२ (IST)[reply] +अभिनंदन @Vikrantkorde, संतोष गोरे, Tiven2240, आणि Sandesh9822: तुम्ही सर्वांनी समर्पण आणि सातत्याने तयार केलेल्या प्रत्येक लेखासाठी. आपण विकी लव्ह्ज वुमन दक्षिण आशिया २०२१ साठी तब्बल ८० लेख तयार केले आहेत. या मोहिमेचा मुख्य हेतू दक्षिण आशियातील विकिपीडियांवरील महिलांचे लेख वाढवणे हा होता... ही स्पर्धा यशस्वी झाली! मला आशा आहे की याद्वारे आपण समाजात सकारात्मक बदल घडवला आहे आणि विकिपीडियावर स्त्रियांच्या लेखांचे प्रमाण वाढले आहे. ही स्पर्धा १ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली आणि ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपली. आपल्या मराठी विकिपीडियावरील निकाल जाहीर आहे (खालील तक्ता बघा). जागतिक स्तरावरील अंतिम निकाल अद्याप जाहीर होणे बाकी आहे. +ज्या सदस्याने या स्पर्धेत योगदान दिले आहे आणि त्यांच्या तयार केलेल्या लेखांची संख्या खाली दिली आहे. +Rockpeterson (चर्चा) २२:०१, १ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply] +नमस्कार विकिपीडिया संपादकांनो, विकिपीडिया आशियाई महिना २०२१ अभियान सुरू झाली आहे. या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जमेल तेवढे योगदान द्या. +या मोहिमेसंबंधीचे सर्व नियम व माहिती येथून वाचता येईल. - Rockpeterson (चर्चा) १३:०३, ७ नोव्हेंबर २०२१ (IST)[reply] +मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया युझर्स ग्रुप, माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान ज्ञानमंडळ, महाराष्टराज्य विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संगणक विभाग बामू यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे "कोशीय लिखाण कार्य शाळा" सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला आयोजित करण्यात येत आहे. +कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा. +धन्यवाद +Shraddhajadhav (चर्चा) १६:२९, २७ फेब्रुवारी २०२२ (IST)[reply] + +प्रिय समूह सदस्य +सस्नेह नमस्कार! +विकी काॅन्फरन्स भारत २०२३ संदर्भात माहिती देणारा आणि शिष्यवृत्तीसाठी आवेदने देण्याची सूचना देणारा हा संदेश आहे. +WikiConference India 2023 +या काॅन्फरन्सविषयी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल.काही दिवसांपासून आपण या परिषदेची रचना आणि समायोजन करीत आहोत त्याला हळूहळू निश्चित आकार येऊ लागला आहे. +शिष्यवृत्तीसाठी आपण १४ डिसेंबरपर्यंत आवेदने सादर करण्याची मुदतवाढ जाहीर केली आहे.या परिषदेत आपणाला काही सत्रे घ्यायची इच्छा असल्यास त्याविषयी निवेदनही आपण सादर करू शकता.आपण यात निश्चितपणे सहभागी व्हाल अशी आशा आहे. +program and scholarships +conference talk page +निवेदने पाठविण्यात तुम्हाला काही मदत आवश्यक असल्यास येथे संदेश पाठवू शकता.संयोजक समिती सदस्य आपणाला मदत करण्यास उत्सुक आहे. +आपल्या अमूल्य वेळेसाठी आभार! +आपले विनित, +विकी काॅन्फरन्स संयोजक समिती २०२३ + +मराठी भाषा पंधरवाडा २०२४च्या निमित्याने मराठी विकिपीडियावर योगदान देवू इच्छित असलेल्या सम्पादकांसाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि भाषा सल्लागार समिति, महाराष्ट्र शासन, ह्यांच्या संयुक्त विद्यमानने एक दिवसीय मराठी विकिपीडिया कार्यशाळेचे आयोजन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे बुधवार, दिनक २४ जानेवारी २०२४ ला करण्यात आले आहे. +कार्यशाळेत कोशीय लिखाण कसे करावे, मराठी विकिपीडियाची तोंड ओळख, विकिपीडियावर लेख कसा बनवावा तसेच विकिपीडिया वरील लेखांचे विकिकरण, वर्गीकरण, संदर्भीकरण बाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक दिले जाईल. सर्व संबंधित विकिपीडिया लेखकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा. +धन्यवाद +Shraddhajadhav (चर्चा) १५:३८, २३ जानेवारी २०२४ (IST)[reply] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7916.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b192a7a63af2f0daa633cc91fa4ab86b912ac92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7916.txt @@ -0,0 +1,5 @@ +चास सॅम्पसन (जन्म २१ मे १९८६ जर्सी सिटी, न्यू जर्सी) एक अमेरिकन कार्यकारी निर्माता, लेखक आणि यूएस आर्मी वेटरन आहे. ते सेव्हन प्रिन्सिपल्सचे संस्थापक आहेत. ते स्प्रिंग लेक, एनसी चे महापौरपदाचे माजी उमेदवार, कंबरलँड काउंटीच्या आर्ट्स कौन्सिलचे माजी बोर्ड सदस्य आणि कंबरलँड काउंटी, एनसी च्या मुलांसाठी भागीदारी मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. .सात तत्त्वे, ज्याचे मुख्यालय व्हर्जिनियामध्ये आहे, दिग्गजांना वेटरन्स अफेयर्स विभागाचे दावे पूर्ण करण्यात, सैन्यातून बाहेर पडणे आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यात मदत करते.[१] +सॅम्पसनचा जन्म न्यू जर्सीमध्ये झाला होता, परंतु त्याचे कुटुंब लहान असताना फेएटविले, एनसी येथे स्थलांतरित झाले. त्याने मेरी मॅकआर्थर एलिमेंटरी स्कूल आणि फेएटविले, एनसी मधील अॅन चेस्नट मिडल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. या वेळी, तो १८९-पाऊंड वजन वर्गातील अॅनी चेसनट कुस्ती संघाचा सदस्य होता. नंतर, सॅम्पसनने २००४ मध्ये पाइन फॉरेस्ट सीनियर हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली. तो एक स्टार ऍथलेते होता ज्याने त्याच्या हायस्कूलच्या काळात पाइन फॉरेस्ट ट्रोजनसाठी आक्षेपार्ह आणि बचावात्मक लाइन खेळली.[२] +त्यानंतर सॅम्पसनने वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला, जिथे त्याने बिझनेस सायकोलॉजीमध्ये बॅचलर ऑफ सायन्सेस मिळवले. तेथे असताना, तो स्टुडंट वेटरन कमिटीचा सदस्य होता, पीअर-मेंटॉरशिप प्रोग्राममधील विद्यार्थी-अॅथलीट्सचा मार्गदर्शक आणि फुटबॉल संघाचा स्टँड आउट ऍथलेते होता. त्यानंतर ते अर्गोसी विद्यापीठात गेले, जिथे त्यांनी ऑर्गनायझेशनल लीडरशिप आणि फायनान्स, मानव संसाधन व्यवस्थापन आणि कार्मिक प्रशासन या विषयात मास्टर ऑफ सायन्स मिळवले. +सॅम्पसनने २००६ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली जेव्हा त्याने यूएस सैन्यात पेट्रोलियम पुरवठा विशेषज्ञ (९२एफ) म्हणून भरती केली. त्याने पाच वर्षे सेवा केली, ज्या दरम्यान तो १५ महिने सक्रिय कर्तव्यावर इराकमध्ये तैनात होता.यूएस आर्मीमधून त्याच्या संक्रमणानंतर, सॅम्पसनने सिएटल/टॅकोमा प्रदेशात काम करण्यास सुरुवात केली. सॅम्पसनला मार्च २०१५ मध्ये एचएएफ/ए१ कडून लष्करी संक्रमण पुरस्कार मिळाला.२०१३ मध्ये ते व्हेटरन्स फॉर स्मार्ट पॉवर येथे सरकारी संबंधांचे सदस्य झाले. तेथे दोन वर्षांच्या कार्यकाळात, सॅम्पसनने आउटरीच मिशन्स केले ज्यात सिनेट किंवा प्रतिनिधी सभागृहात विधेयकांचा मसुदा तयार करण्यासाठी कायदे विकसित करण्यासाठी दिग्गजांची मते गोळा केली.[३][४] +वॉशिंग्टन, डी.सी. मधील यू.एस. डिपार्टमेंट ऑफ वेटरन्स अफेयर्ससाठी रेटिंग वेटरन्स सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह, ज्याला रेटर किंवा डिसिजन ऑफिसर म्हणूनही ओळखले जाते, म्हणून काम करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. सॅम्पोनची युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ वर्कफोर्स इफेक्टिवनेस ब्रँचमध्ये वर्कफोर्स इफेक्टिवनेस ब्रँच आणि मेरीलँडमधील जॉइंट बेस अँड्र्यूजमध्ये मानव संसाधन समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी निवड करण्यात आली होती, ज्याला सामान्यतः मुख्यालय एर फोर्स (एचएएफ/ए१) म्हणून ओळखले जाते. फेडरल सरकारमधून संक्रमण झाल्यावर, सॅम्पसनने सेव्हन प्रिन्सिपल्स ग्रुपची स्थापना केली, जो माजी फेडरल व्हीए रेटर्स, वैद्यकीय व्यावसायिक, मानसशास्त्रज्ञ, वकील आणि कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह यांचा एक फर्म आहे.सॅम्पसनने यशस्वीरित्या एक्झिक्युटिव्ह सोशल मीडिया-प्रभावित लष्करी कॉमेडी शोची निर्मिती केली. पहिला शो सॅम्पसनच्या जन्मगावी फेएटविले, एनसी येथे तयार करण्यात आला, १२ नोव्हेंबर २०२१ रोजी व्हेटरन्स डेच्या दुसऱ्या दिवशी. सॅम्पसन द स्टार्टअप टूलकिटचे लेखक देखील आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7922.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fae7135e1a46788fa53539aaf381d745ad216e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7922.txt @@ -0,0 +1,5 @@ +चिंतामण गणेश कर्वे (जन्म:वडोदरा – १६ डिसेंबर, १९६०) हे मराठी कोशकार व लेखक होते. +यांचे शिक्षण पुण्यात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर ज्ञानकोशकार केतकरांचे साहाय्य्क म्हणून त्यांनी काम केले. तसेच केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यात त्यानी प्रचंड मदत केली. १९२८ च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रीय कोश मंडळाची स्थापना केली. सुलभ विश्वकोशाच्या रचनेतही त्यांचा सहभाग होता. याशिवाय महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्यसंप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोष अशा अनेक कोशांच्या रचनेत म्हणून त्यांनी कार्य केले. +त्यानी मानवी संस्कृतीचा इतिहास', 'मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी', 'कोशकार केतकर', 'प्राच्य आणि पाश्चात्त्य नीतिध्येये', आनंदीबाई पेशवे आदी ग्रंथांसह त्यांनी विविध नियतकांलिकातून संस्कृती, इतिहास, साहित्य भाषा या विषयांवर ४०हून अधिक लेख लिहिले आहेत. याखेरीज पेशवेकालीन स्त्रियांची लहान लहान चरित्रे,' पुण्यातील जुन्या अवशेषांवरची टिपणे,' 'छोट्या शोधनोंदी,' 'व्यक्ति नोंदी,' 'व्यक्तिपरिचय' हे त्यांचे लेखन कार्य अतिशय मोलाचे आहे. +महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पहिले जाते. त्यांच्या कोशाचे वैशिष्ट्य म्हणजे माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा, सूक्ष्म संशोधन आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन. भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पहिले. त्यांचे कोशरचनेचे कार्य पुढील कोशरचनाकर्त्यांना प्रेरणादायी ठरले. +१६ डिसेंबर १९६० रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7941.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a5f07e91ad9d28fcb3ccfdbc8428c73057e37e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7941.txt @@ -0,0 +1,3 @@ + +छिंग राजवंश हे चीन मधील शेवटचे राजेशाही साम्राज्य होते. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7946.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c91c31c7acb15a877d35c7d43c7f9f5f8ebe325 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7946.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९४८ असलेले चिंगली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४५७.५२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २३३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ९६७ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४२ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7952.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5541295721d82aaa0c63ecc8cb27f3f555143ca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7952.txt @@ -0,0 +1,13 @@ +५० पेक्षा जास्त प्रजाती; +चिंच (शास्त्रीय नाव : Tamarindus indica, टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील वनस्पती आहे. चिंच चवीला आंबट असते. झाडे शंभर फुटापर्यंत ही वाढतात. +खाद्य पदार्थात सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर गिरणीमध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते. +१ चिंचेच्या लागवडीविषयी जमिनी स्वरूपाची माहिती: +चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊस मानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून 9चिंचोक्यांपासून) चिंचेचे रॊप बनते. बियांपासून रोपे तयार करून व शिवाय कलमे तयार करून रोप तयार केले जाते.. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. +चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून भरतात. तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकतात. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरतात. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावतात आणि लगेच पाणी द्देतात.. +आवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10,c +सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर ४० रु. प्रतिकलम दराने उपलब्ध असतात. फोन संपर्क – 02112-254313v +किंवा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, नर्सरी विभागाशी संपर्क साधून रोपे मिळवता येतात. +चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही.काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्रांमध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करतात. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकतात.. +फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.[१] चिंच हे पितळेची भांडी चमकव्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची चटणी खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. सोललेल्या चिंचोके खाता येतात. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल भेळ, आमटी आदी खाद्यपदार्थाला आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते. +औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ रोजी सुरुवात झाली.[२] +'विलायती चिंच', 'फिरंगी चिंच' किंवा 'गोरटी इमली' हा चिंचेचा प्रकार (variety) नसून, एक वेगळी वनस्पती आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7953.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9e90980be7da01d56691231b802437201d2c24e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7953.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचओहोळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7964.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54ff73385bb1008fe06af5075e28d396146e1eac --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7964.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7969.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..174c40fbe2fbd0b577a25e9335389075a774ea26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_7969.txt @@ -0,0 +1,17 @@ +चिंचघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४९ कुटुंबे राहतात. एकूण १७४९ लोकसंख्येपैकी ८५७ पुरुष तर ८९२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +माण, देहरजे, टेटावली, बांधण, खांडेघर, भोपोळी,घाणेघर, बोरांडे, बांगरचोळे, शिळ, हाताणे ही जवळपासची गावे आहेत.चिंचघर ग्रामपंचायतीमध्ये आपटी बुद्रुक,आणि चिंचघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2394ad376fa761e027abe0dc550b7d684a77f844 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8.txt @@ -0,0 +1,2 @@ +खुजगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8008.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01d4d6d32fa0f3cf2cad61d324236460879fdf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8008.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिंचपोकळी हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे. + +चिंचपोकळी हे नाव चिंच आणि पोफळी ह्या वृक्षाच्या नावा पासून आले आहे. ह्या क्षेत्रात आगोदर चिंच आणि सुपारीची झाडे विशेष प्रमाणात असल्याने हे उपनगरीय क्षेत्र चिंचपोकळी नावाने प्रसिद्ध झाले. अजूनही चिंचपोकळी आणि जवळच्या परिसरातील काही विभाग वृक्षांच्या नावाने ओळखले जातात उदा. नारियल वाडी, अंजीर वाडी, पेरु कंपाउंड, इ. १८७७ मध्ये चिंचपोकळी रेल्वे स्थानक सुरू करण्यात आले होते. १८९६ मध्ये, मुंबईतील प्लेगच्या साथीदरम्यान, चिंचपोकळी स्टेशनला वैद्यकीय परिवहन सेवेत रूपांतरीत करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8056.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0473adaeaf33a8fe45c65bb6106ee113ed88d5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8056.txt @@ -0,0 +1,18 @@ +चिंचाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे 'भुपेंद्र कलेक्शन' आणि आंबेसरी गेटीपाडा ग्रामपंचायत कार्यालय गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९६ कुटुंबे राहतात. एकूण १४४९ लोकसंख्येपैकी ७४९ पुरुष तर ७०० महिला आहेत. गावाची साक्षरता ५७.१८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६७.३९ आहे तर स्त्री साक्षरता ४६.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.९१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +बोडगाव, नागझरी, तालोठे, पुंजावे, सासवंद,आंबिवळीतर्फेबहारे, पांढरतारागाव,करंजवीरा, शिसणे, आष्टे, नारुळी ही जवळपासची गावे आहेत.चिंचाळे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8059.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3290de34e67579ccc86d02e7b8dc134754f8940c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8059.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिंचाळेखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_807.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7530ae5abed7497240e57aa55ad4df8de71fb0c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_807.txt @@ -0,0 +1,20 @@ +गंगूबाई हनगळ (कानडीत: ಗಂಗೂಬಾಯಿ ಹಾನಗಲ್) (जन्म : धारवाड, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत, ५ मार्च १९१३; - हुबळी, २१ जुलै २००९) या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. +गंगूबाई हनगल यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्यात इ.स. १९१३ मध्ये झाला. त्यांनी कर्नाटक-संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या आईकडून घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी, म्हणजे इ.स. १९२४मध्ये, त्यांनी बेळगांव येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या (इंडियन नॅशनल)काँग्रेसच्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलम आझाद आणि सरोजिनी नायडू यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गायले. हा त्यांचा पहिला जाहीर कलाविष्कार होता.[१] +गंगूबाई यांच्या आडनावाला एक इतिहास आहे. त्यांच्या खापरपणजी गंगव्वा यांचे यजमान धारवाड जवळील नरगुंद या संस्थानात नोकरीला होते. या संस्थानाचे राजे बाबासाहेब यांनी स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सरकारविरोधात भाग घेतला. त्यांच्या दत्तक विधानाचा प्रस्ताव कोल्हापूरच्या कर्नल मन्सन यांने नामंजूर केल्याने त्यांनी युद्ध सुरू केले. सर्वांनी नरगुंद सोडून सुरेभान येथील जंगलात आश्रय घेतला. तेथे लढाई होऊन त्यात मन्सन मारला गेला. बाबासाहेबांनी त्याचे मुंडके नरगुंदच्या वेशीवर टांगले आणि धड धारवाड कचेरीत पाठवले. याचा सूड घेण्यासाठी इंग्रजांनी कर्नल सूटर याला मोठ्या फौजेसह पाठवले. फितुरीमुळे बाबासाहेब पकडले गेले. त्यांच्या पत्नी व आई यांनी मलप्रभा नदीत देह अर्पण केले. दहशत बसविण्यासाठी बाबासाहेबांची बेळगावात सर्वकडे धिंड काढून त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. कारभारी राघोबा यांनाही फाशी देण्यात आली. गंगव्वा यांचे यजमान अखेर भूमिगत झाले. ब्रिटिश अधिकारी सतत त्रास देऊ लागल्याने गंगव्वा नरगुंद सोडून सुरक्षित अशा हनगल गावात स्थायिक झाल्या. चौकशीपासून वाचण्यासाठी या गावाचे नाव त्यांनी आपल्या नावापुढे जोडले. हे गाव धारवाडपासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.[२] +गंगूबाईंच्या आई अंबाबाई या कर्नाटक शास्त्रीय संगीत गायिका होत्या. त्यामुळे त्यांच्या बालपणापासून आईने त्यांना संगीताचे प्राथमिक शिक्षण व संस्कार दिले. धारवाड येथे प्रतापलाल व श्यामलाल यांच्याकडे लहान असतानाच त्यांनी काही काळ कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले. हिंदुस्थानी गायकीचे शिक्षण त्यांनी कृष्णाचार्य हुळगूर यांच्याकडे घेतले. नंतर १९३८मध्ये सवाई गंधर्व (रामचंद्र गणेश कुंदगोळकर) या किराणा घराण्याच्या गायकांकडे गंगूबाई यांची दीर्घकाळ संगीत-साधना झाली. तेथे त्यांना गायक भीमसेन जोशी आणि फिरोज दस्तूर यांची साथ मिळाली. +वयाच्या सोळाव्या वर्षी हुबळी येथील वकील व व्यावसायिक गुरुराज कौलगी यांनी सहजीवनासाठी गंगूबाई यांना मागणी घातली. त्यांची पहिली पत्नी नुकतीच निधन पावली होती. ते मितभाषी आणि गाण्याची आवड असणारे होते. या विवाहामुळे त्या हुबळी येथे वास्तव्यास आल्या. गायिका कृष्णा हनगल, बाबुराव आणि नाना ही त्यांची अपत्ये होत.[२] +भारत सरकारने गंगूबाई हनगल त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. +१९३२ ते १९३५ या काळात रामोफोन कंपनीने काढलेल्या त्यांच्या ’गांधारी’ या टोपण नावाने काढलेल्या सुमारे ६० ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. रागसंगीत आणि मराठी भावगीते असलेल्या या ध्वनिमुद्रिका रसिकांना कान भरून ऐकल्या. त्या साडेतीन मिनिटांच्या काळात गंगूबाई ऊर्फ गांधारीने आपली सगळी तयारी कसून सादर केली होती. या गाण्यांत मराठी लेखक आणि कवी मामा वरेरकर यांची दोन गाणी गंगूबाईच्या आवाज ध्वनिमुद्रित झाली होती. ती होती बाळाचा चाळा आणि आईचा छकुला. ही गाणी त्या काळात महाराष्ट्रात घरोघरी वाजत असत. गंगूबाईंच्या ध्वनिमुद्रिकेच्या तबकडीवर छापले होते की, "जून महिन्यात आम्ही प्रसिद्ध केलेली मिस गांधारी यांची रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली आहे की प्रमुख गायिकांच्या मालिकेत तिने मानाचे स्थान मिळविले आहे." +हनगल कुटुंबीयांनी १९९२मध्ये हनगल म्युझिक फऊंडेशनची स्थापना केली. गंगूबाई यांचे 'गंगालहरी' हे हुबळीतील घर नूतनीकरण करून तेथे संग्रहालय करण्यात आले आहे. भारतातील विविध प्रांतांतील १२० प्रकारची शास्त्रीय व लोकवाद्ये तेथे आहेत. तसेच गायकांचे फोटो, चरित्रे, वापरातल्या वस्तू, पारितोषिके, पुरस्कार, ग्रामोफोन रेकॉर्ड्‌स, कॅसेट्स इत्यादींचा संग्रह करण्यात आला आहे. गंगूबाई यांचा नातू मनोज हनगल यांच्या परिश्रमातून हे उभे राहिले आहे. धारवाड येथील जन्मस्थळ कर्नाटक सरकारने स्मारक म्हणून विकसित केले आहे. तसेच हुबळीतील पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल सुरू करण्यात आले आहे.[२] +जनतेने आणि संस्थांनी त्यांना अनेक उपाधी (पदव्या) बहाल केल्या होत्या. त्यांतल्या काही अश्या : +स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीच गाण छान गात असे. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगूबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. +सोळाव्या वर्षी त्यांचे श्री. गुरूराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. +१९३०-३२ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीत परिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाईचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ मध्ये पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. जे स्त्री गायिका सहसा गात नसत अशा गमकाच्या अंगाने गायला त्यांना खूप आवडे; नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे. गंगूबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. +सवाई गंधर्वांकडे त्यांनी सांगीताचे शिक्षण घेतले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), गायकनट के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. +१९३६ पासून त्यांचे सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनिमुद्रितत केली. अडाणा, कामोद, खंबायती, जोगिया, दुर्गा, देस, पूरिया, बहार, बागेश्री, बिहाग, भूप, भैरवी, मांड, मालकंस, मिया मल्हार, मुलतानी, शंकरा, शुद्धसारंग, हिंडोल,अशा विविध रागांतल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगीताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तिगीत व गझल गायनाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिले युगलगीे विख्यात गायक जी.एन. जोशी व गंगूबाई यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओवर व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत. +गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल नावाच्या या मर्द गायिकेला पद्मभूषण, डॉक्टरेट या पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे. त्यात त्यांची छायाचित्रे, ध्वनिमुद्रिका, तंबोरे पहायला मिळतात. गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरिक म्हणूनही थोर होत्या. २००३ साली त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या 'दि सॉंग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात इंग्रजी व कानडी भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत. भारत सरकाने गंगूबाई हनगळ यांनी १९७१ साली पद्मभूषण पुरस्कार व १९९९ साली पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. स्वरगंगा गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले. गंगूबाई हनगळ यांचे संगीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे. +"संदर्भ : पुस्तक - +स्वरगंगा गंगुबाई हनगल (लेखिका - संध्या देशपांडे); अनुबंध प्रकाशन (पुणे सन २०२०) +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8131.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83a4856e39bf166a7a30785064a58c6606594e4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8131.txt @@ -0,0 +1,18 @@ + +चिंटू ही सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी मजेदार चित्रकथा आहे. चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर हे चिंटूचे लेखक आहेत. चिंटूचा पहिला अंक नोव्हेंबर २१, इ.स. १९९१ रोजी सकाळ वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला.[१] तेव्हापासून आजवर चिंटू अनेक आबालवृद्धांचा लाडका बनला आहे. दोन वर्षे ही चित्रकथा लोकसत्ता वृत्तपत्रातून प्रकाशित होत होती. +या चित्रकथेतील पात्रांवर आधारित असलेला एक मराठी चित्रपट चिंटू याच नावाने २०१२ मध्ये प्रदर्शित झाला. +सध्या इंस्टाग्रामवर chintoo_toon ह्या पानावरदेखील ही चित्रकथा प्रकाशित केली जाते.[२] +चिंटू, या मालिकेचा नायक, एका मध्यमवर्गीय मराठी घरातील मुलगा आहे. या चित्रकथेच्या मालिकेत त्याच्या दिवसातील घटनांना एक विनोदी वळण दिले आहे. चिंटूला त्याच्या वयाच्या सर्व मुलांपुढे असणऱ्या समस्या भेडसावतात. उदाहरणार्थ पालकांकडून अभ्यासाचा दबाव, गुंड मुलांकडून त्रास वैगेरे. त्याला खोड्या काढायला खूप आवडते. चिंटू छोट्या छोट्या गोष्टींमधून मजा करत असतो. त्याला क्रिकेट बघणे आणि नवे खेळ घेऊन खेळणे आवडते. शेजारच्या जोशीकाकूंच्या बागेतून आंबे किंवा कैऱ्या तोडणे हा त्याचा एक आवडता उद्योग आहे. त्याला प्राणी, विशेषतः कुत्रा पाळणे आवडते पण त्याचे आई-पप्पा त्याला यासाठी परवानगी देत नाहीत. +चिंटूचे बाबा (वडील). +चिंटूची आई.(दीपा) +चिंटू त्याच्या आजी आणि आजोबांचा लाडका आहे. विशेषतः आजोबांना चिंटूचे लाड करायला आवडते. चिंटूला नवीन खेळ किंवा आणखी काही हट्ट करायचे असतील तर तो आजोबांकडे जातो. +चिंटूचा सर्वात जवळचा मित्र. हा चिंटूला संकटात नेहमी मदत करतो. पण राजू हे एक खूप मोठे संकट आहे जे कुणालाच आवरता येत नाही. +चिंटूच्या कंपुतली मुलगी. हिला शाळेत जाणे, परीक्षा आणि अभ्यास आवडतो. ती मनापासून कविता करते परंतु तिच्या कंपूमध्ये कुणालाच तिच्या कविता आवडत नाहीत. मिनीला आवडणार सर्व गोष्टी चिंटूला नकोश्या वाटतात. चिंटू आणि मिनीचे बहुतेक वेळेस पटत नाही. +कंपूतला बावळट. ह्याचे नाव त्याच्या उंच आकृतीमुळे पडले आहे. +राजू हा कंपूतला गुंड मुलगा. हा ताकदवान आहे पण थोडा मंद. ह्याला विनोद पटकन कळत नाहीत, जर तुम्ही हुशार असाल तर त्याच्या नकळत तुम्ही त्याच्यासमोर त्याच्यावर विनोद करून सुटू शकता. पण जर त्याच्या लक्षात आले तर मात्र खैर नाही, तो चोप दिल्याशिवाय सोडणार नाही. चिंटू राजूची नेहमी चेष्टा करतो आणि भरपूर मार खातो. +चिंटूच्या शेजारी, यांच्या घरामध्ये एक बाग आहे. आजूबाजूच्या मुलांच्या खोड्यांचा यांना खूप त्रास होतो. उदाहरणार्थ क्रिकेट खेळतांना फुटलेल्या काचा किंवा चोरीला गेलेल्या कैऱ्या. +चिंटूच्या घराच्या आसपास राहणारा एक छोटा मुलगा. लहान मुलांचा गोंडस, निरागस तर कधी खट्याळ अश्या रुपात सोनू ह्या कथेत येतो. +बंटी हा बगळ्याचा पाळीव कुत्रा आहे. बंटीला सांभाळताना बगळ्या आणि इतरांची अनेकदा तारांबळ उडते, मात्र तो सगळ्यांचा आवडता आहे. +चिंटूच्या कंपूतील एक मुलगी. नेहाचे पात्र कथेत सुरुवातीच्या काळात मिनीची मैत्रीण म्हणून आले आहे. कालांतराने ती मूळ कंपूत दाखल झाली. इतर मित्रांच्या मानाने ती कथेत कमी वेळा येते. +चिंटूच्या शेजारी राहणारा कॉलेजवयीन तरुण. तो कथेत तरुण लोकांचे प्रातिनिधिक रूप म्हणून कधी कधी येतो. +जोशी काकूंचे पती. काही भागातून ते जोशी काकूंसोबत दिसतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8150.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1195a2ea416b05a0d4f31daa5c317b898b000c53 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8150.txt @@ -0,0 +1,11 @@ +चिंतामण रघुनाथ व्यास (नोव्हेंबर ९, इ.स. १९२४ - जानेवारी १०, इ.स. २००२) ऊर्फ सी. आर. व्यास हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते आग्रा घराण्याचे गायक होते व ख्याल गायनासाठी प्रसिद्ध होते. +सी. आर. व्यासांचा जन्म महाराष्ट्र राज्यात उस्मानाबाद जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात एका संस्कृत विद्वानांच्या व हरी कीर्तनकारांच्या कुटुंबात झाला. आपल्या वडिलांच्या व आजोबांच्या गायनाचा, रामायण व महाभारतातील आख्यानांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. +त्यांनी सुरुवातीचे सांगीतिक शिक्षण किराणा घराण्याचे गोविंदराव भातंब्रेकर यांच्याकडे जवळ जवळ बारा वर्षे घेतले. +वयाच्या २१ व्या वर्षी व्यासांनी मुंबई गाठली व माटुंग्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करू लागले. ह्याच दरम्यान ते ग्वाल्हेर घराण्याच्या राजारामबुवा पराडकरांकडे संगीत शिकू लागले. ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी आग्रा घराण्याचे जगन्नाथबुवा पुरोहित यांचे गाणे ऐकले व त्यामुळे प्रभावित होऊन ते जगन्नाथबुवांकडे संगीताभ्यास करू लागले. त्यांना यशवंत सदाशिव मिराशी यांचेही मार्गदर्शन लाभले. तसेच श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, कृष्ण गुंडोपंत गिंडे, चिदानंद नगरकर, एस. सी. आर. भट यांच्यासारख्या विद्वानांचे मार्गदर्शनही त्यांना वेळोवेळी मिळत राहिले. + +व्यासांचा खुला, मोकळा आवाज व तिन्ही घराण्यांच्या गायकीचा मेळ, यांमुळे त्यांची गायनशैली वैशिष्ट्यपूर्ण होती. तरीही त्यांच्या गायकीवर ग्वाल्हेर घराण्याचा प्रभाव सर्वाधिक दिसून येतो. आकाशवाणी व दूरदर्शनवरचे ते आघाडीचे कलावंत होते. आयटीसी संगीत संशोधन अकादमी, भारतीय विद्या भवन येथेही त्यांनी नोकरी केली. +भारतात व विदेशांत अनेक संगीत महोत्सवांत त्यांनी आपले गाणे सादर केले. +पंडित सी.आर. व्यास यांनी अनेक नवीन राग बांधले व बंदिशी रचल्या. त्यांनी शिव-अभोगी, शुद्ध रंजनी, संजोगिया, धनकोनी-कल्याण व इतर अनेक नव्या रागांची रचना केली व आपल्या कार्यक्रमांतून त्या लोकप्रियही केल्या. व्यासांनी 'गुणीजन' ह्या उपनामाने २०० पेक्षा जास्त बंदिशी रचल्या. +आपले गुरू गुणिदास (पं. जगन्नाथबुवा पुरोहित) यांच्या सन्मानार्थ सी. आर. व्यास यांनी इ.स. १९७७ मध्ये गुणिदास संगीत संमेलनाची सुरुवात केली. व्यासांनी बंदिशींचा संग्रह असलेले 'राग सरिता' हे पुस्तक लिहिले असून त्यावरून त्यांच्या संगीत क्षेत्रातील उदंड कार्याचा अंदाज बांधता येतो. +त्यांच्या शिष्यांमध्ये प्रभाकर कारेकर, कुंदा वेलिंग, संजीव चिम्मलगी, गणपती भट, अलका जोगळेकर व सुपुत्र सुहास व्यास यांचा प्रामुख्याने समावेश होतो. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_819.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c8d7cd8e655bc405313706982f9aadf9781651a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_819.txt @@ -0,0 +1,2 @@ +गंज पेठ, पुणे हा भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. +गंज पेठ हा पुण्यातील एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8191.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aae35711b0c0cc7181a88636de7a54b4fcc08526 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8191.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिंध्रण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8208.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22acd11e13c94dd596da80dd62f488c6b7dcf210 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8208.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिकणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_821.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08cc98e787ae66843b2391d3d562f9c571283504 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_821.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गंजम जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र छत्रपुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8216.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..887d5dc59e3e626dcff6348f91ce90f15e6b212d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8216.txt @@ -0,0 +1 @@ +चिकनायकहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8226.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0184326955e3df0d184d9dad9b18c64e62d70f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8226.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 13°26′0″N 77°43′30″E / 13.43333°N 77.72500°E / 13.43333; 77.72500 + +चिकबल्लपूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील चिकबल्लपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. चिकबल्लपूर शहर कर्नाटकच्या आग्नेय भागात बंगळूरच्या ५५ किमी उत्तरेस आहे. २०११ साली चिकबल्लपूरची लोकसंख्या ६३ हजार होती. +राष्ट्रीय महामार्ग ७ चिकबल्लपूरमधूनच जातो. बंगळूरचा केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून केवळ २० किमी अंतरावर आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8244.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60db76ad5a5d486a12eba45f88ee0f43748c5588 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8244.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिकळातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8277.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eae70ad63737b898b8b8a8ee21d146ad42b1cfa1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8277.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिक्कनायकनहळ्ळी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील तुमाकूर जिल्ह्यातील तिप्तूर उपविभागातील एक शहर आहे. हे तिप्तूर पासून ३० किमी तर बेंगलुरु पासून १३२ किमी अंतरावर आहे. +२००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, चिक्कनायकनहळ्ळीची लोकसंख्या २२,३६० इतकी होती. यांतील ५०.०६७% पुरुष आणि ४९.९३३% महिला होत्या. चिक्कनायकनहळ्ळीचा सरासरी साक्षरता दर ७०% होता, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे; पुरुष साक्षरता ७६% आणि महिला साक्षरता ६४% होती. शहरातील ११% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची होती. [१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8279.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..887d5dc59e3e626dcff6348f91ce90f15e6b212d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8279.txt @@ -0,0 +1 @@ +चिकनायकहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8290.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9abde80de87217c21b0b7ad587d0b08fadbb904 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8290.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख चिकमगळूर जिल्ह्याविषयी आहे. चिकमगळूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +चिकमगळूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. +हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8299.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..024fd338743972e9d26127fcfc7578b3000ceef7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8299.txt @@ -0,0 +1,18 @@ +चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota) असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae) हे आहे. चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली गोड फळे घ्यावीत. फळे स्वच्छ धुवावीत. साल काढावी. बिया काढून टाकाव्यात. फोडी कराव्यात. +चिकू पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी, बारमाही पाण्याची सोय असणारी जमीन चांगली असते. भारी जमिनीत चर खोदून पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. दमट आणि कोरड्या हवामानात चिकूची वाढ चांगली होते. +चिकूची लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल या चांगल्या उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. एप्रिल - मे महिन्यांत कलमांच्या लागवडीसाठी १० बाय १० मीटर अंतरावर १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून वाळवीच्या नियंत्रणासाठी मिथिल पॅराथिऑन किंवा ५ टक्के कार्बारिल भुकटी मिसळावी. +त्यानंतर खड्डे चांगली माती, चार घमेली शेणखत, २.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी सरकारमान्य रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठातूनच कलमे खरेदी करावीत. लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करावी. कलमांना लागवडीनंतर काठीचा आधार द्यावा. सुरुवातीला पहिल्या दोन वर्षांत खुंटावरील वारंवार येणारी फूट काढून टाकावी. कलमांची पूर्ण वाढ होण्यास ८ वर्षांचा कालावधी लागतो. पहिल्या सहा वर्षांच्या कालावधीत चिकू लागवडीमध्ये आंतर पीक म्हणून भाजीपाला, फुलझाडे, कडधान्यांचे पीक घेता येते. +लागवडीनंतर पहिल्या वर्षी प्रत्येक कलमास एक घमेले शेणखत, ३०० ग्रॅम युरिया, ९०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ३०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दोन हप्त्यात सम प्रमाणात द्यावे. पहिला हप्ता ऑगस्टमध्ये व दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या दुप्पट मात्रा द्यावी. कलमांना आळे पद्धतीने पाणी देताना झाडाच्या विस्ताराच्या आकाराचे गोल आळे करावे. झाडाला सतत पाणी मिळेल, परंतु पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचबरोबरीने तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा देखील वापर करता येतो. +चिकूची व्यवस्थित पिकलेली, गोड चवीची फळे निरीक्षणपूर्वक निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. त्याचे चार तुकडे (लांबीप्रमाणे) करून बी पूर्णपणे काढून टाकावे. मिठाच्या दोन टक्के द्रावणामध्ये फळांचे तुकडे ३ ते ४ मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर फोडी ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सियस) किंवा सूर्यप्रकाशात पूर्ण एक दिवस वाळवाव्यात. दुसऱ्या दिवशी फळांचे तुकडे ४० अंश ब्रिक्स साखरेच्या पाकात पाच मिनिटे शिजवावेत. फोडी द्रावणातून बाहेर काढून पुन्हा सूर्यप्रकाशात अथवा ड्रायरमध्ये (४० अंश सेल्सियस) तापमानात वाळवाव्यात. त्यापुढील दिवशी अनुक्रमे ५५ व ६५ अंश ब्रिक्स पाकामध्ये शिजवून वाळवाव्यात. नंतर फोडी चांगल्या वाळवाव्यात. कोरड्या फोडी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून सीलबंद कराव्यात. +चिकूच्या फोडी मिक्सर/ पल्परमध्ये घालून चांगला लगदा तयार करून घ्यावा. लगदा मलमलच्या कापडाने गाळून त्यातला रस काढून घ्यावा. एफपीओ प्रमाणीकरणानुसार (२५ टक्के रस, ४५ ते ५० टक्के एकूण विद्राव्य घटक व ०.७५ ते १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत. +घटक पदार्थांचे प्रमाण चिकू रस - १ किलो पाणी - १ लिटर साखर - १ किलो सायट्रिक आम्ल - ४० ग्रॅम +चिकू रस, साखर, पाणी, सायट्रिक ॲसिड यांचे एकजीव मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गाळून घ्यावे. स्क्वॅश ८० ते ८२ अंश सेल्सियस तापमानापर्यंत गरम करावा. पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट ७१० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश किंवा सोडियम बेन्झोएट ६०० मिलिग्रॅम/ किलो स्क्वॅश या प्रमाणात थोड्या स्क्वॅशमध्ये एकजीव करून संपूर्ण स्क्वॅशमध्ये घालावे. गरम स्क्वॅश बाटल्यांमध्ये भरावा. झाकणे बसवावीत. स्क्वॅश थंड व कोरड्या जागेत ठेवावा. स्क्वॅश सहा महिने टिकतो. +चिकूची पक्व फळे धुऊन, साल व बी काढून घ्यावीत. फळांचे आठ तुकडे (लांबीप्रमाणे) करून सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात (५५ - ६० अंश सेल्सियस, पाण्याचे प्रमाण ७-८ टक्के कमी होईपर्यंत) वाळवावेत. त्यानंतर यंत्राच्या साह्याने फोडींची भुकटी करावी. भुकटी २५० गेजच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सीलबंद साठवून ठेवावी.या भुकटीपासून मिल्कशेक तयार करता येते. मिठाई, आइस्क्रीम तयार करण्यासाठीसुद्धा वापर करता येतो. +चिकूची पिकलेली फळे धुऊन, साल व बी काढावे. फळाचे तुकडे करून मिक्सर/ पल्परच्या साह्याने गर तयार करावा. प्रमाणीकरणानुसार (४५ टक्के गर, ६८ अंश ब्रिक्स घनपदार्थ, १ टक्का आम्ल) घटक पदार्थ घ्यावेत. +घटक पदार्थ प्रमाण -चिकू गर - २ किलो साखर - १.५ किलो पाणी - २५० मि.लि. सायट्रिक आम्ल - १५ ग्रॅम पेक्टीन - १० ग्रॅम +गर, साखर, पाणी एकत्र करावे. मिश्रण शिजवावे. शिजविताना हळूहळू ढवळावे. जॅम आचेवरून उतरविण्यापूर्वी सायट्रिक आम्ल व पेक्टीन (थोड्या पाण्यामध्ये मिसळवून) घालावे. मिश्रणाचे तापमान १०५ अंश सेल्सियस, विद्राव्य घटक ६८ अंश ब्रिक्स एवढे झाल्यावर जॅम तयार होतो. इतर चाचण्या (फ्लेक चाचणी, साखरेच्या दीडपट वजन) घेऊन जॅम तयार झाल्यावर गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरावा. थंड झाल्यावर बाटली सीलबंद करावी. +चिकूपासून चांगल्या प्रतीचा शेक तयार होतो. शेक तयार करण्यासाठी चिकूचा गर अथवा फोडींचे अतिशय बारीक-बारीक तुकडे करावेत. +घटक पदार्थ -चिकूचा गर/तुकडे - १०० ग्रॅम साखर - १३६ ग्रॅम - १५० ग्रॅम दूध - ७५० - ८०० ग्रॅम +स्टीलच्या पातेल्यामध्ये दूध गरम करावे. थंड झाल्यावर साय काढावी. दुधामध्ये साखर विरघळवून घ्यावी. नंतर त्यात चिकूचा गर अथवा तुकडे टाकावेत. हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकून एकजीव करावे. शेक थंड होण्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावा. आवडीनुसार बर्फाचा चुरा टाकून शेक पिण्यास वापरावा. +[चिक्कू] +https://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=12346 diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8306.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61640bd2ea7684b28abc939844b5945c8aaec7e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8306.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिखर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +==लोकजीवन== येथील लोकजीवन हे खूप साधे आहे. गावातील लोक खूप प्रेमळ आहेत. +==जवळपासची गावे== गोरमाळे, येळंब, मळेगाव, तांदुळवाडी,महागाव, ही गावे चिखर्ड आसपास आहेत diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8352.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70f8f874c6221babc83ecbfb15f38ab01cb07e90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8352.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिखली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8368.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f18f5bd1277e9a90ac0145ed7e30ac9ce83cd18e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8368.txt @@ -0,0 +1 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8374.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..808ef7b8aa747528222f5c6bbd1d8cda7749031b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8374.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8404.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7e85a2e0792fbcff4fe9ea446f528aab8dfea43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8404.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखली बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8409.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cfaf731e99f5913301f1c604fad3cdd2f0e855c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8409.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखलीबुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8412.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8f05cf56e96cc1708585896741f00e9e514c2fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8412.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिखले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8477.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2b800872e83db87cb6aad61e23d688b26ca5e9c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8477.txt @@ -0,0 +1,5 @@ +छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांच्या आज्ञेने ही बखर लिहिली आहे. 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र'या नावाने या बखरीस ओळखले जाते.या बखरीचे रचयिता साताऱ्याचे शाहू महाराज(द्वितीय) यांच्या दरबारात असलेले 'मल्हार रामराव चिटणीस'हे होत.या बखरीची रचना इ.स.१८११ साली करण्यात आली.साताऱ्याचे दफ्तरखान्यातील कागदपत्रे, ऐकीव माहिती,परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका यांच्याआधारावर ही बखरीचे लिखाण करण्यात आले आहे. +https://www.wikiwand.com › Chitni... +Chitnis Bakhar +https://inventaire.io › wd:Q88488290 +Chitnis Bakhar - Book diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8487.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd65777aa35d0bb9625faf36019704436bfbd3f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8487.txt @@ -0,0 +1,2 @@ +चितगिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8498.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fb9ceb7771c4860efbc09ca973d359d2a66b66a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8498.txt @@ -0,0 +1 @@ +चितळे हे मराठी आडनाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_85.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_85.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c02c70d78bcc895f4dc29a8f9d0bdd43962e3264 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_85.txt @@ -0,0 +1 @@ +खुरसापार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8534.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b3d1dd8363fc0498ed67f2bd87674961eab935e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8534.txt @@ -0,0 +1,2 @@ +चित्तरंजन हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे. येथे चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा हा भारतीय रेल्वेचा रेल्वे इंजिने तयार करण्याचा कारखाना आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३९,०९८ होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8564.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a28b7a92f0191aadda4809360198578edd87601c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8564.txt @@ -0,0 +1 @@ +चित्तोडगढ हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8584.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a36bc4a9dff3c544bda02663212007588dfa533 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8584.txt @@ -0,0 +1 @@ +हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांपैकी एक भाऊ होता. महाभारत युद्धामध्ये हा मारला गेला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8600.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..935c066f981ccb00ec5fe5e206aa398ef6cbdb8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8600.txt @@ -0,0 +1,3 @@ +एका किंवा एकाहून अधिक चित्रकारांच्या चित्रांवर आधारलेल्या नाट्यकृतीला चित्रनाट्य म्हणतात. चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांवर आधारित चित्रगोष्टी हे नाटक आविष्कार नाट्यसंस्थेने रंगभूमीवर आणले आहे. त्यात २० कलाकार काम करतात. नाटकाची संकल्पना शांता गोखले यांची असून लेखन-दिग्दर्शन सुषमा देशपांडे यांचे आहे. या चित्रनाट्याचा पहिला प्रयोग पुण्यात १४ डिसेंबर २०१२ रोजी झाला. + +पहा : नाटक diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8625.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00144545bc37f2a7115730d80361cdba23f6e83f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8625.txt @@ -0,0 +1 @@ +चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. चित्रपट निर्माते स्वतःच्या किंवा फायनान्सरकडून उसन्या घेतलेल्या पैशांनी दिग्दर्शक आणि अन्य तंत्रज्ञ नेमून चित्रपटाची निर्मिती करतात. चित्रपट पूर्णपणे तयार झाल्यावर निर्माते तो वितरकांच्या माध्यमातून प्रदर्शित करतात. प्रदर्शनातून मिळालेल्या पैशातून खर्च वजा झाला की उरणारी रक्कम निर्मात्याची असते. चित्रपट निर्मिती करणे हा एक हौशी कलाकार करू शकत नाही .हा पूर्णपणे व्यावसायिक आहे .या मध्ये निर्माता अतिशय मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवितो . जर चित्रपट चालला तरच निर्मात्याचा फायदा होतो , पण होशी कलाकारांनी स्वत जवळचे पैसे गुंतवून चित्र पट निर्मिती करू नये . diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8626.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f50611493d501f287f309ee99ce02e0184d000f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8626.txt @@ -0,0 +1,6 @@ +चित्रपट परिनिरीक्षण मंडळ हे भारत सरकारच्या १९५२ सालच्या सिनेमॅटोग्राफ कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार काम करणारे मंडळ आहे. भारतात करावयाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपटाची पात्रता तपासून जरूर पडल्यास चित्रित केलेया दृश्यांची किंवा संवादांची काटछाट करून त्यांत सुधारणा सुचवण्याचे काम हे मंडळ करते. त्यानंतर त्या चित्रपटाला "U", "A" किंवा "AU" यांपैकी एक दाखला मिळतो. "U" म्हणजे सर्व जनतेला दाखवण्यास मुभा असलेला, "A" म्हणजे फक्त प्रौढांसाठी आणि "U/A" म्हणजे वडीलधाऱ्या मंडळीसमवेत लहान मुलांनाही पाहता येईल, असे हे तीन प्रकारचे दाखले असतात. देशाचे सार्वभौमत्व, देशाची आदरणीय प्रतीके, इतर देशांशी संबंध व अशा काही गोष्टींच्या रक्षणार्थ, तसेच समाजविघातक गोष्टीं समाजासमोर येऊ नयेत, यांसाठी या काटछाटी केल्या जातात. +रंगभूमीवर येऊ पाहणारी नाटके, इतर करमणुकीचे कार्यक्रम आणि छापायच्या लेखी मजकुरांचे परिनिरीक्षण करण्यासाठी अशीच मंडळे (सेन्सॉर बोर्डे) असतात. परिनिरीक्षण मंडळाच्या पॅनेलवर समाजातील विविध वर्गांतील व व्यवसायांतील प्रतिष्ठित व्यक्तींना नेमले जाते. +परिनिरीक्षण मंडळाने सुचवलेल्या काटछाटी अनेकदा विवादास्पद असू शकतात. अशा काटछाटींविरुद्ध मंडळाच्या वरिष्ठ बोर्डाकडे अपील करता येते. त्याच्याकडूनही समाधान झाले नाही तर उच्च न्यायालयाकडे दाद मागता येते. + + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_863.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f8d2e30ba5e3e4e400ba881dd47d85da6787ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_863.txt @@ -0,0 +1 @@ +गगन अजित सिंग ( ९ डिसेंबर १९८०) हा एक भारतीय हॉकीपटू आहे. तो २००० व २००४ ह्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाचा सदस्य होता. तसेच २००१ सालच्या हॉकी चॅंपियन्स चॅलेंज स्पर्धेमधील विजयी भारतीय संघाचा देखील तो भाग होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8643.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8643.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed5cb21e858696de056b40ab3a54602c1eb3954f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8643.txt @@ -0,0 +1,16 @@ +कथी आर्टस् +अरुण नलावडे +संदीप सावंत +देवीदास बापट +राजन चेउलकर +नरेंद्रचंद्र जैन +व्ही.आर. नायक +अरुण नलावडे +अश्विन चितळे +संदीप कुलकर्णी +अमृता सुभाष +गणेश मांजरेकर + +श्वास हा २००४ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. श्वास हा मराठी चित्रपट आजोबा व नातवाच्या नात्या भोवती फिरतो.याची कथा पुण्यातील वास्तविक घटनेवर आधारित आहे. 'श्यामची आई' या चित्रपटानंतर ५० वर्षानंतर श्वास या मराठी चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.संदिप सावंत यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. याचे चित्रण सिंधुदुर्ग, कोकण, पुणे आणि मुंबईतील 'केईएम' या रुग्णालयात ३० दिवसांमध्ये झाले आहे. श्वासला मराठी सिनेमामध्ये लक्षणीय वळण आणण्यासाठी ओळखले जाते.हिंदि, बंगाली, तमिळ भाषांमध्येहि हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. +नातवाला आपले डोळे गमवावे लागणार हे कळल्यावर आजोबाची होणारी चलबिचल असे याचे मुख्य कथानक आहे. +आजोबा व नातू यांच्या मधील नाट्याची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट वेगळीच छाप सोडतो diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8654.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab837280ba372d52752245e5273a763d57e64732 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8654.txt @@ -0,0 +1,10 @@ +चित्रफलक हा दक्षिण खगोलार्धातील अगस्ती तारा आणि मोठा मॅजेलॅनिक मेघ यांच्यामधील तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव Pictor (पिक्टर) असून त्याचा लॅटिन भाषेतील अर्थ 'चित्रकार' आहे. चित्र ठेवण्याची लाकडी चौकट प्रतीक असणाऱ्या या तारकासमूहाला निकोला लुई दे लाकाय याने १८व्या शतकात नाव दिले होते.[a] +चित्रफलक एक लहान तारकासमूह असून त्याच्या उत्तरेला पारावत, पूर्वेला अरीत्र आणि नौकातल, वायव्येला सीलम, नैऋत्येला असिदंष्ट आणि दक्षिणेला शफरी तारकासमूह आहेत. चित्रफलक हा तारकासमूह १८ भुजांचा बहुभुज असून याच्या सीमा युजिन डेलपोर्टे यांनी १९३० मध्ये निश्चित केल्या. सीमा विषुवांश ०४ता ३२.५मि ते ०६ता ५२.०मि, आणि क्रांति −४२.७९° आणि −६४.१५° यामध्ये आहेत. इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने या तारकासमूहासाठी १९२२ मध्ये "Pic" या तीन अक्षरी लघुरूपाचा अवलंब केला.[४] हा मुख्यत: दक्षिण गोलार्धामध्ये जानेवारी महिन्यात चांगला दिसतो आणि २६° उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील सर्व निरीक्षकांना वर्षातील काही दिवस पाहता येऊ शकतो. +चित्रफलक अंधूक तारकासमूह आहे. त्याचे तीनही तेजस्वी तारे प्रखर अश्या अगस्ती ताऱ्याशेजारी दिसतात.[५] चित्रफलकमद्ये ६.५ आभासी दृश्यप्रतीपेक्षा तेजस्वी ४९ तारे आहेत.[b][७] पृथ्वीपासून ९७ प्रकाश-वर्ष अंतरावरील अल्फा पिक्टोरिस हा पांढरा मुख्य अनुक्रम तारा चित्रफलकमधील सर्वात तेजस्वी तारा आहे. त्याची आभासी दृश्यप्रत ३.३ आहे.[८] हा तारा स्वतःभोवती सुमारे २०६ किमी/से वेगाने फिरत आहे. बीटा पिक्टोरिस हा ३.८६ दृश्यप्रतीचा आणखी एक पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून ६३.४ प्रकाश-वर्ष अंतरावरील या ताऱ्याभोवती १९८४ साली धुळ आढळली जी ताऱ्याभोवती चपट्या तबकडीच्या आकारामध्ये फिरत आहे.[९] तेव्हापासून या ताऱ्याभोवती गुरूच्या आठ पट वस्तूमानाच्या परग्रहाचा शोध लागला आहे. तो ग्रह ताऱ्याभोवती ८ खगोलीय एकक अंतरावरून परिभ्रमण करत आहे. हे अंतर आपल्या सूर्यापासून शनी ग्रहाएवढे आहे.[१०] +गॅमा पिक्टोरिस हा नारंगी राक्षसी तारा आहे ज्याचा व्यास तो तारा फुगल्यामुळे सूर्याच्या १.४ पट झाला आहे.[११] ४.५ दृश्यप्रतीचा हा तारा पृथ्वीपासून १७४ प्रकाश-वर्ष अंतरावर आहे.[१२] ईटा२ पिक्टोरिस जो एचआर १६४९ या नावानेदेखील ओळखला जातो, एक नारंगी राक्षसी तारा आहे, ज्याची दृश्यप्रत ५.०५ आहे. पृथ्वीपासून ४७४ प्रकाश-वर्ष अंतरावरील या ताऱ्याचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा ५.६ पट मोठा आहे. +बीटा शिवाय चित्रफलकमधील पाच इतर ताऱ्यांभोवती परग्रह आढळले आहेत. एचडी ४०३०७ हा नारंगी, ७.१७ दृश्यप्रतीचा मुख्य अनुक्रम तारा आहे. पृथ्वीपासून ४२ प्रकाश-वर्ष अंतरावरील ताऱ्याभोवती सहा ग्रह फिरत आहेत, ज्यापैकी एक त्या ताऱ्याच्या वास्तव्ययोग्य क्षेत्रामध्ये आहे. कॅप्टेनचा तारा हा १२.७८ प्रकाश-वर्ष अंतरावरील ८.८ दृश्यप्रतीचा लाल बटूतारा आहे. बर्नार्डच्या ताऱ्यानंतर याची योग्य गती सर्वात जास्त आहे.[१४] आकाशगंगेमध्ये इतर बऱ्याचश्या ताऱ्यांच्या तुलनेत विरुद्ध दिशेने फिरणारा हा तारा आकाशगंगेमध्ये विलीन झालेल्या बटू दीर्घिकेमधून आला असावा असा अंदाज वर्तवला जातो.[१५] २०१४ मध्ये या ताऱ्याभोवती कॅप्टेन-बी आणि कॅप्टेन-सी हे दोन परग्रह आढळले. कॅप्टेन-बी सर्वात जुना संभाव्य वास्तव्ययोग्य ग्रह आहे. सुमारे ११ अब्ज वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झाली असा अंदाज वर्तवला जातो.[१६] +एनजीसी १७०५ ही १.७ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील आकारहीन बटू दीर्घिका आहे. ती आपल्या जवळच्या विश्वातील सर्वात सक्रीयपणे तारे निर्माण करणारी दीर्घिका आहे.[१७] पिक्टर ए ही ४८.५ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील दोन लोब असणारी रेडिओ दीर्घिका[१८] आणि दक्षिण खगोलार्धातील रेडिओ लहरींची सर्वात शक्तिशाली स्रोत आहे.[१९] एसपीटी-सीएल जे०५४६-५३४५ एक मोठा दीर्घिकांचा समूह आहे. ७ अब्ज प्रकाशवर्ष अंतरावरील या समूहाचे वस्तुमान ८ लाख कोटी सूर्यांएवढे आहे.[२०] +जीआरबी ०६०७२९ हा २९ जुलै २००६ साली पहिल्यांदा निरीक्षण करण्यात आलेला एक गॅमा किरण स्फोट होता. तो शक्यतो १सी प्रकारच्या अतिनवताऱ्याचा सिग्नल होता.[२१][२१] +स्रोत +गुणकः ०५ता ००मि ००से, −५०° ००′ ००″ +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8661.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8b4eb988040a75b5b0e7e1943667429d91299d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8661.txt @@ -0,0 +1,4 @@ +  +चित्र विचित्र जत्रा ही भारतातील उत्तर गुजरातमध्ये आयोजित होणारी वार्षिक आदिवासी जत्रा आहे. ही जत्रा उत्सव आणि मॅचमेकिंगसह गेल्या वर्षात वारलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करण्यासाठी एक कार्यक्रम आहे.[३][४] या जत्रेला सुमारे ६०,००० लोक येतात. यात प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमधील आसपासच्या गावांतील आदिवासी लोकसंख्या असते. +गुजरात-राजस्थान सीमेजवळ, गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील पोशिना तालुक्यातील गुणभंखारी गावात ही जत्रा भरते.[५] जत्रेचे ठिकाण वाकल नदीच्या काठावर आहे. येथे साबरमती, वाकल आणि आकल या तीन नद्यांचा संगम होते त्यामुळे हे ठिकाण पवित्र मानले जाते. +ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये साधारणपणे मार्च किंवा एप्रिलमध्ये येणाऱ्या होळीच्या सणानंतर येणाऱ्या अमावस्येच्या पहिल्या पूर्वसंध्येला दोन दिवसांसाठी ही जत्रा भरते. [६] जत्रा अमावस्येच्या पूर्वसंध्येला सुरू होते, जेव्हा कुटुंबे त्यांच्या मृत कुटुंबातील सदस्यांची राख नदीत बुडवतात आणि रात्री त्यांच्या जाण्यावर शोक व्यक्त करतात.[३][७] दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जत्रा भरते.[७] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8676.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89134b41e088df5c679b8d3e53affce0f19ffac3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8676.txt @@ -0,0 +1,3 @@ +चित्रांगद हे महाभारतातील एक पात्र आहे. तो हस्तिनापूरचा राजा शंतनू व सत्यवती यांचा मुलगा, विचित्रवीर्याचा मोठा भाऊ व भीष्माचा सावत्र भाऊ होता. +शंतनूच्या मृत्यूनंतर चित्रांगद हस्तिनापूरचा राजा बनला. त्याने हस्तिनापूरचा विस्तार वाढवला. मात्र चित्रांगद नावाच्याच एका गंधर्व राजाशी झालेल्या द्वंद्वयुद्धात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा लहान भाऊ विचित्रवीर्य राजा बनला. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8679.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b02babec49066c20e2520f5d7eda2fed8545eaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8679.txt @@ -0,0 +1,4 @@ +चित्रांगी विधानसभा मतदारसंघ' +[१] +श्री. जगन्नाथ सिंग +http://www.singrauli.nic.in/publicreprs.htm Archived 2011-10-07 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8706.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8706.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2b3050bc4429c0fc03118f7f32cda3bb742b792 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8706.txt @@ -0,0 +1,12 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +तैवान किंवा चीनचे प्रजासत्ताक हेअधिकृतपणे रिपब्लिक ऑफ चायना (ROC) म्हणून ओळखले जाते, हे पूर्व आशियामध्ये स्थित एक बेट राष्ट्र आहे. हे पश्चिम पॅसिफिक महासागरात, मुख्य भूप्रदेश चीनच्या आग्नेय किनाऱ्याजवळ स्थित आहे. तैवानचे क्षेत्रफळ अंदाजे ३६,१९० चौरस किलोमीटर (१३,९७४ चौरस मैल) आहे आणि त्याची लोकसंख्या २३ दशलक्षाहून अधिक आहे. +तैवानचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, स्थलांतर आणि वसाहतीकरणाच्या विविध लाटांच्या आधी बेटावर स्थानिक लोक राहत होते. १७व्या शतकात, डच आणि स्पॅनिश लोकांनी तैवानमध्ये वसाहती स्थापन केल्या, त्यानंतर चिनी इमिग्रेशन आणि चिनी प्रशासनाची स्थापना झाली. तैवान १९व्या शतकाच्या उत्तरार्धात जपानी राजवटीत आले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत जपानी वसाहत राहिले. +युद्धानंतर, प्रजासत्ताक चीनने तैवानचा ताबा घेतला. तथापि, १९४९ मध्ये, चिनी गृहयुद्धामुळे कम्युनिस्टांनी मुख्य भूभागावर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) ची स्थापना केली, तर आरओसी सरकारने तैवानकडे माघार घेतली. तेव्हापासून, तैवानने स्वतःचे सरकार, अर्थव्यवस्था आणि सैन्यासह एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व म्हणून कार्य केले आहे, जरी ते सार्वभौम राज्य म्हणून सर्वत्र मान्यताप्राप्त नाही. +तैवान हे तिची दोलायमान लोकशाही, उच्च राहणीमान, प्रगत तंत्रज्ञान क्षेत्र आणि गतिमान अर्थव्यवस्थेसाठी ओळखले जाते. हे तंत्रज्ञान, उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रातील एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून विकसित झाले आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या उद्योगांमधील नामांकित कंपन्यांचे देश हे देश आहे. +तैवानचा सांस्कृतिक वारसा हा स्वदेशी परंपरा, चिनी प्रभाव आणि शतकानुशतके बेटाशी संवाद साधलेल्या इतर संस्कृतींच्या प्रभावांचे मिश्रण आहे. या बेटावर पारंपारिक कला, संगीत, पाककृती आणि उत्सवांसह समृद्ध सांस्कृतिक दृश्य आहे. +जागतिक स्तरावर त्याची उपलब्धी आणि योगदान असूनही, चीनसोबतच्या राजकीय वादामुळे तैवानला जटिल आंतरराष्ट्रीय संबंधांचा सामना करावा लागतो. PRC तैवानला त्याच्या प्रदेशाचा एक भाग मानते आणि आवश्यक असल्यास सक्तीने अंतिम पुनर्मिलन करण्याचा प्रयत्न करते. तथापि, तैवान आपली स्वायत्तता आणि आंतरराष्ट्रीय मान्यता टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे सरकार, सैन्य आणि आंतरराष्ट्रीय संबंध राखतो. +अलिकडच्या वर्षांत, तैवानने COVID-19 साथीच्या रोगाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादाबद्दल लक्ष वेधले आहे, ज्याची पारदर्शकता, कार्यक्षमता आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशंसा केली गेली आहे. +एकंदरीत, तैवान हा एक समृद्ध इतिहास, दोलायमान संस्कृती आणि जागतिक अर्थव्यवस्थेत लक्षणीय उपस्थिती असलेला एक अनोखा आणि गतिशील देश आहे, त्याच्या राजकीय स्थितीची सतत गुंतागुंत असूनही. +सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपूजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी कॅथोलiक ख्रिश्चन धर्माची स्थानिक लोकांना ओळख करून दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी शिंटो तर चिनी लोकांनी बौद्ध धर्म आणि ताओ मताचा प्रचार आणि प्रसार केला. +एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९३% लोकसंख्या ही एकत्रितपणे बौद्ध व ताओ धर्मीय आहे. २००६ च्या सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असून एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8711.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33ed7e330372c21c4507c19426768ce0a4885ba7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8711.txt @@ -0,0 +1,4 @@ +चिनी अमेरिकन चर्च या शब्दाचा अर्थ अशा ख्रिश्चन चर्चचा आहे ज्यांच्या युनायटेड स्टेट्समधील लोक प्रामुख्याने वांशिक चिनी लोकांनी बनलेल्या आहेत. +अलीकडेच चीनमधून आलेल्या चिनी स्थलांतरितांची सेवा करण्याच्या उद्देशाने अनेक चिनी चर्चचा उगम झाला आहे. ज्यांना इंग्रजी भाषा समजत नाही त्यांच्यापर्यंत सुवार्ता पसरवण्याच्या उद्देशाने सेवा सामान्यतः कॅन्टोनीज, मँडरीन किंवा चीनी भाषेच्या इतर बोलींमध्ये केल्या जातात. चीनमधील मिशनरींना मॅंडरिन चीनी भाषा आणि त्यांना तोंड द्यावे लागणाऱ्या चिनी सांस्कृतिक आव्हानांमध्ये मदत करून त्यांना मदत करणे हे चिनी चर्चचे पुढील उद्दिष्ट आहेत. जास्तीत जास्त चिनी लोकांना ख्रिश्चन बनवने हा देखील याचे एक उद्दिष्ट आहे. +अशी मंडळी इतर वांशिक मंडळींप्रमाणेच "एकीकरण" विरुद्ध "ओळख" यावरून वादविवाद वाढवतात. पूजेचा धार्मिक उद्देश ठेवून चिनी संस्कृतीचे जतन करण्याभोवती वादविवाद मुख्यतः फिरतो.[१] चिनी भाषेत पूजा करण्याचा उद्देश बहुतेक चर्चचा पवित्रा असतो. +तथापि, जुन्या पिढ्या नॉन-इंग्रजी भाषिक असण्याचा कल असताना, बरेच चर्च स्वतःला "मल्टी-कॉन्ग्रिगेशनल" म्हणवून घेतात. कारण इंग्रजी भाषिक तरुण पिढीला सामान्यत: एकाच छताखाली सेवा दिली जाते. जेव्हा चिनी भाषिक मंडळी संकुचित होतात आणि मोठ्या गैर-चिनी भाषिक सदस्यांना मागे सोडतात तेव्हा समस्या उद्भवते. नवीन सदस्यांना आकर्षित करण्यात अयशस्वी होण्याचा अर्थ सहसा चर्चचा अंत होतो कारण चर्च व्यवसाय म्हणूनच कार्य करतात. सध्या ख्रिश्चन चर्चमध्ये पूजेचा मूळ उद्देशच हरवला आहे.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8713.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04060313e0424a0502af39fabcbfeb450c5d789f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8713.txt @@ -0,0 +1 @@ +चायनीज क्रिकेट असोसिएशन ही चीनमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8757.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd8e82de30beecf4e5c4570113f84d47bb12692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8757.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिन्मयी सुमित या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटके, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाहिनी मालिकात काम करतात. +चिन्मयी सुमीत यांचा जन्म रवींद्र सुर्वे आणि सुशील सुर्वे यांच्या पोटी 23 सप्टेंबर १९७० रोजी झाला.[१] त्यांचे वडील रवींद्र सुर्वे हे साहित्यिक तथा पुण्याचे माजी आयुक्त असून आई सुशील सुर्वे या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. चिन्मयी सुर्वे या मुळच्या औरंगाबादच्या होत्या.[२] मुंबई येथे 'ज्वालामुखी' या नाटकात काम करत असताना त्यांची सुमित राघवन यांच्याशी ओळख झाली. अल्पकालावधीत त्यांची चांगली मैत्री झाली. सुमित राघवन हे सुरेश वाडकर यांच्या कडून गाणे शिकत असत. सुमीत यांचा गोड आवाज चिन्मयी यांच्या मनाला भावला. कालांतराने मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस सुमित राघवन यांनी गाणं गाऊन चिन्मयी यांना प्रपोज केलं आणि ८ जून १९९६ रोजी ते दोघे विवाहबद्ध झाले.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8758.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd8e82de30beecf4e5c4570113f84d47bb12692 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8758.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिन्मयी सुमित या एक मराठी अभिनेत्री आहेत. त्या मराठी नाटके, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाहिनी मालिकात काम करतात. +चिन्मयी सुमीत यांचा जन्म रवींद्र सुर्वे आणि सुशील सुर्वे यांच्या पोटी 23 सप्टेंबर १९७० रोजी झाला.[१] त्यांचे वडील रवींद्र सुर्वे हे साहित्यिक तथा पुण्याचे माजी आयुक्त असून आई सुशील सुर्वे या मानसोपचार तज्ज्ञ आहेत. चिन्मयी सुर्वे या मुळच्या औरंगाबादच्या होत्या.[२] मुंबई येथे 'ज्वालामुखी' या नाटकात काम करत असताना त्यांची सुमित राघवन यांच्याशी ओळख झाली. अल्पकालावधीत त्यांची चांगली मैत्री झाली. सुमित राघवन हे सुरेश वाडकर यांच्या कडून गाणे शिकत असत. सुमीत यांचा गोड आवाज चिन्मयी यांच्या मनाला भावला. कालांतराने मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं. एक दिवस सुमित राघवन यांनी गाणं गाऊन चिन्मयी यांना प्रपोज केलं आणि ८ जून १९९६ रोजी ते दोघे विवाहबद्ध झाले.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8766.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dde29e199c0964f2d691ead802faa57671cb2994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8766.txt @@ -0,0 +1,2 @@ +’चिपळी’ हे हातातील बोटांमघ्ये धरून वाजवयाचे एक छोटेखानी वाद्य आहे, जे लाकूड आणि धातूंच्या पातळ झांजा पासून बनविले जाते आणि ते घनवाद्ये ह्या वर्गात मोडले जाते. काही पौराणिक सिनेमा-नाटकांमध्ये श्रीनारद मुनी, ’नारायण, नारायण’ म्हणत डाव्या हाताने हीच ’चिपळी’ वाजवताना दाखवतात. महाराष्ट्रातील संतांनी समाज प्रबोधन आणि हरीभक्तीचा प्रसार आपल्या अभंग, कीर्तन ह्या द्वारे केला, त्यातील संगीताचा एक भाग म्हणजेच त्या कीर्तनकारांच्या हातातील ’चिपळया’. +चिपळीचे मुख्यत: दोन भाग असतात, एक भाग जो साधारणत: जाडा असतो तो अंगठयामध्ये घालतात आणि दुसरा, उरलेल्या चार बोटांनी धरतात आणि दोन्ही भागांचे एकमेकांवर आघात केल्यावर त्यातील पातळ झांजांमुळे एक मधुर नाद उत्पन्न होतो. बहुदा ह्यामुळेच कीर्तनकार ’चिपळी’चा वापर आपल्या भजन-कीर्तनात करत असावेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8776.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..829cfa1a926ef0f61fde52084b4063977dafcaa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8776.txt @@ -0,0 +1,8 @@ + चिपी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_878.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01234b9c96b6e97a8d2c9731d6faee9b47dedf68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_878.txt @@ -0,0 +1,3 @@ +गग्गन आनंद (कोलकाता) हा एक भारतीय आचारी (शेफ) आहे. हा थायलंडच्या बँकॉकमधील प्रगतीशील भारतीय रेस्टॉरंटचा मालक आणि कार्यकारी शेफ आहे.[१] +आनंदचा जन्म कोलकाता येथे झाला. त्याचे पालक मूळचे पंजाबी आहेत. सुरुवातीला त्यांना स्वयंपाकापेक्षा संगीताची आवड होती आणि पाककृती कारकिर्दीची सुरुवात करण्यापूर्वी स्थानिक रॉक बँडमध्ये ढोलक वाजवत असे.[२] +त्याने त्रिवेंद्रममधील केटरिंग कॉलेजमध्ये (आयएचएमसीटी कोवलम) (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी) शिक्षण घेतले आणि पदविका मिळवल्यानंतर त्यांनी ताज ग्रुपमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर आनंदने कोलकाता येथे कारकीर्द केटरिंग करण्यासाठी ताज ग्रुप सोडला आणि टॉलीगंगे परिसरातून होम डिलिव्हरी सर्व्हिस चालवली. नंतर ते बँकॉक येथे गेले, जेथे त्यांनी रेड येथे काम केले, जे समकालीन भारतीय पाककृतींमध्ये विशेष होते.[२] तेथून त्याने अलबुली येथे फेरन अ‍ॅड्रिझच्या संशोधन टीमबरोबर काम करण्यासाठी भारतीय वंशाचा पहिला आचारी म्हणून काम केले आणि बँकॉकमधील विविध रेस्टॉरंट्समध्ये काम करण्यास सुरुवात केली, आनंदने सांगितलेली ही प्रक्रिया निराशाजनक होती कारण व्यवसायांना "वेगळे काही नको होते".[१] या निराशेमुळेच त्याने काही मित्रांकडे अशी प्रस्तावना करण्यास प्रवृत्त केले की त्याने आपले स्वतःचे रेस्टॉरंट गग्गन उघडले.[३][४] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8781.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9a20406fc81d097a3099919aa027a64e48c92fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8781.txt @@ -0,0 +1,3 @@ +चिपेवा काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटेव्हिडिओ येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १२,५९८ इतकी होती.[२] +या काउंटीची रचना १८६२मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8806.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b94729c0b7f97490b35410e8c287322692537d61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8806.txt @@ -0,0 +1,8 @@ +छोटी लालसरी किंवा चिमण शेन्द्र्या या पक्ष्यास इंग्रजी भाषेमध्ये comman pochard असे म्हणतात .तर मराठी मध्ये चिमण शेन्द्र्या आणि हिंदी मध्ये बुडार ,बुडार नर ,लाल सिर असे म्हणतात . + +चिमण शेन्द्र्या हा पक्षी आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे .यामध्ये नर-मादी दिसायला वेगळे -वेगळे असतात .नराचे डोके आणि मान तांबड्या असते .व छाती आणि पाठीवरचा भाग काळा असतो .राहिलेला करड्या भागावर बारीक काड्या असतात .शेपटीचा खालचा आणि वरचा भाग काळ्या रंगाचा असतो . + +मादीचे डोके, मान ,पाठीवरचा भाग ,छाती आणि शेपूट गडद तपकिरी रंगाचा असतो .कंठ ,चोचीजवळचा तोंडाचा भाग ,डोळ्यांभोवतीचे कडे बदिमी रंगाचे असतात .राहिलेला वरचा भाग राखिडी रंगाचा असतो .व खालील भाग पिवळट करडा असतो .हा पक्षी पाकिस्तान ,भारतचा वायव्य भाग, बांगला देश ,आसाम आणि सभोवतालचे प्रांत व दक्षिणेकडे कर्नाटकपर्यंत आढळते .हा पक्षी हिवाळ्यात आढळतात त्यामुळे यांना हिवाळी पक्षी असे म्हणतात .हा पक्षी पॅलिआर्क्टिक या प्रदेशात आढळतो +हा पक्षीझिलानी आणिसरोवरे या ठिकाणी आढळतो . +पुस्तकाचे नाव:पक्षिकोश +लेखकाचे नाव:मारुती चितमपल्ली diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8817.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ddac321955e69eeedbbacb7e77cf8f4dbe41490 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8817.txt @@ -0,0 +1 @@ +चिमणाझारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8821.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84f75d3dda08406e0bd0c49e9dd1e9d51d8ac83e --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8821.txt @@ -0,0 +1,4 @@ +महाराणी चिमणाबाई (जन्म १८७२ - मृत्यू २३ ऑगस्ट १९५८), यांना चिमणाबाई (द्वितीय) म्हणूनही ओळखले जाते. त्या बडोदा, गुजरात, ब्रिटिश भारतातील संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या द्वितीय पत्नी होत्या. +१८८५ मध्ये सयाजीराव गायकवाड यांच्याशी विवाह केल्यावर श्रीमंत लक्ष्मीबाई मोहिते या चिमणाबाई [१] झाल्या. +मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या चिमणाबाई यांनी, पर्दा पद्धत आणि बालविवाह पद्धत रद्द करण्यासाठीही काम केले. एक प्रगतिशील महिला म्हणून त्या ओळखल्या जातात.[२] +आणि १९२७ मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या [३] [४] द पोझिशन ऑफ वुमन इन इंडियन लाईफ (१९११) या ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. [५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8824.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd0510de3478c5a807d9241f41156bf7c82e4744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8824.txt @@ -0,0 +1,17 @@ +चिमणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६२ कुटुंबे राहतात. एकूण २४५ लोकसंख्येपैकी १३९ पुरुष तर १०६ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +खर्डी,हेदवडे, खानिवडे, भालीवली, नवसाई,मेढे, डोळीवपाडा, कोपरी, भातपाडा, सकवार, भाताणे ही जवळपासची गावे आहेत.खानिवडे ग्रामपंचायतीमध्ये चिमणे,हेदवडे,आणि खानिवडे ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8837.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30338c2434821a4cde0b94650fb04e9525923cf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8837.txt @@ -0,0 +1,5 @@ + +चिमूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पूर्वीच्या चिमूर या गावी झालेल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चिमूर शहराला विशेष दर्जा देऊन चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, यासाठी इ.स. १९८० सालापासून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र सरकारने मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. +महात्मा गांधींनी १९४२ मध्ये 'चले जाव'चा नारा दिल्यानंतर चिमुरात आंदोलन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आवाहनानंतर ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवून चिमूर ३ दिवसांसाठी का होईना स्वतंत्र झाले होते. +'चले जाव' आंदोलनाचे विदर्भातील प्रेरणास्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. चिमूर येथील स्वातंत्र्य संग्राम त्यांच्याच प्रेरणेने घडला. स्वातत्र्याच्या मागणीसाठी नागरिकांनी विशाल मोर्चा काढला. या मोर्चाला अटकाव करण्याचा प्रयत्‍न झाल्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी विश्रामगृहाला आग लावली. पुन्हा एकदा पोलिसांनी गोळीबार केल्यामुळे अनेक नागरिक शहीद झाले. चिमूरच्या २०० सेनानींवर विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयांत खटला चालला. २१ क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तर २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. +चिमूरची ती ऑगस्ट क्रांती आजही स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान इतिहास सांगते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8847.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ecdf62abf11faccb29ce7b98e0143e018094db6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8847.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिमूर विधानसभा मतदारसंघ - ७४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील १. चिमूर आणि २. नागभीड ही तालुके आणि ३. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेर नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश होतो. चिमूर हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे पक्षाचे किर्तीकुमार ऊर्फ बंटी जितेश भांगडिया हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8850.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2673f5fee4e3d5733b46b55f42102df6f58e582c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8850.txt @@ -0,0 +1 @@ +चिमेझी न्नामदी ओंवुझुलाइके (३१ जुलै, १९८७:एनुगु, एनुगु राज्य, नायजेरिया - ) एक नायजेरियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] तो २०१४ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन ५ स्पर्धेत खेळला.[२] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8853.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0a964910795f4d3678b0de7a954bff3c1172a0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8853.txt @@ -0,0 +1,37 @@ +च्यापास (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Chiapas)हे मेक्सिको देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. च्यापासच्या पूर्वेस ग्वातेमाला, दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. तुत्स्ला गुत्येरेस ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत. +मेक्सिकोच्या दक्षिण भागात ७३,२८९ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १०व्या तर लोकसंख्येने सातव्या क्रमांकाचे मोठे आहे. + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8854.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8854.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e21bef5ff4b3399c2d3a82521c5dba3439b365ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8854.txt @@ -0,0 +1,2 @@ +चियापास एफ.सी. तथा चियापास आग्वार हा मेक्सिकोच्या तुच्तला गुतिएरेझ शहरातील फुटबॉल क्लब आहे. हा क्लब लिगा एमएक्समध्ये भाग घेतो व आपले घरचे सामने एस्तादियो व्हिक्तोर मनुएल रेअना येथे खेळतो. +याचे पूर्वीचे नाव क्लब दे फुटबॉल आग्वारेस दि चियापास होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8870.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee1c663e5c4705e66620c86335660844eedb80a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8870.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिरले हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8922.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c3f65935e360badc2f2bd6adb5cdb7f1aa60d8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8922.txt @@ -0,0 +1,64 @@ +p48 गुणधर्म देण्यास अयशस्वी:p48 गुणघर्म सापडला नाही.{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +चिलेचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile उच्चार (सहाय्य·माहिती)) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलेच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलेला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलेच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलेने आपला हक्क सांगितला आहे. +१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिले हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.[४] +चिले देशाची एकूण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. यामुळे चिले मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते. +चिलेचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलेला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले. +चिलेत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलेत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत. +सॅन्टियागो ही चिलेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) • +कॅनडा • +अमेरिका • +ग्रीनलँड (डेन्मार्क) • +मेक्सिको • +सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स) +बेलीझ • +कोस्टा रिका • +ग्वातेमाला • +होन्डुरास • +निकाराग्वा • +पनामा • +एल साल्व्हाडोर +अँग्विला (युनायटेड किंग्डम) • +अँटिगा आणि बार्बुडा • +अरूबा (नेदरलँड्स) • +बहामास • +बार्बाडोस • +केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +क्युबा • +कुरसावो (नेदरलँड्स) • +डॉमिनिकन प्रजासत्ताक • +डॉमिनिका • +ग्रेनेडा • +ग्वादेलोप (फ्रान्स) • +हैती • +जमैका • +मार्टिनिक (फ्रान्स) • +माँटसेराट (युनायटेड किंग्डम) • +नव्हासा द्वीप (अमेरिका) • +पोर्तो रिको (अमेरिका) • +सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) • +सेंट किट्स आणि नेव्हिस • +सेंट मार्टिन (फ्रान्स) • +सिंट मार्टेन (नेदरलँड्स) • +सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • +सेंट लुसिया • +त्रिनिदाद व टोबॅगो • +टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) • +ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) +आर्जेन्टिना • +बोलिव्हिया • +ब्राझील • +चिली • +कोलंबिया • +इक्वेडोर • +साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +गयाना • +फ्रेंच गयाना (फ्रान्स) • +फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • +पेराग्वे • +पेरू • +सुरिनाम • +उरुग्वे • +व्हेनेझुएला diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8932.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb094a5106ea3954e03ffe7433eda0bdd718394f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8932.txt @@ -0,0 +1 @@ +चिले लोक (:los chilenos) या स्थानिक आणि चिले दीर्घकालीन स्थलांतरित आहेत. चिले प्रामुख्याने 19ती छोट्या महत्त्वाचे यद्यपि, अंश आणि 20 व्या शतकातील युरोपियन परदेशातून वाडवडील सह देशी लोकांना स्पॅनिश वंशाचे मिश्रण आहेत. चिले लोकांच्या वाडवडील किंवा वांशिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती दरम्यान एक मजबूत संबंध आहे: एक चिन्हाकृत अखंड उच्च इंडीजिनस वाडवडीलच्या कमी वर्ग आणि प्रामुख्याने युरोपियन वाडवडील वरच्या वर्ग दरम्यान अस्तित्वात. देशी वारसा (सांस्कृतिक किंवा अनुवांशिक) ग्रामीण भागात आणि अशा चिले भोजन आणि चिले स्पॅनिश म्हणून संस्कृती पैलू सर्वात दृश्यमान आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8941.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09fba1cfb3b4b3cbedb11c60a9850823a39a5da4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8941.txt @@ -0,0 +1 @@ +चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील ओडिशा राज्यातील पुरी, खुर्दा आणि गंजम जिल्ह्यांत पसरलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांसाठी व या सरोवरातील वनस्पती आणि जनावरांच्या अनेक प्रजातींसाठी हे ओळखले जाते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8959.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6471ff4aab1f37cae47d6aca16eaa3c9215086d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8959.txt @@ -0,0 +1,2 @@ + चिळाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8960.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a54003ad3269771234b9ffc661c45c28d26d3c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8960.txt @@ -0,0 +1,2 @@ +चिळाईवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8997.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e72ad91a73d043ea41ee002dbe3f41c51ab497f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8997.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारत-चीन युद्ध हे इ.स. १९६२ साली भारत व चीन या देशांदरम्यान झालेले युद्ध होते. यात चीनने भारताचा मोठा प्रदेश गिळंकृत केला व नंतर त्यातील काही भागातून माघार घेतली. +हे युद्ध भारत चीन सीमावाद म्हणूनही ओळखले जाते. वादग्रस्त हिमालय हे या युद्धाचे मुख्य कारण मानले जाते,https://hritsgeneral.blogspot.com/2020/07/1962.html +भारत आणि चीन ब्रह्मदेश दरम्यान हिमालय आणि मग पश्चिम पाकिस्तानात होता खालील जे नेपाळ, सिक्कीम (नंतर भारतीय संरक्षित), आणि भूतान, तीन टप्प्यांमध्ये ही मध्ये sectioned, एक लांब सीमा शेअर केला आहे. वादग्रस्त क्षेत्रांमध्ये अनेक सीमेवरील खोटे. त्याच्या पश्चिम ओवरनंतर अक्साई चिन प्रदेश, क्षेत्र स्वित्झर्लंड आकार, Xinjiang तिबेट (चीन 1965 मध्ये स्वायत्त प्रदेश म्हणून घोषित करण्यात आली आहे) चीनी स्वायत्त प्रदेश दरम्यान बसलेला आहे, आहे. पूर्व सीमा, ब्रह्मदेश आणि भूतान दरम्यान, अरुणाचल प्रदेश (आधीच्या North East Frontier Agency) या भारतीय राज्यात समावेश आहे. या प्रदेशाच्या दोन्ही 1962 संघर्ष चीन करून पादाक्रांत होते. + +सर्वात लढणे उच्च उंचीवर घडली. अक्साई चिन प्रदेश मीठ फ्लॅट समुद्र सपाटीपासून सुमारे 5000 मीटर वाळवंट आहे, आणि अरुणाचल प्रदेश 7000 मीटर पेक्षा जास्त शिखरे अनेक डोंगराळ आहे. चीनी लष्कर क्षेत्रांमध्ये सर्वाधिक ridges एक ताब्यात होते. उच्च समुद्रसपाटीपासूनची उंची आणि अतिशीत शती, logistical आणि कल्याण अडचणी निर्माण होऊ लागल्या. समान संघर्ष (जसे की पहिले महायुद्ध इटालियन मोहीम म्हणून) असह्य अटी चीनचे सैन्य घालू लागले. तत्पूर्वी 1959 मध्ये चीनच्या गैरव्यवहारामुळे तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी तिबेटमधून पलायन केले आणि तिबेटची स्थिती अत्यंत वाईट बनली. आंतरराष्ट्रीय पंच मंडळाने दलाई लामा यांच्या विरुद्ध कठोर आणि क्रूर व्यवहार केल्याबद्दल चीनवर ठपका ठेवला. भारत सरकारने दलाई लामाला आश्रय दिला पण 'हद्दपार सरकार' बनवण्यास संमती दिली नाही.दलाई लामाला भारताने दिलेल्या आश्रयाला चिनी अधिकाऱ्यांनी अक्षेप घेतला. एवढेच नव्हे तर लडाखमधील 'कोंगका' खिंडीजवळ आपल्या फौजा आणल्या. त्यावेळी काही भारतीय शिपाई मारले गेले. भारताने चीनला निषेधाचा खलिता पाठविला पण त्यावर समाधानकारक उत्तर आले नाही. भारतातील बुद्धिवाद्यांनी त्यावर नेहरूंना ठोस कृती करण्याचा सल्ला दिला पण नेहरूंना संघर्षाची तीव्रता कमी करून चीनबरोबर मैत्रीपूर्ण संबंध कायम राखण्याचा मार्ग प्रशस्त वाटत होता. +ऑक्टोबर 1962 मध्ये चीनने नेफामधील पूर्वेकडील प्रदेशावर आक्रमण केले आणि अनेक भारतीय ठाणी जिंकून घेतले. त्यामुळे आशियाचे नेतृत्व करण्याचे व जागतिक कीर्ती मिळवण्याचे नेहरूंचे स्वप्न धुळीस मिळाले. जबरदस्त धक्का बसलेल्या भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी तिथून माघार घेतली आणि चिनी सैनिकांना एक प्रकारे भारताचे दरवाजे उघडून दिले. त्यामुळे उत्साहित होऊन 20 ऑक्‍टोबरला चिनी लष्कराने पश्चिमेकडे आघाडी उघडून 13 भारतीय ठाणे (गलवान खोऱ्यामधील) काबीज केली व चीशुल धावपट्टीला धोका निर्माण केला. भारतातील सर्वसाधारण जनतेचा अभिप्राय असा होता की भारतीय लष्कराने माघार घेऊन चीनला आसाम बळकवण्याचा मार्ग मोकळा करून दिला.9 नोव्हेंबरला नेहरूंनी अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडीला दोन पत्रे पाठवून भारत-चीन सीमेवरील तणावाची कल्पना दिली आणि लष्करी मदत पाठवण्याची विनंती केली. नेहरूंनी मदतीसाठी इंग्लंडला ही लिहिले. त्यामुळे पाश्चिमात्य गटांशी संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी एकतर्फी चीन भारत सीमेवरील व आत शिरलेले आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. चीन आक्रमण होऊन 40 वर्षे झालीत तरी अजूनही चीन व भारताच्या लांबलचक सीमेचे निर्धारण झाले नाही. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8998.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55c2c5443a4369bb44703fa1962513507d7db891 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_8998.txt @@ -0,0 +1,9 @@ +गंगाधर गोपाळ गाडगीळ (ऑगस्ट २५, इ.स. १९२३ - सप्टेंबर १५, इ.स. २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली.कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. +गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग लेखनात केला. +मुंबईत २५ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी जन्मलेल्या गाडगीळांचे शालेय शिक्षण गिरगावातील 'आर्यन एज्युकेशन सोसायटी'च्या शाळेत झाले. या शाळेत इ.स. १९३८ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्यांनी चर्नीरोड येथील विल्सन महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांमधून एमए केले. +एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. इ.स. १९६४ ते इ.स. १९७१ या काळात ते मुंबईच्या ‘नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड इकॉनॉमिक्स’चे प्राचार्य होते. इ.स. १९७१ ते इ.स. १९७६ या कालावधीत आपटे समूहाचे सल्लागार व त्यानंतर वालचंद उद्योगसमूहात आर्थिक सल्लागार ही पदे त्यांनी सांभाळली. +लहानपणापासून गाडगीळांना वाचनाची आवड होती. त्यातूनच पुढे कॉलेजमध्ये असताना त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. 'प्रिया आणि मांजर' ही त्यांची पहिली कथा जून इ.स. १९४१ मध्ये 'वाङ्मयशोभा' या मासिकात प्रकाशित झाली. पुढे बरीच प्रसिद्धी मिळालेली 'बाई शाळा सोडून जातात' ही त्यांची कथा देखील 'वाङ्मयशोभा' याच मासिकात इ.स. १९४४ मध्ये प्रसिद्ध झाली होती. काही कालावधीनंतर 'मानसचित्रे' हा त्यांचा पहिला कथासंग्रह इ.स. १९४६ साली प्रकाशित झाला. +यानंतर ठरावीक काळाने त्यांचे लेखन प्रकाशित होत राहिले. विशेषतः कडू आणि गोड (इ.स. १९४८), नव्या वाटा (इ.स. १९५०), भिरभिरे (इ.स. १९५०), संसार (इ.स. १९५१), उध्वस्त विश्व (इ.स. १९५१), कबुतरे (इ.स. १९५२), खरं सांगायचं म्हणजे (इ.स. १९५४), तलावातले चांदणे (इ.स. १९५४), वर्षा (इ.स. १९५६), ओले उन्ह (इ.स. १९५७) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. वेगळी वाट चोखाळणाऱ्या या कथासंग्रहांमुळेच 'नवकथेचे अध्वर्यू' हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. +इ.स. १९५५ मध्ये पंढरपूर येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे इ.स. १९५७ मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. मध्यप्रदेश मधील रायपूर येथे इ.स. १९८१ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ऑक्टोबर १ इ.स. १९८३ रोजी मुंबईत झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते. +'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मुंबईतील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर दुसऱ्या बाजूला ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते या कामांचा त्यांनी उत्तम समन्वय साधलेला होता. +गंगाधर गाडगीळ यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे : diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_901.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_901.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..11427942b6a8d3bfa486003381bef9e57db8bd1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_901.txt @@ -0,0 +1,9 @@ +गझल एक वृत्तप्रकार आहे, त्याचप्रमाणे तो एक काव्यप्रकार व गायनप्रकारही आहे. इस्लामी सांस्कृतिकडून भारतीय संगीतास मिळालेल्या देणगीत या सुगम गायनप्रकाराचा समावेश होतो.  +प्राचीन इराणमधील (पर्शियामधील) या प्रेमगीताचा प्रकार भारतात सूफी संतांच्यामुळे रुजला. ईश्वर-भक्ताचे नाते प्रियकर-प्रेयसीमधील संबंधाच्या परिभाषेत स्पष्ट करणाऱ्या या संतांनी आपली प्रार्थनागीते गझल या काव्यप्रकारात रचली आणि त्यांना सांगीतिक आकार देताना भारतीय रागतालांचा उपयोग केला. भारतातील संगीतपरंपरा आणि संगीत निषिद्ध मानणाऱ्या इस्लामचा विजय या दोन्हींचा परिपाक म्हणजे हा गायनप्रकार होय, तेराव्या शतकातील सूफी संत "ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती" व खिलजी आणि तुघलक साम्राज्यांचा राजकवी अमीर खुसरौ  यांच्यामुळे पुढे हा प्रकार फोफावला. अनेक मोगल बादशहांनीही पुढे या प्रकारास राजाश्रय दिला. शेवटचा मोगल बादशहा बहादूरशाह जफर याच्या पदरी  गालिब  व जौक हे प्रसिद्ध गझलरचनाकार शायर असून स्वतः जफर एक प्रसिद्ध शायर होता. +गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.[१] +गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा एक शेर असते. गझलेतील दोन सारख्या चरणांना मिळून ‘मिसरा’ म्हणतात. +गझलेतला प्रत्येक शेर ही एक दोन चरणांची स्वतंत्र कविता असते. गझलेचे अनेक चरण असतात. एका गझलेत कमीत कमी पाच व अधिकात अधिक सतरा शेर असतात. पण यासंबंधी कोणताही काटेकोर नियम नसतो. शेरातील शेराच्या शेवटी येणाऱ्या सारख्या शब्दांना ‘रदीफ’ म्हणतात. यांचे यमकाशी साम्य आहे. या रदीफच्या आधी येणाऱ्या व सारखे ध्वनी असणाऱ्या शब्दांना ‘काफिया’ म्हणतात. यांचे अनुप्रासांशी साम्य आहे. ज्या शेराच्या दोन्ही मिसरांमध्ये रदीफ आणि काफिया सारखे असतात, त्या शेरास ‘मतला’ म्हणतात. गझलाच्या आरंभी बहुधा मतला असतोच.गझलाच्या पहिल्या शेरास ‘स्थायी’ म्हणतात. उरलेल्या सर्व शेरांना ‘अंतरे’ म्हणतात. बहुधा सर्व अंतऱ्यांची चाल सारखी असते. ज्या रागांत ठुमरी व टप्पा हे गायनप्रकार आविष्कृत होतात, त्यांचाच उपयोग गझलांच्या बाबतीतही बहुधा केला जातो. अर्थात रागविस्तार वा रागाची शास्त्रोक्तता यांवर भर नसतो. गझलेबरोबरचा ठेका दुसऱ्या शेरापासून किंवा पहिल्या शेराच्या चरणार्धापासून सुरू होतो. दादरा, रूपक, केरवा, पुश्तो हे ताल बहुधा वापरले जातात. पहिला शेर विलंबित लयीत आणि बाकीचे मध्य लयीत गायले जातात.  +अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९ च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे. +त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक सुरेश भट होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर भटांच्याच प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स.१९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले, आणि भटांच्याच मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले. +पुणे विद्यापीठात डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७ च्या आसपास ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले. +'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय, चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9011.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d91f0b7ce46c299b35402fa4de31ba9216200c83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9011.txt @@ -0,0 +1 @@ +चीन महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात चीनचे प्रतिनिधित्व करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9014.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3810198c0ab61c4df845de9d7f0b60510044c42b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9014.txt @@ -0,0 +1,4 @@ +चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरून मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरून बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकूण लांबी सुमारे ६,४५० किमी आहे. +असा अंदाज लावला जातो की ही भिंत अवकाशातून दिसते. +चीनची भिंत आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_904.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e06cb80f8466f9d0d3b9afb9f3707ecf48124940 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_904.txt @@ -0,0 +1 @@ +गजला तथा गझला शेख खान (२४ एप्रिल, १९८५:मुंबई, महाराष्ट्र, भारत - )ही एक तमिळ अभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9049.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d76f520688e6409a47bfd17ed5c4ba86a0e8d367 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9049.txt @@ -0,0 +1 @@ +डोक्यावर टोपले, घमेले अशा प्रकारच्या वस्तू ठेवण्यापूर्वी कापडाचा जो आधार, वळी करून ठेवतात त्याला चुंबळ असे म्हणतात. बहुतेकदा अंग पुसायच्या टॉवेलच्या आकाराच्या कापडाची ही वळी केली जाते. त्यामुळे डोक्यावर भरलेले घमेले, बांबूच्या टोपलीसारखे काही घेतले तरी ते डोक्याला बोचत नाही, त्याला आधार मिळतो हालत नाही व सगळीकडे समान वजन पडते. याशिवाय तबला जमिनीवर स्थिर ठेवण्यासाठीही याचा वापर करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9052.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01bf4d121df70fb3d78801207f54f4e95027a1da --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9052.txt @@ -0,0 +1,31 @@ +गावाचे नाव: चुंचाळे (सम्राट नगर) +शहराचे नाव: नाशिक महानगर +जिल्हा: नाशिक +राज्यः महाराष्ट्र +प्रदेश: उत्तर महाराष्ट्र +विभाग: नाशिक +भाषा: मराठी, हिंदी, अहिराणी, उर्दू, पंजाबी, नेपाळी +उंची / उंची: 563 मीटर. सील पातळीच्या वर +टेलिफोन कोड / इयत्ता कोड: 0253 +प्रभाग: +विधानसभा मतदारसंघ: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ +विधानसभा आमदार: सीमा महेश हिरे +लोकसभा मतदारसंघ: नाशिक लोकसभा मतदारसंघ +संसद खासदार: गोडसे हेमंत तुकाराम +पिन कोड: 422010 +चुंचाळे गाव, चुंचाळे हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक शहरातील एक परिसर आहे. हे खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशाचे आहे. हे नाशिक विभागाचे आहे. +चुंचाळे गाव, चुंचाळे पिन कोड 422010 आहे आणि पोस्टल हेड ऑफिस अंबड ए.एस. . +अशोक सम्राट कॉलनी रोड प्रदेश, +दत्तनगर, +डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, +खालचे चुंचाळे, +रामकृष्ण नगर, +संजीव नगर, +खाडी प्रदेश, +केवल पार्क, +जाधव संकुल, +भोर संकुल, +श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ प्रदेश, +म्हाडा कॉलनी, +घरकुल योजना +हे चुंचाळे (नाशिक शहर) जवळील परिसर आहेत. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_906.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41595d8d05faca72dece5679eb253d01810aa67f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_906.txt @@ -0,0 +1,10 @@ + +गजह मद (सी. १२९० ते सी. १३६४) हे जवानी जुन्या पांडुलिपि, कविता व पौराणिक कथा, महासभातील हिंदू साम्राज्याचे एक शक्तिशाली सैन्य नेते आणि मजपहीत किंवा (पंतप्रधान) पंतप्रधान यांच्यासमान हुद्द्यावर होते. मजपहीत साम्राज्याला त्याच्या वैभवाच्या शिखरावर आणण्याचे श्रेय यांना देण्यात येते. [१]:234,239 त्याने सौमपा पालपा नावाची शपथ दिली, ज्यात त्याने मजपहीत साम्राज्यासाठी दक्षिणपूर्व आशियाई द्वीपसमूहापर्यंत विजय मिळवेपर्य्ंत तपस्वी (अन्नात मसाल्यांच्या उपभोग न घेण्याचे व्रत) बनून जगण्याची शपथ घेतली होती. [२] आधुनिक इंडोनेशियामध्ये तो एक महत्त्वाचा राष्ट्रीय नायक मानला जातो. [३] तसेच त्यांना देशभक्ती आणि राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीकही मानले जाते. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना एक महत्त्वाचे स्ठान वायंगंग कुलिट (चामड्याची कठपुतळी)च्या नाटकांमध्ये मिळाले. +वायंगंग कुलिटची नाटके रामयण आणि महाभारत यासारख्या हिंदू महाकाव्यांपासून प्रेरीत असतात. [४] +त्याच्या जीवनाचे राजकीय आणि प्रशासकीय असे अनेक दाखले बऱ्याच ग्रंथातून घेण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वाची पुस्तकांपैकी पॅरात्रोन ("किंग्स ऑफ द किंग्स"), नागकार्रेगगामा (१४ व्या शतकातील एक जावा भाषांतील महाकाव्य) आणि १३ व्या आणि १४ शतकातील शिलालेख आहेत. +गजह मदच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. पण त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. जुन्या काही अहवालांमध्ये त्याच्या करकिर्दीची सुरुवात भायंगकाराचा नायक म्हणून झाल्याचा उल्लेख आहे. तो मजहपीत राजा आणि शाही कुटुंबासाठी एक शाही पहारेकरी होता. +सन १३२१ मध्ये रकरीयन कुट्टी नावाच्या मजापहित मधल्या अधिकाऱ्याने मजापहित राजा जयनेगराविरुद्ध (राज्य काल १३०९ ते १३२८) बंड केल. त्यावेळी गजहा मद आणि तत्कालीन महापती आर्य तादाह यांनी राजा व त्याचे कुटुंब यांना त्रोवुलन (राजधानी) मधून पलायन करण्यास मदत केली. नंतर गजहा मद ने राजाला बंड मोडून काढण्यास मदत केली आणि राजधानीकडे परत आणले. परंतु सात वर्षांनंतर, रकरीयन कुट्टीच्या सहाय्यकांपैकी एकम् रकरीयन तंका, यांने जयनेगराचा खून केला. +इतिहासाच्या एका आवृत्ती मध्ये असेही सुचविण्यात आले की १३२८ मध्ये गजह मद यानेच मजापहित राजा जयनेगरा याचा वध केला. राजा जयनेगरा हा त्याच्या दोन चुलत बहिणींच्या सुरक्षेच्या बाबतीत जास्तच सतर्क होता. याच दोन तरुण राजकुमारींच्या तक्रारीमुळे गजह मद ने हस्तक्षेप केला. त्याने शस्त्रक्रिया करण्यास सांगताना सर्जनलाच राजाचा खून करण्याची व्यवस्था केली होती. +राजा जयनेगराच्या म्रुत्युनंतर त्याच्या चुलत बहिण त्रिभुवन तुंगादेवी (राज्य काल १३२८ ते १३५०) हीने राज्याची धुरा हाती घेतली. हेच्याच नेतृत्वाखाली गजह मद याला १३२९ मध्ये मजापहित राज्याचा पंतप्रधान नियुक्त करण्यात आले होते. तत्पुर्वी आर्य तादाह यांना निवृत्ती देण्यात आली होती. +त्रिभुवन तुंगादेवीच्या खाली गजहा मद यांनी १३३१ मध्ये सडेंग आणि केता यांचे बंड मोडून काढले. +सणा १३४५ च्या सुमारास गजह मद याच्या शासनकाळात, मुस्लिम प्रवासी इब्न बतूता यांनी सुमात्राला भेट दिली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9072.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a988e74b35d02ff3b127038045cef0223aebd33b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9072.txt @@ -0,0 +1,3 @@ +चुंबकी प्रतिस्थापना (ह्यालाच कधीकधी चुंबकी क्षेत्रही म्हटले जाते.) हे अवकाशातील प्रयुक्त होणारे चुंबकी प्रवाहाचे मापन आहे. त्याची किंमत आणि दिशा बायो-सवार्ट नियमाने काढली जाते. +अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे चुंबकी प्रतिस्थापना खालीलप्रमाणे दिली जाते: +येथे: diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9090.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d25bcc6761bdd5359dd6fd2c9209f8df8955a085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9090.txt @@ -0,0 +1 @@ +विद्युतचुंबकशास्त्रानुसार चुंबकीय पार्यता (इंग्लिश: Magnetic permeability, मॅग्नेटिक पर्मिअ‍ॅबिलिटी ;) ही एखाद्या पदार्थाची स्वतःमध्ये चुंबकीय क्षेत्र पसरू देण्याच्या क्षमतेचे मान असते. थोडक्यात पदार्थास चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता पदार्थात उपजणाऱ्या चुंबकत्वाच्या पातळीचा बोध चुंबकीय पार्यतेने होतो. चुंब़इय पार्यता सहसा μ (म्यू) या ग्रीक वर्णाक्षराने मांडली जाते. ऑलिव्हर हेवीसाइड याने सप्टेंबर, इ.स. १८६५ च्या सुमारास ही संज्ञा पहिल्यांदा योजली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9102.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..149ac6fe9a80209706b683b2825dd838c0fda53a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9102.txt @@ -0,0 +1 @@ +चुइची हारा (१५ मार्च, इ.स. १८८९ - १७ फेब्रुवारी, इ.स. १९६४) हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्यातील एक सेनापती होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9120.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2846616b0ee6b3220ec8bf8c89e6e207bb3ae9e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9120.txt @@ -0,0 +1,2 @@ +आर्थर चुडलेई चुड लॅंग्टन (मार्च २, इ.स. १९१२:पीटरमारित्झबर्ग, नाताल, दक्षिण आफ्रिका - नोव्हेंबर २७, इ.स. १९४२:मैडुगुरी, नायजेरिया) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३५ ते १९३९ दरम्यान १५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9122.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54ac52c869270bb8535ab1cbbe259f93fc4f37df --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9122.txt @@ -0,0 +1,5 @@ +चुडामण नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +चुडामण नदी ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक नदी आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9168.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9168.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04a877711baa92d47e04aac4dbb600acbe557389 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9168.txt @@ -0,0 +1,2 @@ +चुवाशिया किंवा चुवाश प्रजासत्ताक (रशियन:Чува́шская Респу́блика — Чува́шия, चुवाश:Чăваш Республики — Чăваш Ен) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चुवाश वंशीय लोकांची ही मातृभूमी समजली जाते. हे प्रजासत्ताक रशियाच्या पश्चिमेकडील युरोपीय भागात स्थित आहे. +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9177.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85fa9b4ff499ea611c74dd99269371f1e4dae23c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9177.txt @@ -0,0 +1,4 @@ +चूक भूल द्यावी घ्यावी हा एक मराठी टेलिव्हिजन रोमँटिक कॉमेडी शो आहे जो मनवा नाईक निर्मित आणि स्वप्ननील जयकर दिग्दर्शित आहे. यात दिलीप प्रभावळकर, सुकन्या कुलकर्णी-मोने, नयना आपटे, प्रियदर्शन जाधव आणि सायली फाटक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. +ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी नावाच्या मराठी नाटकावर आधारित आहे, ज्यात दिलीप प्रभावळकर देखील होते. ही कथा राजाभाऊ आणि मालती यांच्यातील चर्चेभोवती फिरते आणि ते एक आदर्श जोडपे आहेत की नाही आणि जोडप्यांची भूतकाळातील स्मृती आणि वर्तमान घटना यांवर बेतलेली आहे. +राजाभाऊ जोशी आणि मालती जोशी हे ५० वर्षे सुखी विवाहित जोडपे आहेत. त्यांचा मुलगा दिलीप जोशी इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. राजाभाऊ अस्वस्थ आहेत आणि या हालचालीवर ठाम आहेत, कारण ब्रिटिशांनी भारतावर १५० वर्षांहून अधिक काळ राज्य केले. पौगंडावस्थेत राजाभाऊंना भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते, पण ते करण्यात ते अपयशी ठरले. दिलीपला त्याच्या पालकांनी इंग्लंडमध्ये भेट द्यावी आणि मोस्ट-परफेक्ट कपलचा पुरस्कार मिळावा अशी त्याची इच्छा आहे. +राजाभाऊ आपल्या मैत्रिणी तेन्याच्या मदतीने ही योजना रद्द करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची पत्नी आणि आईसोबत मेमरी लेनवरून चालण्याचा निर्णय घेतात आणि ते योग्य जुळतात की नाही हे ठरवतात. प्रक्रियेत, ते एकमेकांचे लहान रहस्य उघड करतात, जे तिघांना आनंदी क्षण आणतात. शेवटी, मालतीने सिद्ध केले की अपूर्ण जोडपे जीवनातील आनंदासाठी परिपूर्ण जुळणी असू शकतात, आणि त्यांचा मुलगा दिलीप त्यांच्यासोबत, त्यांनी राजाभाऊंना सहलीसाठी आणि शेवटी इंग्लंडला भेट देण्यास राजी केले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_918.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15d225473d54b26a006c119777d66e071265d43f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_918.txt @@ -0,0 +1,3 @@ + +गजानन गोविंद नाईक तथा काका नाईक हे इतिहास संशोधक होते. पाठारे क्षत्रिय, अणजूरकर नाईक घराणे ह्या विषयांवर संशोधन करून लेखन केले. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9183.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9183.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4271f493e41d51d20f72e74a5ef8aae8bfec973 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9183.txt @@ -0,0 +1,2 @@ +चॅटहॅम काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9194.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9440005f5ceac071c3f4fca95b3abbd7b6dc6d9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9194.txt @@ -0,0 +1 @@ +चॅड सोपर (१९ नोव्हेंबर, १९९१:पोर्ट मॉरेस्बी, पापुआ न्यू गिनी - हयात) हा  पापुआ न्यू गिनीच्या क्रिकेट संघाकडून २०१५ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_921.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19c151c21c0a05fd7f6bf1856862d877e1c0616b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_921.txt @@ -0,0 +1,4 @@ +गजानन नारायण ऊर्फ ग.ना. जाधव (नोव्हेंबर १४, १९१७; कोल्हापुर- ५ जानेवारी, २००४) हे मराठी चित्रकार होते. विशेषकरून दृश्यकला या पद्धतीने ते चित्र काढत असत. जाधव यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१७ रोजी कोल्हापूर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव तर आईचे नाव तानाबाई होते. परिस्थितीमुळे त्यांचे शालेय शिक्षण इयत्ता चौथी नंतर थांबले. लहानपणीच त्यांना चित्रकलेत रस निर्माण झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आणि चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना घरीच गणपतराव वडणगेकर व बाबूराव पेंटर यांच्याकडून चित्रकलेचे शिक्षण मिळाले. त्यानंतर बाबा गजबर, माधवराव बागल, चित्रकार जांभळीकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. इ.स. १९४२ मध्ये त्यांचे लग्न 'इंदिरा कदम' यांच्याशी झाले. +पुढे 'किर्लोस्कर’, ‘स्त्री’ व ‘मनोहर’ या मासिकांचे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे तयार करण्याची त्यांना नोकरी मिळाली. त्याच काळात त्यांनी १९५३ मध्ये 'जी.डी. आर्ट पेन्टिंगचा' अभ्यासक्रम मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पहिल्या श्रेणीत पूर्ण केला. +त्यांनी विविध प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रे सिटिंग पद्धतीने समोर बसवून काढली, ज्यात बाबूराव पेंटर, गणपतराव वडणगेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, म.म. दत्तो वामन पोतदार, प्र.के.अत्रे, शिल्पकार तालीम, शंकरराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर, कवयित्री शांता शेळके, ह.ना. आपटे, ना.सी. फडके, मालती किर्लोस्कर, अनंत काणेकर, चित्रकार अलमेलकर, चित्रकार रवींद्र मिस्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कवी मनमोहन, गोपीनाथ तळवलकर यांचा समावेश आहे.[१] + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9215.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f3ded6b9fe4acfecc45a44f4820792f1764ce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9215.txt @@ -0,0 +1,6 @@ +इराणी करंडक · +चॅलेंजर करंडक · +दुलीप करंडक · +रणजी करंडक · +रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · +देवधर करंडक diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9240.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94ba214aaf8474955d0db3033441ce94ec66c911 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9240.txt @@ -0,0 +1 @@ +चेंगीझ: द वन हू हॅज नो बाउंडरीज नो लिमिट्स किंवा चेंगीझ हा राजेश गांगुली दिग्दर्शित आगामी भारतीय बंगाली भाषेतील चित्रपट आहे. चित्रपटाचे लेखन नीरज पांडे आणि राजेश गांगुली यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती जीत, गोपाल मदनानी आणि अमित जुमरानी यांनी केली आहे. या चित्रपटात जीत मुख्य भूमिकेत आहे. सहाय्यक कलाकारांमध्ये सुष्मिता चॅटर्जी, रोहित रॉय आणि शताफ फिगर यांचा समावेश आहे.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9262.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3bb70ae2986e142c54964d2a682e89f9a1cc740 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9262.txt @@ -0,0 +1,5 @@ +चेंबूर हे मुंबईच्या पूर्व भागातील एक उपनगर आहे. चेंबूर ह्या नावाची उत्पत्ती चिंबोरीपासून झाल्याचे समजते ज्याचा अर्थ मोठे खेकडे असा होतो. +चेंबूर हा १९५० च्या दशकातील जून्या इमारतींसोबत अनेक जूनी गावे जसे की घाटला, गावठाण, वाडवली, माहूल, गव्हाणपाडा, आंबापाडा (आंबाडा) इ. मिळून होतो. पुनर्प्राप्तीपूर्वी (समुद्रात भराव टाकण्यापूर्वी) चेंबूर हे ट्रॉम्बे बेटाच्या वायव्येस होते. असे सूचविले जाते की चेंबूर ही तेच ठिकाण आहे ज्याचा उल्लेख अरब लेखक 'सैमुर' (९१५-११३७), कॉसमॉस इंडिकोप्लस्टस् ने सिबोर (५३५), कान्हेरी गुफेच्या शिलालेखात चेमुला (३००-५००), एरिथेरियन समुद्राचा बाह्यभाग ह्या पुस्तकात सिमुल्ला (२४७), टॉलेमीने सिमुल्ला किंवा टिमुल्ला (१५०) आणि प्लिनीने पेरिमुला (७७ इ.स.पू.) असा केलेला आढळतो. हे मात्र विवादित आहे. महाराष्ट्रातील कुंडलिका नदीवर वसलेले चेवुलचा संदर्भही चेंबूरशी जोडला जातो. +१८२७साली दि बॉम्बे प्रेसिडेन्सी गोल्फ क्लबची स्थापना करण्यात आली, व नंतर आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करण्यासाठी पुन्हा तयार केले गेले. १९०६ मध्ये कचऱ्याच्या रेल्वेसाठी कुर्ला-चेंबूर एकल रेल्वे लाईन तयार होईपर्यंत कोणतीही मोठी कामे झाली नाहीत. १९२४मध्ये रेल्वे लाईन प्रवासी वाहतूकीसाठी खुली करण्यात आली.१९२० च्या दशकातील बांधकामानंतर १९३० च्या दशकात चेंबूर शेवटी खुले करण्यात आले. १९४५मध्ये बॉम्बे (मुंबई)मध्ये समाविष्ट करण्यात आला. +स्वातंत्र्यानंतर, चेंबूर हे एक स्थळ होते जिथे फाळणीनंतर निर्वासितांच्या वस्तीसाठी छावण्या बांधण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धात व त्यानंतर व ट्रॉम्बेच्या औद्योगिकीकरणमुळे घरांची वाढती मागणी आणि त्यानंतर चेंबूरची वाढ झाली. +१९५५ ते १९५८ च्या काळात स्टेशन कॉलनी (सुभाष नगर), शेल कॉलनी (सहकार नगर) आणि टाऊनशिप नगर (टिळक नगर) येथील बॉम्बे हाऊसिंग बोर्डाच्या बांधकामांमुळे हा परिसर औद्योगिक वसाहतीतून रहिवाशी वसाहत म्हणून हलविण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9271.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2130d06862cfcefbd388991603b0df08bc8dec25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9271.txt @@ -0,0 +1 @@ +चेइक इस्माएल टियोटे (२१ जून, १९८६ - ५ जून, २०१७) हा  कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9330.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a1ff13ee6454304eee2eb7e3e795f4f96cd4450 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9330.txt @@ -0,0 +1 @@ +चेतन एकनाथ चिटणिस (३ एप्रिल, १९६१) हे मलेरियावरील संशोधन क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञ आहेत. ते पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूट येथे मलेरिया जीवाणुंचे जीवशास्त्र आणि लस या वरील विभागाचे प्रमुख आहेत. २००४ साली त्यांना शांति स्वरूप भटनागर पुरस्कार आणि २०१० मध्ये इन्फोसिस पुरस्कार मिळाला. चिटणीस हे नवी दिल्लीतील जेनेटिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी आयसीजीईबी) मधील इंटरनॅशनल सेंटर येथेल मलेरिया संशोधन समूहाचे माजी प्रमुख संशोधक आहेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9336.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb8a98f3a2e163fc17658bf9f246ece21c2b346f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9336.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेतन दातार ( - २ आॅगस्ट २००८) हे एक मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी होते.[१] त्यांनी देवदासी प्रथा, समलैंगिकता यांसारख्या संवेदनशील विषयांवर नाटके लिहिली.[२] त्यांनी लिहिलेल्या 'एक माधव बाग' मधल्या स्वगताचे वाचन मोना आंबेगावकर करतात. या वाचनाचे प्रयोग महाराष्ट्रातील समलिंगी समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांकडून[३] व गटांद्वारे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी झाले आहेत.[४][५] एका समलिंगी तरुणाचे त्याच्या आईला पत्राद्वारे आपल्या लैंगिकतेबद्दल सांगणारे पत्र हा त्या नाटकाचा मुख्य विषय आहे.[६][७] चेतन दातार यांनी अनेक जर्मन-इंग्रजी नाटकांची मराठी भाषांतरे केली होती.[ संदर्भ हवा ] 'आविष्कार' नावाच्या नाट्यसंस्थेचे ते महत्त्वाचे आधारस्तंभ होते.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_938.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_938.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84050e7870a346b534ae9e7fe8ee2fc2a9512382 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_938.txt @@ -0,0 +1,3 @@ +गजानन अनंत जोशी तथा गजाननबुवा जोशी (३० जानेवारी, इ.स. १९११ - इ.स. १९८७/१९८८) हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक गायक.[ संदर्भ हवा ] +गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.[ संदर्भ हवा ] +गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9383.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c8a5de7869b831d6e89d6f69980dfa9d6f3b203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9383.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई दक्षिण हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ८५९५४८ पुरुष मतदार, ८५५१४८ स्त्री मतदार व २९१ अन्य मतदार असे मिळून एकूण १७१४९८७ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9384.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c8a5de7869b831d6e89d6f69980dfa9d6f3b203 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9384.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई दक्षिण हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ८५९५४८ पुरुष मतदार, ८५५१४८ स्त्री मतदार व २९१ अन्य मतदार असे मिळून एकूण १७१४९८७ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9387.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20937c572f5be2452425943ba174f559f0689762 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9387.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई मध्य हा भारतातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई महानगरातला लोकसभा मतदारसंघ आहे. +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६४०९६९ पुरुष मतदार, ६३९०५५ स्त्री मतदार व २२७ अन्य मतदार असे मिळून एकूण १२८०२५१ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9393.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..860a78485e0677d1989de3dd9c52f6da800d2f79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9393.txt @@ -0,0 +1,21 @@ +चेन्न‌ई सुपर किंग्ज हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत चेन्नई शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून संघाचे प्रशिक्षक स्तेफेन फ्लेमिंग हे आहेत. महेंद्रसिंग धोनी स्पर्धेतील सर्वात महागडा आणि अनुभवी खेळाडू आहे. +चेन्न‌ई सुपर किंग्ज भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेतील एक संघ आहे. संघाचे मालक इंडिया सिमेंट आहेत. ९१ मिलियन अमेरिकन डॉलरमध्ये त्यांनी १० वर्षासाठी संघाचे हक्क विकत घेतले. माजी भारतीय क्रिकेट खेळाडू क्रिश श्रीकांत तसेच जोसेफ विजय आणि नयनतारा हे संघाचे ब्रॅंड अँबॅसडर आहेत. व्ही. बी. चंद्रशेखर हे संघाचे मुख्य निवडकर्ते आहेत. संघाचे गाणे चेन्न‌ई सुपर किंग्ज, वैरमुथु यांनी लिहिले असून, संगीतकार मनी शर्मा आहेत. +सुपर किंग्ज हे नाव तमिळ साम्राज्याच्या सुवर्ण काळातील राज्यकर्त्यांच्या सन्मानार्थ आहे.सिंहाचे चिन्ह जंगलाचा राजा म्हणून दाखवण्यात अले आहे. तमिळ बोली भाषेत थ्रिलिंग किंवा उत्साहवर्धक बाबींना सुपर म्हणले जाते. +चेन्न‌ई सुपर किंग्ज संघात कोणीही आयकॉन खेळाडू नाही आहे. संघात २३ खेळाडू आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकल्याने संघाची डॉक्टर मधू तोतापिल्लील यांना निलंबित करण्यात आले. आयपीएलच्या फ्रँचायझींनी या कारवाईला दुर्दैवी म्हंटले आहे.[४] +फलंदाज +अष्टपैलू +यष्टीरक्षक + +गोलंदाज +Support Staff +→ अधिक संघ +२००९ हंगामातील उपांत्यफेरी खेळणारा संघ +व्हिक्टोरिया बुशरेंजर्ससदर्न रेडबॅक्स +चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्सबंगलोर रॉयल चॅलेंजर्स +सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स +हायवेल्ड लायन्सवॉरीयर्स +वायंबा +गयाना + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9405.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc606ee916e5566223f77eab5f47a2d843d5181f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9405.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेन्नईतील पेठा Pet or Pettah in Chennai ,Tamilnadu. +महाराष्ट्रात ज्या प्रकारे जुन्या काळात (बाजार)पेठांच्या स्वरूपात नगरे विकसित होत गेली तशीच ती दक्षिणेकडेही होत गेली त्याचेच प्रतीक म्हणून आजही अनेक दक्षिण भारतीय महानगरांमध्ये पेठा किंवा पेट्ट् अस्तित्वात आहेत.त्यापैकी तमिळनाडू राज्यातल्या चेन्नई ह्या महानगरातील पेठांची यादी. +तमिळ भाषेत ड किंवा ठ हे अक्षर नसल्याने व ट-वर्गातली ट आणि ण एवढीच अक्षरे उपलब्ध असल्याने या पेठांची नावे तमिळमध्ये पेट्ट किंवा पेट्टाह् अशा स्वरूपात लिहिली जातात. मराठी हा शब्ददेखील तमिळ मध्ये मराट्टी असाच लिहितात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9408.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e2877c7c05fb7a742186f41b7db9a0111bc799 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9408.txt @@ -0,0 +1 @@ +चेन्नई हे अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचे निवासस्थान आहे. आयआयटी मद्रास भारतातील अभियांत्रिकी शिक्षणाच्या शीर्ष केंद्रामधील एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9419.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a3ca6d629894f48a218fe9218b6f4708365e125 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9419.txt @@ -0,0 +1,4 @@ +चेन्नामनेनी विद्यासागर राव (तेलुगू: చెన్నమనేని విద్యాసాగర్ రావు; ४ फेब्रुवारी १९४२) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल आहेत. १९८५ ते १९९८ दरम्यान आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये राहिलेले राव १९९८ साली करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते. ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यासागर राव महाराष्ट्राचे राज्यपाल होते. + + +कॉलव्हिल · सिंग · बाजपाई · महताब · प्रकाश · सुब्बरायण · पंडित · चेरियन · जंग · अली · मेहरा · लतीफ · प्रभाकर राव · शर्मा · का. रेड्डी · सुब्रमण्यम · अलेक्झांडर · फझल · कृष्णा · जमीर  · शंकरनारायण  · विद्यासागर राव  · भगत सिंह कोश्यारी diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9421.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48369bd61deb299f7b061819de49b9917b6681d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9421.txt @@ -0,0 +1,71 @@ +Chennai suburban rail and bus interconnectivity map.png +चेन्नई उपनगरी रेल्वे (तमिळ: சென்னை புறநகர் இருப்புவழி) ही भारत देशाच्या चेन्नई शहरामधील उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा आहे. १९३१ सालापासून कार्यरत असलेली ही सेवा भारतीय रेल्वेची दक्षिण रेल्वे चालवते. चेन्नई उपनगरी रेल्वेचे एकूण ४ मार्ग व ७३ स्थानके असून दररोज सुमारे १४.६ लाख प्रवासी ही सेवा वापरतात. +एम.आर.टी.एस. (Mass Rapid Transit System) हा चेन्नई उपनगरी रेल्वेचा एक विशेष मार्ग असून पूर्णपणे एलिव्हेटेड [मराठी शब्द सुचवा] असलेला हा भारतामधील सर्वप्रथम रेल्वेमार्ग आहे. चेन्नई बीच ते वेलाचेरी दरम्यान १९.३२ किमी धावणाऱ्या ह्या मार्गावर १७ स्थानके आहेत. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9422.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1da437d27d08be43980ebc9b294f38c0d7a13332 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9422.txt @@ -0,0 +1,2 @@ +चेन्नई इग्मोर (तामिळ: சென்னை எழும்பூர் தொடருந்து நிலையம், चेन्नै एळुम्बूर; जुने नाव: मद्रास इग्मोर) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रलखालोखाल चेन्नई शहरामधील हे दुसरे प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून प्रामुख्याने तमिळनाडूच्या दक्षिणेकडील इतर शहरांसाठी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई इग्मोर हे एक स्थानक आहे. +चेन्नई सेंट्रलची इमारत १९०६ साली ब्रिटिशांनी बांधली जी सध्या चेन्नई शहरामधील सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9437.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9437.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..222b5c4758ce88a39494ae38e435e4fe5fefac89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9437.txt @@ -0,0 +1 @@ +चेप्पुदिरा मुथना पुनाचा हे कूर्गचे मुख्यमंत्री, म्हैसूर राज्याचे मंत्री, संसद सदस्य ( राज्यसभा आणि लोकसभा ), भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि मध्य प्रदेशचे राज्यपाव आणि ओरिसाचे राज्यपाल होते.[१][२][३][४][५] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9477.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df3f6eab502ae537cd75eb07c67b92eca6faecab --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9477.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेरोकी काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंटर येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २४,९७१ इतकी होती.[२] +या काउंटीला येथे राहणाऱ्या चेरोकी जमातीचे नाव दिले आहे. चेरोकी काउंटीची रचना ९ जानेवारी, १८३६ रोजी झाली. त्यानंतर दोन वर्षांनी अमेरिकेच्या सरकारने येथून परागंदा न झालेल्या सगळ्या चेरोकी व्यक्तींना सक्तीने स्थलांतर करणे भाग पाडले.[३] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9484.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee775b864ae758ae215de3f7a33e90a256249f46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9484.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेरोकी काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चेरोकी काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9487.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b48a1c5ee4c550577fd507708deee4a72b0b6c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9487.txt @@ -0,0 +1 @@ +चेर्तला भारताच्या केरळ राज्यातील शहर आहे. हे शहर याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9498.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea05fbd5ba4eee5faa47d5fe3422c6074040c1d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9498.txt @@ -0,0 +1,3 @@ +चेलियुस्किन हे वाफेवर चालणारे रशियाचे जहाज होते. +याची बांधणी डेन्मार्कमध्ये इ.स. १९३३ साली झाली व याला रशियाच्या ध्रुवीय शोधक सेमियोन इव्हानोविच चेलियुस्किनचे नाव दिले गेले. +इ.स. १९३४मध्ये उत्तर ध्रुवीय प्रदेशात असताना हे जहाज बर्फात अडकले व हे हिमनग जेथे जातील तेथे भरकटू लागले. शेवटी फेब्रुवारी १३ला बर्फाचा दाब वाढुन याचे तुकडे झाले. यातील खलाश्यांनी बर्फावरच आश्रय घेतला. २ महिन्यांनंतर जवळजवळ सगळ्यांना बर्फावर उतरणाऱ्या विमानाद्वारे वाचवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9522.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d051aee988d60268f390f655d15a1982cc7f0d58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9522.txt @@ -0,0 +1 @@ +चेस्टर-ली-स्ट्रीट हे इंग्लंडच्या ड्युरॅम काउंटीमधील एक शहर आहे. हे आसपासच्या प्रदेशातील बाजारगाव असून येथे मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी बाजार भरतो.]],[१] diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9548.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c59ee3178ad48a0a2c840f55806861d5faeadfb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9548.txt @@ -0,0 +1,17 @@ +चैतन्य महाप्रभू उर्फ गौरांग (इ.स.१८ फेब्रुवारी १४८६ - इ.स.१४ जून १५३४) बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत व वैष्णव पंथाचे, भक्तिमार्गाचे प्रचारक व भक्तिकाळातील प्रमुख संतकवींपैकी एक होते. त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय स्थापला. भगवान श्रीकृष्णाचे उत्साही भक्त होते. +चैतन्य चरितामृत मते चैतन्य महाप्रभुंचा जन्म १८ फेब्रुवारी १४८६[१] शक संवत १७०७ मध्ये फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला[२] पश्चिम बंगालमधील नवद्वीप धाम (नादिया) या गावी झाला,ज्याला आता 'मायापूर' असे म्हणतात. त्यांचा जन्म संध्याकाळी सिंहराशी लग्नातील चंद्रग्रहणाच्या वेळी झाला.[३] +त्यावेळी पुष्कळ लोक शुद्धीकरणासाठी हरिनामचा जप करीत गंगा स्नानाला जात होते.मग विद्वान ब्राह्मणांनी चैतन्याचा जन्मकुंडलीच्या ग्रहांचा आणि त्यावेळी उपस्थित शकुनाचा अंदाज लावला की हा मुलगा आयुष्यभर हरिनामचा उपदेश करेल.[३] बालपणात त्याचे नाव विश्वंभर म्हटले जात असले तरी सर्व लोक त्याला निमाई म्हणत असत, कारण तो कडुलिंबाच्या झाडाखाली सापडला होता.[३] किंवा आई त्यास ‘निमाई’(निंब वृक्षाच्या सावलीत जन्मला म्हणून[४]) म्हणायची.[५] +गौर वर्णामुळे लोक चैतन्य महाप्रभुंना 'गौरांग', 'गौर हरि', 'गौर सुंदर' इ. म्हटले जात असे .[६] त्यांच्या वडिलांचे नाव श्री जगन्नाथ मिश्रा (टोपणनाव पुरंदरमिश्र)[५] आणि आईचे नाव शची देवी आहे.[३][५] किशोरवयातच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. +त्यांनी भजन-गायनाच्या नवीन शैली प्रसृत केली व राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू-मुस्लिम एकता, जातपात, उच्चनीचतेची भावना दूर सारण्याची प्रेरणा दिली व लुप्तप्राय झालेले वृंदावन पुन्हा वसवले. जीवनातील अंतिम काळ त्यांनी वृंदावनातच घालवला. त्यांनी आरंभलेल्या नामसंकीर्तनाचा व्यापक व सकारात्मक प्रभाव आजही पाश्चात्य जगतात आहे . असेही म्हटले जाते, की जर गौरांग नसते, तर वृंदावन आजवर एक मिथकच राहिले असते [७]. वैष्णव सांप्रदायिक त्यांना कृष्ण व राधा यांचा संयुक्त अवतार मानतात [३].[८] चैतन्य महाप्रभूंवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. त्यांत कृष्णदास कविराज गोस्वामी विरचित चैतन्य चरितामृत, वृंदावनदास ठाकूर विरचित चैतन्य भागवत[९] व लोचनदास ठाकुरांचा चैतन्य मंगल या ग्रंथांचा अंतर्भाव होतो.[२] +चैतन्य नीलाचल येथे गेले आणि जगन्नाथांच्या भक्ती आणि उपासना करण्यासाठी १८ वर्षे सतत तेथेच राहिले. याच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने गृहस्थांचा आश्रम सोडला आणि संन्यासदीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतर ‘श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू’असे  नाव त्यांनी धारण केले व याच नावाने ते प्रख्यात झाले.[५] +चैतन्यांनी संन्यासदीक्षा झाल्यावर ते निलंचलामध्ये गेले.यानंतर दक्षिण भारतातील श्रीरंग क्षेत्र व सेतु बंध इत्यादी ठिकाणीही राहिले. त्यांनी हरिनामाचे महत्त्व देशाच्या कानाकोपरात प्रसार केला.[३] +त्यांनी वृंदावनमध्ये सात वैष्णव मंदिरांची स्थापना केली. ते आहेत: - गोविंददेव मंदिर , गोपीनाथ मंदिर , मदन मोहन मंदिर , राधा रमण मंदिर , राधा दामोदर मंदिर , राधा श्यामसुंदर मंदिर आणि गोकुलानंद मंदिर. त्यांना असे 'सप्तदेवालय 'म्हणतात.[३] +बंगालमध्ये गंगाकिनारी नवद्वीप अथवा नादिया नावाच्या गावी फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, चैतन्यांचा जन्म झाला. त्या दिवशी चंद्रग्रहण होते. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ व आईचे नाव शचीदेवी. +लहानपणापासून चैतन्यांना नृत्याची आवड होती. ‘हरी’नाम उच्चारताच ते नाच करीत व त्यांचे ते नृत्य सर्वांना मोहक वाटे. नृत्य, खेळ व खोड्या करण्यात त्यांचे बालपण गेले. + +चैतन्यांचे वडीलबंधू विश्वरूप १६ वर्षांचे असतानाच त्यांना वैराग्य उत्पन्न झाले आणि संसारात पडण्यापूर्वीच एके दिवशी ते घरातून निघून गेले. त्या वेळी चैतन्यांचे वय अवघे ६ वर्षांचे होते. त्यांचा वडीलभावावर फार जीव होता. त्यांच्या नाहीशा होण्याने चैतन्यांच्या बालमनावर आघात झाला व ते हूडपणा सोडून देऊन शांत बनले. ते ११ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले व आतापर्यंत शिक्षणाकडे दुर्लक्ष केलेल्या चैतन्यांनी आईच्या आग्रहास्तव पंडित गंगादास यांच्या पाठशाळेत नाव घातले. तेथे दोन वर्षे व्याकरण व दोन वर्षे साहित्याचा अभ्यास करून विष्णूमिश्र पंडितांकडे ‘स्मृति’ व ज्योतिषाचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर दोन वर्षे सुदर्शन मिश्र यांच्याकडे षड्दर्शनांचा अभ्यास करून वासुदेव सार्वभौम यांच्या पाठशाळेत न्याय व तर्कशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. अद्वैताचार्यांकडे त्यांनी वेदपठण व भागवताचे अध्ययन केले व ‘विद्यासागर’ ही पदवी मिळवली. कुशाग्र बुद्धीचे चैतन्य सर्व विद्याशास्त्र पारंगत होऊन विद्वत्‌श्रेष्ठ म्हणून आपल्या सहाध्यायांत गणले जाऊ लागले. शास्त्रार्थ करण्यात ते निष्णात होते. त्यांची तर्कसंगत विधाने ऐकून महान विद्वान व पंडितही स्तंभित होत.[५]चैतन्य महाप्रभुंचा विवाह १५-१६ वयात वल्लभाचार्यांची कन्या लक्ष्मीप्रिया सोबत झाला त्याच वेळी म्हणजे १५०२ मध्ये त्यांनी आपली स्वतःची पाठशाळा काढली व तेथे ते व्याकरणाचे शिक्षण देऊ लागले. १५०३ मध्ये त्यांनी पूर्व बंगालची यात्रा केली व आपल्या पूर्वजांच्या श्रीहट्टस्थानाला भेट दिली. तेथे त्यांना बरीच द्रव्यप्राप्ती झाली.[५] १५०५ मध्ये सर्पदंशाने पत्नीचा मृत्यू झाला.त्यानंतर दुसरे लग्न नवद्विप गावात राजपंडित सनातनमिश्र यांची कन्या विष्णूप्रिया हिच्याशी त्यांनी दुसरे लग्न केले.[५][१०] +दिग्विजयी विद्वान केशव काश्मीरीस त्यांनी साहित्यचर्चेत पराभूत केल्याने नादियातील सर्वश्रेष्ठ विद्वानांत त्यांची गणना होऊ लागली. दुसऱ्या वर्षी ते वडिलांचे पिंडदान करण्यासाठी गयेला गेले. तेथे विष्णूपदाच्या दर्शनास गेले असता, त्यांची माधवेंद्रपुरी यांचे शिष्य ईश्वरपुरी [११] यांच्याशी भेट झाली. ईश्वरपुरींची भेट चैतन्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना होय. दर्शन करता करताच ते एकाएकी उन्मनी अवस्थेत पोहोचले व खाली कोसळले. ईश्वरपुरींनी त्यांना सावरले आणि शुद्धीवर आणले. चैतन्यांतील पंडित नाहीसा झाला व प्रेमळ भक्त अवतरला. ईश्वरपुरींनी त्यांना ‘गोपी जनवल्लभाय नमः’ हा दशाक्षरी मंत्र देऊन अनुग्रहित केले. चैतन्यांच्या मनात लगेचच वैष्णवांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या मथुरेला जायचे होते परंतु त्यांच्या सोबत्यांनी त्यांचे मन वळवून त्यांना परत आपल्या गावी नेले. निमाई पंडित नडियास परतले ते पार बदलून. श्रीहरीचे ध्यान व स्मरण करीत त्याच्या भेटीकरिता ते तळमळू लागले. ‘माझा कृष्ण मला भेटवा’ असे म्हणत ते हिंडू लागले. अध्यापन व संसारातील त्यांचे लक्ष पार उडाले. तहानभूकही ते विसरले. नामसंकीर्तन करीत ते घरात बसून असत. हळूहळू त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला व चैतन्य त्यांच्या अनुयायांसह कृष्णविष्णूचे नामसंकीर्तन करीत नाचू लागले. सार्वजनिक रीत्या नामसंकीर्तनाचा हा प्रारंभ होय. चैतन्यांच्या या संकीर्तनाला खूपच गर्दी लोटू लागल्याने चैतन्य आणखी काही मंडळींसह आपला शिष्य श्रीवास पंडित यांच्या घरी रात्री संकीर्तन करू लागले. हळूहळू त्यांना माधवाचार्य, शुक्लांबर, पुंडरीक, हरिदास, नित्यानंद ही मंडळीही मिळाली व त्यांचे शिष्य बनली. १५०८ मध्ये चैतन्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला आणि ते परमेश्वरावतार समजले जाऊ लागले. त्यांनी हरिनामाचा व भजनकीर्तनाचा असा काही प्रचार केला, की बंगालच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात त्यांच्या नावाचा उद्‌घोष ऐकू येऊ लागला. चैतन्यांचा भक्तिसंप्रदाय व लोकप्रियता जशी वाढत होती तसा त्यांना होणारा विरोधही वाढत होता. हे विरोधक शाक्तपंथी तसेच सनातनी पंडित होते. त्यांनी चैतन्यांना त्रास देण्याकरिता चॉंद काजी नावाच्या मुसलमान अधिकाऱ्याकडे तक्रार केली. परिणामी सार्वजनिक संकीर्तन बंद करण्यात आले. चैतन्यांनी या विरोधास न जुमानता गावभर फिरून संकीर्तन करण्याचे ठरविले.’हरिबोल’गजरात अलोट गर्दीत चैतन्य गात, नाचत चॉंद काजीच्या घरापुढे आले. ती मिरवणूक उधळून लावण्याकरता काजीने शिपाई धाडले पण चैतन्यांचे दिव्यतेज व हरिनामाचा गजर यांत ते शिपाई भान हरपले व तेही त्या गजरात सामील झाले. एवढेच नव्हे, तर स्वतः काजीही नंतर त्यात सामील झाला. हळूहळू सर्व नवद्वीप चैतन्यांच्या हरिनामाने फुलून गेले. इस्लामधर्मीय जगाई व माधाई यांचे धर्मांतर आणि मतपरिवर्तन हे चैतन्यांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाचे कार्य होय. १५०८ मध्ये त्यांनी श्रीकृष्णलीलांच्या अज्ञात स्थळांचा शोध केला.[५] +२४ वर्षी (१५०९) चैतन्यांनी केशव भारतींकडून संन्यासदीक्षा घेतली. आईच्या आग्रहास्तव ते जगन्नाथपुरीस जाऊन राहिले व त्यांनी भक्तिमार्गाचा प्रचार सुरू केला. ते स्वतःस राधा समजत व कृष्णाच्या भेटीकरिता तळमळत भजन करीत. येथेच त्यांनी त्यांचे न्यायशास्त्राचे गुरू वासुदेव सार्वभौम यांना ब्रह्मज्ञानापेक्षा भगवत्‌भक्तीचे श्रेष्ठत्व पटवून दिले व आपल्या पंथात आणले. काही वर्षांनंतर त्यांनी उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भारताच्या तीर्थयात्रा केल्या. वृंदावन येथे चैतन्यांनी आपल्या वैष्णव संप्रदायाची प्रतिष्ठापना केली. त्यांच्या आधी माधवेंद्रपुरी यांनी मथुरेस कृष्णभक्तीचा प्रचार सुरू केला होताच. वृंदावनाहून परत येताना चैतन्यांना रूप व सनातन हे गोस्वामी भेटले. चैतन्यांनी त्या दोघांना वृंदावनास वैष्णवधर्माचा प्रसार करण्यासाठी पाठविले.[५] +आयुष्याची शेवटची अठरा वर्षे (१५१५—३३) चैतन्य महाप्रभूपुरतीच भगवत्‌भक्तीचा प्रचार करत होते. जगन्नाथमंदिरात गरुडस्तंभापाशी डोळे मिटून ते तासन्‌तास उभे रहायचे. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत असायच्या. मठात परतल्यावर गंगाधर पंडित त्यांना भागवत  वाचून दाखवायचे. त्यांचे बालमित्र स्वरूप, दामोदर हे त्यांना निरनिराळ्या कवींची कृष्णाविषयीची गाणी म्हणून दाखवायचे. त्यातच चैतन्यप्रभूंची समाधी लागायची. दरवर्षी रथोत्सवाच्या वेळी बंगालच्या कानाकोपऱ्यांतून चैतन्यांची भक्तमंडळी पुरीला जमून चार महिने त्यांच्या सहवासात काढायची. या रथोत्सवाने बंगाल व ओरिसा प्रांतीयांत जवळीक उत्पन्न झाली.आषाढ शके १४५५ मध्ये जगन्नाथाच्या रथयात्रेत आनंदाने आत्मविस्मृत होऊन रथासमोर नाचत असताना महाप्रभूंच्या डाव्या पायाला विटकरीची कोच बोचली. तिसऱ्या दिवशी पायाच्या वेदना वाढल्या व त्यांना वात झाला. त्यातच भजनयात्रा समुद्रकिनाऱ्यावरून चालली असता अथांग समुद्राचे निळे-निळे पाणी पाहून चैतन्यांना भास झाला, की घननीळ श्रीकृष्ण समोर उभा आहे. त्यांनी ‘हे कृष्ण, हे श्याम’म्हणत समुद्राकडे धाव घेतली व पाहता पाहता ते त्यात विलीन झाले. रविवार सप्तमीला चैतन्य महाप्रभूंची प्राणज्योत निमाली.[५] +चैतन्य महाप्रभूंचा विलक्षण प्रभाव बंगाल आणि लगतच्या प्रदेशावर पडला. भगवत्‌भक्तीचा प्रचार व प्रसार महाराष्ट्र आणि अन्य प्रांतांत चैतन्यांच्या पूर्वीच झालेला होता पण बंगाल, ओरिसा इ. पूर्वाचल प्रदेशांत पूर्वापार चालत आलेला सनातन धर्मच रूढ होता. चैतन्य महाप्रभूंनी ब्रह्मज्ञानापेक्षा भगवत्‌भक्तीचे सामर्थ्य लक्षात घेऊन तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यापेक्षा विद्वानांपासून जडांपर्यंत, ब्राह्मणांपासून शूद्र, अंत्यज, चांडालांपर्यंत सर्वांना सहजसुलभ असा भक्तिमार्ग उपलब्ध करून दिला हरिनामसंकीर्तनाचा प्रसार सुरू केला. कृष्णाला आपले उपास्य दैवत समजून शुद्ध, निर्मळ आणि पवित्र आचरणाने व अढळ श्रद्धेने त्यांनी बंगाल-ओरिसातच नव्हे, तर मथुरा-काशीपर्यंत ‘हरिनामा’चे माहात्म्य प्रस्थापित केले. त्यांनी त्याकरिता स्वतः ग्रंथरचना केली नाही परंतु इतरांना काव्यनिर्मितीची प्रेरणा दिली. त्यांचे शिष्य कृष्णदास कविराज यांनी 'चैतन्यचरितामृत'  हा ग्रंथ लिहून बंगाली काव्यरचनेस सुरुवात केली. वृंदावनदासाने 'चैतन्यभागवत'  रचले.[९] लोचनदास कवीने 'चैतन्यमंगलची' रचना केली.[१२] अशा प्रकारे चैतन्यांनंतर (१६ शतकात) बंगाल-ओरिसात पांचाली शैलीत साहित्यनिर्मितीस आरंभ झाला आणि नंतर साहित्यिक दृष्ट्या बंगाली भाषा व साहित्य मान्यता पावू लागले.[५] +चैतन्य महाप्रभुंचा मृत्यु १४ जून १५३४ ( वय ४८) मध्ये पुरी, ओडिशा मध्ये झाला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9553.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9553.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19f05539891536fa68219392c36ef9d27e2d1f4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9553.txt @@ -0,0 +1 @@ +चैत्र महिन्यामध्ये रामजन्म उत्सव सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. उत्तर पूर्व हिंदुस्थानामध्ये विशेषतः रामजन्माचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गया, अयोध्या, बिहार इथेही रामावरील रामलीलासारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जातात. चैत्र महिन्यातील रामचंद्राच्या लीलांवर आधारित जी गीते गायली जातात किंवा जे गीतप्रकार सादर केले जातात त्यांना ‘चैती' असे म्हणतात. ब्रज भाषेमध्ये चैती या गीतप्रकाराची रचना केलेली असते. चैतीचे गायन ठुमरी गाणारे गायक अधिक सहजतेने करतात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9620.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0473d2754412c69b1c4af16785111fce74ebc62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9620.txt @@ -0,0 +1,3 @@ +चॉक्टॉ काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +चॉक्टॉ काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_963.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..433bce842806eba2997b916e4a449e886a0e103d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_963.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनीच्या महमूदची भारतावरील पहिली स्वारी इ.स. १००० - ०१ मध्ये झाली होती. गझनीचा महमूद या आपल्या भारतावरील पहिल्या स्वारीच्या वेळी खैबर खिंड पार करून आला होता. या आपल्या स्वारीत त्याने हिंदुशाही राज्यातील काही प्रदेश आणि किल्ले काबीज केल्यावर अफगाणिस्तानमध्ये परत जाताना खैबर खिंडीच्या भारताच्या बाजूला त्याने आपल्या सैन्याची एक तुकडी तैनात केली होती कारण तो भाग आता त्याच्या राज्याच्या संरक्षक कवचाचा एक भाग होता. +महमूदाने या आपल्या पहिल्या स्वारीत पंधरा हजार सैन्यानिशी जयपालाशी युद्ध केले. या युद्धात जयपालाचा पराभव झाला व तो स्वतः महमूदाच्या हाती सापडला. नंतर जयपालाने मोठा दंड भरून आपली सुटका करून घेतली. या भारतावरील पहिल्या स्वारीत महमूदाला भरपूर जडजवाहीर व लूट मिळाली. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9631.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd24a22cf20c3d3c0bacf58024716b0d3e7adbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9631.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट चोंगचन (नवी चिनी चित्रलिपी: 崇祯; फीनयीन: Chóngzhēn; उच्चार: चोंङ्ग-चऽऽन्) (फेब्रुवारी ६ १६११ - एप्रिल २५ १६४४) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशातला १६ वा आणि शेवटचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9634.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0cbd6963e6bd8875fe88a90ad69f06cc4275879 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9634.txt @@ -0,0 +1 @@ +जॉन चो तथा यो-हान चो (१६ जून, १९७२:सोल, दक्षिण कोरिया[१] - ) हा अमेरिकन चित्रपट अभिनेता आहे. याने हॅरॉल्ड अँड कुमार चित्रपटशृंखला तसेच स्टार ट्रेक चित्रपटशृंखलेतील चित्रपटांमध्ये अभिनय केला.[२] या आधी चोने आशियाई-अमेरिकन चित्रपटामध्येही काम केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_964.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21d78dd936a0e92a99900edb8b2f1139cc72f3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_964.txt @@ -0,0 +1,2 @@ +गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी म्हणजेच गझनी येथील महमूदाने भारतावर इ.स. १००८-०९ मध्ये केलेली स्वारी होती. या स्वारीचा त्याचा उद्देश हिंदुशाही राज्याच्या विरोधात होता. सिंधुनदीकाठी दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते. युद्ध चालू असताना हिंदुशाही राजा आनंदपालचा जखमी झालेला हत्ती आनंदपालसह रणांगणावरून पळाला. त्यामुळे हिंदू सैनिक भयभीत झाले व राजाचे पलायन म्हणजे युद्ध संपल्याचे लक्षण मानत असल्याने त्याचे सैन्यही सैरावरा पळू लागले आणि महमूदच्या सैन्याचा विजय झाला. विजयी तुर्की सैन्याने वैहिंद आणि आणि त्याप्रदेशातील अन्य महत्त्वाची नगरे ताब्यात घेतली. +स्वतः महमूदने कांग्रा जिल्ह्यातील नागरकोट येथील हिंदू मंदिरावर हल्ला करून सात लाख सुवर्ण नाणी, सातशे मण सोने-चांदी, जडजवाहीर आणि वीस मण मोती आणि माणके एवढी लूट जमवली. खैबर खिंड आणि भारताच्या वायव्य सीमेवर ताबा मिळवून नागरकोटचे हिंदू मंदिर लूटल्यामुळे महमूदचे जगभरात नाव झाले. गझनीतील शाही महालाच्या हिरवळीवर नागरकोट येथे मिळालेल्या लूटीचे त्याने काही आठवडे प्रदर्शन मांडले होते. प्रदर्शनातील प्रचंड संपत्ती पाहण्यासाठी त्याने जवळपासच्या रहिवाशांना आमंत्रित केले होते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9653.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10976bf909309ef7e4ae8354bbe6ee8ba06e75e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9653.txt @@ -0,0 +1,9 @@ +चोंदी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + +चोंदी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9660.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ce637d099bd656ab8e11440ec96f13cac240ead --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9660.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोकोरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9662.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bac629d48770fc3a855346cb1a2b12324393191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9662.txt @@ -0,0 +1,30 @@ +संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म:1273 ; - इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संप्रदायातील कवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात. +चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. चोखॊबांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात. +संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. +संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्‌ऱ्या, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती. +चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानदेवांमुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... +असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्र्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला. +१४व्या शतकात संत चोखोबा मातीखाली गाडले गेले. आज त्यांच्या समाज बांधवानी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे संत चोखोबांच्या अभंगांचे पारायण कोणीही करत नव्हते. अशा परिस्थितीत वारकरी साहित्य परिषदेने संत चोखोबांच्या अभंग गाथा पारायणास मंगळवेढा जि.सोलापूर येथे सन २०१३मध्ये थाटामाटाने सुरुवात केली. +संत बंका (चोखोबांचे मेव्हणे), संत नामदेव आणि संत तुकाराम यांनी त्यांच्या रचनांमध्ये संत चोखोबांबद्दल आपले भाव व्यक्त केले आहेत - +‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।। +चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।। +चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।। +चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’ +(- संत बंका) +‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।। +काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।। +माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।। +नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।’ +(-संत नामदेव) +‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’ +-संत तुकाराम +खुद्द तुकोबाराय ज्यांच्याबद्दल असे म्हणतात ते पतितांना तारणारे व उपेक्षितांची र्कैफियत देवापुढे तळमळीने मांडणारे संत म्हणजे चोखा मेळा होय. +अरुणा ढेरे यांनी चोखा मेळ्याच्या जीवनावर महाद्वार नावाची कादंबरी लिहिली आहे. +चंदनाच्या संगेें बोरिया बाभळी +हेकळी टाकळी चंदनाची||१|| + +संतांचिया संगें अभाविक जन +तयाच्या दर्शनें तेचि होती||२|| + +चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा +नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा||३|| diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9685.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9c4822c0fe1ae23b195af7010c25e2c3d236e57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9685.txt @@ -0,0 +1 @@ +घोसाळे, ऊर्फ गिलके ऊर्फ चोपडे दोडके, (लेखनभेद: घोसावळे; शास्त्रीय नाव: Luffa aegyptiaca, लुफ्फा एजिप्टिएका; इंग्लिश: Smooth Luffa, स्मूद लुफ्फा;) हा मुळातला उत्तर आफ्रिकेतला आणि आता आफ्रिका व आशिया खंडांमधील उष्ण कटिबंधीय प्रदेशांत उगवणारा एक वेल आहे. याला काकडीसारखी दंडगोलाकार, गुळगुळीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो, तसेच याची वाळलेली फळे अंघोळीसाठी नैसर्गिक स्पॉंज म्हणून वापरली जातात. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9689.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..505915866ab849000b32ac8831468553c045b7eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9689.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोपण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9705.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9705.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98a21a67d9d3a52b138e3c05316db9af5e1c77b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9705.txt @@ -0,0 +1 @@ +चोरखैरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9716.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24e088d47e311d7d58ecc4bc281cc8fc5ac7626d --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9716.txt @@ -0,0 +1,2 @@ +हे एक महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गाव आहे. +चोरमारवाडी हे एक खेडे आहे . त्यला पण इतिहास आहे .त्याची लोक संख्या २००० असेल. या गावाचे पहिले नाव मोरे वाडी होते. पूर्वी या गावमध्ये चोर गेला असता तिथल्या महिलांनी चोराला ठार मारला . म्हणुन 'चोरमारवाडी ' नाव असे पडले. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9740.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44920d15f50e33208b104d5547af53018aac100a --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9740.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोरी चोरी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9758.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4a5cdb1a25fe7c01eab09c3469b2db66e0f7e65 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9758.txt @@ -0,0 +1 @@ +चोलुतेका नदी होन्डुरासमधील एक नदी आहे. ही नदी फ्रांसिस्को मोराझान प्रांतातील लेपातेरिके गावाजवळ उगम पावते व तेथून उत्तरेस तेगुसिगाल्पा शहरातून वाहते. त्यानंतर ही नदी दक्षिणेस वळते व एल परैसो प्रांतानंतर चोलुतेका प्रांतातील चोलुतेका शहरातून वाहत फोन्सेकाच्या आखातास मिळते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9759.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe88dbd128f7ed65f3993e54be830d077d1ae543 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9759.txt @@ -0,0 +1 @@ +चोलुतेका प्रांत होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. देशाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या या प्रांताच्या पश्चिमेस फोन्सेकाचा आखात हा प्रशांत महासागराचा भाग तर पूर्व आणि दक्षिणेस निकाराग्वा देश आहे. या प्रांताची राजधानी चोलुतेका नावाच्याच शहरात आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9760.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51b1b1e3f9492fe020a85029e43c9b742883d238 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9760.txt @@ -0,0 +1,2 @@ +चोलुतेका होन्डुरासच्या याच नावाच्या प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर चोलुतेका नदीकिनारी वसलेले असून पॅन अमेरिकन महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. अंदाजे एक लाख वस्ती असलेल्या या शहरात मोठे बस स्थानक असन तेथून मोठ्या संख्येने प्रवासी होन्डुरास तसेच शेजारी देशांत प्रवास करतात. +या शहराच्या ठिकाणी इ.स. १५४५ पासून वस्ती आहे. तेव्हा त्यास व्हिया दि हेरेझ दि चोलुतेका असे नाव होते. इ.स. १८४५मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9771.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..357040ddc0dbb0ab046564c0791c480ac8fce9a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9771.txt @@ -0,0 +1,2 @@ + चोळाई हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9815.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b65ca959db51ad3042b48190739031ed82b38c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9815.txt @@ -0,0 +1,2 @@ +चौगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_982.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..814b3f896549380f4faea85186ed1f3e3cbcb52b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_982.txt @@ -0,0 +1 @@ +'गड किल्ले गाती जयगाथा' हे निनाद बेडेकर यांनी लिहिलेले मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9828.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db3458707ababed94db122a8f79780a3d56f7eb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9828.txt @@ -0,0 +1,5 @@ +चौथा चामराजा वोडेयार (२५ जुलै, १५०७ - ९ नोव्हेंबर, १५७६) हा मैसुरुचा वडियार घराण्याचा सातवा राजा होता. हा मैसुरुचा पाचवा राजा तिसऱ्या चामराज वोडेयारचा याचा सर्वात धाकटा मुलगा होता. १५७२ मध्ये दुसरा तिम्मराज या आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर वयाच्या ६५ व्या वर्षी त्याने राज्य हाती घेतले आणि १५७६पर्यंत चार वर्षे राज्य केले. +दुसऱ्या तिम्मराजाने मैसुरुला विजयनगर साम्राज्यापासून स्वतंत्र घोषित केले असले तरी त्याला मान्यता मिळालेली नव्हती. चौथ्या चामराजाने सत्ता हाती घेतल्याबरोबर मैसुरु राज्यातून विजयनगरचे राजदूत आणि देशमुख, देशपांड्यांना हाकलून दिले. जरी त्याला श्रीरंगपट्टणातील विजयनगरचे एक छोटे प्रतिनिधी मंडळ कायम ठेवावे लागले असले तरी, त्याने विजयनगरच्या इतर सर्व अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. +याच्या डोक्यावर वीज पडल्याने त्याला टक्कल पडले होते. त्यामुळे त्याला बोला (टकल्या) असेही म्हणत. +चौथ्या चामराजाच्या जन्माच्या आसपास पहिल्या केम्पे गौडाने मैसुरुच्या पूर्वेस एका टेकाडावर छोटे शहर वसवले होते व तेथे आपले राज्य स्थापले होते. लहान असताना चामराजने केम्पे गौडाच्या आणि बेंगलुरु शहराच्या शौर्यगाथा ऐकल्या होत्या. कदाचित त्यामुळेच १५६९मध्ये मध्ये केम्पे गौडाच्या मृत्यूनंतर चामराजाने बेंगलुरुवर चढाई करून काबीज करून घेतले. +९ नोव्हेंबर, १५७६ रोजी चौथ्या चामराजाचा मृत्यू झाला आणि त्याचा पुतण्या पाचवा चामराजा सिंहासनावर आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_983.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..814b3f896549380f4faea85186ed1f3e3cbcb52b --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_983.txt @@ -0,0 +1 @@ +'गड किल्ले गाती जयगाथा' हे निनाद बेडेकर यांनी लिहिलेले मराठीतील एक पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9859.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f469d8cae9c50481caf9cfe75fac2dd55f8e3857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9859.txt @@ -0,0 +1,17 @@ + +चौथे इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-म्हैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. +तिसऱ्या इंग्रज-म्हैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी झाले होते. श्रीरंगपट्टणमच्या तहाने त्याच्यावर लादलेली युद्धखंडणीची प्रचंड रक्कम त्याने प्रामाणिकपणे व नियमितपणे चुकती केली होती.त्याच्या ताब्यात जो प्रदेश शिल्लक उरला होता त्याच्या सरासरी वार्षिक महसूल उत्पन्नाच्या जवळजवळ तीनपट रक्कम खंडणी म्हणून त्याच्यावर लादण्यात आली होती. टिपूला देता येऊ नये इतकी मोठी ही रक्कम होती, तरीही ही देणी टिपूने फेडली. ही रक्कम वसूल करण्यासाठी टिपूला त्याच्या प्रजेची अक्षरशः पिळवणूक करावी लागली. त्याला त्याच्या प्रजेवर १.६० कोटी रुपयांची लेव्ही (जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा कर) लादावी लागली. उर्वरीत रक्कम त्याला त्याच्या तिजोरीतून (१.१० कोटी रुपये) आणि सैन्याकडून (०.६० कोटी रुपये) जबरदस्तीने वसूल करण्यात आलेल्या भेटवस्तू व नजराण्यातून भरावी लागली. टिपूने ज्या असुरी वृत्तीने ही रक्कम गोळा केली त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावर लादलेली जबरदस्त खंडणी कारणीभूत होती.[१]तहाच्या अटी पूर्ण केल्यानंतर आणि स्वतःच्या दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केल्यानंतर टिपूने संपूर्णपणे तटस्थतेच्या धोरणाचा अंगिकार केला. त्याने त्याची सगळी शक्ती युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरीता वापरण्यास सुरुवात केली. टिपूने त्याच्या पायदळात नवीन सैनिकांना सामील करून त्यांना शिस्त व लष्करी प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी फ्रेंच लष्कराधिकारी नियुक्त केले. याच कालावधीत त्याने श्रीरंगपट्टणम या त्याच्या राजधानीला तटबंदी करण्यास प्रारंभ केला. +इ.स. १७९६ साली टिपूच्या कैदेत असलेल्या म्हैसूरच्या नामधारी हिंदुराजाचे निधन झाल्यावर टिपूने त्याच्या मुलाला नामधारी राजेपदही नाकारले; परंतु राज्याचा कैदी म्हणून त्याचे निवृत्तीवेतन मात्र सुरू ठेवले. ब्रिटिशांच्या सामर्थ्यशाली सत्तेशी एकट्याने लढा देऊन त्यांना देशातून हुसकावून लावणे शक्य नसल्याचे ध्यानात आल्यावर टिपूने ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी मित्रपक्षांच्या शोधासाठी इ.स. १७९६ मध्ये आपले दूत अरेबिया, कॉन्स्टॅन्टिनोपल आणि काबूल येथे पाठविले आणि मराठे व ब्रिटिश यांच्याविरूद्धच्या लढ्यासाठी त्यांची मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले. +टिपूने फ्रेंचांशी मैत्रीपूर्ण संबंध राखलेले होते. त्याचे फ्रेंचांशी संबंध असले तरी टिपूने स्वतःच्या राज्यात त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिलेली नव्हती मात्र स्वतःच्या सैन्यात भाडोत्री सैनिक म्हणून त्यांना भरती करून घेतलेले होते. फ्रान्समध्ये सप्टेंबर, इ.स. १७९२ साली राजेशाहीचा शेवट झाल्यानंतर फ्रेच-इंग्रज वैर अधिकच उफाळून आले. फ्रेंचही इंग्रजांच्या विरोधात मित्रांच्या शोधात असल्याने टिपू सुलतानही ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडण्यासाठी त्यांना मदत करण्यास तयार होता पण त्यापूर्वी फ्रेंचांनी दहा हजार सैनिकांची फौज दक्षिणेत उतरवावी ही टिपूची अट होती. इ.स. १७९६ साली टिपूने त्याचा एक दूत मॉरीशसचा फ्रेंच गव्हर्नर जनरल मॅलार्टिककडे पाठवला. +टिपूने त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच सैनिकांना खूष करण्यासाठी १५ मे, इ.स. १७९७ रोजी श्रीरंगपट्टणम येथे जॅकोबिन क्लबची स्थापना केली. फ्रेंच गणराज्याचा ध्वजही फडकविण्यात आला व २३०० तोफांची सलामी देण्यात आली. +३० जानेवारी, इ.स. १७९८ रोजी फ्रेंच गव्हर्नरने एक जाहिरनामा प्रस्तुत केला टिपू सुलतान फ्रेंचांसोबत एक आक्रमक आणि संरक्षणात्मक करार करू इच्छितो. त्यासाठी तो आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन देतो. तो घोषित करतो की, येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देण्याची त्याने जय्यत तयारी केली आहे.; थोडक्यात सांगावयाचे झाल्यास तो अशा क्षणाची वाट पाहत आहे की, फ्रेंच त्याच्या मदतीला येतील व इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील. भारतातून इंग्रजांना हुसकावून लावण्यास तो अतिशय उत्सुक आहे.[२]त्यावेळी लष्करी जबाबदारी स्विकारण्याची फ्रेंच सरकारची तयारी नव्हती तरीही मॅलार्टिकच्या जाहिरनाम्याला प्रतिसाद म्हणून टिपूच्या ब्रिटिशविरोधी अभियानासाठी ९९ लढाऊ फ्रेंच सैनिकांची एक तुकडी मंगलोरला रवाना करण्यात आली. +फ्रेंचांची टिपू सुलतानाला मदत ही ब्रिटिशांच्या दृष्टीने गंभीर बाब होती त्यामुळे मे, इ.स. १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली तातडीने कोलकाता येथे आला व त्याने टिपूला कायमचा धडा शिकविण्याचे ठरविले. युद्धाची तयारी म्हणून प्रथम वेलस्लीने हैदराबादच्या निजामाला इ.स. १७९८ च्या सप्टेंबर महिन्यात तैनाती फौजेच्या जाळ्यात ओढले व ब्रिटिश फौजेची एक सशस्त्र तुकडी हैदराबादकडे रवाना केली. इंग्रजांच्या आलेल्या तैनाती फौजेमुळे हैदराबाद येथील सगळे फ्रेंच अधिकारी भयभीत झाले व त्यांनी ब्रिटिशांच्या काही अटी मान्य करून त्यांची शरणागती पत्करण्याचे ठरविले. मराठ्यांनी टिपूविरुद्धच्या मोहिमेत ब्रिटिशांची साथ द्यावी यासाठीही वेल्स्लीने प्रयत्न केले. मराठ्यांनी जर ब्रिटिशांना साहाय्य केले तर त्यांचा कसा फायदा होईल याची प्रलोभने दाखविण्यात आली. टिपूच्या नष्ट होण्याने होणाऱ्या फायद्यात भागीदारी देण्याचेही प्रलोभन देण्यात आले पण पेशव्याने टिपूविरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीला मराठी फौज पाठविण्यास नकार दिला परंतु ब्रिटिश टिपूविरुद्ध जी कारवाई करणार आहेत त्याबाबत तटस्थता पाळण्याचे आश्वासन दिले. +टिपूच्या संभाव्य भारतीय मित्रांना शांत करण्याचे वेल्स्लीचे प्रयत्न संपल्यानंतर वेलस्लीने टिपू सुलतानाला ८ नोव्हेंबर, इ.स. १७९८ रोजी अत्यंत कडक शब्दात एक पत्र लिहिले. त्याने ब्रिटिशांचे कट्टर शत्रू असलेल्या फ्रेंचांशी टिपूची जी गुप्त खलबते चालू आहेत त्याबद्दल त्याला जाब विचारला. टिपूने त्याचे फ्रेंचांशी असलेले सर्व संबंध तोडावेत व त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच अधिकाऱ्यांना व विदेशी लोकांना रजा द्यावी तसेच हैदराबादच्या निजामाप्रमाणे कंपनीशी तैनाती फौजेचा करार करावा असेही टिपूला कळविण्यात आले. टिपूची फ्रेंचांशी चालू असलेली गुप्त खलबते म्हणजे त्याने कंपनीशी केलेल्या तहाचा भंग असून ते ब्रिटिशविरोधी प्रतारणेचे प्रतीक आहे असेही वेलस्लीने टिपूला पत्रातून खडसावून सांगितले. टिपूने फ्रेंचांशी असलेले संबंध तोडल्याचा पुरावा म्हणून त्याने त्याचा समुद्रकिनाऱ्यालगतचा भूप्रदेश कंपनीच्या हवाली करावा अशी गळ घालून त्यासाठी बोलणी करण्यासाठी वेलस्लीने मेजर जॉन डोव्हेटनला स्वतःचा दूत म्हणून नियुक्त केले. +या पत्राला टिपूकडून कोणतेही उत्तर येण्याच्या आतच गव्हर्नर जनरल असलेल्या वेलस्लीने टिपूच्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश नौसेनाला सज्ज राहण्यास सांगितले व टिपूविरुद्धच्या मोहिमेचे मार्गदर्शन करण्यासाठी तो स्वतः कोलकात्याहून मद्रासला आला. तिथे आल्यावर दिनांक ३१ डिसेंबर, इ.स. १७९८ रोजी त्याला टिपूचे पत्र मिळाले. टिपूने वेलस्लीला पाठविलेल्या या पत्रात उडवाउडवीची उत्तरे दिलेली होती. ९ जानेवारी, इ.स. १७९९ रोजी वेलस्लीने टिपूला पुन्हा एक सविस्तर पत्र लिहिले व पत्र मिळताच २४ तासाच्या आत त्याच्या संपूर्ण शरणागतीची मागणी केली. अर्थात हे पत्र म्हणजे युद्धाचीच धमकी असल्याने टिपू त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही. +इंग्रज आपल्यावर हल्ला करतील हे कळून चुकल्यावर टिपूने हल्ल्याविषयी आडाखे बांधण्यास व हल्ल्याचा प्रतिकार करण्याची तयारी सुरू केली. इंग्रज मद्रासहून हल्ला करतील असा टिपूचा अंदाज होता त्यामुळे त्याने प्रतिकाराची तयारी म्हणून त्याच्या ताब्यातील उ्त्तरेकडील हिरवागार प्रदेश प्रथम जाळून उद्ध्वस्त केला ज्यायोगे त्या भागातून येणाऱ्या इंग्रज फौजेला गवताची काडीही मिळू नये असा टिपूचा उद्देश होता. हा प्रदेश उद्ध्वस्त करण्यात टिपूने दोन आठवडे घातले. ब्रिटिशांनी सुरुवातीलाच टिपूचा हा डाव हाणून पाडला. ब्रिटिशांनी मद्रासच्या बाजूने आक्रमण न करता टिपूच्या प्रदेशाच्या दक्षिणेकडील बाजूने दोन भिन्न मार्गांनी लॉर्ड वेलस्लीने टिपूविरुद्ध सैन्याच्या दोन तुकड्या पाठवून आक्रमण केले. एका मुख्य तुकडीचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व जनरल स्टुअर्टकडे होते. ब्रिटिशांची मुख्य फौज जिचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे होते ती ११ फेब्रुवारी, इ.स. १७९९ रोजी वेल्लोरहून निघाली व तिने पूर्वेकडून म्हैसूरवर आक्रमण केले. ब्रिटिशांची दुसरी फौज जनरल स्टुअर्टच्या नेतृत्वाखाली मुंबईहून २१ फेब्रुवारी, इ.स. १७९९ला निघून कन्नूर मार्गे पुढे सरकली. हैदराबादच्या निजामाची दहा हजारची सेना गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीचा घाकटा भाऊ ऑर्थर वेलस्लीच्या नेतृत्वाखाली जनरल हॅरीसच्या मुख्य सेनेला टिपूच्या मुलुखात प्रवेश करण्यापूर्वी दिनांक ५ मार्च, इ.स. १७९९ रोजी येऊन मिळाली. +सुरुवातीला टिपूची गाठ श्रीरंगपट्टणमच्या पश्चिमेला सडासीर येथे मुंबईहून येणाऱ्या फौजेशी पडली. तिथे टिपूने जनरल स्टुअर्टच्या फौजेवर हल्ला केला. स्टुअर्टने टिपूचा हा हल्ला परतवून लावला पण या हल्ल्यावेळी टिपूचे एक हजार सैनिक मृत पावले वा जखमी झाले. +पूर्वेक़डून येणारी हॅरीसची फौज स्टुअर्टच्या फौजेला येऊन मिळण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी टिपूने आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. परंतु श्रीरंगपट्टणमपासून तीस किलोमीटरवर असलेल्या मालावली याठिकाणी त्याचा पराभव झाला. +यानंतर टिपू त्याच्या भक्कम तटबंदी असलेल्या श्रीरंगपट्टणम येथील किल्ल्यात आश्रयासाठी गेला. त्याचा माग काढत ब्रिटिश सेना ५ एप्रिल, इ.स. १७९९ रोजी श्रीरंगपट्टणमपासून तीन किलोमीटर अंतरावर पोहोचली. या सेनेला नंतर जनरल स्टुअर्टचीही फौज येऊन मिळाली. यानंतर जवळपास महिनाभर श्रीरंगपट्टणम किल्ल्याला वेढा घालण्यात आला. ४ मे, इ.स. १७९९ रोजी ब्रिटिश फौजांनी श्रीरंगपट्टणम किल्ल्यावर अंतिम हल्ला केला. किल्ल्याच्या एका भिंतिजवळ ब्रिटिश तोफखाना उभारण्यात आला होता. ४ मेच्या पहाटे ब्रिटिश सैनिक खंदकात दडून बसले व दिवस वर येईपर्यंत वाट पाहत राहिले आणि सूर्य मध्यान्ही आला असताना त्यांनी अचानक किल्ल्ल्यावर हल्ला केला. दिवस मावळताना हल्ला होईल ही टिपूची अपेक्षा असल्याने टिपूचे सैन्य दुपारचे भोजन करण्यात आणि विश्रांती घेण्याच्या तयारीत असल्याने ते या हल्ल्यासाठी पुरेसे तयार नव्हते. +दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंदकात दडून बसलेल्या ब्रिटिश सैनिकांनी खंदकाच्या बाहेर येऊन तोफखान्याच्या संरक्षणाखाली कावेरीचे खडकाळ पात्र पार करून श्रीरंगपट्टणम किल्ल्याच्या समोरचा खंदक पार करून हल्ला चढवला. टिपूच्या राजवाड्यातून काही काळ प्रतिकार चालू राहिला पण लवकरच किल्ल्यातील दारूगोळा संपल्याने प्रतिकार थंडावला. दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास इंग्रजांचा निर्णायक विजय झाला. यावेळी टिपू सुलतान मारला गेला. बंदुकीच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण झाली होती. टिपूचा मृतदेह किल्ल्याच्या पाणदरवाज्यात प्रेतांच्या ढिगार्यात आढळला. त्याचे बहुतेक सेनानी किल्ल्याचे संरक्षण करीत असताना मारले गेले. किल्ल्यात जे जिवंत आढळले त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. श्रीरंगपट्टणम शहर विजयी सेनेने लुटले. दुसऱ्या दिवशी टिपूच्या कुटुंबियांनी त्याचे शव ओळखले त्या शवाचे लष्करी इतमामाने दफन करण्यात आले. टिपू हा मृत झाला आहे हे सर्वांना कळावे या हेतूनेच इंग्रजांनी टिपूच्या शवाला सन्मान दिला. टिपूच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना कैद करण्यात आले परंतु कत्तल केलेल्या त्याच्या सेनाधिकाऱ्याच्या कुटुंबांना सौजन्याची वागणूक देण्यात आली. टिपूचा संपूर्ण खजिना आणि किल्ल्यातील त्याची मालमत्ता विजेत्या सैनिकांमध्ये वाटण्यात आली. +टिपूच्या पाडावाबरोबरच म्हैसूर येथील टिपूची तेहतीस वर्षांची राजवट संपुष्टात आली. टिपूच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे चार भाग करण्यात आले. यातील मोठा वाटा इंग्रजांनी घेतला. त्यांनी पश्चिमेकडील कनारा, दक्षिण-पश्चिमेकडील वायनाड आणि पूर्वेचे दोन जिल्हे शिवाय कोईमतूर आणि दारापोरम हे दोन जिल्हे, श्रीरंगपट्टणम हे शहर आणि बेटवजा श्रीरंगपट्टणमचा किल्ला आपल्या ताब्यात घेतले. निजामाला त्याच्या राज्याजवळ गुट्टी व गरमकोंडा हे जिल्हे मिळाले. चितळगुर्गचा किल्ला सोडता संपूर्ण चितळदुर्ग जिल्हा निजामाला देण्यात आला. तटस्थता पाळणाऱ्या पेशव्याला हरपनहल्ली आणि स्कोंडा हे दोन जिल्हे वेलस्लीने देऊ केले पण पेशव्याने ते स्विकारण्यास नकार दिला. त्यांचे वाटप ब्रिटिश व निजाम यांच्यात करण्यात आले. टिपूच्या राज्याचा चौथा भाग ज्यात म्हैसूर या शहराचा आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या प्रदेशाचा समावेश होता त्यातून त्याच म्हैसूर नावाने एका हिंदू राज्याची निर्मिती करण्यात आली व तिथे दिवंगत राजाच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसविण्यात आले. त्याच्याशी तैनाती फौजेचा करार करण्यात येऊन त्याला ब्रिटिश संरक्षण प्रदान करण्यात आले. नवनिर्मित म्हैसूर राज्य उत्तर बाजू सोडता ब्रिटिश प्रदेशाने घेरले गेले. पुढे इ.स. १८०० म्ये तैनाती फौजेच्या वाढीव खर्चासाठी निजामाला दिलेला प्रदेशही त्याच्याकडून काढून घेण्यात आला. अशा रितीने म्हैसूरचे संपूर्ण राज्य ब्रिटिश प्रदेशाने घेरले गेले. +वेलस्लीच्या यशाचे इंग्लंडमध्ये कौतुक करण्यात आले आणि त्याला आयर्लंडच्या परंपरेतील मार्क्विस या उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्याला ईस्ट इंडीजमधील संपूर्ण ब्रिटिश फौजेचा सरसेनानीही करण्यात आले. जनरल हॅरिसला बॅरन या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या लष्करी मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्याच लष्करी व्यक्तींना रोख पारितोषिके, नोकरीत पदोन्नती, आणि राजकीय उपाधी यांनी गौरविण्यात आले. आर्थर वेलस्लीला सात हजार पाउंड रोख, शिवाय बाराशे पाउंड किंमतीचे जवाहिर मिळाले. लॉर्ड वेलस्लीला रोख एक लाख पाउंड देण्यात आले परंतु त्याने ते नम्रपणे नाकारल्याने त्याला वार्षिक पाच हजार पाउंड असे वीस वर्षे देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9867.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..032752dbd6db5d171bd930699df7a83aa2efe299 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9867.txt @@ -0,0 +1,3 @@ +१४-चौदा  ही एक संख्या आहे, ती १३  नंतरची आणि  १५  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. + इंग्रजीत: 14 - fourteen +भारतीय संस्कृतीत diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9881.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d8fb915fffbd67e728e4c917b752040ed7fbbee4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9881.txt @@ -0,0 +1,3 @@ +सृष्टीचक्रातील स्थिती काही कालाने बिघडते व ती पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जुळवाजुळव होते. ही जुळवाजुळव होऊन ती पुन्हा मोडेपर्यंतच्या कालावधीला मन्वंतर म्हणतात. अशा मन्वंतराचा जो अधिपती असतो त्याला मनु म्हणतात. +हिंदू धर्मातील चौदा मनुं खालीलप्रमाणे- + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9899.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e609e04db090ad2a1200fad0c6e4bd531a7be170 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9899.txt @@ -0,0 +1,16 @@ +शाळीग्राम चौदा प्रकारचे असतात - +१. प्रलंबघ्न +२. पुंडरीक +३. वैकुंठ +४. मधुसूदन +५. सुदर्शन +६. नर +७. राम +८. लक्ष्मीनारायण +९. वीरनारायण +१०. क्षीराब्धीशयन +११. माधव +१२. हयग्रीव +१३. परमेष्ठी +१४. विश्वक्सेन + diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_992.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e56ee015f127b303bb236316f6178b45157ae1f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_992.txt @@ -0,0 +1,2 @@ +गडगडसांगवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9935.txt b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6f0f8da2a10402e8e3b4bdf40eca38b722ede7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_3/batch_2/wiki_s3_9935.txt @@ -0,0 +1 @@ +चौधरी साधू राम ( जून २८, इ.स. १९२७) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फिल्लौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.