diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10012.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..621ed703d173669d2aa9411e08de9da83239b8f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10012.txt @@ -0,0 +1 @@ +तेजी(Prosperity) या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उत्पादन साधनांची मागणी वाढते. खंड, वेतन, व्याज आदींचे दर वाढतात. कच्च्या मालाचे भाव वाढतात. उत्पादन घटकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांची क्रयशक्तीत वाढ होते. विविध वस्तूची व सेवांची  मागणी वाढते. यामुळे त्यांच्या किमती वाढतात. किमती व  उत्पादन खर्च यांतील तफावत वाढल्याने संयोजकाचा नफा वाढतो. यामुळे ते जास्त उत्पादन वाढवितात. परिणामी,उत्पादन व रोजगारात वाढ होते. रोजगार संधी व उत्पन्न वाढल्याने लोकांमध्ये उत्साह असतो. उत्पादक वर्गामध्ये आशावाद निर्माण होतो. उत्पादन वाढीसाठी बँकाही कर्ज पुरवठा करण्यास अनुकूल होतात. बँकांचे कर्ज व्यवहार वाढून त्यांची पत निर्मिती वाढते. भाग बाजार, भांडवल बाजार आणि रोके बाजारातील गुंतवणूकही वाढते. यामुळे तेजीचे वातावरण निर्माण होते. तेजीच्या काळात आर्थिक व्यवहारांचा विस्तार होतो. तेजी मध्ये व्यापारी नफा मिळवण्यासाठी मालाची साठेबाजी करतात. देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त वापर होतो.  यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. बेकरी घटते. आर्थिक विस्तार स्वयंगतीने घडवून आणणारी तेजीची ही अवस्था चिरकाल टिकणारी नसते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10032.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c02781432485b6d0ce4b13b6bf10d17df42818 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10032.txt @@ -0,0 +1 @@ +तेनझिंग नोर्गे (२९ मे, १९१४ - ९ मे, १९८६:दार्जीलिंग, भारत) हे एडमंड हिलरीबरोबर एव्हरेस्ट या जगातील सगळ्यात उंच पर्वत-शिखरावर सर्वप्रथम यशस्वी चढाई करणारे शेर्पा नेपाळी गिर्यारोहक होते. नामग्याल वांगडी असं त्यांचं जन्मनाव आहे. मात्र, त्यांना तेन्झिंग नोर्गे म्हणूनच ओळखले जाते. २९ मे १९५३ रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर एडमंड हिलरी यांच्यासह पाऊल ठेवले. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10037.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10037.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c00f577de1e6e4300aba10f21c73f52394235fa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10037.txt @@ -0,0 +1,2 @@ +तेनाली रामकृष्ण (जन्म गारलापती रामकृष्ण ; ते तेनाली रामलिंग, आणि तेनाली रामा म्हणूनही ओळखले जात; 22 सप्टेंबर 1480-5 ऑगस्ट 1528) ( तेलुगू: తెనాలి రామకృష్ణుడు ) हे भारतीय कवी, विद्वान, विचारवंत आणि विजयनगरचे महाराज राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारातील विशेष सल्लागार होते, ज्यांनी 1509 ते 1529 CE या काळात राज्य केले. [१] ते तेनाली गावचे रहिवासी होते आणि त्यांनी तेलुगूमध्ये कविता लिहिल्या. त्याच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोककथांसाठी ते सामान्यतः ओळखले जात. [२] महाराज कृष्णदेवराय यांच्या दरबारातील अष्टदिग्जांपैकी एक (आठ 'जागतिक-शासक'), आठवे कवी होते. +रामा लहान असतानाच त्याचे वडील वारले.[ स्पष्टीकरण आवश्यक ] रामाला आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी, त्यांची आई लक्षम्मा त्यांना विजयनगरला घेऊन गेली जिथे ते महाराज कृष्णदेवराय यांचे सल्लागार आणि त्यांच्या दरबारातील आठवे विद्वान बनले. ते तेलुगू भाषेचे महान विद्वान आणि कवी होते. तेनाली रामकृष्ण हे दरबारातील मंत्रीही होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1005.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1005.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a64ff8cab08e35c057d23bfebb26031d6adec870 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1005.txt @@ -0,0 +1 @@ +झैल सिंग हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1006.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de3824ed1d26ce98f62f769d5c71d671f061b06b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1006.txt @@ -0,0 +1 @@ +ग्यानेंद्र मल्ल (सप्टेंबर १६, इ.स. १९९० - ) हा नेपाळचा क्रिकेट खेळाडू आहे. याने इ.स. २००६ च्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10091.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b72235a1089ad37c810ca8aa72516860287466c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10091.txt @@ -0,0 +1 @@ +अल्फोन्सो तेरावा (२८ नोव्हेंबर, १८५७ - २५ नोव्हेंबर, १८८५) हा स्पेनचा राजा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10100.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10100.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12f04129609ec04c9d032b5ebd14ba8945e4415a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10100.txt @@ -0,0 +1,5 @@ +तेरेक तुतवार किंवा तेरेक टीबळा (इंग्लिश:terek sandpiper, avocet-sandpiper; हिंदी:चुपका) हा एक पक्षी आहे. +आकाराने लाव्यापेक्षा मोठा. लांब काळी चोच. चोचीचा बाक वरच्या बाजूला. चोचीचे मुळ पिवळे. आखूड नारंगी-पिवळ्या रंगाचे पाय. पंखाची किनारपट्टी शुभ्र. वरील भागाचा वर्ण राखट. खांद्यावर काळा डाग पांढुरक्या भुवया. शेपटीचा भाग किंचित पिवळसर. खालचा भाग पांढरा. मान व राखी झाक असलेल्या छातीवर अस्पष्ट रेघोट्या. +भारत, श्रीलंका, अंदमान व निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे. +पूर्वे फिनलॅंड ते बायकेल सरोवर या भागांत विलीन असतात. +चिखलाणी भागात निवासी असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10106.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35ee5ca7329d650ad19bee4d181ba9691a1bf83a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10106.txt @@ -0,0 +1,3 @@ +तेरेसा (२९ जानेवारी, १९५३ - ८ मे, १९९५:चॅंग मे, थायलॅंड) ही एक तैवानी गायिका होती. ती आशियाई पॉप संगीत, चिनी संगीत, जपानी संगीत, इंडोनेशियन संगीत, कॅंटोनीज संगीत, तैवानी संगीत आणि इंग्लिश गीते गाई. १९६७मध्ये, तैवानमध्ये तिचा गाण्यांचा पहिला अल्बम प्रकाशित झाला. १९७०पासून तिला आग्नेय आशियात लोकप्रियता मिळाली. सन १९७४मध्ये तिचा जपानी गाण्यांचा आल्बम निघाला. सन १९८३मध्ये जेव्हा तिला लास व्हेगासमधील 'सीझर्स पॅलेस' येथ सादर केले तेव्हा एकच खळबळ उडाली. +तेरेसाचे स्वतःचे १००हून अधिक गाण्यांचे आल्बम आहेत. यांशिवाय तिची गाणी ५००हून अधिक आल्बम्समध्ये समाविष्ट झाली आहेत. तेरेसा ही आशियातील तैवान, हॉंगकॉंग, चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंडमध्ये आणि इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होती. तिचे चाहते एक कोटीहून अधिक आहेत. +८ मे १९९५ रोजी ती थायलॅंन्डमध्ये दम्याच्या विकाराने मरण पावली. तैवान सरकारने तिला दफन करून तिचे मोठे स्मारक बांधले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10120.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b832d719bb843d0a13e2b18e97de8b7e7b8ddac0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10120.txt @@ -0,0 +1,3 @@ +तेल गळती समुद्री पर्यावरणावर परिणाम करणारा एक प्रमुख घटक आहे. गेल्या १० वर्षांमध्ये जगातील तेलाच्या सागरी व्यापारात वाढ झाल्यामुळे तेल गळती मुले होत असलेल्या समुद्री प्रदूषणात वाढ झाली आहे. +- तेल गळती म्हणजे काय? +समुद्राखालील नैसर्गिक तेलाच्या साठ्याचे खनन करताना किवा इतर स्वरूपाच्या मानवी चुकीमुळे तेलाची गळती समुद्रात पण होते , ते तेल सागरी वातावरणात द्रव पेट्रोलियम हयद्रोकार्बनच्या रूपाने पसरले जाते. हे एक प्रकारी सागरी प्रदूषण आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10174.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9bd6f2aeeda110a3fe5051a4b6ec32a5dad7415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10174.txt @@ -0,0 +1 @@ +तेलपूरक नौका (इंग्लिश:fleet tanker - फ्लीट टॅंकर) ही आरमारी रसदपुरवठा करणारी नौका आहे. ही नौका तांड्यातील इतर नौकांना मुख्यत्वे इंधन पुरवते. सहसा या नौका तांड्यांच्या बरोबरच प्रवास करीत असतात पण क्वचित रसदीचा साठा उचलण्यासाठी जवळच्या बंदरात फेरी मारून येतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10191.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c28ae9437f328bc5cdb7e77a17ca998a55c99d21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10191.txt @@ -0,0 +1,3 @@ +भारत: सुमारे ८,१६,००,००० + +तेलुगू लोक किंवा तेलुगुवारू हे द्रविड समूहाचे तेलुगू भाषा बोलणारे लोक आहेत, जे मुख्यत: आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरी मधील यानम शहरात स्थायिक आहेत. भारतामध्ये हिंदीनंतर तेलुगू ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. भारतात तेलुगू लोकांची संख्या जवळपास ८.१६ कोटी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10245.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfb1094aea66236786c2dee0e5964820b248c8c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10245.txt @@ -0,0 +1,8 @@ + +तैत्तिरीय हे उपनिषद हे जुने शांकरभाष्य असलेले उपनिषद आहे. +हे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेशी संबंधित आहे. हे तीन भागात मांडलेले आहे. या भागांना वल्ली असे म्हंटले जाते. +या वल्ली पुढील प्रमाणे. +हा वेदांगांचा पहिला भाग आहे. +यातल्या पहिल्या अनुवाकाची सुरुवात शांतिमंत्राने होते. +दुसरा अनुवाक्‌ हा शिक्षावल्लीची अनुक्रमणिका आहे. +या वल्लीमध्ये वरुणाच्या मुलाने, भृगूने तपश्चर्येने व वरुणाच्या कृपेने ब्राह्मणत्व कसे मिळविले याचे वर्णन आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10247.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86c331d11ecb5be8694002be27920deb12702a1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10247.txt @@ -0,0 +1,3 @@ +तैत्तरीय शाखा ही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे. +विष्णू पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1025.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b35f85845549a6640ca3433e5dd4aefbd565adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1025.txt @@ -0,0 +1,8 @@ +ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी व मराठी भाषेतील लेखक आहेत. यांचे माती, पंख आणि आकाश हे आत्मकथन प्रकाशित आहे. जळगावच्याउत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाच्या एसवायबीएच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमामध्ये शिकलेला मुलगा स्वत.च्या बुद्धीच्या जोरावर भारतीय परराष्ट्र सेवेत मोठी झेप घेतो, ही प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये जागवण्यासाठीच या आत्मकथनाचा विचार केला गेला आहे. +दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. +वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल लाट (ता. शिरोळ) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी (१९८४), दूर राहिला गाव (२०००), रस्ताच वेगळा धरला (२००५), स्वतःतील अवकाश (२००६) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ओरिया साहित्यिक रमाकांत रथ यांच्या 'श्री राधा' या खंडकाव्याचा त्यांनी अनुवाद केला आहे. +माणूस आणि मुक्काम, रशिया - नव्या दिशांचे आमंत्रण (२००६) , ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग (२००९) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले असून ऋतु उग रही है (१९९९), अंदर एक आसमान(२००२), मन के खलिहानो में (२००५), सुबह है की होती नही (२००८) हे हिंदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबिक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे. +ज्ञानेश्‍वर मुळे हे कडोली मराठी साहित्य संघाच्या वतीने १४ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या ३३व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. +त्यांच्या कार्यावर 'जिप्सी', 'पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया' आणि 'Voyage Beyond Seas' हे धनंजय भावलेकर Dhananjay Bhawalekar ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेले माहितीपट प्रदर्शित झाले असून त्यांचे विविध देशांत प्रदर्शन देखील झाले आहे. शिवाय मुळे ह्यांनी लिहिलेल्या 'माती, पंख आणि आकाश' ह्या पुस्तकाचे ऑडिओ बुक स्टोरीटेल संस्थेने प्रकाशित केले असून त्याचे दिग्दर्शन ओंकार किंकर ह्यांनी व निर्मिती धनंजय भावलेकर मोशन पिक्चर्स व साउंड ऑफ स्टोरीज ह्या संस्थांनी केली आहे. +त्यांनी सुरू केलेला 'चांगुलपणाची चळवळ' https://changulpana.com हा उपक्रम वार्षिक दिवाळी अंक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचत असून त्याला लोकप्रियतादेखील मिळत आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10266.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4dedd450d7d0d6b21036049d276e119e70805b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10266.txt @@ -0,0 +1 @@ +तैमुरी वंश किंवा गुरकानी वंश हा मध्ययुगातील सुन्नी मुस्लिम राजवंश होता.[१] याची मुळे तुर्कस्तान आणि मोंगोलियात होती.[२][३][४][५] हे तैमूरलंग आणि चंगीझ खानचे वंशज होते.[६] [७] हा वंश फारसी संस्कृतीने प्रभावित होता.][२][८] या वंशाने इराणमध्ये तैमुरी साम्राज्य (१३७०-१५०७) आणि भारतामध्ये मुघल साम्राज्य (१५२६-१८५७) ही दोन महासाम्राज्ये स्थापन केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10275.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2b3050bc4429c0fc03118f7f32cda3bb742b792 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10275.txt @@ -0,0 +1,12 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +तैवान किंवा चीनचे प्रजासत्ताक हेअधिकृतपणे रिपब्लिक ऑफ चायना (ROC) म्हणून ओळखले जाते, हे पूर्व आशियामध्ये स्थित एक बेट राष्ट्र आहे. हे पश्चिम पॅसिफिक महासागरात, मुख्य भूप्रदेश चीनच्या आग्नेय किनाऱ्याजवळ स्थित आहे. तैवानचे क्षेत्रफळ अंदाजे ३६,१९० चौरस किलोमीटर (१३,९७४ चौरस मैल) आहे आणि त्याची लोकसंख्या २३ दशलक्षाहून अधिक आहे. +तैवानचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे, स्थलांतर आणि वसाहतीकरणाच्या विविध लाटांच्या आधी बेटावर स्थानिक लोक राहत होते. १७व्या शतकात, डच आणि स्पॅनिश लोकांनी तैवानमध्ये वसाहती स्थापन केल्या, त्यानंतर चिनी इमिग्रेशन आणि चिनी प्रशासनाची स्थापना झाली. तैवान १९व्या शतकाच्या उत्तरार्धात जपानी राजवटीत आले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत जपानी वसाहत राहिले. +युद्धानंतर, प्रजासत्ताक चीनने तैवानचा ताबा घेतला. तथापि, १९४९ मध्ये, चिनी गृहयुद्धामुळे कम्युनिस्टांनी मुख्य भूभागावर पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) ची स्थापना केली, तर आरओसी सरकारने तैवानकडे माघार घेतली. तेव्हापासून, तैवानने स्वतःचे सरकार, अर्थव्यवस्था आणि सैन्यासह एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व म्हणून कार्य केले आहे, जरी ते सार्वभौम राज्य म्हणून सर्वत्र मान्यताप्राप्त नाही. +तैवान हे तिची दोलायमान लोकशाही, उच्च राहणीमान, प्रगत तंत्रज्ञान क्षेत्र आणि गतिमान अर्थव्यवस्थेसाठी ओळखले जाते. हे तंत्रज्ञान, उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या क्षेत्रातील एक प्रमुख जागतिक खेळाडू म्हणून विकसित झाले आहे. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या उद्योगांमधील नामांकित कंपन्यांचे देश हे देश आहे. +तैवानचा सांस्कृतिक वारसा हा स्वदेशी परंपरा, चिनी प्रभाव आणि शतकानुशतके बेटाशी संवाद साधलेल्या इतर संस्कृतींच्या प्रभावांचे मिश्रण आहे. या बेटावर पारंपारिक कला, संगीत, पाककृती आणि उत्सवांसह समृद्ध सांस्कृतिक दृश्य आहे. +जागतिक स्तरावर त्याची उपलब्धी आणि योगदान असूनही, चीनसोबतच्या राजकीय वादामुळे तैवानला जटिल आंतरराष्ट्रीय संबंधांचा सामना करावा लागतो. PRC तैवानला त्याच्या प्रदेशाचा एक भाग मानते आणि आवश्यक असल्यास सक्तीने अंतिम पुनर्मिलन करण्याचा प्रयत्न करते. तथापि, तैवान आपली स्वायत्तता आणि आंतरराष्ट्रीय मान्यता टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे सरकार, सैन्य आणि आंतरराष्ट्रीय संबंध राखतो. +अलिकडच्या वर्षांत, तैवानने COVID-19 साथीच्या रोगाला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादाबद्दल लक्ष वेधले आहे, ज्याची पारदर्शकता, कार्यक्षमता आणि प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशंसा केली गेली आहे. +एकंदरीत, तैवान हा एक समृद्ध इतिहास, दोलायमान संस्कृती आणि जागतिक अर्थव्यवस्थेत लक्षणीय उपस्थिती असलेला एक अनोखा आणि गतिशील देश आहे, त्याच्या राजकीय स्थितीची सतत गुंतागुंत असूनही. +सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपूजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी कॅथोलiक ख्रिश्चन धर्माची स्थानिक लोकांना ओळख करून दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी शिंटो तर चिनी लोकांनी बौद्ध धर्म आणि ताओ मताचा प्रचार आणि प्रसार केला. +एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९३% लोकसंख्या ही एकत्रितपणे बौद्ध व ताओ धर्मीय आहे. २००६ च्या सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असून एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10276.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fd3a15606d7c56c51a114dfc00bf4e20a0618ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10276.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: TPE, आप्रविको: RCTP) हा तैवान देशामधील सर्वात मोठा व सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. तैपै शहराच्या ४० किमी पश्चिमेस ताओयुआन शहरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ १९७९ साली बांधला गेला. +२०१३ साली ताओयुआन विमानतळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत जगातील १५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. चायना एरलाइन्स ह्या तैवानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10280.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10280.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4de46a74e7e8218c1d534be6d069d6e34d5f9022 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10280.txt @@ -0,0 +1 @@ +तैवानची सामुद्रधुनी (देवनागरी लेखनभेद: ताइवान सामुद्रधुनी, तायवान सामुद्रधुनी) अथवा फॉर्मोसा सामुद्रधुनी ही चीन व ताइवान या दोन देशांमधील १८० कि.मी. रुंदीची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी दक्षिण चीन समुद्राचा एक हिस्सा असून तिने दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडील भाग पूर्व चीन समुद्रास जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीच्या चिंचोळ्या पट्ट्याची कमीतकमी रुंदी १३१ कि.मी. आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10282.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f2a84a9daae7e1187947229009ee16c182f7a2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10282.txt @@ -0,0 +1,16 @@ +तैवानमधील धर्म (२०२०)[१][२] +तैवानमधील धर्म हे धार्मिक विश्वास आणि पद्धतींच्या विविधतेद्वारे वैशिष्ट्यीकृत आहे, मुख्यतः ते प्राचीन चीनी संस्कृती आणि धर्माच्या निरंतर संरक्षणाशी संबंधित आहेत. रिपब्लिक ऑफ चायना अर्थात तैवानच्या राज्यघटनेत धर्मस्वातंत्र्य बहाल केले आहे आणि जागतिक बँकेच्या मते २०१८ मध्ये धार्मिक स्वातंत्र्याची रँक ९.२ क्रमांकावर आहे.[३] बहुसंख्य तैवानी लोक बौद्ध आणि ताओ धर्माचे एकत्रितपणे पालन करतात, ज्याला व्यापक दृष्टिकोनासह कन्फ्यूशिअनसह, एकत्रितपणे "चिनी लोक धर्म" असे संबोधले जाते. +अनेक सांख्यिकीय विश्लेषणे तैवानमधील बौद्ध धर्म आणि ताओवाद यांच्यातील फरक ओळखण्याचा प्रयत्न करतात, जे कन्फ्यूशियझमसह, व्यापक "प्राचीन चीनी धर्म" संकल्पनेतील पैलू आहेत. असा फरक करणे कठीण आहे कारण देशभरातील अनेक मंदिरांमध्ये बौद्ध धर्मात उगम पावलेल्या देवतांच्या बरोबरीने विविध ताओवादी देवतांची पूजा केली जाते. +२०१९ मध्ये तैवानमध्ये १५,१७५ प्रार्थनास्थळ होते, approximately one place of worship per 1,572 residents. 12,279 temples were dedicated to Taoism and Buddhism. There were 9,684 Taoist Temples and 2,317 Buddhist Temples.[४] In Taiwan's 36,000 square kilometers of land, there are more than 33,000 places for religious (believers) to worship and gather. On average, there is one temple or church (church) or religious building for every square kilometer. The high density of place of worship is rare in the world, and it is the area with the highest density of religious buildings in the Chinese-speaking world. Taiwan is considered to be the most religious region in the Chinese-speaking world. Even for Christianity, there are 2,845 Churches.[४] +१७ व्या शतकापूर्वी, तैवान बेटावर ऑस्ट्रोनेशियन स्टॉकच्या तैवानी आदिवासी लोकांचे वास्तव्य होते आणि तेथे चिनी आणि जपानी सागरी व्यापारी आणि समुद्री चाच्यांच्या छोट्या वस्त्या होत्या. [५] तैवानी आदिवासी पारंपारिकपणे शत्रुवादी वांशिक धर्माचे पालन करतात . १६२४ मध्ये जेव्हा हे बेट डचांच्या अधिपत्याखाली आले तेव्हा प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार तैवानच्या आदिवासींमध्ये झाला. दोन वर्षांनंतर, स्पॅनिश राजवटीच्या संक्रमणासह, कॅथोलिक चर्च बेटावर आणले गेले. +जेव्हा हान चिनी लोकांनी बेटावर स्थायिक होण्यास सुरुवात केली आणि तैवान चायनीज वांशिक गट तयार केला, तेव्हा ऑस्ट्रोनेशियन आदिवासींचा स्वदेशी धर्म आणि चिनी लोक धर्म यांच्यात देवाणघेवाण झाली. [६] उदाहरणार्थ, अली-झू, प्रजननक्षमतेचा सिराया देवता, तैवानच्या काही ठिकाणी हान पँथियनमध्ये समाविष्ट केला गेला आहे. [७] +चिनी पारंपारिक, लोकप्रिय किंवा लोक धर्म, किंवा फक्त चिनी धर्म, ज्याला शेनिझम देखील म्हणतात, तळागाळातील वांशिक धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव, शिस्त, श्रद्धा आणि हान चिनी लोकांच्या पद्धतींचा संग्रह परिभाषित करतो. धर्मांच्या या संकुलाचे दुसरे नाव चीनी युनिव्हर्सिझम आहे, जे जॅन जेकोब मारिया डी ग्रूट यांनी तयार केले आहे, आणि चीनी धर्माच्या अंतर्भूत आधिभौतिक दृष्टीकोनाचा संदर्भ देते. [८] [९] +तैवानमधील ताओवाद हा लोक धर्माशी जवळजवळ पूर्णपणे गुंतलेला आहे, [१०] कारण हा बहुतेक झेंगई पंथाचा आहे ज्यामध्ये पुजारी स्थानिक समुदायांच्या पंथांचे अनुष्ठान मंत्री म्हणून काम करतात. [१०] तैवानच्या ताओवादात चिंतनशील, तपस्वी आणि मठवासी परंपरा नाही जसे की उत्तर चीनच्या क्वानझेन ताओवाद मध्ये आढळते. सेलेस्टियल मास्टर्स, झेंगई पंथाचे नेते, त्यांची जागा बेटावर आहे. आजकाल ताओवादी समुदायाचे नेतृत्व करण्यासाठी हे कार्यालय किमान तीन ओळींमध्ये विभागले गेले आहे. [१०] +कन्फ्यूशियस आणि ऋषींच्या पूजेसाठी तैवानमध्ये अनेक संघटना आणि मंदिरे आणि तीर्थस्थानांच्या रूपात कन्फ्यूशियनवाद उपस्थित आहे. [११] 2005 मध्ये, तैवानच्या लोकसंख्येपैकी 0.7% लोकांनी झुआन्युआनिझमचे पालन केले, जो एक कन्फ्यूशियन-आधारित धर्म आहे जो देवाचे प्रतीक म्हणून हुआंगडीची पूजा करतो. [१२]तैवानमध्ये क्विंग राजवंशाच्या मध्यात (18 व्या शतकात) झैजियाओ लोकप्रिय पंथांच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा परिचय झाला. [१३] तेव्हापासून तैवानमध्ये बौद्ध धर्माचे अनेक प्रकार विकसित झाले. जपानी ताब्यादरम्यान, बौद्ध धर्माच्या जपानी शाळांनी (जसे की शिंगोन बौद्ध धर्म, जोडो शिन्शु, निचिरेन शू ) अनेक तैवानच्या बौद्ध मंदिरांवर सांस्कृतिक आत्मसात करण्याच्या जपानी धोरणाचा भाग म्हणून प्रभाव मिळवला. [१४] +झैजियाओ बौद्ध गटांचा समाजात प्रभाव कायम आहे. अलिकडच्या दशकांमध्ये, तिबेटी बौद्ध धर्म आणि सोका गक्काई निचिरेन बौद्ध धर्म यांसारखे बौद्ध धर्माचे गैर-चिनी प्रकार देखील तैवानमध्ये विस्तारले आहेत. [६] 1980 पासून तैवानमध्ये बौद्ध धर्माचे पालन लक्षणीयरीत्या वाढले आहे. [६] 1983 मध्ये 800.000 (लोकसंख्येच्या 4%) पासून 1995 मध्ये बौद्धांची संख्या 4.9 दशलक्ष आणि त्यानंतर 2005 मध्ये 8 दशलक्ष (लोकसंख्येच्या 35%) पर्यंत वाढली. [१४]2005 च्या जनगणनेनुसार तैवानमधील ख्रिश्चन लोकसंख्येपैकी 3.9% [२] होते. बेटावरील ख्रिश्चनांमध्ये अंदाजे 600,000 प्रोटेस्टंट, 300,000 कॅथलिक आणि चर्च ऑफ जीझस क्राइस्ट ऑफ लॅटर-डे सेंट्समधील काही सदस्यांचा समावेश होता. [२] +1950 ते 1960 च्या दशकात जोरदार वाढ झाल्यानंतर 1970 पासून तैवानमधील ख्रिश्चन धर्म कमी होत आहे. [१५]इस्लामचा उगम जरी अरबी द्वीपकल्पात झाला असला तरी तो पूर्वेकडे 7 व्या शतकात चीनमध्ये पसरला होता. मुस्लिम व्यापाऱ्यांनी स्थानिक चिनी महिलांशी विवाह केला, हूई लोक नावाचा एक नवीन चिनी वांशिक गट तयार केला. 17 व्या शतकात इस्लाम प्रथम तैवानमध्ये पोहोचला जेव्हा दक्षिणेकडील चीनच्या किनारी प्रांतातील फुजियानमधील मुस्लिम कुटुंबांनी डचांना तैवानमधून बाहेर काढण्यासाठी कोक्सिंगाच्या स्वारीत साथ दिली. इस्लामचा प्रसार झाला नाही आणि त्यांचे वंशज स्थानिक रीतिरिवाज आणि धर्म स्वीकारून स्थानिक तैवान समाजात आत्मसात झाले. +2021 मध्ये तैवानमध्ये 280,000 मुस्लिम राहत होते आणि बहुतेक परदेशी नागरिक होते. तैवान हे मुस्लीम अनुकूल पर्यटन स्थळ म्हणून उच्च स्थानावर आहे. [१६] +तैवानमध्ये 1950 पासून ज्यू समुदाय आहे. [१७] 2011 पासून, तैपेईमध्ये चबड आहे. [१८] +दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा बांधण्यात आलेले गावशी तीर्थक्षेत्र हे पहिले शिंटो देवस्थान होते. +हे टेबल 2005 मध्ये गृह मंत्रालयाच्या नागरी व्यवहार विभाग ("MOI") द्वारे जारी केलेल्या धर्मावरील अधिकृत आकडेवारी दाखवते. तैवान सरकार तैवानमधील 26 धर्मांना मान्यता देते. [२] विविध धार्मिक संघटनांनी MOI ला आकडेवारी कळवली आहे: [२] [१९] +  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10284.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1dfb862d3afda59307abedd28174d202582d1bb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10284.txt @@ -0,0 +1 @@ +तो. तिरुमावलवन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10288.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0210cb05cdd722ae80f770d032d6c64e3041026 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10288.txt @@ -0,0 +1,4 @@ +तो मी नव्हेच हे आचार्य अत्रे लिखित एक लोकप्रिय मराठी नाटक आहे. ह्या नाटकामधु्न प्रभाकर पणशीकरांनी "लखोबा लोखंडे" ह्या एका बदमाशाची भूमिका अजरामर केली आहे. +ही कथा सत्य घटनेवर आधारित होती, व खटला हा बार्शीच्या कोर्टात चालू होता. +लखोबा लोखंडे हा आरोपी विविध लोकांना नाना प्रकारची सोंगे घेऊन फसवतो आणि त्याबद्दल कोर्टात त्याच्यावर भरण्यात आल्येला खटल्यात स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतो. +नाटकाचे कथानक बहूतेक अंशी कोर्टात घडते. आरोपीवर (जो स्वतःला नीपाणीचा तंबाखुचा व्यापारी "लखोबा लोखंडे" म्हणवून घेतो) काही लोकांना पैसे घेऊन लुबाडल्याचा तसेच काही स्त्रीयांशी खोटे लग्न करून त्यांचे दागिने आणि पैसे चोरल्याचा आरोप आहे. सरकारी वकील किरकिरे सर्व फिर्यादींना साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलावतात आणि त्यांची तपासणी करतात. लखोबा लोखंडे बचाव पक्षाच्या वकीलांना काढून टाकतो आणि साक्षीदारांची उलटतपासणी स्वतः करतो. तो सगळ्या साक्षीदारांना त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल आणि त्यांच्या तक्रारीबद्दल असे काही प्रश्न विचारतो की त्यावर सगळे निरुत्तर होतात. प्रत्येक उलटतपासणीचा शेवट लखोबा लोखंडे "तो मी नव्हेच" ह्या उद्गारांनी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10330.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f069bc3ff0c70dffdad037af61a9d04426505d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10330.txt @@ -0,0 +1 @@ +तोकांतिन्स हे ब्राझिल देशातील एक राज्य आहे. पामास ही तोकांतिन्स राज्याची राजधानी आहे. १९८८ साली ह्या राज्याची स्थापना करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10333.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1eb7a8fa7a5f6360073ec30a194589809443c4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10333.txt @@ -0,0 +1 @@ +तोकुगावा शोगुन हा शेवटच्या जपानी साम्राटाचा पंतप्रधान होता. त्याने केलेल्या कानागावा करारामुळे जपानी साम्राज्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10346.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1014b98d8546c79be5cdc5699bbccd5dc08b7cb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10346.txt @@ -0,0 +1,38 @@ +टोकियो स्टेशन (जपानी: 東京 駅) हे जपानमधील चियोदा, टोकियोमधील एक रेल्वे स्थानक आहे. मूळ स्टेशन इम्पिरियल पॅलेस मैदानाजवळ चियोडाच्या मारूनोउची जिल्ह्यात आहे. नवीन रेल्वे स्थानक गिनझाच्या पूर्व विस्तार क्षेत्रापासून फार दूर नाही. या स्थानकाद्वारे फार मोठे क्षेत्र व्यापलेले आहे. यामुळे याचा काही भाग मारूनोउची (पश्चिम) आणि यासू (पूर्व) जिल्ह्यात मोडतो. +या रेल्वे स्थानकमध्ये शिंकान्सेन नेटवर्कची गतिमान रेल्वे सेवा उपलब्ध आहे. टोकियो स्टेशन शहरांतर्गत रेल्वेचे मुख्य टर्मिनल आहे. हे जपानमधील सर्वात व्यस्त स्थानक आहे. येथे दररोज ४०००हून अधिक गाड्या ये-जा करतात [१] आणि प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत पूर्व जपानमधील पाचवे-व्यस्त स्टेशन आहे.[२] दररोज सरासरी ५ लाखहून अधिक लोक टोकियो स्टेशन वापरतात. जपान रेल्वेच्या अनेक प्रादेशिक प्रवासी लाइन तसेच टोकियो मेट्रो नेटवर्कदेखील या स्टेशनवर सेवा देतात. +टोकियो स्टेशनवर खालील मार्गावरील गाड्या उपलब्ध आहेत: +वित्तीय वर्ष २०१८ मध्ये, जेआर पूर्व स्टेशनचा वापर दररोज सरासरी ४,६७,१६५ प्रवासी करत होते. जेआर ईस्ट नेटवर्कवरील हे तिसरे सर्वात व्यस्त स्थानक होते.[३] त्याच आर्थिक वर्षात, टोकियो मेट्रो स्थानक दररोज सरासरी २,१८,२७५ प्रवासी वापरत होते. ते टोकियो मेट्रोचे नवव्या क्रमांकाचे व्यस्त स्थानक बनले.[४] मागील वर्षांमध्ये जेआर पूर्व (पूर्वी जेएनआर) स्टेशनसाठी प्रवासी आकडेवारी (केवळ बोर्डिंग प्रवासी) खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत. +टोकियो स्टेशनच्या चालण्याच्या अंतरातील इतर स्थानकात खालील समाविष्ट आहे. +तवाडा कांका इलेक्ट्रिक रेल्वे +Ugo Kotsu +Kokusai Kogyo +Iwateken Kotsu +Tobu Bus Central +Shin Joban Kotsu +Hitachi Dentetsu +Ibaraki Kotsu +Ibaraki Kotsu +Kantō Railway +Kanto Railway +Kantetsu Purple Bus +Keisei Bus +Kanto Railway +Kanto Railway +Heiwa Kotsu +Aska Kotsu +Chiba Kotsu +Nitto Kotsu +Tobu Bus Central +Odakyu Hakone Kosoku Bus +Fujikyu Yamanashi Bus +Shizutetsu Justline +JR Bus Tech +JR Tokai Bus +JR Tokai Bus +West JR Bus +Keifuku Bus +Fukui Railway +West JR Bus +JR Shikoku Bus +Odakyu City Bus +Chugoku JR Bus diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1036.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6561a892d03a6e262afe079870b9b5852a472e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1036.txt @@ -0,0 +1 @@ +ज्या पिंग्वा (सोपी चिनी लिपी: 贾平凹; पिन्यिन: Jiǎ Píngwā) (फेब्रुवारी २१, १९५२ - हयात) ह चिनी कादंबरीकार आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10370.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97e1c1b633b5ff1c12958c961edcdd0b5e6b2e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10370.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९९८ असलेले तोडेमसाहत हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ४७२.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ३२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १५४ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५१ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा तुकुम येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ ते १० किमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1038.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4d576f53611df43bc7055c5723e48a46ad1f298 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1038.txt @@ -0,0 +1,6 @@ +जिन-जाक-रूसो (फ्रेंच: Jean-Jacques Rousseau; २८ जून, इ.स. १७१२ जिनिव्हा, जिनिव्हाचे प्रजासत्ताक - २ जुलै, इ.स. १७७८) हा एक फ्रेंच लेखक, संगीतकार व तत्त्वज्ञ होता. १८व्या शतकामधील एक आघाडीचा राजकीय तत्त्वज्ञ असलेल्या रूसोच्या विचारांचा फ्रेंच क्रांतीवर प्रभाव पडला होता. रूसोने लोकशाहीची स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे घोषित केली होती. हालाखीच्या काळातही रुसोने कमी वयात जगभर प्रवास केला. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभवातून त्यांना शिक्षण मिळाले. लोकांना आकर्षीत करण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्याकडे होती. +माणूस हा जन्मतःच स्वतंत्र असतो. परंतु तो अनेक बंधनात जखडलेले आहे. माणूस नैसर्गिक समाजरचनेपासून जितका दूर जाईल तितकी त्याच्यावरील कृत्रिम बंधने वाढत जातात. समाजाला स्वास्थ्य पूर्ण जीवन जगण्यासाठी काही बंधने आवश्यक असतात. ही बंधने समाजाने स्वखुशीने स्वतःवर लादून घेतलेली असतात. याचे अनुशासन करण्याकरिता समाजानेच राज्यव्यवस्था निर्माण केली. राज्यव्यवस्था मानव निर्मित असून तो एक करार आहे. जर राज्य संस्थेने कराराचा भंग केला तर ती राज्य व्यवस्था  उलथून पाडण्याचा लोकांना अधिकार आहे. जगप्रसिद्ध पावलेली लोकशाहीची ' स्वातंत्र, समता, बंधुता ' ही तीन तत्त्वे रुसोने घोषित केली होती. +नेपोलियन बोनापार्ट म्हणतो " रूसो जन्मला नसता तर. फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती. +यावरून रुसोच्या तत्त्वज्ञानातील किती मोठी प्रेरणा फ्रेंच क्रांतिकारकांना मिळाली होती हे स्पष्ट होते. +१७व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ जॉन लॉकच्या विचारांनी रूसोला प्रेरणा मिळाली होती. लेखनासोबत रूसोने घड्याळ दुरुस्ती, खासगी चिटणिसगरी केली तसेच अनेक ऑपेरांना संगीत देखील दिले. +रुसोने लिहिलेले 'एमिल' व 'सामाजिक करार' हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. सामाजिक करार या आपल्या ग्रंथात त्यांनी राजकीय विचार मांडले आहेत. 'डिसकोर्सेस ऑन सायन्स ॲन्ड आर्टस' या निबंधामध्ये रुसो यांनी आधुनिक संस्कृतीवर उघड टीका केली. त्यांच्या मते भौतिक सुख म्हणजे सुख नाही. खरी प्रगती ही नैतिक विकासाशी निगडीत आहे. आधुनिक समाजामध्ये नैतिकतेची जागा असमानता, भ्रष्टाचार, क्रौर्य यांनी घेतलेली आहे. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10415.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e4bd241589f267984fd52735fdb55daf6eeb1d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10415.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोरणमाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10446.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9615a9fed603448d3b946ba8b1f0d589b445b158 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10446.txt @@ -0,0 +1,2 @@ +तोलारखिंड ही कोथळा व खिरेश्वर या गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता अकोले ते कल्याणमधील ५० किलोमीटर अंतर कमी करू शकतो. आदिवासी या रस्त्याचा उपयोग वर्षानुवर्षे करत आलेले आहेत. +ही खिंड हरिश्चंद्रगडाजवळ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10466.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5ef1363240b8138039534d586149979b2af33002 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10466.txt @@ -0,0 +1,3 @@ +तोहोकू शिनकान्सेन (जपानी: 東北新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. ६७५ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग जपानच्या तोहोकू प्रदेशामधून धावतो व राजधानी टोकियोला उतरेकडील ओमोरी ह्या शहरासोबत जोडतो. १९८२ साली खुला करण्यात आलेला हा शिनकान्सेन मार्ग २०१६ मध्ये होक्काइदो शिनकान्सेन मार्गाद्वारे होक्काइदो बेटापर्यंत वाढवण्यात आला. यामागाता शिनकान्सेन व अकिता शिनकान्सेन हे दोन छोटे शिनकान्सेन उपमार्ग देखील तोहोकू शिनकान्सेनचा भाग मानण्यात येतात. +तोहोकू शिनकान्सेन मार्ग जपानच्या टोकियो; सैतामा, तोचिगी, फुकुशिमा, मियागी, इवाते व ओमोरी ह्या राजकीय प्रदेशांमधून धावतो. +तोहोकू शिनकान्सेन मार्ग जपानमधील खालील प्रमुख शहरांना राजधानी टोकियोसोबत जोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1049.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39aebad479570eb0e697fc9227ecae9a98b496b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1049.txt @@ -0,0 +1,2 @@ +लामार्क (१ ऑगस्ट, इ.स. १७४४ - १८ डिसेंबर, इ.स. १८२९) यांनी जीवशास्त्राचे संशोधन केले. +सजीवांचे न वापरलेले अवयव झडतात असा विचार मांडला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10500.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..762f23668324f9a3d140fcbd561368b001d9067c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10500.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ज्या शब्दांत त्रचा अर्थ ’ठिकाण” असा होतो अशी स्थलवाचक व अन्य क्रियाविशेषण अव्यये : diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10505.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44b0cd71b812a185039295ae7cb76d78f7703b85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10505.txt @@ -0,0 +1 @@ +टीएपी एर पोर्तुगाल (TAP Air Portugal) ही पोर्तुगाल देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३४ साली स्थापन झालेली टीएपी एर पोर्तुगाल युरोप व जगातील ३८ देशांतील ८८ शहरांना विमानसेवा पुरवते. लिस्बनजवळील लिस्बन पोर्तेला विमानतळावर प्रमुख तळ असलेली टीएपी एर पोर्तुगाल २००५ पासून स्टार अलायन्सचा सदस्य आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1051.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1051.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4f3ada1aaaf93a1a31d195ee7c071ce15c318eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1051.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यॉं-मरी लेह्न (सप्टेंबर ३०, इ.स. १९३९ - ) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आहे. कृत्रिम क्रिप्टॅंडची निर्मिती केल्याबद्दल डोनाल्ड क्रॅम व चार्ल्स पेडरसन बरोबर लेह्नला १९८७ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10519.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10519.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb050c610091ca2391ddbece07b0da058aa74304 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10519.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्रिंगलवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1053.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1053.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..259c3aca7a7aa4ee102d7c922888d1342df48e8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1053.txt @@ -0,0 +1 @@ +ज्याँ-लुक जोसेफ मरी डेहेन (ऑगस्ट ७, इ.स. १९४०:मॉॅंतपेलिये, फ्रांस - १५ मे, २०१४) हा बेल्जियमचा राजकारणी आहे. तो बेल्जियमचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10541.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26c71c19437848096690e4f9b850aa44d0e9ac98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10541.txt @@ -0,0 +1,20 @@ +त्रिगुणी का शाब्दिक अर्थ है तीन गुणों वाला, अर्थात जिसमें प्रकृति के तीनो गुण- सत्त्व, रजस् और तम एक साथ उपस्थित हो! +सामान्यतः सत्त्व गुण से तात्पर्य श्रेष्ठ गुणों से है जिनमें सत्य, पवित्रता, दया, ज्ञान शामिल हैं| +रज गुण में राजसी प्रवृत्ति की प्रधानता होती है इसमें मनुष्य रुप, सन्मान और अहंकार आदि भावों के अधीन रहता है| +तम गुण क्रोध, असत्य, मद, नकारात्मक ऊर्जा का भंडार माना जाता है +सामान्यतः मनुष्य में किसी एक गुण की प्रधानता होती है, किंतु जब मनुष्य में इन तीनों गुणों का एक साथ समान रूप से उपस्थित होने पर वह अद्वितीय गुणों का स्वामी माना जाता है +इसी स्थिति को त्रिगुणी कहा जाता हैं| +लाखों में से किसी एक मनुष्य में यह त्रिगुण एक साथ उपस्थित होते हैं, इसलिए यह असंभव ही प्रतीत होता है +सत्त्व, रज व तम हे तीन गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते. +ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, गीताई इ. ग्रंथांमध्ये यांबद्दल विस्तृत विवरण आढळते. + +गुण आणि त्याचे दृश्य रूप [१] +प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥ +त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी । मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥ +रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी । आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥ +गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले । झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥ +सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥ +अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ । असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥ +प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥ +प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥ +अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1056.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1056.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f4b35a571b62118785b4d6f0c8257333718b476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1056.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1058.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f4b35a571b62118785b4d6f0c8257333718b476 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1058.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स. १७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10619.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c32ad2e27a6f7eca478e452ae8f5bd1039494f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10619.txt @@ -0,0 +1,13 @@ +त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात. +त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते : +नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही. +सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, ऱ्हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० किमी२ पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी,ओदिसा या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत. +त्रिभुज प्रदेश हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + +संपूर्ण माहिती(Moin) +त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात. + +नदीस जेथून उपमुख नद्या फुटतात तेथून त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्रिभुज प्रदेशातील जमीन सामान्यतः सखल असते. तिची उंची सहसा २० मी. पेक्षा जास्त नसते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या, तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीच्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह, पावसाचे प्रमाण व जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्ये इ. घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांस त्रिभुज प्रदेश नाहीत. उदा., ॲमेझॉन नदीचा वेग मुखाशी इतका जास्त आहे, की प्रवाह पुढे ५०० किमी. पर्यंत समुद्रात वाहतो. परिणामतः या नदीचा त्रिभुज प्रदेश लहान आहे. संथपणे उथळ कॅस्पियन समुद्रास मिळणाऱ्या व्होल्गाचा त्रिभुज प्रदेश विस्तीर्ण आहे. त्रिभुज प्रदेशाचे आकारावरून मुख्य तीन प्रकार पडतात. उथळ संथ पाण्यात परिपूर्ण सलग त्रिभुज प्रदेश बनतात त्यास ‘पंखा’ (कमानी) त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., नाईलचा त्रिभुज प्रदेश. खोल समुद्रात तुटक विस्कळित त्रिभुज प्रदेश आढळतात त्यांस ‘खगपद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश. मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा (क्षेत्रफळ ३१,२०० चौ. किमी.) त्रिभुज प्रदेश आहे. तिसरा प्रकार ‘कुस्पेट डेल्टा’ नावाने ओळखला जातो. त्यात नदीमुखापासून शिंगासारखे दिसणारे संचयनाचे बांध वक्राकार दोन्ही बाजूंस वाढत जातात. उदा., टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सतत विस्तारत असतात आणि त्यामुळे नवीन जमीन तयार होते. व ती सुपीक असते. पूर व पाण्याचा निचरा ह्या त्रिभुज प्रदेशातील शेतीच्या समस्या होत. कराची, कलकत्ता, रंगून, बसरा, कैरो, न्यू ऑर्लीअन्स, ॲस्ट्राखान यांसारखी अनेक मोठी बंदरे आणि शहरे त्रिभुज प्रदेशात आढळतात व नदीखोऱ्याचा व्यापार त्यांद्वारे चालतो diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10624.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10624.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a937780a0f083c061cdc21ab321c5c12b077bc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10624.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (किंवा किर्तीपूर क्रिकेट स्टेडियम) हे नेपाळमधील काठमांडू शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10628.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a937780a0f083c061cdc21ab321c5c12b077bc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10628.txt @@ -0,0 +1 @@ +त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (किंवा किर्तीपूर क्रिकेट स्टेडियम) हे नेपाळमधील काठमांडू शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1063.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d629f5042d717f14cbe4e21629801dcfd46b304f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1063.txt @@ -0,0 +1,32 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10631.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93381ff2cbfe6914419beb56af8319ba19b20965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10631.txt @@ -0,0 +1,8 @@ +३डी प्रिंटिंग किंवात्रिमितीय मुद्रण हे एक अद्ययावत तंत्र आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या मजकुराचे अथवा छायाचित्राचे कागदावर मुद्रण करू शकतो त्याचप्रमाणे आपण बनवलेल्या अथवा इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या ३डी डिझाईन हे आपण प्रत्यक्षात बनवू शकतो. हे बनवण्याचे काम ३डी प्रिंटर करते. ३डी प्रिंटिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती (मेकॅनिझम)आहेत. SLS, SLA, SLM, FDM यातील FDM म्हणजे फ्युज डिपॉसिशन मॉडेलिंग (fuse deposition modeling) ही पद्धत अधिक वापरली जाते. यामध्ये एकावर एक असे थर साठवून आपल्याला हवा तो आकार ३डी प्रिंटरच्या साहाय्याने बनवला जातो. प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारे कृत्रिम अवयव हे ३डी प्रिंटरच्या साहाय्याने बनवले जातात. जर तुमचे त्रिमितीय छायाचित्र ३डी प्रिंटरच्या साहाय्याने प्रिंट केले तर तुमचा पुतळा तयार होईल. नवीन प्रकारचे दागिने, कपडे, वस्तू बनवण्यासाठी तसेच काही वेळा प्रत्यक्षात कोणती गोष्ट बनविण्यापूर्वी त्या वस्तूचे लहान स्वरूप बनविण्यासाठी ३डी प्रिंटींगचा वापर केला जातो. +३डी प्रिंटिंग हे ॲडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग (AM) म्हणूनही ओळखला जाते. त्यात त्रिमितीय वस्तू तयार करण्यासाठी वापरलेल्या प्रक्रियांचा संदर्भ घेतएकावर एक घटक जोडला जातो किंवा संगणकीय नियंत्रणाखाली स्थिर होणाऱ्या, वस्तू तयार केल्या जातात (जसे द्रव रेणू किंवा पावडरचे अंश एकत्र केले जातात). निर्मिलेल्या वस्तू ह्या जवळजवळ कोणत्याही आकार किंवा भूमितीच्या असू शकतात आणि सामान्यत: ॲडिटीव्ह मॅनुफॅक्चरिंग फाइल (एएमएफ) फाइल (सामान्यतः अनुक्रमिक स्तरावर) यासारख्या ३डी मॉडेल किंवा दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक डेटा स्रोत्याच्या डिजिटल मॉडेल डेटा वापरून तयार केल्या जातात. स्टिरिओलिथॉथोग्राफी (STL)फाइल ह्या मॉडेल प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी सर्वात सामान्य फाइल प्रकारांपैकी एक आहे. म्हणूनच, परंपरागत यंत्रणा प्रक्रियेत स्टॉचमधून काढून टाकलेल्या साहित्यांप्रमाणे, ३डी प्रिंटींग किंवा ए.एम. संगणक-एडेड डिझाइन (कॅड) मॉडेल किंवा ए.एम.एफ. फाइलमधून त्रिमितीय वस्तू बनविते, सहसा परत स्तरानुसार सामग्रीचा स्तर जोडत आहे. +"3 डी प्रिंटिंग" या शब्दास मूलतः प्रक्रियेचा संदर्भ दिला जातो जो इंकजेट प्रिंटरच्या थराने परत लावलेली एक पावडरची बेडवर बांधलेली बंपर सामग्री ठेवते. अधिक अलीकडे, शब्द वापरला जाणारा मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर घडविण्याकरिता लोकप्रिय स्थानिक भाषेमध्ये वापरला जात आहे. युनायटेड स्टेट्स आणि जागतिक तांत्रिक निकष या व्यापक अर्थाने अधिकृत संज्ञा additive मॅन्युफॅक्चरिंग वापरतात. +१९८० च्या दशकात सुरुवातीच्या मिश्रित उपकरणे आणि साहित्य विकसित केले गेले.१९८१ मध्ये नागोया म्युनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इन्स्टिट्यूचा हिडीओ कोडमामाने छायाचित्र-कठीण थर्मोसेट पॉलिमरसह तीन आयामी प्लास्टिकच्या मॉडेलचे निर्माण करण्यासाठी दोन मिश्रित पद्धतींचा शोध लावला, जेथे यूव्ही एक्सपोजर क्षेत्र मास्क पॅटर्न किंवा स्कॅनिंग फाइबर ट्रान्समीटरद्वारे नियंत्रित होते. +१६ जुलै १९८४ रोजी ॲलन ले मेहोटे, ऑलिव्हर डे विटि आणि जीन क्लॉड आंद्रे यांनी स्टिरिओलिथोग्राफी प्रक्रियेसाठी आपले पेटंट दाखल केले. फ्रेंच अन्वेषणकर्त्यांचा वापर फ्रेंच जनरल इलेक्ट्रिक कंपनी (आता अल्काटेल-अल्स्थॉम) आणि सीआयएलएएस (द लेझर कॉन्सोर्टियम) द्वारे बेबंद झाला. हक्क सांगितला कारण "व्यवसाय दृष्टीकोन नसल्यामुळे" होता. +तीन आठवड्यांनंतर १९८४ मध्ये चक हॉल ऑफ डी सिस्टिम्स कॉर्पोरेशनने स्टिरिओलॉथोग्राफी फॅब्रिकेशन सिस्टीमसाठी स्वतःचे पेटंट दाखल केले, ज्यामध्ये थर अल्ट्राव्हायलेट लाइट लेझरसह फोटोप्लायमर्सला बरा केला जातो. हॉलने अशी प्रक्रिया परिभाषित केली की "तयार होणाऱ्या ऑब्जेक्टच्या क्रॉस-आंशिक नमुना तयार करून तीन-डीमॅनिअल ऑब्जेक्ट्स निर्मितीसाठीची प्रणाली". हॉलचे योगदान म्हणजे एसटीएल (स्टिरिओलिथोग्राफी) फाईल स्वरूपन आणि आज अनेक प्रक्रियांमधील सामान्यपणे डिजिटल स्लीकिंग आणि इनफिल रणनीती. +सर्वाधिक 3 डी प्रिंटरद्वारे अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे - विशेषकरून छंदछाट आणि ग्राहक-आधारित मॉडेल - यात नमूद केलेले मॉडलिंग वापरले गेले आहे, १९८८ मध्ये एस स्कॉट क्राँप द्वारा विकसित केलेल्या आणि त्याच्या कंपनीने स्ट्रॅटासीजद्वारे व्यवसायीकरण केलेल्या प्लास्टिक एक्स्ट्रुशनचा एक विशेष उपक्रम, ज्याने पहिले एफडीएम १९९२ मध्ये मशीन +टर्म 3 डी प्रिमिशनमध्ये प्रामुख्याने पाउडर बेड प्रोसेसचा संदर्भ देण्यात आला ज्याचा वापर मानक आणि सानुकूल इंकजेट प्रिन्ट डोक्यावर करतात, १९९३ मध्ये एमआयटीत विकसित करण्यात आले आणि सॉलिगेन टेक्नॉलॉजीज, एक्सट्रॉड होन कॉपोर्रेशन आणि जेड कॉर्पोरेशन यांचेद्वारे व्यवसायीकरण केले गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10648.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc973ee0ef8b40bb986f67207a0e7389927599b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10648.txt @@ -0,0 +1 @@ +द स्पोर्ट्स हब, त्रिवेंद्रम, सामान्यत: ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जाते,[१] आणि पूर्वी त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जात असे. हे केरळमधील एक बहुउद्देशीय स्टेडियम आहे, जे प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरले जाते. हे स्टेडियम केरळ, भारतातील तिरुवनंतपुरम शहरातील करियावट्टम येथे आहे. हे केरळ विद्यापीठाने १५ वर्षांच्या कालावधीसाठी 94 लाख (US$२,०८,७००) प्रति वर्ष भाड्याने घेतलेल्या ३६ एकर जमिनीवर बांधले.[२] हे भारतातील पहिले DBOT (डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर) मॉडेल मैदानी स्टेडियम आहे. ७ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रीनफील्ड स्टेडियम हे भारताचे ५० वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान बनले जेव्हा मैदानावर न्यू झीलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याचे आयोजन केले गेले. १ नोव्हेंबर २०१८ रोजी, स्थळाने पहिला एकदिवसीय सामना आयोजित केला होता. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे केरळ क्रिकेट संघाचे मुख्य ठिकाण आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10661.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10661.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1067.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80a2dc363fe13fd30df1f3b2c28b3738b950b1c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1067.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यॉं बातिस्त जोसेफ फुरिए (मार्च २१, १७६८ – मे १६, १८३०) हे फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ होते. फुरिए मालिकेचे संशोधन सुरू करण्यासाठी व heat flow [मराठी शब्द सुचवा]च्या प्रश्नांसाठी त्याचा वापर करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. फुरिए ट्रांसफॉर्म हे नाव त्यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. हरितगृह परिणाम हुडकून काढण्याचे श्रेयपण त्यांनाच दिले जाते..[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10690.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92450e35a24da154264742ee653013851b848b3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10690.txt @@ -0,0 +1,2 @@ +५३-त्रेपन्न  ही एक संख्या आहे, ती ५२  नंतरची आणि  ५४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. +इंग्रजीत: 53 - fifty-three. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10701.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4c6329ee0b836e20f2cb57d08b2c0532e404603 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10701.txt @@ -0,0 +1,8 @@ + +बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली. +बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह. ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे.[१] +बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते. +मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल. +विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमाणूस व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे. +बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत. +जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10711.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6715f518041561311480a3685c4425ee6fb63f40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10711.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्र्यंबकपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10714.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fba3834b2874f9e451022fe9f2f623a31553017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10714.txt @@ -0,0 +1,3 @@ +त्र्यंबकेश्वर उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील आठ उपविभागापैकी एक उपविभाग आहे. +त्र्यंबकेश्वर उपविभागचे मुख्यालय नाशिक येथे आहे. +या उपविभागात खालील तालुके आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10728.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ca284bf329f0d0e46007a41b343532318e9f133 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10728.txt @@ -0,0 +1,6 @@ +विशेषणापासून किंवा सामान्य नामापासून भाववाचक नाम करण्यासाठी विशेषणाला अनेकदा ‘त्व’ हा प्रत्यय लागतो. विशेषण जर संस्कृत असेल तर ते विशेषण त्याच्या मूळ रूपात असायला हवे. उदा० महा हे विशेषण असेल तर त्याचे महत्‌ हे मूळ रूप विचारात घावे लागते आणि मग आणि त्यालाच ‘त्व’ प्रत्यय लागू शकतो. +विषेषणाच्या मूळ रूपाच्या शेवटी ‘त्‌’ असेल तर भाववाचक नामात त्‌+त्व मिळून त्त्व येतो. मुळात ‘त्‌’ नसेल तर भाववाचक नामात त्व येतो. +त् नंतर ज्ञ आला तर त्चा ज् होतो आणि 'ज्ञ'चा 'ज्ज्ञ'. उदा०. त् + ज्ञ = ज्ज्ञ. त्यामुळे, तत् + ज्ञ = तज्ज्ञ. +मुळात 'त' नसेलच आणि असल्यास त्याचा पाय मोडलेला नसेल 'ज्ञ' हा 'ज्ञ'च राहतो. उदा० अज्ञ, गणितज्ञ (गणित + ज्ञ), प्रज्ञा, राजाज्ञा, संगीतज्ञ (संगीत + ज्ञ), संज्ञा, सुज्ञ, वगैरे. +पहा :- मराठीतील सदोष अक्षरलेखन +वर्गःशुद्धलेखन diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10741.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98adf607912cb2c3083ed426254749cd83f9dd43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10741.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 56°51′28″N 35°55′18″E / 56.85778°N 35.92167°E / 56.85778; 35.92167 + +त्वेर (रशियन: Тверь) हे रशिया देशाच्या त्वेर ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. त्वेर शहर रशियाच्या युरोपीय भागात मॉस्कोच्या १८० किमी वायव्येस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०२१ साली त्वेरची लोकसंख्या सुमारे ४.२५ लाख इतकी होती. इ.स. ११३५ मध्ये स्थापन झालेले त्वेर हे रशियातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने त्वेरवर अधिपत्य मिळाल्यानंतर हे शहर उध्वस्त केले होते. +मॉस्को ते सेंट पीटर्सबर्ग दरम्यान धावणाऱ्या मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वेवरील त्वेर हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10745.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86654d403a1fe2a1a636815c0697c5c31235bee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10745.txt @@ -0,0 +1 @@ +त्शेपो लेबोहांग मोरेकी (जन्म ७ ऑक्टोबर १९९३) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] २०१५ आफ्रिका टी-२० चषकासाठी बोलंड क्रिकेट संघात त्याचा समावेश करण्यात आला होता.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10754.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba6eb313bf396f3893897310d73cf643a20cb808 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10754.txt @@ -0,0 +1 @@ +त्साय इंग-वेन (चिनी: 蔡英文; फीन्यिन: Cài Yīngwén; रोमन लिपी: Tsai Ing-wen) (३१ ऑगस्ट, इ.स. १९५६ - हयात‌) या तायवानी राजकारणी असून चीनच्या प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदासाठी निवडून आलेल्या, आणि त्या पदासाठी निवडून आलेल्या पहिल्या महिला उमेदवार आहेत. त्या तायवानातील लोकतांत्रिक प्रागतिक पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष असून, याआधीही इ.स. २००८-२०१२ दरम्यान त्या पक्षाध्यक्ष होत्या. इ.स. २०१२ व इ.स. २०१६ सालांतल्या, अशा सलग दोन अध्यक्षीय निवडणुकांमध्ये लोकतांत्रिक प्रागतिक पक्षातर्फे त्या नामांकनप्राप्त उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10762.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3681b5a86dd6b9c5edaf1bbc7c8ec1e7599ce46f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10762.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°22′N 8°33′E / 47.367°N 8.550°E / 47.367; 8.550 + +झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. झ्युरिक हे युरोपातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1078.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ef51e990a56ccf1d2c8b616a12436be71ed9f71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1078.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्यांकार्लो फिसिकेल्ला (जानेवारी १४, इ.स. १९७३:रोम - ) हा इटालियन रेसकार चालक आहे. फिसिकेल्ल्याने रेनॉल्ट, सॉबर, जॉर्डन, बेन्थॉं आणि मिनार्डी संघांसाठी कार चालवली आहे. सध्या तो फोर्स इंडिया या संघाचा चालक आहे. +याला फिसिको आणि फिसि या नावांनीही ओळखतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10793.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23777840dcbe2bc451bdbd80877bc6510d398f6f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10793.txt @@ -0,0 +1,2 @@ +थम्सअप हे मुख्यत्वे भारतात विकले जाणारे शीतपेय आहे. १९७७मध्ये कोका कोला कंपनीने भारतात व्यापार बंद केल्यावर त्यांच्या कोका कोला पेयाऐवजी हे पेय भारतीय कंपनीने बाजारात आणले होते. +कोका कोला भारतात परतल्यावर त्यांनी हा ब्रँड विकत घेतला व त्याच नावाखाली विक्री सुरू ठेवली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1080.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adf7b0a2f033365117901314b01fd3528125cb6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1080.txt @@ -0,0 +1,2 @@ +च्यांग्शी (देवनागरी लेखनभेद: ज्यांग्शी; चिनी: 江西 ; फीनयिन: Jiāngxī ; ) हा चीन देशाच्या दक्षिणेकडील प्रांत आहे. याच्या उत्तरेस आंह्वी, ईशान्येस च-च्यांग, पूर्वेस फूच्यान, दक्षिणेस क्वांगतोंग, पश्चिमेस हूनान व वायव्येस हूपै हे प्रांत वसले आहेत. च्यांग्शीच्या उत्तर भागात यांगत्झे नदीचे खोरे पसरले असून दक्षिणेकडील भाग डोंगराळ आहे. नानछांग येथे च्यांग्शीची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10806.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9680c1106d618090afdd76732fa028e127337e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10806.txt @@ -0,0 +1 @@ +थारिंदू परेरा (जन्म ६ जुलै २०००) हा बोत्सवाना क्रिकेट खेळाडू आहे.[१] मे २०१९ मध्ये, युगांडा येथे झालेल्या २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी बोत्सवानाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[२][३] त्याने २० मे २०१९ रोजी युगांडा विरुद्ध बोत्सवानाकडून ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.[४] ऑक्टोबर २०२१ मध्ये, रवांडा येथे २०२१ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेतील ब गटातील त्यांच्या सामन्यांसाठी बोत्सवानाच्या संघात त्याचे नाव देण्यात आले.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10817.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d7effef4943cb560982510df943f31534013b7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10817.txt @@ -0,0 +1,2 @@ +थर्मोफईल हा स्ट्रीटोफाइल्स प्रकारचा जीव आहे. हा ४१ ते १२२० अंश सेल्सियस (१०६ आणि २५२ ० फॅ) या तापमानात वाढतात.[१] बऱ्याच थर्मोफिल्स आर्केआ असतात. थर्मोफिलिक युबॅक्टेरिया असे सूचित करते की ते अगदी सुरुवातीच्या जीवाणूंपैकी होते.[२] +थर्मोफिल्स पृथ्वीच्या विविध उष्ण भूप्रदेशात आढळतात.जसे की यलोस्टोन नॅशनल पार्क मधील हॉट स्प्रिंग्स (प्रतिमा पहा) आणि खोल समुद्रातील हायड्रोथर्मल वेंट्स, तसेच कंपोस्टसारख्या वनस्पतींचे क्षय होणे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10819.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10819.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de1aead22c8da0d9437353f84b3a7828ab0ffb94 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10819.txt @@ -0,0 +1,3 @@ +थर्स्टन काउंटी, वॉशिंग्टन ही अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील ३९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +थर्स्टन काउंटी, वॉशिंग्टनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10821.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10821.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10863.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..776f012326ca7ea7d04016fa0b49ce2fbebf7bd6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10863.txt @@ -0,0 +1 @@ +थाबो एम्बेकी (१३ एप्रिल, १९४२ - ) हे अफ्रिकेतील दक्षिण आफ्रिका देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10874.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..122aff5ef139d4b7c3373a5c7f9ba90d9285cb93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10874.txt @@ -0,0 +1,2 @@ +टी२०आ किट +थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थायलंडचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10897.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa07e1611240a6ec302698a4a961b141e3642e2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10897.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 37°52′10″N 112°33′37″E / 37.86944°N 112.56028°E / 37.86944; 112.56028 + +थाय्युआन (मराठी नामभेद: तैयुवान ; चिनी: 太原; फीनयीन: Tàiyuán ;) ही चीन देशाच्या षान्शी ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योगीकरण झालेले थाय्युआन हे उत्तर चीनमधील सर्वात मोठे शहर आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10898.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10898.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25eabefda1b98ed88a52879439672a212b16a34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10898.txt @@ -0,0 +1 @@ +थार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10899.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10899.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a9c14448cc8fc1755877872d0e4da5e8f54fa80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10899.txt @@ -0,0 +1,2 @@ +थार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10952.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10952.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ad6627c07a108e5dbc8592fa1be5fa9d5c6ac69 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10952.txt @@ -0,0 +1 @@ +थियो फ्रान्सिस व्हॅन वोरकॉम (जन्म २६ जुलै १९९३) हा न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे जो कँटरबरीसाठी खेळतो.[१] सप्टेंबर २०२३ मध्ये, व्हॅन वोरकॉमने आयर्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10959.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f970ff32e38ada0bcbc8608261dc858e3347d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10959.txt @@ -0,0 +1 @@ +थेओदोर फॉलैं दि बॅनव्हिल (मार्च १४, इ.स. १८२३:मूलाँ, अॅलिये, ऑव्हेर्न्ये, फ्रांस - मार्च १३, इ.स. १८९१) हा फ्रेंच साहित्यिक होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10961.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10961.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88ab56d41f4237cf8024907bb748942bc49ee09d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10961.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रिस्चियन मॅथियास थियोडोर मोम्सेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८१७ - नोव्हेंबर १, इ.स. १९०३) हा जर्मन विद्वान, इतिहासकार, न्यायाधीश, पत्रकार, राजकारणी, पुरातत्त्वशास्त्रज्ञ व लेखक होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10974.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92efe0cab9531987bf05f648e0dca35140256366 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10974.txt @@ -0,0 +1,2 @@ +थियोबाल्ड फॉन बेथमान-हॉलवेग (जर्मन: Theobald von Bethmann-Hollweg; २९ नोव्हेंबर १८५६ - १ जानेवारी १९२९) हा इ.स. १९०९ ते १९१७ दरम्यान जर्मन साम्राज्याचा चान्सेलर होता. पहिले महायुद्ध थांववण्याचा त्याने अपयशी प्रयत्न केला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10980.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..544cfd6179db6feda8e66fe0a68746d450281e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10980.txt @@ -0,0 +1,3 @@ +८° २९′ १५″ N, ७६° ५७′ ०९″ E +तिरुअनंतपुरम किंवा तिरुवनंतपुरम् (मल्याळम: തിരുവനന്തപുരം) ऊर्फ त्रिवेंद्रम् (Trivendrum) हे भारतातील केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे पद्मनाभ विष्णुचे मंदिर आहे. +तिरुवनंतपुरम हे एक उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधन केंद्र आहे आणि केरळ विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक मुख्यालय आणि इतर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10987.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c66ca0cc6eff9284814b833590e3d7b4182c9007 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10987.txt @@ -0,0 +1,4 @@ +सहन हेवा तिलिन कंदंबी (४ जून, इ.स. १९८२:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने लेग ब्रेक गोलंदाजी करीत असे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10993.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10993.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6ca64c5de4898aebab7ce9136dd77bc67e11796 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_10993.txt @@ -0,0 +1,36 @@ +२१ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर) + +२ सुमन • +६ ब्लिझार्ड • +९ रायडू • +१० तेंडूलकर • +१६ यादव • +४५ शर्मा • +७४ गिब्स • +८८ लेवी • +-- शहा • +-- वानखेडे • +१ परेरा • +७ फ्रँकलिन • +५५ पोलार्ड • +८९ सिंग • +-- नाईक • +१९ कार्तिक • +८२ जेकब्स • +-- तारे • +-- मराठे • +३ सिंग • +१३ पटेल • +१४ नचिम • +२३ चाहल • +२५ जॉन्सन • +३० ओझा • +६९ सुयाल • +९९ मलिंगा • +-- सिंग • +-- कुलकर्णी • +-- मॅके • +-- पीटरसन • +-- शुक्ला • +प्रशिक्षक: रॉबिन सिंग diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11003.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f063a8f1c3b52e9c5ba25399ded130f1329a3a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11003.txt @@ -0,0 +1,15 @@ + + +The digestive functions of saliva include moistening food, and helping to create a food bolus, so it can be swallowed easily. || मराठी + +The mouth of animals is the habitat of many bacteria, some pathogenic. || मराठी +Recent research suggests that the saliva of birds is a better indicator of avian influenza than are faecal samples.[६]|| मराठी +Saliva has anti-fog functions.|| मराठी +The production of saliva is stimulated both by the sympathetic nervous system and the parasympathetic.[८]|| मराठी +The saliva stimulated by sympathetic innervation is thicker, and saliva stimulated parasympathetically is more watery.|| मराठी +Parasympathetic stimulation leads to acetylcholine (ACh) release onto the salivary acinar cells. ACh binds to muscarinic receptors and causes an increased intracellular calcium ion concentration (through the IP3/DAG second messenger system). || मराठी +There is much debate about the amount of saliva that is produced in a healthy person per day. || मराठी +Produced in salivary glands, human saliva is 98% water, but it contains many important substances, including electrolytes, mucus, antibacterial compounds and various enzymes.[१]|| मराठी +It is a fluid containing:|| मराठी +Different reagents used to determine the content of saliva +\1. Molisch test gives a positive result of purple color that is costituent to the presence of carbohydrates|| मराठी diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1105.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f1d7901cd7d4b4d6f7c8b00190bc9b9695c061c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1105.txt @@ -0,0 +1 @@ +जुदेआ अथवा जुडिया प्राचीन यहुदी राज्य होते. सध्या हा प्रदेश आधुनिक इस्रायल व पॅलेस्टाईनमध्ये वाटला गेलेला आहे.. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11069.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..614e2dbd546b03cf2c0c02ff7da5d8bd1f7e85be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11069.txt @@ -0,0 +1 @@ +थॉकचॉम मैन्या ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11094.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c47fe4e821f77cb453055f3b6a09fa77b0cf85c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11094.txt @@ -0,0 +1,5 @@ +थॉमस काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र कोल्बी येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,९३० इतकी होती.[२] +या काउंटीची रचना ८ ऑक्टोबर, १८८५ रोजी झाली. थॉमस काउंटीला अमेरिकन यादवी युद्धातील सरदार जॉर्ज हेन्री थॉमसचे नाव दिले आहे. +थॉमस काउंटीतून जाणारे प्रमुख महामार्ग + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11095.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46ca8759cb0c84bbbea2793202de54e96f28ce29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11095.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11119.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18a1f2700e6d40ccdcf921b14cace5c74e38139e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11119.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस मोकोरोसी (जन्म ९ फेब्रुवारी १९८१) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट पंच आहे.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11137.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83279db30513543810d0f79d9e96818afe705c47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11137.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). +थोमास म्युलर (सप्टेंबर १३, इ.स. १९८९ - ) हा जर्मनीचा फुटबॉलपटू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11140.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d03ed8cecb76bf468946862b1a84ecbff375927 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11140.txt @@ -0,0 +1,2 @@ + +थॉमस योहान्सन (स्वीडिश: Thomas Johansson, २४ मार्च १९७५) हा एक निवृत्त स्वीडिश टेनिसपटू आहे. योहान्सनने २००२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11145.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..299b414394d5eefe6114d8e48d4fa7d04373f063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11145.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस लिओ टॉम क्लॅन्सी, जुनियर (१२ एप्रिल, १९४७ - १ ऑक्टोबर, २०१३) हे अमेरिकन लेखक होते. यांनी शीतयुद्ध काळातील कथानक असलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या लिखाणात हेरगिरी आणि युद्धशास्त्राचे विस्तृत लिखाण आहे. त्यांच्या कादंबऱ्यांपैकी १७ बेस्ट सेलर यादीत आल्या. त्यांच्या पुस्तकांच्या १० कोटींपेक्षा अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.[१] +क्लॅन्सी मेजर लीग बेसबॉलच्या बाल्टिमोर ओरियोल्स या संघाचे सहमालक होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11164.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ce3f35c3226103f9fdaa14ad837ab1b8b9dcc6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11164.txt @@ -0,0 +1 @@ +थॉमस ऑगस्टस वॉट्सन (१३ डिसेंबर, १८५४ - ?) हा रसायनशास्त्रज्ञ आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11187.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdfb31ed17096499831df3cc4a9ca055bb8a1ae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11187.txt @@ -0,0 +1 @@ +निल्स ओलोफ थॉर्ब्यॉर्न फाल्डिन (२४ एप्रिल, १९२६ - २३ जुलै, २०१६) हे स्वीडनचे पंतप्रधान होते. हे १९७६-८२ दरम्यान तीन वेगवेगळ्या सत्रांत सत्तेवर होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11190.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11190.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f9efc9304a9266c511a0abed52aae3988ebbe2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11190.txt @@ -0,0 +1,2 @@ +थोटवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11192.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aa04be07c70f76303a72eec3c51b3ab056f5846 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11192.txt @@ -0,0 +1,4 @@ +थोडगा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६६ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५३६ कुटुंबे राहतात.गावातील एकूण २५८७ लोकसंख्येपैकी १३३३ पुरुष तर १२५४ महिला आहेत.गावात १६२६ शिक्षित तर ९६१ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ९१८ पुरुष व ७०८ स्त्रिया शिक्षित तर ४१५ पुरुष व ५४६ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६२.८५ टक्के आहे. +सोरा, चिलखा, सेनकुड, शेण्णी, मर्शीवणी तांडा, ब्रह्मवाडी,सिंदगी खुर्द, मांगदरी, सिंदगी बुद्रुक, मोघा, टेंबुर्णी ही जवळपासची गावे आहेत.थोडगा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11223.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179166a1dc9b7f38f42f3f7357b2aac8f00cec35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11223.txt @@ -0,0 +1,4 @@ +थोरलीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ५५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८३ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ७४४ लोकसंख्येपैकी ३६३ पुरुष तर ३८१ महिला आहेत.गावात ४५९ शिक्षित तर २८५ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी २५४ पुरुष व २०५ स्त्रिया शिक्षित तर १०९ पुरुष व १७६ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६१.६९ टक्के आहे. +हसर्णी, जांब, उन्नी, कोकंगा, जवळगा, मांदणी, हिंपळगाव, वालसंगी, महादेववाडी, बेलूर, लिंगढळ ही जवळपासची गावे आहेत.शिरूर ताजबंद ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11248.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19f9264f3bca2bcdaeaf3ee68234df343c8ccdfa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11248.txt @@ -0,0 +1,3 @@ +थ्यॅन षान (लेखनभेदः तियान शान, थ्यॅन शान; चिनी: 天山; फीनयीन: Tiān Shān ; मंगोलियन Тэнгэр уул; उय्गुर: تەڭرى تاغ ; अर्थ: दिव्य पर्वतरांगा) ही मध्य आशियातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. ७,४३९ मी. उंचीवरील चंगीश चोकुसू हे थ्यॅन षानमधील सर्वात उंच शिखर आहे. +थ्यॅन षान पर्वतरांग कझाकस्तान, किर्गिझस्तान व चीनच्या शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर पसरली आहे. हिच्या आग्नेयेस ताक्लामकान वाळवंट पसरले असून ही दक्षिणेस पामीर पर्वतरांगेस जोडली गेली आहे. तसेच हिचा एक भाग शिंच्यांग व पाकिस्तानच्या उत्तर भागातून हिंदुकुश पर्वतरांग पर्वतरांगेशी जोडला गेला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11254.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a560254fc7d402c84bed3b51de3a2c3ce17e7bcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11254.txt @@ -0,0 +1 @@ +तृशुर (मल्याळमः തൃശൂര്‍ (तृशुर असे लिहिले आहे) (मराठीत त्रिचूर)) भारताच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. उच्चार त्रिश्शुर जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाचा संधी पुढीलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव) हे शहर तृशुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. मराठी-हिंदीत या शहराचे नाव त्रिचूर असे, तर गुजरातीमध्ये तिरुचर किंवा थ्रिसुर असे लिहिले जाते. येथील लोकसंख्या १८,५४,७८३ इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11269.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83f78fdd1327cd8331e9e5cc0114d8baccce1034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11269.txt @@ -0,0 +1,3 @@ +दत्तात्रेय नरसिंह गोखले (सप्टेंबर २०, १९२२ - ?) हे चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे अभ्यासक होते. सप्टेंबर २०, १९२२ रोजी त्यांचा जन्म झाला. +त्यांना 'व्यक्तिविमर्श' चरित्र लेखनात विशेष रस होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11275.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db153e98a416ba4298c4bc365da84a93cf85ab5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11275.txt @@ -0,0 +1,6 @@ +दत्तात्रेय शंकर सोमण (८ मे, इ.स. १९३०[१] - ९ ऑक्टोबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे महाराष्ट्र पोलिसातले अधिकारी होते. सोमण इ.स. १९८५ ते इ.स. १९८७ या कालखंडात मुंबई पोलीसदलाचे आयुक्त होते, तर इ.स. १९८७ ते इ.स. १९८८ या कालखंडात महाराष्ट्र पोलीसदलाचे पोलीस महासंचालक होते[२]. मुंबई पोलीसदलाच्या महासंचालकपदी असताना मुंबईतील माफिया टोळीचा डॉन वरदराजन मुदलियार याचे माफिया साम्राज्य मोडून काढण्यात पोलिसांना यश आले. +सोमणांचे शिक्षण महाराष्ट्रात सोलापुरात झाले. भारतीय पोलीस सेवेच्या इ.स. १९५३ च्या तुकडीतून ते पोलीससेवेत दाखल झाले[३]. +इ.स. १९७०-८० च्या काळात मुंबईतील माफिया साम्राज्यावर वरदराजन टोळीची पकड होती. त्याला पुढे सोमण आणि वाय.सी. पवार जोडीने नामशेष केले[ संदर्भ हवा ]. सोमण पुढे पोलीस महासंचालक झाले. +पोलीसदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी 'सेबी'ला सल्लागाराच्या भूमिकेत मदत केली. यामुळे 'सेबी' बळकट झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात यशस्वी झाली. सोमण यांचे प्रशासकीय कौशल्य लक्षात घेऊन त्यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त करण्यात आले. महापालिकेत त्यांच्या रूपाने पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणे, ही घटना बहुचर्चित बनली[ संदर्भ हवा ]. पालिकेच्या कारभारातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. +सोमणांनी आपला पोलीस नावाचे पुस्तक लिहिले आहे[२]. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11283.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c53f0f28cb8d6093bdba3cf70c8b7016b1e1dce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11283.txt @@ -0,0 +1,4 @@ +द.ता. भोसले, म्हणजे दशरथ तायापा भोसले (जन्म : ८ मे, इ.स. १९३५) हे एक मराठी लेखक आहेत. मराठी साहित्यात १९६० च्या आसपास दलित आणि ग्रामीण साहित्याचा उदय झाला. अनेक नवे लेखक लिहिते झाले. त्यातील एक नांव म्हणजे डॉ. द.ता. भोसले. त्यांनी कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन केले. त्यांच्या काही कथा 'द. ता. भोसले यांच्या निवडक कथा'मध्ये संकलित झाल्या आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेत, शेतमजूर, तेथील संस्कृती, ताणतणाव आदी विविध समस्या, माणसाची भूक, दारिद्ऱ्य हे त्यांच्या 'वावटळ' 'नाथा वामण', 'अन्न' अशा विविध कथांमधून दिसते. शहरातील बकालपणावरही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात विनोदाचा शिडकावाही असतो. अशा प्रकारे समाजजीवनाचे यथार्थ जीवन त्यांच्या कथांमध्ये दिसते. खेड्यांतील मुलामुलींच्या शिक्षणासाठी ते २५हून अधिक वर्षे भरीव आर्थिक मदत करीत आहेत. +द.ता. भोसले यांनी लिहिलेल्या काही ग्रंथांचा अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, धारवाड, नांदेड, पुणे, बडोदा, सोलापूर आदी विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून समावेश झाला आहे. एक अभ्यासू वक्ता म्हणून भोसले यांचा नावलौकिक आहे. +द.ता. भोसले हे एम.ए.पीएच.डी आहेत. बी.ए.च्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठातून पहिले आले होते. त्यांना त्यावेळी एक सुवर्णपदक, चार पारितोषिके आणि दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या होत्या. एम.ए.ची परीक्षा ते उच्च दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाले.. +लोकजीवनावरील व लोकसंस्कृतीवरील साहित्याच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी दोन कादंबऱ्या, सात कथासंग्रह, सहाच ललितलेख संग्रह, लोकसंस्कृतीवरील पाच ग्रंथ, चार वैचारिक ग्रंथ, समीक्षा, सात चरित्रपर ग्रंथ, सोळा संपादित ग्रंथ, दोन ग्रामीण बोलींचे शब्दकोश, वगैरे. काही पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11313.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ec08dd4cdc71a8da740a9d6f6a1ccde69aa0775 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11313.txt @@ -0,0 +1 @@ +द. ह. अग्निहोत्री (०३ जुलै १९०२ – २२ नोव्हेंबर १९९०)[१] हे भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक आणि शब्दकोशकार होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1133.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..820e5553bcb9fdf7864016c88141bcb2ba5eb452 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1133.txt @@ -0,0 +1,26 @@ +ज्युलियस प्लकर ( : १६ जून १८०१; - २२ मे १८६८) हा जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. याने विश्लेषणात्मक भूमितीमध्ये पायाभूत संशोधन केले व लामे कर्व्हर्व्ह्जच्या अभ्यासात भर घातली. प्लकरने कॅथॉड किरणांबद्दलही संशोधन केले ज्याने विजाणूंचा शोध लागण्यात मदत झाली. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11338.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ec9d0436445383410f00bd7eab3c0ffdbaded30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11338.txt @@ -0,0 +1 @@ +द इनक्रेडिबल्स (इंग्लिश: The Incredibles) हा एक इ.स. २००४ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चित्रपट आहे. हा चित्रपट पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज या कंपनीने तयार केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11345.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79175ba4faa9961214440e2900f3bb376378646e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11345.txt @@ -0,0 +1,3 @@ + +द ॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर हा २०१९मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट याच नावाच्या संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे.[१] चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आहे. +सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ट्रेलरचा प्रचार केला.[२] यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रवक्त्याने हा चित्रपट ‘राजकीय प्रॉपगेंडा’ असल्याचे म्हटले.[३] बिहारमधील स्थानिक न्यायालयाने 8 जानेवारी 2019 रोजी अनुपम खेर आणि चित्रपटाशी संबंधित तेरा जणांविरुद्ध राजकीय नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1137.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7d8bfc128ddceb400191a6b0ba8f6ee8abf2259 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1137.txt @@ -0,0 +1 @@ +ज्युलिया आयलीन जिलार्ड (इंग्लिश: Julia Eileen Gillard; जन्मः २९ सप्टेंबर १९६१) ही ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी व जून २०१० ते जून २०१३ दरम्यान देशाची पंतप्रधान होती. जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ऑस्ट्रेलियाच्या इतिहासामधील जिलार्ड ही महिला पंतप्रधान होती. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11389.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11389.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ff0c3ef61374fc49ab5f207e00afcce93d95099 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11389.txt @@ -0,0 +1,4 @@ +द क्रिएशन ऑफ पेट्रीआर्की[१] हा गर्डा लर्नर लिखित खंड आहे. हा १९८६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केला. यात आपल्या २५ वर्षांच्या संशोधन,लेखन व अध्यापनाच्या दीर्घ अनुभवानंतर लेखिका या ठाम निष्कर्षावर येतात कि,स्त्रियांचा इतिहास शोधणे व मांडणे ही स्त्रीमुक्ती साध्य करण्याकरिता अपरिहार्य अशी बाब आहे.[२] +काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या- त्या समाजामध्ये जेव्हा जेव्हा इतिहास रचला गेला तेव्हा-तेव्हा इतिहासामध्ये त्या समाजातील स्त्रिया मात्र अदृश्यच राहिल्या.इतिहासलेखनाची सत्ता ही नेहमीच पुरुषांकडे असल्याने केवळ पुरुषांच्या नोंदी व विश्लेषण हेच इतिहास म्हणून या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये आजवर पुढे आले. स्त्रियांचे समाजनिर्मितीतील कर्तेपण, त्यांचे अनुभव यांच्या नोंदी मात्र इतिहासामध्ये जाणीवपूर्वकरित्या झाल्याच नाहीत. पितृसत्ताक अकादामिक विश्वाने सिद्धांकनाच्या निर्मितीपासून स्त्रियांना नेहमीच दूर ठेवले व याचे समर्थन म्हणून स्त्रियांच्या शारीरिक मर्यादांचे निमित्त पुढे केले. +काळाच्या एका टप्प्यावर समाजनिर्मिती करणारा,मुक्त,सत्ताधारी असणारा स्त्रिया हा घटक नंतरच्या टप्प्यावर मात्र गुलाम बनतो,त्याचे कर्तेपण नाकारले जाते व जो केवळ एक प्रतिभाहीन असे पुनुरुत्पादनाचे साधन ठरतो.स्त्रियांच्या या अवनतीला पितृसत्ताक व्यवस्था जबाबदार असलेली दिसते.परंतु मातृसत्ता,स्त्रीराज्य लयास जाऊन पितृसत्ताक व्यवस्थेचा उदय होणे ही काळाच्या कुठल्यातरी एका टप्प्यावर घडलेली एक घटना नाही तर साधारणत: २५०० वर्षांपासून विकसित होत गेलेली ही एक दीर्घ अशी प्रक्रिया आहे.पितृसत्ताक व्यवस्थेने खाजगी मालमत्ता,लैंगिक नियंत्रण व राज्यसंस्था यांच्या आधारे बळकटी मिळवली.मार्क्सवादी विश्लेषणानुसार खाजगी संपत्तीतून स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण आले.परंतु स्त्रियांच्या लैंगिकतने त्यांचे वस्तूकरण होत या वस्तुकरणातूनच खाजगी मालमत्तेचा उदय झाला का याचा वेध या पुस्तकात घेतलेला आहे. पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणामध्ये स्त्रियांच्या गुलामगिरीचा शोध लेखिका घेतात.टोळ्यांमध्ये होणारी युद्ध थांबवण्याकरिता स्त्रियांची देवाणघेवाण केली जाऊ लागली. नंतरच्या टप्प्यावर युद्धामध्ये स्त्रिया जिंकल्या जाऊ लागल्या व गुलाम म्हणून त्यांची विक्री होऊ लागली.गुलामीची ही जी प्रथा सुरू झाली त्यामध्ये केवळ स्त्रियांचाच समावेश होता का? तर निश्चितच यामध्ये पुरुषांचाही समावेश होता.परंतु स्त्रियांच्या लैंगिकतेवर त्यांची गुलामगिरी उभी राहिली.लैंगिकतेतूनच स्त्रीचा वर्ग निश्चित झाला व लैंगिक सम्बंधाद्वारेच तिला उत्पादनाच्या साधनांशीही जोडून घेणे शक्य झाले.स्त्रियांच्या गुलामगिरीला या टप्प्यावर सुरुवात झालेली असली तरी एकाच वेळी सर्वच स्त्रिया गुलाम बनवल्या जात नाहीत.स्त्रियांचे दुय्यमत्व रूढ होऊनही अध्यत्मिक क्षेत्रामध्ये देवता म्हणून स्त्रियांना स्थान मिळालेले दिसते.मात्र सुरुवातीच्या टप्प्यावर पुनर्निर्मितीची शक्ती असणाऱ्या या मातृदेवता पुरुषदेवतेची पवित्र पत्नीदेवता म्हणून पितृसत्ताक व्यवस्था त्यांना पुढे आणते आणि याच टप्प्यावर स्त्रीची लैंगिकता प्रकट करणे पाप ठरते,पत्नी बनणे व माता असणे पवित्र व गरजेचे ठरते. या पुढच्या टप्प्यावर तत्त्वज्ञानातून स्त्रिया म्हणजे अपूर्ण मानव हा विचार पश्चिमी सभ्यतेमध्ये रूढ होऊन यातूनच पितृसत्ताक सिद्धांकन अधिक घट्ट व्हायला कारणीभूत ठरतो.[३] +स्त्रियांच्या दुय्यमत्वाचे व गुलामगिरीचे पितृसत्ताक व्यवस्थेने इतके नैसर्गिकिकरण केले आहे की स्त्रिया या केवळ शोषितच आहेत हा सिद्धांत एकप्रकारे मान्यता पावतो व शोषणाच्या या जाणिवेतूनच स्त्रियांचा संघर्ष उभा करतात.प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात प्रवेश मिळवण्याची धडपड करतात. परंतु जसे नाटकात पुरुषांच्या सोबतीने अभिनय केल्याने केवळ सहकलाकार इतकीच ओळख मिळते व नाटकाचे दिग्दर्शन,नेपथ्य,विषयाची मांडणी याची मालकी नाटकाच्या पुरुष मालकाकडेच राहते तसेच केवळ प्रस्थापित अकादामिक क्षेत्रात शिरकाव करून पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळू शकणार नाही. तर याकरिता स्त्रियांना आपल्या कर्तेपणाचा इतिहास शोधावा लागेल व पितृसत्ताक सिद्धांकनाप्रमाणे पुरुषांना ज्ञानउत्पादनातून न वगळता स्त्री व पुरुष दोहोंना केंद्र मानत इतिहासाचे नव्याने लेखन करावे लागेल.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11442.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..062f18ac7ffc8369d2090980aaf7ac1e115eb301 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11442.txt @@ -0,0 +1,5 @@ +मॅकबेथ (पूर्ण शीर्षक द ट्रॅजेडी ऑफ मॅकबेथ ) ही विल्यम शेक्सपियरची पाच अंकांची शोकांतिका आहे. ही प्रथम १६०६ मध्ये सादर केली गेली असे मानले जाते.[a] जे सत्ता मिळवू इच्छितात त्यांच्यावरील राजकीय महत्त्वाकांक्षेचे हानीकारक शारीरिक आणि मानसिक परिणाम हे नाट्यमय रुपात ह्यात दिसते. इंग्लंडचा पहिला जेम्सच्या कारकिर्दीत शेक्सपियरने लिहिलेल्या सर्व नाटकांपैकी, मॅकबेथ हे शेक्सपियरच्या अभिनय कंपनीचे आश्रयदाता राजा जेम्स यांच्याशी असलेले त्याचे नाते स्पष्टपणे प्रतिबिंबित करते.[१] हे प्रथम १६२३ च्या फोलिओमध्ये प्रकाशित झाले होते. हे शेक्सपियरचे सर्वात लहान शोकांतिक नाटक आहे.[२] +मॅकबेथ नावाच्या एका धाडसी स्कॉटिश जनरलला जादूगारांच्या त्रिकूटाकडून एक भविष्यवाणी मिळाली की एक दिवस तो स्कॉटलंडचा राजा होणार. महत्त्वाकांक्षेने ग्रासलेला आणि त्याच्या पत्नीने कृती करण्यास प्रेरित केलेले, मॅकबेथने राजा डंकनची हत्या केली आणि स्कॉटिश सिंहासन स्वतःसाठी घेतले. त्यानंतर तो अपराधीपणाने आणि विक्षिप्तपणाने ग्रासला जातो. शत्रुत्व आणि संशयापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याला अधिकाधिक खून करण्यास भाग पाडले गेले, तो लवकरच एक अत्याचारी शासक बनतो. रक्तपात आणि परिणामी गृहयुद्धाने मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ यांना वेडेपणा येतो आणि मृत्यू पावतात. +या कथेसाठी शेक्सपियरचा स्रोत मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा, मॅकडफ आणि डंकन यांचा हॉलिन्शेड क्रॉनिकल्स (१८७५) मधील इतिहास आहे, जो शेक्सपियर आणि त्याच्या समकालीनांना परिचित असलेला इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडचा इतिहास आहे, जरी नाटकातील घटना मोठ्या प्रमाणात भिन्न आहेत वास्तविक मॅकबेथच्या इतिहासातून.[३] +थिएटरच्या बॅकस्टेज जगात, काहींचा असा विश्वास आहे की हे नाटक शापित आहे आणि त्याच्या शीर्षकाचा मोठ्याने उल्लेख केला जात नाही. त्याऐवजी " द स्कॉटिश प्ले " असा उल्लेख करतात. या नाटकाने काही नामांकित कलाकारांना मॅकबेथ आणि लेडी मॅकबेथ यांच्या भूमिकांकडे आकर्षित केले आहे आणि चित्रपट, दूरदर्शन, ऑपेरा, कादंबरी, कॉमिक्स आणि इतर माध्यमांमध्ये रुपांतरित केले आहे. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11446.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd6a5e01e9be5dfb581a380ef6b0fd9161eb43a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11446.txt @@ -0,0 +1 @@ +द डायरी ऑफ अ यंग गर्ल हे ॲन फ्रॅंकने लिहिलेल्या दैनंदिनीचे पुस्तक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11462.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1f3adaeb6db468d97fea8414bc916f1e51f4790 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11462.txt @@ -0,0 +1,10 @@ +द थ्री डॉटर्स ऑफ किंग ओ'हारा ही एक आयरिश परीकथा आहे. जी जेरेमिया कर्टिनने आयर्लंडच्या मिथ्स आणि लोक- कथेमध्ये संग्रहित केली आहे.[१] रेदार गु. क्रिस्टियनसेनने त्याचे मूळ कंपनी केरी म्हणून ओळखले जात होते.[२] +एका राजाला तीन मुली होत्या. एके दिवशी, तो दूर असताना, त्याच्या सर्वात मोठ्या मुलीने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला अंधाराचा झगा मिळाला आणि तिने जगातील सर्वात सुंदर पुरुषाची इच्छा व्यकत केली. तिला घेऊन जाण्यासाठी तो चार घोड्यांसह सोन्याच्या डब्ब्यात आला. तिच्या दुसऱ्या बहिणीने पुढच्या सर्वोत्कृष्ट माणसासाठी इच्छा व्यक्त आणि तो तिला घेऊन जाण्यासाठी चार घोड्यांसह सोन्याच्या डब्ब्यात आला. मग धाकटीने सर्वोत्कृष्ट पांढऱ्या कुत्र्याची इच्छा व्यक्त केली आणि तो तिला घेऊन जाण्यासाठी चार घोड्यांसह सोन्याच्या डब्ब्यात आला. राजा परत आला आणि जेव्हा त्याच्या नोकरांनी त्याला कुत्र्याबद्दल सांगितले तेव्हा तो रागावला. +सर्वात मोठ्या दोघांना त्यांच्या पतींनी विचारले की त्यांना दिवसा त्या कश्या हव्या आहेत. जसे ते दिवसा असतात किंवा रात्री असतात. दोघांनाही ते दिवसा असतात तसेच त्या हव्या होत्या. त्यांचे पती दोघेही दिवसा पुरुष असयच्या पण रात्री त्या सील प्राणी बनत होते. सगळ्यात धाकट्यालाही विचारलं आणि त्याचं उत्तर दिलं, म्हणून तिचा नवरा दिवसा कुत्रा आणि रात्री देखणा माणूस होता. +तिने एका मुलाला जन्म दिला. तिचा नवरा शिकारीला गेला आणि मुलाला काही झाले तर रडू नकोस असे बजावले. एक राखाडी कावळा बाळाला एका आठवड्याचा असताना घेऊन गेला पण ती रडली नाही. हे असेच दुसऱ्या मुलाबरोबर पुन्हा घडले. परंतु त्यांच्या तिसऱ्या मुलीला घेऊन जाताना तिने एक अश्रू ढाळला. जो तिने रुमालात पकडला. तिचा नवरा खूप रागावला होता. +लवकरच, राजाने आपल्या तीन मुली आणि त्यांच्या पतींना आपल्या घरी बोलावले. रात्री उशिरा, राणी त्यांच्या शयनकक्षांमध्ये पहायला गेली, आणि तिने पाहिलं की तिच्या दोन ज्येष्ठांच्या पलंगावर सील होते, परंतु तिच्या सर्वात धाकट्या मुलीबरोबर एक पुरुष होता. तिने तिच्या खोलीतील कुत्र्याची कातडी शोधून जाळली. पतीने उडी मारली, रागावले आणि म्हणाले की जर तो तिच्या वडिलांच्या छताखाली तीन रात्री राहू शकला असता तर तो दिवस आणि रात्र एक माणूस होऊ शकला असता, परंतु आता त्याला तिला सोडावे लागेल. +तो निघाला, पण तिने त्याचा पाठलाग केला. त्याला कधीही नजरेआड होऊ दिले नाही. ते एका घरात आले आणि त्याने तिला आत रात्र घालवायला पाठवले. तिथल्या एका लहान मुलाने तिच्या आईला हाक मारली आणि तिथल्या एका बाईने तिला कात्री दिली. त्या कात्रीने कापलेल्या चिंध्या सोन्याच्या कपड्यात बदलतील. दुसऱ्या दिवशी, तिने पुन्हा तिच्या पतीचा पाठलाग केला, आणि ते दुसऱ्या घरी आले. जिथे दुसऱ्या एका लहान मुलाने तिच्या आईला बोलावले आणि एका महिलेने तिला एक कंगवा दिला जो आजारी डोके निरोगी करेल आणि सोन्याचे केस देईल. तिसऱ्या दिवशी, तिने अजूनही तिच्या पतीचा पाठलाग केला आणि तिस-या घराने एका डोळ्याच्या लहान मुलीला धरले. रडण्याने काय केले ते बाईंच्या लक्षात आले. स्त्रीने तिला एक शिट्टी दिली जी जगातील सर्व पक्ष्यांना बोलावेल. +ते पुढे गेले, परंतु त्याने समजावून सांगितले की तिर नागच्या राणीने त्याला शाप दिला होता आणि आता त्याने जाऊन तिच्याशी लग्न केले पाहिजे. ती त्याच्या मागे खालच्या राज्यात गेली आणि तिला मदत करत धुलाईकडे राहिली. तिला एका कोंबड्याची मुलगी दिसली, सर्व चिंध्या घातलेले होते आणि तिने तिच्या चिंध्या कात्रीने कापल्या. त्यामुळे ते कापड सोन्याचे झाले. तिच्या आईने राणीला सांगितले, ज्याने त्यांची मागणी केली. त्या बदल्यात राजकुमारीने तिच्या पतीसोबत एक रात्र मागितली आणि राणीने होकार दिला पण तिच्या पतीला औषध दिले. दुसऱ्या दिवशी, राजकन्येने कोंबडीच्या दुसऱ्या मुलीला कंगवाने बरे केले आणि तिच्यासाठी तीच देवाणघेवाण झाली. +राजकन्येने शिट्टी वाजवली आणि पक्ष्यांचा सल्ला घेतला. त्यांनी तिला सांगितले की फक्त तिचा नवरा राणीला मारू शकतो, कारण किल्ल्यासमोर एका होली-ट्रीमध्ये हवामान होते. हवामानाने बदक धरले होते. बदकाने अंडी धरली होती आणि अंड्याने तिचे हृदय आणि जीवन धरले होते आणि फक्त तीच होती. नवराच होली-ट्री कापू शकतो. मग तिने पुन्हा शिट्टी वाजवली, बाजा आणि कोल्ह्याला आकर्षित केले आणि त्यांना पकडले. तिने तिसऱ्या रात्री शिट्टी वाजवली, पण त्याच्या नोकरांकडे सर्व काही सांगणारे पत्र सोडले. +तिच्या पतीने पत्र वाचले आणि तिला झाडाजवळ भेटले. त्याने ते कापले. वेदर पळून गेला, पण कोल्ह्याने पकडले; बदक निसटले, पण बाजाने ते पकडले, आणि अंडी ठेचून राणीचा मृत्यू झाला. +राजकन्या आणि तिचा नवरा तिरना नग शहरामध्ये आनंदाने राहतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11468.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3365a767022b3057ee17197afdca418fecd3467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11468.txt @@ -0,0 +1 @@ +द नाईट्स हे स्वीडिश डीजे आणि रेकॉर्ड निर्ता अविसी यांचे एक गाणे आहे. यामध्ये गायक/गीतकार निकोलस फर्लाँग यांचे गायन आहे. १ डिसेंबर २०१४ रोजी हे गीत PRMD म्युझिक आणि युनिव्हर्सल आयलंड द्वारे Avicii च्या The Days/ Nights EP वर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर ११ जानेवारी २०१५ रोजी युनायटेड किंगडममध्ये हे गीत प्रसारित झाले. [१] हे गाणे यूके सिंगल्स चार्टवर सहाव्या क्रमांकावर आणि यूके डान्स चार्टवर पहिल्या क्रमांकावर आहे. २३ जानेवारी २०१५ रोजी, Avicii ने "The Nights (Avicii by Avicii)" त्याच्या स्वतःच्या गाण्याचे रिमिक्स प्रदर्शित केले. [२] हे गाणे Avicii च्या दुसऱ्या स्टुडिओ अल्बम स्टोरीज (२०१५) च्या यूके आवृत्तीवर दिसते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11479.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11479.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6eb8c1c50d5d4bd39bc34dddccce3f6ece0ad062 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11479.txt @@ -0,0 +1,2 @@ +लोढा पार्क हा १८.५ एकरचा आरामदायी निवासी गगनचुंबी इमारत प्रकल्प आहे.‌ ही इमारत लोढा ग्रुपने मुंबईच्या लोअर परेल परिसरात विकसित केली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन २०१२ मध्ये DLF लिमिटेडकडून अंदाजे २,८०० कोटी किमतीमध्ये खरेदी करण्यात आली होती. लोढा पार्कमध्ये ५ टॉवर आहेत, त्यापैकी प्रत्येक २६८ मीटर उंचीवर आहे आणि ते ७६ मजली आहेत. [३] [४] +२०१९-२० मध्ये लोढा द पार्क टॉवर्स या भारतातील सर्वात उंच इमारती होत्या. त्यानंतर २०२० मध्ये त्यांना वर्ल्ड वनने मागे टाकले होते, जिला पुन्हा २०२३ मध्ये लोखंडवाला मिनर्व्हाने मागे टाकले. [५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11486.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6687904ad39f28339b48ae2a1b4fbaa0ef6a036e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11486.txt @@ -0,0 +1,7 @@ +द पेरिफेरल सेंटर  : व्हॉइसेस फ्रॉम इंडियाज नॉर्थईस्ट[१] हे पुस्तक प्रीती गिल यांनी संपादित केले असून विविध लेखकांनी आपले लेख यात समाविष्ट केले आहेत. प्रस्तुत पुस्तकात मणिपुरी स्त्रिया स्वतःच बंडाचे निशाण उभारून प्रश्न विचारतात, अशी त्यांची एक प्रतिमा पुढे येते. +भारताच्या ईशान्य भागातील राज्यांना सात बहिणी म्हणून संबोधले जाते. १९४७ मध्ये फाळणी झाल्यानंतरच्या काळापासून ईशान्य भारतास उर्वरीत देशाशी दळवळणासाठी एका चिंचोळ्या भागावर अवलंबून रहावे लागत आहे. या भागातील काही स्थानिक अतिरेकी अधिक राजकीय स्वातंत्र्य मागत आहेत. अतीरेकी आणि देशाची सुरक्षादले यांच्यात कायम तणाव असतो. २००४मध्ये या भागातील आसाम रायफलच्या अर्धलष्करी दलाने अतीरेकी दलाम्शी कथित संबंध असल्यामुळे अटक केलेल्या तंजगम्मा मनोरमा [२] या तरुणीचा अटकेत असताना मृत्यू झाला, जो विवाद्य ठरला. या प्रकरणात तिच्या मृत्यूनंतर जी आंदोलने झाली, हिंसाचार झाला त्यातून या पुस्तकाची प्रेरणा घेतली गेली आहे. +ईशान्य भारतातील स्त्रिया आणि पुरुष रोज ज्या अनेक प्रकारच्या मुद्यांवर लढत आहेत हे सांगण्यासाठी काहीतरी माध्यम उपलब्ध करून द्यावे आणि त्यावर त्यांनी त्यांच्यावरील दडपणे, असुरक्षितता आणि अनिश्चितता यांची चर्चा करावी अशी मागणी या पुस्तकात केली गेली आहे. या भागात अतीरेकी गट एक प्रकारचे छुपे युद्ध करत आहेत त्याचीही चर्चा व्हावी असे पुस्तकात म्हटले आहे. +तंजगम्माच्या घटना २००४ मध्ये झाली तरी जनमानसामध्ये अजूनही तेव्हा झालेल्या आंदोलनाची प्रतिमा ठसलेली आहे. सदर पुस्तकात मणिपुरी स्त्रिया स्वतःच बंडाचे निशाण उभारून प्रश्न विचारतात अशी एक प्रतिमा पुढे येते. +प्रत्येक प्रकरणात राष्ट्रीयत्वाची ओळख आणि मुख्य भूमीपासून मणिपुरी जनता नाराज का आहे या विषयी सविस्तर चर्चा/मांडणी केली आहे. काही लेखांत मुद्दे सडेतोडपणे मांडले आहेत तर काही लेखांत आडवळणाने. या पुस्तकातील अनेक लेखक ईशान्य भारतातील लेखक, कार्यकर्ते आणि अभ्यासक आहेत, तर अनेक या पुस्तकाच्या संपादकासारखे बाहेरचे आहेत. या भागात भारतातील सेना बंडखोरीचा मुकाबला करत असून राष्ट्राचे रक्षण करत आहे. +ईशान्य भारतातील लोक वेगवेगळे आहेत का? सांस्कृतिक विविधता, धर्म, शरीररचना भौगोलिक अंतर यामुळे मुख्यभूमी आणि ते यांच्यात अंतर पडते. या भागाची माहिती मुख्यभागाला फारशी नाही हे खरे आहे असे नाही. गेल्या ३० वर्षात इथे घडत असलेल्या हिसाचार व अशांततेमुळे मोठी हानी झाली आहे. इशान्ये मधील काही राज्यांमध्ये गेली तीन दशकं ज्या ज्या चकमकी आणि हिंसाचार घडला आहे, त्यामुळे अनेक काळजीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. इथे चालू असलेले / चाललेले प्रदीर्घ अतिरेकी हिंसचारामुळे स्थानिक समूहांवर उध्वस्त करणारे दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. हा परिणाम विशेषतः स्त्रियांवर झालेला दिसून येतो. ईशान्य भारतातील एकूणच परिस्थिती व तिथे राहणाऱ्या विविध समूहांचे जीवनमान हे सातत्याने संघर्षमय राहिले आहे. अतिरेकी कारवाया आणि त्यावर शासनाच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे सामान्य जनतेची मात्र परवड होते. +सदर पुस्तकात जे काही चित्र प्रस्तुत केले आहे ते तसे नसून त्याकडे लिंगभावी दृष्टिकोनातून पाहणे कसे आशयाचे ठरते हे वाचकांच्या लक्षात येण्यास या पुस्तकाची मदत होते. सदर पुस्तकाचे शीर्षक हे ईशान्य भारतातील जे आवाज आहेत ते आवाज केंद्रातील प्रशासनाला उद्देशून असून, ज्यांना मुख्य समजले जाते अशा एकूणच भारतीय जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणारे आहेत. अनेक वर्ष ईरोम शर्मिला[३] या ईशान्य भारतातील प्रश्नांसाठी उपोषण करत आहेत. विविध मानव अधिकार संघटनादेखील ईरोम शर्मिला यांना पाठिंबा दर्शविण्याबरोबरच त्यांच्या मागण्या शासनाकडे सातत्याने मांडत आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11499.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0300ab6cbf20688da82d59267a4b44cd917a7df2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11499.txt @@ -0,0 +1,4 @@ +द प्लेलिस्ट ही नेटफ्लिक्ससाठी तयार केलेली डॉक्युमेंटरी-ड्रामा लघु मालिका आहे. हे स्वेन चर्ळसून आणि जोनास लेआजोळींहुफाऊंड यांनी लिहिलेल्या स्पोटिफाय उंटोल्ड या पुस्तकातून प्रेरित होते. पेर-ओलावा सोरेन्सेन द्वारे दिग्दर्शित, ही मालिका स्वीडिश म्युझिक स्ट्रीमिंग कंपनी, स्पोटिफाय च्या जन्माची "काल्पनिक" कथा सांगते आणि त्याच्या सुरुवातीच्या आव्हानांसह. प्लेलिस्टचा प्रीमियर १३ ऑक्टोबर २०२२ रोजी नेटफ्लिक्स वर झाला.[१][२] +एक महत्त्वाकांक्षी उद्योजक, डॅनियल एक, संगीत उद्योगांचे हेवी-हिटर्स आणि संगीत पायरसी यांच्यातील लढाईमध्ये एक संधी शोधते. एका अशांत संगीत उद्योगात यापूर्वी कधीही न पाहिलेला एक उपाय पाहतो. त्यानंतर तो त्याचा व्यवसाय भागीदार मार्टिन लॉरेंटझोन यांच्यासोबत एक विनामूल्य आणि कायदेशीर संगीत प्रवाह सेवा तयार करण्याचा निर्णय घेतो.[३] त्याला फारसे माहीत नव्हते की ही सेवा जागतिक संगीत उद्योगात "क्रांती" करेल आणि त्याच्या पायासह अनपेक्षित आव्हानांना तोंड देईल.[४][५] +द प्लेलिस्ट नेटफ्लिक्सवर +द प्लेलिस्ट आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11502.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11502.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58ffc10cfedfe5a1fb1e0f66e8e619b35135aa0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11502.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्या उमेदवाराला मतमोजणीत सर्वाधिक मते मिळतात त्याला निर्वाचित घोषित करण्याची पद्धत (द फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टिम) भारतात पूर्वापार आहे.[१] +या पद्धतीत काही दोष आणि त्रुटी आहेत. विशिष्ट मतदारसंघातील अधिकृतपणे मतदानास पात्र असलेल्या मतांच्या १ टक्का इतके कमी मतदान झाले तरी झालेल्या जेमतेम काही हजार मतांच्या आधारावर तो निवडून येऊ शकतो. +भारतातील मतदानाची सरासरी टक्केवारी ५५ ते ६० टक्के इतकी असते. ही ६० टक्के मते अनेक उमेदवारांत विभागली जातात आणि बहुसंख्य मतदारसंघातील लढती तिरंगी किंवा त्याहून अधिक असतात. या परिस्थितीत राजकारणी मंडळी विविध युत्यानी आघाड्या करू शकतात, आणि या जोडतोडीत असंख्य समाजघटक मोठ्या प्रमाणात बाहेर सारले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11547.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfed08bf88a61b8c554b8fb52e2e54033daad0fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11547.txt @@ -0,0 +1 @@ +द ब्लू लेगून (इंग्लिश: The Blue Lagoon) हा एक इ.स. १९८० सालचा अमेरिकन चित्रपट आहे. हा चित्रपट कोलंबिया पिक्चर्स या कंपनीने तयार केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रँडल क्लेझर यांनी केले तर लेख डग्लस डे स्टीवर्ट यांचे होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11558.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6799a2b198b1c906f55ae2f5199475926762a281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11558.txt @@ -0,0 +1 @@ +द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन (इंग्लिश: The Rise and Fall of Hindu Women; मराठी: हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. बाबासाहेबांचा हा वैचारिक व सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ मासिकाच्या मे व जून १९५१ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर १९६५ साली डॉ. आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या प्रकाशन संस्थेने हा लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केला.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11584.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d361d9c7b0190ed3fe5eb6d48d84b64b4516ac60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11584.txt @@ -0,0 +1 @@ +द लॅन्सेट हे एक वैद्यकीय नियतकालिक आहे. हे जगातील सगळ्यात जुने व सर्वाधिक मान्यतेचे वैद्यकीय नियतकालिक समजले जाते.[१][२] याची स्थापना १८२३मध्ये डॉ. थॉमस वेकली यांनी केली.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1159.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27aad351d9fb8090cfb0031db58af0fc871b860a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1159.txt @@ -0,0 +1,71 @@ +१९५० निनो फरिन +१९५१ हुआन फंजिओ +१९५२ अल्बर्टो अस्कारी +१९५३ अल्बर्टो अस्कारी +१९५४ हुआन फंजिओ +१९५५ हुआन फंजिओ +१९५६ हुआन फंजिओ +१९५७ हुआन फंजिओ +१९५८ माइक हावथोर्न +१९५९ जॅक ब्राभम +१९६० जॅक ब्राभम +१९६१ फिल हिल +१९६२ ग्रहम हिल +१९६३ जीम क्लार्क +१९६४ जॉन सुर्टीस +१९६५ जीम क्लार्क +१९६६ जॅक ब्राभम +१९६७ डॅनी हुल्म +१९६८ ग्रहम हिल +१९६९ जॅकी स्टुवर्ट +१९७० जोशेन रिंडट +१९७१ जॅकी स्टुवर्ट +१९७२ इमर्सन फिटीपाल्डी +१९७३ जॅकी स्टुवर्ट +१९७४ इमर्सन फिटीपाल्डी +१९७५ निकी लौडा +१९७६ जेम्स हंट +१९७७ निकी लौडा +१९७८ मारीयो आंद्रेटी +१९७९ जोडी स्खेक्टेर +१९८० ऍलन जोन्स +१९८१ नेल्सन पीके +१९८२ केके रोसबर्ग +१९८३ नेल्सन पीके +१९८४ निकी लौडा +१९८५ एलेन प्रोस्ट +१९८६ एलेन प्रोस्ट +१९८७ नेल्सन पीके +१९८८ आयर्टोन सेना +१९८९ एलेन प्रोस्ट +१९९० आयर्टोन सेना +१९९१ आयर्टोन सेना +१९९२ निजेल मन्सेल +१९९३ एलेन प्रोस्ट +१९९४ मायकेल शूमाकर +१९९५ मायकेल शूमाकर +१९९६ डॅमन हिल +१९९७ जॉक विलेनेव +१९९८ मिका हकिनेन +१९९९ मिका हकिनेन +२००० मायकेल शूमाकर +२००१ मायकेल शूमाकर +२००२ मायकेल शूमाकर +२००३ मायकेल शूमाकर +२००४ मायकेल शूमाकर +२००५ फर्नांदो अलोन्सो +२००६ फर्नांदो अलोन्सो +२००७ किमी रायकोन्नेन +२००८ लुइस हॅमिल्टन +२००९ जेन्सन बटन +२०१० सेबास्टियान फेटेल +२०११ सेबास्टियान फेटेल +२०१२ सेबास्टियान फेटेल +२०१३ सेबास्टियान फेटेल +२०१४ लुइस हॅमिल्टन +२०१५ लुइस हॅमिल्टन +२०१६ निको रॉसबर्ग +२०१७ लुइस हॅमिल्टन +२०१८ लुइस हॅमिल्टन +२०१९ लुइस हॅमिल्टन +२०२० लुइस हॅमिल्टन diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11593.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f6a67db0cbd802a35438819d2be3347ebc1fab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11593.txt @@ -0,0 +1,2 @@ + +द लिटल मर्मेड (इंग्लिश: The Little Mermaid) हा एक इ.स. १९८९ सालचा अमेरिकन ॲनिमेशन चलचित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11602.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75fd95010c52af4a29252f121a276eec32e85cf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11602.txt @@ -0,0 +1,2 @@ + +द रिटर्न ऑफ द किंग हा द लॉर्ड ऑफ द रिंग्स या चित्रपट शृंखलेतील तिसरा व अंतिम भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11626.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b987f27abe556e0f32a856a6c6e40cb06bc89c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11626.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +द शुट हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, तिसरा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील पंचेचाळीसवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11635.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dbda24ee0f64af5be4b0d7a31f334f52d15b79e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11635.txt @@ -0,0 +1,4 @@ + +द साउंड ऑफ म्युझिक हा १९६५ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश भाषेतला अमेरिकन चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट वाईज ह्यांनी केले आहे. ते ह्या चित्रपटाचे निर्माते देखील आहेत. हा चित्रपट १९५९ सालच्या त्याच नावाच्या नाटकाचे रूपांतर आहे, ज्याचे संगीत रिचर्ड रॉजर्स ह्यांचे आहे आणि गीते ऑस्कार हॅमरस्टीन ह्यांची आहेत. अर्नस्ट लेमॅन ह्यांनी लिंडसे अँड क्रुझ ह्यांच्या पुस्तकाचे रूपांतर करून ह्या  चित्रपटाची पटकथा लिहिली.[१][२] +मारिया व्हॉन ट्रॅप ह्यांच्या आत्मकथेवर आधारीत, द स्टोरी ऑफ द फॅमिली सिंगर्स (व्हॉन ट्रॅप कुटुंबातील गायकांची कथा) हा चित्रपट आहे. ह्यामध्ये १९३८ साली एका तरुण मुलीला साल्झबर्ग, ऑस्ट्रिया येथील एका विधुर निवृत्त नौसेनेतील सैनिकाच्या घरी, त्यांच्या मुलांची काळजी घ्यायला पाठवलेले असते.[३] +द साउंड ऑफ म्युझिक ह्या चित्रपटाला पाच अकादमी पुरस्कार मिळाले, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ह्यासाठी  रॉबर्ट वाईज ह्यांना पुरस्कार मिळाले. ह्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील मिळाले.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11661.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edcbd0d507bc3238b51a5dc96e41b36c5536a7ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11661.txt @@ -0,0 +1,2 @@ +द हिंदू (इंग्लिश: The Hindu) हे एक भारतीय इंग्लिश भाषेतील अग्रगण्य दैनिक आहे. याच्यावर द हिंदू ग्रुपच्या मालकीचे हक्क आहेत. ज्याचे मुख्यालय तामिळनाडू शहरातील चेन्नई येथे आहे. हे १८७८ मध्ये सुरुवातीला साप्ताहिक म्हणून सुरू झाले आणि १८८९ मध्ये दैनिक बनले. हे सर्वाधिक खप असणारे भारतीय वृत्तपत्रांपैकी तसेच टाइम्स ऑफ इंडिया नंतर भारतातील दुसरे सर्वाधिक प्रसारित इंग्लिश भाषेतील वृत्तपत्र आहे. द हिंदू भारतातील ११ राज्यांमधील चेन्नई, कोइम्बतुर, बंगळूर, हैदराबाद, मदुरै, दिल्ली, विशाखापट्टणम, तिरुवअनंतपुरम, कोची, विजयवाडा, मंगळूर, आणि तिरुचिरापल्ली अशा २१ ठिकाणांहून प्रकाशित होतं.[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11697.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e75cd935b49cadf2b37c78b81e9f94eb1691219 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11697.txt @@ -0,0 +1 @@ +दांता विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1172.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5b1a06ce7dfec4837a397ef6782d90fb808f41f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1172.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्यूईश स्वायत्त ओब्लास्त (रशियन: Еврейская автономная область ; यिद्दिश: ייִדישע אווטאָנאָמע געגנט , यिद्दिश आव्तोनोम गेंग्ट ;) हे रशियन संघाच्या अतिपूर्व जिल्ह्यातील चीन देशाच्या सीमेवरील एक स्वायत्त ओब्लास्त आहे. हे रशियाचे एकमेव स्वायत्त ओब्लास्त आहे. जोसेफ स्टालिनाने इ.स. १९३४ साली ह्या ओब्लास्ताची स्थापना केली. ह्या भागात मोठ्या प्रमाणावर वस्ती करून राहिलेल्या ज्यू धर्मीय नागरिकांना आपली संस्कृती व धर्म जोपासता यावा हा ज्यूईश ओब्लास्तच्या स्थापनेमागील मूळ हेतू होता. +रशियाच्या खबारोव्स्क क्राय व आमूर ओब्लास्त या राजकीय विभागांना, तसेच चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या हैलोंगच्यांग प्रांताला ज्यूइश स्वायत्त ओब्लास्ताच्या सीमा भिडल्या आहेत. बिरोबिद्झान येथे या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी आहे. + + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11725.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11725.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1abf97165c0f4070f19edbf680e4313b009209a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11725.txt @@ -0,0 +1,9 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +दक्षिण आफ्रिकेचे गणराज्य हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण टोकाला असलेला एक देश आहे. ही/येथे इंग्रजांची वसाहत/राज्य होती/होते. +क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात २५ वा आणि लोकसंख्येनुसार २४ वा मोठा देश आहे +दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकूण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे. +दक्षिण आफ्रिका देशात खालील प्रांत आहेत. +दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते. +दक्षिण आफ्रिकेत एकूण लोकसंख्येच्यापैकी बहुतांश लोकसंख्या ही ख्रिश्चन आहे.इतर मूळ आदिवासी धर्मीय आहेत. थोड्या प्रमाणामध्ये इतर धर्मीय आहेत. +सर्व वांशिक गटांना सामावून घेणारी घटनाआधारित लोकशाही, अध्यक्षीय प्रजासत्ताकाची राज्यपद्धती दक्षिण आफ्रिकेच्या स्विकारली आहे. मात्र अशा राज्यपद्धतीत सहसा आढळणे राष्ट्रप्रमुख आणि सरकारचा प्रमुख या दोन्ही पदांचे अधिकार राष्ट्रपती या एकाच पदाकडे सोपविले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11735.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4c5dd9e5b3b5717d4aced5c325125d7ce1b4467 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11735.txt @@ -0,0 +1,8 @@ +दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. दक्षिण आफ्रिकेत खालील देशांचा समावेश होतो. + + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11770.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af176d9aa7878402c62ccacfd3e18c2e662b8014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11770.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१२ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांचा समावेश होता.[१] कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियन अ संघ यांच्यातील एक प्रथम श्रेणी सामना होता.[२] मायकेल क्लार्क एका कॅलेंडर वर्षात चार द्विशतके झळकावणारा पहिला माणूस ठरला, जेव्हा त्याने अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात २०० धावांचा टप्पा पार केला.[३] ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने खेळलेली ही शेवटची मालिका होती, जो तिसऱ्या कसोटीनंतर निवृत्त झाला होता.[४][५] +पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर १-० असा विजय मिळवला आणि आयसीसी कसोटी सामन्यांच्या क्रमवारीत त्यांचे पहिले स्थान कायम ठेवले.[६] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11778.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cde8f6f80a300cf4b3bbe46edc2d88e4017d41d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11778.txt @@ -0,0 +1,7 @@ +The South African cricket team toured Zimbabwe for three One-Day Internationals in ऑगस्ट २००७. The tour will see both teams in action for the first time since the २००७ Cricket World Cup, and will be played two weeks before the start of the २००७ Twenty२० World Championship to be held by the South Africans. South Africa's A team will also be touring, playing against a Zimbabwean Select XI on two occasions for First-class matches. + + + +South Africa A also toured Zimbabwe, playing two First-class matches against a Zimbabwean Select XI. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11790.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47be0a93123662836317a164c3b1910a9262f2dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11790.txt @@ -0,0 +1,8 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[१][२] कसोटी सामने २०२३-२०२५ आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग बनले.[३] +टांगीवाई शिल्डसाठी ही मालिका लढवली गेली.[४] ट्रॉफीने १९५३ च्या दुःखद घटनांचे स्मरण केले,[५] जेव्हा ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वेलिंग्टन ते ऑकलंड या ट्रेनमधील १५१ लोक - ज्यामध्ये न्यू झीलंडचा वेगवान गोलंदाज बॉब ब्लेरची मंगेतर नेरिसा लव्ह यांचा समावेश होता - रेल्वे दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला.[६] न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी,[७] जिथे बॉब ब्लेर सामना खेळत होते तेव्हा ही आपत्ती घडली.[८] +मालिकेत जाताना, दक्षिण आफ्रिकेने १७ मीटिंगमध्ये न्यू झीलंडविरुद्ध कधीही कसोटी मालिका गमावली नव्हती.[९][१०] +न्यू झीलंडने पहिली कसोटी २८१ धावांनी जिंकली.[११] न्यू झीलंडने दुसरी कसोटीही ७ गडी राखून जिंकली[१२] आणि मालिका २-० ने जिंकली.[१३] न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.[१४] +डिसेंबर २०२३ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) या दौऱ्यासाठी कमी किंवा कसोटी क्रिकेटचा अनुभव नसलेल्या खेळाडूंनी बनलेला, त्यांच्या सर्वोत्तम खेळाडूंना एसए-२० (एक देशांतर्गत ट्वेन्टी-२० फ्रँचायझी स्पर्धा) स्पर्धा करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत राहण्याची परवानगी देण्यासाठी एक कमी ताकदीचा कसोटी संघ जाहीर केला. या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.[१७][१८] ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ विशेषतः टीका करत होता, त्याने असे मत मांडले की कसोटी क्रिकेट यापुढे खेळाचे सर्वोच्च स्वरूप नसणे धोक्यात आहे कारण सर्वोत्तम खेळाडूंना अधिक पगारामुळे ट्वेंटी-२० खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते.[१९] +१६ जानेवारी २०२४ रोजी, एडवर्ड मूरला दक्षिण आफ्रिकेच्या संघात समाविष्ट करण्यात आले.[२०] +न्यू झीलंडच्या विल्यम ओ'रुर्केची फक्त दुसऱ्या कसोटीसाठी निवड झाली.[२१] +८ फेब्रुवारी २०२४ रोजी, न्यू झीलंडचा डॅरिल मिचेल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला.[२२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11798.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21b2545388b4ec5cfebfdabda3f4ec0fea61c864 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11798.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने २१ ते २७ ऑक्टोबर २०१४ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने होते, जे दक्षिण आफ्रिकेने २-० ने जिंकले.[१] मालिका विजयासह, दक्षिण आफ्रिका पाच वर्षांत प्रथमच एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11817.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7987c4f5f863a39e9b042bf957b9f7e593da7a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11817.txt @@ -0,0 +1,12 @@ +दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१७ दरम्यान तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर होता.[१][२][३] जानेवारी २०१७ मध्ये, दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार ए.बी. डी व्हिलियर्सने मालिकेच्या निवडीसाठी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली होती.[४] चवथा एकदिवसीय सामना आधी मॅकलीन पार्क, नेपियर येथे खेळवला जाणार होता, जो नंतर सेडन पार्क, हॅमिल्टन येथे हलवण्यात आला. नेपियर येथे मैदानाचा गवताळ पृष्ठभाग, निचरा आणि सिंचन व्यवस्थेच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सदर बदल करण्यात आले.[५] +दक्षिण आफ्रिकेने एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७८ धावांनी विजय मिळवला[६] तर पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिका ३-२ अशी खिशात घालून, एकदिवसीय क्रमवारीमध्ये पुन्हा पहिला क्रमांक मिळवला.[७] हा दक्षिण आफ्रिकेचा सलग सातवा द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजय. ह्या विजयासह त्यांनी न्यू झीलंडची मायदेशातील सलग आठ द्विदेशीय एकदिवसीय मालिका विजयाची शृंखला खंडीत केली.[८] पहिली आणि शेवटची कसोटी अनिर्णित राहिलेल्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० असा विजय मिळवून, कसोटी क्रमवारीमध्ये भारतामागोमाग दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले.[९] + + + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11827.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11827.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d35e655e2856907b6abfe5568cb262b66caaf0af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11827.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने ३ जुलै ते ३ ऑगस्ट २०१५ या कालावधीत बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध दोन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० (टी२०आ) मालिकेसाठी, तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) मालिका आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. +दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिका २-० ने जिंकली. बांगलादेशने वनडे मालिका २-१ ने जिंकली. या एकदिवसीय विजयासह बांगलादेशने झिम्बाब्वे (५-०), पाकिस्तान (३-०), भारत (२-१) आणि दक्षिण आफ्रिका (२-१) विरुद्धच्या मालिकेसह मायदेशात सलग चार एकदिवसीय मालिका जिंकली आहे. बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा पहिला एकदिवसीय मालिका विजय आहे. दोन्ही सामने अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका संपली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11831.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7572c125e9f13a63e0b53edef7811d1111e9802b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11831.txt @@ -0,0 +1,5 @@ +दक्षिण आफ्रिकेचा संघ १४ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला होता. +भारताने आफ्रिकेवर १-० असा विजय मिळवला, १ सामना अनिर्णित राहिला. +मालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11835.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01cca6709e526b2260a168077d5cf3146dcd5a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11835.txt @@ -0,0 +1,8 @@ +दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१० मध्ये २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता. +कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1184.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1184.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b74027cfac9b6d7e8265903c0902b38cea66f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1184.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्येष्ठ अमावास्या ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधरावी तिथी आहे. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11849.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe400a5b593921ad33c5a340e6cca0a132737678 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11849.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने चार कसोटी सामने आणि पाच एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी मार्च ते मे २००५ या कालावधीत वेस्ट इंडीजचा दौरा केला.[१] +दोन सामने अनिर्णित राहिल्याने दक्षिण आफ्रिकेने मालिका २-० ने जिंकली. +चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11856.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11856.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7333f5f8a34ba15e77fa486b16025b933ef2a01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11856.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने २० जुलै ते ६ ऑगस्ट २०१३ या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.[१] श्रीलंकेचा एकदिवसीय कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याला वेस्ट इंडीज त्रिदेशीय मालिकेतील अंतिम सामन्यादरम्यान संथ ओव्हर-रेट ठेवल्यामुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले. श्रीलंका संघातील इतर सदस्यांना त्यांच्या मॅच फीच्या ४०% दंड ठोठावण्यात आला आहे.[२] दिनेश चंडिमलने मॅथ्यूजच्या जागी कर्णधार म्हणून काम केले, त्याला २३ व्या वर्षी श्रीलंका क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात तरुण वनडे कर्णधार बनवले.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11868.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11868.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1acfd652cf421b20a0045558c4a1bf47cc8a8651 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11868.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने २००७ मध्ये इंग्लंडचा दौरा केला, दोन महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले, एक इंग्लंड विरुद्ध आणि एक न्यू झीलंड विरुद्ध आणि दोन ५० षटकांचे सामने इंग्लंड विकास संघाविरुद्ध खेळले. दक्षिण आफ्रिकेकडून या फॉरमॅटमधील दोन टी२०आ सामने खेळले गेलेले पहिले होते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11874.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11874.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d0cf597b2e8e58751feef2c92427658b6dd87f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11874.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. या दौऱ्यात पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश होता, पहिल्या तीन २०१४-१६ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होता.[१] मालिकेतील चौथा सामना बरोबरीत संपल्याने ऑस्ट्रेलियाने मालिका ४-० ने जिंकली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11889.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42c0ffb151e2bf68c9e03a99a2304620d537cfd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11889.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी जानेवारी २०१७ मध्ये बांगलादेशचा दौरा केला.[१] या दौऱ्यात पाच महिला एकदिवसीय सामन्यांच्या (मवनडे) मालिकेचा समावेश होता.[२] दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी यापूर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये तीन महिला वनडे आणि चार महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या (मटी२०आ) मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करायचा होता, परंतु बीसीबी किंवा सीएसए यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान न करता हा दौरा रद्द करण्यात आला होता. +दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनी मालिका ४-१ ने जिंकली.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11913.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4794cfabe53d230303aeb936238f42f4bcc064cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11913.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती: diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11915.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11915.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed92ca7388d6c7066548f61cf38e0c289c31bd38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11915.txt @@ -0,0 +1,5 @@ +दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची खेळाडूंच्या पदार्पण क्रमांकाप्रमाणे मांडलेली नामसूची आहे. +सर्व माहिती ९ मे २००६ पर्यंतची आहे. + + +माहिती: diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11923.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..29950aad80af08e8d15d67fd0652761464f889c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11923.txt @@ -0,0 +1,9 @@ +दक्षिण आशियाई अश्मयुग दक्षिण आशिया मधील पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवअश्मयुग कालावधी व्यापते. दक्षिण आशियातील सर्वात प्राचीन शरीररचनेने आधुनिक मनुष्य असल्याचे पुरावे भारताच्या कडप्पा गुहेत, आणि श्रीलंकेत बटाडोंबाळेना आणि बेलीलेनाच्या गुहेत सापडले आहेत.[१] मेहरगडमध्ये, जे आजच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये आहे, नवअश्मयुगावाची सुरुवात इ.स.पू. ७००० मध्ये झाली आणि इ.स.पू. ३३०० पर्यंत आणि कांस्य युगाच्या पहिल्या सुरुवाती पर्यंत चालले. दक्षिण भारतात, मध्याश्मयुग इ.स.पू. ३००० पर्यंत आणि नवअश्मयुग इ.स.पू. १४०० पर्यंत टिकून राहिले आणि त्यानंतर महापाषाण संक्रमणकालीन काळात कांस्य युगाला वागळल्या गेले. उत्तर आणि दक्षिण भारतात साधारणतः इ.स.पू. १२०० ते १००० सुमारे लोह युग सुरू झाला.( पेंट केलेले ग्रे वेर कल्चर, हालूर, पायमपल्ली ). +प्लाइस्टोसीन कालखंडा दरम्यान होमो इरेक्टस पाकिस्तानच्या ऊर्ध्व पंजाब मध्ये पोठोहार पठारात सोन नदीच्या बाजूने (आधुनिक रावळपिंडी जवळ) राहत असत. आता भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या देशांमध्ये शिवलिक प्रदेशात सोयनियन साइट्स आढळतात. द्विमुखी हातकुऱ्हाड आणि अश्मपरशु परंपरा मध्य प्लाइस्टोसीन काळात उद्भुत झाल्या असाव्या. [२] निम्न प्लाइस्टोसीन काळाचे अशूलियन आणि चिरण्यासाठीच्या साधनांच्या वापराची सुरुवात जवळजवळ मध्यम प्लाइस्टोसीन मध्ये देखील असू शकते. [२] +भारतीय उपखंडातील नवाश्म युगातील अवशेषांचा शोध (७००० ई.स.पू. - ५५०० ई.स.पू.) हरियाणाच्या पिंजोर येथून एचएमटी कॉम्प्लेक्समधून वाहणाऱ्या ( सरस्वती नदीचे पुराजलमार्ग) नदीच्या काठावर [३][४] ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवाश्मशास्त्रज्ञ गाय एलकॉक पिलग्रिम यांनी लावला होता. यांनी १५ लाख वर्षे शोधला आर्ष मानवी दात आणि की एक जबडा भाग प्राचीन लोक, ज्याने हे आदी मानव बुद्धिमान होमिनिनि असल्याचे निर्देशित झाले आणि ते अशूलियनअशूलियन काळाच्या १५,००,०००वर्षांपूर्वी [५] (आताच्या चंदीगड जवळील) पिंजोर प्रदेशात राहत असल्याचे आढळले.[६] हरियाणामधील पिंजोर ते नालागड (हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्हा) पर्यंत या भागात निम्न पुराणाश्मयुग कालावधीची क्वार्टझाइट साधनांचा शोध लागला आहे.[७] +तंतुणिका डीएनएचे विश्लेषण केल्यावर कळले आहे कि होमो सेपियन्सचे दक्षिण आशियात स्थलांतरण ७५,००० ते ५०,००० वर्षांपूर्वीचे आहे.[८] [९] Y गुणसूत्र हॅलोग्रुपच्या एका विश्लेषणात मदुराईच्या पशचिमेकडील गावातला एक माणूस या स्थलांतरित मनुष्यांचा थेट वंशज आहे असे आढळले आहे.[१०]  श्रीलंकेतील लेण्यांमध्ये दक्षिण आशियातील आधुनिक होमो सेपियन्सची सर्वात आधीची नॉन-माइटोकॉन्ड्रियल (तंतुणिक) अभिलेख सापडले आहे. हे ३४,००० वर्षांपेक्षा जुने आहेत. (केनेडी २०००: १८०) भारतातील दक्षिण उत्तर प्रदेश मधील बेलन मध्ये अवशेषांचे वय रेडिओकार्बनी वयमापनात १८,०००-१७,००० वर्षे असल्यायचे स्पष्ट झाले आहे. +भीमबेटकाच्या दगडी आश्रयस्थानांमध्ये मानव ऊर्ध्व पुराणाश्मयुगा पर्यंत (१० वे ते ८ वे सहस्त्रक इ.स.पू.) वास्तव्य करीत होते आणि येथील भित्तिचित्र इ.स.पू. ३०,००० मधील आहेत [११][१२] आणि जवळजवळ १०,००,००० वर्ष जुन्या ऑडिटोरियम रॉक शेल्टरच्या शेवटी कपसारखे छोटे खळग आहेत;[१३] शिवालिक आणि पोठवार (पाकिस्तान) प्रदेश यथे अनेक पृष्ठवंशीय जीवाश्म राहते आणि अश्मयुगातील साधने सापडले आहेत . या काळात मानव बहुतेक वेळा चर्ट, जास्पर आणि क्वार्टझाइट वापरत असत. +असिरॅमिक नवाश्म काळ (मेहरगड पहिला, बलुचिस्तान, पाकिस्तान, याला "अर्ली फूड प्रोडक्शनिंग एरा" देखील म्हटले जाते) ७००० ते ५५००० इ.स.पू. पर्यंत होता. सिरॅमिक नवाश्म काळ इ.स.पू. ३३०० पर्यंतचा काळ आहे, ज्याची आरंभिक हडप्पा (कांस्यपाषाण युग ते आरंभिक ब्राँझ युग) कालावधीमध्ये संपृक्ति झाली. भारतात सगळ्यात जुन्या नवाश्म काळातील्या सुमारे ७वे सहस्रक इ.स.पू.च्या अवशेष स्थळांपैकी काही मध्य गंगा प्रदेशातील लाहुरादेवा आणि गंगा आणि यमुना नद्याच्या संगम जवळच्या झुसी येथे आहेत.[१४] सध्याच्या हरियाणा राज्यातील भिराना नावाच्या पुरातन सरस्वती नदीपात्रातील आणखी एक जागा सापडली आहे ज्याच्या नवाश्म पातळीचे कालनिर्धारण सुमारे ७६०० ई.स.पू. कालावधीचे झाले आहे.[१५] +दक्षिण भारतात नवाश्म काळाची सुरुवात इ.स.पू. ३००० पासून झाली आणि हा काळ सुमारे १४०० इ.स.पू. पर्यंत टिकला. आंध्र - कर्नाटक प्रदेशात नंतर दक्षिण तमिळनाडूमध्ये विस्तारल्या गेलेल्या दक्षिण भारतीय नवाश्म काळाचे वैशिष्ट्य म्हणजे इ.स.पू. २५०० पासूनचे खंगारक स्तूप आहेत. तिरुनलवेली जिल्ह्यातील आदिचनल्लूरमध्ये आणि उत्तर भारतातील केलेल्या तुलनात्मक उत्खननात महापाषाण संस्कृतीच्या दक्षिणेकडील स्थलांतराचा पुरावा मिळाला आहे.[१६] महापाषाण घटातील दफनांच्या अस्तित्वाचा अगदी स्पष्ट पुरावा म्हणजे इ.स.पू. १००० च्या आसपासचे पुरावे आहेत, ज्यांचा तामिळनाडूमधील विविध ठिकाणी शोध लागला आहे, विशेषतः तिरुनलवेलीपासून २४ किलोमीटर अंतरावर आदिचनल्लूर येथे, जिथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांने मानवी कवट्या, सांगाडे आणि हाडे, कुसळे, जळलेल्या तांदळाचे धान्य आणि नवाश्मी कुठार असलेले १२ घट शोधून काढले, ज्यायोगे २८०० वर्षांपूर्वी नवाश्म काळ अस्तित्वात असल्याची पुष्टी झाली आहे. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी भविष्यकाळात नवीन ज्ञानाचे स्रोत म्हणून आदिचनल्लूरकडे परत जाण्याची योजना आखली आहे.[१७][१८] + +  \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11947.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d0e580c5aa6c8e3dbef772a94533f8fb8b948fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11947.txt @@ -0,0 +1 @@ +दक्षिण कोरिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण कोरियाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11968.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b4a3da4c14d5bdf2bb9fc9f90d57a564cea21fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11968.txt @@ -0,0 +1,2 @@ +दक्षिण ग्यॉंगसांग (कोरियन: 경상남도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगनाम) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. चांगवान हे कोरियामधील मोठे औद्योगिक शहर ह्या प्रांतची राजधानी आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11974.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..456cb1f3ca28d87c7499006f4ab1e27f51a20f10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11974.txt @@ -0,0 +1,3 @@ +दक्षिण चीन समुद्र (चिनी: 南海 , नान् हाय ; 南中國海 , नान् चोंग्कुओ हाय ; तागालोग: Dagat Timog Tsina, दागात तिमोग त्सिना ; भासा मलायू, भासा इंडोनेशिया: Laut Cina Selatan, लाउत चिना सलातान ;) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत. +नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृद्ध साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर हक्क सांगत आहे. स्पार्ट्ली द्विपसमूहातील अनेक छोट्या बेटांवर भराव घालून चीनने तिथे विमानाच्या धावपट्ट्या, रडार यांचे आरोपण केले आहे. त्यामुळे चीन आणि सर्व शेजारी देश (तसेच अमेरिका) यामधील वाद वाढला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11986.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67517406699edfa2c2e32fb2a47138ef9a91f062 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11986.txt @@ -0,0 +1,12 @@ + +दक्षिण दिल्ली जिल्हा (South delhi district) हा भारताच्या दिल्ली राज्याचा जिल्हा आहे. साकेत येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. + +प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा साकेत, हौज खास आणि मेहरौली या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. [१] पूर्वेला यमुना नदी, उत्तरेला नवी दिल्लीचे जिल्हे, आग्नेयेला हरियाणा राज्याचा फरिदाबाद जिल्हा, नैऋत्येस हरियाणाचा गुडगाव जिल्हा आणि पश्चिमेस दक्षिण पश्चिम दिल्ली यांनी वेढलेले आहे. +दक्षिण दिल्लीची लोकसंख्या 2,731,929 आहे (2011च्या जनगणनेनुसार), आणि क्षेत्रफळ २५० चौरस किमी (९७ चौ. मैल) आहे, लोकसंख्येची घनता प्रति 9,034 व्यक्ती किमी² (23,397 व्यक्ती प्रति mi²). +हौज खासच्या दक्षिण दिल्लीच्या शेजारी ट्रेंडी दुकाने आणि निवासस्थानांची वाढ होत आहे. [२] हे आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि बॅकपॅकर्सचे केंद्र बनत आहे. या भागात ऐतिहासिक वास्तू देखील आहेत आणि दिल्ली मेट्रोमध्ये सहज प्रवेश आहे, ज्यामुळे भारतातील अनेक अभ्यागतांसाठी आणि इतर भारतीय राज्यांतील घरगुती मध्यमवर्गीय अभ्यागतांसाठी ते एक पसंतीचे स्थान बनले आहे. असंख्य हिप वसतिगृहे आणि कॅफेसह हा परिसर तरुण पर्यटकांना आकर्षित करतो. [३] [४] +नकाशावर दर्शविलेले विभाजन केवळ प्रशासकीय महत्त्व धारण करते, सामान्य नागरिकासाठी, सामान्यपणे बोलायचे तर दिल्ली अस्पष्टपणे रिंग सारखी आहे, उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि मध्य असे पाच प्रदेश आहेत. दैनंदिन जीवनात दक्षिण दिल्ली या शब्दाचा वापर नवी दिल्ली जिल्ह्यातील दिल्लीच्या IGI विमानतळापासून दक्षिण पूर्वेतील यमुना नदीपर्यंत विस्तारला आहे, हा प्रदेश प्रशासकीय दक्षिण पश्चिम दिल्ली जिल्ह्यात पसरलेला आहे. +दक्षिण दिल्ली हे दिल्ली शहरातील एक विस्तीर्ण क्षेत्र आहे आणि त्यात अनेक महत्त्वपूर्ण स्थाने आहेत. दिल्लीच्या अकरा 'ऐतिहासिक शहरां'पैकी तीन, उदा. किला राय पिथोरा (पहिला), मेहरौली (दुसरा) आणि सिरी ( हौज खाससह ) (तृतीय) दक्षिण दिल्ली जिल्ह्यात येतात. +जहज महल, जफर महल, हौज खास कॉम्प्लेक्स, विजय मंडळ, कुतुबमिनार, मेहरौली पुरातत्त्व उद्यान आणि सफदरजंगच्या थडग्यात दक्षिण दिल्लीतील काही निसर्गरम्य वारसा स्थळांचा समावेश आहे. +2009 पर्यंत प्रशासकीय जिल्ह्यात 20% हिरवे कव्हर होते. येथे अनेक प्रशस्त हिरवी उद्याने, वन्यजीव अभयारण्य, जैवविविधता उद्याने आणि हरित पट्टे आहेत. अरावलीच्या पायथ्याशी दिल्लीच्या दक्षिण सीमेजवळ असलेल्या आसोला वन्यजीव अभयारण्य, हौज खास येथील डीअर पार्क आणि रोझ गार्डन ही काही उदाहरणे आहेत. त्यात कॉंक्रीट आणि हिरव्या भाज्यांचे चांगले मिश्रण आहे. +2011च्या जनगणनेनुसार दक्षिण दिल्लीची लोकसंख्या 2,731,929 आहे, अंदाजे जमैका राष्ट्राच्या समान [५] किंवा यूएस राज्य नेवाडा . [६] हे भारतातील 144 व्या क्रमांकावर आहे (एकूण 640 पैकी ). जिल्ह्याची लोकसंख्या घनता १०,९३५ inhabitants per square kilometre (२८,३२० /sq mi) . 2001-2011 या दशकात लोकसंख्या वाढीचा दर 20.59% होता. +सरोजिनी नगर मार्केट, ग्रीन पार्क मार्केट इत्यादी दिल्लीतील अनेक प्रसिद्ध बाजारपेठा आणि DLF, MGF मेट्रोपॉलिटन, सिलेक्ट सिटीवॉक, मालवीय नगर इत्यादी मॉल्स दक्षिण दिल्लीत आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11998.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ae18ec37aa980c332995a0798f2ff9cf4988657 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_11998.txt @@ -0,0 +1 @@ +भारतीय नौदल ही एक कमान आहे. मुख्यालय कोची, केरळ येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12000.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12000.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f286cff81dbf0f5a44d425a0c56605af43f9cc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12000.txt @@ -0,0 +1,4 @@ +नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान + +नैऋत्य खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यापासून नैऋत्य खासी हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. नैऋत्य खासी हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा सिलहट हा विभाग आहे. २०११ साली नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.१ लाख इतकी होती. मॉकिर्वत नावाचे नगर नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे. +प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी खासी जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. खासी ही येथील प्र्मुख भाषा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12019.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12019.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4a04e7d32d1a99f8b3a7f42075fd4fdc9737fcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12019.txt @@ -0,0 +1,11 @@ +प्रशांत महासागर (इतर उच्चारः पॅसिफिक ओशन) हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. +प्रशांत महासागराचे एकूण १.६९२ कोटी वर्ग किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा ३२ टक्के भाग व्यापला आहे व जगातील एकूण पाण्याच्या ४६ टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे. १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) इतकी खोली असलेला मेरियाना गर्ता हा प्रशांत महासागरातील सर्वात खोल बिंदू आहे. न्यू गिनी हे प्रशांत महासागरामधील सर्वात मोठे बेट आहे. +युरोपियन शोधकांनी प्रशांत महासागराचा १६व्या शतकामध्ये शोध लावला. पॅसिफिक ओशन हे नाव पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मेजेलन ह्याने आपल्या विश्वसफरेदरम्यान ह्या महासागराला पोर्तुगीज भाषेत दिलेल्या मार पॅसिफिको (शांत समुद्र) ह्या वरून ठेवण्यात आले आहे. + + + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12083.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f107acb3f066492dc1aeafccb6cb498fd3bbcd20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12083.txt @@ -0,0 +1,9 @@ +आग्नेय आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारताच्या पूर्वेकडील, चीनच्या दक्षिणेकडील व ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील देशांचा समावेश होतो. आग्नेय आशियामध्ये दोन उपविभाग मानले जातात. इंडोचीन किंवा महाद्वीप आग्नेय आशियामध्ये कंबोडिया, लाओस, म्यानमार, द्वीपकल्पीय मलेशिया, थायलंड व व्हियेतनाम हे देश आहेत तर सागरी आग्नेय आशियामध्ये मलेशियाचा उर्वरित भाग, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स, ब्रुनेई व पूर्व तिमोर हे देश आहेत. आग्नेय आशियाच्या पश्चिमेला हिंदी महासागर व पूर्वेला प्रशांत महासागर आहेत. +भौगोलिक दृष्ट्या कधीकधी हाँग काँग, मकाओ व तैवान देखील आग्नेय आशियामध्ये गणले जातात परंतु राजकीय दृष्ट्या आग्नेय आशिया व आसियान हे समान मानले जातात व वरील तीन भूभाग आसियानचे सदस्य नसल्यामुळे आग्नेय आशियाचा भाग मानले जात नाहीत. भारताच्या अंदमान आणि निकोबार व ईशान्येकडील राज्यांच्या बाबतीत देखील वरील विधान लागू आहे. +संपूर्ण आग्नेय आशिया (विशेषतः इंडोनेशिया व फिलिपिन्स) हा भूकंपप्रवण व जागृत ज्वालामुखी क्षेत्र ठरवला गेला आहे. आग्नेय आशियाच्या इतिहासात आजवर अनेक प्रलयंकारी भूकंप, त्सुनामी इत्यादींमुळे प्रचंड जीवित व वित्त हानी झालेली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उज्बेकिस्तान या भागातून प्रवास करत. भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार झाला सुमारे 1800 वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरी मार्गाने व्यापारानिमित्त अग्नेयअशियात प्रवेश केला. आणि भारतातील बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातील शैव-वैष्णव हे पंत देखील या व्यापाऱ्यांसोबत अग्नी आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले. + उत्तर  · मध्य · दक्षिण  · पश्चिम · पूर्व (शिंग) + उत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन + ऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया + पूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य + पश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण + अटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12095.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d9cb62fbdc698a8b5d72dfb1f7a6a6f7181d211 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12095.txt @@ -0,0 +1,18 @@ +डब्ल्यु.ए.पी.5 इंजिन अधिक २ डब्ल्यू.ए.जी.5 इंजिन (कर्जत ते लोणावळा) +२ एस.एल.आर डबे +४ वातानुकुलित खुर्चीयान (२ पासधारकांसाठी आरक्षित) +६ दुसरा वर्ग (३ पासधारकांसाठी आरक्षित) +१ डायनिंग कार +दख्खनची राणी ही महाराष्ट्राच्या मुंबई व पुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक खास रेल्वेगाडी आहे. ही गाडी असंख्य चाकरमान्यांचे रोजचे प्रवासाचे साधन आहे. +दख्खनची राणी पुणे स्थानकावरून दर दिवशी सकाळी सव्वासात (७:१५) वाजता प्रयाण करते व सव्वातीन तासांनी सकाळी साडेदहा (१०:३०) वाजता मुंबईच्या छ्त्रपती शिवाजी टर्मिनस (व्हीटी)ला पोहोचते. तिचा परतीचा प्रवास त्याच दिवशी सायंकाळी ५:१० वाजता छ्त्रपती शिवाजी टर्मिनसहून चालू होतो व रात्री ८:२५ वाजता पुणे स्थानकावर संपतो. ही गाडी एका दिशेने १९२ किलोमीटर अंतर धावते. +दख्खनची राणी ही पुण्याहून निघून थेट मुंबईला जाणारी गाडी असल्याने तिच्या प्रवासाठी अधल्या मधल्या स्टेशनची तिकिटे मिळत नाही. पासहोल्डर्सचे तीन डबे सोडल्यास गाडीचे सर्व डबे आरक्षित तिकिटे असणाऱ्यासाठीच असतात. दख्खनच्या राणीचे गाडी (पुणे ते मुंबई प्रवासाकरिता) क्रमांक १२१२४ व १२१२३ (मुंबई ते पुणे प्रवासाकरिता), असे आहेत. खंडाळा व मंकी हिल हे तांत्रिक थांबे आहेत. येथे जायला तिकिटे मिळत नाहीत. +डेक्कन क्वीनला आधी फक्त वरच्या दर्जाचे डबे होते. कालांतराने तिला थर्ड क्लासचे डबे जोडले गेले. या थर्ड क्लासलाच पुढे सेकंड क्लास म्हणू लागले. +१९३०मध्ये गाडीची सुरुवात झाली तेव्हा दख्खनच्या राणीला डब्ल्यूसीपी १/२ डीसी प्रकारचे इंजिन असायचे. १९५४ ते १९९० च्या दशकापर्यंत डब्ल्यूसीएम १/२/४/५ प्रकारची इंजिने लावली जायची तर त्यानंतर डब्ल्यूसीएएम २/३ प्रकारचे इंजिन या गाडीला असते. क्वचित डब्ल्यूएपी७ प्रकारचे इंजिनही या गाडीला असते.[१] +मुंबईकडून पुण्याकडे जात असताना बोरघाट चढण्यासाठी दख्खनच्या राणीला कर्जत येथे दोन किंवा तीन डब्ल्यूएजी५/७ किंवा डब्ल्यूएएम२/३ प्रकारची इंजिने लावली जातात. ही अतिरिक्त इंजिने लोणावळा स्थानकात वेगळी होतात. + कोड + नाव +दख्खनची राणी जून १, १९३० रोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू झाली.[२] त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी या दोन शहरांदरम्यान रोज धावू लागली. सुरुवातीला ही गाडी लकझरी गाडी म्हणून सुरू झाली, त्यामुळे तिच्यात फक्त वरचे दोन वर्ग होते. ह्या गाडीचा पहिला प्रवास कल्याण ते पुणे असा झाला. आता ती कल्याणला थांबत नाही. मुंबईच्या दिशेने जाताना दादर आणि पुण्याच्या दिशेने जाताना शिवाजीनगर हे दोन थांबे सुरुवातीला अनेक वर्षे नव्हते. +डेक्कन क्वीनने रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या सुमारे ३,५०० आहे. +दख्खनची राणी १९९० साली खंडाळ्याजवळ रूळांवरून घसरली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. +नोव्हेंबर ३० २००६ रोजी दलितांच्या एका संतप्त जमावाने उल्हासनगर जवळ गाडी थांबवली व प्रवाशांना बाहेर काढले. यानंतर जमावाने गाडीचे ७ डबे पेटवले. हा जमाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या कानपुरमध्ये झालेल्या विटंबनेचा निषेध करीत होता.[३] +मार्च ८, इ.स. २०११ रोजी सुरेखा शंकर यादव ही डेक्कन क्वीन चालवणारी पहिली स्त्री मुख्य चालक झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12105.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b66c999c50db8740cd33ff404d8e637a9897375a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12105.txt @@ -0,0 +1,2 @@ + दगडधानोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12123.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cd88795a54afb499fb155ed88a8806a24f11a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12123.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२६६९० असलेले दगडी बुद्रुक हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील १६५.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ७२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३१० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव हे ९० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा गरताड येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : माध्यमिक शाळा दगडी बु. येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा दगडी बु. येथे आहे. पदवी महाविद्यालय दगडी बु. येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय दगडी बु. येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय दगडी बु. येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा दगडी बु. येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र दगडी बु. येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा दगडी बु. येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - सार्वजनिक बस सेवा, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12143.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3f769a554ab15b085c8a6674fbf04acea8f9a2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12143.txt @@ -0,0 +1,20 @@ +दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु‌ हे एक आदर्शवादी संन्यासी आणि योगाच्या अधिपतींपैकी एक आहेत, जे एक हिंदू देवता म्हणून पूजले जातात. [१] त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. एकत्रितपणे त्यांना त्रिमूर्ती म्हणतात. भागवत पुराण, मार्कंडेय पुराण आणि ब्रह्मांड पुराणसारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म, सर्वोच्च अस्तित्वाचे प्रकटीकरण मानले जाते, परंतु त्यांच्या जन्म आणि उत्पत्तीबद्दलच्या कथा मजकूरानुसार भिन्न आहेत. [२] [३] [४] हिंदू धर्मातील वेदांत - योग परंपरेच्या ग्रंथांप्रमाणे अनेक उपनिषदे त्यांना समर्पित आहेत. [५] हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक असलेली अवधूत गीता (शब्दशः, "मुक्त आत्म्याचे गाणे") ही दत्तात्रेयांना समर्पत आहे. [६] [७] +कालांतराने, दत्तात्रेयांनी शैव, वैष्णव आणि शक्ती धर्मातील अनेक संन्यासी चळवळींना प्रेरणा दिली - विशेषतः भारतातील दख्खन प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालयी प्रदेश या भागांत, जेथे शैव धर्म प्रचलित आहे. [८] भक्ती चळवळीतील संत-कवी तुकाराम यांच्या कवितांमध्ये त्यांचे साधे जीवन, सर्वांशी दयाळूपणा, त्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि जीवनाचा अर्थ यांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. +रिगोपौलोसच्या मते, शैव धर्माच्या नाथ परंपरेत, दत्तात्रेय हे नाथांच्या आदिनाथ संप्रदायाचे आदि-गुरू (प्रथम शिक्षक) म्हणून पूज्य आहेत आणि तंत्रविद्येवर प्रभुत्व असलेले पहिले "योगाचे स्वामी" आहेत. परंतु बहुतेक परंपरा आणि विद्वान आदिनाथ हे शिवाचे प्रतिक मानतात. [९] [१०] मॅलिन्सनच्या मते, दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे पारंपारिक गुरू नाहीत परंतु नाथ परंपरेने १८ व्या शतकात विष्णु-शिव समक्रमणाचा एक भाग म्हणून गुरू म्हणून त्यांची निवड केली होती. मॅलिन्सन नुसार, याचा पुरावा मराठी ग्रंथ नवनाथभक्तिसार मध्ये सापडतो, ज्यामध्ये नऊ नारायणांसह नऊ नाथांची ओळख करून महानुभाव पंथात नाथ संप्रदायाचे समक्रमण झाले आहे. [११] +मार्गशीर्ष (नोव्हेंबर/डिसेंबर) या हिंदू महिन्यातील वार्षिक उत्सव दत्तात्रेयांना समर्पित आहे आणि हा दत्त जयंती म्हणून ओळखला जातो. [१२] +दत्तात्रेय ही तीन शिरे असलेली देवता औदुंबर वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिवार दिसून येतो., स्वरूप दिगंबर म्हणजे फक्त पितांबर नेसलेले असा अवस्थेत ध्यानस्थ बसलेले दिसतात. चार कुत्री हे चार वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून ते स्मशानात राहणाऱ्या शिवाचे ध्यान करत असल्याचे दिसते. +एकदा श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री महेश (शिव) यांनी अत्रि ऋषी यांची पत्नी अनसूया हिची परीक्षा घेण्याचे ठरवतात.यांनी ऋषी च्या अवतार घेऊन माता अनसूया देवीची परीक्षा घेण्यासाठी त्यांचे घरी आले ,परंतु त्या ऋषी चे आदरातिथ्य करण्यासाठी घरी अन्न धान्य नव्हते तेव्हा अनसूया मातेने स्वतः च्या योगशक्तिद्वारे तात्काळ पेरणी करून तात्काळ धान्य पीकविले, व योग्य आदरातिथ्य केले, त्या तिन्ही ऋषी रुपी देवता संतुष्ट होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा मातेने तिचे उदरी तीनही देवतांची पुत्र म्हणुन जन्म घेण्याची मागणी केली .[१३] +दत्तात्रेय हे इसवी सनाच्या सुमारे पाचव्या शतकापासून पुराण वाङ्मयात प्रसिद्ध झाले आहेत. मार्कंडेय पुराणात सतराव्या-अठराव्या अध्यायात दत्तात्रेयांचा उल्लेख आहे. +दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात. दत्तात्रेयाचे पिता अत्रि ऋषी, हे ऋग्वेदातल्या पाचव्या मंडलातील ऋचांचे लेखक किवा संकलक होते; माता अनसूया ही सांख्य तत्त्वज्ञानी कपिलमुनींची बहीण, तर महाभारतात कुंतीस असामान्य आशीर्वाद देणारे तापट ऋषी दुर्वास हे अनसूयाचे पुत्र. ही दत्ताची नातेवाईक मंडळी विशेष उल्लेखनीय आहेत. पुराणांत वर्णन केलेल्या दत्तशिष्यापैकी यदु, आयु, अलर्क, सहस्रार्जुन व परशुराम हे क्षत्रिय वृत्तीचे आहेत. उपनिषदांत उल्लेख असलेला सांकृती हा दत्तशिष्य एक महामुनी होता असे मानले जाते.[१४] +एक महान योगी म्हणून दत्तात्रेयास नाथ, महानुभाव पंथ, आद्य ग्रंथ लीळाचरित्र, दत्त संप्रदाय, तांत्रिक इत्यादी संप्रदायांतील साधक उपास्यदैवत मानतात. +नाथ संप्रदायात 'राऊळ' अथवा रावळ या नावाने एक उपपंथ आहे. पंथाचे प्रवर्तक नागनाथ हे सिद्धपुरुष होते. या उपपंथात मुसलमान धर्मातील अनेक मंडळी उपासना करताना आढळतात. महानुभाव संप्रदाय हा दत्त संप्रदायच आहे. या संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. चक्रधरांनी दत्तात्रेयाला पूज्य मानले आहे. श्रीचांगदेव राऊळ यांना इसवी सन ११०० च्या सुमारास दत्तदर्शन झाले असा लिखित उल्लेख आहे. +गोरक्षनाथाने अकराव्या शतकात अनेक शैव, शाक्त, वैदिक, अवैदिक धर्मपंथांना एकत्र केले व नाथपंथाची स्थापना केली. दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहे. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात. +दशनामी नागा साधूंचे सहा मुख्य आखाडे आहेत. हे शैवपंथाचे आखाडे आहेत. हे आखाडे सर्वात जुने समजले जातात. त्यातील एक आखाडा हा भैरव आखाडा म्हणूनही ओळखला जातो. या आखाड्याची देवता पूर्वी भैरव असावी. त्यावरूनच हे नाव पडले असावे. आज मात्र दत्तात्रेय ही या आखाड्याची प्रमुख देवता आहे. + +दत्तात्रेयाची उपासना दत्ताला मुख्यत्वे गुरू मानून केली जाते. सगुण प्रतीके उपलब्ध असली तरी उपासनेत पादुकांना प्राधान्य दिलेले आढळते. +दत्तात्रेयाची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांतली तीर्थक्षेत्रे.- +श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती हे इ. स. १३७८ साली जन्मले. या दोघांनी दत्तसंप्रदायाचे पुनरुज्जीवन केले, असे काहीजण मानतात. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे रक्षण यांनी केले. +दासबोधाच्या रचनेसाठी रामदास स्वामी यांनी दत्तप्रणीत अवधूतगीतेचा आणि गुरुगीतेचा उपयोग केला होता असे दिसून येते. +आर. एन. पराडकर या दत्ताचे भक्त असलेल्या गायकाने यमन, दरबारी कानडा, पहाडी, भैरवी असे अनेक राग वापरून दत्ताची गीते म्हटली आहेत. पराडकर यांच्या निधनानंतर त्यांची परंपरा गायक अजित कडकडे हे चालवत आहेत. ’ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरीं बसले, मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांनी गायलेले ’आम्ही जातो आमुच्या गावा’ या चित्रपटातले गीतही प्रसिद्ध आहे. अजित कडकडे यांनी गायलेेले प्रवीण दवणे यांचे आणखी एक गीत : 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'; संगीतकार नंदू होनप. +वगैरे + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12170.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12170.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..278e8493b6a012a18eccb4958188e0208c44a696 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12170.txt @@ -0,0 +1,3 @@ +दत्ता केशव कुलकर्णी (१९३३ - १८ जानेवारी, २०१९) हे मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतले एक नाटककार, दिग्दर्शक, पटकथाकार, गीतलेखक आणि संवादलेखक होते. +गरीब कुटुंबातून आलेले दत्ता केशव हे चित्रपटांच्या दुनियेत सन १९६४ साली आले. त्यांची कारकीर्द ४२ वर्षांची होती. हे अनंत माने, दत्ता धर्माधिकारी, भालजी पेंढारकर, राजा परांजपे यांच्यासारख्या नामवंत मराठी दिग्दर्शकांचे समकालीन होते. +दत्ता केशव यांनी अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले. त्याचबरोबर काही विनोदी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले. याशिवाय त्यांनी अनेक नाटके, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ४ माहितीपट यांचीही निर्मिती केली. दोन चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12180.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3686ff4975c51ecc694ddb06ae3192b5a72970e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12180.txt @@ -0,0 +1,17 @@ +प्रा. दत्ता गणपतराव भगत (१३ जून इ.स. १९४५) हे मराठी लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत. त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधिव्याख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे. +प्रा.दत्ता भगत यांना विविध स्तरावरील अध्यापनाचा एकूण अनुभव १९६३ ते २००५ (४३ वर्षे) आहे. +माध्यमिक शिक्षक +अधिव्याख्याता +मराठी विभाग प्रमुख +उपप्राचार्य +प्राचार्य +संचालक, विद्यार्थी कल्याण +प्रपाठक, मराठी विभाग +प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख +एमेरिटस् प्रोफेसर +अध्यापनाचा विशेष अनुभव +नरहर कुरुंदकर साहित्यः इंद्रायणी प्रकाशन, पुणे +आवर्त +प्राचार्य जगताप, औरंगाबाद +साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ. +अध्यक्षीय बीज भाषण.( वाचन - दत्ता पाटील) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12182.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e290728176b707076acf18d3fcbb650ce9d66de --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12182.txt @@ -0,0 +1,138 @@ +दत्ताराम मारुती मिरासदार (१४ एप्रिल, १९२७ - २ ऑक्टोबर २०२१)[१] (रूढ नाव द. मा. मिरासदार) हे मराठीतले साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारीता केल्यानंतर त्यांनी इ.स. १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅंप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. इ.स. १९६१ मध्ये ते मराठीचे प्राध्यापक झाले. +व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार ही त्रयी १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागात कथाकथने करीत असत. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची उत्तम करमणूक केली होती. कथाकथनाचे तीनहजारांहून अधिक कार्यक्रम केल्याने या त्रयीच्या कार्यक्रमात परिपक्वता जाणवत असे. द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. मिरासदारांच्या कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरही कलकत्ता, इंदूर, हैदराबादसारख्या शहरांतून कार्यक्रम झाले. त्याचप्रमाणे त्यांनी कॅनडा-अमेरिकेतल्या २३ गावांतून २५ कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणेही गाजत असत. द. मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि वाई प्राज्ञपाठशाळेच्या सरस्वती उत्सवामध्ये अनेकदा झाले आहेत. +मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे यांनी जोपासलेली विनोदा लेखनाची परंपरा द. मा. मिरासदारानी पुढे सुरू ठेवली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचे इत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी वढवली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत. +मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे. +पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८३ वर्षांच्या द.मा. मिरासदारांनी 'भुताची गोष्ट' ऐकवली. ही गोष्ट दीड तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप हास्यकल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढउतार, छोट्या छोट्या प्रसंगांतून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्रे श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर उभी करण्याची त्यांची क्षमता ८३ व्या वर्षीही अबाधित असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. +एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. पुणे शहरात त्यांच्या नावाचे ‘द.मा. मिरासदार प्रतिष्ठान’ आहे. +असे सांगितले जाते की मराठीत विनोदी गद्यकाव्य लिहिणारे वि.रा. भाटकर हे द.मा. मिरासदार होते, किंबहुना वि.रा. भाटकर हे त्यांचेच टोपणनाव होते. (संदर्भ : ठणठणपाळ यांचे ललित मासिकातले 'घटका गेली' हे सदर) जय हिंद +' मला दारू चढत नाही' ही कविता सन १९९३ च्या 'अपूर्व'- दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली आहे. मूळ कविता अशी :- +मला दारू चढत नाही +दारूबंदी असूनही +मी दारू खूप पितो पण मला दारू +कधी चढत नाही. +याचं एक कारण आहे. +दारू पिण्याची माझी एक +स्पेशल सिस्टीम आहे. +ती अशी- +दारू प्यायची असली म्हणजे +मी ती रात्री झोपण्यापूर्वी पितो. +तेव्हा आधी बायकोच्या खोलीत +हळूच डोकावून पाहतो. +बायको पलंगावर +गाढ झोपलेली असते. +मग मी माझ्या खोलीत येतो. +दारूची बाटली आणि ग्लास +टेबलावर घेऊन बसतो. +प्रथम मी +बाटलीचं बूच काढतो. +मग तिच्यातली भरपूर दारू +ग्लासात ओतून घेतो. +बूच बाटलीला परत लावून टाकतो +आणि बाटली +कपाटात ठेवून देतो. +मग ग्लासातली +सगळी दारू मी पिऊन टाकतो. +मग मोरीत जाऊन +ग्लास धुऊन टाकतो- +आणि फळीवर ठेवून देतो. +मग मी पुन्हा बायकोच्या खोलीत +हळूच डोकावून पाहतो. +बायको पलंगावर +गाढ झोपलेली असते. +बघितलंत? +या कानाचा +त्या कानाला पत्ता नाही +आणि दारू मला +चढलेलीसुद्धा नाही. +मग जरा वेळाने +मी पुन्हा बाटली आणि +ग्लास काढतो. +बाटलीचं बूच काढतो. +भरपूर दारू +ग्लासात ओतून घेतो. +मग बाटलीला बूच लावून +मोरीत ठेवून देतो. मग ग्लासातली +सगळी दारू पिऊन +कपाटात जाऊन +ग्लास धुऊन टाकतो. +आणि फळीवर ठेवून देतो. +मग हळूच बायकोच्या खोलीत +डोकावून पाहतो. +बायको पलंगावर गाढ झोपलेली +असते. +बघितलंत? +या कानाचा त्या कानाला +पत्ता नाही आणि दारू मला +अजून चढलेली नाही. +मग थोड्या वेळाने मी पुन्हा +बाटली आणि ग्लास काढतो +ग्लासाचं बूच काढतो +भरपूर दारू कपाटात ओतून घेतो. +मग बाटलीला बूच लावून +ती बायकोच्या पलंगावर ठेवून देतो. +मग मोरीतली सगळी दारू पिऊन +कपाटात जाऊन +ग्लास धुऊन टाकतो +आणि फळीवर ठेवून देतो. +मग हळूच +बायकोच्या कानात +डोकावून पाहतो. +बायको मोरीत +गाढ झोपलेली असते. +बघितलंत? +या कानाचा त्या कानाला +पत्ता नाही आणि दारू मला +अजून चढलेली नाही. +मग थोड्या वेळाने +मी पुन्हा +बाटली आणि ग्लास काढतो. +बाटलीचं बूच काढतो. +भरपूर दारू +मोरीत ओतून देतो. +मग कपाटाला बूच लावून +मोरीत ठेवून देतो. +कपाटातली सगळी दारू पिऊन +ग्लासात जाऊन +मोरी धुऊन टाकतो. +आणि फळीवर ठेवून देतो. +मग बाटलीच्या कानात +हळूच डोकावून पाहतो. +बाटली अजून कपाटावर +गाढ झोपलेली असते. +बघितलंत? +या बाटलीचा त्या बाटलीला +पत्ता नाही आणि दारू मला +अजून चढलेली नाही. +मग थोड्या वेळाने +मग पुन्हा +मोरी आणि कपाट काढतो. +मोरीतली दारू +कपाटात ओतून घेतो. +अगदी भरपूर. बरं का! +मग कपाट +मोरीत ठेवून देतो. +हो, ठेवून देतो +मग मोरीतली सगळी दारू +पिऊन टाकतो. +सगळी पितो बरं का! +मग मी बायकोच्या खोलीत जाऊन +कपाट धुऊन टाकतो. +अगदी साफ धुऊन टाकतो +बरं का!. +आणि फळी +कपाटावर ठेवून देतो. +मग कपाटातल्या मोरीत +हळूच डोकावून बघतो +हळूच, बरं का! +बायको मोरीत +गाढ झोपलेली असते. +हा: हा: हा:! +बघितलंत? +या बायकोचा त्या बायकोला +पट्टा नाही +आणि मी इटकी +दारू प्यायलो +पण अजून मला +च्यढली णाही खर्रना ? + +वृद्धापकाळाने मिरसदारांचे पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९५व्या वर्षी निधन झाले.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12191.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac1c9e7feaf3817b63e141d891e3b09e792a3415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12191.txt @@ -0,0 +1,13 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते. पानिपतच्या युद्धात नजीबखानाने त्यांना ठार मारले.[१]. मरण्याच्या आगोदर नजीबने त्यांना विचारले होते 'क्यूॅं पाटील और लढोगे ?' त्यावर दत्ताजीने दिलेले 'क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर झाले आहे[२]. +सच्चीतानंद शेवडेंच्या पानिपतचा रणसंग्राम ह्या पुस्तकात ह्याबद्दल संदर्भ सापडतो...१०जानेवारी १७६०साली झालेल्या यमुना नदीच्या काठावर बुराडी घाटात साबाजी शिंदे व नजीबखानात लढाई झाली..नाजीबखनाकडे जंबुरे(लहान तोफ) व लहान टप्प्याच्या बंदुका होत्या त्यामुळे साबाजीचे सैन्य पटापट मरू लागले.दत्ताजी शिंदे यांना ही वार्ता कळताच ते सहाय्याला धावून आले.दत्ताजीनी नजीबच्या सैन्याला बेटापालिकडे रेटत नेले..एवढ्यात नजीबाची नव्या दमाची फौज आली त्यांनी मराठ्यांवर गोळ्यांचा वर्षाव केला.नजीबखान आणि कुत्बशाह दोघेही हातात तलवार घेऊन दत्ताजी शिंद्यांच्याकडे झेपावले.बराच वेळ चकमक उडाली.जखमी होऊन पडलेल्या दत्ताजीना नजीबखानाने विचारले अजून लढशील का?त्या अवस्थेतही दत्ताजीनी ताडकन उत्तर दिले क्यू नही बचेंगे तो और भी लढेंगे..अखेरीस कुत्बशाह ने दत्ताजी शिंद्यांचा शिरच्छेद केला.राजाराम चोपदाराने शिंदे यांचा पार्थिव देह समारंगणातुनआणलानी यमुनानदीच्या काठी त्यावर अंत्यसंस्कार केले +दत्ताजी शिंदे हा राणोजी शिंद्याचा दुसरा मुलगा, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र भाऊ. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारकी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांत मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर असामींनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करून त्याची डोलाची अंबारी खालीं पाडली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता (१७५१). त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापती करून व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून त्याचा पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला (१७५७). जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेत खून झाला, त्या मोहिमेतही दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेवून बिजेसिंगाचा मोड केला व (जून १७५५). पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करून पांच कोट रु खंडणी मिळविली (१७५६). नंतर बुंदीच्या राणीस मदत करून व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले (१७५६). पुढील सालीं दादासाहेब (?) अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत. +यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले (१७५८). त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबाने (?) सांगितलेल्या नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावानें "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील" असे उद्‍गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारून नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला. +उज्जैनहून निघून चुलतेपुतणे दिल्लीस आले. पेशव्यानें(?) त्याला नजीबाचें पारिपत्य, बंगाल काबीज करणे, लाहोर सोडविणे, काशी प्रयाग घेणे व पुष्कळ पैसा घेऊन दादासाहेबाने (?) केलेंले स्वारी कर्ज फेडणें वगैरे कामें सांगितली होती. पेशव्यांचा 'दत्ताजी चित्तावर धरील ते करील' असा भरंवसा होता, मध्यंतरी तोफांच्या प्रकरणावरून दत्ताजीचें व गाजीउद्दीनाचें भांडण झालें होते. नंतर त्याने अबदालीच्या सुभेदारापासून लाहोर घेतलें (एप्रिल १७५८) व परत यमुनाकाठी रामघाटास दाखल झाला (मे). यावेळीं सरकारी कर्जाची ५० लाखांची वर्गत त्याच्यावर आली होती. +यावेळी दिल्ली मराठ्यांच्या ताब्यांत कायमची गेल्यासारखी झाल्याने नजीबाने व बादशहाने गुप्‍तपणें पत्रे लिहून अबदालीस ताबडतोब बोलाविलें व दत्ताजीस भागीरथीवर पूल बांधून देण्याच्या गुळचट थापा देऊन स्वस्थ बसविलें. याप्रमाणें नजीबाने सहा महिने (एप्रिल ते ऑक्टोबर) पुलाच्या थापेवर त्याला झुलविलें व त्याच्या विरुद्ध आपली सर्व तयारी चालविली आणि आंतून सर्व मुसुलमानांशी कारस्थानें करून नोव्हेंबरांत अबदालीस दत्ताजीवर आणवून त्यास कैचीत पकडले. +आतां दत्ताजीस नजीबाचे कपट उमगले; परंतु आतां त्याचा कांही उपयोग नव्हता. गंगेचा पूल नजीबाच्या ताब्यांत होता आणि तो तर अबदालीला उघड मदत करीत होता. अशा वेळींहि दत्ताजीने एकाएकीं नजीबावर स्वारी करून त्याला शुक्रतालाहून हांकलून गंगेपलीकडे रेटलें. ही लढाई मातब्बर होऊन तींत जनकोजी व दत्ताजी दोघेहि जखमी परंतु विजयी झाले (ऑक्टोबर). यावेळीं नजीबानें त्याच्याशी तात्पुरता तह केला; सुजाने हरिद्वाराच्या गंगेचे नाकें दाबून धरल्याने व अबदाली कुरुक्षेत्रास आल्याने, दत्ताजीनें गंगापार जाण्याचें रहित करून कुरुक्षेत्री अबदालीची गांठ घेतली (२२ डिसेंबर). याप्रमाणें दत्ताजी हा घेरला गेला व हें सर्व कृत्य नजीबाने केले. त्याचप्रमाणें सुजानेहि एक कोट रु. खंडणी देण्याची थाप देऊन दत्ताजीस शुक्रतालास अबदाली येईपर्यंत अडकवून ठेविलें. +यावेळीं दत्ताजी मागें अहमदशहा अबदाली व पुढें रोहिले अशा कैचींत सांपडला होता. जर मागे सरून तो जयपूरकडे वळता तर प्रसंग टळता; परंतु मागे सरणे त्या शूर पुरुषास आवडेना. त्यानें जनकोजी व कबिले यांनी दिल्लीस पाठवून दिले शुक्रताल सोडून कुंजपुऱ्यास यमुना उतरून अहमदहहा अबदालीची गांठ घेतली, व त्या दिवशीं त्याचा पराभव केला (२४ डिसेंबर १७५९). परंतु लागलीच अबदाली कुंजपुऱ्यास यमुनापार होऊन नजीब, सुजा व अहंमद बंगश यांस मिळाला. याप्रमाणें एकंदर सर्व मुसुलमान एक झाले व दत्ताजी एकटा पडला. हें समजल्यावर मल्हाररावास त्याच्या मदतीस जाण्याबद्दल पेशव्यांनी अनेकदां हुकूम पाठविले, परंतु तो मुद्दामच जयपूरकडे रेंगाळत राहिला. तसेच पेशव्यांकडून मदत मिळेना परंतु माघार घ्यावयाचीच नाहीं या वाण्याने दत्ताजीनें लढायचे ठरवले . शेवटी दत्ताजी दिल्लीस येऊन (जाने. १७६०) जनकोजीस मिळाला. तेव्हांहि जनकोजीने व पदरच्या सर्व मंडळीने त्याला परत फिरण्याचा सल्ला दिला पण अपेश घेऊन श्रीमंतांस काय तोंड दाखविणे, असें म्हणून त्यानें तो नाकारला. नंतर युद्धाचा मुकाबला निश्चित करून, पार होण्यासाठीं यमुनेचा ठाव पहातां तो लागेना व गिलच्यांचे लोक तर उलट नदी उतरून अलीकडे येऊन हल्ले करुं लागले हें पाहून दत्ताजी चिडला. शेवटी संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटून, तयारी करून हत्ती यमुनेंत घालून व त्यांच्या पायांत अंदू घालून, तीन घटका दिवसास दत्ताजीने गिलच्यांशी युद्ध सुरू केलें (१० जानेवारी १७६०). गिलच्यानें आपल्या तोंडावर असलेल्या जानराव वाबळे, बयाजी शिंदे व गोविंदपंत बुंदेले या सर्वांनां मागे रेटून यमुना उतरून व पांच घटकांत पांचशें मराठे ठार मारून थेट जरीपटक्यावरच चाल केली. तेव्हां सर्वत्र धुंद झाली. गिलच्यांच्या तोफांचा व बंदुकांचा मारा फार होऊ लागला. तेव्हां जिवाची तमा सोडून उभयतां पाटीलबावा निशाण बचावण्यासाठी झोंंबू लागले. जागा फार अडचणीची, नदीतीर, शेरणीची बेटे; त्यांत मराठे अडकले. हत्तीवरील आठवी घटका वाजली. तो जनकोजीच्या दंडास गोळी लागून तो बेशुद्ध झाला. तें पहातांच दत्ताजीने जोरानें गिलच्यांवर घोडे घातले. इतक्यांत यशवंत जगदळे पडला. त्याचें प्रेत काढण्यास दत्ताजी गेला, तों उजव्या बरगडींत गोळी लागून तो घोड्याखाली आला. त्यावेळीं अबदालीकडील शहानें त्याला विचारिलें कीं, 'पटेल, हमारे साथ लढेंगे?' त्यास त्या शूर पुरुषाने उत्तर दिलें कीं, " बचेंगे तो औरभी लढेंगे". परंतु याच वेळी त्याचा प्राण निघून गेला. ही बदाऊंघाटाची लढाई होय. +मराठ्यांच्या इतिहासांत जे हृदयद्रावक व शौर्याचे प्रसंग घडले, त्यांपैकीं दत्ताजीचा हा प्रसंग होय. शिंदे घराण्यांत दत्ताजी, जनकोजी, जयाप्पा, महादजींसारखे एक एक पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12193.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..644de47a93f61286ec49f699b72f21270d8a1df4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12193.txt @@ -0,0 +1,7 @@ +क.सा. पदार्पण: ५ जून, १९५२ +शेवटचा क.सा.: १३ जानेवारी, १९६१ +दुवा: [१] +दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12208.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13280783e7a18a209fa1dc99d17e172e7aa5f2ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12208.txt @@ -0,0 +1,9 @@ +दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जन्म : २५ जुलै १९३४; - २७ जानेवारी, २०१६) हे आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार होते. नागपूर विद्यापीठाचे ते १९६८ सालचे पीएच.डी. होते. विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे. +काही वर्षे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य या विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. +१९६४ ते १९९४ अशी ३१ वर्षे नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात द.भि. कुलकर्णी यांनी मराठीच्या अध्यापनाचे कार्य केले. +नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदीपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले. +१९५५ च्या सुमारास मराठी कवितेवरील "आई : दोन कविता‘ हे तुलनात्मक टिपण दभिंनी वयाच्या विशीतच लिहिले व पु.शि. रेगेंच्या ’छंद‘मध्ये ते प्रकाशित झाले. पुढे ते समीक्षक म्हणून विख्यात झाले, तरी शालेय-महाविद्यालयीन जीवनात कथा, कविता व लघुनिबंध यांच्या रूपाने त्यांनी प्रारंभीची साहित्यनिर्मिती केली. +प्राचीन ते अर्वाचीन अशा दीर्घ पटावर पसरलेल्या मराठी वाङ्‌मय प्रवाहाचे एक मर्मज्ञ व विचारवंत भाष्यकार, मराठी भाषा आणि साहित्याचे व्रतस्थ-निष्ठावंत अध्यापक, वाङ्‌मयविश्‍वातील नवागतांचे मार्गदर्शक, नितांतसुंदर वक्ते म्हणून दभि ख्यात होते. १९६० नंतरची जवळजवळ गेली पाच दशके हा दभिंचा साहित्यप्रवास होता. +कादंबरीची समीक्षा करताना ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबऱ्यांतील त्रुटीही त्यांनी दाखवल्या तर फडके आणि खांडेकरांच्या मर्यादाही. (कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा) आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई आदींच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी केले (पस्तुरी). +द.भि. कुलकर्णांनी लिहिलेल्या समीक्षेचा आणखी एक विशेष म्हणजे ते नेहमीच नवचिंतन असावयाचे. उदाहरणार्थ कथा या साहित्य प्रकाराची त्यांनी केलेली अभिनव मांडणी. कथा हाच मूलगामी लेखन प्रकार आहे, अशीच त्यांची भूमिका होती. याविषयी बोलताना ‘कोसला’ हीदेखील एक दीर्घकथा आहे, असेच त्यांचे मत होते. कथेच्या पडत्या काळात कथेची प्रकृती सांगून तिचा गौरव करण्याचे मोठे कार्य दभिंनी केले. त्यामुळे मराठी कथालेखन पुन्हा एकदा समर्थ होईल, असे नवे कथालेखन वाचताना जाणवते. दभिंचे संस्कृत भाषेवरही विलक्षण प्रेम होते. अनेक ठिकाणी ते अभिनवगुप्त, कालिदास यांचे संदर्भ देत असत. याशिवाय हिंदी, उर्दू आणि रशियन वाङ्मयाचाही त्यांचा प्रचंड व्यासंग होता. तुकाराम-ज्ञानेश्वर, जीए-मर्ढेकर यांच्या साहित्यावर त्यांनी अतोनात प्रेम केलेच, पण नव्या लेखकांचे साहित्यही ते आवडीने वाचत. त्यावर चर्चा करीत. चौफेर वाचन असल्यामुळे त्यांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. नुसते समीक्षालेखन त्यांनी केले नाही तर ललित, काव्य, कथा या क्षेत्रांतही मुशाफिरी केली. +पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाची निवडणूक त्यांनी लढविली आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा पराभव करून ते निवडूनही आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1222.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..303a7c0defa498d5e7ee724029995b83962d5575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1222.txt @@ -0,0 +1,6 @@ +पुणे शहरात ३० नोव्हेंबर २०१५ रोजी एक ज्येष्ठांचे साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाचे उद्‌घाटक डॉ. नागनाथ कोतापल्ले होते. +पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष यांच्यातर्फे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहामध्ये २५ मार्च २०१८ रोजी तिसरे ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलन झाले. संमेलनाचे उद्‌घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ.नवनाथ तुपे, आर. टी. वझेकर उपस्थित होते. +देशमुख म्हणाले, "ज्येष्ठ नागरिक हे व्यासंगी असतात. म्हणूनच त्यांच्याकडील अनुभवाचा व माहितीचा साठा त्यांनी विकिपीडियासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी टाकल्यास नव्या पिढ़ीला त्याचा चांगला फायदा होईल. " +या ज्येष्ठ नागरिक साहित्य संमेलनाला पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील तीनशेहून अधिक ज्येष्ठांचा सहभाग होता. व्याख्याने, परिसंवाद, काव्य संमेलन आदींत नामवंत साहित्यिक व कवी यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता. + +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12239.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..765242e7d10b0018658ec795eb493041c636374d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12239.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर मे ३१ इ.स. १९२१ - १५ मे, इ.स. २०१६) हे एक मराठी कीर्तनकार होते. +राईलकरबुवा यांनी कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून कीर्तन करणे सुरू केले. गायनाची उत्तम तयारी, वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास असल्याची राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुणे आकाशवाणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्रांवरील पहिले कीर्तन राईलकर बुवांनी केले. +महाराष्ट्र तसेच देशभर फिरून त्यांनी कीर्तन केले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राईलकर यांना कमलाकरबुवा औरंगाबादकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तन सार्वभौम, कीर्तन केसरी, अशा विविध पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारतर्फे २८ फेब्रुवारी २०१३ रोजी एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12251.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d6d4b327293a448bc3e6f276164f1475977e7be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12251.txt @@ -0,0 +1,3 @@ +दत्तात्रेय गणेश सारोळकर ( :इ.स.१८९४; - १९३४) हे एक मराठी कादंबरीकार, कथाकार, नाटककार आणि राजकीय व सामाजिक स्वरूपाचे वैचारिक लेखन करणारे लेखक होते. ते मौज वर्तमानपत्राचे काही काळ संपादकही होते. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक, व सामाजिक अशी एकूण बारा नाटके लिहिली. त्यांची नाटके मनोहर स्त्रीसंगीत मंडळी आणि नाट्यकलाप्रसारक मंडळी या नाट्यसंस्थांनी रंगभूमीवर आणली होती. नाटकांखेरीज, दत्तात्रेय सारोळकरांनी काही अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12272.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12272.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d0729e07739220c1727f24e58791b20d2427af9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12272.txt @@ -0,0 +1 @@ +नवनीत भक्षण दोष म्हणजे दही खल्ल्यामुळे होणारया आरोग्याच्या हानिला म्हणतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12284.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ced813e3c51031a95ab403f2f93439a9305060ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12284.txt @@ -0,0 +1,16 @@ + + +दबंग हा २०१० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटाचे कथानक उत्तर प्रदेशमधील चुलबुल पांडे नावाच्या एका काल्पनिक पोलीस अधिकाऱ्यावर आधारित आहे. दबंगचे चित्रीकरण महाराष्ट्रातील वाई व संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाले. +१० सप्टेंबर २०१० रोजी ईद-उल-फित्रच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. दबंगने पहिल्याच आठवड्यात ८०.८७ कोटींची मिळकत केली. एकूण २२५ कोटी कमावणारा दबंग हा बॉलिवूडमधील आजवरचा पाचवा सर्वात यशस्वी चित्रपट आहे. २०१२ मध्ये दबंगचा दुसरा भाग दबंग २ काढण्यात आला ज्याला देखील प्रचंड यश मिळाले. +सलमान खान - चुलबुल पांडे +सोनाक्षी सिन्हा - रजो +अरबाज़ खान - मखंचंद "मक्खी" पांडे +विनोद खन्ना - प्रजापति पांडे +डिम्पल कपाडिया - नैनी देवी +सोनू सूद - छेदी सिंग +महेश मांजरेकर - हरिया +ओम पुरी - कस्तूरीलाल विश्कर्मा +अनुपम खेर - दयाल बाबु +माहि गिल - निर्मला +टीनू आनंद - मास्टरजी +मुरली शर्मा - एसीपी मलिक diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12324.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12324.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12324.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12339.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a8fe395218a1ee60631e9040b8f0daaef0b4e5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12339.txt @@ -0,0 +1,6 @@ +दया पवार (१५ सप्टेंबर इ.स.१९३५ - सप्टेंबर २०, १९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात. +पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवारमॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकाऱ्यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले. +मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. +पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली. +पवार यांची मुलगी प्रज्ञा ही एक मराठी कवयित्री आणि गद्यलेखक आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12376.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2505642ed4b99892f2e945d3d3b81cd164239356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12376.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरकवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12392.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..365eb8da929e5b31d46c53e8d38643741beffed2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12392.txt @@ -0,0 +1 @@ +दरविश रसूली (१२ डिसेंबर, १९९९:अफगाणिस्तान - हयात) ही  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1241.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f276142d0c32e92d38d57acdb4596f2b375e5477 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1241.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ डिसेंबर, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12414.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de02ce12f2610acbd7ef677b7ed54c425a3ce8d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12414.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12432.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f73555dcd81a6d12c4342ecd7569cbd2408af60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12432.txt @@ -0,0 +1,2 @@ +दरेगाववाणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12443.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4acde28beb32a404d98ad3b29efc00ffcbc17da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12443.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 29°53′S 31°03′E / 29.883°S 31.050°E / -29.883; 31.050 + +डर्बन (मराठी लिखाण : दरबान) हे दक्षिण आफ्रिका देशातील सर्वात मोठे बंदर व तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. महात्मा गांधींचे या शहरात वास्तव्य होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12446.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..446d4e0f6b99607e75e0a7f922161342b22d0a05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12446.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दर्यापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. +काशी येथील अन्नपूर्णा मंदिरासारखेच एक हुबेहुब मंदिर येथे आहे. या मंदिराची स्थापना १८९०साली झाली. तसेच दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव या ठिकाणी वैराग्यमूर्ती गाडगे बाबाचा जन्म झाला,व येथून जवळच असलेल्या ऋणमोचनं(आमला) या गावाला गाडगे बाबांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते, दर्यापूर तालुक्याला पूर्णा नदीचा किनारा लाभला आहे, तसेच जवळच असलेल्या लासुर येथील पुरातन शिवमंदिरसुद्धा प्रसिद्ध आहे . + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12447.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34b11d70c4d9e391155fdf46f8e0f29e9134e155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12447.txt @@ -0,0 +1,2 @@ +दर्यापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12465.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d1262276e6be905d02cde3e0bc0770bd03d7856 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12465.txt @@ -0,0 +1,4 @@ +दर्शना गमागे (मार्च २, इ.स. १९७९:कोलंबो, श्रीलंका - )  श्रीलंकाकडून तीन एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करायचा. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12468.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bdc45e7d8430edd9f212c5bfc80f68b4849059a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12468.txt @@ -0,0 +1 @@ +दर्शना विक्रम जरडोश (२१ जानेवारी, इ.स. १९६१:सुरत, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील सुरत लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12494.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ff57d3d2917914f34a3b49ec237616b3962fe8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12494.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रसिद्ध मराठी लेखक सत्यवान नामदेव सूर्यवंशी हे मराठी दलित ख्रिस्ती समाजातर्फे भरणाऱ्या 'दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन' नावाच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. ते संमेलन केव्हा आणि कुठे भरले होते याची माहिती नाही. + +[१] Archived 2017-12-11 at the Wayback Machine. +पहा : साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12510.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a217f5c4625330932d464a6d01f953f2180942c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12510.txt @@ -0,0 +1,29 @@ +दलित वाङ्मयाचा उदय १९६० नंतर झाला. चीड आणि बंड ही चळवळीची दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती; तर वेदना विद्रोह आणि नकार ही या साहित्यातील महत्त्वाची तत्त्वे होती.[१] स्वातंत्र्य, समता, बंधुता, विज्ञाननिष्ठा, न्याय आणि लोकशाही ही मूल्दोये दलित साहित्याचा मूलाधार आहेत.[ संदर्भ हवा ] +हिंदु समाज व्यवस्थेमध्ये जातीची उतरंड आहे. त्अयामुळे उच्माच जात व कनिष्नुठ जात अशी विषमता असून 'दलितत्त्व' हे या विषमतेचे अपत्य आहे. दलितांवर या विषमतावादी समाजव्यवस्थेने पिढ्यांपिढ्या अन्याय केला. त्याला विरोध करण्यासाठी साहित्यकलेला दलितांनी त्यांच्याविरुद्ध लढण्याचे एक हत्यार बनविले आहे. त्यामुळे दलित लेखकांची जबाबदारी या विषमतेविरुद्लेध लेखन करून लढा देणे ही आहे, असे हा साहित्यप्रवाह मानतो. ही जबाबदारी स्पष्ट करताना अण्णा भाऊ साठे , "आम्ही दलित साहित्यिकांनी दलितांना वास्तव जगण्याच्या सर्व जुलुमातून मुक्त करणारे साहित्य निर्माण केले पाहिजे' असे यांनी सांगितले आहे.[ संदर्भ हवा ] +शत्रूंवर मात करण्यासाठी आयुधापेक्षा विचार हे फार मोठे शस्त्र आहे. ही इतिहासाची साक्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील रक्तपातविरहित समाज परिवर्तनासाठी शब्दशस्त्रांचाच वापर करून, आपल्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्यावर भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणले. अण्णा भाऊ साठे यांनी त्याच शब्दसामर्थ्याची जाणीव ठेवून समाजप्रबोधनासाठी लेखनमाध्यम उपयुक्त असल्याचे दलित साहित्यिकांना सांगितले. त्याचप्रमाणे स्वतःही लेखन केले. दलितकथा लिहून त्यांनी मोलाचे काम केले आहे. +मराठीमध्ये दलित आत्मकथने हा प्रकार इ.स.१९६० नंतरच्या काळात मराठीत विशेष लोकप्रिय झालेला असून दलित साहित्यालाच नव्हे तर मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे. आत्मकथनांमुळे मराठी साहित्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले आहे. बलुतं- दया पवार, आठवणींचे पक्षी- प्र.ई. सोनकांबळे, उपरा- लक्ष्मण माने, मुक्काम पोष्ट देवाचे गोठणे- माधव कोंडविलकर, जिणं आमुचं- बेबी कांबळे, मला उद्ध्वस्त व्हायचंय- मल्लिका अमरशेख, माझ्या जल्माची चित्तरकथा-शांताबाई कांबळे, उचल्या- लक्ष्मण गायकवाड, कोल्हाट्याचं पोर- किशोर शांताबाई काळे, अक्करमाशी- शरणकुमार लिंबाळे, बेरड- भिमराव गस्ती, काट्यावरची पोटं- उत्तम बंडू तुपे, आमचा बाप आन आम्ही- नरेंद्र जाधव, अंतःस्फोट- कुमुद पावडे, तराळ अंतराळ - शंकरराव खरात, ढोर - भगवान इंगळे, संगराच्या पायवाटा - मारोतराव गोविंदराव भवरे ही मराठीतील काही गाजलेली दलित आत्मकथने आहेत. +ही नाटके अशी आहेत; वाटा पळवाटा (दत्ता भगत), अमली (ऋषिकेश सुलभ), अश्मक (दत्ता भगत), आगट (अशोक बुरबुरे), आग्या वेताळ (जॉनी मेश्राम), उचक्का (लक्ष्मण गायकवाड), कथा खैरलांजी (प्रा. अनिलकुमार साळवे), कॅम्पस (वामन तावड़े), काॅम्रेड जोशी (अमर रामटेके), कालचक्र (हेमचंद्रजा), काळोखाच्या गर्भात (भि.शि. शिंदे), कैफियत (रुस्तुम अचलखांब), कोर्ट मार्शल (स्वदेश दीपक), खेळीया, गांडू बगिचा (नामदेव ढसाळ यांच्या कवितासंग्रहावर आधारित एकांकिका), गावकी (आत्मचरित्र, रुस्तुम अचलखांब), चक्रांत, जय जय रघुवीर समर्थ, जाता नाही जात (सिद्धार्थ तांबे), झाडाझडती (शिल्पा मुंब्रिसकर), झुंबर विदूषक (प्रभाकर दुपारे), बाबा भांड लिखित ‘तंट्या’ कादंबरीवर आधारित ‘तंट्या’ तनमाजोरी, तृष्णापार (फ.मु. शिंदे), थांबा रामराज्य येत आहे (प्रकाश त्रिभुवन), देवनवरी, किरवंत (प्रेमानंद गज्वी), धादान्त खैरलांजी (प्रज्ञा पवार), पांढरा बुधवार, पुन्हा एकदा नव्याने (भगवान हिरे), पैदागीर, पोतराज, बळी अडगुळ (गुणशेखरन), भाई तुम्ही कुठे आहांत? (डॉ. ऋषिकेश कांबळे), महाभोज (मन्नू भंडारी), युगयात्रा (म.भि. चिटणीस), रापी (संजय जीवने), (डॉ. अरुण मिरजकर ) निब्बान, पिलर, ब्लॅक नाईटस ..... अंडरग्राऊंड व्हाया भीमनगर मोहल्ला (राजकुमार तांगडे), सुनो शेफाली (कुसुमकुमार), सुंबरान (रामदास कांबळे), स्त्री (कमल अडिकणे, १९८०), स्मारक (कुमार देशमुख), आदि. [ संदर्भ हवा ] +खरेखुरे दलित जाणिवेचे , दलित दुःखांचे , वेदनांचे आणि व्यथांचे जिवंतपणे सहृदयतेने दर्शन घडविण्यात हे दलित नाटककार यशस्वी झाले आहेत. जा दलित समाजातून ते पुढे आले आहेत त्या अनुभवांशी इमान राखून , अधिकारवाणीने सत्यनिरपेक्षतेने जीवनदर्शन घडविण्याची त्यांची लेखणी वचनबद्ध झाली . हा त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी साध्य झाला आहे . दलित चळवळीला गतिमान करण्याचे कार्य ह्या व्यासपीठाला मार्फत होत आहे असे ह्या नाटकांच्याअंतरंगाचा अभ्यास करताना दिसून येईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उदयाने व त्यांच्या विचारसरणीमुळे , शिकवणुकीमुळे भारतातील समग्र दलित समाजात जागृती निर्माण होऊ लागली . त्यांच्या समाज सुधारणांच्या विचारांनी व आंदोलनांनी दलितांचे एक नवे विश्व निर्माण झाले. जीवनाच्या विविध क्षेत्रात दलित समर्थपणे उभा राहिला. साहित्य हा एक त्याचाच प्रभावी आविष्कार होय . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातून दलित साहित्य व दलित नाट्य जन्माला आले . प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृती हे दलित चळवळीचे एक महत्त्वपूर्ण साधन मानले गेले असून त्यासाठी प्रामुख्याने आधारस्तंभ असणारे घटक म्हणजे दलित पॅंथर , आंबेडकरवाद , नामांतर चळवळ , धर्मांतर , दलितांवरील अत्याचाराचा जोरदार प्रतिकार तसेच दलितांच्या राखीव जागांच्या संदर्भात घटनात्मक तगादा , दलितांच्या विद्यमान परिस्थितीतील राजकारण व समाजकारण इत्यादी कार्यक्रम व विषय प्रामुख्याने दलित नाटकांमध्ये चित्रित झाले आहे. . +प्रस्तुत दलित रंगभूमीवरील नाट्यकृतीत अस्पृश्य समाजाचे हिणकस जीवन , प्रस्थापितांना कडून झालेली उपेक्षा , अत्याचार , छळ अंधश्रद्धा यांचे दर्शन घडते . प्रस्थापित समाजव्यवस्थेविषयी चीड म्हणजे विद्रोहाची प्रवृत्ती हे दलित नाट्य वाड् .मयचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल . ह्या दलित नाटकांचे स्वरूप प्राधान्याने प्रतिक्रियात्मक , संतप्तता , त्वेषपूर्णता , झालेल्या अन्यायाचा तीव्र निषेध इत्यादीचे दर्शन घडते .सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून निर्माण झालेले ही दलित नाट्य वाड् .मय त्यातून निर्माण झालेला संघर्ष अत्यंत धिटाईने व बारकाईने आपल्या नजरेसमोर उभा राहतो. त्यादृष्टीने ही दलित नाटके सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक बांधिलकीची केंद्रबिंदू आहेत . उदाहरणार्थ मन्वंतर, न्याय , युगयात्रा इत्यादी समाजातील वस्तुस्थिती आणि मानवी जीवनातील वास्तवता दलित नाटक नाकारू शकत नाही. म्हणूनच परिवर्तनाचा विचार देणारे सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे एक प्रभावी हत्यार मानले गेले आहे. +ही दलित नाट्य चळवळ खरी म्हणजे अस्सल देशी आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.ह्या नाटकाची निर्मितीच मुळी एका विचारांच्या प्रचारासाठी झाली आहे. ती गोष्ट म्हणजे आंबेडकरी चळवळीचा प्रचार व प्रसार होय! मला जाणवणारा, समजलेला भाग, समाजासाठी व्यक्त झाला पाहिजे. त्यांच्यापर्यंत नेण्याची एक नैतिक जबाबदारी माझ्यावर आहे. अशी एक भूमिका ह्या चळवळीच्या नाटकाच्या पाठीमागे आहे. आंबेडकरी विचाराने त्याला प्राप्त झालेला दृष्टीकोण दलित नाटककार ह्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी तो स्वतः या अभिव्यक्तीचा शोध घेत आहे. महात्मा फुले यांच्या " तृतीय रत्न " या नाटकात पासून ते सत्यशोधक तमाशा पर्यंत हा प्रयत्न झालेला दिसतो .तमाशातील मुक्त नाट्यचा वापर करून पुढे आंबेडकरी जलसे विकसित झाले. तेव्हा दलित नाटकांचा उगम शोधायचा झाल्यास ह्या जलसा शोधा घ्यावा लागणार आहे. जलसा हा त्यांच्या विचारांची अभिव्यक्तीची स्वतंत्र निर्मिती आहे. ह्याअविष्कार पद्धतीला ह्या समाजातील लोककलांची एक जणपरंपरा आहे. ह्या लोककलेतूनच तमाशा , सत्यशोधक तमाशे व पुढे आंबेडकरी चळवळीचे दलित नाटक जन्माला आले आहे. अशी ही दलित रंगभूमीवरील नाटकांची चळवळीच्या बरोबर चालत आलेली देशी परंपरा आहे. +ही नाटके नकार व विद्रोहाची जाणीव जोपासणारीच आहेत.दलितांच्या व्यथा , वेदना प्रस्तापित जोपर्यंत समजून घेत नाहीत तोपर्यंत ह्या चळवळीच्या नाटकांची अभिव्यक्ती ही विद्रोहीच राहणार. उदा. तनमाजोरी, देवनवरी ,साक्षीपुरम ,काळोखाच्या गर्भात, इत्यादी तेव्हा दलित चळवळीची ,आंबेडकरी विचारांची नाटके म्हणजे मूल्यवाचक, मूल्याधिष्ठित संकल्पना व जीवनपद्धती स्वीकारणारी साहित्यकृती होय ! असे निश्चितपणे म्हणता येऊ शकते.तेव्हा ह्या दलित नाटकांचा वेगळा प्रवाह, मानवी जीवनविषयक मू ल्ये परिवर्तनशील समाजाला परावर्तित विचारांची , शोषणा विरहित समाजजीवनाचा , समतेचा प्रवाह बलदंड करणारा ; मूल्याधिष्ठित विचार प्रणाली स्वीकारून वेगळे अस्तित्व असलेला असा हा मूलतःच वेगळा वाड्. मयप्रकार आहे याची नोंद ह्या ठिकाणी घेणे जरूर आहे. समाजक्रांतीचे जनक मराठीचे अध्य नाटककार महात्मा ज्योतिराव फुले हेच दलित नाट्य चळवळीचेही प्रेरणा स्थान होत . म्हणजेच दलित रंगभूमीवरील नाट्य चळवळीचा उगम महात्मा फुले यांच्या "तृतीय रत्न "(इ .स.१८५५ )यामध्ये निश्चित सापडतो. त्यांनी स्वतंत्र व वास्तवपूर्ण कथानकाचा आश्रय घेऊन धर्माच्या नावाखाली चालणारे शोषण ह्या नाटकात दाखवून दिले आहे. हा दलित नाटकांचा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा होय .दलित नाट्याचे एक चांगले रूप म.भी.चिटणीस यांच्या" युगयात्रा "या नाटकात पहावयास मिळते. ह्या नाटकात ग्रीक शोकांकोचे येणारा "कोरस "जणू बोलका निवेदक म्हणून समोर उभा राहतो. दलित नाट्य चळवळीचे अभिमानाचे व गौरवाचे मानचिन्ह म्हणजे "युगयात्रा" नाटक होईल.[ संदर्भ हवा ] +समीक्षा आणि मूल्यमापन +दलित नाट्य चळवळीचे अप्रतिम, वैभवसंपन्न, कुशल, समर्थ लेखणीचे नाट्यलेखक श्री. प्रेमानंद गज्वी यांच्या गाजलेल्या अनेक नाट्यकृतींचा उल्लेख ह्याच ठिकाणी करावा लागतो. पहिली कलाकृती म्हणजे" देवनवरी"(१९८०). यात कथानकाचा प्रपंच न करता देवदासींच्या आयुष्याची परवड महत्त्वाच्या घटनातून व्यक्त होते .त्याविषयीचे स्फोटक चित्र ह्या ठिकाणी, ह्या नाटकात केले आहे.ज्या पौराणिक घटनांतून ही कथा सुरू झाली ती सुरुवातीलाच संक्षेपाने ;पण प्रभावीपणे सादर केले आहे. त्यानंतर ह्या कथेत गुंतलेल्या प्रातिनिधिक व्यक्तींच्या आधारे देवदासींचे आयुष्य चित्रित करण्यात आले आहे. त्यात आई-वडील, पुजारी ,इनामदार आणि वेश्या व्यवसायाचा दलाल अशा व्यक्ती येतात . ह्या चित्रणातील त्वेष इतका अनावर आहे की , त्यामध्ये कथेची रूपरेखा ही स्पोटक रूप धारण करते. इनामदार हा एक माणूस परंपरेचा व प्रवृत्तीचा प्रतिनिधी ! देवदासींची जीवघेणी व्यथा ,वीठबिगारीचे जिने जगणाऱ्या या दुर्दैवी व्यक्ती यांना मुक्ती कधी मिळणार? असा प्रश्न ह्या नाटकाच्या निमित्ताने आपणापुढे उभा राहतो. ह्या नाटकात व्याकुळ , व्यथित , सामाजिक दुःखाने ग्रस्त असणारे , दैन्य आणि अन्याय हेच नशिबी असणारे अशा ह्या देवदासी ! त्यांच्या मनःस्थितीचे दर्शन ह्या नाटकात घडते. तिचा नाट्यरूप अविष्कार हा उद्रेकासारखा आहे . मग तो संवाद अगर कवितेच्या ओळी यातून प्रकट होताना आपला मूळ आवेग किंवा कायम ठेवतो .‘ देवनवरी ’ला राम गणेश गडकरी नाट्य पुरस्कार (१९८२—८३) मिळाला म्हणून ह्या ठिकाणी पुन्हा एकदा आवर्जून नोंद घ्यावी लागते. गज्वीचे दुसरे वैशिष्ट्यपूर्ण गाजलेले नाटक म्हणजे ‘ तनमाजोरी ’ या नाटकाला अनंत काणेकर पुरस्कार आणि इ.स.१९८४–८५–८६ ह्या तीन वर्षातील ‘ सर्वोत्कृष्ट नाटक आणि मामा वरेरकर ( १९८५ ) नाट्यपुरस्कार ’ लाभले असून हे नाटक अतिशय गाजले . तसेच ‘ तनमाजोरी ’ह्याच नाटकाला ‘राम गणेश गडकरी ’ पुरस्कार सालचा लाभला असून या नाटकाचा प्रयोग लंडन येथे देि.२/११/१९८५ रोजी ग्रँड हॉल , फुलहम रोड लंडन येथे सायंकाळी ७:२० वाजता झाला. यावेळी ‘ तनमाजरी ’ नाट्यग्रंथाचे प्रकाशन डॅडी दंडवते यांच्या हस्ते झाले . या नाटकाच्या निमित्ताने श्री. प्रेमानंद गज्वी ३० ऑक्टोबर १९८५ला लंडनला गेले होते. तसेच सध्या अलीकडच्या प्रेमानंद गज्वी यांच्या गांधी-आंबेडकर (१९७७) या नाटकात प्रथमच मराठी रंगभूमीच्या इतिहासात स्री पात्र विदूषकाची निर्मिती करून दाखवली आहे. त्यामुळे या नाटकाला वेगळीच परिणामकारकता प्राप्त होते. त्याचप्रमाणे मागे उल्लेख केलेल्या ‘तनमाजोरी’ ह्या नाटकात समाजातील अन्यायाची प्रखर जाणीव एकजीव सामर्थ्याने व्यक्त झाली आहे . या नाटकाचा प्रयोग लंडन नेते रंगभूमी दिनानिमित्त २ नोव्हेंबर १९८५ रोजी करण्यात आला . सेक्सपियरच्या रंगभूमीवर इतक्या प्रचंड ताकतीचे मराठी नाटक सादर केले जाते जागतिक नाट्य परंपरेला शोभणारी घटना होती . ‘तनमाजोरी’ हे नाटक असे आहे की, त्यामध्ये कौर्य , अन्याय , सूड यांचा सच्चा उद्रेक होणारा अनुभव साकार केला गेलाआहे .ह्यानिमित्ताने श्री. प्रेमानंद गज्वी लंडनला गेले होते. धरणावर काम करणाऱ्या वेठबिगारांच्या जीवनावरचे हे नाटक आहे . अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी माणूस कसा पेटून उठतो याचे चित्रण ह्या नाटकात सामर्थ्य संपन्नतेने प्रगट झाले आहे. आत्तापर्यंत ह्या नाटकाचे बावन्न प्रयोग झाले असून लंडन येथील नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन श्री. विक्रम गोखले यांनी केले होते. +प्राध्यापक दत्ता भगत यांच्यासारख्या दलित रंगभूमी आणि चळवळीला आकार देणाऱ्या व तिला पुढे नेणाऱ्या , समृद्ध करणाऱ्या नाटककाराचा आवर्जून उल्लेख समृद्ध करणाऱ्या नाटककाराचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे , अशी त्यांची ‘खेळिया’ (१९८६)‘ वाटा-पळवाटा’ (१९८८)आणि ‘अश्मक’(१९९० )अशी दलित नाट्य सृष्टीची परिपूर्ण असणारी व मानदंड लागणारी प्रसिद्ध नाट्यकृती! प्रेक्षकांच्या अभिरुचीचे भान ठेवणाऱ्या ह्या नाट्यकृती आपणाला अंतर्मुख करतात. समाज प्रबोधनाचे व्रत स्वीकारून दलितांमधील अंतर्गत संघर्ष, विद्यमान दलित चळवळीची दिशा , त्यांच्या लढ्याचे सामर्थ्य –मर्यादा ह्याविषयी वस्तुनिष्ठतेने, अलिप्तपणे चित्रण करणारी हे नाटके लोकप्रिय आहेत . ह्या त्यांच्या कलाकृतीला मराठी नाट्यसृष्टीत तोड नाही. दलित नाट्य चळवळीतील आघाडीचे नाट्यलेखन करणारे प्राध्यापक दत्ता भगत ह्यांचा ह्या नाट्यकृती दलितांमधील अंतर्गत व बहिर्गत संघर्षात त्यातील नाट्य रंगवीत आपल्यासमोर साकार करतात.[ संदर्भ हवा ] +दलित रंगभमीवरील नाटकांचा केंद्रबंदू दलित समस्या हा आहे.जात,धर्म, पंथ हा त्यांचा समस्येचा संदर्भ आहे. हे खरे असले तरी तो एका मानवजातीचा संघर्ष आहे. हे खरे असले तरी तो एका मानव जातीचा संघर्ष आहे. अशी ही दलित चळवळीची नाटके मानवाच्या मुक्तीसाठी चाललेल्या धडपडीचे , चळवळीचे साधन आहे. त्यांना अभिप्रेत असलेल्या मानवी मूल्यांसाठी हा संघर्ष आहे.दलित दलितेतर अशा सर्व प्रेक्षकांपर्यंत जाणारी ही दलित नाट्यचळवळ आहे. केवळ अन्याय , दारिद्र्याचे, अत्याचाराचे चित्रण, सवर्ण विरुद्ध दलित हा या प्रस्तुत नाटकांचा केवळ विषय नाही, तर मानवाच्या प्रति असणाऱ्या ‘करुणेपोटी’ निर्माण झालेले हे नाट्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची जीवन ज्योत असलेल्या ह्या दलित नाट्य चळवळीने धर्मांधता, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष करण्याचे योजनाबद्ध कार्य स्वीकारले आहे. परंपरावाद्यांची इच्छा एकच आहे, माणसाने परंपरेनुसार जगावे आणि प्रबोधनाने जागवलेली माणसे आता तशी कृती करण्यास तयार नाहीत. हा खरा संघर्षाचा ,विद्रोहाचा मुद्दा आहे, विशेष म्हणजे ह्या आंबेडकरी चळवळीच्या दलित नाट्यकृतीत परंपरावादी व्यक्ती ‘खल’ म्हणून वावरते. +आत्तापर्यंत नऊ अखिल भारतीय स्वरूपाची दलित नाट्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. शिवाय वेळोवेळी दलित नाट्यमहोत्सव देखील आयोजित करण्यात आले आहेत. दलित रंगभूमी समृद्ध करण्याचे श्रेय सर्वस्वी भि. शि. शिंदे , प्रेमानंद गज्वी , प्राध्यापक दत्ता भगत, श्री रामनाथ चव्हाण, श्री टेक्सास गायकवाड , श्री प्रभाकर दुपारी, श्री प्रकाश त्रिभुवन , श्री रुस्तम अचलखांब ,प्राध्यापक अविनाश डोळस, प्राध्यापक मधुसूदन गायकवाड यांच्याकडे प्रामुख्याने जाते. दलित रंगभूमीवर नाट्यकृती सादर करणाऱ्या नाट्यसंस्था खालील प्रमाणे: +पुणे  :-- दलित रंगभूमी , दलित थिएटर अकादमी , शाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंच , प्रबुद्ध रंगभूमी , क्रांती थेएटर्स. +नागपूर :- नवचैतन्य रंगमंच , पॅंथर्स थिएटर्स , संकेत थिएटर्स , भारतीय दलित रंगभूमी , मुक्तवाहिनी , नागसेन , अभिनव कला , विप्लवी. +मुंबई - ठाणे :-अभिरुची, नालंदा. +औरंगाबाद :- दलित थिएटर्स , प्रतिभा थेएटर्स , दलित नाट्य अकादमी , क्रांती थेएटस. +सोलापूर :- समता रंगमंच , प्रज्ञा रंगमंच , बुद्धिष्ट कल्चर अकादमी . +अमरावती  :-दलित थिएटर +दिल्ली  :-आव्हान . +आंबेजोगाई  :- दलित युवक आघाडी , कला विभाग. +ननेर :- नवनिर्माण रंगमंचम +मध्यप्रदेश :- जग नाटयमंच +बिहार- पाटणा  :-लोक समिती , जनपथ . +आणि याबरोबरच अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाची नोंदही ही जाता-जाता करणे इष्ट ठरते. +संमेलन. अध्यक्ष. ठिकाण वर्ष +पहिले भि. शि.शिंदे पुणे फेब्रुवारी १९८४ +साचा:प्रा. दत्ता भगत, अध्यक्षीय भाषण, तिसरे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, आंबेजोगाई मे १९८६ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12518.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12518.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2bea97bec46bcec34fd5d4dbb7b461030da729d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12518.txt @@ -0,0 +1 @@ +दलिप ताहिल हा भारतीय चित्रपटअभिनेता आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12540.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e33040493e33c18f28b8b5cb430f75f19434fde --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12540.txt @@ -0,0 +1 @@ +दवलत झदरान (१९ मार्च, १९८८:अफगाणिस्तान - ) हा  अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०११ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12587.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..155b992bcede45c6a496aa4693479338a0d8a0e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12587.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दासुन शनाका  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12605.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12605.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e50b16d8379c8ffaea11a0755dc49ab61a112f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12605.txt @@ -0,0 +1,12 @@ +पारमिता (संस्कृत, पाली) किंवा पारमी (पाली) म्हणजे "परिपूर्णता" किंवा "पूर्णत्व" होय. तांत्रिकदृष्ट्या, पारमी आणि पारमिता दोन्ही पाली भाषेचे शब्द आहेत, पाली साहित्यात पारमीचे बरेच संदर्भ आहेत.[ संदर्भ हवा ] +दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत. +शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. शरीर आणि मन शुद्धी करणे. +स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे. देनाचा भाव मनात ठेवून देत राहणे. +निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे. +ऐहिक सुखाचा त्याग करणे.घर त्याग करून परिव्राजक होऊन जगणे. +हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे. +शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे. मानव जाणीपूर्वक शांत राहणे निवडतो. त्याला द्वेषाने उत्तर देणे मोठ्या मनाने टाळतो. +सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये. सत्य पूर्ण व्यवहार करणे. +ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय. चांगल्या ध्येय असणे देखील बंधनकारक आहे. +मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता व्यवहार करणे. +मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12618.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca98185d9f7248abfbdab1b3bc05e0457af59df8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12618.txt @@ -0,0 +1 @@ +मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12621.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af34fdd2280242fc6889247c5537d3ede4cc0738 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12621.txt @@ -0,0 +1,9 @@ + + + + +१९६८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची दहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ग्रेनोबल शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३७ देशांच्या १,१५८ खेळाडूंनी सहभाग घेतला. +ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील ग्रेनोबल शहराची निवड १९६४ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी, फिनलंडमधील लाह्टी, जपानमधील सप्पोरो, अमेरिकेमधील लेक प्लॅसिड व नॉर्वेमधील ओस्लो ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती. +खालील ३७ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्व व पश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत प्रथमच वेगवेगळा भाग घेतला. +खालील दहा खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12646.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..701a6225ee0de3860eaca7bfc223d2d3336f543e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12646.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहिवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12650.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c49bdb90cd4109057e22fb3ba3e9d3bfab00017 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12650.txt @@ -0,0 +1,2 @@ +रयत शिक्षण संस्थेने १९६५ साली दहिवडी या ठिकाणी महाविद्यालय सुरू केले आहे. पाण्याची भीषण टंचाई, सततचा दुष्काळ, शेतीची अत्यंत कमी उत्पादकता अशी माण तालुक्याची ओळख आहे. उच्च शैक्षणिक सोयी शिवाय या भागाचा विकास होणे शक्य नाही हे ओळखून संस्थेने या महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे. महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणामुळे कायम दुष्काळी भागातील अनेक घरांमध्ये आर्थिकदृष्ट्या नंदनवन फुलले आहे. +कला, वाणिज्य, विज्ञान, बी. सी. ए. अश्या विभागातील तसेच दुरशिक्षण , मुक्त विद्यापीठ द्वारे विविध शैक्षणिक सोयी या महाविद्यालयात उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12656.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bfd3cf0850a2c0582f11848a916f8f8a44cdab54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12656.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहिवली हे भारतातील महाराष्ट्राच्या मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेले गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12662.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1919dcf2c21235923a4cad0cf37f0adc75f5e4ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12662.txt @@ -0,0 +1,2 @@ + दहिवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12675.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69a755cbab77edf09e54c88e520b413275e15d64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12675.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहिवाळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12679.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d80e6ad2cb6b8ffa1a3fe04affe409b28689aca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12679.txt @@ -0,0 +1,8 @@ +दहिसर तर्फे तारापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +पालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस सरावली बोईसर मार्गाने गेल्यावर कुडण गावानंतर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव २३ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१४ कुटुंबे राहतात. एकूण २०२० लोकसंख्येपैकी १०२४ पुरुष तर ९९६ महिला आहेत. गावाची साक्षरता ८३.०७ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.४० आहे तर स्त्री साक्षरता ७६.५५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१८ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.७९ टक्के आहे. मुख्यतः कुणबी, आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस पालघर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरून उपलब्ध असतात. +घिवली, सावराई, कांबोडे, कुडण, आंबटपाडा, मुंडवळी,साळगाव, परनाळी, नवी देलवाडी, अक्करपट्टी ही जवळपासची गावे आहेत.दहिसर तर्फे तारापूर ग्रामपंचायतीमध्ये वावे गावासोबत दहिसर तर्फे तारापूरचा समावेश आहे. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२.http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12696.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6775842da8ae9b601ed77aec451cfb790adbdc45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12696.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहीगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1271.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a619175522a684d3370dbff5d63ee3dbb4c177cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1271.txt @@ -0,0 +1 @@ +ज्यो लीबरमन ( २४ फेब्रुवारी १९४२) हा एक अमेरिकन राजकारणी व माजी सेनेटर आहे. तो १९८९ ते २०१३ दरम्यान कनेटिकट राज्यामधून सेनेटर होता. तो २००६ सालापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता. २००० सालच्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तो ॲल गोरचा उपराष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12738.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..507c22e355d18ee8e10b5ecf811097924084a0ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12738.txt @@ -0,0 +1,2 @@ +दहेगावमुस्तफा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12755.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1af423f2f353707cc096ff566346c4a12ba8d0c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12755.txt @@ -0,0 +1,10 @@ + +दांडी (उच्छेळी) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे. +बोईसर रेल्वे स्थानकापासून पश्चिमेला तारापूर मार्गाने गेल्यावर कुरगाव गावानंतर पाचमार्गावर डावीकडे जाणाऱ्या फाट्याने गेल्यानंतर उच्छेळी गावानंतर हे गाव लागते. बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +हे मध्यम क्षेत्रफळाच्या आकाराचे जास्त लोकसंख्या घनतेचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १४५२ कुटुंबे राहतात. एकूण ६५४० लोकसंख्येपैकी ३३०२ पुरुष तर ३२३८ महिला आहेत. गावाची साक्षरता ८८.७२ टक्के आहे.पुरुष साक्षरता ९३.२१ आहे तर स्त्री साक्षरता ८४.१५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६७२ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.२८ टक्के आहे. मुख्यतः मांगेली कोळी समाजातील लोक येथे राहतात.मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस बोईसर रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा बोईसरवरून दिवसभर उपलब्ध असतात. +उनभाट, पोफरण, पथराळी, वेंगणी, कुरगाव, उच्छेळी, नवापूर, टेंभी, पामटेंभी, कोळवडे, कुंभवली ही जवळपासची गावे आहेत. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12762.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cef68b887b14e69ebb8f6974b8df051fc76951c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12762.txt @@ -0,0 +1,2 @@ +दांडवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12776.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2cea935b7c1d4d8a6008507052fe9cb1aaad197 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12776.txt @@ -0,0 +1,10 @@ +महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा, भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात. +१४ फेब्रुवारी १९३० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जनतेला गांधीजींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग करण्याचा आदेश दिला. मिठाचा सत्याग्रह याच चळवळीचा भाग होता. +मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा (मोर्चा) साबरमती आश्रमापासून १२ मार्च १९३० रोजी सुरू झाली. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते.[१] त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता.[२] यात्रा पुढे निघाली, तसतशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली. ही यात्रा २४ दिवस चालली आणि तिच्यातील लोक ३८५ कि.मी. पर्यंत पायी चालले. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. दांडीच्या दक्षिणेला २५ मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले. पण त्यापूर्वीच ४-५ मे १९३० दरम्यानच्या रात्री गांधीजींना अटक करण्यात आली.दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती. मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरू राहिले. गांधीजींची तुरुंगातून सुटका आणि लॉर्ड आयर्विन यांच्याशी दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चा झाल्यावर हे आंदोलन थांबले. मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान ६०,०००हून अधिक भारतीय तुरुंगात गेले. +दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहापूर्वीच ओरिसात उत्पादित होणाऱ्या मिठावर ब्रिटिशांनी बसवलेल्या करामुळे तिथे १९२९ सालापासून आंदोलन सुरूच होते. तिथे मीठ तयार करण्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे वातावरण तापलेले होते. गांधीजी दांडीला पोचण्यापूर्वीच ओरिसामधील लोकांनी मिठाचे उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्धार केला. कटक येथे ओरिसाच्या वेगवेगळ्या भागातून स्वयंसेवक जमा झाले. मिठाच्या सत्याग्रहाबद्दल जाहीर सभा घेण्यात आल्या. या सभेत भाषणे करणाऱ्यांना ब्रिटिश सरकारने अटक करून तुरुंगात टाकले. ६ एप्रिलला गोपबंधू चौधरी आणि आचार्य हरिहर दास यांच्या नेतृत्वाखाली २१ सत्याग्रहींच्या तुकडीने स्वराज आश्रम, कटक येथून इंचुरी येथे मिठाच्या सत्याग्रह करण्यासाठी पायी जाण्यास सुरुवात केली.[३] ९ एप्रिलला चांडोल येथे गोपबंधू चौधरी यांना अटक झाली. तरी यात्रा सुरूच राहिली. १३ एप्रिलला इंचुरी येथे पोचलेल्या हजारो सत्याग्रहींनी मूठभर मीठ हातात घेऊन कायदेभंग केला. सत्याग्रहींच्या तुकड्या मीठ हातात घेऊन कायदा मोडत. पोलीस त्यांना अटक करत. मग सत्याग्रहींची पुढची तुकडी पुढे येत असे. सर्व तुरुंग भरून गेले तरी आंदोलनात नवीन लोक सहभागी होतच होते. इंचुरीमधील सत्याग्रहात महिलांची संख्या लक्षणीय होती. काही निदर्शने महिलांनी आयोजित केली होती. शेवटी सर्व सत्याग्रहींची तुरुंगातून सुटका झाली, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हजारो लोक जमले होते.[४] +मिठाच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य लढ्याला मोठे बळ मिळाले.जग बदलणाऱ्या १० महत्त्वपूर्ण आंदोलनात या सत्याग्रहाचा समावेश टाईम नियतकालिकाने केला आहे.[५] + +दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल ग.दि. माडगुळकरांनी एक अजरामर कविता लिहिली आहे, तिची सुरुवात अशी आहे : +उचललेस तू मीठ मूठभर +साम्राज्याचा खचला पाया + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12814.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f79c4f63ea8498185b4177d1c5701e331a5fbf8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12814.txt @@ -0,0 +1 @@ +दाऊदी बोहरा (Dawoodi Bohra) हा बोहरा समुदायाचा एक छोटा भाग आहे. हा समुदाय इस्माइली शिया गटाच्या आचारविचारांचे पालन करतो. दाउदी बोहरा २१ इमाम असल्याचं मानतात. तैयब अबुल कासिम त्यांचे शेवटचे इमाम होते. त्यानंतर आध्यात्मिक गुरूंची परंपरा या समुदायात आहे. त्यांना दाई म्हटले जाते. सैय्यदना बुऱ्हानुद्दीन रब्बानी ५२ वे दाई होते. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांमध्ये उत्तराधिकारी होण्यावरून वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला. दाऊदी बोहरा समुदाय गुजरात आणि महाराष्ट्रात आहे. पाकिस्तान आणि येमनमध्येही या समुदायाचे समर्थक आहेत. यशस्वी व्यापारी समाज म्हणून दाऊदी बोहरा ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12821.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c32ced05674a94f16976a0eeb00ea27778bb7038 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12821.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट ताओकुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 道光; जुनी चिनी चित्रलिपी: 道光; फीनयीन: dàoguāng; उच्चार: ताओ-कुआऽऽऽङ्ग) (सप्टेंबर १६ १७८२ - फेब्रुवारी २५ १८५०) हा मांचु छिंग वंशाचा सातवा आणि चीनवर राज्य करणारा सहावा छिंग सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12828.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12828.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a5bfe8a0b0f734bef34053d3d17e30b7914213d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12828.txt @@ -0,0 +1 @@ +दाग हा १९५२ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात दिलीप कुमार, निम्मी व उषाकिरण ह्यांच्या प्रमुख भूमिका असून ह्या चित्रपटाचे संगीत शंकर जयकिशन ह्यांनी दिले आहे. १९५३ साली झालेल्या पहिल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये दिलीप कुमारला ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12829.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12829.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd2493f2d0c11727e3f89be321da52b411cf544d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12829.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दाग हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12862.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b6d49e3bfaf009c3edabc0c3c71369848601cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12862.txt @@ -0,0 +1,2 @@ +दातखिळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12890.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a44fd6ec037f0957390b0739b1dc87822a9e65a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12890.txt @@ -0,0 +1,18 @@ +दादरकोपरापाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे नाशिकरस्ता, आल्याचीमेटरस्ता, जामसर रस्त्याने डावीकडे हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १७ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १६० कुटुंबे राहतात. एकूण ७२७ लोकसंख्येपैकी ३५६ पुरुष तर ३७१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.४५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.८५ आहे तर स्त्री साक्षरता ५३.५४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १४७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.२२ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +साखरशेत, दाधरी, जांभुळमाया, वांगणी, माळघर, उंबरखेडा, सावरपाडा, रामनगर, कोरताड, दासकोड, मोर्चाचापाडा ही जवळपासची गावे आहेत.सारसुण ग्रामपंचायतीमध्ये दादरकोपरापाडा, सारसुण, सूर्यनगर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1293.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca6939ffba96c4f2fa3fdd155c40607a1d6c43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1293.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योतींद्र नाथ दिक्षित (८ जानेवारी, इ.स. १९३६ - ३ जानेवारी, इ.स. २००५) हे एक भारतीय राजकारणी आणि राजदूत होते. यांनी १९९१-१९९४ दरम्यान परराष्ट्रसचिवपद सांभाळले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12931.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38df0dd9cb398d2a7215824b9497a93edab22f0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12931.txt @@ -0,0 +1,5 @@ +दादाकांत धनविजय (९ सप्टेंबर, १९५३, नागपूर, महाराष्ट्र - ) हे एक मराठी साहित्यिक आहेत. दलित रंगभूमीच्या चळवळीसाठी त्यांनी योगदान दिले आहे[१]. हे महाराष्ट्रातील विदर्भ भागातील असून त्यांच्या लेखनातून विदर्भीय भाषेचा प्रभाव आहे. 'गुलसिंता' या ठाणे लघुपट मोहोत्सवात निवड झालेल्या लघुपटाचे ते निर्माते व लेखक आहेत[२]. +दलित साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक व कलावंत म्हणुन फुले, आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीत १९७५पासून अभिनव कलानिकेतन, नागपूर या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. फुले आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीकरीता आयु(??). धनविजय यानी अनेक नाटके रंगमंचावर आणली आहेत. ‘अकिंचन’ हे नाटक पुण्याच्या टिळक सभागृहात २४ मे १९८७ रोजी सादर करून वैदर्भीय भाषेची त्यांनी पुण्यात छाप पाडली. ‘विकल्प’ या नाटकाचा प्रयोग दिनांक २६.०९.१९९२ रोजी दिल्लीच्या महाराष्ट्र रंगायन इथे यशस्वी सादर करून दलित नाट्याचे खरे स्वरूप दिल्लीकरांना दाखवून दिले. महाराष्ट्र राज्य संगित नाट्य महोत्सवात सांगली येथे २८ जानेवारी १९८३ रोजी आयु(??). धनविजय यांनी ‘विकल्प' सादर केले व प्रथमच दलित संगीत नाटकास पुरस्कृत करण्यात आले. +‘जागरण' (हिंदी) हे नाटक दिल्लीच्या मालवणकर सभागृहात विश्व बौद्ध संमेलनात आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपुढे २ मे १९९२ला सादर केले. जानेवारी १९७५मध्ये अभिनव कला निकेतन या संस्थेची स्थापना करून १४ एप्रिल १९७५ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी पहिला प्रयोग सादर केला. नाटकाचे दिग्दर्शन लेखक, व कलावंत धनविजय या बहुआयामी नाटककाराने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या आहेत. दिल्ली, भोपाळ, हैद्राबाद, इंदूर आदी ठिकाणी नाट्य प्रयोग करून मराठी मातीतला हा वैदर्भीय दलित नाटककार यशस्वी झाला आहे. +विदर्भातील पथनाट्य चळवळ राबविण्याचे प्रथम श्रेय दादाकात धनविजय यानांच आहे. दिनांक १९७६ च्या जानेवारी महिन्यात त्यांनी रोजी ' मृत्युदिन वा मुक्तीदिन' या पथनाट्याचे प्रयोग सुरू केले. पुढे संपूर्ण महाराष्ट्रात या पथनाट्याचे पाचशे प्रयोग सादर केले. नागपुर येथील दिक्षामूमीवर लाखो प्रेक्षकांपुढे म. भी. चिटणीस यांच्या ‘युगयात्रा’ या नाटकानंतर ‘मृत्यु दिन वा मुक्ती दिन’ हे नाटक सादर झाले. त्यानंतर दादाकांत यांनी बरीच पथनाट्य लिहून आणि दिग्दर्शित करून पथनाट्य चळवळीला महत्त्वाचे योगदान दिले. +नागपूर आणि इंदोर आकाशवाणी करिता आयु. धनविजय यानी बरिच नाटके लिहिली आहेत आणि ती प्रसारित झाली आहेत. नागपूर आकाशवाणीवर धनविजय लिखीत प्रतिशोध हे नभोनाट्य प्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यानी दिनांक 26.09.1930 रोजी दिग्दर्शीत केले होते, आयु, धनविजय यांचे अखिल भारतीय पातळीवर नाटक दिल्लीहून प्रसारीत झाली आहेत, त्यात प्रामुख्याने मार्गदाता, महामानव फुले, प्रतिशोध, आदी नाटके होत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12937.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c359d03653996459c3643035a999d6733e78c56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12937.txt @@ -0,0 +1,5 @@ +दादाजी रामाजी खोब्रागडे (जन्म:नागभीड, मृत्यू: ३ जून २०१८, चंद्रपूर) हे भाताच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती शोधून काढणारे एक कृषी संशोधक होते. +केवळ इयत्ता तिसरी पर्यंत शिकलेले खोब्रागडे एक अल्पभूधारक शेतकरी होते. १९८३ पासून त्यांनी तांदळाचे नवीन वाण बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. सहा वर्षांच्या बीजगुणनाच्या प्रयोगानंतर ते नवीन वाण तयार करण्यात यशस्वी झाले. या वाणाला काय नाव द्यायचे, हे न सुचल्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या एच.एम.टी. कंपनीच्या एच.एम.टी.सोना घड्याळावरून तेच नाव या वाणाला दिले. पुढे कृषी विद्यापीठाने त्यांना श्रेय न देता हे वाण बाजारात आणले. +खोब्रागडे यांनी केलेल्या संशोधनाच्या जोरावर अनेक बियाणे कंपन्यांनी पैसे मिळवले. ते मात्र हलाखीचे जीवन जगत राहिले.[१][२] त्यांच्या अखेरच्या आजारपणात शेतकऱ्यांनी पैसे गोळा करून उपचाराचा खर्च केला. डॉ.अभय बंग यांनी शोधग्राममध्ये उपचारांची सोय केली. इथेच खोब्रागडे यांचा मृत्यू झाला.[३] +खोब्रागडे यांनी भाताचे एकूण नऊ वाण शोधले[४] +[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12941.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5d38d9bd8e7d02c225fd14dc50a481b136fcfae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12941.txt @@ -0,0 +1 @@ +दादाभाई नौरोजी रस्ता तथा डी.एन. रोड मुंबईच्या फोर्ट विभागातील फ्लोरा फाउंटनपासून ते क्रॉफर्ड मार्केटपर्यंत जाणारा रस्ता आहे. याचे जुने नाव हॉर्नबी रोड अद्यापही क्वचित वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12955.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53d335d4d4aeb3cfca981817005a94b975020de2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12955.txt @@ -0,0 +1,6 @@ +दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते. +१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे. +दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात तो सादर केला जातो. प्राप्तकर्त्याचा त्यांच्या "भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी" सन्मान केला जातो आणि भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे त्याची निवड केली जाते. या पुरस्कारामध्ये स्वर्ण कमल (सुवर्ण कमळ) पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹10,00,000 यांचा समावेश आहे. +दादासाहेब फाळके (1870-1944), ज्यांना "भारतीय चित्रपटाचे जनक" म्हणून ओळखले जाते, ते भारतीय चित्रपट निर्माते होते ज्यांनी भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट, राजा हरिश्चंद्र (1913) दिग्दर्शित केला होता. +या पुरस्काराची पहिली प्राप्तकर्ता अभिनेत्री देविका राणी होती, जिला 17 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले होते. 2021 पर्यंत, 51 पुरस्कार विजेते आहेत. त्यापैकी, अभिनेता पृथ्वीराज कपूर (1971) आणि अभिनेता विनोद खन्ना (2017) हे एकमेव मरणोत्तर प्राप्तकर्ते आहेत. कपूरचा अभिनेता-चित्रपट निर्माता मुलगा, राज कपूर, 1971 मध्ये 19 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला आणि 1987 मध्ये 35 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ते स्वतः देखील प्राप्तकर्ते होते. BN Reddy (1974) आणि बी. नागी रेड्डी (1986); राज कपूर (1987) आणि शशी कपूर (2014); लता मंगेशकर (1989) आणि आशा भोसले (2000); बीआर चोप्रा (1998) आणि यश चोप्रा (2001) हे पुरस्कार जिंकणारे भावंड आहेत. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार मिळाला आहे. +दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12959.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0e91c921031cc14ef287b0497c9e04e7d8729a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12959.txt @@ -0,0 +1,4 @@ +दामोदर तात्याबा रुपवते (28 फेब्रुवारी 1925 - 23 जुलै 1999), सामान्यतः दादासाहेब रुपवते म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते.[१] सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले.[१] दादासाहेब रुपवते हे मानवाधिकार नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते.[१][२] +ते 3 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक-सदस्य होते. 1968 ते 1978 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 1972 ते 1975 आणि 1977 ते 1978 या कालावधीत त्यांनी दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले; आणि त्यांच्याकडे समाज कल्याण, गृहनिर्माण, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय, झोपडपट्टी विकास हे विभाग होते.[१][२]ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देखील होते.[३] ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या 22 खंडांच्या मालिकेचे समिती सदस्य होते.[४] +ते साप्ताहिक "प्रबुद्ध भारत" आणि मराठी विश्वकोश, वाई (1962-1966) चे संपादक होते. ते "द रिपब्लिकन" (1960-1962) चे उप-संपादक होते. ते साप्ताहिक "साधना" ट्रस्टचे (1968 - 1978 आणि 1997 पासून) विश्वस्त होते. [१] आंबेडकरांच्या दलित बौद्ध चळवळीपासून प्रेरित होऊन, रुपवते आणि त्यांच्या कुटुंबाने १९५६ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला.[५][६][७] त्यांचा मुलगा प्रेमानंद रुपवते हे सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते.[२][६][७] +अहमदनगरमधील दादासाहेब रुपवते विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय हे त्यांच्या नावावर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12968.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da50c3717d17811b3636f172d5c98ebcd21ecaaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12968.txt @@ -0,0 +1,16 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म १५७७ झाला व मृत्यू १६४९ साली झाली. हे १६३६ पासून ते वयाच्या ७२ व्या वर्षा पर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजी महाराज जवळ होते.[ संदर्भ हवा ] त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदारपद घेऊन चाकरी केली होती..[१]. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय १९ वर्षे होते. +दादोजी कोंडदेव शहाजी भोसले यांचे चाकर होते. शहाजी भोसले यांच्या जवळ नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. ते तसे नसून ते आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील एक आदिलशहाने नेमलेले व नंतर सुभेदार झालेले एक हवालदार होते, असा विद्वानांना मान्य नसलेला नवीनतम प्रतिवाद आहे. [२] +इतिहासकार यदुनाथ सरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्वीकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीय देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे माळठण ता. शिरूर येथील होते.[३] यांचे मूळ आडनाव गोजिवडे असे होते.पाटस परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते. दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबध फार पूर्वीपासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटीलकी मिळविली होती. या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पहात असत. आदिलशाहीमार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते.[४] +त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम नेमून दिलेल्या गावातील शेतसाऱ्याचा हिशेब ठेवण्याचे असे. काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्ण्यांना सांभाळावी लागे. +नवीन वादानुसार दादोजी गोजिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.[५] दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशहांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होते. इ.स. १६३० मध्ये त्यांची हवालदारापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवांकडे जाते. सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशहाचे पूर्ण अखत्यार होते, त्यामुळे परिणामतः दादोजी कोंडदेव हे शहाजीचे चाकर होते. +शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. +चाकणपासून शिरवळ, इंदापूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोडनदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीला आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे, त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती. म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपविली. +निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१ च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६ या काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती. +सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला. +गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात.[१].निवाडे देताना ते निष्पक्ष आणि न्यायी होते. जरब बसवताना त्याने एका कुलकर्ण्यास मृत्युदंडही घडविल्याचे उल्लेख आहेत. +बखरींमध्ये उल्लेख असला तरी अन्य प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते, असे कहाीजण समजतात. बखरी ह्या इतिहासाची प्रमाण साधने मानली जात नाहीत. परंतु दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेल्या उल्लेखांचा आधार घेऊन शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरचे ललितलेखन, यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवांनी केलेल्या कारभारातून शिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. शिवाजीला मार्गदर्शन करणारे असल्याने त्यांना शिवाजीचे गुरू म्हणतात, दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरवणे, ही विशेषतः संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नेत्यांची इतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे ब्राह्मणेतर चळवळ [६] आणि संभाजी ब्रिगेड इत्यादी संस्थांनी, दादोजी कोंडदेव हे गुरू असल्याचे उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते. यावर संशोधकांची समिती राज्य शासनाने केली होती. त्या समितीने संशोधन करून दादोजी कोंडदेव गुरू नसल्याचे जाहीर केले. शासनाचे त्यांच्या नावाने दिलेले पुरस्कार रद्द केले. संभाजी ब्रिगेडच्या काही समाजकंटकांनी पुण्यातल्या लालमहालातील शिवाजीसह असलेला दादोजींचा पुतळाही उखडून टाकला व गायब केला.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12969.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da50c3717d17811b3636f172d5c98ebcd21ecaaf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12969.txt @@ -0,0 +1,16 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +हे शिवाजी महाराजांचे बालपणाचे पालक, शिक्षक व मार्गदर्शक होते. यांचा जन्म १५७७ झाला व मृत्यू १६४९ साली झाली. हे १६३६ पासून ते वयाच्या ७२ व्या वर्षा पर्यंत म्हणजे साधारण १३ वर्षे शिवाजी महाराज जवळ होते.[ संदर्भ हवा ] त्याआधी त्यांनी पुणे परगणा वतन/जहागिरीची देखरेख करणारे सुभेदारपद घेऊन चाकरी केली होती..[१]. दादोजींचा मृत्यू झाला तेव्हा शिवाजी महाराजांचे वय १९ वर्षे होते. +दादोजी कोंडदेव शहाजी भोसले यांचे चाकर होते. शहाजी भोसले यांच्या जवळ नेमके काम केव्हापासून सुरू केले ते ऐतिहासिक उल्लेख आढळत नाही. ते तसे नसून ते आदिलशाहीच्या प्रशासन व्यवस्थेतील एक आदिलशहाने नेमलेले व नंतर सुभेदार झालेले एक हवालदार होते, असा विद्वानांना मान्य नसलेला नवीनतम प्रतिवाद आहे. [२] +इतिहासकार यदुनाथ सरकार आणि अन्य परंपरागत इतिहासकारांनी स्वीकारलेल्या मतानुसार दादोजी कोंडदेव महाराष्ट्रातील दौंड भागातील महाराष्ट्रीय देशस्थ ब्राह्मण कुटुंबातील आणि मौजे माळठण ता. शिरूर येथील होते.[३] यांचे मूळ आडनाव गोजिवडे असे होते.पाटस परगण्यातील मलठण गावचे ते कुलकर्णी होते. दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबध फार पूर्वीपासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटीलकी मिळविली होती. या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पहात असत. आदिलशाहीमार्फत ते सिंहगडाचे किल्लेदारही होते.[४] +त्या काळातील कुलकर्ण्यांचे काम नेमून दिलेल्या गावातील शेतसाऱ्याचा हिशेब ठेवण्याचे असे. काही वेळा शेतसारा जमा करण्याची जबाबदारीसुद्धा कुलकर्ण्यांना सांभाळावी लागे. +नवीन वादानुसार दादोजी गोजिवडे आणि दादोजी कोंडदेव या दोन स्वतंत्र व्यक्ती होत्या. दादोजी कोंडदेव हे मलठणचे नव्हे तर शिवथरचे होते.[५] दादोजी कोंडदेव विजापूरच्या आदिलशहांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होते. इ.स. १६३० मध्ये त्यांची हवालदारापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार मुरार जगदेवाने पुणे कसबा वस्ती जाळली. त्याचे दायित्व आदिलशाही हवालदार म्हणून दादोजी कोंडदेवांकडे जाते. सन १६३२ ते १६३६ अखेर शहाजीराजे हे निजामशहाचे पूर्ण अखत्यार होते, त्यामुळे परिणामतः दादोजी कोंडदेव हे शहाजीचे चाकर होते. +शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. +चाकणपासून शिरवळ, इंदापूर, सुपे, वाई, येथपर्यंतचा पुणे परगण्याचा मुलूख, पश्चिमेस घाट, उत्तरेस घोडनदी, पूर्वेस भीमा, दक्षिणेस नीरा अशा सरहद्दी असलेला प्रदेश शहाजीला आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाला होता. पण प्रत्यक्षात शहाजी राजांना कर्नाटकात बंगलोर येथे काळ व्यतीत करावा लागल्यामुळे, त्यांना स्वतःस जहागिरीचा कारभार पहाण्यास उसंत नव्हती. म्हणून त्यांनी जहागिरीची व्यवस्था पहाण्याची जबाबदारी दादोजी कोंडदेवांकडे सुभेदार म्हणून सोपविली. +निजामशाहीकडून हा प्रदेश आदिलशाहीकडे आल्यानंतर इ.स.१६३० ते १६३१ च्या दरम्यान या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता.१६३४ ते १६३६ या काळात मोगलांनी आसपासच्या प्रदेशात बरीच आक्रमणेही केली होती. +सुभेदार नात्याने या पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मलिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला. +गोतसभातून पुणे वतनातील तंट्यांचे निवाडे करताना दादोजी कोडदेवांच्या उपस्थितीचे, तसेच उजाड मुलूख लागवडीखाली आणण्याचे दाखले देणारे उल्लेख काही ऐतिहासिक कागदपत्रांतून तसेच बखरीतून आढळतात.[१].निवाडे देताना ते निष्पक्ष आणि न्यायी होते. जरब बसवताना त्याने एका कुलकर्ण्यास मृत्युदंडही घडविल्याचे उल्लेख आहेत. +बखरींमध्ये उल्लेख असला तरी अन्य प्रमाण ऐतिहासिक साधनांच्या संदर्भाने दादोजी कोंडदेव हे नेमून दिलेले काम करणारे केवळ एक सुभेदारच होते, असे कहाीजण समजतात. बखरी ह्या इतिहासाची प्रमाण साधने मानली जात नाहीत. परंतु दुसरी काहीही कागदपत्रे मिळत नसताना बखरींचा इतिहास लिहिण्यास अवश्य उपयोग होतो. शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर, श्रीमंत महाराज भोसले (शेडगावकर भोसले बखर), शिवदिग्विजय बखर इत्यादीतून शिवाजीमहाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था लावणारा, या दृष्टीने शिक्षक म्हणून मानाने केलेल्या उल्लेखांचा आधार घेऊन शिवाजी विषयक ऐतिहासिक संशोधन आणि तदनंतरचे ललितलेखन, यामुळे शिवाजी महाराजांच्या बालपणी दादोजी कोडदेवांनी केलेल्या कारभारातून शिवाजीला मार्गदर्शन लाभले असावे असा कयास बऱ्याच ठिकाणी आणि बराच काळ शालेय इतिहासातून व्यक्त केला गेला. शिवाजीला मार्गदर्शन करणारे असल्याने त्यांना शिवाजीचे गुरू म्हणतात, दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा कोणतीही अधिकृत जबाबदारी किंवा तसा कागदोपत्री पुरावा नसताना छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने मोठे झाले असा समज पसरवणे, ही विशेषतः संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नेत्यांची इतिहासाविषयीची दिशाभूल असून, अशी दिशाभूल दादोजी कोंडदेव ब्राह्मण होते व इतिहास लेखन करणारी मंडळी ब्राह्मण असल्यामुळे केली जात होती, असे ब्राह्मणेतर चळवळ [६] आणि संभाजी ब्रिगेड इत्यादी संस्थांनी, दादोजी कोंडदेव हे गुरू असल्याचे उल्लेख यापुढे वगळावेत, असा आग्रह धरल्याचे दिसून येते. यावर संशोधकांची समिती राज्य शासनाने केली होती. त्या समितीने संशोधन करून दादोजी कोंडदेव गुरू नसल्याचे जाहीर केले. शासनाचे त्यांच्या नावाने दिलेले पुरस्कार रद्द केले. संभाजी ब्रिगेडच्या काही समाजकंटकांनी पुण्यातल्या लालमहालातील शिवाजीसह असलेला दादोजींचा पुतळाही उखडून टाकला व गायब केला.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12976.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95013e7a88008f2d64e901a0c35cd6dc106b5a46 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12976.txt @@ -0,0 +1,2 @@ +दानबाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12988.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12988.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e81a921e59f8ea9b64d576acda7996d3c28ae044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12988.txt @@ -0,0 +1 @@ +दानियेल अल्वेस दा सिल्व्हा (पोर्तुगीज: Daniel Alves da Silva; ६ मे १९८३ (1983-05-06)) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा सदस्य असलेला अल्वेस २००२-२००८ दरम्यान स्पेनमधील सेव्हिया एफ.सी. तर २००८ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12989.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e81a921e59f8ea9b64d576acda7996d3c28ae044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12989.txt @@ -0,0 +1 @@ +दानियेल अल्वेस दा सिल्व्हा (पोर्तुगीज: Daniel Alves da Silva; ६ मे १९८३ (1983-05-06)) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा सदस्य असलेला अल्वेस २००२-२००८ दरम्यान स्पेनमधील सेव्हिया एफ.सी. तर २००८ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12998.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12998.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c36d3b831f93e7c26a10baecadefb6c9f8cfb899 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_12998.txt @@ -0,0 +1 @@ +दानियेल मिगेल आल्वेस गोमेझ उर्फ डॅनी (पोर्तुगीज: Daniel Miguel Alves Gomes; ७ ऑगस्ट १९८३ (1983-08-07), काराकास, व्हेनेझुएला) हा एक पोर्तुगीज फुटबॉलपटू आहे. २००८ पासून पोर्तुगाल राष्ट्रीय संघाचा भाग असलेला डॅनी २०१० फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये पोर्तुगालसाठी खेळला होता. क्लब पातळीवर डॅनी २००२-०५ दरम्यान स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल, २००५-०९ दरम्यान रशियन प्रीमियर लीगमधील एफ.सी. डायनॅमो मॉस्को तर २००८ पासून एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1301.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4502ca5c8614d5907f385f86d3da27d54b9e3e0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1301.txt @@ -0,0 +1,17 @@ +ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे.[१] ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. +कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्‍नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. +ज्योतिबा किंवा केदार या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. +‘देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा +चैत्याच्या मईन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा’ +ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. +ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्‍नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे. +देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायऱ्या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे. या मूळ देवालयाचे बांधकाम जोतिबा भक्त किवळ गावच्या नावजी साळुंखे पाटलांनी (संत नावजीनाथ) केलेले आहे असे म्हणतात. १७३० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी या जागी हल्लीचे देवालय बांधले. हे देऊळ ५७ फूट लांब, ३७ फूट रुंद असून त्याच्या शिखराची उंची ७७ फूट आहे. या देवळाशेजारी केदारेश्वराचे देवालय आहे. या देवालयाचे बांधकाम १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी केलेले आहे. या देवळाची लांबी ४८ फूट असून रुंदी २२ फूट आहे. शिखर ८९ फूट उंच आहे. केदारेश्वर देवळासमोर दोन पाषाणाचे नंदी आहेत. येथे असलेल्या रामलिंग मंदिराचे बांधकाम १७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी केलेले आहे. या मंदिराची लांबी १३ फूट, रुंदी १३ फूट असून शिखर ४० फूट उंच आहे. या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहेत. कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहेत. +ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. येथील वाडी रत्‍नागिरी गावात पुजारी व दुकानदारांची घरे आहेत. + +मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने जोतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासुर राक्षसाची समोरासमोर भेट झाली . त्यांचे निकराचे युद्ध झाले, परंतु औंदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याने केदारनाथाने तिला यमाई अशी साद घातली तेव्हा तिचे नाव यमाई असे रूढ झाले, अशी आख्यायिका आहे. श्री यमाई देवीने औंदासुराचा वध करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाईदेवी औंधासुराचा निःपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली म्हणून या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्‍नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यास महालक्ष्मी यमाई देवीस बोलविण्यास विसरल्या. याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली . तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाल्या, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्‍नागिरी येथे चाफे वनात प्रकट होईन. त्याप्रमाणे यमाईदेवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजम्यासह यमाईदेवीस भेटण्यास गेले. कृत युगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्र्हम सनातन ज्योतिस्वरुपाकडे रेणुका व आपले मीलन घडवण्याची इच्छा वरतून मागितली होती. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. याप्रकारे जमदग्नी व यमाईचे पुनर्मीलन घडवून आणले. चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीस जाते. +यमाई देवीचे मुळस्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. जोतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव्य जोतिबा डोंगरावर असते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई म्हणजेच कृतयुगातील रेणुका आणि कट्याररुपी ऋषी जमदग्नी यांचा विवाहसोहळा दरवर्षी थाटात पार पाडला जातो. चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाईदेवीच्या भेटीस जातो. देवीस मीठ-पीठ वाहण्याची पुर्वापार परंपरा आहे. नवीन लग्न झालेले दांपत्य मंदिरासमोर दगडांच्या व खापरांच्या उतरंडी लावतात. ही उतरंड म्हणजे चौदा चौक कड्या व सात समुद्ररूपी विश्‍वाचे प्रतीक. "आम्ही नवजीवनाची सुरुवात तुझ्या दारातून करतो, तेव्हा आमचा संसार सुखी कर' असे साकडे घालून भाविक देवीस मीठ-पीठ अर्पण करतात. यमाईदेवीच्या मंदिरावरील मूळ भिंतीवर काही आकर्षक शिल्पे आहेत. ही शिल्पे माणसाने, माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण देतात. बहीण भावाचे, अर्धपशूचे, कृष्ण व दुधाचे माठ घेऊन जाणाऱ्या गवळणी, रामायणातील वनवासाचा एक प्रसंग अशी शिल्पे आहेत. + +ज्योतिबाच्या जन्मदिवशी रविवारी व श्रावणशुद्ध षष्ठीला येथे भाविकांची मोठी गर्दी होते. रत्नासुरावर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ चैत्री पौर्णिमेस येथे भव्य जत्रा भरते. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व देशाच्या इतर भागांतूनही लाखो भाविक येथे गोळा होतात. ज्योतिबाचा डोंगर माणसांनी अक्षरशः फुलून जातो. येथे धान्य, कापड, तांब्या-पितळेची भांडी, पूजासाहित्य व मेवामिठाई इत्यादी साहित्याची दुकाने थाटली जातात. चैत्री पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिबाच्या मूर्तीची प्रदक्षिणा देवळाभोवती घातली जाते. नंतर ज्योतिबाच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक पालखीतून वाजत गाजत यमाईदेवीच्या मंदिराकडे निघते. या मिरवणुकीत अनेक सासणकाठय़ा नाचवत नेल्या जातात. ज्योतिबाच्या यात्रेत पन्नासहून अधिक छोटया मोठ्या सासन काठ्या असतात. +पहिला सासनकाठीचा मान सातारा तालुक्यातील तीर्थक्षेत्र निनाम(पाडळी) गावाचा आहे. गडद गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचे उच्य रेश्मी वस्त्र, धवळ रंगाचे गंगवान ,सूती तोरण्या, आणि बसण्यावर सुर्वण पादुका, असा साज असतो. या सासनकाठीला १८ देवसेवक आहेत, +तीर्थक्षेत्र निनाम (पाडळी )गावाचे गावाचे भक्त १२० कीलो मीटर हून जास्त अंतर म्हणजे ते वाडी रत्‍नागिरी येथे ४ दिवसांमध्ये सासनकाठी पायी उचलुन नेतात.परतीचा प्रवास मिळून हा प्रवास ८ दिवसांचा असतो. सासनकाठीचा प्रवास सुरू असतांना सासन काठीचे वजन ३०० किलोहून जास्त असते.(सासनकाठी आणि श्रीफळाची तोरणे,धन,हारतुरे इत्यादी) सासणकाठी म्हणजे ४५ ते ५० फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाआड एक तिरपी गुंडाळलेली असतात. काठीच्या टोकाला गंगावनाचे काळे किंवा पांढरे झुपके बांधतात. या बांबूच्या तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी घट्ट बांधलेली असते. ही फळी खांद्यावर घेऊन भक्तगण काठी नाचवतात. या काठीचा तोल जाऊ नये म्हणून काठीला बांधलेले दोर ताणून लोक उभे असतात. या फळीवर घोडय़ाची व देवाची प्रतिमा ठेवलेली असते. यातील काही काठय़ा पूर्वापार मानाच्या असतात. ढोलताशाच्या तालावर भक्तगण देहभान विसरून काठय़ा नाचवत असतात. निळसर गुलाबी गुलालाच्या धुराळय़ात या रंगबिरंगी काठय़ांची शोभा अवर्णनीय असते. या वेळी भाविक चांगभलेचा गजर करीत असतात. इतर काही महत्त्वाच्या मानाच्या शासनकाठ्या मध्ये मौजे विहे(पाटण),नावजीबाब किवळ,हिम्मत बहादूर चव्हाण, वाळवा तालुक्यातील करंजवडे गावातून येणारी ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांची सासनकाठी , कोल्हापूर छत्रपती या काठ्यांचा समावेश होतो.मानाच्या अठरा व एकूण शहाण्णव सासनकाठ्या उत्सवात सहभागी होतात.पूर्वी ज्योतिबा देवस्थानास शिंदे सरकारांकडून अनुदान मिळत असे. सध्या इनामी गावांच्या उत्पन्नातून देवस्थानचा खर्च भागविण्यात येतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13029.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ff971f1dfbd096392d662c8e284fdbcb840f604 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13029.txt @@ -0,0 +1,2 @@ +दापुरीखुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13032.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4c04a31a4046e4e5400c8497df7824bff1cf013 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13032.txt @@ -0,0 +1,4 @@ +दापोडी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. या भागाचा पुण्याच्या उपनगरात समावेश होतो +दापोडी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर स्थित असल्यामुळे ह्या मार्ग वरून जाणाऱ्या पी.एम.पी.एल. तसेच एस.टी. बसची सोय आहे. तसेच गुरव पिंपळे ह्या बस स्थानकाकडे जाणाऱ्या पी.एम.पी.एल.च्या बस सुविधेचा वापर दापोडीला पोहचण्यासाठी केला जाऊ शकतो. दापोडी रेल्वे स्थानका पासून पुणे रेल्वे स्टे. तसेच लोणावळा ह्या स्थानका पर्यंत जाण्या साठी रेल्वे उपलब्ध आहेत. +कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीरिंग, पुणे माहिती इंग्लिश] +एस. टी. कार्यशाळा diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13048.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13048.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e07a5fbde1f6b19572ff2af7f46aedea1f108f56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13048.txt @@ -0,0 +1,9 @@ + +दापोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातले व पालघर तालुक्यातील एक गांव आहे. ते पालघर शहरापासून फक्त ३ किमी. अंतरावर अाहे. दापोली गाव हे पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-डहाणू रोड उपनगरीय रेल्वे लाईनवरील पालघर रेल्वे स्टेशनपासून ५ किमी़ अतंरावर आणि उमरोळी रेल्वे स्टेशनपासून २ किमी.वर आहे. शेती हा गांवातील प्रमुख व्यवसाय आहे. +दापोलीचे अक्षांश १९.७४° उत्तर व रेखाश ७२.७३° पूर्व असे आहेत. +फार वर्षापूर्वी दापोली गांवाची सरकार दप्तरी ‘दापिवली’ अशी नोंद होती. +सागरी मार्गाच्या नावाने या रस्त्याचा प्रस्ताव मंजूर होऊन २००५ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली.त्यानंतर २००६ मध्ये कामास सुरुवात झाली. पालघर जिल्हातील मौजे दापोली येथील ५.२० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यादरम्यान खाडीचा भाग येत असल्याने दापोली आणि आगवण येथे २० कोटी रुपये खर्च करून अनुक्रमे दोन ठिकाणी १२२ मीटर आणि १२८ मीटर लांबीचे पूल उभारण्यात आले आहेत. पुढील काम सुरू आहे. (जानेवारी २०१८) +गावात साई बाबा मंदिर , रेणुका माता मंदिर व गावदेवी मंदिर असी तीन देवळे आहेत. +सामाजिक वनीकरण क्षेत्र, पाझर तलाव, खाडी किनारा, दापोली-उमरोळी रस्तावरील पूल, व सागरी महामार्ग, इत्यादी. + +●माहिती संकलन:- विशाल प्रमोद संखे(दापोली) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13067.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13067.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8b20aafb64649803c92284ee384d8b94b7cac2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13067.txt @@ -0,0 +1,222 @@ +गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा दाबोळी विमानतळ (Dabolim) (आहसंवि: GOI, आप्रविको: VAGO) हा भारताच्या गोवा राज्यातील वास्को द गामा येथे असलेला विमानतळ आहे. +हा विमानतळ भारतातील पोर्तुगीज सरकारने १९५० च्या दशकात बांधला.[२] २४९ एकर जमिनीवर असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून कराची, मोझांबिक आणि तिमोरसह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान भारतीय वायुसेनेने या विमानतळावर बॉम्बफेक करून हा तळ जवळजवळ निकामी करून टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[३] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह भारतीय नौसेनेच्या हवाली केला. +पुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६ च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. भारत सरकारने इंडियन एरलाइन्सला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून देशांतर्गत विमानसेवा उपलब्ध झाली. १९८० च्या सुमारास जुआरी व मांडवी या नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट्सची मीटिंग (चोगॅम) गोव्यात भरण्ली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाभोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाभोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यांत जर्मनीची कॉंडोर एरलाइन्स ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर्ड विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाभोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमान कंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाभोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८ च्या मोसमात केवळ युनायटेड किंग्डममधून एक लाख तर रशियातून ४२,००० प्रवासी चार्टर्ड विमानांतून दाभोळीस आले. +दाभोळी विमानतळाची व्याप्ती अंदाजे ६८८-७४५ हेक्टर आहे. विमानतळ नौसेनेच्या आधिपत्याखाली असून त्यातच १४ हेक्टरचा नागरी आंक्लेव्ह[मराठी शब्द सुचवा] आहे. या भागावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाची सत्ता आहे. यात १२,००० मी२ क्षेत्रफळ असलेल्या दोन टर्मिनल इमारती आहेत. त्यांपैकी एक देशांतर्गत वाहतुकीसाठी तर दुसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवांसाठी आहे. अंतर्गत वाहतुकीचे टर्मिनल १९८३मध्ये बांधलेले आहे आणि तेथून एका वेळी ३५० प्रवासी येजा करू शकतात तर १९९६मध्ये बांधलेले आंतरराष्ट्रीय टर्मिनल एकावेळी २५० प्रवासी हाताळू शकते. येथील सुरक्षेसाठी अंदाजे २५० निमलष्करी सैनिक तैनात असतात. विमानतळाबाहेर ८४ मोटारी आणि आठ बसेस पार्क करण्याची सोय आहे.[४] +दाभोळी विमानतळावरून रोज अंदाजे ३०-४० विमाने येतात-जातात. नौसेनेने घातलेल्या निर्बंधांमुळे यांतील बहुतांश उड्डाणे सोमवार-शुक्रवारी दुपारी १ ते ६ च्या दरम्यान असतात तर उरलेल्यांपैकी बरीचशी उड्डाणे पहाटे असतात. इतर वेळात नौसेनेचे वैमानिक आपल्या लढाऊ विमानांवर सराव करीत असतात. रात्रीच्या विमानोड्डाणांवर निर्बंध असला तरी नौसेनेच्या परवानगीने अधूनमधून अशी उड्डाणे होत असतात. हिवाळ्यात, विशेषतः नाताळ व नववर्षाच्या आसपास येथून सर्वाधिक उड्डाणे होतात. यामुळे या कालखंडात दाभोळीस येण्या-जाण्याची तिकिटे महाग असतात. या काळातील येथून दिल्ली किंवा मुंबईची तिकिटे मुंबई-दुबई किंवा मुंबई-बॅंगकॉकच्या तिकिटांच्या पातळीची असतात.[५] +येथील धावपट्टीच्या दोन्ही बाजूस नौसेनेच्या सुविधा आहेत. यामुळे धावपट्टीवरून सैनिक चालत किंवा सायकलींवरून धावपट्टी ओलांडणे हे नेहमी होत असते. या विमानतळाजवळ नौसेनेचे ६,००० सैनिक-कर्मचारी आहेत तर अधिक ४,००० गोवा पोलिसदलाचे कर्मचारीही येथे तैनात आहेत. +गोव्यातून दाबोळी विमानतळावर जाण्यासाठी बस, ट्रेन, कार, टॅक्सी, इ. साधने वापरता येतात. वास्कोपासून चिखली मार्गे बससेवा आहे. वास्को हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक तर मुरगाव हे सगळ्यात जवळचे बंदर आहे. वास्कोपासून कोंकण रेल्वेद्वारे गोव्यातील तसेच भारतात इतर ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे. +नवीन विस्तारित टर्मिनलचे बांधकाम फेब्रुवारी २१, इ.स. २००९ रोजी सुरू झाले होते. त्यामुळे आरमार व नागरी विमान दळणवळण एकाच वेळी होणे शक्य झाले आहे. याशिवाय येथे बारा विमाने रात्रभर थांबण्यासाठी जागा, एरोब्रिज, दोन टॅक्सीमार्ग, कार पार्किंग आणि विद्युत उपकेंद्र बांधले आहे.. +दाभोळी देशातील १३२पैकी दहा विमानतळांशी विमानसेवेने जोडलेले आहे. +येथून मुख्यत्वे इराणच्या आखातात आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध आहे. सध्या फक्त एर इंडिया आणि इंडियन या कंपन्यांना ही सेवा पुरवण्यास मुभा आहे परंतु परदेशी विमानकंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरुवात झाली आहे. अशा अनेक कंपन्या सध्या हिवाळ्यात दाभोळीस चार्टर विमानसेवा पुरवतात. +भारतीय आरमार दाबोळी विमानतळावरून आठवड्यातील पाच दिवस सकाळी ०८:३० ते दुपारी १३:०० पर्यंत आपल्या वैमानिकांच्या प्रशिक्षणार्थ लढाऊ विमाने उडवते. या काळात प्रवासी विमानांना येण्या-जाण्यास परवानगी नसते. काही वेळेस चार्डर्डर सेवांना अपवाद म्हणून ही मुभा दिली जाते. गेल्या काही महिन्यांत आरमाराने हे नियम किंचित शिथिल केले आहेत. +गोव्यातील राजकारण्यांनी दाभोळीतील आरमारी तळ आय.एन.एस. कदंब येथे हलविण्याची मागणी वेळोवेळी केलेली आहे. हा नवीन तळ दाभोळीच्या दक्षिणेस ७० किमीवर कर्नाटकातील कारवार शहराजवळ आहे. भारतीय आरमाराने दाभोळीमध्ये ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली असल्यामुळे हा तळ कारवारला नेणे शक्य व उचित नाही असे म्हट्ले गेले आहे.[६] +२००७मध्ये भारतीय आरमार, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कर्नाटक राज्य सरकारने कारवारमधील धावपट्टी २,५०० मी इतकी लांब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी ७५ हेक्टर जमीन संपादन करण्याचाही विचार होता. या मोठ्या धावपट्टीवर एरबस ए-३२० सारख्या विमानांना उतरणे शक्य असते. परंतु या प्रस्तावावर पुढे कार्यवाही झालेली नाही. +नागरी विमान मंत्रालयाने उत्तर गोवा जिल्ह्यातील पेडणे तालुक्यात मोपा येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. स्थानिक नागरिक तसेच गोव्यातील असंख्य नागरिकांचा या प्रकल्पाला विविध कारणांनी विरोध होत आहे. [७]या संदर्भात घेण्यात आलेल्या जनसुनावण्यात सर्व बाजू मांडण्यात आल्या आहेत.[८] प्रकल्प बाधित क्षेत्राचे पर्यावरणीय सर्वेक्षण अत्यंत चुकीचे केलेले असून या भागात मोठ्या प्रमाणावर वने, प्राणी व पाण्याचे स्रोत आहेत.[९] या सर्व विरोधाला डावलून राज्य व केंद्र सरकारने सर्व परवानग्या देत कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.[१०] + +दाभोळी आरमारी वायुसेना तळ हा भारतीय वायुसेनेच्या कोइंबतूर जवळील सुलूर येथील तळाचा भाग असल्याचे मानले जाते. १९८३पासून आरमाराने आपली बी.ए.ई. सी हॅरियर प्रकारच्या विमानांची तुकडी येथे आणली व वैमानिक प्रशिक्षण केंद्रही उभारले. आय.एन.एस. विक्रमादित्य या नवीन विमानवाहू नौकेबरोबर विकत घेतलेल्या १२ मिग-२९के विमानांपैकी चार विमानांना दाभोळी येथे ठेवण्याचा बेत आहे.[११] कारवार बंदरात असलेल्या विक्रमादित्यच्या डेकची प्रतिकृती दाभोळी येथे बांधण्यात येत आहे. विमानवाहू नौकेवर ये-जा करण्याचा सराव करण्यासाठी असलेल्या या धावपट्टीला २८३ मीटर लांबी असलेला १४.३ अंशाचा स्की-जंपसुद्धा आहे. +याशिवाय भारतीय आरमाराची कामोव्ह केए-२८ प्रकारची पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर, आयएल-१८, आयएल-३८ आणि टीयू-१४२एम प्रकारची विमाने दाभोळी विमानतळावर आहेत. भारतीय वायुसेनेची काही लढाऊ बॉंबफेकी विमाने आणि भारतीय तटरक्षक सेना आपली डॉर्नियर प्रकारची विमाने दाबोळीस ठेवतात. ही विमाने किनाऱ्याजवळील समुद्रात गस्त घालतात तर आरमाराची निःशस्त्र विमाने थेट आफ्रिकेच्या किनाऱ्यापर्यंत टेहळणी करीत असतात. आरमारी वायुसेनेची किरण ही हवाई कसरती करणारी विमानेसुद्धा दाबोळीत आहेत. ही विमाने वर्षातून दोन वेळा १५-२० मिनिटांच्या कसरती गोव्यात करून दाखवतात. दाबोळी विमानतळावरच आरमारी वायुसेनेचे संग्रहालयही आहे. +दाभोळी विमानतळावरून प्रतिवर्षी अंदाजे ५,००० टन मालसामानाची वाहतूक होते. येथून मुख्यत्वे आखाती देशांत मासे, फळे, फुले व भाज्यांची निर्यात होते. + + +आग्रा • +अराक्कोणम • +अंबाला • +बागडोगरा • +भूज रुद्रमाता • +कार निकोबार • +चबुआ • +छत्तीसगढ • +दिमापूर • +दुंडिगुल • +गुवाहाटी • +हलवारा • +कानपूर • +लोहगांव • +कुंभिरग्राम • +पालम • +सफदरजंग • +तंजावर • +येलहंका + + + बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान) + + +जोगबनी विमानतळ • +मुझफ्फरपूर विमानतळ • +पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • +पूर्णिया विमानतळ • +रक्सौल विमानतळ + + +बिलासपूर विमानतळ • +जगदलपूर विमानतळ • +Raipur: विमानतळ + + +चकुलिया विमानतळ • +जमशेदपूर: सोनारी विमानतळ • + + +बारवानी विमानतळ • +भोपाळ: राजा भोज विमानतळ • +ग्वाल्हेर विमानतळ • +इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • +जबलपूर विमानतळ • +खजुराहो विमानतळ • +ललितपूर विमानतळ • +पन्ना विमानतळ • +सतना विमानतळ + + +भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • +हिराकुद विमानतळ • +झरसुगुडा विमानतळ • +रूरकेला विमानतळ + + +आग्रा: खेरीया विमानतळ • +अलाहाबाद: बमरौली विमानतळ • +गोरखपूर विमानतळ • +झांसी विमानतळ • +कानपूर: चकेरी विमानतळ • +ललितपूर विमानतळ + + +अलाँग विमानतळ • +दापोरिजो विमानतळ • +पासीघाट विमानतळ • +तेझू विमानतळ • +झिरो विमानतळ + + +दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • +जोरहाट: रौरिया विमानतळ • +उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • +सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • +तेझपूर: सलोनीबारी विमानतळ + + +इंफाल: तुलिहाल विमानतळ + + +रुपसी विमानतळ • +शेला विमानतळ • +शिलाँग: उमरोई विमानतळ + + +ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ + + +दिमापूर विमानतळ + + +पाकयाँग विमानतळ + + +अगरतला: सिंगरभिल विमानतळ • +कैलाशहर विमानतळ • +कमलपूर विमानतळ • +खोवै विमानतळ + + +बालुरघाट विमानतळ • +बेहाला विमानतळ • +कूच बिहार विमानतळ • +इंग्लिश बझार: मालदा विमानतळ + + +चंदिगढ विमानतळ + + +धरमशाला: गग्गल विमानतळ • +कुलू: भुंतार विमानतळ • +शिमला विमानतळ + + +जम्मू: सतवारी विमानतळ • +कारगिल विमानतळ • +लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ + + +लुधियाना: साहनेवाल विमानतळ • +पठाणकोट विमानतळ + + +अजमेर विमानतळ • +बिकानेर: नाल विमानतळ • +जेसलमेर विमानतळ • +जोधपूर विमानतळ • +कोटा विमानतळ • +उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक) + + +देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • +पंतनगर विमानतळ + + +पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ + + +कडप्पा विमानतळ • +दोनाकोंडा विमानतळ • +काकिनाडा विमानतळ • +नादिरगुल विमानतळ • +पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • +राजमुंद्री विमानतळ • +तिरुपती विमानतळ • +विजयवाडा विमानतळ • +विशाखापट्टणम विमानतळ • +वारंगळ विमानतळ + + +बेळगाव: सांबरे विमानतळ • +बेळ्ळारी विमानतळ • +विजापूर विमानतळ • +हंपी विमानतळ • +हस्सन विमानतळ • +हुबळी विमानतळ • +मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • +विद्यानगर विमानतळ + + +अगत्ती विमानतळ + + +पाँडिचेरी विमानतळ + + +मदुरै विमानतळ • +सेलम विमानतळ • +तुतिकोरिन विमानतळ • +वेल्लोर विमानतळ + + +दमण विमानतळ • +दीव विमानतळ + + +भावनगर विमानतळ • +भूज: रुद्र माता विमानतळ • +जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • +कंडला विमानतळ • +केशोद विमानतळ • +पालनपूर विमानतळ • +पोरबंदर विमानतळ • +राजकोट विमानतळ • +सुरत विमानतळ • +उत्तरलाई विमानतळ • +वडोदरा: हरणी विमानतळ + + +अकोला विमानतळ • +औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • +हडपसर विमानतळ • +कोल्हापूर विमानतळ • +लातूर विमानतळ • +मुंबई: जुहू विमानतळ • +नांदेड विमानतळ • +नाशिक: गांधीनगर विमानतळ • +रत्नागिरी विमानतळ • +शिर्डी विमानतळ • +सोलापूर विमानतळ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13068.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bdeb659edf3aad56aae123e847506728f03ddb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13068.txt @@ -0,0 +1,8 @@ + दाभट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13073.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..358cfd0d88aca65b65a38dd9336384096e579050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13073.txt @@ -0,0 +1,2 @@ + दाभा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13090.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4217e9f31ff26f5e6fea19665d0707a20dc3f0f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13090.txt @@ -0,0 +1,8 @@ + दाभिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13101.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1397ef8b3495d70051c0396ade4850334ecb2cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13101.txt @@ -0,0 +1,18 @@ +दाभोण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील एक गाव आहे. +डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे ऐने-बोईसर रस्त्याने हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २८ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६७० कुटुंबे राहतात. एकूण ३४४४ लोकसंख्येपैकी १७४२ पुरुष तर १७०२ महिला आहेत. गावाची साक्षरता ४५.३५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५८.७४ आहे तर स्त्री साक्षरता ३२.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६७० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.४५ टक्के आहे.आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा डहाणूवरून उपलब्ध असतात. +कासाखुर्द, भिसेनगर, सारणी, निकाणे, रानकोळ, आंबिस्ते, साये, उरसे, म्हासड, आंबिवळी, निकावळी ही जवळपासची गावे आहेत.दाभोण ग्रामपंचायतीमध्ये आंबिवळी आणि दाभोण ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13103.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d41356490f94be1557426ad96fa311aa6ee98673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13103.txt @@ -0,0 +1,8 @@ + दाभोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13118.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f150b3bfdcb5333e2fc7110b5cd6cf0f1ec3d31d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13118.txt @@ -0,0 +1 @@ +दामलवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. दामलवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1312.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a4e4c73331c79c46d86f8f415e0a2b35afc9c60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1312.txt @@ -0,0 +1,3 @@ +ज्योतीर्मयी सिकदर (११ डिसेंबर, १९६९:नदिया जिल्हा, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय धावपटू आणि राजकारणी आहे. +सिकदरने १९९८ च्या आशियाई खेळांत आणि आशियाई विजेतेपद स्पर्धांमध्ये प्रत्येकी दोन सुवर्ण आणि कांस्य पदके मिळवली होती. +सिकदर कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेत निवडून गेली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13160.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b784375505cb20403c6b7e89bf74b941980f223 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13160.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख दामोह जिल्ह्याविषयी आहे. दामोह शहराविषयीचा लेख येथे आहे. +दामोह जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13175.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbf461a5c2cab323db2e70199c7385a443a25aea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13175.txt @@ -0,0 +1,2 @@ +दारउंबरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13180.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0bffd53021c71cf63cb9b4cf0f6ab7dbe27c617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13180.txt @@ -0,0 +1,2 @@ +दारफळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1320.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09b181e9b100d22425714984b6616700ee31707f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1320.txt @@ -0,0 +1,41 @@ +हिंदू ज्योतिष पद्धती ही हिंदूचे प्राचीन काळापासून आस्तित्वात असणारे ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर बेतलेले एक शास्त्र आहे. ज्योतिष ह्या शब्दाचा स्रोत हा मूळ संस्कृत शब्द ज्योति मध्ये आहे. ज्योति म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मवेळेची आकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात, असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष होय. +ज्योतिष्य हा भविष्य या शब्दानुरूप बनलेले ज्योतिष या शब्दाचे चुकीचे रूप आहे. +अहिंदू ज्योतिष पद्धतीही अस्तित्वात आहेत. +आपल्या ऋषींनी ज्योतिषाचे तीन प्रमुख भाग केले आहेत. +१. सिद्धान्त +२. संहिता +३. होरा +‘सिद्धान्त’ या विभागात प्रामुख्याने ग्रहगणित आहे. ग्रहांची स्थिती संवत्सर, अयन, मास, व कालनिर्णय या विषयांचा सिद्धान्तामध्ये समावेश केला आहे.[१] +‘संहिता’ या विभागात प्रामुख्याने नक्षत्र मालेतील ग्रहांची भ्रमणे, ग्रहणे वैगरे गोष्टींचा विचार केला जातो. तसेच यागोष्टींवरून शुभाशुभ फले व मुहूर्त विचार हे विषय यात सामावलेले आहेत.[१] +‘होरा’ या विभागात प्रामुख्याने मनुष्याच्या जन्मकालच्या ग्रहस्थितीवरून शुभाशुभ फले याचा विचार केला जातो. याला ‘जातक विभाग’ असेही म्हणतात.[१] +काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यांत आहे. +ब्रह्मा, आचार्य, वशिष्ठ, अत्रि, मनु, पौलस्य, रोमक, मरीचि, अंगिरा, व्यास, नारद, शौनक, भृगु, च्यवन, यवन, गर्ग, कश्यप आणि पाराशर. - ज्योतिष +काल गणना आणि ग्रह चलनाचा अभ्यास यात केला जातो. +अत्यंत छोटा काळ ते अनंत अशा अनेक काळ विषयक संकल्पना येथे मांडल्या आहेत. तसेच ग्रहांच्या गती, त्यांचा एकमेकांसापेक्ष होणारा योग इत्यादी सिद्धान्त यांत मांडलेले आहेत. +याचे प्रमुख  ग्रंथ असे - +सूर्य सिद्धान्त, +वशिष्ठ सिद्धान्त, +ब्रह्म सिद्धान्त, +रोमक सिद्धान्त, +पौलिश सिद्धान्त, +ब्रह्मस्फुट सिद्धान्त, +पितामह सिद्धान्त +यांतले अनेक ग्रंथ आता नामशेष झाले आहेत. जे आहेत तेही छापले जात नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. +शके ५५० च्या सुमारास ‘ब्रम्हसिद्धांत’ हा ग्रंथ ब्रम्हगुण यांनी लिहीला. त्यानंतर शके ८७५ मध्ये आर्यभट यांनी ‘सिद्धान्त शिरोमणी’ हा ग्रंथ लिहीला. शके ११२४ मध्ये भास्कराचार्य यांनी ‘लिलावती’ नावाचा ग्रंथ लिहीला. गणेश दैवज्ञ यांनी शके १५०० मध्ये ‘ग्रहलाघव’ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहीला.[२] +हा प्राचीन भारतीय ज्योतिषाचा एक भाग आहे. +यांतले महत्त्वाचे ग्रंथ असे - +‘वराह मिहीर’ हा आद्य ज्योतिषकर्ता समजला जातो. त्यांचा ‘बृहतसंहिता’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे.[२] +ज्या चांद्रमासात सूर्याचे राशी संक्रमण होत नाही, तो मास स्पष्ट अधिक मास समजावा. प्रामुख्याने दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. ज्या चांद्रमासात सूर्याची दोन संक्रमणे होतात, त्यास क्षय मास असे म्हणतात. क्षय मास कार्तिक, मार्गशीर्ष व पौष या तीन महीन्यांपैकी कोणता तरी असू शकतो आणि जेव्हा क्षयमास येतो तेव्हा एका वर्षात त्या क्षयमासाच्या पूर्वी एक व नंतर एक असे दोन अधिक मास जवळ जवळ होतात.[२] +कुंडली म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या जन्मठीकाणाहून अवकाशात असलेल्या ग्रहांची स्तिथी. एका प्रकारे कुंडली म्हणजे त्या जन्मठीकाणाहून  अवकाशाचा त्यावेळी काढलेला त्रिमितीय  फोटो असतो. एकाच क्षणाला वेग वेगळ्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकाची कुंडली वेग वेगळी असते कारण त्यांच्या  जन्मठीकाणापासून अवकाशाचा त्रिमितीय फोटो थोडा का होईना वेगळा असेल. प्रत्येक क्षणी अवकाशातील ग्रह नक्षत्र यांची स्तिथी बदलत असते त्यामुळे सगळ्यांच्या कुंडली ह्या वेगळ्या असतात. +कुंडली मांडणे ही पद्धत खूप पुरातन आहे यावरून आपणास अंदाज येउ शकतो कि आपले पूर्वज हे किती विद्वान होते. +== कुंडलीचे प्रकार ==sara +प्राचीन हिंदू पद्धत आणि कृष्णमूर्ती पद्धत यांमध्ये मूलत: असलेला मोठा फरक म्हणजे की, पारंपरिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर, या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व ग्रह ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे त्यानुसार त्या ग्रहाचे फल ठरते. उपनक्षत्र स्वामी हा कृष्णमूर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो. +पारंपरिक ज्योतिषामध्ये प्रत्येक राशीमध्ये नक्षत्रांचे नऊ चरण असतात. तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रत्येक नक्षत्रांचे आणखी नऊ विभागांमध्ये विभाजन केले आहे. आणि ते विभाजन त्या-त्या ग्रहांच्या महादशावर्षांच्या प्रमाणात असते. यांनाच उपनक्षत्र असे म्हणतात. या उपनक्षत्रांचे पुढे आणखी प्रत्येकी नऊ विभागांत विभाजन केल्यास त्यांना पुढे उप-उप नक्षत्रे असे म्हटले जाते. कृष्णमूर्ती यांनी लिहिलेल्या सहा पुस्तकांवरून आजही ही कृष्णमूर्ति पद्धती शिकणे शक्य होऊ शकते. +कृष्णमूर्ती पद्धतीचा आणखी मोठा विशेष म्हणजे त्यांनी भावारंभ पद्धत वापरण्यास सुरुवात केली. पारंपरिक ज्योतिषात मध्ये ज्योतिषात भावमध्य पद्धतीने कुंडली मांडली जात होती. +भारतात सामान्यपणे कुंडल्यांचे दोन प्रकार आढळतात,दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय. +कुंडलीमध्ये सर्वात जास्त अंश असलेला ग्रह आत्माकाराक ग्रह असतो. +राशी अथवा नक्षत्र अंताला गंडान्त असे म्हणतात. += + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1322.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1322.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13248.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94c7e50ed19ed3715a9839c2f39d55a4a23fa764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13248.txt @@ -0,0 +1 @@ +रत्‍नागिरी खाडीपट्यात मुस्लिम मच्छिमार लोक 'दालदी बोली' ही मराठी प्रमाणभाषेची बोली बोलतात. ते लोक याला 'दालदी कोकणी बोली' असे संबोधतात. या समाजाचा मुख्य व्यवसाय मच्छिमारी आहे त्यामुळे सागर व मासेमारी याविषयी कित्येक शब्दांचा भरणा त्यांच्या बोलीत आहे. उदा. "भागातचो मासोनी शेपटी कुसो" ही म्हण. याचा अर्थ भागीदारीत नीट लक्ष नसले की नुकसानच पदरी येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13257.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b16c8e5238fb01f04999cae9b449bcaef80c84a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13257.txt @@ -0,0 +1,8 @@ +दाल्लो एरलाइन्स सोमाली विमानकंपनी होती. या विमान कंपनीचे मुख्यालय संयुक्त अरब अमिरातीतील दुबईयेथील अल गरहूड, या दुबई एरपोर्ट फ्री झोनमध्ये तर वाहतूकतळ जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता. ही कंपनी मध्यपूर्व आणि ईशान्य आफ्रिकेत विमानसेवा पुरवायची.[१] २०१५मध्ये या कंपनीचे जुबा एरवेझशी एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली. +सन १९९१ मध्ये मोहमद इब्राहिम यासीन आणि मोहम्मद इब्राहिम यासीन ओलाड यानी जिबूती येथे या कंपनीची स्थापना केली.[२] २० मार्च १९९१ रोजी एका शेस्ना विमानाने ही हवाई शेवा सुरू झाली. २००१ च्या जुलै महिन्यामध्ये कांही बोईंग आणि अन्य विमानांची भर पडली असली तरी कंपनी प्रामुख्याने सोव्हिएट रशियाच्या विमानांचा वापर करीत राहिली. त्यामुळे प्रारंभी जिबूती आणि पॅरिस दरम्यान व ओक्टोंबर २००२मध्ये जिबूती आणि लंडन दरम्यान थेट विमान सेवा चालू करणे शक्य झाले. दाल्लो विमान कंपनीलाही जिबूतीच्या लोकसत्ताक सरकारची मान्यता होती. ही विमानकंपनी, आफ्रिकेतील हॉर्न आणि दुबई जेद्दासह अरब द्वीपकल्पापर्यंत प्रवासी, माल वाहतूक, राजकीय, टपाल या सेवा देते. २००७ सालच्या मार्चमध्ये या कंपनीचे ११० कर्मचारी होते. या विमान कंपनीला नंतरच्या वर्षात कंपनीला “दुबई वर्ल्ड सबसिडियरी इसतिथमार वर्ल्ड एव्हिएशन” रूपाने नवीन भागधारक मिळाले. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि संस्थापक मोहम्मद हाजी अबदिलाही ‘अबुसिता’ आणि मोहम्मद इब्राहिम यासीन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले.व्यवस्थाकीय संचालक असलेले टेरी फॉक्स हे डिसेंबर २००८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नत झाले. जिबूती ते युरोप खंडातील पॅरिस CDG आणि लंडन (गॅटविक) या मुख्य मार्गांवर या विमान कंपनीने सन २००९ पर्यंत अखंडित सेवा दिली. +कंपनीने सर्व विमान उड्डाण सेवा २०१० सालच्या मार्चमध्ये थांबवल्या, पण पुढील वर्षात परत सुरू केल्या.[३] +फेब्रुवारी २०१५मध्ये दाल्लो एरलाइनन्स आणि जुबा एरवेझचे एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली.. +ही विमान कंपनी जगातील ८ देशांत सेवा पुरविते. त्यांत इथियोपिया, सोमालिया, जिबूती, युनायटेड अरब एमिरेट्‌स, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डम, केन्या, फ्रान्स यांचा समावेश आहे. या देशांतील आदिस आबाबा, बोसासो, जिबूती ,दुबई, हरगेसा, जेद्दा, लंडन, मोगाडिशू, नैरोबी, पॅरिस या १० शहरांना ही कंपनी प्रवासी, टपाल व मालवाहतूक सेवा पुरविते. [४] मे २०१४अखेर या विमान कंपनीकडे एर बस A321-200, BAe146-200 व बोइंग 737-300 ही विमाने आहेत. +या कंपनीच्या ताफ्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. एक बोईंग ७३७-३०० विमानाच्या साहाय्याने विमानसेवा चालू आहे असे त्यांचे संकेतस्थळ दाखवीत आहे. तसेच एका मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३० प्रकारचे विमानही सेवेत असल्याचे विमानतळावरील संकेतस्थळ दाखविते. सन १९९१ ते २००२ पर्यंत ही विमान कंपनी विविध विमाने चालवीत होती त्यात तुपोलेव तू-१५४, एएन-२४, इल्युशिन आयएल-१८, बोईंग ७६७ आणि लॉकहीड एल-४१० यांचा समावेश होता. ही विमान कंपनी बोईंग ७५७-२०० आणि ७२७-२००, इल्युशिन आयएल-७६ आणि एएन-१२ या विमानांच्या साहाय्याने मालवाहतूकसेवा पुरवते अशी माहिती इतर स्रोतांमार्फत मिळते.[५] +२ नोव्हेंबर २०११ रोजी अन्तोनोव An-24 टेल क्र. Ey-47693 हे विमान बोसासो येथून जिबूतीकडे जाताना हायजॅक झाले. तेव्हा एका राष्ट्रभक्त असणाऱ्या प्रवासी सैनिकाने दोन अपहरणकत्यांचा सामना केला, तेव्हा दोघांनी त्यांच्या जवळील हत्यार काढले आणि वैमानिकाला विमान परत बोसासोकडे वळविण्यास सांगितले. या घटनेत एकही प्रवाशी जखमी झाला नाही किंवा विमालालाही कांही धोका पोहचला नाही. +मोगादिशू विमानतळावर ३० डिसेंबर २००९ रोजी दाल्लो एर लाइनच्या अन्तोनोव An-24 या विमानात एक प्रवासी चूर्णस्वरूपातील रसायन, एक द्रवपदार्थ आणि एक सिरिंज घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करीत होता. याच महिन्यात नॉर्थवेस्ट विमान कंपनीचे उड्डाण क्रमांक २५३ मध्येही अशीच घटना घडली होती. संबंधित व्यक्तीला पकडून सोमाली पोलीस कोठडीत पाठवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13259.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13259.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b16c8e5238fb01f04999cae9b449bcaef80c84a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13259.txt @@ -0,0 +1,8 @@ +दाल्लो एरलाइन्स सोमाली विमानकंपनी होती. या विमान कंपनीचे मुख्यालय संयुक्त अरब अमिरातीतील दुबईयेथील अल गरहूड, या दुबई एरपोर्ट फ्री झोनमध्ये तर वाहतूकतळ जिबूती-अम्बौली आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे होता. ही कंपनी मध्यपूर्व आणि ईशान्य आफ्रिकेत विमानसेवा पुरवायची.[१] २०१५मध्ये या कंपनीचे जुबा एरवेझशी एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली. +सन १९९१ मध्ये मोहमद इब्राहिम यासीन आणि मोहम्मद इब्राहिम यासीन ओलाड यानी जिबूती येथे या कंपनीची स्थापना केली.[२] २० मार्च १९९१ रोजी एका शेस्ना विमानाने ही हवाई शेवा सुरू झाली. २००१ च्या जुलै महिन्यामध्ये कांही बोईंग आणि अन्य विमानांची भर पडली असली तरी कंपनी प्रामुख्याने सोव्हिएट रशियाच्या विमानांचा वापर करीत राहिली. त्यामुळे प्रारंभी जिबूती आणि पॅरिस दरम्यान व ओक्टोंबर २००२मध्ये जिबूती आणि लंडन दरम्यान थेट विमान सेवा चालू करणे शक्य झाले. दाल्लो विमान कंपनीलाही जिबूतीच्या लोकसत्ताक सरकारची मान्यता होती. ही विमानकंपनी, आफ्रिकेतील हॉर्न आणि दुबई जेद्दासह अरब द्वीपकल्पापर्यंत प्रवासी, माल वाहतूक, राजकीय, टपाल या सेवा देते. २००७ सालच्या मार्चमध्ये या कंपनीचे ११० कर्मचारी होते. या विमान कंपनीला नंतरच्या वर्षात कंपनीला “दुबई वर्ल्ड सबसिडियरी इसतिथमार वर्ल्ड एव्हिएशन” रूपाने नवीन भागधारक मिळाले. त्यामुळे या विमान कंपनीचे मालक आणि संस्थापक मोहम्मद हाजी अबदिलाही ‘अबुसिता’ आणि मोहम्मद इब्राहिम यासीन “ओलाड” हे बोर्ड मेंबर म्हणूनच राहिले.व्यवस्थाकीय संचालक असलेले टेरी फॉक्स हे डिसेंबर २००८ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदोन्नत झाले. जिबूती ते युरोप खंडातील पॅरिस CDG आणि लंडन (गॅटविक) या मुख्य मार्गांवर या विमान कंपनीने सन २००९ पर्यंत अखंडित सेवा दिली. +कंपनीने सर्व विमान उड्डाण सेवा २०१० सालच्या मार्चमध्ये थांबवल्या, पण पुढील वर्षात परत सुरू केल्या.[३] +फेब्रुवारी २०१५मध्ये दाल्लो एरलाइनन्स आणि जुबा एरवेझचे एकत्रीकरण होउन आफ्रिकन एरवेझ या कंपनीची स्थापना झाली.. +ही विमान कंपनी जगातील ८ देशांत सेवा पुरविते. त्यांत इथियोपिया, सोमालिया, जिबूती, युनायटेड अरब एमिरेट्‌स, सौदी अरेबिया, युनायटेड किंग्डम, केन्या, फ्रान्स यांचा समावेश आहे. या देशांतील आदिस आबाबा, बोसासो, जिबूती ,दुबई, हरगेसा, जेद्दा, लंडन, मोगाडिशू, नैरोबी, पॅरिस या १० शहरांना ही कंपनी प्रवासी, टपाल व मालवाहतूक सेवा पुरविते. [४] मे २०१४अखेर या विमान कंपनीकडे एर बस A321-200, BAe146-200 व बोइंग 737-300 ही विमाने आहेत. +या कंपनीच्या ताफ्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. एक बोईंग ७३७-३०० विमानाच्या साहाय्याने विमानसेवा चालू आहे असे त्यांचे संकेतस्थळ दाखवीत आहे. तसेच एका मॅकडोनेल डग्लस डीसी-९-३० प्रकारचे विमानही सेवेत असल्याचे विमानतळावरील संकेतस्थळ दाखविते. सन १९९१ ते २००२ पर्यंत ही विमान कंपनी विविध विमाने चालवीत होती त्यात तुपोलेव तू-१५४, एएन-२४, इल्युशिन आयएल-१८, बोईंग ७६७ आणि लॉकहीड एल-४१० यांचा समावेश होता. ही विमान कंपनी बोईंग ७५७-२०० आणि ७२७-२००, इल्युशिन आयएल-७६ आणि एएन-१२ या विमानांच्या साहाय्याने मालवाहतूकसेवा पुरवते अशी माहिती इतर स्रोतांमार्फत मिळते.[५] +२ नोव्हेंबर २०११ रोजी अन्तोनोव An-24 टेल क्र. Ey-47693 हे विमान बोसासो येथून जिबूतीकडे जाताना हायजॅक झाले. तेव्हा एका राष्ट्रभक्त असणाऱ्या प्रवासी सैनिकाने दोन अपहरणकत्यांचा सामना केला, तेव्हा दोघांनी त्यांच्या जवळील हत्यार काढले आणि वैमानिकाला विमान परत बोसासोकडे वळविण्यास सांगितले. या घटनेत एकही प्रवाशी जखमी झाला नाही किंवा विमालालाही कांही धोका पोहचला नाही. +मोगादिशू विमानतळावर ३० डिसेंबर २००९ रोजी दाल्लो एर लाइनच्या अन्तोनोव An-24 या विमानात एक प्रवासी चूर्णस्वरूपातील रसायन, एक द्रवपदार्थ आणि एक सिरिंज घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करीत होता. याच महिन्यात नॉर्थवेस्ट विमान कंपनीचे उड्डाण क्रमांक २५३ मध्येही अशीच घटना घडली होती. संबंधित व्यक्तीला पकडून सोमाली पोलीस कोठडीत पाठवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13276.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61e5cc1970e132942cb734eb2b348ff0fe85f0f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13276.txt @@ -0,0 +1,2 @@ + दावणसर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13278.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13278.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e656b6e90b3847240082ca67b061a4c56a6e3065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13278.txt @@ -0,0 +1,2 @@ + दावरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13292.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6cb28a6044121cd58add929b8d37e57162cdc49a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13292.txt @@ -0,0 +1,2 @@ +दावित पहिला (इ.स. १३८२ - ऑक्टोबर ६, इ.स. १४१३) हा इथियोपियाचा सोलोमनी घराण्याचा नेगुसा नागास्त (सम्राट) होता. +हा नेवाया मऱ्यमचा धाकटा मुलगा होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13297.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36f1f4415a341d297bf88160b474e17b713278a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13297.txt @@ -0,0 +1,2 @@ +गुणक: 31°46′25″N 35°14′08″E / 31.77361°N 35.23556°E / 31.77361; 35.23556 +दावीद नगरात (City of David - עיר דוד) यरुशलेम एक पुरातत्त्व साइट आहे. हे जुने शहर यरुशलेमच्या भिंती दक्षिण पूर्व कोपरा पुढे आहे. साइट राजा दाविदालाच्या राजवाडा गुणविशेष, आणि राजा हिज्कीया बांधले होते की एक पाणी बोगदा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13331.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..910a53cd732922f3964ead52ab8e1023f97193ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13331.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा दाहिर सेन तथा राजा दाहिर (सिंधी: راجا ڏاھر‎; इ.स. ६६३ - इ.स. ७१२) हा सिंधचा शेवटचा ब्राह्मण हिंदू राजा होता. पुष्कर्ण राजवंशाच्या या राजाची सत्ता अरबी समुद्रापासून आत्ताच्या पाकिस्तान, पंजाब, अफगाणिस्तान, बलोचिस्तान आणि इराण पर्यंत पसरलेले होते. +इ.स. ७१२मध्ये उमायद खिलाफतीच्या सरदार मुहम्मद बिन कासिम याने सिंधू नदी काठी आताच्या नवाबशाह या शहराजवळ झालेल्या अरोरच्या लढाईत दाहिरचा पराभव केला. यात दाहिरचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13344.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa1809717e8f3ba972c09a6a110fb79129e0ef28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13344.txt @@ -0,0 +1 @@ +दाहोडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13350.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b42b5ae5d523c8fd0a08712b7cdb50de554da16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13350.txt @@ -0,0 +1,2 @@ +दाह्याणेदिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13356.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4afa900b120fc47469492fd5de20da3d013e6fc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13356.txt @@ -0,0 +1 @@ +दिलीप पु. चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ - डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1336.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3013a1080912462f94b766e8da3bdaeebbdd104c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1336.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योती प्रकाश मिश्रा (३० जुलै, १९६६:रूरकेला, भारत - ) हा ब्रिटिश-भारतीय संगीतकार आणि गायक आहे.[१] [२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13363.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d40fea96aba51e3b958403d8bb205aa6a9bc4fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13363.txt @@ -0,0 +1,5 @@ +दिनकर विनायक(दि.वि.) गोखले ऊर्फ बंडोपंत गोखले (२५ मार्च १९२३ - २० ऑक्टोबर, इ.स. १९९६ हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते.[१] त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते. युद्धशास्त्रावर पत्रकारिता करणारे सावरकरप्रेमी ज.द. जोगळेकर हे बंडोपंतांचे मित्र होते. वि.दा. सावरकरांच्या निधनानंतर काढलेल्या 'विवेक'च्या पुरवणीत बाळशास्त्री हरदास, विद्याधर गोखले, ज.द. जोगळेकर आणि दि.वि. गोखले यांचे लेख होते. +गोखले यांनी काही काळ मुंबईच्या 'नवशक्ति' या वृत्तपत्रात काम केले. तसेच १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स हे वर्तमानपत्र सुरू झाले त्याचे ते पहिले वृत्तसंपादक होते.[२] १९६२ च्या भारत चीन युद्धाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिलेले युद्धविषयक लेख विशेष गाजले. पुढे या लेखांचे माओचे लष्करी आव्हान हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. त्याला पु.ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.[३] +गोखले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि काही काळ पूर्णकालीन प्रचारक होते. मात्र स्वातंत्र्यानंतर संघाने संघटनेसाठी संघटन न करता समाजाभिमुख संघटन करावे ही भूमिका घेणाऱ्यांपैकी ते एक होते. संगलीजवळील मधुकरराव देवल यांच्या प्रकल्पाशी ते अनेक दशके निगडित होते. फाय फाउंडेशनच्या पुरस्कार निवड समितीचे ते सदस्य होते. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे विश्वस्त म्हणू न गोखले यांनी काम पाहिले. +१९७५ मध्ये पुकारण्यात आलेल्या देशांतर्गत आणीबाणीच्या काळात दि वि गोखले यांनी तुरुंगवास भोगला होता. +गोखले यांच्या कार्यांचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ : 'पत्रकार दि.वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व' संपादक: नीला वसंत उपाध्ये. प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13369.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5d8510a038ce2757854437ee812bce901751847 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13369.txt @@ -0,0 +1 @@ +दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हा एक ग्रंथ असून मुळात तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा इ.स. १९१६मध्ये लिहिलेला प्रबंध इ.स. १९२४मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले आहे. याच महाराजांनी बाबासाहेबांना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पुस्तक आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात ब्रिटिश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13374.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ef86363725569d5cd536b64687e3debef17b5d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13374.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +द लास्ट एंपरर हा १९८७ साली प्रदर्शित झालेला इंग्रजी चित्रपट होता. चिनी सम्राट पुयी याच्या जीवनकथेवर बेतलेल्या या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या गटांत ऑस्कर पुरस्कार मिळवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13447.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53fe8189e03d466b55a0e1b89a79cad7baf194a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13447.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिगराज सिंग शाहपुरा (जन्म १ मे १९९० जयपूर, राजस्थान) हे भारतीय हॉटेल व्यावसायिक, फॅशन डिझायनर आणि शाहपुरा हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे संस्थापक आणि संचालक आहेत.[१][२] त्यांना २०१८ मध्ये १२ व्या वार्षिक जागतिक लक्झरी हॉटेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[३] +शाहपुराने आपले शालेय शिक्षण महाराजा सवाई मानसिंग विद्यालयातून केले नंतर त्यांनी इंदूरच्या डेली कॉलेज बिझनेस स्कूल (डीसीबीएस) मधून बिझनेस स्टडीजमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) प्राप्त केले. शाहपुरा रॉयल फॅमिलीचे वंशज दिगराज हॉस्पिटॅलिटी आणि लक्झरी हॉटेल व्यवसायात सामील झाले आणि त्यांनी राजस्थानातील त्यांच्या पॅलेसचे लक्झरी हॉटेल्समध्ये रूपांतर केले.[४] दिग्रज हे जयपूरच्या ऐतिहासिक राजे घराण्यातील आहेत जिथे त्यांचे महान वंशज राव मनोहर सिंग आणि राव प्रताप सिंग होते. विजेचा अपव्यय वाचवण्यासाठी ते राजस्थानमध्ये खोलीतील ऑटोमेशन आणि सेन्सॉर सिस्टमसह पहिले हॉटेल स्थापन करण्यासाठी ओळखले जातात. तो सध्या भारतात १० लक्झरी हॉटेल्सची साखळी सांभाळत आहे.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1345.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2ca6939ffba96c4f2fa3fdd155c40607a1d6c43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1345.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योतींद्र नाथ दिक्षित (८ जानेवारी, इ.स. १९३६ - ३ जानेवारी, इ.स. २००५) हे एक भारतीय राजकारणी आणि राजदूत होते. यांनी १९९१-१९९४ दरम्यान परराष्ट्रसचिवपद सांभाळले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13460.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e5baa50fa781c3bc2b15e471c900e231ce1799 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13460.txt @@ -0,0 +1,4 @@ +दिग्बोई किंवा डिगबोई हे भारताच्या आसाम राज्याच्या उत्तर-पूर्व भागातील तिनसुकिया जिल्ह्यातील एक शहर आहे. +१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात येथे कच्च्या तेलाचा शोध लागला आणि १८६६ मध्ये पहिली तेल विहीर खोदण्यात आली. दिग्बोई हे आसामचे तेल शहर म्हणून ओळखले जाते जेथे आशियातील पहिली तेल विहीर खोदण्यात आली होती. पहिली रिफायनरी १९०१ च्या सुरुवातीला येथे सुरू झाली. दिग्बोई येथे सर्वात जुनी तेल विहीर कार्यरत आहे.[१] +दिग्बोईची सरासरी उंची १६५ मीटर (५४१ फूट) आहे व हे गुवाहाटीच्या उत्तर-पूर्वेस ५१० किमी वर आहे.[२] +२०११ च्या जनगणनेनुसार दिग्बोई शहराची लोकसंख्या २१,७३६ आहे. ह्यात बंगाली ~१२,१३५ लोक बोलतात, आसामी ~ ३,८४५ लोक बोलतात, हिंदी ~ ३,४४० लोक बोलतात आणि नेपाळी ~ १,३८१ लोक बोलतात; उर्वरित ~९४१ इतर भाषा बोलतात.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13474.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79add4316f572a04ac20baa365d08af2eb44334c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13474.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिग्रस खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13478.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bcf2e35409bf016ea71746ec2f3cd6f87f6fc62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13478.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिग्रस बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13507.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..207a8feea0967edfec01e6eb4a769fb7af6bd9a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13507.txt @@ -0,0 +1,2 @@ +२०° ५३′ १०.३२″ N, ७९° ५६′ ०३.१२″ E +दिघोरी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील एक मोठे गाव आहे. हे गाव लाखांदूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून ह्या गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13538.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b955748e113da2c5587a105ffffeae5f63c9431f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13538.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनकर केळकर - राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक. 'अज्ञातवासी' या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले आहे. पुण्यभूषण, पद्मश्री या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. [१] +कवी अज्ञातवासींची काव्यशैली diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13544.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0054fc861c6c1cd762bfa277abf991974a59d74c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13544.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिनकर कामण्णा तथा दिनकर ढेरे हे १९४० च्या सुमारास लोकप्रिय असलेले विनोदी नाट्य कलावंत होते. गडकऱ्यांच्या भावबंधन नाटकातल्या कामणाा नावाच्या कानडी वैद्याची भूमिका ते करत; यावरूनच त्यांना दिनकर कामण्णा हे टोपणनाव मिळाले. ढेरे यांना विनोदी अभिनयाचा मानदंड समजले जाते. ते विनोदाला विदूषकी थाट न आणता वाक्याच्या अचूक फेकीबरोबर विनोद साध्य करीत. +सुरुवातीला किर्लोस्कर नाटक कंपनी, मग नाट्यविनोद कंपनी, त्यानंतर दीनानाथ मंगेशकरांची बलवंत नाटक कंपनी, हिराबाई बडोदेकरांची नाट्यसंस्था आणि शेवटी लोंढ्यांची राजाराम संगीत नाटक मंडळी, इ. नामवंत नाट्यसंस्थांमथून ढेरे यांनी कामे केली. +ढेरे हे नाटकांत गात असत. याविषयी माहिती अधिक प्रचलित नाही. ते कटाव, फटके असले प्रकार गायचे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13545.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51ebea423933c6f13e8790687d86b2ffffc3445c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13545.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनकर द. पाटील (नोव्हेंबर ६, १९१५ - ऑक्टोबर २३, २००५) हे मराठी चित्रपटदिग्दर्शक, कथालेखक, पटकथाकार होते. +दिनकर द. पाटलांचा जन्म नोव्हेंबर ६, १९१५ रोजी बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील बेनाडी गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण बेनाडीतच झाले. शालेय शिक्षणानंतर इ.स. १९४० च्या सुमारास त्यांनी कोल्हापुरात वृत्तपत्रांमधून लेखन आरंभले. १९४१ साली त्यांनी मास्टर विनायकांच्या 'हंस पिक्चर्स' चित्रपटकंपनीत नोकरीस लागले. इ.स. १९४७ सालापर्यंत ते 'हंस पिक्चर्स'मध्ये कामास होते. वामनराव कुलकर्णी व विष्णूपंत चव्हाण यांच्या 'मंगल पिक्चर्स'च्या 'जय मल्हार' चित्रपटाकरता संवाद लिहिण्यानिमित्ताने त्यांचे नाव चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा ठळकपणे प्रसिद्धीस आले. पाच दशके चित्रपटकारकीर्द अनुभवलेल्या पाटलांनी शंभराहून अधिक चित्रपटांकरता संवाद लिहिले तर पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13572.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc0b2034624fd6c5e89906d57991cdc4a0721fc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13572.txt @@ -0,0 +1,7 @@ +दिनशा एडलजी वाच्छा (इ.स. १८४४ - इ.स. १९३६) हे एक पारशी भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक होते व १९०१ साली अध्यक्ष होते.[१] +वाच्छा मुंबईचे रहिवाशी होते. +वाच्छा हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य कार्यकर्ते आणि अखिल भारतीय काँग्रेसचे संस्थापक–सदस्य–अध्यक्ष होते. यांचा जन्म मध्यमवर्गीय, पारशी कुटुंबात मुंबई येथे झाला. आयर्टन स्कूल आणि एल्‌फिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले (१८५८) आणि वयाच्या चौदाव्या वर्षी ते पदवीधर झाले. पुढे वडिलांच्या मुंबई व एडन येथील व्यवसायांत ते मदत करू लागले.   +समाजसुधारणा, शिक्षण आणि राजकारण या क्षेत्रांत दादाभाई नवरोजी आणि फिरोझशाह मेहता यांच्याबरोबर वाच्छांनी कार्य केले. प्रतिष्ठित सामाजिक संस्था आणि संघटनांशी त्यांचा सदस्य–कार्यवाह–अध्यक्ष या नात्यांनी निकटचा संबंध आला. रॉबर्ट नाइट या पत्रकारामुळे त्यांचा राजकारणातील उत्साह वाढला. मुंबई नगरपालिकेमध्ये त्यांनी विशेष रस घेतला तिचे ४० वर्षे ते सक्रिय सभासद होते. अखिल भारतीय काँग्रेसचे ते संस्थापक–सदस्य असून अनेक वर्षे कार्यवाह म्हणून काम केल्यानंतर १९०१ मध्ये ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचेही ते तीस वर्षे (१८८५–१९१५) कार्यवाह होते व पुढे त्याचे अध्यक्ष झाले (१९१५–१८). पीपल्स फ्री रीडींग रूम ॲन्ड लायब्ररीचे ते विश्वस्त आणि अध्यक्ष तसेच इंडियन मर्चन्ट्स चेंबरचे अध्यक्ष होते. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीचे संस्थापक, बॉम्बे मिलओनर्स असोसिएशनचे सभासद, बॉम्बे इंपीरिअलचे ट्रस्टचे सभासद, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सिंदिया स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचे संचालक, इंपीअरिअल बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर अशी अनेक उच्च पदे त्यांनी भूषविली. यांशिवाय बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल (१९१५–१६), इंपीअरिअल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल (१९१६-२०), काउन्सिल ऑफ स्टेट्स (१९२०) यांवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बहुविध कार्याचा सन्मान ‘नाइट’ ही पदवी देऊन ब्रिटिश शासनाने केला (१९१७). नंतर ते ‘सर वाच्छा’ या नावाने परिचित झाले. +वाच्छांनी विपुल लेखन केले. त्यापैकी त्यांचे स्फुटलेखन तत्कालीन मान्यवर नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. याशिवाय त्यांनी भारताच्या आर्थिक प्रश्नावर, विशेषतः करविषयक धोरणावर, अत्यंत अभ्यासपूर्ण असे ग्रंथ लिहिले. त्यांच्या लेखनाचे विषय सकृत्‌दर्शनी अनेक असले, तरी देशाला भेडसावणाऱ्या आर्थिक आणि राजकीय समस्यांच्या संदर्भात प्रगल्भ लोकमत तयार करणे, हा त्यांच्या लेखनाचा मूलभूत हेतू होता. त्यांचे स्फुटलेखन इंडियन स्पेक्टेटर, द ॲडव्होकेट ऑफ इंडिया, द बेंगॉली, द इंडियन रिव्ह्यू, द वेन्झ्‌डे रिव्ह्यू, द ओरिएंटल रिव्ह्यू, कैसर–ए–हिंद आणि बॉम्बे क्रॉनिकल या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. यांत प्रामुख्याने त्यांनी आर्थिक प्रश्नांचा ऊहापोह केला असून दादाभाई नवरोजी यांनी मांडलेल्या ‘आर्थिक शोषण’ सिद्धांताचे समर्थन केले आहे. या विषयाची सविस्तर व सोदाहरण चर्चा त्यांनी इंडियन रेल्वे फिनॅन्स, इंडियन मिलिटरी इक्स्‌पेंडिचर, राइझ ॲन्ड ग्रोथ ऑफ बॉम्बे म्यूनिसिपल गव्हर्न्मेन्ट, ॲग्रिकल्चरल बँक्स इन इंडिया या चार मान्यवर ग्रंथांत केली आहे. यांशिवाय त्यांनी माय रेकलेक्शन्स ऑफ बॉम्बे (१८६०–७५) या आत्मचरित्रपर पुस्तकात मुंबईसंबंधीच्या आपल्या काही आठवणी-अनुभव निवेदन केले असून त्यांतून चरित्रातील अनेक पैलू दृष्टोत्पत्तीस येतात. +फिरोझशाह मेहतांबरोबरच मुंबई महानगरपालिकेच्या आधुनिक घडणीमध्ये वाच्छांचा महत्त्वाचा वाटा आहे. १८९७ मध्ये लंडन येथे वेल्बी  कमिशनपुढे देशाच्या आर्थिक समस्यांसंबंधी उमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नवरोजी, फिरोझशाह मेहता, गो. कृ. गोखले वगैरे ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी आपले विचार मांडले. गोखले आणि मेहता यांच्या निधनानंतरही मवाळांच्या उदारमतवादी पक्षाचे कार्य अखेरपर्यंत त्यानी पुढे चालू ठेवले. ते प्रखर राष्ट्रवादी, आर्थिक समस्यांविषयीचे प्रवक्ते आणि बांधिलकीचे समाजशिक्षक होते. वृत्तीने ते मवाळ असूनही त्यांनी ब्रिटिश शासनाला आर्थिक विषयांच्या बाबतीत अनेक वेळा कचाट्यात पकडले. लोकमान्य टिळकांनी ‘धीट, निर्भीड व हिशेबी कामात वाकबगार’ असा त्यांचा गौरव केसरीतून केला. +मुंबई येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13590.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e478aedca6e13f19a29f3d58ff7efbe5cb95c0f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13590.txt @@ -0,0 +1,4 @@ +कंदना अराच्चिगे दिनुशा मनोज फर्नान्डो (ऑगस्ट १०, इ.स. १९७९:पांडुरा, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून दोन कसोटी व एक एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13593.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eaf876224b991d313937c9be0ca859945cc5e5fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13593.txt @@ -0,0 +1 @@ +दिनेश कश्यप ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13594.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff8d38c9818be866a983396b7a868724e6fc8793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13594.txt @@ -0,0 +1,32 @@ +९ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1360.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a83ad36e64f38c43193d883d61104a8154229ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1360.txt @@ -0,0 +1,5 @@ +ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) (मे ११ १९१४ - ऑगस्ट ५, २००१) या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के. नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनीही भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या. +कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली. +ज्योत्स्ना भोळे यांचे संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे भैरवी रागातील गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते. +पुणे शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या मालकीच्या सभागृहाला ज्योत्स्ना भोळे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत. +पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव नावाचा निःशुल्क कार्यक्रम आयोजित करते. नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे येथे सादरीकरण होते, आणि संगीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात शिष्यवृत्ती जाहीर होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13603.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13603.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10211320236270465f180e76f7afefaf237e0c35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13603.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिनेश ठाकूर (१९४७ [१] - २० सप्टेंबर २०१२) हे भारतीय नाटक, टेलिव्हिजन आणि हिंदी चित्रपटातील दिग्दर्शक व अभिनेता होते. १९७४ मध्ये बासू चॅटर्जी दिग्दर्शित रजनीगंधा चित्रपटात ते मुख्य भूमिकेत दिसले.[२] +जरी ते प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये चरित्र भूमिकांमध्ये होते, त्यांनी पटकथा लेखक आणि कथा लेखक देखील केले. ते घर (१९७८) ची कथा आणि पटकथा लिहिण्यासाठी ओळखले जातात, ज्याने त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार जिंकवला.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13622.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c224384f6b30513c89f1f5838da422857e421b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13622.txt @@ -0,0 +1 @@ +दिनेशचंद्र यादव ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13630.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ece8e49351ff76c321c4676a2e9df56e6e21976 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13630.txt @@ -0,0 +1,5 @@ +[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]] +दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर) +दीपक चाहर (७ ऑगस्ट, १९९२) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंग्लंडविरूद्ध खेळला. भारतीय स्थानिक स्पर्धेत दीपक राजस्थानकडून तर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो. यापुर्वी तो राजस्थान रॉयल्स व रायझिंग पुणे सुपरजायंटतर्फे पण खेळला आहे. +चाहरचा जन्म इ.स. १९९२ मध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पंजाबी जाट कुटुंबात झाला. त्याचे वडील लोकेंद्रसिंह चाहर भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत आणि आई पुष्पा चाहर घरगृहिणी आहेत. हिंदी चित्रपट अभिनेत्री मालती चाहर ही दीपक चाहरची मोठी बहीण आहे. तर, भारतीय क्रिकेट खेळाडू राहुल चाहर हा त्याचा चुलत भाऊ आहे.[१][२][३] +७ ऑक्टोबर २०२१ रोजी २०२१ इंडियन प्रीमियर लीगच्या साखळी फेरीतील एका खेळा दरम्यान चाहर ने त्याची मैत्रीण जया भारद्वाजला सार्वजनिक रित्या लग्नासाठी मागणी घातली.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13647.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e56f4f09f6efeeaf3c2d5cbf0cba9636b959de1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13647.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिपानाईकतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13651.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feccee445882124e698ad5679d012af538a72f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13651.txt @@ -0,0 +1,90 @@ +दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.[१][२][३] [४] हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.[५][६][७] हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.[८][९] +विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे.[१०] इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.[८] जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.[११][१२] मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात.[१३] नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.[१४][१५][१६] +या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात.[१७] हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात.[१८] फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.[१९] केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि[२०] विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. [२१] [२२] शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. [२३] काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. [२३] सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.[२४] +हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे.[२५] दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी,[२६] गयाना,[२७] भारत, मलेशिया,[२८] मॉरिशस, म्यानमार,[२९] नेपाळ,[३०] पाकिस्तान,[३१] सिंगापूर,[३२] श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.[३३] +उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[३४] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी.के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे. +काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.[३५] पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. + + + +दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. + +दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे.[३५] +भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.[३५] +दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते या प्रमाणे + +आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.[३६] घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.[३७][३८] ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. +आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.[३८] धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. +धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.[३९] +आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. +या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[३५] हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. +जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[४०] +आख्यायिका - +नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.[३८][४१] नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[४२] या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. +वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[४३] नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. + + + + +आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.[४४] लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते. +प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.[४५] दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. +अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. +लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. + +कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[४६] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.[४७] साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.[४८] +मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.[४९] विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[५०] + +कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.[५१] भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. +भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[५२] +दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. +दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. +दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.[५३] दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात. दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.[५४][५५] तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरिकही सहभागी होतात. +मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. +१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... || +२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा +आज मारील नरकासुरा, किसन देव +३. गाई म्हशीने भरले वाडे +दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो. +अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.[५६] + +दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.[५७] दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.[५८] +मी अविवेकाची काजळी। +फेडोनी विवेक दीप उजळी॥ +ते योगिया पाहे दिवाळी॥ +निरंतर॥ +-ज्ञानेश्वर[५९] +आनंदाची दिवाळी। +घरी बोलवा वनमाळी॥ +घालीते मी रांगोळी। +गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई   +सण दिवाळीचा आला। +नामा राऊळाशी गेला॥ +हाती धरोनी देवाशी। +चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव   + +मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.[६०] +महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो. +राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.[६१] +पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.[६२] सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.[६३] + +दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो. +उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात. + +नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.[६४] +गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.[६५] +दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.[६६] + + +हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.[६७] +या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या वजनाचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात. +अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत. +सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.[३५] +पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुऱ्या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुऱ्या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल. +दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.[६८] + +लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.[६९][७०] +या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. +भारत,[७१] गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[७२] व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[७३] +ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. +दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13658.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..794a3b49a4afadcdd643c34cf12d898138a6745f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13658.txt @@ -0,0 +1 @@ +दिपीप सैकिया सोनोवाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13667.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcd4b63d8ae6329a857e40ed7f95c15e4f67c1e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13667.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिफु भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे. +हे शहर कर्बी आंगलाँग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13676.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13676.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..026b3fb61121c8165f716d94db9195745a5cf51f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13676.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिबृगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. विवेक एक्सप्रेस नावाच्या ४ गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे ईशान्य भारतातील आसाम राज्याच्या दिब्रुगढ ते तमिळनाडू ह्या राज्याच्या दक्षिण टोकाला स्थित असलेल्या कन्याकुमारी ह्या शहरांदरम्यान धावते. हिचा एकूण प्रवास 4283 किमीआहे जो ती 84 तास आणि 45 मिनिटात पूर्ण करते. उत्तर पूर्व सीमा रेल्वेद्वारे चालवली जात असणारी ही गाडी भारताच्या पूर्वेकडील सहा राज्यातून धावते.[१]४२८३ किमी धावणारी दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस भारतीय उपखंडातील सर्वात लांबचा प्रवास करणारी तर जगातील ९व्या क्रमांकाची लांब रेल्वेगाडी आहे.[२] +दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस भारताच्या आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व केरळ ह्या सात राज्यांतून धावते. +या गाडीला 2 द्वितीय श्रेणी, 3 तृतीय श्रेणी वातानुकूलित, शयनयान आणि अनारक्षित डबे जोडले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1368.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9abb1e0f95c55b07531426b2d666c3c6a4889bcf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1368.txt @@ -0,0 +1 @@ +ज्योर्जियो नापोलितानो (इटालियन: Giorgio Napolitano; २९ जून १९२५ - २२ सप्टेंबर २०२३)[१] हा इटली देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या नापोलितानोने ८ वर्षे व ६ महिने पदावर राहिल्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_137.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1df548b6e360232e516eaa4ddf9d670508446714 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_137.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज कॅनिंग (इंग्लिश: George Canning; ११ एप्रिल, इ.स. १७७० - ८ ऑगस्ट, इ.स. १८२७) हा १८२७ साली केवळ ४ महिन्यांसाठी युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13712.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..32dd9ebf2f70e502e395d2e7a7c440d1e69dbaf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13712.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +दिमुत करुणरत्‍ने  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13730.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dad771a86b8f3aae1ee80bf8f7c5720ddfbb1ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13730.txt @@ -0,0 +1 @@ +दियेगो गोडिन (स्पॅनिश: Diego Godín; १६ फेब्रुवारी १९८६) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. गोडिन उरुग्वे संघामधील विद्यमान खेळाडू असून तो बचावपटू ह्या जागेवर खेळतो. गोडिन २००७-२०१० दरम्यान विलेरेयाल सी.एफ. तर २०१० पासून ॲटलेटिको माद्रिद ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13741.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..044f3af6bf015c842b4485a8b70d589c2db90df0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13741.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिल अपना और प्रीत पराई हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13757.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5931b3490730547600aa97f9202b0a4cd3ab782 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13757.txt @@ -0,0 +1,12 @@ + +सुशांतसिंग राजपूत + + +दिल बेचरा (Dil Bechara ) हा २०२०चा भारतीय हिंदी - भाषांतर येत्या काळातील रोमँटिक नाट्यपट आहे जो मुकेश छाब्रा यांच्या दिग्दर्शनाचा पहिला चित्रपट आहे. जॉन ग्रीन यांच्या २०१२ च्या द फॉल्ट इन अवर स्टार्स या कादंबरीवर आधारित [१] यात सुशांत सिंह राजपूत, सैफ अली खान आणि नवनिर्मित संजना सांघी मुख्य भूमिकेत आहेत आणि सुरुवातीला कीझी और मन्नी ( ट्रान्सल) हे नाव देण्यात आले होते. जमशेदपूर येथे ९ जुलै २०१८ रोजी चित्रीकरण सुरू झाले. [२] [३] चित्रपटाचे प्रकाशन एकापेक्षा जास्त वेळा पुढे ढकलले गेले आहे, नंतरच्या पोस्ट-प्रॉडक्शन विलंबमुळे आणि नंतर पुन्हा भारतात कोविड -१ साथीच्या रोगामुळे . हे २४ जुलै २०२० रोजी डिस्ने + हॉटस्टार वर रिलीज होईल. [४] यामध्ये जून २०२० मध्ये निधन झालेले राजपूत यांचे शेवटचे मरणोत्तर चित्रपट अभिनय आहे. [५] +यापूर्वी ऑस्टिओसर्कोमा [६] पासून ग्रस्त असलेल्या इम्मानुएल राजकुमार ज्युनियर किंवा मॅनीला भेटल्यावर किझी बसू थायरॉईड कर्करोगाशी लढा देत आहे. किझी सुरुवातीला मॅनीपासून स्वतःपासून दूर होते परंतु ते चित्रपट आणि संगीत यावर बंध करतात [७] आणि शेवटी प्रेमात पडतात. किझीची तब्येत ढासळत असताना, ती आणि मॅनी शहराला भेट देण्याची तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी पॅरिसला जातात. [८] +मुकेश Chhabra, ऑक्टोबर 2017 मध्ये चित्रपट सुरू त्याच्या दिग्दर्शन बनवण्यासाठी आणि तो आहे की घोषणा चित्रपट जूळवून घेण्याची प्रक्रिया किंवा त्याचा परिणाम नर आघाडी आमच्या तारे मध्ये जॉन ग्रीन 2012 'द फॉल्ट सुशांत सिंग राजपूत आहे. [११] मार्च 2018 मध्ये ए.आर. रहमान यांना संगीतकार म्हणून पुष्टी मिळाली. नंतर, नवागत संजना संघी यांची राजपूतच्या विरुद्ध निवड झाली आणि सोनी म्युझिक इंडियाने संगीतकार हक्क संपादन केला आणि अमिताभ भट्टाचार्य गीतकार म्हणून. [१२] +ऑक्टोबर २०१ in मध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप झाल्यानंतर छाबरा यांना त्यांच्या सेवांवरून निलंबित करण्यात आले होते. [१३] आरोपांवरून आयसीसीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर अखेर तो परत आला. यामुळे अंतिम वेळापत्रक विलंब आणि पोस्ट-उत्पादन पूर्ण झाले. [१४] +चित्रपटाचे सुरुवातीला किझी और मन्नी असे नाव होते, फेब्रुवारी २०१ in मध्ये हे शीर्षक अधिकृतपणे बदलून दिल बेचरा असे झाले . हे थीम पूर्णपणे मूर्त स्वरूपाचे वाटले आणि भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या गीतांपैकी निवडले गेले होते आणि चित्रपटाचा एक ट्रॅक म्हणून रहमान यांनी संगीत दिले होते. [१५] +झारखंडच्या जमशेदपूर येथे 9 जुलै 2018 रोजी प्रिन्सिपल फोटोग्राफीची सुरुवात झाली. [१६] 29 ऑगस्ट 2018 रोजी फराह खानने राजपूतसोबत एक गाणे शूट केले. अंतिम वेळापत्रकातील उर्वरित काही भाग पॅरिस, फ्रान्समध्ये चित्रित केले गेले. [१७] हे नंतर चित्रपटाचे शीर्षक गाणे असल्याचे समोर आले. या गाण्याचे कोरिओग्राफिंग करण्यासाठी खान यांनी कोणतेही पैसे घेतले नाहीत, जे फक्त एका दिवसाच्या तालीम नंतर राजपूतकडून घेण्यात आले होते. [१८] +फिल्म स्कोअर आणि साउंडट्रॅक अल्बमची रचना ए.आर. रहमान यांनी केली आहे. [१९] साउंडट्रॅकमध्ये नऊ गाण्यांचा समावेश आहे आणि 10 जुलै 2020 रोजी सोनी म्युझिक इंडियाच्या रेकॉर्ड लेबलवर ते प्रसिद्ध झाले. [२०] +ची प्रारंभिक प्रीमियर तारीख राजपूत यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केली होती. [२१] तथापि, चित्रपट पुढे ढकलण्यात आली होती पोस्ट-उत्पादन टप्प्यात. [२२] व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी रोजी घोषणा केली की हा चित्रपट जुलै २०२० रोजी प्रदर्शित होईल. तथापि, भारतात पुन्हा १ March मार्च २०२० पर्यंत सीओव्हीआयडी -१ (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरल्यामुळे सिनेमा बंद ठेवण्यात आला होता. [२३] मध्ये राजपूत यांच्या आत्महत्येनंतर मृत्यू झाल्यानंतर फॉक्स स्टार स्टुडिओने पासून डिस्ने + हॉटस्टारवर सदस्‍यता विचारात न घेता चित्रपटासाठी विनामूल्य प्रवाहित करण्यात येण्याची घोषणा केली. छाब्रा म्हणाले की, यामुळे हा चित्रपट "बऱ्याचजणांनी पाहिला जाऊ शकतो" याची खात्री होईल. [५] चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रोजी यूट्यूबवर रिलीज झाला [२४] आणि रिलीजच्या तासातच जगातील सर्वांत आवडला ट्रेलर बनला, सह   दशलक्ष लाईक्स. हे अव्हेन्जर्स : एंडगेम या ट्रेलरला मागे टाकले, ज्यात होते दशलक्ष लाईक्स. [२५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13765.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7d1177a253a8541eb9b92ff400337410377367c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13765.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिलजीत दोसांझ (जन्म ६ जानेवारी १९८४) हा एक भारतीय गायक, गीतकार, अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दूरदर्शन व्यक्तिमत्व आहे. तो पंजाबी संगीत आणि त्यानंतर पंजाबी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करतो.[१][२][३][४] +त्याने २०१६ मध्ये क्राइम थ्रिलर उडता पंजाब द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ज्यासाठी त्याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचे नामांकन मिळवले व फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळवला.[५][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13790.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ecee784b7e305a82eae423e432133424ef4cce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13790.txt @@ -0,0 +1 @@ +दिलारा अक्टर डोला (जन्म ६ एप्रिल २००४) ही एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी यष्टिरक्षक आणि उजव्या हाताने फलंदाज म्हणून खेळते.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13791.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ecee784b7e305a82eae423e432133424ef4cce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13791.txt @@ -0,0 +1 @@ +दिलारा अक्टर डोला (जन्म ६ एप्रिल २००४) ही एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी यष्टिरक्षक आणि उजव्या हाताने फलंदाज म्हणून खेळते.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13796.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92164adc79124abd9b83c155eaa7417f00cec7f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13796.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिलावरपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13801.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13801.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4afa900b120fc47469492fd5de20da3d013e6fc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13801.txt @@ -0,0 +1 @@ +दिलीप पु. चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ - डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13802.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13802.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d8af9f71a9fda37543c5d9fbd7dd33cf7cc8444 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13802.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिलीप तिर्की (२५ नोव्हेंबर, इ.स. १९७७: सुंदरगढ, ओडिशा, भारत - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. हा फुलबॅक म्हणून खेळायचा. +हॉकीतून निवृत्ती घेतल्यावर तिर्की राज्यसभेचा सदस्य झाला. तो ओडिशामधील तरुणांना हॉकी खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या संस्थांशी संलग्न आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13808.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7094417610ffd517c90337bb9154e8a1e4cdf9c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13808.txt @@ -0,0 +1,3 @@ +दिलिप रसिकलाल दोशी भारताचा भूतपूर्व कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळाडू आहे. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13810.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d7b5522b61a0faca135cee732bd969602782184 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13810.txt @@ -0,0 +1,4 @@ +७ फेब्रुवारी, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13812.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13812.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53ca9e008a7156d324546649b00c8f29ecaed214 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13812.txt @@ -0,0 +1,10 @@ +डॉ. दिलीप व्यंकटेश अलोणे (जन्म - तोहोगाव जि. चंद्रपूर -हयात) हे ’लोकमान्य टिळक महाविद्यालय’, वणी (यवतमाळ जिल्हा) येथे प्राध्यापक आहेत. ते अमरावती विद्यापीठाच्या भाषा शाखेच्या अभ्यास मंडळाचे(बोर्ड ऑफ स्टडीज) २००७ सालापासून चेरमन आहेत. मार्च २०११पासून ते विद्यापीठाच्या विद्वत्सभेचे(ॲकॅडमिक काउन्सिलचे) सदस्य आहेत. +डॉ. दिलीप अलोणे हे जादूगार, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रयोगशील शेतकरी आहेत. डॉ. दिलीप अलोणे हे विदर्भ कला परिषद, महाराष्ट्र नकलाकार संघ व वैदर्भीय जादूगार संघटनेचे अध्यक्ष होते (कोणत्या वर्षी ?). विदर्भ साहित्य संघाच्या ’युगवाणी’ या त्रैमासिकाच्या संपादक मंडळातही ते होते (कोणकोणत्या वर्षी ?). +’नव्वदोत्तरी मराठी कादंबरीतील ग्रामीण जीवनाचे वास्तव’ या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या नियामक मंडळाच्या सदस्यपदी सरकारने त्यांची नेमणूक केली आहे. +’संपदा’ व ’सोनिया’ या अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या वाणांची निर्मिती प्रा. दिलीप अलोणे यांनी केली आहे.[ संदर्भ हवा ] कापूस, सोयाबीन, तूर, चणा यांच्या उत्पादन स्पर्धेत सर्वाधिक उत्पादनाचा प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला आहे. +एकरी विक्रमी उत्पादन घेता घेता त्यांनी दोन नवी वाणेही विकसित केली आहेत. डोळ्यावर पट्टी बांधून बाइक चालविण्याचे धाडसी प्रयोग ते करतात. त्यांनी (२०१३सालपर्यंत) जादूचे ५००हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी तितक्याच कळकळीने ते झटतात. +कमवा आणि शिका, कचऱ्यातून कला असे विविध उपक्रम लोणे यांनी राबविले आहेत (केव्हा आणि कोठे?). टिळक कॉलेजमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजनाही त्यांनी सुरू केली होती. (केव्हा आणि कोठे?) +इतके हरहुन्नरी आणि धाडसी असून विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याच्या मूळ उद्दिष्टापासून प्रा. अलोणे ढळलेले नाहीत.[ संदर्भ हवा ] +प्रा. दिलीप अलोणे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव देवयानी आहे. +धडपड्या स्वभाव आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व लाभलेले अलोणे यांचा सतत प्रयोगशील राहणे हा स्वभावगुण आहे. +नकलाकार म्हणून गेल्या चाळीस वर्षांच्या कालावधीत अलोणे यांनी २०१३ सालापर्यंत तीन हजारांहून अधिक नकलांचे कार्यक्रम केले आहेत. राज्यस्तरीय नकला महोत्सवाचे त्यांनी आयोजन केले होते. या लोकरंजनातून लोकप्रबोधनाच्या कार्यातील त्यांच्या "वेडा वृंदावन', "मावं लगन कवा होनार', "मला निवडून द्या', "पठ्ठे बापूराव' या नकला अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1382.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca875375088cec484fad1c880020fa97a504841e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1382.txt @@ -0,0 +1 @@ +ज्वेलथीफ (रोमन लिपी: Jewel Thief) हा इ.स. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट आहे. विजय आनंद याने दिग्दर्शिलेला हा चित्रपट त्याचा भाऊ व अभिनेता देव आनंद याच्या नवकेतन फिल्म्स कंपनीने निर्मिला. गुन्ह्याची उकल करण्याविषयीच्या या रहस्यपटात देव आनंद, वैजयंतीमाला, अशोककुमार, तनुजा, अंजू महेंद्रू, सचिन पिळगांवकर आणि हेलन यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13833.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4afa900b120fc47469492fd5de20da3d013e6fc5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13833.txt @@ -0,0 +1 @@ +दिलीप पु. चित्रे (सप्टेंबर १७, १९३८ - डिसेंबर १०, २००९) हे मराठी कवी, कथालेखक, समीक्षक, चित्रकार, शिल्पकार होते. मराठी साहित्यविश्वातील मानाचे पान समजल्या जाणा-या 'लघुनियतकालिक चळवळी'मध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या मराठी साहित्याची जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांतरे झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13849.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..41852e185cb9d772859eb32c98ab6f5bae5f32d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13849.txt @@ -0,0 +1,5 @@ +दिलीप विष्णू चित्रे ( - सन सिटी सेंटर-फ्लॉरिडा (अमेरिका), ३० जून २०१७) हे अमेरिकेत स्थायिक झालेले एक मराठी कवी आणि लेखक होते. +अमेरिकेतील भारतीयांच्या अनुभवावर आधारलेलं 'अलिबाबाची हीच गुहा' हे त्यांचे नाटक खूप गाजले होते. अमेरिकेसोबत भारतातही या नाटकाचे अनेक प्रयोग पार पडले. इ.स. १९७० च्या दशकात जगभरातील वेगवेगळ्या देशांत वास्तव्यास असलेल्या लेखकांकडून लिहून घेतलेल्या कथांचा एक मोठा प्रकल्प त्यांनी अंगीकारला होता. त्‍यावर आधारित 'कुंपणाबाहेरचे शेत' नावाचा कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता. +दि्लीप आणि मीना चित्रे हे दांपत्य मूळचे बडोद्याचे, पण ४५हून अधिक वर्षे त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. 'गोठलेल्या वाटा', 'गौरी गौरी कुठे आलीस', 'पानगळीच्या आठवणी' ही शोभाताईंची काही गाजलेली पुस्तके असून, दिलीप वि. चित्रे यांचा१९८८ साली प्रकाशित झालेला 'हिमगंध' हा कवितासंग्रह आणि त्यांचे अमेरिकी जीवनावरचे 'अलिबाबाची हीच गुहा' हे संगीत नाटक सुपरिचित आहे. +अमेरिकेत मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, काव्यवाचन अशा मराठी मनाशी संबंधित अनेक गोष्टींचे संयोजन त्यांनी केले.. 'महाराष्ट्र फाऊंडेशन' या संस्थेमध्ये तिच्या स्थापनेपासूनच शोभा आणि दिलीप विष्णू चित्रे यांनी कार्य केले. त्या दोघांनी मिळून केलेला एक प्रकल्प म्हणजे 'मीना - दि हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' ह्या मेलडी चेव्हिस यांच्या इंग्रजी पुस्तकाचा 'मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश' या नावाचा अनुवाद. हा २००८ सालच्या जूनमध्ये अमेरिकेत प्रकाशित झाला. +दिलीप वि. चित्रे हे ३० जून २०१७ रोजी निधन पावले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13916.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13916.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eed592177c481d49532171a0c9e51244d9368af --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13916.txt @@ -0,0 +1,2 @@ + +दिल्ली ६ (Delhi 6) हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामधील ए.आर. रहमान यांनी दिलेले संगीत गाजले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13989.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feccee445882124e698ad5679d012af538a72f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13989.txt @@ -0,0 +1,90 @@ +दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.[१][२][३] [४] हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.[५][६][७] हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.[८][९] +विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे.[१०] इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.[८] जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.[११][१२] मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात.[१३] नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.[१४][१५][१६] +या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात.[१७] हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात.[१८] फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.[१९] केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि[२०] विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. [२१] [२२] शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. [२३] काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. [२३] सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.[२४] +हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे.[२५] दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी,[२६] गयाना,[२७] भारत, मलेशिया,[२८] मॉरिशस, म्यानमार,[२९] नेपाळ,[३०] पाकिस्तान,[३१] सिंगापूर,[३२] श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.[३३] +उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[३४] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी.के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे. +काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.[३५] पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. + + + +दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. + +दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे.[३५] +भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.[३५] +दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते या प्रमाणे + +आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.[३६] घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.[३७][३८] ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. +आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.[३८] धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. +धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.[३९] +आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. +या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[३५] हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. +जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[४०] +आख्यायिका - +नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.[३८][४१] नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[४२] या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. +वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[४३] नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. + + + + +आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.[४४] लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते. +प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.[४५] दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. +अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. +लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. + +कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[४६] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.[४७] साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.[४८] +मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.[४९] विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[५०] + +कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.[५१] भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. +भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[५२] +दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. +दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. +दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.[५३] दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात. दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.[५४][५५] तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरिकही सहभागी होतात. +मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. +१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... || +२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा +आज मारील नरकासुरा, किसन देव +३. गाई म्हशीने भरले वाडे +दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो. +अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.[५६] + +दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.[५७] दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.[५८] +मी अविवेकाची काजळी। +फेडोनी विवेक दीप उजळी॥ +ते योगिया पाहे दिवाळी॥ +निरंतर॥ +-ज्ञानेश्वर[५९] +आनंदाची दिवाळी। +घरी बोलवा वनमाळी॥ +घालीते मी रांगोळी। +गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई   +सण दिवाळीचा आला। +नामा राऊळाशी गेला॥ +हाती धरोनी देवाशी। +चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव   + +मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.[६०] +महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो. +राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.[६१] +पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.[६२] सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.[६३] + +दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो. +उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात. + +नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.[६४] +गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.[६५] +दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.[६६] + + +हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.[६७] +या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या वजनाचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात. +अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत. +सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.[३५] +पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुऱ्या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुऱ्या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल. +दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.[६८] + +लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.[६९][७०] +या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. +भारत,[७१] गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[७२] व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[७३] +ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. +दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13992.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a79883ad8ee94e09f58033cff6a2aad475d2c5b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_13992.txt @@ -0,0 +1,5 @@ +उटणे हा अगरू (ऊद), चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेले एक मिश्रण आहे. हा अंगास लावून मर्दन केल्याने शरीर/चेहरा स्वच्छ होतो. कांती उजळते. अंगास सुगंध येतो. +कापूरकाचऱ्या, बावची, गुलाबाच्या सावलीत वाळवलेल्या पाकळ्यांची पावडर, वाळ्याच्या मुळ्यांची पावडर, हळद पावडर, अर्जुन वृक्षाच्या वाळून गळून पडलेल्या सालीची पावडर इत्यादी सुगंधी व औषधी वनस्पती वापरून उटणे तयार करतात. यास दुधात घट्ट भिजवून त्यात थोडे तिळाचे तेल टाकून मग अंगास लावतात. हा लेप मग वाळण्यापूर्वी रगडून काढतात. चेहऱ्यास लावलेला लेप रगडून न काढता हलके हाताने काढतात.[१] +दिवाळीच्या सणासाठी बाजारात अनेक प्रकारची उटणी विकत मिळतात. ही उटणी पाण्यात भिजवून नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नापूर्वी अंगाला लावतात.दिवाळीच्या काळात हवा कोरडी होते आणि थंडी पडू लागते. या काळात त्वचा खरखरीत होते आणी तजेला कमी होतो. त्यामुळे उटणे लावून त्वचेला चमक मिळवून दिली जाते आणी त्वचेची थंडीत आवश्यक ती काळजी घेतली जाते. दिवाळीचा उत्साह वाढविणे हासुद्धा यामागचा हेतू आहे.[२] ा +हे उटणे हणजे प्रामुख्याने हळद असते. ल्गनात वर-वधूंच्या अंगाला हे उटणे लावतात. चार-चार दिवस कपड्यांवर व अंगावर पडलेले डाग जात नाहीत!!!! +' diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eedbb74ace13a8518066fdc78590246b564d3a9f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉन्सन काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14004.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a02d83de08ec38a3f26938a162629d7194496ca5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14004.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिवे अंजूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14006.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ca2339f8ac70878d2b4c96d050a929c71c079dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14006.txt @@ -0,0 +1 @@ +दिवेघाट हा पुणे-सासवड रस्त्यावर सह्याद्री पर्वत रांगेतील घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो. दिवेघाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला तलाव आहे. दंतकथेनुसार या तलावाला मस्तानी तलाव म्हटले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14011.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb78159a029ea8f6742534d5e5546ba5d6394877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14011.txt @@ -0,0 +1 @@ +दिवेही किंवा मालदीवी ही दक्षिण आशियातील मालदीव ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14030.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cee11aa70d2eeabf9f99c4fa580d283d69708782 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14030.txt @@ -0,0 +1,5 @@ +दिव्या सिंग (२१ जुलै, १९८२ - ) ही भारतीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाची माजी कर्णधार आहे. २००६ च्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेत सिंग हीने भारतीय महिला बास्केटबॉल संघाचे नेतृत्व केले. +ती खेळण्याची कौशल्ये, नेतृत्वगुण, शैक्षणिक सामर्थ्य आणि व्यक्तिमत्त्व यासाठी ओळखली जाते.[१] तिने २००८ ते २०१० मध्ये डेलावेर विद्यापीठ, न्यूर्क, डेलावेर (यूडी) येथे क्रीडा व्यवस्थापन केले.आणि यू डी मध्ये महिला बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केले. तिने १६ वर्षांखालील भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले जे व्हिएतनाम २०११ मध्ये सहभागी झाले होते. गोव्यातील लुसफोनी गेम्समध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची ती सहायक प्रशिक्षक होती. १७ व्या एशियन गेम्स इनचान २०१४ मध्येही तिने भारतीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाची सहायक प्रशिक्षक म्हणून काम केले होते.[२] +ती एमटीएनएल, दिल्ली येथे नोकरी करते. ती वाराणसी येथील आहे. तिच्या पाचपैकी चार बहिणी भारतीय राष्ट्रीय संघासाठी खेळतात.तिच्या बहिणी प्रशांती, आकांक्षा आणि प्रतिमा यांनी भारतीय राष्ट्रीय महिला बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले.[३] संघाचे सध्याची कर्णधार आकांषा सिंह आहे.आणखी एक बहीण प्रियंका सिंह एनआयएस बास्केटबॉलची प्रशिक्षक आहे. एकत्रितपणे ते सिंग सिस्टर्स म्हणूनही ओळखले जातात. त्यांना एक भाऊ आहे.त्याचे नाव विक्रांत सोलंकी आहे कि जो फुटबॉल खेळतो. त्याने उत्तर प्रदेश आणि ज्युनिअर आय-लीगमधून बरेच खेळ खेळले आहे.ततो श्री वेंकटेश्वर कॉलेज नवी दिल्ली येथे विद्यार्थी आहे. +सिंग अनेक ठिकाणी प्रशिक्षण म्हणून काम करते .दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि येशू आणि मेरी कॉलेज अशा अनेक महाविद्यालयांमधे प्रशिक्षक आहेत.[४] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14068.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7ef9169b44615d95783f9659395067d73c39bb1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14068.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीक्षा + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14071.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd59a5d6b8fd8925a05c3b1c0852889e50f01ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14071.txt @@ -0,0 +1,2 @@ + दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते.[१] +बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' सुरू आहे.[२] आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धम्मचक्र प्रवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे बुद्धाला व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.[३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14082.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14082.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e19bb5fa364f6418d4e10df27d0bae2b5984c12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14082.txt @@ -0,0 +1,7 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. गरीब लोकांना कौशल्याधरित प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणे असा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी भारत सरकारने एकूण ५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.आजीविका या योजनेऐवजी ही योजना आणण्यात आलेली आहे. +या योजनेद्वारे सन २०१६ पासून ते सन २०१७ पर्यंत शहरी भागांतील पन्नास हजार तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण आवश्यक त्या आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे दिले जाईल.[१][२] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14088.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14088.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5af1678b0bcad5ed1121c6d12060fe4bb06a7e6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14088.txt @@ -0,0 +1,9 @@ + +दीनमित्र हे भारताच्या अहमदनगर शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र होते. +दीनमित्र हे सर्वस्वी निराळ्या पठडीतले, केसरी परंपरेच्या व विचारांच्या विरोधी असे वृत्तपत्र होते. या पत्राचे आणखी एक वेगळेपण असे की ते पत्र अक्षरशः एक हाती चालवण्यात येत असे. हे पत्र खऱ्या अर्थाने ग्रामीण होते. १८८४ साली दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दीनमित्र मासिक सुरू झाले. हे मासिकर भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील चालवत असत. दीनमित्र चालविण्यात भालेकरांचा हात पाठीवर असला तरी गणपतराव पाटील हेही चांगले लेखक व कवी होते. शेतकरी वर्गात गणपतराव मराठी लिहिण्यात बाका तसाच भाषण करण्यातही बाका होता, असे त्यांच्याविषयी म्हटले जाई.[१] +दीनमित्र वृत्तपत्र जवळ जवळ १९४० पर्यंत चालले. सुमारे ३० वर्षांच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या मात्र ते कधीच परवडले नाही. १९३८पर्यंतच्या पत्राच्या संसाराविषयी स्वतः मुकुंदरावांनी ज्युबिली अंकात आपला अनुभव नमूद केला होता - वर्तमानपत्र आणि तेही खेड्यात चालविणे अतिशय त्रासाचे काम आहे ! धंद्याच्या दृष्टीने पाहता वर्तमानपत्र हे शहरात देखील फायदेशीर होणे कठीण, मग खेड्यात ते नुकसानीचे ठरले तर त्यात नवल कसले? पण केवळ वडलांची इच्छा आणि एक प्रकारचे वेड त्यामुळे गेली २७ वर्ष पत्र चालविता आले. +'घर भाडे नाही, संपादकास पगार नाही, अशा प्रकारे केवळ पत्राचा खर्च भागवण्यासाठी गेल्या २७ वर्षात १७००० रुपये झीज सोसावी लागली! आणि यामुळे पत्रात कसल्याही प्रकारची वाढ करता आली नाही. यापुढे झीज कितपत सोसली जाईल याची शंका आहे.' [२] +प्रथम सोमठाणे येथून, व नंतर अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी या लहानशा खेड्यातून संपादक मुकुंदराव पाटील यांनी सुमारे ३० वर्ष हे पत्र मोठ्या ईर्षेने चालवले व आपले निराळेपण सातत्याने राखले. +दीनमित्र पत्राची मूळ कल्पना आद्य दिनबंधुकार कृष्णराव भालेकर यांची होती. भालेकरांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी १८८४ साली दीनमित्र नावाचे मासिक सुरू केले. पुढे काही दिवस साप्ताहिक म्हणूनही ते चालविले. पण ते न जमल्यामुळे पुन्हा मासिकात त्याचे रूपांतर करण्यात आले. ८ ऑक्टोबर १८९२ रोजी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी गणपतरावांचे निधन झाले व मासिक बंद पडले. पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले. हा मुलगा म्हणजेच दीनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होत. +दीनमित्र पुन्हा चालू करण्याचा विचार भालेकर यांच्या मनात मरेपर्यंत, १९१०पर्यंत, घोळत होता व त्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता.[३] +दीनमित्राच्या प्रत्येक अंकात लेखाशी संबंधित असे चित्रही देण्यात येत असे. अनेक कररूपी जळवा लागल्या आहेत असा शेतकरी, शेतकऱ्याच्या घरात कर्जाचे उंटाचे पिल्लू शिरले आणि त्याने मग शेतकऱ्यांचे घर पाडले असे शेतकरी कुटुंब, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ग्रामअधिकारी आणि त्यांच्या मानेवर सरकारी अधिकारी वगैरे चित्रे या मासिकात प्रसिद्ध झाली होती.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14090.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14430fdd322ce24d8b0621f54b26d4a012151e42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14090.txt @@ -0,0 +1,3 @@ +दीना पाठक (४ मार्च, इ.स. १९२२:अमरेली, गुजरात, भारत - ११ ऑक्टोबर, इ.स. २००२:मुंबई, महाराष्ट्र, भारत) या गुजराती आणि हिंदी नाट्यअभिनेत्री तसेच चित्रपटअभिनेत्री होत्या. +या भारतातील स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या होत्या व अनेक वर्षे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन विमेन या संस्थेच्या अध्यक्षा होत्या. +यांचे पूर्वाश्रमीचे आडनाव गांधी होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14097.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f06627423129417668c9a38a056bbec3e775ca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14097.txt @@ -0,0 +1,5 @@ +पुणे, भारत +दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुणे, महाराष्ट्र येथील एक खासगी रूग्णालय आहे.[१] या रुग्णालयाचे क्षेत्र ६ एकर असून ९०० खाटांची क्षमता आहे. हे रुग्णालय मराठी नाट्य अभिनेते, नाट्यसंगीत गायक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या नावावर आहे. पुण्यातील प्रथम मानवी दूध बँक या रुग्णालयात स्थापन करण्यात आली.[२] +मंगेशकर कुटुंबीयांनी लता मंगेशकर फाउंडेशनची स्थापना ऑक्टोबर १९८९ मध्ये केली. शासनाने सहा एकर जागा फाउंडेशनला दिली होती. रुग्णालय उभे करण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनने आर्थिक सहकार्य दिले. ज्ञान प्रबोधिनी मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने संचालन केले जाते. १ नोव्हेंबर २००१ पासून रुग्णालयाचे कामकाज सुरू झाले. +म्हात्रे ब्रिज जवळ, एरंडवणे, पुणे, महाराष्ट्र ४११००४. रुग्णालय पुणे रेल्वे स्थानकापासून ७.६ किमी अंतरावर आहे. +यामध्ये रक्तपेढी, कर्करोग संशोधन केंद्र इत्यादी सर्व अत्याधुनिक सुविधा आहेत. रुग्णालयात सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टमसह ६५ पेक्षा जास्त आयसीयू बेड आहेत. रुग्णालयात सुसज्ज वातानुकूलित सभागृह आहे ज्यामध्ये ३००० लोकांची क्षमता आहे, प्रगत ध्वनी प्रणाली आणि अत्याधुनिक व्हिडिओ प्रोजेक्शन सिस्टम देखील आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14118.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab169803cb711b974ce6bb2d0becc54c7cb32ce6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14118.txt @@ -0,0 +1 @@ +दीपक ठाकूर सोंखला (२८ डिसेंबर, १९८० - ) हा  भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. याला २००४मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14135.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14135.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e823c33897005192fd68289cadb58ea9e9c41d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14135.txt @@ -0,0 +1,2 @@ +दीपक वसंत केसरकर [१] हे १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. [२] [३] ते शिवसेना पक्षाचे प्रतिनिधित्व करतात . [४] डिसेंबर २०१४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे अर्थ, ग्रामीण विकास राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. [१] ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. [५] +या आधी ते सावंतवाडी मतदारसंघातून बाराव्या विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर तेराव्या विधानसभेवर शिवसेनेकडून निवडून गेले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14172.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8feccee445882124e698ad5679d012af538a72f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14172.txt @@ -0,0 +1,90 @@ +दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. "अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे" प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात.[१][२][३] [४] हिंदू चंद्रमास आश्विन (अमंता परंपरेनुसार) आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.[५][६][७] हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.[८][९] +विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे.[१०] इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.[८] जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.[११][१२] मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात.[१३] नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.[१४][१५][१६] +या उत्सवादरम्यान लोक त्यांची घरे, मंदिरे आणि कार्यस्थळे दिवे, मेणबत्त्या आणि कंदीलांनी प्रकाशित करतात.[१७] हिंदू उत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे तेलाने स्नान करतात.[१८] फटाके आणि रांगोळीच्या सजावटीसाठी देखील दिवाळी ओळखली जाते. मेजवानी आणि मिठाई हा या सणाचा मुख्य भाग आहे.[१९] केवळ कुटुंबांसाठीच नव्हे तर समुदाय आणि[२०] विशेषतः शहरी भागातील लोकांसाठी दिवाळी म्हणजे वार्षिक एकत्र येण्याचा कालावधी असतो. [२१] [२२] शहरांतील उद्यानांमध्ये संगीत आणि नृत्य सादरीकरणासह सामुदायिक मेळ्यांचे आयोजन केले जाते. [२३] काही हिंदू, जैन आणि शीख लोक सणासुदीच्या काळात जवळच्या आणि दूरच्या कुटुंबांना दिवाळी ग्रीटिंग कार्ड आणि भारतीय मिठाई पाठवतात. [२३] सणाचा आणखी एक पैलू म्हणजे पूर्वजांचे स्मरण.[२४] +हिंदू, शीख आणि जैन लोकांसाठी दिवाळी हा एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रम आहे.[२५] दिवाळीच्या सणाचा मुख्य दिवस (लक्ष्मीपूजनाचा दिवस) हा फिजी,[२६] गयाना,[२७] भारत, मलेशिया,[२८] मॉरिशस, म्यानमार,[२९] नेपाळ,[३०] पाकिस्तान,[३१] सिंगापूर,[३२] श्रीलंका, सुरीनाम, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे अधिकृत सुट्टीचा दिवस असतो.[३३] +उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.[३४] या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी.के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे. +काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.[३५] पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही. + + + +दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हटले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. काही जण दिपवाळी असे देखील म्हणतात, पण शुद्ध शब्द हा दीपावली आहे. वेगवेगळ्या शब्द प्रयोगानुसार त्याचा उच्चार बदलतो. पण अर्थ एकच आहे. + +दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास "दीपमाला" असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला "दीपप्रतिपदुत्सव" असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात "दिवाळी" हा शब्द वापरला आहे.[३५] +भविष्योत्तर पुराणात दिवाळीला "दीपालिका" म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख "सुखरात्रि" असा येतो. व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात "सुख सुप्तिका" म्हणून दिवाळी ओळखली जाते.[३५] +दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे ते या प्रमाणे + +आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.[३६] घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.[३७][३८] ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते. +आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.[३८] धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्‍नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्‍नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्‍न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव, यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे. +धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले आहे.[३९] +आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्त्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. +या दिवशी वस्त्रालंकार खरेदी करणे शुभ मानतात. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून ते साफसूफ करतात. कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.[३५] हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो. +जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. भगवान महावीर या दिवशी ३ऱ्या व ४थ्या ध्यानात जाण्यासाठी योगनिद्रेत गेले होते. तीन दिवसाच्या योगनिद्रेनंतर त्यांना दिवाळीच्या दिवशी निर्वाणप्राप्ती झाली. तेव्हापासून हा दिवस धन्य तेरस या नावाने प्रसिद्ध झाला.[४०] +आख्यायिका - +नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा - म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही - असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्राग्ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती. ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली. कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे जाणून कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.[३८][४१] नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.[४२] या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे. +वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.[४३] नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते, तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवून संपवतात. + + + + +आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.[४४] लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.केरसुणीने घर स्वच्छ होवून घरातील अलक्ष्मी म्हणजे दारिद्य्र दूर होते असे मानले जाते. +प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.[४५] दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून त्याची पूजा करणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिस्थापित केले गेले. +अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. +लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने 'आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती' आणि 'अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता' अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, ही या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला 'मांडणे' असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात. + +कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात,[४६] या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात.[४७] साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते.शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला "शुभा" असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्‍नी पतीला औक्षण करते व पती पत्‍नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्‍नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच "दिवाळसण" म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दक्षिण भारतात या दिवशी बलीची प्रतिमा तयार करून ती गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी - बैलांना रंग लावून रंग लावून व माळा लावून सजवतात. पाताणे प्रभू (पाठारे प्रभू) लोकांत बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.[४८] +मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले.[४९] विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.[५०] + +कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात 'ओवाळणी' देऊन बहिणीचा सत्कार करतो.[५१] भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच. +भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.[५२] +दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात. +दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात. +दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.[५३] दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात. दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे संगीत, नृत्य, वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.[५४][५५] तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरिकही सहभागी होतात. +मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. +१. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या ... || +२. दिवाळी दिवाळी आन्घुलीची जल्दी करा +आज मारील नरकासुरा, किसन देव +३. गाई म्हशीने भरले वाडे +दह्या दुधानं भरले डेरे, बळीचं राज्य येवो. +अशा ओव्यातून वा गाण्यातून दिवाळीचे प्रतिबिंब दिसते.[५६] + +दिवाळीत मुलांनी किल्ला तयार करणे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगता येते. महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत मुले आणि मुली आपल्या घराच्या परिसरात डोंगरी किल्लयांच्या प्रतिकृती तयार करतात.[५७] दगड, माती, विटा असे साहित्य वापरून ही प्रतिकृती तयार केली जाते. ऐतिहासिक वारसा मुलांपर्यंत पोहोचवावा यासाठी ही पद्धत सुरू झाली असावी असे मानले जाते. महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था किल्ला तयार करण्याच्या स्पर्धाही आयोजित करून मुलांना प्रोत्साहन देतात.[५८] +मी अविवेकाची काजळी। +फेडोनी विवेक दीप उजळी॥ +ते योगिया पाहे दिवाळी॥ +निरंतर॥ +-ज्ञानेश्वर[५९] +आनंदाची दिवाळी। +घरी बोलवा वनमाळी॥ +घालीते मी रांगोळी। +गोविंद गोविंद॥ -- संत जनाबाई   +सण दिवाळीचा आला। +नामा राऊळाशी गेला॥ +हाती धरोनी देवाशी। +चला आमुच्या घराशी॥ -- संत नामदेव   + +मेळघाटातील दिवाळी ही लक्ष्मीपूजनापासून सुरू होते आणि पुढील दहा दिवस हा सण साजरा होतो. +लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गाई व म्हशींना जंगलातील नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते. त्यानंतर नदीवरच कुलदैवताची पूजा केली जाते. घरी परतल्यानंतर सायंकाळी गोठ्यात शिरण्याआधी गाईंच्या पायावर पाणी घातले जाते. यथासांग पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला दुभत्या जनावरांची विशेष पूजा केली जाते. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. गवळी समाजाच्या दिवाळीत हा दिवस सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी घरातील सर्वजण नवीन कपडे परिधान करतात. अंगावर घोंगडी घेऊन गाई-म्हशींची पूजा करण्याचीही प्रथा आहे. घरातील सर्व सदस्य या दिवशी गुराख्याच्या पाया पडतात. त्यानंतर गाई, म्हशींचेही पाय धरले जातात. घरातील मायलेकी या गुरांची पूजा करतात. सारे सदस्य गोधनाकडून आशीर्वाद घेतात. पुढील प्रत्येक दिवशी गाई-म्हशींना दूध किंवा दुग्धपदार्थांनी आंघोळ घातली जाते. पुढील सात दिवस हा उत्सव सुरू असतो. गुराख्याला या दिवशी मोठा मान असतो. त्याला गाई, म्हशींचा मालक नवे कपडे देतो. यंदाही लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेचा हा आनंद मेळघाट परिसरात अनुभवास आला. काळाच्या ओघात गावेही आधुनिक होत आहेत. मात्र गावकऱ्यांनी परंपरा तितक्याच निष्ठेने जपल्या आहेत. परंपरा या जगण्याचा आधार असतात, असा ग्रामस्थांचा ठाम समज. हाच समज गवळीबांधवांनी पारंपरिक उत्सवप्रियतेतून जपला आहे.[६०] +महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो, त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो. +राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या मंगल घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. तिने कितीही त्रास दिला तरी तिला मारत नाहीत. दिवाळीतल्या चतुर्दशीला रूपचौदस म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण व वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो व त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने करतात. प्रतिपदेला खेंखरा म्हणतात. त्या दिवशी गोवर्धन पूजा व अन्नकूट करतात. याच्या दुसऱ्या दिवशी राजदरबारी व घरोघरी दौतीची व लेखणीची पूजा होते.[६१] +पंजाबातील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळीची दीपोत्सव करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात.[६२] सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.[६३] + +दिव्यांची आरास करतात, मुलांचे दारुकाम असते. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील मुख्य कार्यक्रम असतो. +उत्तर प्रदेशमधील डोंगराळ भागातले लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात व रात्री गावाच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात. + +नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण शिवाय कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करतात.[६४] +गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागात नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.[६५] +दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोनदा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात व स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांच्या टकरी लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.[६६] + + +हिंदूंमधील दिवाळी सणाला जसा पौराणिक कथांचा आधार आहे तसाच जैन पुराणांतदेखील याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व ५९९ या साली २४वे जैन र्तीथकर वर्धमान महावीर यांचे आश्विन महिन्यातील अमावास्येच्या पहाटे चार वाजता बिहार राज्यातील पावापुरी येथे निर्वाण झाले, त्यांनी मोक्ष मिळवला त्या आनंदाप्रीत्यर्थ पहाटेच्या अंधारात असंख्य दिवे उजळून दीपावली साजरी करण्याची प्रथा जैन धर्मीयांत सुरू झाली. या दिवाळीला 'निर्वाण महोत्सव' असेही म्हणतात.[६७] +या दिवशी सर्व जैन धर्मीय लोक पहाटे चार वाजता जैनमंदिरांत जाऊन 'निर्वाण लाडू' चढवतात. हा लाडू जुन्या काळातील पायलीच्या वजनाचा, मोठ्ठा असतो. त्यावर आणखी एक छोटा लाडू ठेवतात. काही ठिकाणी तो बुंदीचा किंवा तिळाचा बनवतात. एका ताटात हा लाडू, साळीच्या लाह्या, आवळे, विड्याची पाने, तांदूळ, झेंडूची फुले आदी ठेवतात. या वेळेस महावीरांंपूर्वी झालेल्या आणि मोक्षाला गेलेल्या तेवीस तीर्थंकरांचा आणि कोट्यवधी जैन साधूंपकी काही प्रमुख साधूंचा उल्लेख असलेले 'निर्वाणकांड' हे स्तुति-स्तोत्र म्हणून, जयजयकार करत हा लाडू चढवला जातो. समाजाच्या वतीने मुख्य लाडू चढवला जात असताना प्रत्येक जण आपल्या हातातील एका ताटलीत एक छोटा लाडू घेऊन चढवत असतो. जैन धर्मातील सर्वच पुरुष आणि बहुतेक स्त्रियाही याच पद्धतीने पहाटे 'निर्वाणलाडू' चढवतात. +अशा प्रकारे जैन समाज सणा-उत्सवाच्या वेळीही आपलीच परंपरा जपण्याचा आणि खाद्यसंस्कृती टिकवण्याचा प्रयत्‍न करतात. मात्र, सुशिक्षित जैन मंडळी जीवितहिंसा टाळून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी नाहीच, पण घरीही फटाके वाजवत नाहीत. +सिंधी लोक दिवाळीच्या रात्री गावाबाहेर मशाली लावून नृत्य करतात. नंतर तलावाच्या काठी माती आणून ते एक चबुतरा करतात व त्यावर कात्री वृक्षाची फांदी लावून तिची पूजा करतात.[३५] +पण काही विशिष्ट समाजातील (उदा. बघेरवाल) स्त्रियांसाठी दिवा देणे ही वेगळी प्रथा असते. (हा मारवाडी भाषेतील दिवो दिखानोचा अपभ्रंश असावा). देवासमोरील वेदीवर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक आणि पद्म काढून त्यावर रव्याच्या आठ पातळसर पुऱ्या (साळ्या) ठेवतात. त्यांतील चार पुऱ्यांवर प्रथम गूळ घालून केलेली जाडसर लहान दशमी (गुण्या) ठेवतात. त्यावर सुत्तरफेणी (सूत्रफेणी), मग फेनला आणि त्यावर तिळाचा लाडू ठेवतात. उरलेल्या चार पुऱ्यांवर एखादे मोठे फळ, बहुतेक सीताफळ ठेवतात. याच्या चारही बाजूंना पाच विड्याची पाने ठेवून त्यावर आवळे, तांदूळ, साळीच्या लाह्या, झेंडूची फुले इत्यादी ठेवतात. नंतर या सर्वांवर प्रत्येकी एक-एक कणकेचा दिवा लावतात. यांतील आठ पुऱ्या हे अष्टकर्माचे प्रतीक, सुत्तरफेणीमध्ये बारीक बारीक अशी अनेक सूत्रे असतात म्हणून ते ८४ लक्ष योनींचे प्रतीक, तीळ हे एक दलीय अखंड धान्य शिवाय स्निग्धतेचें भांडार. फळ हे मोक्षरूपी फळाचे प्रतीक, असे हे सर्व पदार्थ प्रतीकरूपी आहेत. पूर्वी आणि आताही काही ठिकाणी रोजचा स्वयंपाक करताना किंवा सणावाराला तसेच नवीन फळ खाण्यापूर्वी प्रथम देवाला वाहण्याची पद्धत आहे. त्यानुसार दिवाळीच्या फराळातील करंजी धनत्रयोदशीला, चतुर्दशीला लाडू, अमावास्या आणि पाडवा हे मुख्य दिवस म्हणून फेणी-फेनल्याचा मान आणि भाऊबीजेला सांजोरी असे पदार्थ प्रथम देवाला आणि मग स्वतः खायला घेतात शिवाय या दिवसांतच सीताफळ, आवळे, झेंडूची फुले इत्यादी येत असतात, म्हणून तीही देवाला अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल. +दिवाळीच्या आनंदाप्रीत्यर्थ शोभेचे दारूकाम केले जाते.[६८] + +लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात. तथापि फटाके उडविल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन संभाव्य सूचना दिल्या जातात तसेच हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी आवाहन ही केले जाते.[६९][७०] +या सणाला आता जागतिक स्वरूप येत चालले आहे. जगभरातले भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथे न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरातही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. +भारत,[७१] गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर[७२] व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.[७३] +ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे सरकारी खर्चाने दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. इ.स.२०१० मध्ये भारत सरकारने या कार्यक्रमाला एक लाख डॉलर दिले होते. यामध्ये शहराच्या प्रमुख फेडरेशन चौकात भारतीय संस्कृतीवर आधारीत अनेक कार्यक्रम सादर होतात. त्या नंतर फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. +दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. यातील विशेष औचित्यपूर्ण अंकांना पारितोषिकही दिले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14176.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5951a1112d27799c90f2013c695d89f605b2691 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14176.txt @@ -0,0 +1,7 @@ +दीपिका पदुकोण ( ५ जानेवारी १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर्वात जास्त मानधन घेणारी नटी आहे. तिने स्वतःचे वस्त्र उद्योग उघडले आहे. + +बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहित आहे. +उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले. +दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे. +आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातल्या चाहत्यांना भुरळ घालणारी दीपिका नक्कीच एक इंटरनॅशनल स्टार आहे. कतार मध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक २०२२ या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण दीपिका पदुकोणच्या हस्ते होणार आहे. 18 डिसेंबर रोजी, दीपिका पदुकोण लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. तिच्या तमाम चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दीपिका पडुकोण चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14191.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8a3c3fff594895cc3f1491d6399eabf3a79c901 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14191.txt @@ -0,0 +1 @@ +दीप्ती नंबीयार (जुलै ११, इ.स. १९८६:पुणे , महाराष्ट्र, भारत - ) ही दक्षिण भारतीय भाषांतील चित्रपटअभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि मलयाळम भाषेतील चित्रपटांत कामेकेली आहेत.. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14197.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95d75709dcb8d6f650682f0f11a6e604d5eee873 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14197.txt @@ -0,0 +1,3 @@ +दीप्ती भगवान शर्मा (२४ ऑगस्ट, १९९७:सहारनपूर, उत्तर प्रदेश, भारत - ) ह्या भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. त्या अष्टपैलू आहेत.[१] त्या डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हातानी ऑफ ब्रेक गोलंदाजी करतात आणि सध्या (२०२० मध्ये) क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्या सध्या एक दिवसीय सामना खेळणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्या सर्वोच्च वैयक्तिक धावांसाठी तिसऱ्या क्रमांकावर आहेत (१८८ धावा).[२][३] दीप्ती शर्माने पूनम राऊत हिच्या साथीने ३२० धावांचा सर्वोच्च त्रिशतकी भागीदारीचा विक्रम रचला. +दिप्ती शर्मा ह्या सुशीला आणि भगवान शर्मा ह्यांच्या कन्या आहेत. त्या आपल्या भावंडांमध्ये सर्वात धाकट्या आहेत. त्यांचे वडील रेल्वेतून सर्वोच्च आरक्षण पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झाले. शर्मा यांना नवव्या वर्षांपासून क्रिकेटची आवड लागली. त्या आपल्या बंधूंना, सुमीत शर्मा( उत्तर प्रदेश संघाचे माजी जलद गती गोलंदाज) यांना रोज विनंती करून त्यांच्या बरोबर नेट सराव बघायला जात. आग्र्यामधील एकलव्य स्पोर्ट्स स्टेडीयममध्ये एका नेट सरावाचा दिवशी शर्मा ह्यांच्या भावाने आणि त्यांच्या संघातल्या मुलांनी हातात चेंडू देऊन त्यांना गोलंदाजी करायला सांगितली. तो चेंडू ५० मीटर अंतरावरून सरळ जाऊन यष्ट्यांना जाऊन लागला. भारताच्या राष्ट्रीय महिला संघाच्या निवड समितीच्या सदस्या, हेमलता कला[४], त्या वेळी तिथे उपस्थित होत्या आणि तो क्षण शर्मांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा ठरला.[५] +निवड समितीतल्या सदस्यांचे लक्ष नेहमी शर्मा ह्यांच्याकडे असायचे. त्यांची अष्टपैलू असण्याची क्षमता बघून रीटा डे[६], भारतीय संघाच्या माजी फलंदाज ह्यांनी शर्मा ह्यांना शिकवायचे ठरवले. शर्मा सुरुवातीला मध्यमगती गोलंदाजी करत पण नंतर त्यांना फिरकी गोलंदाजी करायला सुचवण्यात आले. हे बदलणे सोपे नव्हते. पण त्याच्या प्रशिक्षकांनी आणि संघाच्या निवड समितीच्या सदस्यांच्या मदतीमुळे त्या फिरकी गोलंदाजी करू शकल्या.   diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14205.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00487ac0c386688f0d63a86568343a92d2e812c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14205.txt @@ -0,0 +1,2 @@ +आपल्या सुर्यकुलात असणारा सुर्य हा एक मध्यम आकाराचा तारा आहे. अशा आपल्या सुर्याएव्हढ्या अंदाजे सुमारे १०० अब्ज ता-यांच्या समुहास आकाशगंगा असे म्हणतात याचा आकार प्रचंड मोठा असतो. अशा अंदाजे सुमारे १०० अब्ज आकाशगंगांच्या समुहास "दिर्घीका" असे म्हणतात. आणी अशा १०० अब्ज दिर्घीका या ब्रम्हांडात असण्याची शक्यता आहे. यावरून ब्रम्हांड किती प्रचंड मोठे आहे याची कल्पना येते. +हे आपल्या आकाशगंगेचे नाव आहे. आपली आकाशगंगा स्पायरल प्रकारची आहे. देवयानी ही आपल्या सर्वात जवळची दीर्घिका आहे.[ संदर्भ हवा ] या आकाशगंगेत अंदाजे १०० अब्ज तारे आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14220.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23e1210f1302f2bf35b8266347a1e7f41ca88ce8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14220.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +दीवार (२००४ चित्रपट) हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14230.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14230.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c394a5995929f905367b89edcbc8d42f50e5df72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14230.txt @@ -0,0 +1 @@ +दिंडुक्कल तथा दिंडीगुल (तमिळ: திண்டுக்கல் ; उच्चार: दिंडक्कल) भारताच्या तमिळनाडू राज्यातील १३ वे मोठे शहर आहे. हे शहर दिंडुक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14245.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04a820701f7cde99bdfc342c17b5a476d1558eb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14245.txt @@ -0,0 +1,21 @@ +सम्राट तुआनजोंग (नवी चिनी चित्रलिपी: 端宗; जुनी चिनी चित्रलिपी: 端宗; फीनयीन: duānzōng; उच्चार: तुआऽऽऽन्-जोंऽऽऽङ्ग) (जानेवारी ४ १२६८ - मे ८ १२७८) हा चीनवर राज्य करणारा आठवा सोंग वंशीय सम्राट होता. +उत्तरी सोंग +थायत्सू (太祖)  · +थायत्सोंग (太宗)  · +चन्-त्सोंग (真宗)  · +रन्-त्सोंग (仁宗)  · +यींगत्सोंग (英宗)  · +षन्-त्सोंग (神宗)  · +च-जोंग (哲宗)  · +हुईजोंग (徽宗)  · +छीन्-जोंग (欽宗)  · +दक्षिणी सोंग +काओत्सोंग (高宗)  · +स्याओचोंग (孝宗)  · +क्वांगत्सोंग (光宗)  · +निंगत्सोंग (寧宗)  · +लित्सोंग (理宗)  · +तुत्सोंग (度宗)  · +गोंगत्सोंग (恭宗)  · +तुआनजोंग (端宗)  · +ह्वायत्सोंग (懷宗) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14252.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14252.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a95dde9dd9264ca2d27f79f1fc8030ae48e943d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14252.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुख भंजन तेरा नाम हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14281.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bdc3e708c96d2ad2cf5ac2ec39049c878432a97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14281.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुत्ताळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14287.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..130ec9fa812d0a1cc92316d34d922b3edca5d885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14287.txt @@ -0,0 +1 @@ +दुदू विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ दुदू जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1429.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1429.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f471244203d5ddc3a8c16fb3840fb689f663319 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1429.txt @@ -0,0 +1 @@ +झमीन अली अमीन (४ एप्रिल, १९६३:गयाना - हयात) हा  अमेरिकाकडून १९९४ आय.सी.सी. चषकमध्ये अमेरिकेचे नेतृत्व केले. तर त्याने अमेरिकेतर्फे २ प्रथम-श्रेणी आणि ७ लिस्ट-अ सामने देखील खेळले. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14312.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14312.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f15e073f0ebfe3d0683afcb490c4f42ecd36994 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14312.txt @@ -0,0 +1 @@ +दुधबारडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14314.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fb5980f5f7993733261ed8283e9e71ce56f90f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14314.txt @@ -0,0 +1,32 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९७९ असलेले दुधमळा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ९९१.४२ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २५२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १०१९ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. कनिष्ठ माध्यमिक शाळा-१. माध्यमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- +प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, -१दवाखाने, -१गुरांचे दवाखाने, -१ +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी पाण्याच्या स्रोतात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +पोस्ट ऑफिस, उपपोस्ट ऑफिस, मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14335.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d478b0271d4526fb15496259b5076a14509ec21 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14335.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria ; इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) ;) ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात. +दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्त्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14350.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db22e800d61551ea729bb0b61a10d4a4f38a49d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14350.txt @@ -0,0 +1,2 @@ +ओढणी, ज्याला चुन्नी, चुनरी किंवा दुपट्टा असेही म्हणतात, हा एक लांब शालसारखा स्कार्फ आहे जे भारतीय उपखंडातील स्त्रिया पारंपारिकपणे डोके, छाती आणि खांदे झाकण्यासाठी परिधान करतात. [१] +दुपट्टा सध्या महिलांच्या सलवार कमीजच्या पोशाखाचा एक भाग म्हणून सामान्यतः वापरला जातो आणि कुर्ता आणि घरारा वर परिधान केला जातो. दक्षिण आशियातील स्त्रिया मध्ये हां खूप प्रसीध आहे. [२] [३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14354.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14354.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..655eb0c737f3495c30428718d128abf4055406fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14354.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुणक: 24°57′00″N 55°20′00″E / 24.95000°N 55.33333°E / 24.95000; 55.33333 + +दुबई (अरबी: دبي) हे पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती ह्या देशामधील सर्वांधिक लोकसंख्येचे शहर व अबु धाबीखालोखाल आकाराने दुसऱ्या क्रमांकाची अमिरात आहे.[१] दुबई शहर दुबई अमिरातीच्या उत्तर भागात पर्शियन आखाताच्या दक्षिण किनाऱ्यावर वसले आहे. अबु धाबी व दुबई ह्या दोन अमिरातींना सर्वाधिक राजकीय महत्त्व असून देशाच्या विधिमंडळामध्ये त्यांना नकाराधिकार उपलब्ध आहे. दुबई-अजमान-शारजा ह्या महानगरामधील सर्वात मोठे शहर असलेल्या दुबईची लोकसंख्या २०१३ साली सुमारे २१ लाख होती. +दुबई हे एक जागतिक शहर असून मध्य पूर्व व दक्षिण आशिया भागातील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र व वाहतूककेंद्र आहे.[२] १९६० च्या दशकादरम्यान दुबईची जोमाने वाढ होत असताना येथील खनिज तेल साठ्यांचा शोध लागलेला नव्हता. १९६९ साली येथे तेलविक्रीमधून मिळकतीस सुरुवात झाली परंतु इतर अरबी शहरांप्रमाणे येथील अर्थव्यवस्था संपूर्णपणे खनिज तेलावर कधीच अवलंबून नव्हती. सध्या दुबईच्या एकूण अर्थव्यवस्थेमधील केवळ ५ टक्के हिस्सा तेलविक्रीमधून येतो.[३] दुबईने पश्चिमात्य पद्धतीची अर्थनीती स्वीकारल्यामुळे पर्यटन, बँकिंग, स्थावर मालमत्ता इत्यादी बहुरंगी उद्योगांवर दुबईने लक्ष केंद्रित केले आहे. बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत दुबईमध्येच स्थित आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील आघाडीच्या व वर्दळीच्या विमानतळांपैकी एक आहे. २००८ सालच्या जागतिक मंदीचा फटका दुबईच्या स्थावर उद्योगाला देखील बसला परंतु त्यामधून दुबई बाहेर येत आहे.[४] +आजच्या घटकेला दुबई मध्यपूर्वेतील सर्वात महागडे तर जगातील २२व्या क्रमांकाचे महागडे शहर आहे.[५] २०१४ साली दुबईमधील हॉटेलांचे भाडे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते (जिनिव्हाखालोखाल). येथील राहणीमानाचा दर्जा उच्च प्रतीचा असून ते निवाससाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. परंतु येथे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या दक्षिण आशियाई कामगार व मजूर वर्गाचे शोषण करून त्यांना अमानुष वागणूक दिल्याच्या वृत्तांमुळे दुबईवर मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचा देखील आरोप केला जातो. +दुबई अमिराती पर्शियन आखाताच्या आग्नेय किनाऱ्यावर अरबी वाळवंटामध्ये समुद्रसपाटीवर वसले आहे. दुबईच्या दक्षिणेला अबु धाबी अमिरात, ईशान्येला शारजा अमिरात तर आग्नेयेला ओमान देश आहेत. दुबईचे मुळ क्षेत्रफळ ३,९९० चौरस किमी (१,५४० चौ. मैल) इतके होते परंतु समुद्र बुजवून येथे अनेक कृत्रिम बेटे बनवण्यात आली आहेत ज्यामुळे दुबईचे आजचे क्षेत्रफळ ४,११० चौरस किमी (१,५९० चौ. मैल) इतके आहे. दुबईमध्ये कोणतीही नदी नाही. +वाळवंटामध्ये स्थित असल्यामुळे दुबईचे हवामान अत्यंत उष्ण आहे. येथील उन्हाळे प्रखर व दमट असतात. उन्हाळ्यामध्ये येथील सरासरी कमाल तापमान ४१ °से (१०६ °फॅ) तर हिवाळ्यामध्ये सरासरी किमान तापमान १४ °से (५७ °फॅ) असते. येथील वार्षिक पर्जन्यवृष्टीमध्ये वाढ होत असून हल्ली येथे प्रतिवर्षी ९४.३ मिमी (३.७१ इंच) पावसाची नोंद झाली आहे.[६] +२००९ सालच्या जनगणनेनुसार दुबईची लोकसंख्या १७,७१,००० इतकी होती ज्यामध्ये १३,७०,००० पुरुष व ४,०१,००० महिला होत्या. दुबईच्या लोकसंख्येपैकी केवळ १०-१५ टक्के लोकच स्थानिक अमिराती वंशाचे आहेत व उर्वरित ८५ टक्के रहिवासी बाहेरून स्थानांतरित होऊन येथे स्थायिक झालेले आहेत. स्थानांतरित लोकांपैकी बव्हंशी लोक आशियाई आहेत ज्यांपैकी ५३ टक्के लोक भारतीय आहेत. +अरबी ही दुबईमधील राष्ट्रीय व राजकीय भाषा आहे व दैनंदिन वापरासाठी इंग्लिशचा दुसरी भाषा म्हणून उपयोग होतो. येथील बहुसंख्य रहिवासी विदेशी वंशाचे असल्यामुळे खालील भाषा दुबईमध्ये वापरात आहेत ज्यांमध्ये अनेक भारतीय भाषांचा समावेश आहे. हिंदी-उर्दू (किंवा हिंदुस्तानी), फारसी, मल्याळम, पंजाबी, पश्तो, बंगाली, सिंधी, बलुची, तुळू,[१७] तामिळ, कन्नड, सिंहला, मराठी, तेलुगू, टागालोग व चिनी.[१८] +संयुक्त अरब अमिरातीच्या संविधानानुसार इस्लाम हा दुबईमधील राजकीय धर्म आहे. येथील बहुतेक सर्व मशिदींना सरकारी अनुदान मिळते व सर्व मुस्लिम धर्मगुरूंना सरकारकडून वेतन मिळते. इस्लामव्यतिरिक्त ख्रिश्चन व हिंदू ह्या दोन धर्मांचे रहिवासी येथे मोठ्या संख्येने आहेत. +रोड्स ॲन्ड ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी (Roads and Transport Authority (RTA)) नावाची सरकारी संस्था दुबईमधील वाहतूक व परिवहनासाठी जबाबदार आहे. २००९ साली दुबईमध्ये १०,२१,८८० खाजगी मोटार कार् होत्या व केवळ ६ टक्के रहिवासी सार्वजनिक परिवहनाचा वापर करीत होते. दुबई हे मध्य पूर्वेमधील महामार्गांवर सर्वाधिक गर्दी असलेले शहर आहे. वाहतूक सुधारण्यासाठी व सार्वजनिक परिवहनाचा वापर वाढवण्यासाठी येथे अनेक नवे बसमार्ग चालू करण्यात आले आहेत व अनेक ठिकाणी वातानुकुलित बसथांबे बांधण्यात आले आहेत. २००९ साली चालू झालेली दुबई मेट्रो ही जगातील सर्वाधिक लांबीची संपूर्ण स्वयंचलित, विनाचालक जलद परिवहन प्रणाली आहे. एकूण ७४.६ किमी लांबीच्या दोन मार्गांवर ४९ वातानुकुलित स्थानके आहेत. दुबई मेट्रो ही अरबी द्वीपकल्पामधील पहिली शहरी वाहतूक सेवा आहे. +दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असून एमिरेट्स, फ्लायदुबई ह्या दुबईमधील प्रमुख विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय येथेच आहे. २०१४ साली ७ कोटी प्रवाशांनी ह्या विमानतळाचा वापर केला. सध्या दुबई विमानतळावरून जगातील १४२ शहरांना वाहतूकसेवा पुरवण्यात येते. +फुटबॉल व क्रिकेट हे दुबईमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने आपले मुख्यालय २००५ साली लंडनहून दुबईला हलवले. पाकिस्तान देशामध्ये सुरक्षा परिस्थिती बिकट असल्यमुळे पाकिस्तान क्रिकेट संघ आपले बहुतेक आंतरराष्ट्रीय सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममधून खेळतो. २०१४ इंडियन प्रीमियर लीगमधील सुरुवातीचे अनेक सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आले होते ज्यांपैकी काही दुबईमध्ये देखील आयोजीत करण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14356.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14356.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb8bb283d4a2419173a9b1a44e348017665bdf64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14356.txt @@ -0,0 +1,3 @@ +दुबई आंतराष्ट्रीय मैदान हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. २५,००० ते ३०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ह्या स्टेडियममध्ये क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होते. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: अबु धाबीमधील शेख झायेद क्रिकेट स्टेडियम व शारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम). +२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले. +अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-11-16 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14371.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..faec5782d960a7fc503037d4ab60a27ad2f00901 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14371.txt @@ -0,0 +1 @@ +दुमारी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14373.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ae82b94a0a772a2ce5c33a230f7d713be6587534 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14373.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुय्यम बाजार +दुय्यम बाजाराला प्रामुख्याने'भाग बाजार'देखील ओळखले जाते.या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात.प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते.तेव्हा हे भाग विक्रीस काढले जातात.प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते.दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14388.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14388.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14392.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..821ec4c06df45c6d73cb7556c25c6953594c1101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14392.txt @@ -0,0 +1,4 @@ + +ढाकोबा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या उभारणीमागे घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा उद्देश असायचा. +पुण्याहून इथे पोचण्यासाठी पुणे-जुन्नर-आपटाळे-अंबोली हा मार्ग योग्य आहे. मुंबईहून येण्यासाठी मुंबई-कल्याण-मुरबाड-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-अंबोली हा मार्ग उपलब्ध आहे. जुन्नरहून अंबोलीला जाण्यासाठी एस.टी. बसची सुविधा उपलब्ध आहे. ढाकोबाच्या कड्यावरून खाली कोकणाचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे कोकणात उतरणारा रौद्र कडा आणि ढाकोबाचे मंदिर. ढाकोबाजवळच दुर्ग हा अजून एक जुळा किल्ला आहे. शेजारीच दाऱ्या घाट नावाची कोकणात उतरणारी घाटवाट आहे. या घाटवाटेच्या खाली पूर्वी कोकणात असलेल्या 'म्हसा' या गावी होणाऱ्या जनावरांच्या बाजारात जाण्यासाठी हा एक प्राचीन मार्ग वापरला जात असे. आजही स्थानिक लोक कोकणात जाण्यासाठी हीच वाट वापरतात. +जुन्नर आपटाळे रस्त्यावर एक उच्छल नावाचे लहानसे खेडे आहे. १९३४ ते १९४४ या स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात कोंडाजी नवले नावाचा भारतीय रॉबिनहूड राहत असे. तो आणि त्याचे साथीदार अन्यायी श्रीमंत जमीनदारांना लुटून त्यांची संपत्ती गरीब जनतेत वितरित करत असत. त्याची तक्रार जमीनदारांनी ब्रिटिश राजवटीकडे केली होती. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे तो पकडला गेला नाही. आजही स्थानिक जनतेत त्याची स्तुतिपर कवने गायली जातात. ढाकोबाच्या वाटेवर या गावातील त्याच्या घरालादेखील भेट देता येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14434.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b130e30cc0c5b97d75f93ba1141f65ee65303e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14434.txt @@ -0,0 +1,5 @@ +दुर्गादास राठोड (१३ ऑगस्ट १६३८ - २२ नोव्हेंबर १७१८) हे एक शूर हिंदू योद्धे होते, ज्यांनी मुघल शासक औरंगजेबाचा युद्धात दारुण पराभव केला होता. यांना १७ व्या शतकात राजा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर मारवाडमधील राठोड राजवंश सांभाळण्याचे श्रेय दिले जाते.दुर्गादास हे मारवाडचे शासक महाराजा जसवंत सिंग यांचे मंत्री असकरन राठोड यांचे पुत्र होते. +दुर्गादास राठोड यांनी राजा जसवंत सिंग यांना वचन दिले होते की ते मारवाडसाठी कायम लढतील आणि हिंदू राज्य राखण्यासाठी वाट्टेल ते करतील. राजा जसवंत सिंग यांचा मृत्यू १६७८ मध्ये अफगाणिस्तानमध्ये झाला आणि मृत्यूच्या वेळी उत्तराधिकारी घोषित करण्यात आले नाही. संधीचा फायदा घेऊन औरंगजेबाने मारवाडमध्ये आपला हस्तक्षेप प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हिंदूंचा छळ करून नाश करण्याची मुघल रणनीती तयार झाली आणि खूप रक्तपात होऊनही मुघल सैन्य यशस्वी होऊ शकले नाही. शूर हिंदू सैन्य कडवेपणाने झुंजत राहिले. जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन राण्यांनी एका एका मुलास जन्म दिला. त्यापैकी एक जन्मानंतर लगेचच मरण पावला आणि दुसरा अजित सिंग यांच्या रूपाने गादीवर आला. फेब्रुवारी १६७९ पर्यंत ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली पण त्याने मुलाला कायदेशीर वारस म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. +यानंतर औरंगजेबाने मारवाडवर जिझिया करही लावला. औरंगजेबाने मारवाडचा अक्षम कठपुतळी शासक इंदर सिंग याला थेट मुघलांच्या अधीन करून घेतले. औरंगजेबाच्या सैन्याने हा प्रदेश ताब्यात घेतला आणि या काळात हिंदूंची कत्तल झाली, येथील सर्व प्राचीन शहरे लुटली गेली; मंदिरे पाडण्यात आली. या काळात औरंगजेबाने पद्धतशीर हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , दस्तऐवजीकरण केलेले हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश घडवून आणला. काळात मारवाड मध्ये जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर करून मुस्लिम लोकसंख्या वाढवली गेली. औरंगजेबाने नवीन भूभाग जिंकताना आणि बंडखोरी करताना, त्यांच्या हिंदू शक्तीचे प्रतीकांवर हल्ला मंदिरे नष्ट करून हिंदू राजकीय नेत्यांना शिक्षा करून मंदिरांची विटंबना आणि हिंदू मूर्ती भंजन करण्याचे आदेश दिले. इ.स.१६६९ मध्ये त्याने आपल्या प्रांतातील सर्व राज्यपालांना "काफिरांच्या शाळा आणि मंदिरे स्वेच्छेने नष्ट करण्याचे आदेश" जारी केले आणि त्यांना मूर्तिपूजकांच्या शिकवणी आणि प्रथा पूर्णपणे थांबवण्याची सक्त आज्ञा देण्यात आली.[१] अशा प्रकारे औरंगजेबाने हिंदूंचा धार्मिक छळ केला. +१७०२ मध्ये औरंगजेबाने दुर्गादासजींना अटक किंवा ठार मारण्याचा आदेश दिला. पण दुर्गादासांचा प्रभाव इतका होता की हे अटक किंवा ठार करणे शक्य झाले नाही. भयंकर प्रतिकूलतेशी लढत, त्याने कधीही स्वतःच्या फायद्याचा विचार न करता आपल्या राष्ट्राच्या विजयाचे ध्येय ठेवले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जोधपूर ताब्यात घेण्यासाठी दुर्गादासांनी गोंधळाचा फायदा घेतला आणि अखेरीस मुघल सैन्याची हकालपट्टी केली. अजितसिंग यांना जोधपूरचा महाराजा घोषित करण्यात आले आणि त्यांनी मुस्लिमांनी उद्ध्वस्त केलेली सर्व मंदिरे पुन्हा बांधली. +वीर दुर्गादास यांनी आपले कर्तव्य यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आणि जसवंत सिंग यांना दिलेले वचन पूर्ण केले. जोधपूर सोडून ते सदरी , उदयपूर , रामपुरा, भानपुरा येथे काही काळ राहिले आणि नंतर महाकाल उज्जैन येथे गेले. २२ नोव्हेंबर १७१८ रोजी उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठावर, दुर्गादास यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले, लाल दगडातील त्यांची छत्री आजही चक्रतीर्थ, उज्जैन येथे उभी आहे, हे सर्व हिंदूंचे तीर्थस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1448.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab85d8f19af8c1456e353f7c2afed8974d2da061 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1448.txt @@ -0,0 +1,7 @@ +झरी जामणी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. +या तालुक्याची निर्मिती १९९७ साली करण्यात आली. तालुक्याचे मुख्यालय झरी या गावात आहे. येथून सुमारे ३ कि. मी. अंतरावर जामणी गाव आहे. या दोन गावांच्या संयुक्त नावाने या तालुक्याचे नाव झरी जामणी तालुका असे ठेवण्यात आले. महत्त्वाची सर्व कार्यालये, विद्यालये, महाविद्यालय झरी गावात आहेत. झरी जामणी तालुका तालुक्यात एकूण १५४ गावे असून ३४ पाडे आहेत. +तालुक्यात कापूस, ज्वारी, गहू, सोयाबीन, तूर, मूग, इ. पिके घेतली जातात तर मोह, तेंदू, डिंक हे महत्त्वाचे गौण वनोपज येथे आहेत. +झरी जामणी तालुका तालुक्यात कोलाम, गोंड, परधान, आंध या आदिवासी समाजाचे लोक बहुसंख्येने राहतात. +तालुक्यातील पिवरडोल, चालबर्डी, अडेगाव, कायर, माथार्जुन आदी ठिकाणी अतिशय प्राचीन मंदिरे आहेत. +[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14494.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe3396f16c8f6287bad6210faedde4ed10f7be78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14494.txt @@ -0,0 +1,2 @@ +कुमार श्री दुलीपसिंहजी अर्थात दुलीपसिंहजी (१३ जून, १९०५:काठियावाड, ब्रिटिश भारत - ५ डिसेंबर, १९५९:मुंबई, भारत) हे  इंग्लंडकडून १९२९ ते १९३१ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेले क्रिकेट खेळाडू होते. दुलीपसिंहजी हे इंग्लंडकरता कसोटी सामने खेळलेले दुसरे भारतीय खेळाडू होते. तसेच ते नवानगर संस्थानाचे राजपरिवारातील सदस्य होते. +भारतात नंतर स्थापन झालेली दुलीप करंडक ही प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा यांच्याच स्मरणार्थ सुरू केली गेली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14496.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14496.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14552.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51df93ace7bf54ef0869eb84be9ba44f237866b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14552.txt @@ -0,0 +1 @@ +ट्युवोड्रोस दुसरा इथियोपियाचा सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14569.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0deebfaa25225c2dc5c22a7ca9c2e4fd16aa0d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14569.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +दुसरा बाजीराव (इ.स. १७७५ – २८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ] +बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्‍यांना जसे लष्‍करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्‍यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्‍याचे शिक्षण मुख्‍यतः फक्‍त भिक्षुकी शिक्षण झाले.[१] +सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली. +१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्‍यकारभार चालविण्‍याचे शिक्षण मिळालेले नव्‍हते. त्‍याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेच्‍या संपत्तीचा अपहार करणे सुरू केले. त्‍याच्‍या अंमलामध्‍ये प्रजेला आपल्‍या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्‍ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरू झाला. पेशवेपदी आल्‍यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करून आपल्‍या वडिलांच्‍या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्‍यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्‍या कल्‍याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्‍या काळात झपाट्याने राज्‍यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्‍याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्‍व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करून सोडले. +इ.स. १८०० च्‍या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्‍या. मोठमोठे सरदार आपल्‍याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्‍ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्‍याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्‍या पायाशी बांधून ठार मारिला. त्‍यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्‍याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्‍यामुळे त्‍याने शक्‍य तेवढे सबुरीने घ्‍यायचे धोरण ठेवले. त्‍याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्‍यासाठी माणसे पाठविली. मात्र त्‍या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्‍ये मोरोबादादा, समस्‍त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्‍यांच्‍यापैकी कित्‍येकांस कैद होऊन त्‍यांची रवानगी अवघड किल्‍ल्‍यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्‍यावर हल्‍ला चढवला तेव्‍हा त्‍याच्‍याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्‍य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्‍या आश्रयाला गेला. त्‍यावेळी जगाच्‍या राजकारणात वरचष्‍मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील? त्‍यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले. +२ मे १८०२ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला. +डिसेंबर १८०२ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले. +दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्याना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या.शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. +सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेवून ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला +शेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. +इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. +इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते." +मराठ्यांच्‍या सत्तेचा अस्‍त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्‍तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे - +''एक पक्ष म्‍हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्‍त्रास्‍त्रे व कवायती युद्धपद्धती असल्‍यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्‍हणतो की इंग्रजांमध्‍ये एकता असल्‍याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्‍या मदतीने अत्‍याधुनिक शस्‍त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्‍या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्‍या पक्षामध्‍ये सर्वांना सावरून घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्‍हता त्‍यामुळे मराठ्यांच्‍या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्‍सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत. +(मुंबईच्‍या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्‍या इमारतीमध्‍ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्‍या तिजोरीमध्‍ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्‍ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्‍ये पुना दरबार, ग्‍वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्‍हर आहेत. बहुधा या ड्रॉव्‍हरमध्‍ये या ठिकाणच्‍या इंगज वकिलांनी (रेसिडेन्‍ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्‍याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्‍ये असा उल्‍लेख आहे की, सर्व ठिकाणच्‍या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्‍ट आपल्‍याला समजलेली स्‍थानिक माहिती चार पाच प्रतींमध्‍ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्‍टना पाठवीत असत.) +हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्‍सद्दी निवृत्त झाल्‍यावर त्‍याची जागा पुढे चालविण्‍यासाठी यथायोग्‍य उमेदवार निवडून त्‍याला पारंगत करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात. याउलट मराठ्यांच्‍या पक्षाकडे असे काही धोरण नव्‍हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्‍या सरदारक्‍या व दरबारी पदे अयोग्‍य व्‍यक्‍तींच्‍या हातात आली. खरेतर राष्‍ट्रहिताला प्राध्‍यान्‍य देऊन, सवाई माधवरावाच्‍या आत्‍महत्‍येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्‍ट्राच्‍या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही. +[१] शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्‍य माणसाचा देखील राष्‍ट्रनिर्मितीच्‍या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्‍यता राहिली नाही. शब्‍दावर विश्वास राहिला नाही. थोडक्‍यात म्‍हणजे राज्‍य चालविण्‍याइतकी तपश्‍चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची योग्‍यता सर्वसामान्‍यांची राहिली नाही तेव्‍हा स्‍वातंत्र्य गेले.'' +ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३ +ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९ +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युुलर प्रकाशन +ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्‍यापर्यंतच्‍या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्‍या सेवेत होते. त्‍यावेळी सयाजीरावांबरोबर त्‍यांना अनेक वेळा परदेशी जाण्‍याची संधी मिळाली त्‍यावेळी तेथील इतिहासाची साधनांचा अभ्‍यास करता आला. सयाजीरावांच्‍या विश्वासातील असल्‍यामुळे मुंबईच्‍या इंग्रज दप्‍तराचे मुक्‍तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14571.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0deebfaa25225c2dc5c22a7ca9c2e4fd16aa0d10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14571.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +दुसरा बाजीराव (इ.स. १७७५ – २८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अश अनेक कारणांनी याला 'पळपुटा बाजीराव' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ] +बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्‍यांना जसे लष्‍करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्‍यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्‍याचे शिक्षण मुख्‍यतः फक्‍त भिक्षुकी शिक्षण झाले.[१] +सवाई माधवरावांच्या आत्महत्येनंतर त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव याचा पेशव्यांच्या गादीवर हक्क होता. पण असे झाले तर आपले राजकीय वर्चस्व धोक्यात येईल अशी भीती नाना फडणवीसांना होती. त्यामुळे त्यांनी बाजीरावचा धाकटा भाऊ चिमणाजी याला पेशव्यांच्या गादीवर बसवले. त्यासाठी त्यांनी सवाई माधवरावांच्या पत्नीस चिमणाजी याला दत्तक घ्यावयाचे सांगितले. सन १७९६ला चिमणाजी पेशवेपदावर आले. परंतु पुन्हा काही दिवसांतच दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांनी छत्रपतींना सांगून बाजीरावास पेशव्यांची वस्त्रे दिली. +१८०० साली नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर दुस-या बाजीरावाच्‍या मनमानी कारभाराला लगाम घालणारा कोणी मातब्बर असा, पुणे दरबारात उरला नाही. दुस-या बाजीरावास राज्‍यकारभार चालविण्‍याचे शिक्षण मिळालेले नव्‍हते. त्‍याने सत्तेचा दुरुपयोग करून प्रजेच्‍या संपत्तीचा अपहार करणे सुरू केले. त्‍याच्‍या अंमलामध्‍ये प्रजेला आपल्‍या मालमत्तेची व जीविताची खात्री वाटेनाशी झाली. सत्तेमध्‍ये सर्वत्र लबाडांचा उदोउदो सुरू झाला. पेशवेपदी आल्‍यावर दुस-या बाजीरावाने आपले वर्तन उदार ठेविले नाही. सत्ताधीशाने सूड उगवावयाचा नसतो, प्रजेचे पालन करावयाचे असते, मात्र दुस-या बाजीरावाने सत्तेचा दुरुपयोग करून आपल्‍या वडिलांच्‍या विरोधातील राजकारणी लोकांना भयभीत केले. त्‍यामुळे पिढ्यानपिढ्या मराठी सत्तेच्‍या कल्‍याणासाठी प्राणपणाने झटणारे सत्तेचे चाकर दुस-या बाजीरावाच्‍या काळात झपाट्याने राज्‍यकारभारामधून बाजूला झाले. एका बाजूला सत्तापदावर बसलेला दुसरा बाजीराव व त्‍याला साथ होती दौलतराव शिंदे याची या दोघा अपरिपक्‍व तरुणांनी बेबंद कारभार करून प्रजेला सळो की पळो करून सोडले. +इ.स. १८०० च्‍या सुमारास पेशवे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध शिंदे (सिंदिया) अशा लढाया जुंपल्‍या. मोठमोठे सरदार आपल्‍याच मुलखात लुटालूट करत सुटले. यामध्‍ये यशवंतराव होळकराचा वडील भाऊ विठोजी देखील होता. दुस-या बाजीरावाने त्‍याला पकडून अतिशय क्रूरपणे हत्तीच्‍या पायाशी बांधून ठार मारिला. त्‍यामुळे यशवंतराव होळकराने इंदूरवरून पुण्यावर चाल केली. त्‍याला आपण काय करतो आहोत हे कळत होते त्‍यामुळे त्‍याने शक्‍य तेवढे सबुरीने घ्‍यायचे धोरण ठेवले. त्‍याने दुस-या बाजीरावाकडे समेट करण्‍यासाठी माणसे पाठविली. मात्र त्‍या माणसांना देखील दुस-या बाजीरावाने कैद केले. यामध्‍ये मोरोबादादा, समस्‍त फडके मंडळी, गोपाळवराव मुनशी हे लोक होते. त्‍यांच्‍यापैकी कित्‍येकांस कैद होऊन त्‍यांची रवानगी अवघड किल्‍ल्‍यांवर झाली. सरतेशेवअी यशवंतराव होळकराने पुण्‍यावर हल्‍ला चढवला तेव्‍हा त्‍याच्‍याशी सामना देणे दुस-या बाजीरावाला शक्‍य झाले नाही. तो वसई येथे इंग्रजांच्‍या आश्रयाला गेला. त्‍यावेळी जगाच्‍या राजकारणात वरचष्‍मा राखून असलेले इंग्लिश लोक ही दैवदुर्लभ संधी कशी सोडतील? त्‍यांनी दुस-या बाजीरावाकडून वसई येथे तह करून घेतला. याच तहामुळे पुढील काही पिढ्यांचे पारतंत्र्य निश्चित झाले. +२ मे १८०२ला बाजीरावांचाच दत्तक भाऊ अमृतराव पेशवेपदावर आला. +डिसेंबर १८०२ला बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. या तहानुसार इंग्रज बाजीरावाला त्याचे पेशवेपद परत मिळवून देणार होते, पण त्याबदल्यात इंग्रजांना त्यांचे सैन्य मराठा साम्राज्यात ठेवण्याची तसेच त्यांचे राजकीय कारभार पुण्यातून करण्याची परवानगी हवी होती. १८०३ला बाजीराव पेशवेपदावर आले खरे पण इथून प्रत्येक बाबतीत इंग्रज मराठी सत्तेत ढवळाढवळ करू लागले. होळकर आणि शिंदे यांना ब्रिटिशांची मराठ्यांच्या सत्तेत होणारी ढवळाढवळ मान्य नव्हती. यातूनच १८०३ला दुसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. होळकर आणि शिंदे यांच्यातील गैरसमजुतींमुळे मराठे हे युद्ध हरले. +दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर शिंदे-होळकरांचा बराचसा प्रदेश इंग्रजांनी बळकावला होता. त्यामुळे त्यांनी पेंढाऱ्यांना इंग्रजांच्या प्रदेशात जाऊन लूट करण्यासाठी उत्स्फूर्त केले. पेंढाऱ्यांनी इंग्रजांची एकामागून-एक खेडी लुटायला सुरुवात केली. या उपद्रवाला कंटाळून इंग्रजांनी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पेशव्यांकडे आणि काही मराठी प्रमुख सरदारांकडे मदत मागितली. पण जवळपास सर्वच मराठी सरदारांना पेंढाऱ्यांबद्दल सहानुभूती असल्यामुळे त्यांनी हे सरळ-सरळ नाकारले. त्यामुळे पेशवे आणि इंग्रजांमध्ये सतत धुसफूस चालूच राहिली. त्यातच बाजीरावाने मोठे राजकारण करून इंग्रजांच्या कैदेत असलेल्या त्र्यंबकजी डेंगळ्यांची सुटका घडवून आणली. इंग्रजांनी बाजीरावास 'त्र्यंबकजी डेंगळेंना आमच्या कैदेत द्या' अशी मागणी परत-परत करूनही बाजीरावाने ह्याना त्या कारणाने इंग्रजांच्या मागण्या धुडकावून लावल्या.शेवटी इंग्रजांच्या अनेक तहांना आणि अटींना कंटाळून १८१७ला बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखले, कारभारी मोरदीक्षित यांना हाताशी घेऊन, त्र्यंबकजी डेंगळे तसेच शिंदे-होळकर-भोसले यांच्या बळावर इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि तिसरे इंग्रज-मराठा युद्ध सुरू झाले. +सन १८१७, महिना नोव्हेंबर, बाजीराव पेशव्यांनी प्रथम इंग्रजांच्या पुण्यातील वसाहतींवर हल्ला चढवला. पुण्यातील खडकी येथे युद्धाला तोंड फुटले. काही दिवस हे युद्ध असेच चालू राहिल्यानंतर बाजीरावांनी 'पुण्यावर संकट येऊ नये' म्हणून पुण्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. आणि सरदार घोरपडेंना गारपीराकडे जाऊन जालन्याकडून येत असलेल्या ब्रिटिश फौजेला अडवण्याचे आदेश दिले, पण जसा-जसा बंदूक-तोफांचा आवाज जवळ येऊ लागला तसे ऐनवेळेस सरदार घोरपड्यांनी आपली फौज माघारी फिरवली. इंग्रजांना ही वाट मोकळी झाली. तिथून मराठे आणि इंग्रजांमध्ये धावते युद्ध सुरू झाले. प्रथम पेशव्यांनी पुरंदर गाठले. नंतर मुळा-मुठा नदीकाठी मराठ्यांचे पाच हजार सैन्य विंचूरकरांच्या सरदारकीखाली ठेवून ते साताऱ्यास गेले. इंग्रजांचे हात सातारकर छत्रपतींपर्यंत पोहोचले आहेत याची खबर बाजीरावांना होती. तेव्हा इंग्रजांच्या राजकारणापासून लांब ठेवण्याचे स्वतः छत्रपतींचेच पेशव्यांना आदेश होते. म्हणून बाजीरावांनी साताऱ्यास छत्रपतींची भेट घेतली. पेशवे साताऱ्याला आहेत याची खबर लागताच जनरल स्मिथनी पुण्यावर कब्जा केला आणि १७ नोव्हेंबरला शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा झेंडा फडकला. पेशव्यांनी कोरेगाव गाठले. जनरल स्टोटन ५०० पायदळ,२ तोफ आणि २०० घोडदळ घेऊन कोरेगावाजवळ हजर झाले. १ जानेवारी १८१८ला या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडीया कंपनीच्या कॅप्टन एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५००० पेशवे सैन्याचा पराभव केला +शेवटी १९ फेब्रुवारीला पेशवे पंढरपुरास निघाल्याचे समजताच जनरल स्मिथनी आष्टी येथे पेशव्यांवर हल्ला केला. ह्या युद्धात बापू गोखले मारले गेले. पेशव्यांसोबत असलेले छत्रपती इंग्रजाच्या ताब्यात सापडले.आणि ब्रिटिशांचे राजकारण साध्य झाले. ब्रिटिशांनी छत्रपतींमार्फत जाहीरनामा काढला. त्यात 'बाजीरावांचे पेशवेपद काढून घेतल्याचे' लिहिले गेले होते. १० एप्रिल १८१८ला जनरल स्मिथनी सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले घेतले. ३ जून १८१८ला बाजीरावांनी धुळकोट येथे शरणागती पत्करली. +इंग्रजांनी बाजीरावाची रवानगी कानपूरजवळील ब्रह्मावर्तास केली. इंग्रजांनी रायगड किल्लादेखील ताब्यात घेतला. रायगडवर त्यांनी सगळी हिशेबाची आणि दरबारी कागदपत्रे जाळली व सगळ्या मुख्य इमारती जमीनदोस्त केल्या. इंग्रजांचा काळा कालखंड भारतावर सुरू झाला. +इतिहासकार प्रफुलचन्द्र गुप्ता म्हणतात की "ह्या युद्धाच्या फार काळ आधीपासूनच मराठी सत्तेची अवकळा सुरू झाली होती. यापूर्वी कधीही कोणत्याही पेशव्यावर अशी वेळ आली नव्हती. बाजीरावाच्या जागी कोणताही शूर असता तरी त्याला हे टाळता येणे शक्य नव्हते." +मराठ्यांच्‍या सत्तेचा अस्‍त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्‍तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे - +''एक पक्ष म्‍हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्‍त्रास्‍त्रे व कवायती युद्धपद्धती असल्‍यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्‍हणतो की इंग्रजांमध्‍ये एकता असल्‍याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्‍या मदतीने अत्‍याधुनिक शस्‍त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्‍या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्‍या पक्षामध्‍ये सर्वांना सावरून घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्‍हता त्‍यामुळे मराठ्यांच्‍या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्‍सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत. +(मुंबईच्‍या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्‍या इमारतीमध्‍ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्‍या तिजोरीमध्‍ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्‍ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्‍ये पुना दरबार, ग्‍वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्‍हर आहेत. बहुधा या ड्रॉव्‍हरमध्‍ये या ठिकाणच्‍या इंगज वकिलांनी (रेसिडेन्‍ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्‍याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्‍ये असा उल्‍लेख आहे की, सर्व ठिकाणच्‍या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्‍ट आपल्‍याला समजलेली स्‍थानिक माहिती चार पाच प्रतींमध्‍ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्‍टना पाठवीत असत.) +हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्‍सद्दी निवृत्त झाल्‍यावर त्‍याची जागा पुढे चालविण्‍यासाठी यथायोग्‍य उमेदवार निवडून त्‍याला पारंगत करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात. याउलट मराठ्यांच्‍या पक्षाकडे असे काही धोरण नव्‍हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्‍या सरदारक्‍या व दरबारी पदे अयोग्‍य व्‍यक्‍तींच्‍या हातात आली. खरेतर राष्‍ट्रहिताला प्राध्‍यान्‍य देऊन, सवाई माधवरावाच्‍या आत्‍महत्‍येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्‍ट्राच्‍या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही. +[१] शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्‍य माणसाचा देखील राष्‍ट्रनिर्मितीच्‍या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्‍यता राहिली नाही. शब्‍दावर विश्वास राहिला नाही. थोडक्‍यात म्‍हणजे राज्‍य चालविण्‍याइतकी तपश्‍चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची योग्‍यता सर्वसामान्‍यांची राहिली नाही तेव्‍हा स्‍वातंत्र्य गेले.'' +ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३ +ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९ +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युुलर प्रकाशन +ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे. +"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्‍यापर्यंतच्‍या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्‍या सेवेत होते. त्‍यावेळी सयाजीरावांबरोबर त्‍यांना अनेक वेळा परदेशी जाण्‍याची संधी मिळाली त्‍यावेळी तेथील इतिहासाची साधनांचा अभ्‍यास करता आला. सयाजीरावांच्‍या विश्वासातील असल्‍यामुळे मुंबईच्‍या इंग्रज दप्‍तराचे मुक्‍तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14577.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14577.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cff5203998e54ac40539dcf3a4bbbd75dc2b7d72 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14577.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा मुस्तफा (ऑट्टोमन तुर्की:مصطفى ثانى‎ ;मुस्तफा-यी सानी; ६ फेब्रुवारी, १६६४ - २९ डिसेंबर, १७०३) हा ऑट्टोमन सम्राट १६९५ ते १७०३ पर्यंत सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14611.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb08ae9a0caf0679448415ff32ddcd021a31f608 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14611.txt @@ -0,0 +1,2 @@ +२(सशस्त्र) डिव्हीजन - भारत ही भारताच्या सैन्यातील एक डिव्हीजन आहे. +भारतीय सेनामध्ये सात कमांड्स आहेत. लेफ्टनेंट जनरल डिव्हीजनचे नेतृत्व करतो. डिव्हीजन नेतृत्व करत आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14618.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..911881616f606e9587d7fd5e2b4c1ac87007048e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14618.txt @@ -0,0 +1,5 @@ +दुसरे इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. १८०३-०५ दरम्यान झालेले युद्ध होते. +दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. पेशवे व शिंदेना होळकरांनी ऑक्टोबर २५ १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व दुसरा बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी वसईचा तह या नावाने ओळखली जाते. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. बाजीरावच्या या देशघातकी निर्णयाने मराठे संस्थनिकात संतापाची लाट उसळली व ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. +मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली व जनरल लेक यांनी केले. एका इतिहासकाराच्या मते आर्थर वेलेस्लीचा नाद पुरवण्यासाठी लॉर्ड वेलेस्ली ने हे युदध् उकरून काढले +ब्रिटीशांनी मुख्यत्वे दोन आघाड्या उघडल्या उत्तरेकडील आघाडीचे नेतृत्व लेक यांनी केले तर दक्षिणेकडे वेलेस्लीने आघाडी सांभाळली. इंग्रजांनी मराठ्यांना चुचकारण्यासाठी सरळसरळ संस्थानिकांच्या शहरांवर हल्ल्याची योजना बनवली. शिंद्या निही शत्रुला लवकर संपवावे या दृष्टीने आपली सेना दक्षिणेला भोसल्यांच्या मदतीला पाठवली. महाराष्ट्रात जालना जिल्ह्यात आसई, अकोला जिल्ह्यात आडगाव तसेच चिखलदऱ्याजवळील गविलगड येथे वेलेस्लीने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला. उत्तरेकडे जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केली. +यशवंतराव होळकरांनी मराठ्यांची चाललेली ससेहोलपट पाहून युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14634.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aa606c9c33977b0568b1fa37c083dd22de8f4f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14634.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुसरे बोअर युद्ध ब्रिटिश साम्राज्य आणि दक्षिण आफ्रिकेतील दोन बोअर राष्ट्रांमध्ये झालेले युद्ध होते. ११ ऑक्टोबर, १८९९ ते ३१ मे, १९०२ दरम्यान झालेल्या या युद्धात ब्रिटिश साम्राज्याचा विजय झाला. या युद्धात ब्रिटिशांकडून युनायटेड किंग्डम, कॅनडा, भारत, न्यू झीलँड, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा लाख सैनिकांनी भाग घेतला. त्यांच्या विरुद्ध ट्रान्सव्हाल स्टेट आणि ऑरेंज फ्री स्टेट या दोन राष्ट्रांचे ५५,००० सैनिक लढले. या युद्धानंतर फेरीनिखिंगच्या तहानुसार ब्रिटिशांनी बोअर राष्ट्रांवर आधिपत्य मिळवले. +या युद्धाचा भाग असलेल्या स्पीऑन कॉपच्या लढाईमध्ये महात्मा गांधी यांनी ३०० मूळ भारतीय नागरिक आणि ८०० वेठबिगारी भारतीय कामगारांसह रुग्णसेवा केली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14683.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14683.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15b907583b6871ba5117e3e26ff0d83f97296f4b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14683.txt @@ -0,0 +1 @@ +डीडी भारती ही भारतातील सार्वजनिक प्रक्षेपण संस्था प्रसारभारतीतर्फे चालविली जाणारी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिनी आहे. ही वाहिनी मुख्यत्वे सांस्कृतिक कार्यक्रम प्रक्षेपित करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14694.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14694.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7448e56a73df4054b0b3bfac181a140f4afc850 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14694.txt @@ -0,0 +1,4 @@ +[[Joint secretary to the Government of India +दूरस्थ शिक्षण परिषद (डिस्टंस एज्युकेशन ब्युरो - डीईबी) ही दिल्लीतील विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)चे एक कार्यालय आहे जे भारतातील दूरस्थ शिक्षणाचे नियमन करतात. [१] हे दूरस्थ शिक्षण परिषद ( डीईसी ), 1985 पासून मुक्त शिक्षण आणि दूरस्थ शिक्षणाची जबाबदारी असलेल्या संस्थेच्या जागी 2012 मध्ये स्थापन करण्यात आले. +१९६२ मध्ये भारतातील दूरस्थ शिक्षणाची सुरुवात पायलट प्रोजेक्ट पत्रव्यवहार अभ्यासक्रमांद्वारे झाली, ज्यायोगे दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ कॉरस्पॉरेन्डेड कोर्सेस आणि सतत एज्युकेशनचा जन्म झाला. प्रकल्पाच्या यशामुळे अधिक विद्यापीठांमध्ये पत्रव्यवहार अभ्यासक्रम संस्था (नंतर संचालनालय किंवा दूरशिक्षण केंद्रे असे नामकरण झाले) सुरू झाली. १ 198 .२ मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर मुक्त विद्यापीठ, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ स्थापन झाले. त्यानंतर [२] in 55 मध्ये राष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. [२] जरी भारतात उच्च शिक्षणाचे नियमन करण्याचा वैधानिक अधिकार विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आहे, तरी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अधिनियम (१ 5))) अंतर्गत मुक्त व दूरस्थ अध्ययन (ओडीएल)च्या पदोन्नती आणि समन्वयाची जबाबदारी इग्नूला देण्यात आली. [३] [४] अंतर शिक्षण परिषद (DEC) 1991 मध्ये इग्नू सेट आणि 1992 मध्ये कार्यान्वित झाला सह कुलगुरू इग्नूच्या DEC अध्यक्ष अधिकृत माजी म्हणून काम. [५] +ऑगस्ट २०१० मध्ये, मानव संसाधन विकास मंत्रालयाने (एमएचआरडी) भारतातील दूरस्थ शिक्षणाच्या मानकांच्या तपासणीसाठी एक समिती गठीत केली. समितीने भारतीय दूरस्थ शिक्षण परिषद (डीईसीआय) ही नवीन नियामक संस्था तयार करण्याची शिफारस केली. अशीही शिफारस केली आहे की अशी संस्था स्थापन होईपर्यंत डीईसीला यूजीसीमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते. २ December डिसेंबर २०१२ मध्ये एमएचआरडीने दूरस्थ शिक्षणाचे नियामक प्राधिकरण इग्नू ते यूजीसीकडे हस्तांतरित करण्याचा एक आदेश प्रकाशित केला. [२] मे २०१३ मध्ये इग्नूने डीईसी विसर्जित केली आणि यूजीसीने संपूर्ण मालमत्ता आणि मनुष्यबळ ताब्यात घेतले [६] डिस्टंट एज्युकेशन ब्युरो (डीईबी)ची स्थापना केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14698.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb1b43c346c1663ac2a61525709241b708873733 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14698.txt @@ -0,0 +1,23 @@ +दुसरा आदमी हा रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट १९७७ साली प्रदर्शित झाला.यश चोप्रा यांनी त्याची निर्मिती केली.ऋषी कपूर,नीतू सिंग,राखी,शशी कपूर,देवेन वर्मा,परीक्षित सहानी अशा नावाजलेल्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या या चित्रपटात राजेश रोशन यांनी स्वरबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतं होती. +| नाव = दुसरा आदमी +| निर्मिती वर्ष = १९७७ +| भाषा = हिंदी +| निर्मिती = यश चोप्रा +| दिग्दर्शन = रमेश तलवार +| कथा = राजू सैगल +| पटकथा = सागर सरहदी +| संकलन = बी.मंगेशकर +| छाया = रोमेश भल्ला +| कला = देश मुखर्जी +| गीते = मजरूह सुलतानपुरी + +| संगीत = राजेश रोशन +| पार्श्वगायन = लता मंगेशकर,मोहम्मद रफी,किशोरकुमार,पामेला चोप्रा +| वेशभूषा = जेनिफर कपूर,राजी सिंग +| प्रमुख कलाकार = ऋषी कपूर,नीतू सिंग,राखी,शशी कपूर,देवेन वर्मा,परीक्षित साहानी +| प्रदर्शन_तारीख = १४ ऑक्टोबर१९७७ +| अवधी = १३६ मिनिटे +| पुरस्कार =१९७८ फिल्म फेअर ॲवॉर्ड : नामांकन Filmfare Awards: Nominations +| संकेतस्थळ दुवा = Doosra Aadmi on IMDb + +दूसरा आदमी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14712.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95555b48e155766d8f7e08a1bc2cd47be925f5f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14712.txt @@ -0,0 +1,6 @@ +महानुभाव पंथातील महत्त्वाचा असलेल्या ह्या ग्रंथाची निर्मिती इ.स. १२८० मध्ये केशिराजबास यांनी केली. दृष्टांत म्हणजे छोटीशी बोधगर्भ कथा होय. प्रत्येक दृष्टांत आपल्या परीने स्वतंत्र, रोचक आहे. उदा. माकोडेयाचा दृष्टांत, राजहंसाचा दृष्टांत, हत्तीचा दृष्टांत. +विचारप्रतिपादन, तत्त्वज्ञान, मांडणी, भाषाशैली आणि समाजजीवनाचे मार्मिक निरीक्षण या सर्वच गोष्टींनी हा ग्रंथ अपूर्व आहे. चक्रधरस्वामींनी तत्त्वविशदनार्थ सांगितलेले एकूण ११४ दृष्टांत केशिराजबासांनी गोळा केले व त्याला दार्ष्टांतिकाची जोड दिली. दृष्टांताची रचना त्रिकांडात्मक आहे. सर्वात वर श्रीचक्रधरोक्त सूत्र, नंतर आशय पटविणारा श्रीचक्रधरोक्त दृष्टांत व शेवटी दार्ष्टांतिक अर्थात केशिराजबासाने काढलेले पारमार्थिक तात्पर्य. हा ग्रंथ प्रामुख्याने परमार्थप्रवणासाठी आहे. या ग्रंथातून सूत्रपाठाचे तत्त्वज्ञान रसगर्भ, भावपूर्ण अशा कथाप्रसंगांच्या आणि दृश्यविशेषणाच्याद्वारे रमणीय माध्यमातून सांगितलेले आहे. +लीळाचरित्रभर इतस्ततः विखुरलेले प्रकट व अप्रकट दृष्टांत केशिराजाने गोळा केले व श्रीचक्रधरांच्या मागे शास्त्र जाणार नाही याची व्यवस्था केली. प्रत्येक दृष्टांतात श्रीचक्रधरांची जिवंत वाणी आणि केसोबासांची सुसंस्कारित भाषासरणी यांचा संयोग आढळतो. +चक्रधरांचे तत्त्वज्ञान विद्वानांना रुचेल अशा रीतीने मराठीतून मांडणे व अध्यात्मासारखे शास्त्र पेलण्यास समर्थ अशी शब्दसंपत्ती मराठीत रूढ करणे हे केशिराजाचे मोठे कार्य होय. +उदा. खणिकार = हिऱ्यांचे काम करणारा. बांदकरी = माणसे धरून त्यांची विक्री करणारा. खाती = लोहार. गुळहारिया = रसापासून गूळ काढणारा. +दृष्टांतपाठ हा केवळ तत्त्वज्ञानाचाच ग्रंथ नाही तर लोककथांचे ते पहिले-वहिले संकलनही आहे. त्यामुळे त्याला मनोरंजकता लाभली आहे. खरे तर नागदेवाचार्यांनी सांगितलेल्या ‘म्हातारिया’ना तो सोप्यात सोप्या भाषेतील अज्ञानमुंचन करणारा ज्ञानग्रंथ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14715.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df027cf4ba5cdf09258970e0b195c72322107f1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14715.txt @@ -0,0 +1 @@ +दृष्टी डोळ्यांनी पाहणे किंवा पाहण्याच्या क्रियेचे सर्वनाम,क्रियापद क्रियाविशेषण. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14718.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14718.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f38b3853b58ba09fb0a64ddce176c6b7205c31c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14718.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल ओडुबेर क्विरोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: LIR, आप्रविको: MRLB) हा कोस्ता रिकाच्या लायबेरिया शहरातील विमानतळ आहे. देशाच्या वायव्य भागात ग्वानाकास्ते प्रांतातील या विमानतळाला कोस्ता रिकाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डॅनियेल ओडुबेर क्विरोसचे नाव देण्यात आले आहे. +कोस्ता रिकामधील चार विमानतळांपैकी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे. २०१६ साली येथून ११,४६,१६३ प्रवाशांनी ये-जा केली. यात इतर देशांतून कोस्ता रिकामध्ये येणारे पर्यटकांची संख्या मोठी होती. येथून मध्य आणि उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच युरोपमधील लंडनला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14728.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14728.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e889e3e5e305f9df65e71dcce70091bcfa7e0945 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14728.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 41°35′27″N 93°37′15″W / 41.59083°N 93.62083°W / 41.59083; -93.62083 + +दे मॉईन (इंग्लिश: Des Moines) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आयोवाच्या मध्य भागात वसलेल्या दे मॉईनची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे तर दे मॉईन महानगर क्षेत्रात ५.६७ लाख रहिवासी वास्तव्य करतात. +अमेरिकेतील विमा उद्योगाचे दे मॉईन हे एक मोठे केंद्र आहे. २०१० साली फोर्ब्ज मासिकाने दे मॉईनला व्यापारासाठी सर्वोत्तम शहर असा दाखला दिला. + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14738.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14738.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9743a08506faff67de1092a370a92cd70f9ee766 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14738.txt @@ -0,0 +1,18 @@ +देंगाचीमेट हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून विक्रमगड मार्गाने गेल्यावर पुढे डहाणू रस्त्याने गेल्यानंतर कासटवाडीनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३०१ कुटुंबे राहतात. एकूण १४४५ लोकसंख्येपैकी ६८४ पुरुष तर ७६१ महिला आहेत. गावाची साक्षरता ६३.९४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७३.८० आहे तर स्त्री साक्षरता ५५.२२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २०० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १३.८४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +कुतुरविहीर, अदखडक, हडे, करधण, तुळजपूर, कलमविहीरा, कासटवाडी,जयेश्वर, रामनगर, गराडवाडी,ग्रामीणजव्हार ही जवळपासची गावे आहेत.देंगाचीमेट ग्रामपंचायतीमध्ये देंगाचीमेट, करधण, तुळजपूर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14745.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14745.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4072ba954a143467a0b62eff4546bc653bffe205 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14745.txt @@ -0,0 +1,17 @@ +हिंदुंच्या मंदिराला देऊळ असेही म्हणतात. +हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळास देऊळ म्हणतात. देऊळ हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. देवळालाच देवालय असे म्हटले जाते. +मंदिरात मूर्ती बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते. +भारतातील ज्योतिर्लिंगे, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, कोणार्क सूर्य मंदिर, काशी विश्वनाथ, ..... ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील सिद्धिविनायक, शिरडी साईबाबा, अकरा मारुती, अष्टविनायक..... आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत. +भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती. +पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, जालना येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदीचे देऊळ अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पॉंडिचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज विद्यापीठाचा दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात. +भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत. +वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसून येतो. नागर, द्राविड आणि वेसर अशा मंदिराच्या स्थापत्य शैली आहेत. +हेमाडपंत यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत. +हा हिंदू मंदिरांचा सर्वात प्राचीन प्रकार आहे. याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा असतो. मंदिराचे आठ भाग असतात. - १. मूल (पाया), २. मसूरक (चौथरा), ३. जंघा (भिंत), ४ .कपोत, ५. गल, ६. शिखर, ७. आमलक, ८. कुंभ (कळस) {१} +कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशांत ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात. या शैलीच्या मंदिराचे चार भाग असतात. - १. गोपुर, २.मंडप, ३.विमान, ४.स्तंभयुक्त वेदिका{२} +वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात. यांची रचना ताराकृती जोत्यावर केलेली असते.{३} +या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या परिसरात आढळतात. +१. भारतीय संस्कृती कोश खंड चौथा +२.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा +३.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा +धरणाचे बांधकाम झाल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली जातात. त्यांतली काही फुटून-तुटून नष्ट होतात आणि काही बऱ्या अवस्थेत तग धरून राहतात. उन्हाळ्यामधे धरणाचे पाणी जसजसे संपुष्टात येते तसतशी पाण्याखालची मंदिरे दिसू लागतात. अशाच काही मंदिरांची ही नावे : diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14758.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc27c0d430007297b2246b9c9672c5a808e74e79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14758.txt @@ -0,0 +1,2 @@ +देऊर कोठार हे मध्य भारतातल्या मध्य प्रदेशातील पुराणवस्तुसंशोधनाचा दृष्टीने महत्त्वाचे असे एक ठिकाण आहे. हे गाव तेथील बौद्ध स्तूपांसाठी प्रसिद्ध आहे. १९८२ साली संशोधकांना या ठिकाणाचा शोध लागला. हे स्तूप मौर्य सम्राट अशोकांनी बांधलेले बौद्ध स्तूप आहेत. +रेवा जिल्ह्यातील कतरा नावाच्या खेड्यापासून नैऋत्य दिशेला ५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. रेवा - अलाहाबाद मार्गावरील रेवा शहरापासून हे ठिकाण ७५ किलोमीटर अंतरावर आहे. देउर कोठार मधील स्तूप ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक यांनी स्थापलेले असल्याचे समजले जाते. प्राचीन काली हे ठिकाण दक्षिण पथावर म्हणजे दक्षिणेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर होते. हा मार्ग पाटलिपुत्र पासून म्हणजे आजच्या पटणापासून निघून मध्य भारतातून जात, महाराष्ट्रातील प्रतिष्ठानपर्यंत, पूर्व-पश्चिम असा जाणारा होता. सांची, सागर, कौशंबी आणि सारनाथ अशा प्रसिद्ध बौद्ध स्थानांच्या मध्यभागी हे खेडे असल्याने, बौद्ध भिक्खू या देउर कोठारला वरचेवर जात असत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14762.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb40629c8a61b8e35ab85c5a996412d3d6319f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14762.txt @@ -0,0 +1,8 @@ + देऊरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14781.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a01705b3faed58afdabd1dab8bb8075f5277246 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14781.txt @@ -0,0 +1,2 @@ +देऊळगावदुधाटे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14811.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6857b2f0407d1d61104713b33629b5b247e195e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14811.txt @@ -0,0 +1,2 @@ +देगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14813.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ea57371a1978020aae9ff3ace35b7c3f638b9f35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14813.txt @@ -0,0 +1,2 @@ +देगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14841.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83d409efb0a65446e151e5444f096dfebe0d538d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14841.txt @@ -0,0 +1,2 @@ +देनिस मुक्वैगी हे व्यवसायाने डॉक्टर असून सामाजिक कार्यकर्तेही आहेत. युद्धकाळात बलात्कार झालेल्या स्त्रियांवर उपचार करण्याचे कार्य ते करत असतात. +नादिया मुराद आणि देनिस मुक्वैगी ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14845.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27cf30cf2f454360c50e584ce5dab90e9e1b5d1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14845.txt @@ -0,0 +1,17 @@ +देपिवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३८० कुटुंबे राहतात. एकूण १६३४ लोकसंख्येपैकी ८१२ पुरुष तर ८२२ महिला आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात. +उसगाव, शिवणसाई, टोकारे, खैरपाडा, तिवरी, माजिवली, करंजोण, तिल्हेर, रानगाव, वासळई, आखटण ही जवळपासची गावे आहेत.माजिवली देपिवली ग्रामपंचायतीमध्ये भालीवली,देपिवली,आणि माजिवली ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14849.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14849.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c8036a19217c62a02e1ccdc17702505332b95df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14849.txt @@ -0,0 +1 @@ +देबकी कुमार बोस (२५ नोव्हेंबर, १८९८ - १९७१) हे हिंदी आणि बंगाली चित्रपट दिग्दर्शक होते.[१] He was born on 25 November 1898 diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1485.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1485.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14851.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9a24b03fd7ecbe72c64f7c942ed70c7ef304b57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14851.txt @@ -0,0 +1,4 @@ +देबश्री चौधरी (जन्म ३१ जानेवारी १९७१) ह्या एक भारतीय राजकारणी आहे ज्यांनी मोदींच्या दुसऱ्या मंत्रालयात महिला आणि बाल विकास मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या सदस्या म्हणून २०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्या पश्चिम बंगालमधील रायगंज मतदारसंघातून १७ व्या लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या.[१][२] +चौधरी यांचा जन्म बालुरघाट येथे देबीदास चौधरी आणि रत्ना चौधरी यांच्या पोटी झाला. त्यांनी बर्दवान विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्‌स पूर्ण केले.[३] +अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी त्यांचा दीर्घकाळ संबंध आहे. त्यांनी युवक आणि महिला विकास क्षेत्रात काम केले आहे.[३] १६ डिसेंबर २०१६ रोजी, कोलकाता येथील टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूर उर रहमान बरकती यांनी केलेल्या टिप्पण्यांचा निषेध करण्यासाठी चौधरी यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सोबत बैसनाबनगरचे आमदार स्वाधीन कुमार सरकार आणि इतर स्थानिक भाजप नेत्यांनाही अटक करण्यात आली.[४] २०१९ च्या पूर्वी चौधरी भाजप कोलकाता दक्षिण उपनगर जिल्ह्याच्या निरीक्षक होत्या. +२०१९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, चौधरी यांनी रायगंज लोकसभा मतदारसंघातून ५,११,६५२ मतांनी विजय मिळवला. मे २०१९ मध्ये चौधरी महिला आणि बालविकास राज्यमंत्री बनल्या व ७ जुलै २०२१ त्या पदस्त होत्या.[५] सप्टेंबर २०२१ पासून त्या अन्न, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण स्थायी समितीच्या सदस्य होत्या.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14870.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f783298c79e1f88d5e57b36b73da77a755233192 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14870.txt @@ -0,0 +1,3 @@ +देल नॉर्ते काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र क्रेसेंट सिटी येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २७,७४३ इतकी होती.[१] +राज्याच्या वायव्य कोपऱ्यात असलेल्या या काउंटीची रचना १८५७मध्ये झाली. राज्याच्या उत्तर सीमेवर असल्याने या काउंटीला देल नॉर्ते काउंटी (स्पॅनिश: उत्तरेची काउंटी) असे नाव देण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14921.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..804b170c52ba91f8c5361ba252156ca2dc1fc7fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14921.txt @@ -0,0 +1,8 @@ +देवखोप भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. +भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे पालघर स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर डाव्या बाजूला फुटणाऱ्या रस्त्याने येथे जाता येते. पालघरपासून ६ किमी अंतरावर पूर्वेला हे गाव वसलेले आहे.गावालगत पाणी साठविण्यासाठी देवखोप धरण बांधलेले आहे त्यामुळे वर्षभर पाणीपुरवठा होतो.येथे ३.२८५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता असलेला लघु पाटबंधारा आहे.[१] +येथे मुख्यतः आदिवासी समाजातील लोक पूर्वीपासून स्थायिक आहेत.येथील लोक शेतमजुरी तसेच विविध प्रकारच्या पालघर येथील कारखान्यात नोकरी करतात. मोजक्या जणांच्या जमिनी आहेत ते भातशेती, तसेच फुलभाज्या, पालेभाज्या, इत्यादी व्यवसाय करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +सार्वजनिक पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, रस्तेवीज ग्रामपंचायत पुरविते. पालघर रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी देवखोप एसटी बस नियमितपणे चालू असते. पालघर रेल्वे स्थानकातून मनोर,वाडा,भिवंडी जाणाऱ्या सर्व एसटी बसेस देवखोप तिठ्यावर थांबतात. डमडम, रिक्षा, सुद्धा दिवसभर उपलब्ध असतात. +https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. +http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14922.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14922.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc032838ae7d3d5e65bb563569744e5da3bd1c81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14922.txt @@ -0,0 +1,2 @@ + देवखोल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14935.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b9296afbc439880caf25d538adc9857e9e885db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14935.txt @@ -0,0 +1 @@ +देवगढ लोकसभा मतदारसंघ हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. हा मतदारसंघ २००८मध्ये इतर मतदारसंघांत विलीन करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1494.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b5514e09993fba05843b398c30ce49fb9e6d27d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1494.txt @@ -0,0 +1 @@ +झहीराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेला हा मतदारसंघ प्रामुख्याने झहीराबाद शहरासाठी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14953.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7547797f393fef4773646b3c9e06ee2e1e510ef9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14953.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14965.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ceb982a03946493802fddca8ebe0e19415ada524 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14965.txt @@ -0,0 +1,27 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा ऐतिहासिक किल्ला आहे. +बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल (हाला), शक क्षत्रप, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊनदेशात (आताचा खान्देशात) नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील पाचवा भिल्लमा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले. +पुढे सिंघण्णा व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची अचूक (जन्म?)तारीख २९ ऑगस्ट १२६१ अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यास जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली आणि विदर्भ आणि इतरत्रही विजय प्राप्त केले. मात्र, १२९६ मध्ये झालेल्या अल्लाउद्दीन खिलजीच्या आकस्मिक हल्ल्यास रामचंद्र तोंड देऊ शकला नाही . +इ.स. १३२७ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या उत्तरेतील सुल्तानाने दख्खन प्रांतात क्रूर आक्रमण करून हिंदूंना लक्ष्य केले. देवगिरीच्या यदवांनी मोठा कठिण लढा दिला. अनेक लढाया यादव जिंकले. यादवांच्या लढाऊ बाण्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीला ही मोहीम सोडून द्यावी लागली. तरीही किल्ला सोडला आणि क्रूर मुस्लिम आक्रमकांनी महाराष्ट्राची संपत्ती लुटली. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दीनचे काम पुढे चालू ठेवले आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली. +अल्ला‍उद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता वाढविण्यासाठी दक्षिणेतील मदुरेपर्यंत आक्रमणे केली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये झाला. मुहम्मद बिन तुघलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पूर्ववतपणे देवगिरी झाले. देवगिरी किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेला एक तोफ आहे. तोफ किल्ल्यावर बनवली आहे. त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. या तोफेवरील कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत व लिपीत आहे. +तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहामनी याच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहामनी घराण्याची स्थापना झाली. ते राज्य सुमारे १५० वर्षे टिकले. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची/विदर्भाची/एलिचपूरची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर साहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. १७ व्या शतकाचा अखेरीस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते. +देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१] +महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरीचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलडाण्यातील लोणार सरोवर, छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. हा पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध किल्ला आहे. जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.[२] +विशेष म्हणजे त्या गडावरील मेंढातोफ आहे. ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक माऱ्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. ती तोफ पंच धात़ूंनी निर्माण केली आहे. +महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत.यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. +रामदेवराय यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला छत्रपती संभाजीनगरची शान आहे. छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी हा किल्ला एका 200 मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे. +एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात. +राष्ट्रकूट राज्यातील श्रीवल्लभ याने इ.स. ७५६ ते ७७२ या काळात हा किल्ला उभारला. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर ६०० फूट उंचीचा असून त्याच्या भोवती ५० फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून १५० ते २०० फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही. +महाद्वारातून प्रवेश केल्याबरोबर उजव्या बाजूस ‘चांदमिनार’ नावाचा मनोरा दिसतो. २१ व्या शतकात मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची २१० फूट असून बुंध्याचा परीघ ७० फूट आहे. याला एकूण चार मजले आहेत. याच भागात ‘किल्ले शिकन’ नावाची एक तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंची आहे. या तोफेला ‘मेंढा तोफ’ असेही म्हणतात. जवळच एक १८० स्तंभाचे हेमाडपंती मंदिर आहे. १९५० मध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने येथे भारतमातेची मूर्ती स्थापन केली. या मंदिरासमोरच हत्ती हौद नावाचा १५० फूट लांब, १०० फूट रुंद आणि २३ फूट खोल असा विस्तीर्ण जलाशय आहे. +राजा रामदेव धान्य व दारूगोळा ठेवत असलेला काळाकोट पाहण्यासारखा आहे. याच धान्य गोदामामध्ये फितुरी झाली होती. तेथे धान्याऐवजी मिठाची पोती रचली गेली आणि भुकेल्यापोटी मराठी फौजेचा पराभव झाला. तसेच अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिणेतील पहिले पाऊल देवगिरी किल्ल्यावरच टाकले. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इ.स. १३१८ मध्ये हरपाळदेवाला ठार मारून अल्लाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतला. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुगल, निझाम, मराठा या घराण्यांचे स्वामित्त्व स्वीकारले होते. महंमद तुघलकाने तर इ.स. १३२७ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. १९५० मध्ये निझामाचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. शिवलिंगाच्या आकाराचा हा गड म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. १५०० वर्णांच्या सुखद व दुःखद घटनांनी न्हालेला, शेकडो पिढय़ांच्या हृदयांचे स्पंदन अनुभवलेला देवगिरीचा हा दुर्ग आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचा साक्षीदार आहे. अनंत प्रगट-अप्रगट तत्थ्यांचा संग्रह आपल्या उराशी बाळगून असलेला हा दुर्ग देशाची अनमोल संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, हे विसरून चालणार नाही. +विश्व विपस्सना पॅगोडा · +अजिंठा लेणी · +कास पठार · +छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस · +दौलताबादचा किल्ला · +रायगड किल्ला · +लोणार सरोवर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14969.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..709ffae2abeb35f86b512a0c522085a9c664ba7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14969.txt @@ -0,0 +1,3 @@ +देवगिरीचे यादव राजघराणे (इ.स. ८५० - इ.स. १३१७), यांना सेवुण/सेऊण राजवंश असेही म्हटले जात होते. हे महाराष्ट्रातील प्राचीन पूर्वमध्ययुगीन काळातील राजघराणे होते. ते स्वतःला सोमवंशी म्हणवत. +यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादव घराण्यातील राजांच्या सापडलेल्या शिलालेखात त्यांची बिरूदे, हे राजघराणे महाभारत कालीन श्रीकृष्णांचे वंशज असण्यासंबंधाने असल्याची आढळतात. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या काही भागात पसरलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे मित्र असावेत असे दिसते. चालुक्यांच्या दुर्लक्षित प्रशासनामुळे पुढे ते सुबाहूच्या कारकिर्दीत स्वतंत्र सम्राट झाले. सुबाहू यांनी साम्राज्य व्यवस्थापनासाठी वारंगळ व हाळेबीड येथे उपराजधान्या स्थापून आपल्या दोन मुलांना तिकडे पाठवले. त्यांचाच वंशज असणाऱ्या भिल्लमदेव यादव याने देवगिरी येथे राजधानी स्थापन केली. सिंघनदेव यादवांनी अनेक मंदिरे बांधली. हेमाडपंथी पद्धतीची बांधकाम हे यादव काळातील मानले जाते. यादवकाळात या शैलीला वेगळे नाव होते. पुढे मूळचा यादवकुलीन सम्राट रामदेवराव यादव यांच्या दरबारी असणारा हेमाड पंडिताने स्वतःचे नाव त्या शैलीला दिले.[१][२] +[३] राजा सिंघण (दुसरा) आणि राजा महादेव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली. सिंघणदेव यादव सम्राटांची तुलना महान सम्राटांशी होऊ शकते, सिंघणदेवच्या काळात महाराष्ट्रातील प्रजा सुखी होती, पहिले मराठी राज्य म्हणून यादवराजांनी जन्माला आणले यात सिंघणदेव राजाचा अमूल्य वाटा आहे, त्याच्याच नावाने आजचे सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर हे गाव हे अजरामर झाले. शिखर शिंगणापूर चे महादेव मंदिर सिंघणदेवांनी बांधले, सिंघण वरून शिंगणापूर झाले. यादव राजवंशाचा शेवटचा सम्राट शंकरदेेव होय. यांच्या वडिलांच्या रामचंद्राच्या काळातच मराठी भाषेला राजाश्रय मिळाला.साचा:संदर्भ- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधील ओवी यांच्या कारकिर्दीतच अल्लाउद्दिन खिलजी ने त्यांना फितूरीने पराभूत केले. रामदेवरायांचे जावई व सेनापती हरपालदेव यांची क्रूर हत्या करून त्यांना देवगिरीच्या प्रवेशद्वाराला टांगून ठेवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई हरपालदेवांच्याच कुळातील आहेत. त्यांचे माहेरचे कूळ जाधवराव हे यादवांचे थेट कुळी. [४] महाराष्ट्रातील कित्येक मंदिरे, बारव स्थापत्यादी अनेक वास्तू ह्या देवगिरीच्या यादवसम्राटांशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आजही अनेक ठिकाणी त्याचे अवशेष पहावयास मिळतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14972.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fb8e37c3561bca2ef45fa9c46876901dd70b307 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14972.txt @@ -0,0 +1,18 @@ +देवघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे पळसईफाटा-खानिवळी मार्गाने गेल्यावर गौरापूर-कुडुस रस्त्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १९ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४० कुटुंबे राहतात. एकूण ११२० लोकसंख्येपैकी ५८४ पुरुष तर ५३६ महिला आहेत. गावाची साक्षरता ८४.६६ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.८५ आहे तर स्त्री साक्षरता ७९.०५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ११६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.३६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +खानिवळी, गौरापूर, पळसई,आसनास, कळमभाई,बिळोशी, वासुरीखुर्द, खारिवळीतर्फेपोळबार, पाली,सापणेखुर्द, सापणेबुद्रुक ही जवळपासची गावे आहेत. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14999.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..125af62ddde03e1600e440c6527db9d52c14dab2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_14999.txt @@ -0,0 +1 @@ +देवजीभाई गोविंदभाई फतेपरा (२० नोव्हेंबर, इ.स. १९५९:कंडकोट, राजकोट जिल्हा, गुजरात - हयात) या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे इ.स. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील सुरेन्द्रनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15007.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b11c95fbf3836cb94b33be9c0e707ecf91385d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15007.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवठाणा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15013.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15013.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9f89726edf154c12d946273a261b57718aafc90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15013.txt @@ -0,0 +1,4 @@ +देवगड हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. देवगड तालुक्याचे ठिकाण आहे. +देवगड हे गाव 'देवगड हापूस' आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. +देवगड येथे समुद्रकिनारी एक देवगड किल्ला आहे. +तसेच देवगड हे एक महत्त्वाचे बंदर आहे.कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15026.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..081433642312f3050e4d811fda07b7ef11441c48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15026.txt @@ -0,0 +1,6 @@ +१८° १५′ ५०″ N, ७७° ०४′ ५६″ E + +देवणी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +देवणी हे गाव तेथील 'देवणी' गायींसाठी प्रसिद्ध आहे.यासाठी 'डोंगरे' कुटुंबाजवळची एक गाय सन १९६० मध्ये भारतात विजेती ठरली होती.[ संदर्भ हवा ] +आचवळा आजणी अंबानगर आंबेगाव आनंदवाडी अनंतवाडी बातणपूर भोपाणी बोलेगाव बोंबळी बुद्रुक बोंबळी खुर्द बोरोळ चवनहिप्परगा दरेवाडी दावणहिप्परगा देवणी बुद्रुक देवणी खुर्द धणेगाव धनगरवाडी धर्मापुरी डोंगरेवाडी गौंडगाव गुरढळ गुरनळ हांचानळ हेळंब हिसमनगर होनाळी इंदराळ इस्माईलवाडी जवळगा कमळवाडी कमरोद्दिनपूर कवठाळा कोनाळी लसोणा महादेववाडी मामदापूर माणकी नागराळ नागतीर्थवाडी नेकनाळ संगम सावरगाव सय्यदपूर शिवाजीनगरतांडा सिंधीकामथ टाकळी तळेगाव विळेगाव वडमुरंबी वागदरीवालंदी वागनळवाडी वालंदी [१] +उदगीर, शिरूर अनंतपाळ, निलंगा diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15034.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15034.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0ee9ddb824b4a633ca5b1ec48affd4990fe2074 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15034.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवथाणा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1506.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1506.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e636c8efd0f3fc48cb3576cdb77830c743b6d946 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1506.txt @@ -0,0 +1 @@ +झांसी संस्थान भारताच्या सध्याच्या मध्य प्रदेश राज्यामधील एक संस्थान होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15068.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f4ef99c2055a7e2d9d1ed7e3bec726a9d892be4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15068.txt @@ -0,0 +1 @@ +देवदुर्ग विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15079.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6a100bfe55f3b32d7222bb6870702b020d5bf42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15079.txt @@ -0,0 +1,9 @@ + देवधे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +पुनस, जोशीगाव, आगवे, उपळे, वीरगाव, बुद्धवाडी तर्फे देवधे, मंचे, रामाणे, गवाणे, कुंभारगाव, कोट ही जवळपासची गावे आहेत.देवधे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15087.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ad60de69e88cafd7edf64f4146253be3a503cf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15087.txt @@ -0,0 +1,3 @@ +केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BLR, आप्रविको: VOBG) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. २३ मे २००८ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा विमानतळ बंगळूर शहरापासून ३० किमी अंतरावर देवनहळ्ळी ह्या गावामध्ये स्थित आहे. +हा विमानतळ सुरू होण्यापूर्वी बंगळूरमधील हवाई वाहतूक एच.ए.एल बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विमानतळ सांभाळत असे. परंतु बंगळूरमधील वाढती वाहतूक हाताळण्यास तो अपूरा पडू लागला. ह्या कारणास्तव देवनहल्ळी येथे २००५ साली नव्या विमानतळाचे बांधकाम सुरू झाले. मार्च २००८ मध्ये कार्यरत होण्याची अपेक्षा असताना काही विलंबांमुळे अखेर मे मध्ये येथून वाहतूक सुरू करण्यात आली. २०१२ साली १२.७ दशलक्ष प्रवासी वाहतूक सांभाळणारा बंगळूरू आंतरराष्ट्रीय हा एका सर्वेक्षणानुसार भारतामधील सर्वोत्तम विमानतळ होता. +एक मोठा टर्मिनल व ३६ गेट्स असलेल्या ह्या विमानतळामध्ये हज यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळी व्यवस्था आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15106.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15106.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2e2e95218b3d71b6a2cac87f34e69b7e2e6c198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15106.txt @@ -0,0 +1 @@ +देवपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15117.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d9e4f595a6c92403be2e2c9327e1cd053d1401d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15117.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा बाभळीचाच एक प्रकार आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15165.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..80f6600e9a74ffd164412818a2b4b21205d200d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15165.txt @@ -0,0 +1 @@ +देवरिया हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15189.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..081a1733af39aa29d577c9e4fff51755b022d930 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15189.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15192.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50067ab096781d009a820249d19f488c33f90793 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15192.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवळातांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15196.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e1467eec024de1c97fa6dd7c8e51e01e982e07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15196.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवलापार महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील गाव आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले हे गाव राष्ट्रीय महामार्ग ७वर असून हे समुद्रसपाटीपासून १,९०० फूट उंचीवर आहे. +. देवलापार येथे विश्व हिंदू परिषद यांची गोविज्ञान अनुसंधान केंद्र आहे, जिथे पंचगव्यापासून विविध औषधी बनवली जातात. देवलापार येथून पेंच व्याघ्र प्रकल्प जवळ आहे. देवलापार नागपूरपासून अंदाजे ७० कि.मी. अंतरावर आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15225.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3ebf8803e2023c787e5392eec5dfc09cf3b2771 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15225.txt @@ -0,0 +1,93 @@ + +देवळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्याचा एक तालुका आहे. +गंगापूर (देवळी) +गौळ (देवळी) +घोडेगाव (देवळी) +गिरोळी (देवळी) +गोपाळपूर (देवळी) +गोविंदपूर (देवळी) +गुंजखेडा +हमदापूर (देवळी) +हरळपूर +हिरापूर (देवळी) +हिवरा (देवळी) +हुरडाणपूर +हुसनापूर (देवळी) +इंझाळा (देवळी) +इंझापूर (देवळी) +इरापूर +इसापूर (देवळी) +जाफराबाद (देवळी) +जैतापूर (देवळी) +जामणी (देवळी) +काजळसरा +कांदेगाव +कांगोकुळ (देवळी) +कापुरवाडी +करमाळापूर +काशिमपूर (देवळी) +काविठगाव +कवठा (देवळी) +खडकी (देवळी) +खानापूर (देवळी) +खरडा (देवळी) +खाटखेडा +कोल्हापूर (देवळी) +कोळोणा +कृष्णपूर (देवळी) +कुरला +लक्ष्मीनारायणपूर +लोणी (देवळी) +महमदपूर (देवळी) +माळतपूर +मलकापूर (देवळी) +मामदापूर (देवळी) +मिर्झापूर (देवळी) +मोहनापूर +मोमिणपूर +मुंद +मुरादगाव +मुरादपूर (देवळी) +मुसळाबाद +नाचणगाव +नागझरी (देवळी) +नांदगाव (देवळी) +नांदोरा (देवळी) +नंदपूर (देवळी) +नारायणपूर (देवळी) +नासिरपूर +निमगव्हाण (देवळी) +निमसाडा +पळसगाव +पाथारी +पिंपळगाव (देवळी) +पिपरी (देवळी) +राघाळा +रघुनाथपुर +रायपूर (देवळी) +रंगनाथपूर +रत्नापूर (देवळी) +रोहाणी +रुद्रापूर (देवळी) +सईदापूर +सारूळ +सावाळा +सावांगी (देवळी) +सेकापूर +सेंदारी +शाहापूर +सिंगरवाडी +सिरपूर (देवळी) +सोनेगाव (देवळी) +सोनोरा (देवळी) +टाकळी (देवळी) +तळणी (देवळी) +तांभा (देवळी) +टिमापूर +त्र्यंबकपूर +विजयगोपाल +वाबगाव +वाघोली (देवळी) +वाई (देवळी) +वाखेडा +येसगाव diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15227.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbe2bb497d011a2f8ceb87b89f6099f32771173 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15227.txt @@ -0,0 +1,5 @@ +देवळीकऱ्हाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. +Karadeshwar हेमाडपंती कालीन मंदिर +Linagame +Mohpada diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15233.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15233.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3c0fc11f1ee9e52eff9f2ec01ef0c21d34ebe66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15233.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवळीवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15234.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3c0fc11f1ee9e52eff9f2ec01ef0c21d34ebe66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15234.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवळीवणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15236.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9d7563821b9a91d34b5b17675c940c7e5bbfbba --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15236.txt @@ -0,0 +1,3 @@ +देवळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +मराठी मध्ये +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15248.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa4aebe302cb689517aa08d91cc8e4dbfeb8a5bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15248.txt @@ -0,0 +1,8 @@ + देवसडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15261.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15261.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42bf0fc61af721c3ae9235faf849310fd1d7011f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15261.txt @@ -0,0 +1,8 @@ + देवसू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15262.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a484c739bb8d89c97f469dad3722171a5b7fc38e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15262.txt @@ -0,0 +1,4 @@ + +देवसेन ( इ.स.४५० - इ.स. ४७५ ) वाकाटक घराण्याच्या वत्सगुल्मा शाखेचा राजा होता. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा हरिसेन याने राज्य सांभाळले आणि अजिंठा लेण्यांच्या संरक्षणासाठी हरिषेणचे काम उल्लेखनीय होते. त्यांची मुलगी विष्णूकुंडिन सम्राट माधववर्मन द्वितीय जनश्रय यांच्याशी विवाहबद्ध होती. [१] +अजिंठा येथील लेणी क्र १६, हरिसेनेचे मंत्री वरहादेवाला त्याचे संरक्षक असल्याचे श्रेय देतो आणि हरीसेनच्या वंशावळी तसेच वराहदेव आणि त्याचे वडील हस्तीभोज यांचे वर्णन नोंदवते. वराहदेवाने आपल्या राजाची सेवा केली तशी हस्तीभोजाने देवसेनेची सेवा केली. हस्तिभोजाला राज्यकारभाराची जबाबदारी सोपवून देवसेनने सुख मिळविण्याच्या प्रयत्नात स्वतःला समाधानी केले. [१] +हिस्से-बोराळा शिलालेखात लिहिले आहे कि सुदर्शना नावाची एक टाकी स्वमिल्लदेव नावाच्या अधिकाऱ्याने ने , देवसेनच्या आदेशावर निर्माण केली आहे. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15263.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a484c739bb8d89c97f469dad3722171a5b7fc38e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15263.txt @@ -0,0 +1,4 @@ + +देवसेन ( इ.स.४५० - इ.स. ४७५ ) वाकाटक घराण्याच्या वत्सगुल्मा शाखेचा राजा होता. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा हरिसेन याने राज्य सांभाळले आणि अजिंठा लेण्यांच्या संरक्षणासाठी हरिषेणचे काम उल्लेखनीय होते. त्यांची मुलगी विष्णूकुंडिन सम्राट माधववर्मन द्वितीय जनश्रय यांच्याशी विवाहबद्ध होती. [१] +अजिंठा येथील लेणी क्र १६, हरिसेनेचे मंत्री वरहादेवाला त्याचे संरक्षक असल्याचे श्रेय देतो आणि हरीसेनच्या वंशावळी तसेच वराहदेव आणि त्याचे वडील हस्तीभोज यांचे वर्णन नोंदवते. वराहदेवाने आपल्या राजाची सेवा केली तशी हस्तीभोजाने देवसेनेची सेवा केली. हस्तिभोजाला राज्यकारभाराची जबाबदारी सोपवून देवसेनने सुख मिळविण्याच्या प्रयत्नात स्वतःला समाधानी केले. [१] +हिस्से-बोराळा शिलालेखात लिहिले आहे कि सुदर्शना नावाची एक टाकी स्वमिल्लदेव नावाच्या अधिकाऱ्याने ने , देवसेनच्या आदेशावर निर्माण केली आहे. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15291.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dec899e0df8bbec0754bbe8e1ccf9706b416d67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15291.txt @@ -0,0 +1,4 @@ +योहान डीवॉल्ड नेल (जून ६, इ.स. १९८०:क्लर्क्सडॉर्प, दक्षिण आफ्रिका - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15292.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..543e09ed88e248bfa977556da74cbdd1b4071e7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15292.txt @@ -0,0 +1 @@ +देबाशिष मोहंती (२० जुलै, इ.स. १९७६:भुबनेश्वर, ओडिशा - ) हा भारताकडून १९९७ ते २००१ दरम्यान दोन कसोटी आणि ४५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत खेळलेला खेळाडू आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15296.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15296.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c28cae0f98b410ac879fc4b27d8d0843c8c60141 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15296.txt @@ -0,0 +1,7 @@ +देवास जूनियर (धाकटी पाती) ची स्थापना 1728 मध्ये जिवाजी राव पवार यांनी मराठ्यांनी मध्य भारत जिंकताना केली होती. मराठा संस्थानाकडून ही १५ तोफांची सलामी होती. १२ डिसेंबर १८१८ रोजी ते ब्रिटिश संरक्षित राज्य बनले. [१] +मूळ राज्याची स्थापना १७२८मध्ये मराठ्यांच्या पवार कुळातील जिवाजी राव यांनी केली होती, ज्यांनी मराठ्यांच्या विजयाचा एक भाग म्हणून पेशवा बाजीराव यांच्यासमवेत त्यांचा मोठा भाऊ (तुकोजी) सोबत माळव्यात प्रवेश केला होता. [२] +भाऊंनी प्रदेश आपापसांत वाटून घेतला; त्याच्या वंशजांनी कुटुंबातील कनिष्ठ आणि वरिष्ठ शाखा म्हणून राज्य केले. १८४१ नंतर, प्रत्येक शाखेने आपल्या भागावर स्वतंत्र राज्य म्हणून राज्य केले, जरी प्रत्येकाच्या मालकीच्या जमिनी एकमेकांशी घट्ट जोडल्या गेल्या; देवास, राजधानी शहरात, मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजू वेगळ्या प्रशासनाच्या अंतर्गत होत्या आणि पाणी पुरवठा आणि प्रकाशाची स्वतंत्र व्यवस्था होती. [३] +कनिष्ठ शाखेचे क्षेत्रफळ ४४० चौ. मैल (१,१०० चौ. किमी) आणि 1901 मध्ये त्यांची लोकसंख्या ५४९०४ होती. दोन्ही देवास राज्ये मध्य भारत एजन्सीच्या मालवा एजन्सीत होती. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, देवासच्या महाराजांनी भारतात प्रवेश केला आणि त्यांची राज्ये मध्य भारतामध्ये विलीन झाली, जे 1950 मध्ये भारताचे एकच राज्य बनले. १९५६ मध्ये, मध्य भारत मध्य प्रदेश राज्यात विलीन झाला. + +देवास कनिष्ठ दरबार (न्यायालय) जहागीरदार, सरदार, इस्थमुरदार आणि मानकरी यांचा बनलेला होता. [४] [५]कर्नल महाराजा सर यशवंत राव पवार यांना दोन मुली होत्या, 'दुर्गाराजे' (पद्माराजे यांची मुलगी) ज्यांचा विवाह ग्वाल्हेरच्या सरदार फाळके कुटुंबात झाला आणि 'उदयाराजे' (मेनका राजे यांची मुलगी) ज्यांनी प्रयागपूरच्या राजाशी लग्न केले. +राजमाता श्रीमंत उदयाराजे देवास जूनियर राजघराण्याच्या सध्याच्या प्रमुख आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15327.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42e832ca61bfeb4ffb7affec22ebaa7f2ac1c2ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15327.txt @@ -0,0 +1,9 @@ + देवी हसोळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +ह्या गावात कातळ खोदशिल्पे आढळली आहेत.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.येथील कातळ शिल्प जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.[१] +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15355.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3e2ec8c887c49f17cf4a30d90116b57985a247d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15355.txt @@ -0,0 +1 @@ +कर्नल देवेंदर शेरावत हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या बिजवासन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15369.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15369.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..904c2f6f6a960e5df90d03200914a1c7fe4f4b20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15369.txt @@ -0,0 +1,2 @@ +देवेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1538.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d763c61d99e167de474acfb2dfc89c8e5a04baf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1538.txt @@ -0,0 +1 @@ +वीरांगना लक्ष्मीबाई झाशी रेल्वे स्थानक (VGLJ), (पूर्वीचे नाव:झांसी जंक्शन रेल्वे स्थानक (JHS)) हे उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातील झाशी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या उत्तर मध्य रेल्वे क्षेत्राच्या झाशी विभागाचे मुख्यालय आहे. झाशी भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून नवी दिल्ली व उत्तरेकडून दक्षिण भारताकडे धावणाऱ्या सर्व गाड्या झाशीमार्गेच जातात. १ जानेवारी २०२२ रोजी उत्तर‌ प्रदेश सरकारने स्थानकाला झाशीच्या पराक्रमी साम्राज्ञी भारतीय स्वातंत्र्यदेवता वीरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब नेवाळकर यांचे नाव‌ देऊन स्थानकाला सन्मानित केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15398.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15398.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0627476744208fb919770661ea0c00341b6df7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15398.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. वसंतराव देशपांडे (मे २, १९२० ; मूर्तिजापूर - जुलै ३०, १९८३ ; पुणे) हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. +देशपांडे यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील, मूर्तिजापूर मध्ये एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.[१] वयाच्या आठव्या वर्षी देशपांडे यांची क्षमता भालजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना 'कालिया मर्दन' (१९३५) या हिंदी चित्रपटात कृष्णाची भूमिका दिली.[२] त्यांनी संगीत विषयात पीएचडी केली होती. +देशपांडे यांनी शंकरराव सप्रे, असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ, अंजनीबाई मालपेकर, रामकृष्णबुवा वझे अशा विविध गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले.[३][४][५] प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण विभागात हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी अफ्रिकेचा दौरा केला. तसेच पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, संवादिनी या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. इ.स. १९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी गायक राहुल देशपांडे हे वसंतरावांचे नातू आहेत. +डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात अनेक संस्था निघाल्या आहेत. त्यांतल्या काही अश्या : +डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान,[६] त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात वसंतोत्सव हा वार्षिक संगीत महोत्सव आयोजित करतो. हा उत्सव जानेवारी महिन्यात तीन दिवस चालतो.[७] या महोत्सवादरम्यान, होनहार कलाकारांसाठी "वसंतोत्सव युवा पुरस्कार" आणि दिग्गज कलाकारांसाठी "वसंतोत्सव पुरस्कार" असे दोन पुरस्कार दिले जातात.[८][९] +२०११ मध्ये, देशपांडे यांच्या स्मरणार्थ भारत सरकारच्या दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने (SCZCC) नागपुरात तीन दिवसीय संगीत आणि नृत्य महोत्सव आयोजित केला होता.[१०] +देशपांडे यांच्या जीवनावर आधारित मी वसंतराव नावाचा चित्रपट १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोविड-19 महामारीमुळे तो १ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला.[११] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15419.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..690666ade9c4bf7afbc3ea874edeb95503e86a57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15419.txt @@ -0,0 +1,4 @@ +देशराज पटैरिया (जन्म २५ जुलै १९५३ मृत्यू ५ सप्टेंबर २०२०) हा बुंदेलखंडमधील भारतीय लोकगायक होता. बुंदेली लोकसंगीत देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना जाते.[१] +पटैरिया यांचा जन्म २५ जुलै १९५३ रोजी भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील टिंडानी येथे झाला. हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी संगीतात डिप्लोमा मिळवला. तो आरोग्य विभागात तैनात होता आणि संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये गाणी सादर करत असे.[२] +१९७२ मध्ये ते स्टेज परफॉर्मर होते आणि छतरपूर आकाशवाणी केंद्रासाठी गायला लागले. १९८० च्या दशकात जेव्हा लोकसंगीताच्या कॅसेट बाजारात आल्या तेव्हा पटैरिया लोकगायक बनले. +देशराज पटैरिया यांचे ५ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. पाच दशकांत १०,००० लोकगीते रेकॉर्ड करण्याचे श्रेय त्यांना जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15434.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15434.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3183e4ccd517545d3f50a580ba637fabb3ac7c14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_15434.txt @@ -0,0 +1,11 @@ +राग देशकार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. +थाट: बिलावल +जाती: ओडव +वादी: धैवत (ध) +संवादी: गंधार (ग) +वर्ज्य स्वर: म, नी +या रागात सर्व स्वर शुद्ध लागतात. +गाण्याची वेळ: दिवसाचा दुसरा प्रहर +हा राग भुपाली/ भूप रागाशी साम्य दाखवतो. +देसकार रागाच्या वादी, संवादी स्वरांमुळे भुपाली/ भूप रागापासूनची भिन्नता दर्शवली जाते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1546.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f940acd1c0575a29387fa776076728d465b89f33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1546.txt @@ -0,0 +1 @@ +झाउड-हॉलंड ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हा नेदरलँड्स देशातील सर्वधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताचे हेग हे राजधानीचे शहर तर रॉटरडॅम हे सर्वांत मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1559.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf67578270ab5d2ff391f6eeb70d4fcffe94b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1559.txt @@ -0,0 +1,8 @@ + +उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.[१] +त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.[२] +झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[३] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले. +त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.[४] +हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.[२] +झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.[२] +हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1560.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf67578270ab5d2ff391f6eeb70d4fcffe94b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1560.txt @@ -0,0 +1,8 @@ + +उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.[१] +त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.[२] +झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[३] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले. +त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.[४] +हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.[२] +झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.[२] +हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1588.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd160ed30aeff2bc40f898a636afb1e4573ce60f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1588.txt @@ -0,0 +1,2 @@ + झाडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1615.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1615.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d64c26b520fe828d2cbc0a0817487aba17cfcc67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1615.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 47°50′0″N 35°10′0″E / 47.83333°N 35.16667°E / 47.83333; 35.16667 + +झापोरिझिया (युक्रेनियन: Запорі́жжя; रशियन: Запоро́жье; पूर्वीचे नावः अलेक्झांद्रोव्स्क) हे युक्रेन देशामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर युक्रेनच्या आग्नेय भागात द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते झापोरिझिया ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. +१९३१ साली बांधून पूर्ण झालेले व जगातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेले द्नीपर जलविद्युत निर्मिती केंद्र झापोरिझिया येथेच आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1618.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1618.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1625.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14f2bd8ecb42d7b788e35110740ad15c132fedc2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1625.txt @@ -0,0 +1,2 @@ +झामट्यावड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_163.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_163.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..594dc265a14191c5ae0b35ccc6745b7740b383cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_163.txt @@ -0,0 +1 @@ +होर्हे तोरेस निलो (स्पॅनिश: Jorge Torres Nilo; १६ जानेवारी १९८८, तिहुआना) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो मेक्सिकोमधील तिग्रेस दिला युएएनएल ह्या क्लबकडून खेळतो. तो अनेकदा मेक्सिको फुटबॉल संघाचा सदस्य राहिला असून त्याने २०१० फिफा विश्वचषकामध्ये भाग घेतला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1648.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a6a6b1711ad0de4b5a104bac250f11111eb668d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1648.txt @@ -0,0 +1,4 @@ +झारखंड मुक्ति मोर्चा (संक्षेप: जे.एम.एम.) हा एक भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. बिरसा मुंडा ह्या अदिवासी योद्ध्याच्या जन्मदिनादिवशी १९७२ साली झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली गेली. झारखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यात झारखंड मुक्ती मोर्चाचा मोठा सहभाग होता. +परंतु राजकारणापेक्षा गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष अशी झारखंड मुक्ती मोर्चाची कुप्रसिद्धी झाली आहे. पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष शिबू सोरेन ह्यांच्यावर खून, अपहरण इत्यदी अनेक आरोप असून केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना कोर्टाने दोषी ठरवले गेलेले सोरेन हे आजवरचे एकमेव भारतीय राजकारणी आहेत. त्याचबरोबर २००९ सालच्या निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाकडून तिकिट मिळालेल्या सर्व उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी दाखले नोंदवले गेले होते. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झामुमोला केवळ २ जागांवर विजय मिळाला तर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत सोरेन ह्याच्या नेतृत्वाखालील झामुमोला ८२ पैकी १९ जागांवर विजय मिळवता आला. +२०१९-२० च्या निवडणुकीत या पक्षाने ८१ पैकी ३० जागा जिंकल्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1654.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62ca7ea5cd7c1adf2bd826483a9dec1192f4c29e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1654.txt @@ -0,0 +1,2 @@ +झारखंडचा मुख्यमंत्री हा भारताच्या झारखंड राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. +२००० साली झारखंड बिहार राज्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हापासून आजवर ६ व्यक्ती झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_167.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..042fcd1496211a1d5a5e84713a89514bdd059e2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_167.txt @@ -0,0 +1,4 @@ +जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेटिकट, अमेरिका - हयात) हे अमेरिकेचे ४३वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी ते इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वे गव्हर्नर होते. बुश रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. +अमेरिकेचे ४१वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व त्यांची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, कनेटिकट येथे त्यांचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षांचा पुत्र असलेले हे दुसरे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. फ्लोरिडा संस्थानाचे ४३वे गव्हर्नर जेब बुश हे त्यांचे भाऊ आहेत. +जॉर्ज बुश यांनी इ.स. १९६८ साली येल विद्यापीठातून, तर इ.स. १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कुलातून पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्यांनी काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स यांच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार अल गोर यांना हरवत ते अध्यक्षपदावर निवडून आले. +बुश यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे अवघे आठ महिने झाले असताना सप्टेंबर ११, इ.स. २००१ चे दहशतवादी हल्ले झाल्यामुळे बुश प्रशासनाने दहशतवादाचा सामना करण्यास प्राधान्य दिले. बुश प्रशासनाने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित करून इ.स. २००१ साली इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत अफगाणिस्तानावर, तर इ.स. २००३ साली इराकावर आक्रमण केले. बुश यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय मुदतीत इ.स. २००८ सालातल्या मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. आर्थिक प्रश्न आणि इराक व अफगाणिस्तानातील लांबत गेलेल्या युद्धांची व्यवहार्यता, यांमुळे त्यांची लोकप्रियता दुसऱ्या मुदतीत ओसरू लागली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1680.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65faf03cebfde65839244aac89a1ad564cc2decd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1680.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 48°42′N 44°31′E / 48.700°N 44.517°E / 48.700; 44.517 + +वोल्गोग्राद (रशियन: Волгоград; भूतपूर्व नावे: झारित्सिन (१५८९ - १९२५) व स्टालिनग्राड (१९२५ - १९६१)) ही रशिया देशाच्या वोल्गोग्राद ओब्लास्ताचे राजधानी व रशियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. वोल्गा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले वोल्गोग्राद लोकसंख्येच्या दृष्टीने रशियामधील १२व्या क्रमांकाचे शहर असून २०१० साली येथील लोकसंख्या १०,११,४१७ (इ.स. २००२ जनगणनेनुसार) आहे. इ.स. १५८९ ते इ.स. १९२५ या कालखंडात या शहराचे नाव त्सारित्सिन असे होते, तर इ.स. १९२५ ते इ.स. १९६१ या काळात जोसेफ स्टालिन याच्या नावावरून ठेवलेल्या स्तालिनग्राद या नावाने ते ओळखले जाई. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनी व सोव्हिएत संघादरम्यान झालेल्या अत्यंत विध्वंसक लढाईसाठी स्टालिनग्राड इतिहासामध्ये ओळखले जाते. २३ ऑगस्ट १९४२ रोजी नाझी जर्मनीने प्रचंड मोठा बाँबहल्ला करून जवळजवळ पूर्ण स्टालिनग्राड शहर बेचिराख केले. त्यानंतर ह्या शहराचा ताबा मिळवण्यासाठी झालेली लढाई आजवरची सर्वात रक्तरंजित लढाई मानली जाते. नोव्हेंबर १९४२ मध्ये शहराच्या ९० टक्क्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवल्यानंतरदेखील जर्मनीला संपूर्ण लाल सैन्य येथून हुसकावून लावण्यात यश आले नाही. १८ नोव्हेंबर १९४२ रोजी सोव्हिएतने सुरू केलेल्या प्रतिहल्ल्यादरम्यान जर्मनीचे जवळजवळ सर्व सहावे सैन्य एकाकी पडले व सोव्हिएत संघाने ही लढाई जिंकली. ह्या लढाईमध्ये १२.५ ते १८ लाख सैनिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे. +इ.स. १९६१ साली राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्हने ह्या शहराचे नाव बदलून वोल्गोग्राद असे ठेवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1684.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60e3aabc2fdd9c737739e63ff357edc9497b2ab1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1684.txt @@ -0,0 +1,8 @@ + झारे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1691.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be98b16f9ea7a09f20bea384139de97126c28be2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1691.txt @@ -0,0 +1 @@ +'झाला अनंत हनुमंत' हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले एक नाटक आहे. या नाटकावर चित्रपट बनला आहे. मिना शमीम फिल्म्स प्रस्तुत ‘झाला अनंत हनुमंत’ची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली असून, दिग्दर्शनही त्यांचेच आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1693.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c01e94d1e427a71467607614f60b9642523a61e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1693.txt @@ -0,0 +1 @@ +झालाच पाहिजे! हे प्रल्हाद केशव अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीकरता लिहिलेल्या संपादकीय, वृत्तपत्रीय सदरांचे व भाषणांचे संकलन आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1701.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..434c6b7219fc1b085824a022fa62a0049573582d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1701.txt @@ -0,0 +1 @@ +झालावाड हा राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1712.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0aa42b68cc18f8004f9fa3d26dc734b59badcbaa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1712.txt @@ -0,0 +1,4 @@ +२१° ०३′ ३०.७८″ N, ७६° ४०′ २१.८१″ E +'पळशी झाशी' हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेलं गाव आहे. येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो .शेती हा या गावातील प्रमुख व्यवसाय आहे .जवळजवळ ८०-९० टक्के लोक शेतीवरच जीवन जगतात . वरवट आणि खामगाव हे ठिकाण येथील शेतकऱ्यांसाठी उत्तम म्हणजे जवळ असलेला कृषी बाजार आहे. या गावात १ एप्रिल २०१४ पासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे, तसेच येथे अंगणवाडी आहे. या गावामध्ये दोन शाळांचा समावेश आहे ,त्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही ७ वी पर्यंत आणि शंकरगिरी महाराज विद्यालय हे १० वी पर्यंत आहे. +हे गाव 'शंकरगिरी महाराज' मंदिरासाठी आणि तेथील महाशिवारात्री निमित्त होणाऱ्या ६ ते ७ क्विंटलच्या रोडगा या महाप्रसादासाच्या आश्चर्यासाठी खुप प्रसिद्ध आहे.येथे निरनिराळ्या जातीचे व धर्माचे लोक एकपरिवारासम राहतात. तसेच काही इतर उत्सव साजरे केले जातात , त्यामध्ये शिव जयंती ‍‍, जिजाऊ जयंती ;डॅा. आंबेडकर जयंती; महात्मा फुले जयंती आणि सांस्कृतिक सण जसे दिवाळी , दसरा, होळी, पोळा, इत्यादी उत्सव आनंदाने साजरे केले जातात. +युवक मित्रांकडुन या गावात २३ मार्च २०१३ पासून "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय, पळशी झाशी" हे ग्रंथालय सुरू करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1762.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35adff24088e8a0fb9b03d32a96ec140d5e5593b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1762.txt @@ -0,0 +1,3 @@ +झिम्बाब्वे अ क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान तीन २०-२० सामने आणि तीन लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी नेपाळचा दौरा केला. झिम्बाब्वे अ संघाने नेपाळ क्रिकेट संघाबरोबर सदर सामने खेळले. +मूलत: लिस्ट-अ मालिकेपासून दौऱ्याला सुरुवात होणार होती. परंतु ३० एप्रिल रोजीचा नियोजीत पहिला लिस्ट-अ सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. तदनंतर ट्वेंटी२० मालिका पहिली खेळवली गेली. झिम्बाब्वे अ ने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात पावसाचा पुन्हा एकदा व्यत्यय आल्याने अनिर्णित राहिला. नेपाळने तिसऱ्या सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवत ट्वेंटी२० मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. नेपाळने लिस्ट-अ मालिका देखील २-१ ने जिंकली. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1764.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e78ed535a99faeb939493cf47042f60aed21e4d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1764.txt @@ -0,0 +1,2 @@ + +साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००१ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1771.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fadd3bd55d98ff798fca5428472eeb5dc28a5fbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1771.txt @@ -0,0 +1,7 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मार्च २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांनी एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला. नियोजनानुसार ही मालिका ओमानमध्ये आयोजित केली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही मालिका संयुक्त अरब अमिरातीला हलविली. +सर्व सामने हे अबु धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी झिम्बाब्वेने १० गडी राखत जिंकली. झिम्बाब्वेने शेवटचा कसोटी सामना हा नोव्हेंबर २०१८मध्ये बांगलादेशविरुद्ध जिंकला होता. पुनरागमन करत अफगाणिस्तानने दुसरी कसोटी जिंकून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटीत हश्मातुल्लाह शहिदी याने द्विशतक झळकवले. कसोटीत द्विशतक ठोकणारा शहिदी हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. +आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका अफगाणिस्तानने ३-० अशी जिंकली. + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1796.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..482b5cecd44ffd33e20a35b7249f0f6f733947c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1796.txt @@ -0,0 +1,3 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने २६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०१२ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन ट्वेंटी-२० (टी२०आ) सामन्यांचा समावेश होता.[१] +न्यू झीलंडने नेपियरमधील या दौऱ्यातील एकमेव कसोटी एक डाव आणि ३०१ धावांनी जिंकून न्यू झीलंडचा सर्वात मोठा कसोटी विजय आणि झिम्बाब्वेचा सर्वात मोठा कसोटी पराभव असे नवे विक्रम प्रस्थापित केले.[२][३] न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली आणि टी-२० मालिका २-० ने जिंकली. +दुसरा वनडे हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता जो कोभम ओव्हल येथे खेळला गेला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1816.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df91cee63cd9e741db9d5e66ceadadcf1d9fe2f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1816.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२० मध्ये १ कसोटी, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि २ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1833.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bebb3040cd4519fb80c052ec78452155ccf057e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1833.txt @@ -0,0 +1,4 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने १-कसोटी आणि ५-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी जून आणि जुलै २०१७ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला.[१][२][३] सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार, दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने होणार होते.[४][५][६] जानेवारी २००२ नंतर हा झिम्बाब्वेचा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दौऱ्यावरील सर्व सामने दिवसा खेळवले गेले.[७] +झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिका ३–२ अशी जिंकली.[८] हा त्यांचा श्रीलंकेविरुद्ध पहिलाच मालिकाविजय.[९] २००९ च्या केन्या दौऱ्यातील विजयानंतर हा त्यांचा परदेशातील पहिलाच विजय[१०] तसेच हा त्यांचा २००१ मधील बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर कसोटी खेळणाऱ्या संघाविरुद्ध परदेशातील पहिलाच मालिका विजय.[११] त्याशिवाय झिम्बाब्वेचा हा पाच सामन्यांच्या मालिकेत परदेशातील पहिलाच विजय.[१२] झिम्बाब्वेच्या कर्णधार, ग्रेम क्रिमरने, हा विजय "माझ्या कारकिर्दीचा कळस" असल्याची भावना व्यक्त केली.[१३] त्या विरुद्ध, श्रीलंकेचा कर्णधार, ॲंजेलो मॅथ्यूज, म्हणाला हा पराभव "माझ्या कारकिर्दीतील सर्वात खालचे टोक आहे "[१४] आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व तीनही प्रकारांतून कर्णधारपदाचा राजीनामा दिला.[१५] दिनेश चंदिमलची त्यानंतर नवीन कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.[१६] +श्रीलंकेने एकमेव कसोटीमध्ये ४ गडी राखून विजय मिळवला.[१७] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1835.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ec510ab85bece81388752c1bfe6069151121fa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1835.txt @@ -0,0 +1,4 @@ +झिम्बाब्वे क्रिकेट संघाने जानेवारी २०२४ मध्ये तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) आणि तीन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[१][२] टी२०आ मालिका २०२४ आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या तयारीचा एक भाग होती.[३][४] +दांबुला आणि कँडी येथे सामने खेळण्यासाठी सुरुवातीला पेन्सिल करण्यात आले होते,[५] मात्र अंडर-१९ विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत हलवण्यात आल्याने, सामने कोलंबोला हलवण्यात आले.[६] +३० डिसेंबर २०२३ रोजी, श्रीलंका क्रिकेटने प्राथमिक संघांची घोषणा केली.[११] कुसल मेंडिस आणि वानिंदु हसरंगा यांची अनुक्रमे एकदिवसीय आणि टी२०आ मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे,[१२] तर चरिथ असलंका यांची दोन्ही मालिकेसाठी उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.[१३] +५ जानेवारी २०२४ रोजी, डेंग्यूच्या संशयामुळे पथुम निसंका एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी शेवोन डॅनियलला श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात स्थान दिले.[१४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1861.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c47b31dff9653a9534bd41ebd1dae12830c2448 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1861.txt @@ -0,0 +1 @@ +झिम्मा हा मुलींचा एक नृत्यवजा खेळ आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1870.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4287fdf106e55f5e135acc48a32e3f4925df0334 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1870.txt @@ -0,0 +1,2 @@ +झिया उर रहमान (जानेवारी १९, इ.स. १९३६ - मे ३०, इ.स. १९८१) हा बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष व बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीचा (बी.एन्.पी.) संस्थापक होता. +झिया उर रहमानची पत्नी बेगम खालेदा झिया तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवडून आली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1878.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1878.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1885.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed98de0eb3c45e0931823207f3872a5a4fc41362 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1885.txt @@ -0,0 +1 @@ +झ्यूस हा ग्रीक देवांचा राजा असून ऑलिंपस पर्वताचा आणि ग्रीक पुराणांनुसार आकाशाचा अधिपती आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1929.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fbea8bf4461790918e07c77ba3881f51c9e4c51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1929.txt @@ -0,0 +1,2 @@ + +झी टॉकीज ही मराठी भाषेमधील पहिली चित्रपट वाहिनी असून जी मराठी चित्रपटांबरोबरच कीर्तन कार्यक्रमसुद्धा प्रसारित करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1937.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c16adbe8965c9b34b62f7872556411ca7c37f9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1937.txt @@ -0,0 +1 @@ +झी तेलुगू ही भारतातून प्रसारित होणारी तेलुगू भाषेतील दूरचित्रवाहिनी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_195.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..762632ee1d3dfaaff4acfa06631c4e847eb2927d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_195.txt @@ -0,0 +1,9 @@ +जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस (३ जून १९३०- २९ जानेवारी २०१९): कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. याशिवाय त्यांनी १९९४ साली नितीश कुमार ह्यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे. त्यांचा मृत्यू २९ जानेवारी २०१९ रोजी ८८ व्या वर्षी झाला.[१] +जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३०ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती. +१९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला +जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम इ.स. १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का.पाटिल यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी इ.स. १९७४ मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. इ.स. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला. +इ.स. १९८४च्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण इ.स. १९८९ मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या ति किटावर लोकसभेवर निवडून गेले.विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला. +इ.स. १९९४ मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला.पुढे इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. इ.स. १९९९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला. +इ.स. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले. इ.स. २००१ मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते.पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली. +इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुझफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले आहेत. +इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1981.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1981.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b2649c228ddbf56f1e68480652e0726b9d7194c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1981.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आजीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1996.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feacf022e3d1da6789d265a0f1d0a885534b86b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1996.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम पुरुष परीक्षकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर अवधूत गुप्ते (सा रे ग म प) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1999.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..415bf36e768d172140ae372161f1ab18f1aceecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_1999.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम स्त्री परीक्षकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_200.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_200.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ddbdc8819eeb225c5d204a9bd5c176c0a13bf365 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_200.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज फिनले बिसेट (५ नोव्हेंबर, १९०५:किंबर्ले, दक्षिण आफ्रिका - १४ नोव्हेंबर, १९६५:दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९२७ ते १९२८ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2008.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..492cbef9cbb2551789b5a196eb168330af4029be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2008.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी व्यक्तिरेखा पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर भरत जाधव आणि भालचंद्र कदम यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2024.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13952cfebf86ca9484e5099c1cb4cf77f895a700 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2024.txt @@ -0,0 +1 @@ +झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सूत्रसंचालक स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर पल्लवी जोशी (सा रे ग म प: लिटील चॅम्प्स) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (३) जिंकला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2029.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e87d538c2cd3be01d2e5489a35549c89d5e819e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2029.txt @@ -0,0 +1,2 @@ + +झी युवा ही तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेसने मराठी प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनीनंतर दुसरी वाहिनी सुरू केली. अल्पावधीतच युवावर्गामध्ये ही वाहिनी प्रसिद्ध झाली. २०१७ ते २०२४ या काळात झी युवा सन्मान हा सत्कार सोहळा केला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2039.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e19e0a2515e45b258dbc6853c7b4df9d97b2c9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2039.txt @@ -0,0 +1 @@ +झींगा हे आखाड्यात वाजविले जाणारे एक घनवाद्य आहे. छडिया (सरळ) व कमानिया (वक्राकार) असे त्याचे दोन प्रकार आहेत. एका लाकडी चौकटीत लोखंडाच्या दोन कांबी, त्या कांबित लोखंडी किंवा पितळी चकत्या व दोन बाजूंना वाद्य धरण्यासाठी दोन कान अशी या वाद्याची रचना असते. चौकट हाताने वर-खाली करण्याने लेझिमीच्या आवाजासारखा याचा आवाज येतो. लाठी, गदगा, बनैती इत्यादी खेळांना याची साथ उत्साहवर्धक ठरते. याची माहिती अंबाप्रसाद सुमन यांच्या 'कृषक जीवनसंबंधी ब्रजभाषा शब्दावली' (१९६०) या ग्रंथात diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2089.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..154d05f123e80281c15f02a60fd73b731415ba2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2089.txt @@ -0,0 +1,2 @@ +झॉयडरझी कार्या ही धरणे, तलाव, जमीन सुधारणा आणि पाण्याचा निचरा करण्याची एक प्रणाली आहे, जी नेदरलँड्सने विसाव्या शतकात हाती घेतलेला सर्वात मोठा हायड्रॉलिक अभियांत्रिकी प्रकल्प होते. या प्रकल्पामध्ये उत्तर समुद्राचा एक मोठा, उथळ प्रवेश आणि पोल्डर वापरून नव्याने बंदिस्त केलेल्या पाण्यात जमीन पुनर्संचयित करणे, व झॉयडरझीचे धरण बांधणे समाविष्ट होते. +अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनियर्सने आधुनिक जगाच्या सात आश्चर्यांपैकी नेदरलँड्सच्या दक्षिण-पश्चिमेकडील डेल्टा वर्क्ससह ह्या कामाला घोषित केले. [१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2119.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c0b17baf8d4b3b294c6b743b33345e988eaf329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2119.txt @@ -0,0 +1,4 @@ +झुबीन गर्ग (जन्म झुबीन बोर्ताकूर; १८ November नोव्हेंबर १९७२) एक भारतीय गायक, संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, संगीत निर्माता, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि परोपकारी लेखक आहेत. ते प्रामुख्याने आसामी, बंगाली आणि हिंदी भाषेतील चित्रपट आणि संगीत उद्योगात काम करतात आणि गातात, परंतु यासह इतर अनेक भाषा आणि बोलींमध्येही त्यांनी गायिले आह यासहसह बिष्णुप्रिया मणिपुरी, बोरो, इंग्रजी, गोलपारिया, कन्नड, कार्बी, खासी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, संस्कृत, सिंधी, तामिळ, तेलगू, तिवा. तो इन्स्ट्रुमेंलिस्ट देखील आहे आणि ढोल, दोतारा, ड्रम, गिटार, हार्मोनियम, मंडोलिन, कीबोर्ड, तबला आणि विविध टक्कर उपकरणे यासह १२ वाद्ये वाजवित आहेत. ते आसामचे सर्वाधिक मानधन घेणारे गायक आहेत.[१][२][३] +गर्गचा जन्म तुरा, मेघालय मध्ये मोहिनी बोर्ताकूर आणि इली बोर्ताकूर येथे झाला. संगीतकार झुबिन मेहता यांच्या नावावरून त्याचे नाव ठेवले गेले. त्याचे वडील मोहिनी बोर्ताकूर गीतकार आणि 'कपिल ठाकूर' या नावाने कवी आहेत. गर्गने बॅचलर ऑफ सायन्स मध्ये पदवी घेतली परंतु आपल्या गायन कारकिर्दीत लक्ष केंद्रित करण्यासाठी ड्रॉप आउट. +गर्गची लहान बहीण जोंगकी बोर्ताकूर ही अभिनेत्री आणि गायिका होती. फेब्रुवारी २००२ मध्ये सोनीतपूर जिल्हा येथे एका कार अपघातात मरण पावली, त्यावेळी ते तिच्या सहकलाकारांसह स्टेज शो करणार होते. +गर्गने 4 फेब्रुवारी 2002 रोजी आसामच्या गोलाघाट मधील फॅशन डिझायनर गरिमा सैकियाशी लग्न केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2150.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca19fc1ed18bc0bdc53afbf551a727c2a1a0be99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2150.txt @@ -0,0 +1,10 @@ +झुल्फिकार अली भुट्टो (सिंधी: ذوالفقار علي ڀُٽو ; उर्दू: ذوالفقار علی بھٹو ; रोमन लिपी: Zulfikar Ali Bhutto ;) (जानेवारी ५, इ.स. १९२८ - एप्रिल ४, इ.स. १९७९) हा पाकिस्तानी राजकारणी होता. तो २० डिसेंबर, इ.स. १९७१ ते १३ ऑगस्ट इ.स. १९७३ या कालखंडात पाकिस्तानाचा चौथा पंतप्रधान म्हणून, तर १४ ऑगस्ट, इ.स. १९७३ ते ५ जुलै, इ.स. १९७७ या कालखंडात पाकिस्तानाचा नववा पंतप्रधान म्हणून अधिकारारूढ होता. पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचा तो संस्थापक होता. त्याची कन्या बेनझीर भुट्टो हीदेखील दोनदा पाकिस्तानाची पंतप्रधान होती. +झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील श्रीमंत जमीनदार घराण्यातून होते. त्यांचा आयुष्याचा सुरुवातीचा काळ भारतातच गेला. भुट्टोंचे वडील तत्कालीन जुनागड संस्थानाचे दिवाण होते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानाशी संधान साधले. तसे सल्ले त्यांनी नवाबाला ही दिले. याची कुणकुण लागल्यावर भारताने पोलीस कारवाईचा ताकीद दिली. जुनागडाचा नवाब पाकिस्तानात पळून गेला. पण याचा विपरीत परिणाम झुल्फिकार अली भुट्टोंच्या भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अर्जावर झाला. त्यांची भारतीय बनण्याची तीव्र इच्छा होती. पुढे १९५७ मध्ये पाकिस्तानी सरकारात मंत्री पद मिळाल्यावर त्यांनी भारताच्या सर्वोच्य न्यायालयात असणारा आपला नागरिकत्वाचा अर्ज मागे घेतला. फाळणीपुर्वीचे त्यांचे शिक्षण भारतात मुंबई येथे झाले. फाळणीनंतर ते १९४७ साली उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. पुढे १९५० साली ते लंडनला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले. तेथुन ते पुन्हा भारतात परतले. पण त्यांचे वडील त्यापूर्वीच पाकिस्तान गेले होते. भारताचे नागरिकत्व ही मिळ्णे धुसर होते. अशात ते पाकिस्तानात वडिलांकडे गेले. तेथे त्यांनी घराण्याच्या व्यवसायात लक्ष घातले. तसेच सिंध विद्दयापिठात नोकरी पत्करली. +पाकिस्तानात त्यांची ओळख राजकारणी वर्तुळाशी झाली. उच्चशिक्षित असल्याने बुद्धिवादी वर्गासोबतही त्यांची उठबस होती. १९५७ साली त्यांना +संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. येथुन राजकारणातल्या पायऱ्या भुट्टो वेगाने चढले. पाकिस्तान लष्करशहा अयुब खान यांची सत्ता आली होती. त्यांच्या सरकारात भुट्टोंना मंत्री पद मिळाले. अयुब खानांची मर्जी त्यांनी लवकर संपादन केली. १९६२ साली त्यांना परराष्ट्रमंत्री पदी बढती मिळाली. सुरवतीला त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेच्या प्रभावातुन दुर ठेवण्याची भूमिका घेतली. १९६२ च्या भारत - चीन युद्धात अमेरिकेने भारताला मदत केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेवर टिका केली. यांनंतर त्यांनी चीन शी मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याची भूमिका घेतली. अयुब खानंच्या सोबत चीन दौऱ्यावर असतांना त्यांनी सैनिकी मदत मिळावणारे करार केले. तशात १९६३ साली त्यांनी चीन सोबत सीमा करार करतांना ७५० चौ. कि मीचा पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश चीनच्या ताब्यात दिला. +इ.स. १९७१ साली बांगला मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अश्या आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. इ.स. १९७४ सालातल्या भारताच्या अणुचाचण्यांनंतर त्यांनी पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामी देशांना लक्षून इस्लामी बॉंब या संकल्पना मांडली. याच इस्लामी बॉंबनिर्मितीसाठी त्यांनी लिबिया व सौदी अरेबिया इत्यादी देशांकडून बरेच अर्थसहाय्य मिळवले व आवश्यक तंत्रज्ञान कमवण्यासाठी विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले [ संदर्भ हवा ]. +पुढे इस्लामी कट्टरपंथी आणि महत्त्वाकांक्षी लष्करशाहीच्या कचाट्यात ते सापडले. शरिया लागू करण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दडपण वाढू लागले. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पद्धतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसदलांशिवाय पंतप्रधानांच्या आधिपत्याखालील स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात एकत्र येत व्यापक आंदोलन पुकारले. त्यातच इ.स. १९७७ सालातल्या निवडणुकींत घोटाळ्याचे आरोप झाले. सुरुवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देणाऱ्या भुट्टोंनी अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचे निमित्त करून जनरल झिया उल हक यांनी लष्करी उठाव केला. भुट्टोंना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेवून खटले चालवण्यात आले. त्यांच्यासह आणखी ४ सहकाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कमी करावी किंवा अमलात न यावी यासाठी मोठा आंतरराष्ट्रीय दबाव आला. तरीही झिया उल हकांनी इ.स. १९७९ साली झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवले. + + + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2169.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3681b5a86dd6b9c5edaf1bbc7c8ec1e7599ce46f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2169.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 47°22′N 8°33′E / 47.367°N 8.550°E / 47.367; 8.550 + +झ्युरिक हे स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. झ्युरिक हे युरोपातील सर्वात श्रीमंत शहर मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2172.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..419cf03dc0f4987ead2848681a52052ed284fbf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2172.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ सप्टेंबर, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2186.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..964c0f3c5fecbd8ad5392bc9d6f058fe28555e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2186.txt @@ -0,0 +1 @@ +चू छीचन (चिनी लिपी: 朱祁鎮 ;पिन्यिन: Zhu Qizhen) (नोव्हेंबर २९, १४२७ - फेब्रुवारी २३, १४६४) हा चीनवर राज्य करणारा सहावा मिंग वंशीय सम्राट होता. सम्राट चंगथाँग (देवनागरी लेखनभेद: चंगतोंग; सोपी चिनी लिपी: 正統; पारंपरिक चिनी लिपी: 正統; पिन्यिन: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थाँऽऽङ्ग; अर्थ: सुशासन) या बिरुदाने त्याने १४३५ ते १४४९ सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला मंगोलांनी कैदेत टाकले व त्याचा भाऊ चू छीयू यास सम्राट जिंग्ताय या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. १४५७ साली सम्राट त्यांशुन या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने १४६४ साली मृत्यूपर्यंत राज्य केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2193.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c41381f040a13eac65c0664a9e819f577453a135 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2193.txt @@ -0,0 +1,5 @@ +झेंडा हा मराठी चित्रपट इ.स.२०१० वितरित होतो आहे. +ठाकरे घराण्यातल्या फुटीवर आधारीत असलेला हा चित्रपट शिवसेनेचा वैभवीकाळ अधोरेखीत करतो. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी माणसासाठी दिलेला लढाही दाखवतो. मात्र पुढील पीढीत पडलेली फुट सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यांवर काय परिणाम घडवते हे दाखवणारा चित्रपट असे मानले जाते. +चित्रपट निर्मिती विख्यात मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केली आहे. +चित्रपटाला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिले आहे. +'जगण्याच्या वारीत मिळेना वाट...' हे या चित्रपटाचे शीर्षकगीत असून ते अरविंद जगताप यांनी रचलेले आहे. चित्रपटात याला ज्ञानेश्वर मेश्राम यांनी आवाज दिलेला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2215.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0719bf5f21a5f69bd7524540712d37c1291fdffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2215.txt @@ -0,0 +1,2 @@ +झेट्टाबाइट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे एकक. आहे. १००० एक्साबाइट म्हणजे एक झेट्टाबाईट होतो +. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2225.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76471567945f3121ccedd2d072c9070474570c45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2225.txt @@ -0,0 +1 @@ +झेन ग्रे (इंग्लिश: Zane Grey) (जानेवारी ३१, १८७२ - ऑक्टोबर २३, १९३९) हा इंग्लिश भाषेमधील अमेरिकन कादंबरीकार होता. साहसी व थरारक कथा, कादंबऱ्यांसाठी तो विशेष नावाजला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2231.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6694094084029198c0f73e85e78ef6f03ab8e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2231.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रेस्तॉव्स्की मैदान, सेंट पीटर्सबर्ग मैदान तथा झेनित अरेना हे रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील क्रीडामैदान आहे. अंदाजे १.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चाने बांधलेल्या या मैदानाचे उद्घाटन २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी झाले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले जातील. +६७,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग या संघाचे घरचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2232.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2232.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a6694094084029198c0f73e85e78ef6f03ab8e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2232.txt @@ -0,0 +1,2 @@ +क्रेस्तॉव्स्की मैदान, सेंट पीटर्सबर्ग मैदान तथा झेनित अरेना हे रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील क्रीडामैदान आहे. अंदाजे १.१ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चाने बांधलेल्या या मैदानाचे उद्घाटन २०१७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेसाठी झाले. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेतील काही सामने या मैदानावर खेळले जातील. +६७,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे मैदान एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग या संघाचे घरचे मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2241.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ced99c21913cb2286b151f3c5cba4e3f50dfa88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2241.txt @@ -0,0 +1,2 @@ +झेरॉक्स कॉर्पोरेशन अमेरिकेच्या नॉरवॉक शहरात मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी दस्तावेजांशी निगडीत तंत्रज्ञान तसेच सेवा पुरवते. +या कंपनीच्या कॅलिफोर्नियामधील पॅलो आल्टो शहरातील पॅलो आल्टो रिसर्च सेंटर (झेरॉक्स पार्क) या केन्द्राने संगणक व विजाणुशास्त्रातील अनेक महत्त्वाचे शोध लावले तसेच उपकरणे तयार केली. यात माउस, जी.यु.आय.[मराठी शब्द सुचवा] तसेच इथरनेटचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2256.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c21c7dd699e7ed7d5869ab5e12a04f273400eb91 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2256.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +झेवियर जॉन डोहर्टी हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2277.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2277.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..968e040110865dcff1e832141fe078d4baf5ed45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2277.txt @@ -0,0 +1,4 @@ +झॉर्झ क्लेमांसो (२८ सप्टेंबर १८४१–२४ नोव्हेंबर १९२९). फ्रान्सचा पहिल्या महायुद्धकाळातील पंतप्रधान, एक फ्रेंच मुत्सद्दी आणि प्रसिद्ध वृत्तपत्रकार. म्वेलेराँ-एन परेड्स (हँदे) या गावी तो जन्मला. वैद्यकीय शिक्षण घेऊन त्याने काही दिवस तो व्यवसाय केला.१८६५ मध्ये तो अमेरिकेस गेला आणि तेथे त्याने वार्ताहाराचे काम केले. या वेळी त्याने मेरी प्लमर या तरुणीशी विवाह केला व तो १८६९ मध्ये फ्रान्सला परतला. १८७१ मध्ये तो राष्ट्रीय संसदेवर निवडून आला. ड्रायफस प्रकरणात त्याने ड्रायफसची बाजू घेतली. पुढे १८७६ ते १८९३ पर्यंत तो फ्रान्सच्या कायदेमंडळाचा सभासद होता. +ला ज्युस्तिस या दैनिकातून तो नियमित लिही. पुढे १९०३ मध्ये तो सीनेटवर निवडून आला. १९०३ मध्ये फ्रेंच मंत्रिमंडळात गृहमंत्री झाला व लवकरच सरेनंतर पंतप्रधान झाला. ह्या काळात त्याने मोरोक्कोचा प्रश्न सोडविला आणि इंग्लंडबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापिले. १९०९ मध्ये त्याची प्रधानकी संपली. तो सरकारवर सडेतोड टीका करी. १९१३ मध्ये फ्रान्सचे लष्कर आणि जर्मनीचा धोका यांसंबंधीचे विचार मांडण्यासाठी त्याने ल होम लिब्रे हे दैनिक काढले. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध चालू झाल्यावर त्यावर सेन्सॉरचे आघात वारंवार होऊन ते बंद करण्यात आले. तेव्हा त्याने ल होम एनचेन हे नवीन दैनिक काढले. त्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या या प्रचारामुळे १९१७ मध्ये तो पुन्हा पंतप्रधान झाला. फ्रान्सचे धैर्य व लष्करी सामर्थ्य यांस बळकटी आणून त्याची त्याने वाढ करण्याकडे लक्ष केंद्रित केले आणि दोस्त राष्ट्रांच्या खांद्यास खांदा लावून लढत दिली. पहिल्या महायुद्धानंतर पॅरिस येथे झालेल्या शांतता परिषदेचा तो अध्यक्ष होता आणि तेथेच व्हर्सायचा इतिहासप्रसिद्ध तह कायम झाला. १९२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत तो पराभूत झाला तथापि अमेरिकेने यूरोपीय राजकारणातून अंग काढून घेऊ नये, म्हणून त्याने वैयक्तिक जबाबदारीवर अमेरिकेत शहरोशहरी व्याख्याने देऊन यशस्वी प्रचार केला. उर्वरित आयुष्य त्याने आपल्या गावी लेखन-वाचनांत घालविले. +क्लेमांसो एक प्रखर टीकाकार आणि उत्कृष्ट वक्ता होता. त्या वेळी टायगर ह्या नावाने तो प्रसिद्ध होता. त्याची ग्रँजर अँड मीझरी ऑफ व्हिक्टरी (इं. शी. १९३०), इन द ईव्हिनिंग ऑफ माय थॉट (इं. शी. १९२९) ही वैचारिक पुस्तके व द स्ट्राँगेस्ट (इं. शी. १९२०) ही कादंबरी ख्यातनाम आहे. तो आपले आत्मचरित्र लिहीत होता, पण ते पूर्ण होण्यापूर्वीच पॅरिस येथे तो मरण पावला. +[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_229.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_229.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2323.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e336e854d77aafaced30cf6d3390b8e5dd1820ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2323.txt @@ -0,0 +1,3 @@ +झोरामथंगा ( १३ जुलै १९४४) हे भारत देशाच्या मिझोरम राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. +१९६५ साली मिझो नॅशनल फ्रंट ह्या फुटीरवादी चळवळीचे सदस्य बनलेले झोरामथंगा ह्या चळवळीत सक्रिय १९६६ पासून सक्रीय होते. लवकरच अध्यक्ष लालडेंगा ह्यांनी झोरामथंगांची सचिव पदावर नियुक्ती केली. १९८६ साली भारत सरकार व मिझो नॅशनल फ्रंट दरम्यान शांतीकरार झाला व फ्रंटने आपली सशस्त्र चळवळ मागे घेतली. १९८७ साली मिझोरम राज्याची स्थापना झाली व मिझो नॅशनल फ्रंटला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. लालडेंगांच्या १९९० मधील मृत्यूनंतर झोरामथंगा पक्षाचे अध्यक्ष बनले. +१९९८ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवून मिझो नॅशनल फ्रंट सत्तेवर आला व १९९८ ते २००८ दरम्यान झोरामथंगा मुख्यमंत्रीपदावर राहिले. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पराभव करून पुन्हा सत्ता मिळवली. २०१४ पासून हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2328.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7838784a8fd94c4a7781ea9e27f5a71ebf23fd1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2328.txt @@ -0,0 +1,26 @@ +झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_235.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5be5228ebf9202f317967669e4105140aff5da93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_235.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज मिकेश (इंग्लिश: George Mikes, हंगेरियन: Mikes György) (फेब्रुवारी १५, १९१२ - ऑगस्ट ३०, १९८७) हा जन्माने हंगेरियन असलेला इंग्लिश भाषेतील लेखक होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2351.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdf298573244cd9ace0ab613c2eef2023fdeb19e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2351.txt @@ -0,0 +1,2 @@ +झ्युरिक विमानतळ (जर्मन: Flughafen Zürich) (आहसंवि: ZRH, आप्रविको: LSZH) हा स्वित्झर्लंड देशाच्या झ्युरिक शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. झ्युरिक शहराच्या १३ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार स्वित्झर्लंडमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. स्विस इंटरनॅशनल एरलाइन्स आणि एडेलवाइस एर या देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांची ठाणी येथे आहेत. +झ्युरिक विमानतळावरून खालील विमानकंपन्या वेळापत्रकानुसार तसेच भाड्याच्या विमानांनी प्रवाशांची ने-आण करतात:[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2420.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6729f9d5bd6d1c07c450d08f066fc8f543688712 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2420.txt @@ -0,0 +1,4 @@ +Coracias Benjhalensis (कोरॅशस बेगालेन्सीस) +साधारण ३१ सेमी आकाराचे हे पक्षी विजेच्या किंव्हा टेलिफोनच्या तारेवर बसलेले असतात. यांच्या पंखात फिक्क्या आणि गडद निळ्या रंगाचे पट्टे असतात. पानझाडीची जंगले आणि शेतजमिनींच्या आसपास एकटा किंवा जोडीने राहणारा चाष मोठे किडे, बेडूक आणि सरडेहि खातो. हा पक्षी पंखांची काहीशी संथ पण लयबद्ध उघडझाप करत उडतो. विणींच्या हंगामात नर-मादी चित्तथरारक हवाई कसरती करतात. झाडांच्या खोडात असलेल्या भोकात गावत,चिंध्या केरकचरा गोळा करून घरटं केलं जातं, मार्च ते जलै दरम्यान वीण होते. +ही चाष पक्ष्याची एक जात महाराष्ट्रात दिसते, पण क्वचित. नीलकंठ भारतात काश्मीरमध्ये घरटं करतो. +दोस्ती करूया पक्ष्यांशी. श्री किरण पुरंदरे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2432.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa36300382c01235ef9ec3c6436c3e3dda0b8326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2432.txt @@ -0,0 +1,4 @@ +टमटम हे महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तसेच काही शहरी / निमशहरी भागात प्रवासी वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहन आहे. +हे वाहन ६ आसनी असून रिक्षा सारखे असते. या रिक्षा सहसा डीझेलवर चालतात. डीझेलवर चालणाऱ्या या वाहनांमुळे हवा-प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने काही शहरी भागात टमटमना प्रवेश निषिद्ध केला गेला आहे. +या रिक्षा ६ आसनी असल्या तरी अनेक वेळा या रिक्षात चालकाशेजारी ३ आणि मागे (४ + ४ समोरासमोर) ८ असे किमान ११ प्रवासी वाहून नेले जातात. +दे धक्का या मराठी चित्रपटात टमटममधील प्रवास पाहावयास मिळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2449.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89448bfb8bc818bcea2d6ecd72adb15e38bed68d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2449.txt @@ -0,0 +1,2 @@ +टर्नर काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2468.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1db03b2dc41d5babb8fd8c78eb47c14e63e82835 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2468.txt @@ -0,0 +1,2 @@ + +टशन हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2495.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2495.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba907445a36f41814adbd61cd3ac367d2fb9803 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2495.txt @@ -0,0 +1,2 @@ +टांझानिया राष्ट्रीय क्रिकेट संघ हा पुरुषांचा संघ आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टांझानियाचे प्रतिनिधित्व करतो. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2513.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7aa7da438b6ecb863c0bd8feb3c500e87b36a1bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2513.txt @@ -0,0 +1 @@ +टाइम १०० ही जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची वार्षिक यादी आहे, जी अमेरिकन न्यूज मॅगझिन टाइमने एकत्रित केली आहे. अमेरिकन शैक्षणिक, राजकारणी आणि पत्रकार यांच्यातील वादाचा परिणाम म्हणून १९९९ मध्ये प्रथम ही प्रकाशित झाली. ह्या यादीचे प्रकाशन आता एक अत्यंत प्रसिद्ध वार्षिक कार्यक्रम आहे. सूचीमध्ये दिसणे हे सहसा सन्मान म्हणून पाहिले जाते आणि टाइम हे स्पष्ट करते की प्रवेशकर्त्यांना जग बदलण्यासाठी ओळखले जाते. प्रभावशाली व्यक्तींची अंतिम यादी केवळ टाइम संपादकांद्वारे निवडली जाते, ज्यासाठी टाइम १०० चे माजी व्यक्ती आणि मासिकाचे आंतरराष्ट्रीय लेखक नामांकन येतात. [१] संबंधित स्मरणोत्सव दरवर्षी मॅनहॅटनमध्ये आयोजित केला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2516.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2862dae981d0374a4aa2bfa573963e1f53307cb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2516.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टाइमपास २ हा रवी जाधव दिग्दर्शित २०१५ चा भारतीय मराठी भाषेतील चित्रपट आहे. २०१४ मध्ये आलेल्या टाइमपास चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. यात दगडू (रॉकी) आणि प्राजक्ता (प्राजू) यांची अपूर्ण प्रेमकहाणी सुरू आहे ज्यात भालचंद्र कदम आणि वैभव मांगले देखील आहेत. याचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2533.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf1413a6f610132440c365658560385e9177a4a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2533.txt @@ -0,0 +1,3 @@ +टाईम्ड आउट हा क्रिकेटच्या खेळातील बाद होण्याचा प्रकार आहे. +क्रिकेटच्या नियमांतील नियम क्रमांक ३१ प्रमाणे एक फलंदाज बाद झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाला त्याची जागा घेण्यासाठी साधारण तीन मिनिटे दिली जातात. जर तीन मिनिटात पुढच्या फलंदाजाने आपली खेळी सुरू नाही केली तर त्याला टाईम्ड आउट बाद घोषित केले जाते व त्याच्या पुढील फलंदाजाला मैदानात उतरण्याची संधी देण्यात येते. +पूर्वी टाईम्ड आउट न होण्यासाठी बाद होउन बाहेर चाललेला फलंदाज व नवीन फलंदाज यांनी सीमेच्या आत एकमेकांना ओलांडणे (क्रॉस करणे) आवश्यक होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2535.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43cbde418610ce908ff15f52d7b2ce8c36c3f68b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2535.txt @@ -0,0 +1,42 @@ + +द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्लिश: The Times of India) हे भारतामधील एक आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र आहे. २००८ सालामधील एका सर्वेक्षणानुसार रोजचा ३१.४ लाख खप असलेले टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वात लोकप्रिय इंग्लिश तर सर्व भाषीय वृत्तपत्रांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीचा असलेला टाइम्स १८३८ सालापासून अस्तित्वात आहे. +इतिहास +टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राची सुरुवात ३नोव्हेंबर,इ.स.१८३८ रोजी द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स या नावाने झाली. +आवृत्त्या +सध्याच्या घडीला टाइम्स ऑफ इंडिया भारतामधील खालील १४ प्रमुख शहरांमधून छापला जातो. +१ मुंबई +२ अहमदाबाद +३ बंगळुरु +४ भोपाळ +५ चंदीगढ +६ चेन्नई +७ दिल्ली +८ गोवा +९ हैदराबाद +१० जयपूर +११ कोची +१२ कोलकाता +१३ लखनऊ +१४ पुणे +ह्याखेरीज टाइम्स ऑफ इंडियाचे ॲप आयफोन,आयपॅड,अँड्रॉईड,ब्लॅकबेरी,विंडोज फोन इत्यादी प्रमुख मोबाईल फोन प्रणालींवर उपलब्ध आहे. +आफ्टरनून  +• एशियन एज  +• बॉम्बे समाचार  +• द टाइम्स ऑफ इंडिया  +• बॉम्बे टाइम्स  +• इंडियन एक्सप्रेस  +• डीएनए  +• लोकमत  +• लोकसत्ता  +• महाराष्ट्र टाइम्स  +• मिड-डे  +• मिरर बझ  +• मुंबई मिरर  +• नवा काळ  +• तरुण भारत  +• नवभारत टाइम्स  +• सामना  +• सकाळ  +• द इकॉनॉमिक टाइम्स  +• हिंदुस्तान टाइम्स  +• प्रहार  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2541.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1409b0927dea11808565b445dfcb13803751db24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2541.txt @@ -0,0 +1 @@ +नगरगृह हे स्थानिक नगर प्रशासनाच्या लोकनिर्वाचित सदस्यांच्या (नगरसेवक) बैठकींसाठी व इतर एकत्र महत्त्वाच्या चर्चेसाठी बांधण्यात आलेला एक मोठा हॉल आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2544.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1933cef953f87e298c77d282ac53cdf68fdb238a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2544.txt @@ -0,0 +1 @@ +टाउन्सव्हिल ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड प्रांतातील शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2548.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fd3113101c86476d0fd69bbcca9fce65c9da356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2548.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॉंटन हे इंग्लंडच्या सॉमरसेट काउंटीमधील मोठे शहर आहे. अंदाजे १,००० वर्षे जुन्या असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११मध्ये ६९.५७० होती. टॉंटन हे मुख्यत्वे औद्योगिक शहर असून हे रेल्वे आणि महामार्गाने इंग्लंडमधील इतर भागांशी जोडले गेलेले आहे. +येथील टॉंटन क्रिकेट मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2573.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1252844a1d92c0f9add05b11238debfaf54d0465 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2573.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2589.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..208e87bdc9b605630c6f8b4c70a25a386d77338a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2589.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2593.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c33157bd4c10ecce533f5e9d887ad10dbc8c01b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2593.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2595.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d69db324f9c0ff6b60021b1b86e80424eaae142 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2595.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2596.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a744254372d7dd99624d8e816488e4568c48b078 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2596.txt @@ -0,0 +1,2 @@ + टाकळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2629.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7649db046505def6800ddf51b6480bf453d0c7d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2629.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाकवे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात. मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2649.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2649.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be7481188991bbd1ab649019dee82cd16d1f024f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2649.txt @@ -0,0 +1 @@ +तगालोग ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा आग्नेय आशियामधील फिलिपिन्स ह्या देशामधील प्रमुख भाषा आहे. राष्ट्रभाषा आहे. फिलिपिनो ही फिलिपिन्सच्या दोनपैकी एक अधिकृत भाषा तगालोगचीच आवृत्ती आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_265.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f4609faae4d722154c2e2090df4659dfc35d520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_265.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्ज विल्यम व्हेला (२४ एप्रिल, १९४२- ) हे माल्टी राजकारणी आहेत. हे २०१९ पासून माल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत [१] हे लेबर पार्टीचे सदस्य असून, हे यापूर्वी माल्टाचे उपपंतप्रधान आणि १९९६ ते १९९८ दरम्यान पंतप्रधान आल्फ्रेड सांट यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. २०१३मध्ये त्यांनी पंतप्रधान जोसेफ मस्कट यांच्या मंत्रीमंडळात २०१७पर्यंत परराष्ट्र व्यवहार मंत्री पदसांभाळले. [२] [३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2695.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc478c081b5c2e2baaf4cf35053f22cd507b85c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2695.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाटा डोकोमो ही एक टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीची भ्रमणध्वनी सेवा आहे. जपानमधील मोठी दुरध्वनी कंपनी डोकोमो समूह (२६% समभाग) व टाटा समूह (७४% समभाग) ह्यांच्यात नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या करारानुसार ते संयुक्तपणे "टाटा डोकोमो" ह्या नावाने भ्रमणध्वनी सेवा पुरवितात. +ही एक जीएसएम सेवा असून ती प्रीपेड आणि पोस्टपेड ह्या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. सध्या ती भारतातील ११ टेलिकॉम मंडळांमध्ये कार्यरत आहे. ह्या मंडळात दक्षिणेतील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश व तमिळनाडू व उत्तरेकडील हरियाणा, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल ही राज्ये येतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2703.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bde98c19f574def5d7f6f84a92f5259408050264 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2703.txt @@ -0,0 +1 @@ +टाटा बीपी सोलर ही एक टाटा उद्योगसमूहातील सौर ऊर्जा उत्पादन निर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स. १९८९ साली झाली. ही कंपनी क्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर मॉड्युल्सचे भारतातील एक प्रमुख उत्पादक आहे. ३१ ऑगस्ट २०१२ रोजी या कंपनीचे नाव बदलून ते 'टाटा पाॅवर सोलर' झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2723.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45938a6171ad58998eea00d0ca442dae2e388572 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2723.txt @@ -0,0 +1 @@ +टाटा सुमो ग्रँडे हे टाटा मोटर्स या कंपनीचे बहुउपयोगी वाहन (एसयूव्ही) आहे. ते १० जानेवारी, २००८ रोजी पहिल्यांदा वितरित झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_273.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e89c824fdd1001c272435f45688b17eac915b0a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_273.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. जात्याच प्रगल्भ असल्याने शेती विषयक क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केले. चित्रकला वा इतर कलेत प्रावीण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवाना व्हायला पाहिजे या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. शेंगदाण्यापासून तेल, डिंक, रबर, इ. वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. +क्रिस्टल प्लेस जवळील न्यूटन काउंटी येथील डायमंड ग्रोव्ह येथे गुलामीच्या कार्व्हरचा जन्म झाला होता, ज्याला आता डायमंड, मिसुरी म्हणून ओळखले जाते, काही काळ 1860च्या दशकाच्या उत्तरार्धात. त्याच्या जन्माची नेमकी तारीख अनिश्चित आहे आणि कार्व्हरला ते माहित नव्हते. तथापि, अमेरिकन गृहयुद्धानंतर जानेवारी 1865 मध्ये मिसुरीमध्ये गुलामगिरी संपुष्टात आणण्यापूर्वीचे होते. त्याचा मालक, मोसेज कारव्हर हा जर्मन अमेरिकन परदेशी आहे ज्याने जॉर्जचे पालक मेरी आणि गिल्स यांना विल्यम पी. मॅकगनिस येथून 9 October ऑक्टोबर, 1855 मध्ये $7०० डॉलर्समध्ये खरेदी केले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2763.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20491f84fe8cd1a201220501b8e574f1c9b69672 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2763.txt @@ -0,0 +1,3 @@ +टायटस काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टायटस काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2784.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34486780e76b1ea48a3ef27bd1c6e4efce60459d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2784.txt @@ -0,0 +1,4 @@ +टायरा लिन बँक्स (जन्म ४ डिसेंबर १९७३) ही एक अमेरिकन टेलिव्हिजन व्यक्तिमत्व, मॉडेल, निर्माता, लेखक आणि अभिनेत्री आहे.[१] इंगलवुड, कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या, तिने वयाच्या १५ व्या वर्षी मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि जीक्यू आणि स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्विमसूट इश्यूच्या मुखपृष्ठांवर वैशिष्ट्यीकृत केलेली ती पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला होती, ज्यावर ती तीन वेळा दिसली. ती १९९७ ते २००५ पर्यंत व्हिक्टोरियाची गुप्त देवदूत होती. २००० च्या दशकाच्या सुरुवातीस, बँक्स जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मॉडेल्सपैकी एक होती.[२] +टायरा लिन बँक्स यांचा जन्म इंगलवुड, कॅलिफोर्निया येथे ४ डिसेंबर १९७३ रोजी झाला. तिची आई, कॅरोलिन लंडन (आता लंडन-जॉनसन), एक वैद्यकीय छायाचित्रकार आहे आणि तिचे वडील, डोनाल्ड बँक्स, संगणक सल्लागार आहेत. तिला डेविन नावाचा एक भाऊ आहे, जो पाच वर्षांनी मोठा आहे. १९७९ मध्ये बँक्स सहा वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला.[३] +जेव्हा बँक्स १५ वर्षांची होती, तेव्हा लॉस एंजेलिसमध्ये शाळेत शिकत असताना तिने मॉडेलिंग सुरू केले. एल.ए मॉडेल्सने तिच्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी तिला चार मॉडेलिंग एजन्सींनी नाकारले होते. तिने वयाच्या १६ व्या वर्षी एलिट मॉडेल मॅनेजमेंटमध्ये स्विच केले. जेव्हा तिला युरोपमध्ये मॉडेल करण्याची संधी मिळाली तेव्हा ती मिलानला गेली. तिच्या पहिल्या रनवे सीझनमध्ये, तिने १९९१ पॅरिस फॅशन वीकमध्ये २५ शो बुक केले. बँका अमेरिकन, इटालियन, फ्रेंच आणि स्पॅनिश व्होगच्या संपादकीयांमध्ये दिसल्या; अमेरिकन, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश एले; अमेरिकन, जर्मन आणि मलेशियन हार्परचे बाजार; वि; डब्ल्यू आणि व्हॅनिटी फेअर.[४] +टायरा बँक्स आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2789.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca0c604f4e51bd4f220e28191378686c44ccbc39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2789.txt @@ -0,0 +1 @@ +टायरेल फाबियान जॉन्सन (जानेवारी १०, इ.स. १९१७:तुनापुना, त्रिनिदाद - एप्रिल ५, इ.स. १९८५:कूव्हा, त्रिनिदाद) हा  वेस्ट इंडीजकडून १९३९मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2790.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c515477c989342fc8f717a0417c4af700fff7afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2790.txt @@ -0,0 +1 @@ + डि सॉयसा पार्क स्टेडियम (पूर्वीचे टायरॉन फर्नांडो स्टेडियम) हे श्रीलंकेच्या मोराटुवा येथील एक बहुउपयोगी मैदान आहे.[१][१] सध्या ते मुख्यत्वे क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षकक्षमता १५,००० इतकी आहे आणि येथील पहिला कसोटी सामना १९९२ साली खेळवला गेला. मैदान १९४० साली खूले झाले आणि त्याला कसोटी दर्जा १९७९ साली प्राप्त झाला. क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी इथल्या कुटुंबांनी ५ एकर (२०००० चौ.मी.) जमीन अर्बन कौन्सिलला १९४० मध्ये देणगी म्हणून दिली आणि त्यामुळे ते नावारूपाला आले. कुटुंबाच्या दुसऱ्या एका सदस्याने २ एकर जमीन मैदानासाठी बाजारभावाने विकली. मैदानाचे नाव डि सॉयसा पार्क असे ठेवण्यात आले आणि ते मुख्यत: मोराटुवा स्पोर्ट्स क्लब (MSC) आणि शालेय स्पर्धांसाठी वापरले जाते.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2816.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c25aaf20e003ea9a23b7a72819d9a28b4dd37bbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2816.txt @@ -0,0 +1,4 @@ +टार्टन दिन हा कॅनडा आणि अमेरिकेत पूर्वी स्थलांतरित झालेल्या स्कॉटलंडच्या नागरिकांकडून दरवर्षी एप्रिल ६ रोजी साजरा करण्यात येणारा एक दिवस आहे. या दिवशी १३२० साली आर्बोआथचा तह संमत झाला होता. +हा उत्सव १९८० च्या दशकात कॅनडात सुरू झाला आणि नंतर कॅनडातील इतर शहरांतून तसेच अमेरिकेत पसरला.[१] +ऑस्ट्रेलियामध्ये टार्टन दिन १ जुलै रोजी साजरा केला जातो. १७४७मध्ये या दिवशी ॲक्ट ऑफ प्रोस्क्रिप्शन या कायद्यातहत टार्टन घालण्यावरील बंदी उठविण्यात आली होती. +टार्टन दिनाला पाइप बॅंड आणि हायलॅंड नाचांस सह मिरवणूका निघतात तसेच इतर स्कॉटलंडकेंद्री कार्यक्रम आयोजित केले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2841.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0113449ff260a9d5fb6302f6757ffff408332c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2841.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 16°46′33″N 3°0′34″W / 16.77583°N 3.00944°W / 16.77583; -3.00944 + +टिंबक्टू (फ्रेंच: Tombouctou) हे पश्चिम आफ्रिकेच्या माली ह्या देशातील एक शहर आहे. हे शहर नायजर नदीपासून १५ किमी अंतरावर सहाराच्या दक्षिण कडेवर वसले आहे. +१२व्या शतकात स्थापन झालेले टिंबक्टू हे एक ऐतिहासिक शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. येथे अनेक मुस्लिम विद्वान वास्तव्य करीत असत व बरेच मौल्यवान इस्लामिक ग्रंथ येथे सापडले आहेत. सध्या मात्र ह्या शहराची दुरावस्था झाली आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2848.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ee1d396269c63bd7d70935994e72ac1f4df70c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2848.txt @@ -0,0 +1,5 @@ +२५ डिसेंबर, १९७६ (वय ७४) +२१ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2865.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac5f925213a63e030b6b8c83e7188eff48e7b60d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2865.txt @@ -0,0 +1,2 @@ +टिटवाळा हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2903.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..656ff800f225fb3c292e2eadbcbd7a7782422db6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2903.txt @@ -0,0 +1 @@ +टिनो इया बर्ट्राम बेस्ट (२६ ऑगस्ट, १९८१, सेंट मायकेल्स, बार्बाडोस - )) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2945.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42040cb90105c4519fde9d46ff9e7b9d048890f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2945.txt @@ -0,0 +1 @@ +टिमोथी हेस टिम डेव्हिड (१६ मार्च, १९९६:सिंगापूर - हयात) हा सिंगापूर-ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो सिंगापूर राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि विविध ट्वेंटी२० फ्रँचायझी संघांसाठी खेळला. त्याने जुलै २०१९ मध्ये सिंगापूरसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सप्टेंबर २०२२ मध्ये, २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या संघात त्याची घोषणा करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2963.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2963.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f7ae519a165b4b09ee5e69962c148e623e18cf98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_2963.txt @@ -0,0 +1,6 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +टिमोथी जेम्स मर्टाघ (२ ऑगस्ट, इ.स. १९८१:लॅंबेथ, लंडन, इंग्लंड - ) हा  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3002.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ffd1a0f487b1658934469fe593b33feaecdce1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3002.txt @@ -0,0 +1,2 @@ +छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GEO, आप्रविको: SYCJ) हा गयाना देशाची राजधानी जॉर्जटाउनजवळचा विमानतळ आहे. टिमेहरी शहरात असलेला हा विमानतळ डेमेरेरा नदीच्या किनारी बांधलेला आहे. +याला पूर्वी टिमेहरी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ॲटकिन्सन फील्ड अशी नावे होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3003.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ac1c134be84129dc674d42ffefdc05238d2df57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3003.txt @@ -0,0 +1,5 @@ +टिमोथियस बर्नार्डस मरिया टिम डि लीड (२५ जानेवारी, १९६८:लीडशेनडाम, झुइड-हॉलंड, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून २९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. +याचा मुलगा बास डि लीड सुद्धा नेदरलँड्सकडून क्रिकेट खेळतो. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3006.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93cabbe7371f186a988d9c6b28600fac634a1546 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3006.txt @@ -0,0 +1 @@ +टिमोथी कूक हे ॲपल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. टीम कूक यांनी मार्च १९९८ मध्ये ॲपल मध्ये काम करण्यास सुरुवात केली. नंतर २४ ऑगस्ट, इ.स. २०११ मध्ये त्यांना ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. २०१२ च्या सुरुवातीच्या काळात त्यांना १० शेअर्स देण्यात आले. त्यांची पूर्ण ३७८ लाख अमेरिकन डॉलर असलेली पगार त्यांना जगातील सर्वात जास्त पगार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी बनवते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3029.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f502c7e3b3fb9a791d2bcf3a1efd93706a735032 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3029.txt @@ -0,0 +1,9 @@ + +टियानमेन माउंटन (अर्थ:'स्वर्गाचा दरवाजा असणारा पर्वत') हा चीनमधील हुनान प्रांताच्या वायव्य भागात, झांगजियाजी येथील टियानमेन माउंटन नॅशनल पार्कमध्ये स्थित एक पर्वत आहे. +इ.स. २००५ मध्ये फ्रेंच पोमा या[१] कंपनीने जवळच्या झांगजियाजी रेल्वे स्टेशनपासून पर्वताच्या शिखरापर्यंत केबलकार बांधली होती. यात ९८ डब्बे आणि एकूण ७,४५५ मी (२४,४५९ फूट) लांबीचा टियानमेन माउंटन केबल वे होती. ही "जगातील उंच पर्वतांचा सर्वात लांब प्रवासी केबलवे" म्हणून पर्यटन प्रकाशनांमध्ये दावा केला जातो. या केबल कारने १,२७९ मी (४,१९६ फूट) ची चढाई केली जाते. सर्वोच्च ग्रेडियंट ३७ अंश आहे. काचेच्या मजल्यांच्या भागांसह, पर्वताच्या शिखरावर उंच कडाच्या बाजूने बांधलेल्या किलोमीटरच्या मार्गांवर पर्यटक चालू शकतात. एक ११ किमी (७ मैल) लांबीचा रस्ता - टोंगटियन अव्हेन्यू - ९९ वळणांसह पर्वताच्या शिखरावर देखील पोहोचतो आणि पर्यटकांना १३१.५ मी (४३१.४ फूट) उंचीच्या डोंगरावरील तिआनमेन गुहेत नेतो. +तियानमेनशान मंदिर शिखरावर आहे. तेथे जाण्यासाठी चेअरलिफ्ट किंवा फूटपाथ प्रवेश आहे. तेथील मूळ मंदिर तांग राजवंशाच्या काळात बांधले गेले. २०व्या शतकाच्या पहिल्या भागात ते नष्ट झाले. इ.स. १९४९ मध्ये, चिनी कम्युनिस्ट क्रांती संपुष्टात आल्यावर, तांग राजवंशीय वास्तुकलेसह नवीन मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सध्याचे मंदिर २ हेक्टर (४.९ एकर) भागात वसलेले आहे. +इ.स. २००७ मध्ये, अलेन रॉबर्टने कमानीच्या खालच्या कड्याला, उघड्या हाताने आणि संरक्षणाशिवाय स्केल केले. त्याच्या स्मरणार्थ तेथे एक फलक लावला आहे. +वर्ल्ड विंगसूट लीगने तियानमेनमध्ये पहिली आणि दुसरी वर्ल्ड विंगसूट चॅम्पियनशिप आयोजित केली होती. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दुसऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रशिक्षणाच्या उडीदरम्यान, व्हिक्टर कोव्हॅट्स पॅराशूट उघडू शकला नाही तेव्हा त्याचा मृत्यू झाला.[२][३] +ऑगस्ट २०१६ मध्ये, "कॉइलिंग ड्रॅगन क्लिफ" नावाचा टोंगटियन अव्हेन्यू दिसणारा काचेचा स्कायवॉक,[४] लोकांसाठी खुला करण्यात आला.[५] + +सप्टेंबर २०१६ मध्ये, एका इटालियन ड्रायव्हरने त्याच्या फेरारी ४५८ इटालियातून सुमारे ११ किलोमीटर (६.८ मैल) लांबीचा मार्ग १० मिनिटे आणि ३१ सेकंदात पार करून नवीन विक्रम स्थापित केला.[६] \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3031.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecf1dd215c8ce232297a4525137f4559a29fc7b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3031.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +टियाना लिन (सप्टेंबर १, इ.स. १९८३ - )ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3039.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..114ca2fa94a0d599bca55840c2dcce190b441fcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3039.txt @@ -0,0 +1,3 @@ +टिलामूक काउंटी, ओरेगन ही अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील ३६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टिलामूक काउंटी, ओरेगनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3058.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3058.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..020832f4d6b8428b89cf78d2cdfcee46facc3972 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3058.txt @@ -0,0 +1,3 @@ +टिशोमिंगो काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +टिशोमिंगो काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3070.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b390198371622b97a06a32cd6b8be46ca76af7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3070.txt @@ -0,0 +1,8 @@ +प्रोफेसर टी.एम.पी. महादेवन तथा तेल्लीयावारम महादेवन पोन्नबालम महादेवन (इ.स. १९११[ दुजोरा हवा] - ५ नोव्हेंबर, इ.स. १९८३) हे तत्त्ववेत्ते होते. ते मद्रास विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते आणि तेथील ॲडव्हान्स्ड स्टडी इन फिलॉसॉफीचे संचालक होते[१] त्यांच्या पुढाकाराने तेथे १९६४ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सेंटर फॉर ॲडव्हॉन्स स्टडी इन इंडियन फिलॉसॉफी हे केंद्र स्थापन करण्यात आले. [२] त्यांनी केलेले रमण महर्षी यांच्या मी कोण? या व्याख्यानाचे तमिळमधून इंग्लिशमध्ये भाषांतर [३] महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी ग्रेस ऑफ शंकर इनकार्नेट हे आदी शंकराचार्यांचे चरित्र लिहले.[४] अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या निमंत्रणावरून तेथे भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि आध्यात्मिक परंपरबद्दलचे वर्ग घेण्यासाठी महादेवन गेले होते. तेथील वास्तव्याच्या कालावधीत त्यांनी तेथील ओलीन ग्रंथालयात भारतीय तत्त्वज्ञान विषयक आणि आध्यात्मिक विषयक पुस्तकांची मोठी दालने उभी केली.[५] +प्रोफेसर महादेवन यांचा The Philosophy of Advaita-with special reference to Bharatitirtha- Vidyaranya हा पीएचडीचा प्रबंध म्हणजे शृंगेरी मठाचे स्वामी भारतीतीर्थ-विद्यारण्य यांनी अद्वैत वेदान्तात जी भर घातली त्याच्या अनुषंगाने अद्वैत वेदान्ताचा आधुनिक भारतास आधुनिक भाषेत करून दिलेला परिचय मानला जातो[६], मद्रास विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख, दिग्गज प्रोफेसर आणि भारतीय तत्त्ववेत्ते एस. एस. सूर्यनारायण शास्त्री हे त्यांचे मार्गदर्शक होते. महादेवन यांचे पीएचडीचे संशोधन कार्य १९३३-३५ दरम्यान झाले. +आदी शंकराचार्यांच्यानंतर अद्वैत वेदान्ताचा झालेला प्रसार व प्रचार आणि कार्य जनसामान्य लोकांनाच नव्हे तर अभ्यासकांनाही फारसे माहित नसते. आदी शंकराचार्यांच्यानंतर, म्हणजे आठव्या शतकानंतर वेदान्ताच्या इतिहासातील अन्य नाव म्हणजे भारतीतीर्थ विद्यारण्य. स्वामी भारतीतीर्थ-विद्यारण्य हे चौदाव्या शतकातील अद्वैत वेदांती आचार्य होते. ते विजयनगर साम्राज्याचे संस्थापक हरिहर (पहिला) आणि बुक्क घराण्याचे गुरू होते. १३७७ ते १३८६ दरम्यान त्यांनी शृंगेरी मठाची गादी चालविली.[७]त्यांनी वेदान्ताचे अर्थ विवरण वेगळ्या रीतीने केले आणि परंपरेतील विवरण संप्रदायात मोलाची भर टाकली, असे महादेवन नमूद करतात.[८] त्यांचे पंचदशी आणि दृक –दृश्य विवेक हे दोन ग्रंथ मूलभूत मानले जातात, असे महादेवन नमूद करतात.[९] +हा प्रबंध १९३८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यास डॉ. राधाकृष्णन यांनी प्रस्तावना लिहिली आहे. हा ग्रंथ महादेवन यांनी त्यांचे थोरले बंधू स्वामी राजेश्वरानंदजी[१०]यांना अर्पण केला आहे. या प्रबंधाची दुसरी आवृत्ती १९५७ मध्ये प्रकाशित झाली. भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने अमोल ठेवा म्हणून ती जतन केली आहे. ती येथे Archived 2016-03-03 at the Wayback Machine. उपलब्ध आहे. त्यांचा अद्वैत तत्त्वज्ञानाचे चिंतनाचे परिष्कृत रूप त्यांच्या Gaudapada - A Study in Early Advaita या ग्रंथात दिसते. हा ग्रंथ मद्रास विद्यापीठाने १९५२मध्ये प्रसिद्ध केला.[११] +महादेवन यांच्या स्मरणार्थ चेन्नई येथे डॉ. टी. एम. पी. महादेवन फौंडेशनची[१२] १७ जून १९९३ रोजी [१३] स्थापना करण्यात आली. ग्रीसच्या शाही घराण्याची महाराणी प्रिन्सेस इरिन[१४] या फौंडेशनची सदस्य असून ग्रीस येथे १९६६मध्ये भरलेल्या जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत त्या महादेवन यांच्या व्याख्यानामुळे अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांनी मनाने हिंदू धर्म स्वीकारला[१५].२०१३मध्ये "The Philosophy of Prof T M P Mahadevan" या विषयावर मद्रास विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाने चर्चासत्र आयोजित केले होते.[१६] +Indian Philosophical Quarterly[१७] +१९६७ : पद्मभूषण +महादेवन यांचे ग्रंथलेखन [१८][१९] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3085.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..604219bc335ce22749c8f25578eea3a57ca1ac02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3085.txt @@ -0,0 +1,2 @@ +टाटा मूलभूत संशोधन संस्था (इंग्लिश: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) ही १९४५ साली जे. आर. डी. टाटा आणि डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या पुढाकाराने मुंबई येथे स्थापन झाली. १९६२ साली दक्षिण मुंबईतील नेव्ही नगर परिसरात या संस्थेचे स्थलांतर करण्यात आले. देशातील आजपर्यंतचे अनेक नामवंत शास्त्रज्ञ याच संस्थेतून घडलेले आहेत. आज संस्थेच्या तीन मुख्य विद्याशाखेतून ४०० पेक्षा अधिक शास्त्रज्ञ संस्थात्मक संशोधन आणि मार्गदर्शन करतात. या तीन शाखांमध्ये विश्वकिरण-आवकाशातून येणारे अतिशय भेदक किरण, उच्चउर्जा भौतिकी व गणिती यांचा समावेश होतो. मुंबईची देवनार येथील होमी भाभा सेंटर फॉर सायन्स अँड एज्युकेशन, पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्‍स, बेंगलूरची इंटरनॅशनल सेंटर फॉर थेरॉटिकल सायन्सेस आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस या संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्याच कार्याचा भाग आहेत. या संस्थेचे ग्रंथालय भारतातील सर्वांत मोठे ग्रंथालय असल्याचे सांगितले जाते. +पदार्थविज्ञानामधील नवनवीन शाखांमध्ये संशोधन करणे. मानवी ज्ञानाच्या विस्तारलेल्या कक्षात संशोधन करून वैज्ञानिक प्रगती साध्य करण्यासाठी हुशार भारतीय तरुणांना त्यादृष्टीने प्रशिक्षण देणे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3105.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3105.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e01f6db09368557825f3d9de48368c69a015960 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3105.txt @@ -0,0 +1 @@ +टी.ए.सी.व्ही. काबो व्हर्दे एरलाइन्स (पोर्तुगीज: Transportes Aéreos de Cabo Verde) ही पश्चिम आफ्रिकेमधील केप व्हर्दे ह्या देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. प्राइया येथे मुख्यालय असलेल्या टी.ए.सी.व्ही.चा प्रमुख वाहतूकतळ साल ह्या बेटावरील आमिल्कार काब्राल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. युरोपियन संघाने आफ्रिका खंडामधील बव्हंशी विमान कंपन्यांवर बंदी घातली असल्यामुळे आफ्रिकेतून युरोपाला सेवा पुरवणारी टी.ए.सी.व्ही. ही मोजक्या आफ्रिकन कंपन्यांपैकी एक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3119.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3119.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd837e00ace80c24cca56a8ae0d980ccce859aa7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3119.txt @@ -0,0 +1,2 @@ +थॉमस स्टर्न्स इलियट (इंग्लिश: Thomas Stearns Eliot; २६ सप्टेंबर १८८८, सेंट लुईस, मिसूरी - ४ जानेवारी १९६५, लंडन) हा एक अमेरिकन-ब्रिटिश कवी व लेखक होता. +अमेरिकेच्या सेंट लुईस शहरामध्ये जन्मलेल्या इलियटने हार्वर्ड विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण घेतले. तो १९१४ साली वयाच्या २५व्या वर्षी ब्रिटनला स्थानांतरित झाला. त्याने अनेक प्रसिद्ध कविता व नाटके लिहिली. त्याच्या साहित्यामधील योगदानासाठी इलियटला १९४८ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3130.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3130.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0806c5aa1c59f8eed8c77d39eab2dc596926cb66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3130.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुवेल्लोर थत्तई कृष्णमचारी (तमिळ: திருவள்ளூர் தட்டை கிருஷ்ணமாச்சாரி; १८९९ - १९७४ ) हे भारतामधील काँग्रेस पक्षाचे एक नेते व जवाहरलाल नेहरूंच्या प्रशासनामध्ये १९५६-१९५८ आणि १९६४ - १९६६ दरम्यान भारताचे अर्थमंत्री होते. एका तमिळ अय्यंगार कुटुंबात जन्मलेल्या कृष्णमचारी यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून पदवी संपादन केली आणि तेथेच अर्थशास्त्र विभागात अध्यापन केले. ते टीटीके (TTK) या टोपणनावाने प्रसिद्ध होते. ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य, एक उद्योजक आणि काँग्रेसचे एक नेते म्हणून ते कार्यरत होते. +कृष्णमचारी आधुनिक भारताच्या संस्थापकांपैकी एक होते. भारताच्या औद्योगिक विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. मूळात कृष्णमचारी व्यावसायिक होते. १९२८ साली चेन्नई येथे त्यांनी टी. टी. कृष्णमचारी आणि कंपनी नावाची कंपनी स्थापन केली. पुढे भरपूर यश मिळवलेली ही कंपनी आता 'टीटीके ग्रुप' नावाने ओळखली जाते. वयाच्या तिशीमध्ये कंपनीची व्यवस्थित घडी बसल्यावर कृष्णमचारींनी आपले लक्ष राजकारणाकडे वळवले. सुरुवातीला मद्रास विधानसभा क्षेत्रातून अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_319.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8674d14f8ee659c75e32bf04bf4f3ec77dd209b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_319.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 19°16′59″N 81°22′01″W / 19.28306°N 81.36694°W / 19.28306; -81.36694 + +जॉर्जटाउन ही केमन द्वीपसमूह ह्या युनायटेड किंग्डमच्या कॅरिबियनमधील प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_320.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0a59f984a8161b2be5bac86e1831f34cbd6cc7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_320.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्जटाउन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. क्लियर क्रीक काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १,११८ होती.[१] या शहराची स्थापना १८५९मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3208.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d7d7e7bb4512b7ca316d2079fa7749af19b8b2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3208.txt @@ -0,0 +1 @@ +तियागो कार्दोसो मेंदेस (मे २, इ.स. १९८१ - ) हा  पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा ॲटलेटिको माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_323.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ffd1a0f487b1658934469fe593b33feaecdce1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_323.txt @@ -0,0 +1,2 @@ +छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GEO, आप्रविको: SYCJ) हा गयाना देशाची राजधानी जॉर्जटाउनजवळचा विमानतळ आहे. टिमेहरी शहरात असलेला हा विमानतळ डेमेरेरा नदीच्या किनारी बांधलेला आहे. +याला पूर्वी टिमेहरी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ॲटकिन्सन फील्ड अशी नावे होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3250.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..130f85a9a8d1c42266db9e86996f77cd95103648 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3250.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेलबर्न विमानतळ किंवा टुलामरीन विमानतळ (Melbourne Airport) (आहसंवि: MEL, आप्रविको: YMML) हा ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेलबर्नपासून २३ किमी अंतरावर टुलामरीन ह्या उपनगरामध्ये असलेला हा विमानतळ वर्दळीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९७० साली सुरू झालेला हा विमानतळ मेलबर्नमधील चार विमानतळांपैकी एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. +ह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ‌.स.इ.स. २००७ साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू झाले. एरबस ए३८० या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले. स्कायबस सुपर शटल सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या सदर्न क्रॉस स्टेशन ह्या स्थानकावरून सुटते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3257.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e546123b69b7122595df33e90a16b646a3260617 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3257.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +टुव्किस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, चोविसावे भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील चाळीसावे भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3271.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..897bc966bcd02951c7b3f80d3362cb242864a890 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3271.txt @@ -0,0 +1,3 @@ +तूरक्वॉं फ्रांसच्या उत्तरेतील एक शहर आहे. २०१२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९२,७०७ होती. बेल्जियमच्या सीमेवर असलेले हे शहर मेत्रोपोल युरोपियें दि लिल या नागरी प्रदेशाचा भाग आहे. +१८ मे, १७९४ रोजी येथे झालेल्या तूरक्वॉंच्या लढाईत फ्रेंच सैन्याने ब्रिटिश आणि ऑस्ट्रियन सैन्याचा पराभव केला होता. +येथील गार दे तूरक्वॉं रेल्वे स्थानकातून पॅरिस आणि लिल या शहरांना गतिमान रेल्वेसेवा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_331.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..231a0dd3dcccaedcfd6258bd3917f29997fa8fc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_331.txt @@ -0,0 +1 @@ +लारी हे जॉर्जियाचे अधिकृत चलन आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3337.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3337.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0cc95e754544baa99eb4f387df78e7754ce5daf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3337.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॅलबॉट काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3339.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52b5ec20cfdad6dd9e72705a902ea231b86f870d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3339.txt @@ -0,0 +1,3 @@ +टॅलाडेगा काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टॅलाडेगा येथे आहे.[१][२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८२,१४९ इतकी होती.[३] +टॅलाडेगा काउंटी टॅलाडेगा महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_334.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_334.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3340.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52b5ec20cfdad6dd9e72705a902ea231b86f870d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3340.txt @@ -0,0 +1,3 @@ +टॅलाडेगा काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र टॅलाडेगा येथे आहे.[१][२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८२,१४९ इतकी होती.[३] +टॅलाडेगा काउंटी टॅलाडेगा महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3355.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a393ddd10acf86fc1afbb888f98de837cec69823 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3355.txt @@ -0,0 +1 @@ +नताशा एलेनी टॅश फॅरंट (२९ मे, १९९६:अथेन्स, ग्रीस - ) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3413.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d13158731be74636ca6b625a5551bc671d5c6bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3413.txt @@ -0,0 +1,2 @@ + टेंभुर्णी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3420.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..602b640e52a745d155666cc5b07de477e349246e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3420.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेंभे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3426.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c873cd80f28f668ee22429fb3dd9f5b4db06684f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3426.txt @@ -0,0 +1,8 @@ + टेंभ्ये हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_344.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_344.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..276c0315085315ee86a581e0c16efef6c9043ca1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_344.txt @@ -0,0 +1,4 @@ + + + +जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जॉर्जिया टेक) हे अटलांटा, जॉर्जिया ह्या शहरात स्थित असणारे अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. ह्या विद्यापीठाची स्थापना १८८५ साली झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3448.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3448.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38a2d5fe208cb95d9e524a9619cc7b3e8065e9b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3448.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेकवडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3465.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4bb0f9af28238d0e96ab00542077aa648c40f764 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3465.txt @@ -0,0 +1,3 @@ + डॅलस, टेक्सास, अमेरिकेची संयुक्त संस्थाने +टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स (लघुरूप: टी.आय. ; इंग्लिश: Texas Instruments Inc., टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स इन्कॉ. ;) ही डॅलस, अमेरिका येथे मुख्यालय असलेली, अर्धवाहक व संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. इंटेल, सॅमसंग, तोशिबा या कंपन्यांपाठोपाठ अर्धवाहक उत्पादन क्षेत्रात टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स जगात चौथ्या क्रमांकाची कंपनी असून मोबाइल हॅंडसेटांसाठीच्या अर्धवाहक चिप उत्पादनात ती क्वालकॉम कंपनीखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आणि डिजिटल सिग्नल प्रोसेसर व ॲनालॉग अर्धवाहक उत्पादनात जगभरात अव्वल क्रमांकावर आहे [१]. +या कंपनीचे मुख्यालय डॅलसमध्ये असून रिचर्डसन येथे मोठे प्रांगण आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3484.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df715095782d6fa9850c7be0f33337b4bbc7d8bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3484.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेझवेल काउंटी, इलिनॉय ही अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील १०२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_349.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..195bce2c0dd9a0c58050cd66ce9052602fede65e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_349.txt @@ -0,0 +1 @@ +जॉर्जिया टॉटी ओ'कीफ (नोव्हेंबर १५, इ.स. १८८७:सन प्रेरी, विस्कॉन्सिन - मार्च ६, इ.स. १९८६:सांता फे, न्यू मेक्सिको) ही अमेरिकन चित्रकार होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3497.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3497.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3497.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3498.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3498.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3498.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3509.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82d614f62f27b420fe4c392cc3ca7e8bf30ed235 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3509.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे २, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3515.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fda7a69ee0d4fd8fd7ac48f94df8bf7cb002cbce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3515.txt @@ -0,0 +1,2 @@ +टेड स्टीवन्स ॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ANC, आप्रविको: PANC, एफ.ए.ए. स्थळसूचक: ANC) हा अमेरिकेच्या अलास्का राज्यातील ॲंकरेज शहराचा प्रमुख विमानतळ आहे. उत्तर अमेरिकेतील सगळ्यात उत्तरेस असलेला हा मोठा विमानतळ आंतरराष्ट्रीय मालवाहतूकीचे मोठे केंद्र आहे. येथून युरोप आणि आशियाच्या उत्तर भागातील सगळी शहरे सहज पल्ल्यात आहेत. २०१२मध्ये २२,४९,७१७ प्रवाशांनी येथून ये-जा केली. +या विमानतळाला अलास्काच्या सेनेटर टेड स्टीवन्सचे नाव देण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3527.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ea1fd67fd0fdc9358e1acd19a1b1b6e280e1e15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3527.txt @@ -0,0 +1 @@ +एडवर्ड पॉल टेडी शेरिंगहॅम (एप्रिल २, इ.स. १९६६:हिगहॅम्स पार्क, लंडन, इंग्लंड - )) हा  इंग्लंडकडून फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर हा फुटबॉल मार्गदर्शक झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3540.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee1bf98ec70af933a314fbfef1dedaaa773d1527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3540.txt @@ -0,0 +1 @@ +टेनेसी टायटन्स हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातल्या नॅशव्हिल शहरातील व्यावसायिक फुटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल फुटबॉल लीगच्या अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स ह्या गटातील दक्षिण विभागातून खेळतो. इ.स. १९६० साली स्थापन झालेल्या ह्या संघाने आजवर एकदाही सुपर बोल जिंकलेला नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3551.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a852c575be10253eb322bd8f92505e572fef92c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3551.txt @@ -0,0 +1,2 @@ + टेमघर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3568.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d23f5e2121431e2c597fd44dfd5bb33304db627e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3568.txt @@ -0,0 +1,4 @@ +टेरिन सुनील फ्रे (३० जून, १९९१:बर्म्युडा - ) हा  बर्म्युडाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3586.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db1342286b2d225bf8f23da5a6b08184c6089ce1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3586.txt @@ -0,0 +1,4 @@ +टेरेन्स डफिन (२० मार्च, इ.स. १९८२:क्वेक्वे, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून दोन कसोटी आणि २३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_361.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_361.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3612.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3612.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8dd53ee1607a3f015d619ac7a7ec4dc13bb027fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3612.txt @@ -0,0 +1 @@ +टेलर झाखर पेरेझ (जन्म २४ डिसेंबर १९९१) [१] एक अमेरिकन चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे.[२] द किसिंग बूथ २ (२०२०) आणि द किसिंग बूथ ३ (२०२१) या रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमध्ये यश मिळवण्यापूर्वी, अनेक मालिकांमधून त्याने कामाची सुरुवात केली.[३] पेरेझची सेक्स कॉमेडी मालिका मिंक्स (२०२२) मध्ये सहाय्यक भूमिका होती आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट रेड, व्हाईट ॲन्ड रॉयल ब्ल्यू (२०२३) मध्ये मुख्य भूमिका होती.[४][५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3621.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5471cf9285b02a903697ff17c2c48e3bd193140d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3621.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दूरध्वनी अथवा दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला. + +त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3627.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3627.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6eb884a2ab77be1a9a878af6e5b9bb36e14d2b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3627.txt @@ -0,0 +1 @@ +टेलीफे (Telefe) पूर्वी टेलिव्हिजन फेडरल (Televisión Federal) पॅरामाउंट ग्लोबलच्या मालकीचे अर्जेंटाइन टेलिव्हिजन नेटवर्क आहे.[१] त्याची स्थापना 1990 मध्ये झाली. स्टेशनचे मुख्यालय ब्यूनस आयर्स येथे आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3628.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3628.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5471cf9285b02a903697ff17c2c48e3bd193140d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3628.txt @@ -0,0 +1,4 @@ + +दूरध्वनी अथवा दूरभाषा(इंग्रजी: telephone टेलिफोन) ही दोन एकमेकांपासून दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादद्वारा संपर्क साधणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या सर्वात प्राथमिक स्वरूपाचा शोध अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने इ.स. १८७६ मध्ये लावला. ४ एप्रिल 1845 रोजी पहिला टेलिफोन एका घरात बसवण्यात आला. + +त्यानंतर इ.स १८८२ मध्ये भारतातही टेलिफोनचे आगमन झाले. फोनची सुविधा ही रस्ते, वीज यासारखीच एक पायाभूत सुविधा आहे व उद्योगासाठी आवश्यक बाब आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_363.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_363.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3642.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3642.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd603aa65553dc0a105899cf8acaa3f9bb4e2cb7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3642.txt @@ -0,0 +1,2 @@ +कॅलीफोर्निया, अमेरिका +टेसला मोटर्स ही अमेरिकन विद्युत उर्जेवर चालणारी गाडी बनविणारी कंपनी आहे. उच्च दर्ज्याच्या विद्युत गाड्या बनविणारी तसेच सिलिकॉन व्हेलीमधील ही पहली कंपनी असून, इलॉन मस्क हा टेसला मोटर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. टेसला मोटर्स बहुराष्ट्रीय कंपनी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3646.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3646.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23f7cfb3f8da76a1f5b4ba18a9b92b8f538e1ccd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3646.txt @@ -0,0 +1 @@ +टेस्ट टयुब बेबी ही जैविक तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील एक क्रांती आहे. 'टेस्ट टयुब बेबी' हा कृत्रिम गर्भधारणेचा प्रकार आहे, ज्या जोडप्यांना मुलबाळ होत नाही त्यांना शेवटचा पर्याय म्हणजे टेस्ट टयुब बेबी', अस बऱ्याच जणांचा समज आहे. हा केवळ मुलबाळ न होणाऱ्या जोडप्यासाठीच नव्हे, तर जनसामान्यांच्या दृष्टीनेदेखील कुतूहलाचा विषय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3648.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..822993cadffada321892f26c2ee7776a8ddf9711 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3648.txt @@ -0,0 +1,2 @@ + +टेस्टोस्टेरॉन हे नर अथवा पुरुषांमध्ये लैंगिक गुणधर्माशी निगडीत संप्रेरक अथवा प्रवर्तक (हार्मोन) आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3654.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3654.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fd3113101c86476d0fd69bbcca9fce65c9da356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3654.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॉंटन हे इंग्लंडच्या सॉमरसेट काउंटीमधील मोठे शहर आहे. अंदाजे १,००० वर्षे जुन्या असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११मध्ये ६९.५७० होती. टॉंटन हे मुख्यत्वे औद्योगिक शहर असून हे रेल्वे आणि महामार्गाने इंग्लंडमधील इतर भागांशी जोडले गेलेले आहे. +येथील टॉंटन क्रिकेट मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3664.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aae4afccdc2380bc2eb4af77d2d1624c573dcf9d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3664.txt @@ -0,0 +1,2 @@ +टॉड काउंटी, केंटकी ही अमेरिकेच्या केंटकी राज्यातील १२० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3673.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3673.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4623a3f2fbd88ca8ad2af2750d0a580167161e81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3673.txt @@ -0,0 +1 @@ +टॉप छाती आणि मान आणि कंबरेमधील भागावर घातले जाणारे वस्त्र आहे. टॉप तळाशी मध्यम आकाराचा किंवा ताणवल्यानंतर लांब असतो. पुरूषांचा टॉप साधारणपणे पॅंटसह जोडलेला असतो आणि पॅंट किंवा स्कर्टवाली महिसा सर्वात वरच्या सामान्य प्रकारचे टी-शर्ट, ब्लाउज आणि शर्ट आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3695.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3695.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c129dc79159a3c2acf7582db7de9d8d232008d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3695.txt @@ -0,0 +1,6 @@ +थॉमस क्रूझ मॅपोथर चौथा तथा टॉम क्रूझ (३ जुलै, १९६२ - ) हा एक अमेरिकन अभिनेता आणि निर्माता आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक[१] असलेल्या टॉमला चार अकादमी पुरस्कार नामांकने, मानद पाल्मे डी'ओर आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या चित्रपटांनी उत्तर अमेरिकेत $४ अब्ज आणि जगभरात $११.५ अब्जांपेक्षा जास्त कमाई केली आहे, [२] ज्यामुळे तो आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपट तारकांपैकी एक बनला आहे. [३] +टॉमने १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस अभिनय करण्यास सुरुवात केली आणि विनोदी चित्रपट रिस्की बिझनेस (१९८३) आणि अॅक्शन चित्रपट टॉप गन (१९८६) मधील प्रमुख भूमिकांतून यश मिळवले. द कलर ऑफ मनी (१९८६), रेन मॅन (१९८८), आणि बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै (१९८९) या नाट्यमय चित्रपटांमधील भूमिकांमुळे त्याला समीक्षकांची प्रशंसा मिळाली. यापैकी बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलैमधील रॉन कोविकच्या भूमिकेसाठी त्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी अकादमी पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त केले. १९९० च्या दशकात एक आघाडीचा हॉलीवूड स्टार म्हणून, त्याने अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, यांत अ फ्यू गुड मेन (१९९२), थरारपट द फर्म (१९९३), भयपट इंटरव्ह्यू विथ द व्हॅम्पायर (१९९४), आणि प्रणयपट जेरी मॅग्वायर (१९९६) यांचा समावेश आहे. यांपैकी जेरी मॅग्वायर चित्रपटासाठी त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला आणि त्याचे दुसरे अकादमी पुरस्कार नामांकन प्राप्त केले. मॅग्नोलिया (१९९९) चित्रपटातील प्रेरक वक्ता म्हणून क्रूझच्या भूमिकेसाठी त्याला आणखी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. +यानंतर क्रूझने मोठ्या प्रमाणावर सायन्स फिक्शन आणि अॅक्शन फिल्म्समध्ये काम करून स्वतःला अॅक्शन स्टार म्हणून स्थापित केले आहे. क्रूझ अनेकदा धोकादायक स्टंट स्वतःच करतो. तो १९९६ पासून मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेत इथन हंटची भूमिका करत आहे. या शैलीतील त्याच्या इतर उल्लेखनीय भूमिकांमध्ये व्हॅनिला स्काय (२००१), मायनॉरिटी रिपोर्ट (२००२), द लास्ट सामुराई (२००३), कोलॅटरल (२००४), वॉर ऑफ द वर्ल्ड्स (२००५), नाइट अँड डे (२०१०), जॅक रीचर (२०१२), ओब्लिव्हियन (२०१३), एज ऑफ टूमारो (२०१४), आणि टॉप गन: मॅव्हरिक यांचा समावेश होतो. यांपैकी मॅव्हरिक हा त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. +क्रूझने अभिनेत्री मिमी रॉजर्स, निकोल किडमन आणि केटी होम्स यांच्याशी लग्न केले होते. त्याला तीन मुले आहेत, त्यापैकी दोन किडमनसोबत असताना दत्तक घेण्यात आली होती आणि दुसरी होम्ससोबत त्याची मुलगी आहे. क्रूझ हा चर्च ऑफ सायंटोलॉजीचा पुरस्कर्ता आहे, आपल्या डिस्लेक्सियावर मात करण्यात या चर्चने त्याला मदत केली. २००० च्या दशकात, त्याने मानसोपचार आणि नैराश्यविरोधी औषधांवर केलेल्या टीका, युरोपमध्ये सायंटॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी केलेले त्याचे प्रयत्न आणि सायंटोलॉजीला प्रोत्साहन देणारी त्याची उघड झालेली मुलाखत हा वादात अडकला होता.[४] +क्रूझ यांच्या आईचे नाव मेरी ली आहे व वडिलांचे नाव थॉमस क्रुझ मॅपोथर ३ आहे. त्यांच्या आई या विशेष गरज असलेल्या मुलांच्या शिक्षिका होत्या आणि वडील हे विद्युत अभियंता होते. टॉम क्रूझला तीन बहिणी आहेत‌. क्रूझ न्यू जर्सीतील ग्लेन रिज हायस्कूल मध्ये शिकला +क्रूझ वयाच्या १८ व्या वर्षी आपल्या आई व सावत्र वडिलांच्या परवानगीने न्यू यॉर्क येथे अभिनय शिकण्यासाठी गेला. पोटापाण्यासाठी क्रूझने न्यू यॉर्कमध्ये होटेलमधील भांडी घासण्याचे काम केले. नंतर तो लॉस एंजेलसला गेला. तेथे त्याने दूरचित्रवाणीमालिकांमध्ये भूमिका मिळवण्याचा प्रयत्न केला. यासाठी तो सीएए क्रिएटिव्ह आर्टिस्ट एजन्सीचा सदस्य झाला व त्याद्वारे त्याने अभिनय करण्यास प्राऱंभ केला. सर्व प्रथम क्रूझला १९८१ मध्ये एंडलेस लव्ह या चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर रिस्की बिझनेस या चित्रपटाने त्याला ओळख मिळवून दिली तर टाॅप गन या चित्रपटाने त्याला नावलौकिक मिळवून दिला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_370.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1dfa559e7d7fdfc146588d7ca0a8b83a8b02439 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_370.txt @@ -0,0 +1,3 @@ + +जॉर्जिना जॉर्जी जेंट (जानेवारी १३, इ.स. १९८८ - ) ही युनायटेड किंग्डमची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. +हीचे पूर्वाश्रमीचे नाव जॉर्जिना स्टूप होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3736.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3736.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_376.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d553769bb7ed4766bb3542ac71eec36804abec7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_376.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोर्ज पॉंपिदु (फ्रेंच: Georges Pompidou; जुलै ५, इ.स. १९११ - एप्रिल २, इ.स. १९७४) हा इ.स. १९६२ ते १९६८ दरम्यान फ्रान्स देशाचा पंतप्रधान तर त्यानंतर १९६९ ते १९७४ दरम्यान फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_380.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_380.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3805.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c66268a1121a0aa4f8879061860555d45233a2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3805.txt @@ -0,0 +1 @@ +टोंक-सवाई माधोपूर हा भारताच्या राजस्थान राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3814.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3814.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3816.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3816.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ae562ae80456be17e90d05cf431194a4d7e279f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3816.txt @@ -0,0 +1 @@ +टोंगाटापू हे टोंगा देशातील सगळ्यात मोठे द्वीप आहे. याच नावाच्या द्वीपसमूहात असलेल्या या बेटावर टोंगाची राजधानी नुकु-अलोफा या बेटावर आहे. २००६ च्या अंदाजानुसर टोंगातील ७१,२६० किंवा ७०.५% जनता ये बाटावर राहते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_382.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..022d2833be1de56c77ee6dd5947068b94c95d980 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_382.txt @@ -0,0 +1,2 @@ +जॉर्ज ग्रेनव्हिल (इंग्लिश: George Grenville; ऑक्टोबर १४, इ.स. १७१२ - नोव्हेंबर १३, इ.स. १७७०) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. +ग्रेनव्हिल युनायटेड किंग्डमच्या अशा काही थोड्या पंतप्रधानांपैकी होता ज्यांनी सरदारकी स्वीकारली नाही. विल्यम पिट धाकटा, विन्स्टन चर्चिल व विल्यम ग्लॅडस्टोन हे असे इतर पंतप्रधान होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3841.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccfd0cc0c1ed84f25a49d5d7550f227a148b0242 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3841.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +टोकेलाउ हा प्रशांत महासागरातील न्यू झीलंड देशाचा एक प्रदेश आहे. टोकेलाउ प्रदेशात ३ बेटे आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3842.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0806db8204ee0638ff91434ee7952de2ad3a918 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3842.txt @@ -0,0 +1,6 @@ +ई-जीवनसत्त्व' हे शरिराला लगणारे महत्त्वाचे जीवनसत्त्व असून मेदात विरघळणारे आहे; म्हणजे पाण्यात विरघळत नाही.हे रक्तात लाल रक्त कोशिका Red Blood cells वखाली बनवण्यासाठी उपयोगी असते. हे विटामिन शरीरातील अनेक भागांना सामान्य बनविण्यात मदत करते. जसे की मॉसपेशी Muscles व इतर पेशींचे कार्य. विटामिन ई फॅटी अाम्लचे संतुलन ठेवण्यात ही महत्त्वपूर्ण आहे. नवजात शिशु मध्ये विटामिनच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते त्यामुळे त्यांच्यात अनिमिया होतो. +विटामिन ई, सेलच्या अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. त्यांच्या बाहरी कवच किंवा सेल मेमब्रेनला टिकून ठेवतो. विटामिन ई, शरीरच्या फैटी एसिडला ही संतुिलत ठेवतो. +वेळेच्या आदि जन्मलेल्या किंवा प्रीमेच्योर नवजात शिशु (Premature infants) मध्ये विटामिन ईच्या कमतरतेमुळे रक्ताची कमी होते. या मुळे त्यांच्यात रक्ताल्पता किंवा एनेमिया (anemia) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांमध्ये,वयस्क लोकांमध्ये विटामिन ईच्या अभावाने मेंदूच्या किंवा डोक्यातील नसांचे किंवा न्युरोलोजीकल (neurological) समस्या येऊ शकते. अत्यधिक विटामिन ई घेतल्या ने रक्तातील सेलवर प्रभाव पडू शकतो ज्या मुळे रक्त वाहने किंवा बीमारी होण्याची शक्यता असते. याला टोकोफेरोल असेही नाव आहे. +वनस्पती तेल, हिरव्या पालेभाज्या, यकृत (?), अंड्यातील पिवळा बलक, वगैरेंमध्ये ई जीवनसत्त्व असते.. +वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन, वृषणी ऱ्हास (??). . +ई जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात खाल्ल्यास काही वर्षांनंतर वाढता रक्तदाब, डोकेदुखी, डोळे कमजोर होणे अशा आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3850.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63b1b99396e853e8ed70143da37b2bcb60893e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3850.txt @@ -0,0 +1 @@ +टोगोलॅंड जर्मन आधिपत्याखालील आफ्रिकेतील एक देश होता. सध्याच्या बेनिन देशाच्या आसपास टोगोलॅंडच्या सीमा होत्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3861.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b42caddafe68389cf12c97dbaa3448713ba6fbe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3861.txt @@ -0,0 +1 @@ +अँटनी राल्फ मॅरिनॉन टोनी ओपाथा (५ ऑगस्ट, १९४७:कोलंबो, सिलोन - ११ सप्टेंबर, २०२०:कोलंबो, श्रीलंका) हा  श्रीलंकाकडून १९७५ ते १९७९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3862.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e7c72c3ab6eeb0d1a673f12b195c59311d1d974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3862.txt @@ -0,0 +1,3 @@ +टोनी कक्कर ( ९ एप्रिल १९८४, ऋषिकेश,उत्तराखंड) एक भारतीय संगीतकार, गायक आणि गीतकार आहे[१]. तो त्यांच्या गोवा बीच, कोका कोला तू, धीमे धीमे, मिले हो तुम आणि "कुछ कुछ" या गाण्यांसाठी ओळखला जातो.[२] +टोनी कक्करला सोनू कक्कड़ आणि नेहा कक्कर या दोन बहिणी असून त्या दोघे गाईका आहेत. त्यांचा जन्म  ९ एप्रिल १९८४ रोजी ऋषिकेश मध्ये झाला होता. २००४ मध्ये ते मुंबईला शिफ्ट झाले. तो कंपोजिंग शिकला आणि नंतर संगीतकार संदीप चौटा यांच्यासाठी गीतकार म्हणून काम केले.[३] +टोनी कक्कर आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3891.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8949e1bd9e84a8a01176bb636903635f33f18266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3891.txt @@ -0,0 +1,5 @@ +आयर्न मॅन हा मार्वल कॉमिक्सने प्रकाशित केलेल्या अमेरिकन कॉमिक पुस्तकांमध्ये दिसणारा एक सुपरहिरो आहे. लेखक-संपादक स्टॅन ली यांनी सह-निर्मित केलेले हे पात्र लॅरी लिबर यांनी विकसित केले आणि डॉन हेक आणि जॅक किर्बी या कलाकारांनी डिझाइन केले. हे पात्र प्रथम टेल्स ऑफ सस्पेन्स #३९ (१९६८) मध्ये दिसले. या पात्राने थॉर, अँट-मॅन, वॅस्प आणि हल्क सोबत ॲव्हेंजर्स सुपरहिरो संघाची स्थापना केली. +एक श्रीमंत अमेरिकन व्यवसायिक, प्लेबॉय, परोपकारी, संशोधक आणि कल्पक शास्त्रज्ञ असलेल्या अँथनी एडवर्ड "टोनी" स्टार्कला अपहरणाच्या वेळी छातीत गंभीर दुखापत झाली. त्याचे अपहरणकर्ते त्याला सामूहिक संहाराचे शस्त्र तयार करण्यास भाग पाडतात. पण त्याऐवजी तो आपला जीव वाचवण्यासाठी आणि बंदिवासातून सुटण्यासाठी चिलखतीचा एक यांत्रिक सूट तयार करतो. नंतर स्टार्क त्याचा सूट विकसित करतो, त्यात तो त्याची कंपनी, स्टार्क इंडस्ट्रीजद्वारे डिझाइन केलेली शस्त्रे आणि इतर तांत्रिक उपकरणे जोडतो. आयर्न मॅन म्हणून जगाचे रक्षण करण्यासाठी तो सूट आणि क्रमिक आवृत्त्या वापरतो. सुरुवातीला आपली खरी ओळख लपवून ठेवली तरी अखेरीस स्टार्क स्वतःला आयर्न मॅन जाहीर करतो. +सुरुवातीला स्टॅन लीने आयर्न मॅनचा वापर शीतयुद्धाच्या थीमसाठी, विशेषतः साम्यवादाविरोधी लढ्यात अमेरिकन तंत्रज्ञान आणि उद्योगाची भूमिका शोधण्यासाठी केला. पुढे आयर्न मॅनच्या पुनर्कल्पना समकालीन गोष्टींकडे वळल्या. [१] +आयर्न मॅनच्या विविध कॉमिक पुस्तक मालिका तयार केल्या गेल्या आहेत. या पात्राच्या बहुतेक प्रकाशन इतिहासामध्ये तो अ‍ॅव्हेंजर्सचा संस्थापक सदस्य आहे. +आयर्न मॅनला अनेक अ‍ॅनिमेटेड दूरदर्शन कार्यक्रम आणि चित्रपटांसाठी रुपांतरित केले गेले आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, आयर्न मॅन (२००८), द इनक्रेडिबल हल्क (२००८), आयर्न मॅन २ (२०१०), द अ‍ॅव्हेंजर्स (२०१२), आयर्न मॅन ३ (२०१३), अ‍ॅव्हेंजर्स: एज ऑफ अल्ट्रॉन (२०१५), कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वार (२०१६), स्पायडर मॅन: होमकमिंग (२०१७), ॲव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८), आणि ॲव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) या चित्रपटांमध्ये टोनी स्टार्कची भूमिका रॉबर्ट डाउनी जूनियर यांनी केली होती. मिक विंगर्टने व्हाट इफ...? (२०२१) या अ‍ॅनिमेटेड मालिकेतील पात्राला आवाज दिला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3897.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9462e50d3a34c9e05a65b0643a340dc85ad010c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3897.txt @@ -0,0 +1 @@ +नाशिक मुंबई महामार्गावरून जाता-येतांना कसारा घाटात मध्यावर येतांनाच्या बाजूने उजव्या हाताला एक टोपलीच्या आकाराची विहीरआहे, अर्थात पाणी भरलेले असल्यामुळे खोलीच्या अंदाज येत नाही. परंतु अहिल्याबाई होळकरांनी ही विहीर बारव वाटसरुंना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून् बांधलेली दिसते. एक सुचना फळ्यावर विहिरीचा उल्लेख आणि माहिती दिलेली आहे. . विहिरीच्या वरच्या बाजूला झाकण असावे त्या प्रमाणे वरतून् उलट्या टोपलीच्या आकाराचे घुमट आहे. तीन बाजूंना मोकळी अशा स्वरूपाची खिडक्या आहे. विहिरीचा व्यास चाळीस फूट असे लिहिलेले आहे, पण तितकी मोठी वाटत नाही. टोप बावडी असे नामाभिमान तिचे आहे. रस्त्यापासून् डोंगराच्या बाजूने पन्नास फुटाच्या अंतरावर आहे. बांधकाम दगडी सवरूपात केलेले दिसते. जंगलातील प्राणी त्यात पडू नये, पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून् अशी रचना केलेली असावी. परंतु महाराष्ट्रात तरी अशी अद्भूत बांधकामाची विहीर दिसत नाही. स्थानिक या बारवेला अहिल्याबाई बारव टोप बारव टोप बावडी या नावाने ओळखतात. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3900.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1900a36dee3e15133a141174a34809245956ee28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3900.txt @@ -0,0 +1,4 @@ +साहित्य निर्माण करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे मूळ संपूर्ण नाव न वापरता वेगळ्याच नावाने साहित्य निर्मितीत वापरलेल्या नावाला टोपण नाव म्हणतात. मराठीले अनेक लेखक टोपणनावाने लेखन करीत आलेले आहेत, काहीजण अजूनही करतात. अशा टोपणनावाने लिखाण करणाऱ्या लेखकांची ही अपूर्ण यादी :- +मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवी-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले. +इ.स. १९६०पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे. (अपवाद - सौमित्र) +काही मराठी आणि अन्य कवी/लेखकांच्या टोपणनावांची ही यादी : diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3930.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d55d985d61cd4b6217acbf3abec0ca1f0902db2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3930.txt @@ -0,0 +1,19 @@ +Tomoyuki Yamashita टोमोयुकी यामाशिता- (८ नोव्हेंबर १८८५ ते २३ फेब्रुवारी १९४६) हे दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्यातील जनरल होते व युद्ध संपल्यावर युद्धातील गुन्ह्यांबद्दल त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. + +जपानी साम्राज्याच्या दक्षिण आशियातील विस्तारामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. १९४२ मध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली, जपानी सैन्याने ब्रिटिश साम्राज्यातील मलेशिया (ब्रिटिश मलया) व सिंगापूर हे केवळ ७० दिवसांमध्ये, युद्धात जिंकून घेतले. इतिहासात 'मलेशियाची चढाई'[१] व 'सिंगापूरचा पाडाव'[२] या नावाने या लढाया ओळखल्या जातात. या पराक्रमामुळे त्यांना ‘मलेशियाचा वाघ’ म्हणून ओळखले गेले; तर सिंगापूरचा पाडाव हा ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात नामुष्कीचा व साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारा ठरला. +पुढे यामाशिता यांची नेमणूक फिलिपाईन्स मध्ये मित्र राष्ट्रांची चढाई रोखण्यासाठी झाली. इथे त्यांना यश मिळाले नाही, परंतु युद्ध संपेपर्यंत (ऑगस्ट १९४५) लुझॉन [३] चा काही भाग जपानच्या अधिपत्याखाली ठेवण्यात त्यांना यश आले. +युद्धात जपानचा पाडाव झाल्यावर युद्धकैदी म्हणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने केलेल्या अत्याचारांना जाणून बुजून न रोखल्याबद्दल, त्यांना १९४६ मध्ये मृत्युदंडाची सजा सुनावण्यात आली.  अशा प्रकारे, आंतरराष्ट्रीय कायद्या मध्ये-, हाताखालील सैनिकांनी केलेल्या अत्याचारासाठी, अधिकाऱ्याला जबाबदार ठरविणे व सैनिकांना न थांबविल्याबद्दल शिक्षा करणे-, याला 'यामाशिता स्टँडर्ड'[४] असे म्हणतात. +यामाशिता यांचा जन्म जपान मधील ओसुगी नावाच्या गावात झाला. आज हे गाव शिकोकू [५] बेटावरील, कोची प्रीफेक्चर [६] मधील ऑटोयो [७] शहराचा भाग झालेला आहे. त्यांचे वडील ओसुगी हे एक डॉक्टर होते व टोमोयुकी यामाशिता हा त्यांचा दुसरा मुलगा होता. +'इंपिरीयल जापनीस आर्मी अॅ कॅडमि'च्या [८], १९०५ सालच्या, १८ व्या तुकडीचे ते स्नातक होते. पहिल्या महायुद्धात [९](१९१४ मध्ये), लेफ्टनंट म्हणून त्यांनी चीन मधील शेंडोंग (Shandong, China) [१०] येथे, जर्मन सैन्याबरोबर झालेल्या लढाईत भाग घेतला. १९१६ मध्ये कॅप्टन म्हणून त्यांना बढती मिळाली. त्याच वर्षी त्यांचे लग्न, निवृत्त जनरल नागायामा यांची मुलगी, हिसाको नागायामा, हिच्याशी झाले. नंतर १९१९ ते १९२२ या कालखंडात, जर्मनीतील बर्न व बर्लिन येथे, सहायक मिलिटरी अटॅशे म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२२ मध्ये त्यांना मेजर या हुद्दयावर बढती मिळाली व ते जपानला परत आले. त्यांची नेमणूक मुख्यालयात व स्टाफ कॉलेज येथे झाली. १९२५ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून त्यांची नेमणूक झाली, व १९२७ ते १९३० या काळात, ऑस्ट्रियातील विएन्ना येथे मिलिटरी अटॅशे म्हणून त्यांनी काम पहिले. १९३० साली कर्नल यामशिता यांची नेमणूक अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'थर्ड इंपिरीयल इन्फंट्रि रेजिमेंट' किंवा 'इंपिरीयल गार्ड डिवीजन'[११] याचे प्रमुख म्हणून झाली. ऑगस्ट १९३४ मध्ये यामशिता यांना मेजर जनरल हा हुद्दा मिळाला. +२६ फेब्रुवारी १९३६ रोजी आर्मीमधील काही लोकांनी बंड केले [१२]. या बंडात सहभागी झालेल्यांना कठोर शिक्षा देऊ नये, अशी भूमिका यामशिता यांनी घेतली, व त्यामुळे सम्राट हिरोहितो यांच्या [१३] मर्जितून ते उतरले. त्यांची नेमणूक कोरियामधील एका ब्रिगेड चे प्रमुख म्हणून केली गेली. नोव्हेंबर १९३७ मध्ये यामशिता लेफ्टनंट जनरल झाले. जपान ने चीनशी चालू असलेले युद्ध संपवावे व अमेरिका आणि ब्रिटन यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करावे असा त्यांचा आग्रह होता. त्यांच्या या सल्ल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले व त्यांची नेमणूक, कमी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या, क्वांटांग आर्मी [१४] येथे करण्यात आली. +१९४० मध्ये, ६ महिन्यांसाठी त्यांना एका गुप्त मसलती साठी जर्मनी व इटली येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी बेनिटो मुसोलिनी [१५] व १६ जून १९४१ रोजी, बर्लिन येथे एडॉल्फ हिटलर [१६] यांची भेट घेतली. +त्यांच्या सर्व करकीर्दी मध्ये जपानी आर्मीच्या सुधारणांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे युद्ध मंत्री हिडेकी टोजो [१७] यांच्याशी त्यांचे अनेक खटके उडाले. +जपानच्या 'ट्वेन्टी फिफ्थ आर्मी' [१८] चे नेतृत्व, ६ नोव्हेंबर १९४१ रोजी ले. जन. यामशिता यांच्याकडे सोपविण्यात आले. मलेशियात यश मिळवायचे असेल तर वायुसेना व जलसेना या दोन्हींच्या मदतीने तिथे सैन्य उतरावे लागेल, हे त्यांनी जाणले. त्याप्रमाणे ८ डिसेंबर रोजी, फ्रेंच इंडो-चायना [१९] मधून त्यांनी मलेशियातील चढाईला [२०] सुरुवात केली. ब्रिटिश मलेशियातील सैनिकांचे संख्याबळ जपानी सैनिकांच्या संख्येपेक्षा खूपच जास्त होते. जपानी सैनिकांची संख्या ब्रिटिश सैन्याच्या केवळ एक तृतीयांश होती. त्यामुळे कुठल्याही दीर्घकालीन लढाईत न अडकता, वेगवान हालचाली करून मोक्याची ठिकाणे काबिज करणे, अशी युद्धनीती त्यांनी अवलंबिली. +१५ फेब्रुवारी १९४२ ला सिंगापूरच्या शरणागतीने [२१] या चढाईची सांगता झाली. यामशिता च्या ३०,००० सैनिकांपुढे, मित्र पक्षाच्या ८०,००० सैनिकांनी शरणागती स्वीकारली. यात ब्रिटिश, भारतीय व ऑस्ट्रेलियन सैनिकांचा समावेश होता. ब्रिटिश इतिहासातील हा सर्वात मोठा पराभव होता. या विजयामुळे, यामशिता- 'मलेशियाचा वाघ' म्हणून ओळखले जाऊ लागले. +मलेशिया व सिंगापूर वरील जपानी राजवटीत अनेक युद्धकालीन गुन्हे नोंदविण्यात आले. युद्धकैद्यांना दिलेली वागणूक, अलेक्झांड्रा हॉस्पिटल [२२] मधील हत्याकांड, सूक चिंग [२३] हत्याकांड इत्यादींचा समावेश यात होतो. या युद्धकालीन गुन्ह्यांमध्ये यामशिता यांच्या सहभागाबद्दल वेगवेगळी मते आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या सैन्याने केलेले प्रमाद, ते रोखू शकले नाहीत असे मानले जाते. +१७ जुलै १९४२ रोजी यामशिका यांची नेमणूक मंचुकूओ [२४] येथे करण्यात आली. जपानच्या 'फर्स्ट एरिया आर्मी' [२५] चे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले. अशा पद्धतीने प्रशांत महासागरात चाललेल्या युद्धातून त्यांना एकप्रकारे दूर ठेवण्यात आले. १९४३ मध्ये त्यांना जनरल हा हुद्दा मिळाला. काहींच्या मते, जर सोविएत रशिया ने जर्मनी पुढे शरणागती पत्करली असती, तर सोविएत रशियावर चढाई करण्याच्या तयारी साठी त्यांची नेमणूक या भागात करण्यात आली होती. +सप्टेंबर १९४४ ला, युद्धा मधील जपानची स्थिति नाजूक झाली होती. अशावेळी, यामशिता यांची नेमणूक फिलिपाईन्स मधील जपानी साम्राज्य टिकविण्यासाठी केली गेली. 'फोर्टींथ एरिया आर्मी' [२६] ची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. +येथील युद्धात, अमेरिकन व फिलिपिनो तील बंडखोर सैनिकांपुढे [२७], जपानी सैन्याचा टिकाव लागला नाही, तरीसुद्धा उत्तर फिलिपाईन्स मधील कियानगन (Kiangan) [२८] शहरावर जपानी सैन्याचा ताबा, जपानने युद्धात शरणागती पत्करल्या नंतर सुद्धा, २ सप्टेंबर १९४५ पर्यंत राहिला. शेवटी जनरल जोनाथन वेनराईट व आर्थर परसिव्हेल यांच्या उपस्थितीत, यामशिता यांनी शरणागती पत्करली. या पूर्वी, सिंगापूर येथे, ब्रिटिश सैन्याने, आर्थर परसिव्हेल यांच्या नेतृत्वाखाली, यामशिता यांच्या समोर शरणागती पत्करली होती. +२९ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर १९४५ या कालावधीत, मनिला येथे, अमेरिकन वॉर ट्रायबुनल समोर यामशिता यांच्या विरुद्ध खटला चालवला गेला. मनिला येथील नागरिकांचे हत्याकांड, फिलिपिन्स मधील इतर हत्या, युद्धबंद्यांना दिलेली वागणूक इत्यादी आरोपांमध्ये ते दोषी ठरले, व त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रामुख्याने हाताखालील सैन्याने केलेल्या अत्याचारास रोखता न आल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. +या खटल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कायद्यात, हाताखालच्या सैन्याने केलेल्या युद्धकालीन अत्याचारास, अधिकाऱ्याला जबाबदार ठरविण्यात येणे; याला यामशिता स्टँडर्ड असे म्हटले जाते. +२३ फेब्रुवारी १९४६ रोजी यामशिता यांना मनिला येथे फाशीची शिक्षा देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3935.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3935.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c82fb9e9b11c7508494421715260eaa714ab040 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3935.txt @@ -0,0 +1 @@ +पॅनासॉनिक टोयोटा रेसिंग हा जर्मनीच्या कोलोन शहरातील एक कार शर्यत संघ होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_395.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c04af8d117f1bf383ece49c14d532eb3b899d917 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_395.txt @@ -0,0 +1,2 @@ +हुसेन बिन तलाल (अरबी: حسين بن طلال‎‎‎‎; १४ नोव्हेंबर १९३५ - ७ फेब्रुवारी १९९९) हा मध्य पूर्वेतील जॉर्डन देशाचा राजा होता. राजा तलाल ह्याला केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर १९५२ मध्ये खराब प्रकृतीमुळे पायउतार व्हावे लागले व त्याचा मुलगा हुसेन वयाच्या १६व्या वर्षी जॉर्डनचा राजा बनला. पुढील ४७ वर्षे तो सत्तेवर होता. +हुसेनने मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले व १९९४ साली इस्रायल देशाला मान्यता दिली. ७ फेब्रुवारी १९९९ रोजी कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3954.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af6d444b7ecf2f85390c43b9655ca38fcb01ff05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3954.txt @@ -0,0 +1,13 @@ +गुणक: 43°42′N 79°24′W / 43.700°N 79.400°W / 43.700; -79.400 + +टोरॉंटो (इंग्लिश: Toronto) ही कॅनडा देशाच्या ऑन्टारियो प्रांताची राजधानी व कॅनडामधील सगळ्यात मोठे शहर आहे. टोरॉंटो शहर कॅनडाच्या आग्नेय भागात ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर काठावर वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ ६३० चौरस किमी (२४० चौ. मैल) इतके आहे. २०११ साली टोरॉंटो शहराची लोकसंख्या सुमारे २६.१५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ५५.८३ लाख होती. ह्या दोन्ही बाबतीत टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. +टोरॉंटो कॅनडाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. आग्नेय कॅनडामधील अत्यंत घनदाट लोकवस्तीच्या गोल्डन हॉर्स शू नावाने प्रसिद्ध असलेल्या भूभागाचे टोरॉंटो मुख्य शहर आहे. २०१४ मधील एका सर्वेक्षणानुसार टोरॉंटो निवासासाठी जगातील सर्वोत्तम शहरांपैकी एक होते. सी.एन. टॉवर ही १९७६ ते २००७ दरम्यान जगातील सर्वात उंच असलेली इमारत येथेच आहे. +युरोपीय शोधक उत्तर अमेरिकेमध्ये दाखल होण्यापूर्वी ह्या भूभागावर इरुक्वाय, मिसिसागा इत्यादी स्थानिक जमातींचे वर्चस्व होते. इ.स. १७८७ साली ब्रिटिश साम्राज्याने हा भूभाग मिसिसागा लोकांकडून विकत घेतला. इ.स. १७९३ साली राज्यपाल जॉन सिम्को ह्याने यॉर्क नावाच्या गावाची स्थापना केली व त्याला अप्पर कॅनडा प्रांताची राजधानी बनवले. इ.स. १८१२ सालच्या अमेरिका व ब्रिटन ह्यांदरम्यान झालेल्या युद्धामधील यॉर्कच्या लढाईमध्ये अमेरिकेने यॉर्कवर विजय मिळवला. अमेरिकन सैन्याने यॉर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर लुटालूट केली व अनेक इमारती जाळून टाकल्या. ६ मार्च १८३४ रोजी यॉर्कला शहराचा दर्जा प्राप्त झाला व त्याचे नाव बदलून टोरॉंटो ठेवले गेले. येथे गुलामगिरीवर बंदी असल्यामुळे टोरॉंटोमध्ये अनेक आफ्रिकन अमेरिकन लोक स्थानांतरित होऊ लागले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात टोरॉंटोची झपाट्याने वाढ झाली व जगभरामधून येथे लोक स्थलांतर करू लागले. १८४९ ते १८५२ व १८५६ ते १८५८ दरम्यान अल्प काळांकरिता टोरॉंटो कॅनडाची राजधानी होती. +विसाव्या शतकाच्या सुरुवातीस टोरॉंटो मॉंत्रियालखालोखाल कॅनडामधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर होते. १९३४ साली टोरॉंटो शेअर बाजार कॅनडामधील सर्वात मोठा बनला. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातून टोरॉंटोमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. १९८० साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर बनले. ६ मार्च २००९ रोजी टोरॉंटोने १७५वा वर्धापनदिन साजरा केला. +टोरॉंटोमधील हवामान आर्द्र खंडीय स्वरूपाचे असून येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे प्रदीर्घ व थंड असतात. +टोरॉंटो हे एक जागतिक व्यापार व वाणिज्य केंद्र आहे. टोरॉंटो रोखे बाजार हा बाजारमूल्याच्या दृष्टीने जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा आहे. कॅनडामधील बहुतेक सर्व मोठ्या कंपन्यांची मुख्यालये टोरॉंटो येथेच आहेत. सध्या टोरॉंटो महानगरामध्ये फारश्या कंपन्या नसल्या तरी अनेक वितरण व मालवाहतूक सुविधा टोरॉंटोमध्ये आहेत. १९५९ साली उघडलेल्या सेंट लॉरेन्स सागरी मार्गाद्वारे टोरॉंटोमार्गे ग्रेट लेक्समधून अटलांटिक महासागरापर्यंत जलवाहतूक होत असल्यामुळे तयार मालाची वाहतूक हा देखील टोरॉंटोमधील एक मोठा उद्योग आहे. २०११ साली टोरॉंटो कॅनडामधील सर्वात महागडे शहर होते. २०१० साली टोरॉंटो महानगरपालिकेवर ४.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज होते. +टोरॉंटोमधील शहरी वाहतुकीसाठी रेल्वे व रस्ते मार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी टोरॉंटो रॅपिड ट्रांझिट ही प्रणाली उपलब्ध आहे. चार मार्ग व ६९ स्थानके असणारी ही सुविधा मॉंट्रियाल मेट्रो खालोखाल कॅनडामधील सर्वात वर्दळीची परिवहन सेवा आहे. परंतु आर्थिक चणचणीमुळे नवे मार्ग बांधण्याची कामे संथ गतीने चालू आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी युनियन स्टेशन हे टोरॉंटोमधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. टोरॉंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडामधील सर्वात मोठा विमानतळ टोरॉंटो शहरामध्ये असून एर कॅनडा ह्या कॅनडामधील सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. +फुटबॉल, बेसबॉल, आईस हॉकी, बास्केटबॉल इत्यादी टोरॉंटोमधील लोकप्रिय खेळ आहेत. येथील अनेक संघ अमेरिकेमधील व्यावसायिक लीगमध्ये खेळतात. +टोरॉंटो शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[२] +सहकारी शहरे: +मैत्री शहरे: diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3956.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f76f3c23fc298eeb557a64db2ebff344dc263088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3956.txt @@ -0,0 +1 @@ +टोरान्स अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. लॉस एंजेल्स काउंटीतील हे शहर लॉस एंजेल्स महानगराचा भाग आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४५,४३८ होती. या शहराला २.५ किमी लांबीची पुळण आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3966.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d9812cddce5b2d242247d85c69c0fa47305d6d47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3966.txt @@ -0,0 +1,2 @@ +टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ (Toronto Pearson International Airport) (आहसंवि: YYZ, आप्रविको: CYYZ) हा कॅनडा देशामधील सर्वात मोठा व टोरॉंटो शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ टोरॉंटो शहराच्या वायव्येस २२ किमी अंतरावर मिसिसागा ह्या भागात स्थित आहे. १९३७ साली बांधण्यात आलेल्या ह्या विमानतळाला कॅनडाचा १४वा पंतप्रधान लेस्टर बी. पियरसन ह्याचे नाव देण्यात आले. कॅनडाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एर कॅनडाचा प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. +२०१६ साली ४.४३ कोटी प्रवाशांची वाहतूक करणारा पीयर्सन विमानतळ जगातील ३५व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येबाबतीत पीयर्सन विमानतळ उत्तर अमेरिकेमध्ये न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. येथून जगातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांना थेट विमानसेवा पुरवली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3999.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fad8197ede9cd25a063d3544d7565e921ff5da05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_3999.txt @@ -0,0 +1 @@ +टॅरोन परेरा भारताचा हॉकी खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4007.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c17fdb8e866c99cfb482d24d8cee790e2f59122d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4007.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्युनिसएअर एक्सप्रेस (फ्रेंच: Société des Lignes Intérieures et Internationales, अरबी: الخطوط التونسية السريعة) ही ट्युनिसियामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. इ.स. १९९१ साली स्थापन झालेल्या ह्या कंपनीचे नाव पूर्वी ट्युनिंटर व सेव्हनएर हे होते. ट्युनिस येथे मुख्यालय असलेली ट्युनिसएअर एक्सप्रेस ट्युनिसियात तसेच इटली, लिबिया व माल्टा येथे प्रवासी विमानसेवा पुरवते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4012.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10b009d2e905202679a60e32ab2e5ebdff53567a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4012.txt @@ -0,0 +1 @@ +ट्युनिसिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب تونس لكرة القدم‎; फिफा संकेत: TUN) हा उत्तर आफ्रिकामधील ट्युनिसिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला ट्युनिसिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ४८व्या स्थानावर आहे. आजवर ट्युनिसिया १९७८, १९९८, २००२ व २००६ ह्या चार फिफा विश्वचषक तसेच २००५ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे. ट्युनिसियाने २००४ सालचा आफ्रिकन देशांचा चषक जिंकला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4042.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4042.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e306ee266fd1468c0d09aaf2e712397ce7d69b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4042.txt @@ -0,0 +1 @@ +ट्राउझर्स हा कमरेखाली घालायचा वस्त्रप्रकार आहे. पूर्वी फक्त पाष्चात्य पुरूष घालीत असलेला, हा वस्त्रप्रकार स्त्रीया ही घालतात तसेच हा आता जगभरात घातला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4049.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33717709fd59db233708ac117c850d1a0351c351 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4049.txt @@ -0,0 +1,9 @@ +ट्रान्स-टास्मॅन त्रिकोणी मालिका, २०१७–१८ ही टी२० स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडला होणार आहे.[१]. ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि इंग्लंड सहभाग घेणार आहेत. + + + + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4054.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16772c6968e0e4d7e7c830e50beaa56157ddeb19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4054.txt @@ -0,0 +1,2 @@ +सायबेरियन रेल्वे (रशियन: Транссибирская магистраль) हा रशिया देशामधील पूर्व-पश्चिम धावणारा व सायबेरिया प्रदेशाला युरोपियन रशियासोबत जोडणारा एक मोठा रेल्वेमार्ग आहे. राजधानी मॉस्कोपासून ह्या मार्गाची सुरुवात होते. ९,२८८ किमी धावणाऱ्या ह्या रेल्वेमार्गाचे दुसरे टोक रशियाच्या अतिपूर्वेकडील व्लाडिव्होस्टॉक ह्या शहरात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ह्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू झाले व १९१६ साली सैबेरियन रेल्वेची सुरुवात झाली. मॉस्को ते व्लादिवोस्तोक हे अंतर ही रेल्वेगाडी ६ दिवस व ४ तासांत पूर्ण करते. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4083.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..194669327de5c57ff8a5246f46dabcda9380c5c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4083.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रायटन हा नेपच्यून ग्रहाचा उपग्रह आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4086.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4086.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d4b034cdad30e30392af6631ae75029bfd9cfd78 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4086.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रायसेराटॉप्स ही डायनोसॉरची एक जमात आहे. चतुष्पाद व शाकाहारी असलेले ट्रायसेराटॉप्स लांबीने ७.९ ते ९ मीटर, उंचीने २.९ ते ३ मीटर व वजनाने ६.१ ते १२ टन होते. ट्रायसेराटॉप्सची डोक्याची कवटी जगातील भूचर प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या आकाराची होती असे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4142.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57700ea664f62d385e4cc5557740ff6cde697717 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4142.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रेंट ही एक टाटा समूहातील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना इ.स.१९९८ साली झाली. किरकोळ विक्री दुकानांच्या व्यवसायात असलेल्या या कंपनीची वेस्टसाइड , लँडमार्क व स्टार बाजार या नावांनी दुकानांच्या साखळ्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4160.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4160.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05a5541290b6fbbe44003f4a84f4f621896817de --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4160.txt @@ -0,0 +1,3 @@ +ट्रेक द सह्याद्रीज हे हरिश कापडिया यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातील साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या २००४ सालापर्यंत ५ आवृत्त्या निघाल्या आहेत. या पुस्तकात १३ नकाशे आणि ६६ छायाचित्रे आहेत. +हिमालयातील पर्वतात पदभ्रमण किंवा गिरिभ्रमण केल्यावर लेखकाच्या मनात सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील किल्ले याबद्दल असलेली आस्था वाढती राहते. हरिश कापडिया यांनी त्यांच्या नवांग या मुलासह केलेल्या सह्याद्रीतील भटकंतीचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले असून हे पुस्तक त्यांनी आपल्या मुलाला समर्पित केले आहे.सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यातील समृद्ध निसर्गवैभव अनुभवावे यासाठी लेखकाने भ्रमंतीची आवड असलेल्या लोकांना मार्गदर्शक असे हे पुस्तक लिहिले आहे.[१] +सह्याद्री पर्वतरांगा आणि त्याची सर्व भौगोलिक माहिती, समुद्रसपाटीपासून असलेली उंची, निसर्ग याची माहिती प्रस्तावना या भागात आहे. गिरिभ्रमण हा केवळ छंद राहिला नसून त्याचे शास्त्रीय प्रशिक्षण देणा-या तसेच पूरक अन्य प्रशिक्षण देत असलेल्या लहान मोठ्या वर्गांची आणि प्रशिक्षण संस्थानची माहिती या प्रकरणात समाविष्ट आहे. सह्याद्रीचा मध्यभाग, उत्तरं आणि दक्षिण भाग तसेच मुंबई आणि पुण्याचा जवळपासचा प्रदेश याबद्दल येथे माहिती दिलेली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4164.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9198ccf03a96f87edd4b76ca06b26cac34be2bd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4164.txt @@ -0,0 +1,2 @@ +ट्रेगो काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4166.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4166.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ffdca07f0ba3edfd2b0392daa51861ac9b6e50d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4166.txt @@ -0,0 +1,6 @@ +कामगार संघटना कायदा १९२६[१] हा कामगार संघटनांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांना विशिष्ट दर्जा मिळवून देण्यासाठी व अशा संघटनांच्या सभासदांना संरक्षण देण्यासाठी इ.स. १९२६ साली भारतात तयार करण्यात आला. +नोंदविलेल्या कामगार संघटनांचा निधी कोणत्या उद्दीष्टांसाठी खर्च केला जावा हे वरील कायद्याने ठरवून देण्यात आले. नोंदविलेल्या कामगार संघटनांचे हिशेब तपासले जाऊन त्यासंबंधीची माहिती दरवर्षी नोंदणी अधिकाऱ्याकडे संघटनांनी पाठविली पाहिजे असेही या कायद्याने ठरवून देण्यात आले. +कामगार संघटनेच्या अधिकाऱ्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक इतके अधिकारी ती कामगार संघटना ज्या उद्योगधंद्याशी संबंधित असेल अशा उद्योगधंद्यात प्रत्यक्ष काम करीत असले पाहिजेत अशी तरतूद या कायद्यान्वये करण्यात आली. +१९२६ च्या कामगार संघटना कायद्यामध्ये नोंद झालेल्या मजूर संघटनेला उत्पादनसंस्थांच्या मालकांनी मान्यता दिली पाहिजे, असे मालकांवर बंधन घालणारी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही कमतरता दूर करण्यासाठी इ.स. १९४७ मध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन प्रातिनिधिक कामगार संघटनेला उत्पादनसंस्थांच्या मालकांनी मान्यता दिली पाहिजे अशी सक्ती करण्यात आली. +इ.स. १९६० सालीही या कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन त्यात काही अर्जदारांनी केवळ संघटनेचे सभासदत्व सोडले म्हणून संघटनेची नोंदणी नाकारण्यात येऊ नये अशी तरतूद करण्यात आली. +इ.स. १९६४ मधील या कायद्यातील दुरुस्तीनुसार नैतिक अधःपतनासंबंधी गुन्हा केल्यामुळे दोषी ठरविल्या गेलेल्या व्यक्तींना कामगार संघटनेच्या कार्यालयातील जागा भूषविण्यास किंवा त्या संघटनेच्या कार्यकारी मंडळाचा सभासद होण्यास प्रतिबंध करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4172.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8aec6068c2499be8018a034bfd16a6509ebd9e14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4172.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रेपेलियम ही फ्रेंच दूरचित्रवाणीवरची मिनी टीव्ही मालिका आहे. यात प्रत्येक भाग ५२-मिनिटांचा आहे. या मालिकेमध्ये अंटारेस बासीस आणि सोफी हिट यांनी काम केले आहे. ही मालिका ११ आणि १८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान प्रसारित झाली होती. या मालिकेच्या निर्मात्यांनुसार [१] लॅटिन शब्द "वर्क" याचा अर्थ अत्याचाराचे साधन असा आहे. ही मालिका याच कल्पनेवर आधारीत आहे. (प्रत्यक्शात "वर्क" या शब्दाची उत्पत्ती थोडी वेगळी आहे: याचा अर्थ "कामगार" असा आहे आणि त्याचा छळ करण्याशी संबध नाही [२]). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4188.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4188.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c03aff66cbacb630e6f1f298cc4327a63957583d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4188.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रेव्हर एडवर्ड जेस्टी (२ जून, १९४८:हॅंपशायर, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९८३ मध्ये १० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4199.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f8f9d200fefda0fb409aa6f2621a5c8e1a9b08c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4199.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रेव्हर जॉर्ज मॅकमॅहोन (८ नोव्हेंबर, १९२९:वेलिंग्टन, न्यू झीलंड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९५५ ते १९५६ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4219.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4219.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..538fc126eabc73797f36652e6ba41ad496519a8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4219.txt @@ -0,0 +1,5 @@ +ट्रॉय जोन्स (जन्म ११ जून १९८८ शिकागो, युनायटेड स्टेट्स) हा एक अमेरिकन किकबॉक्सर आहे जो ग्लोरी किकबॉक्सिंग वेल्टरवेट विभागात स्पर्धा करतो.[१][२] +जोन्सने ३१ मार्च २०१८ रोजी ग्लोरी ५२: लॉस एंजेलस येथे पॉल बनासियाक विरुद्ध त्याचे गौरव पदार्पण केले. त्याने सर्वानुमते निर्णय घेऊन लढत जिंकली. +१२ मे २०१८ रोजी किट रुडॉक आणि १६ जून २०१८ रोजी फ्रायडे नाईट फाईट्समध्ये एरियल अब्रेयू विरुद्ध स्टॉपपेज विजय मिळविल्यानंतर, जोन्सचा ग्लोरी ५८: शिकागो येथे १४ सप्टेंबर २०१८ रोजी केसी ग्रीनचा सामना होणार होता. त्याने ही लढत एका गुणाने जिंकली. पहिल्या फेरीतील हेड किक नॉकआउट.[३] +१ फेब्रुवारी २०१९ रोजी जोन्सचा ग्लोरी ६३: ह्यूस्टन येथे ओमारी बॉयडशी सामना होणार होता. त्याने सर्वानुमते निर्णय घेऊन ही लढत जिंकली. जोन्सचा २८ सप्टेंबर २०१९ रोजी ग्लोरी ६८: मियामी येथे अम्मरी डायड्रिकशी सामना होणार होता. त्याने ही लढत जिंकली. पहिल्या फेरीतील तांत्रिक बाद फेरी.[४] +२६ ऑक्टोबर, २०१९ रोजी ग्लोरी ७०: ल्योन येथे अंतरिम ग्लोरी वेल्टरवेट चॅम्पियनशिपसाठी जोन्सचा मुर्तेल ग्रोएनहार्टशी सामना होणार होता. सेड्रिक डोम्बेची बदली म्हणून त्याने अल्पसूचनेवर ही लढत घेतली. तो दुसऱ्या फेरीच्या नॉकआउटने लढत गमावला. जोन्सचा सामना १२ जून २०२१ रोजी ट्रायमफंट ११ येथे डबलयू एम सी पॅन अमेरिकन १७० एलबीएस विजेतेपदासाठी मिगुएल एंजल पॅडिलाशी होणार होता. त्याने पहिल्या फेरीतील तांत्रिक नॉकआउटने ही लढत जिंकली. जोन्स होता. २३ ऑक्टोबर, २०२१ रोजी ग्लोरी: कोलिशन ३ येथे अलीम नाबीएवशी सामना होणार आहे. एकमताने झालेल्या निर्णयामुळे तो लढत हरला.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4224.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..170c2a60a016d183a9cbd12265c22cde10957f37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4224.txt @@ -0,0 +1 @@ +ट्रोम्सो हे नॉर्वेतील एक शहर आहे. हे शहर पुण्याचे भगिनी शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4286.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9997b7d295e9c319a7f6faf7b391e786294354b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4286.txt @@ -0,0 +1,3 @@ +ठाकुरवाडी रेल्वे केबिन महाराष्ट्रातील एक रेल्वे केबिन आहे. +हे स्थानक बोर घाटातील तीनपैकी एकेरी मार्गिकेवर असून मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी येथे थांबतात. +येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4288.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4288.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8cf20776155781c42dfed68936974826a20fffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4288.txt @@ -0,0 +1 @@ +ठाडिया भारताच्या राजस्थान राज्यातील एक गाव आहे. हे गाव जोधपूर जिल्ह्याच्या बालेसर तालुक्यात असून येथे टपाल उपकेंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4338.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdbc47012c9d2ab393125fd5dbaa31dd4689cbeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4338.txt @@ -0,0 +1,5 @@ +ठिपकेदार मनोली किंवा ठिपकेदार मुनिया हा भारतात आढळणारा चटकाद्य कुळातील (चिमणीच्या कुळातील) सामान्य पक्षी आहे. +ठिपकेदार मुनिया हा साधारण १० सें. मी. आकारमानाचा, चिमणीसारखा दिसणारा पक्षी आहे. ठिपकेदार मुनियाची मादी आणि वीणीच्या हंगामात नसणारा नर दिसायला सारखे मुख्यत्वे फिकट तपकिरी रंगाचे असतात, वीण काळात वयस्क नर गडद तपकिरी रंगाचा होतो. यावर असलेले काळे-पांढरे ठिपके याची महत्त्वाची ओळख आहे तर थव्याने राहणे हे याचे वैशिष्ट्य आहे. एकाच परिसरात अनेक जोडपी आपली घरटी बांधून राहतात.[ संदर्भ हवा ] +राजस्थान, पंजाब, हिमालयाचा काही भाग वगळता (हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात मुनिया सापडतात) संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत. +ठिपकेदार मुनिया या मुख्यत्वे करून शेतातील दाणे, धान्य, छोटे किडे यावर आपली उपजीविका करतात. +जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या विणीचा काळ असून त्यासाठी तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढऱ्या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. एखादा धोका जाणवला की वेडा राघू 'टीर! टीर! टीर!' असा किणकिणणारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात आणि 'पटी! पटी!' अशा मंजूळ आवाज करत एखाद्या झुडपात लपून बसतात. म्हणजे आजूबाजूला एखादा रखवाली करणारा वेडा राघू असणे हे मुनियाच्या फायद्याचे असते. कदाचित जमिनीवर चरणाऱ्या मुनियांच्या हालचालीमुळे उडणारे किडे वेड्या राघूला टिपता येत असावेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4340.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8295015f95bf91fd0aa9497f6bd18c53158bb5e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4340.txt @@ -0,0 +1,2 @@ +ॲक्विला क्लॅंगा +मोठा ठिपक्यांचा गरुड (इंग्रजी: Greater spotted eagle; ग्रेटर स्पॉटेड ईगल) हा एक शिकारी पक्षी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_435.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_435.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0eaee1234621b2649251d31e45c7db833ddfbf4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_435.txt @@ -0,0 +1,11 @@ +जोगा परमानंद (माघ वद्य चतुर्थी, शके १२६०(इ.स. १३३८)? - ??) हे एक मराठी संत होते. +परमानंद हे त्यांचे गुरू होत. +महीपतींनी भक्तविजय ग्रंथात त्यांची माहिती दिली आहे. त्या माहितीनुसार जोगा परमानंद हे बार्शीचे राहणारे पण पंढरपूरच्या पांडुरंगाचे भक्त होते. त्यांच्या साधुवृत्तीमुळे आणि कडकडीत वैराग्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी खूप आदर वाटे. +रोज बार्शीच्या भगवंताच्या दर्शनास जाताना तोंडाने एकेक गीतेचा श्लोक म्हणायचा आणि एकेक दंडवत घालायचा असा जोगा परमानंदांचा नेम होता. एके दिवशी नेसत्या पितांबराचा मोह पडल्याने त्यांची आरतीची वेळ चुकली आणि त्यांच्या मनाने कायमची विरक्ती घेतली. +बार्शी येथे जोगा परमानंदांची समाधी आहे. +जोगा परमानंदांचे काव्य भक्तिरसपूर्ण आहे. त्यांनी काही अभंग, पदे आणि आरत्या रचल्या आहेत. त्यांना चिलीम ओढायचे व्यसन होते. त्या विषयावर रचलेले त्यांचे गुरगुडी नावाचे रूपकात्मक पद लोकप्रिय झाले होते. विसोबा खेचर हे जोगा परमानंदांचे लेखनिक होते असे सांगितले जाते. +बैसोनी संताघरीं हो | घेतली गुरगुडी ||धृ|| +आधी ब्रह्मांड नारळ | मेरू सत्त्व तो अढळ | निर्मळ सत्रावीचे जळ | सोहे गुरगुडी, गुरू गोडी ||१|| +चिलमी त्रिगुण विविध | वैराग्य विरळ धडधडीत ||२|| +सावधान लागुनिया नळी | मीपण झुरका विरळा गिळी | जन्म मरणाची मुरकुंडी सांभाळी | धूर विषयाचा सोडी ||३|| +लागला गुरूगोडीचा छंद | त्याला प्रसन्न परमानंद | जोगा स्वामी तो अभंग | गुरूचरण न सोडी ||४|| diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4360.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff04e96ae86a6058b209e0dfcd8cc3ef1b68a32e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4360.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4378.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18c9b57ad1a19ddd21faf4ed8487ec3317b40fce --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4378.txt @@ -0,0 +1,6 @@ +ठेलारी ही जात असून या जातीचा मेंढी पालन हा मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रात ठेलारी जातीला एनटी-बी प्रवर्गात २७व्या क्रमांकाचे स्थान आहे.[१] +आज ठेलारी समाजाला खानदेशात (धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव) मेंढपाळ समाज व ठेलारी समाज म्हणून ओळखतात. ठेलारी समाज पूर्णत जंगलात भटकणारा समाज आहे. ते शेतकऱ्यांच्या संपर्कात जास्त प्रमाणात येत असता कारण शेळ्या मेंढ्या शेतात बसाऊन खताच्या बदल्यात अन्नधान्य मिळवतात. १९५१ साली भारत सरकारने भटक्या जमातींना गुन्हेगार मुक्त केले आणि त्यांनतर १९५५ - १९५८ दरम्यान ठेलारी समाज सध्याच्या अधिवासात स्थायिक झाले आणि लहान शेतजमिनींची खरेदी केली. त्या शेतजमिनीं अजूनही आहेत, शेळया आणि मेंढ्यांची संख्या वाढवून डोंगराळ भागातील चांगल्या गवताळ प्रदेशांमध्ये जातात. ते एका विशिष्ट हंगामात मेंढ्यांचे कळपा बरोबर प्रवास करतात आणि हंगामाच्या समाप्तीनंतर परत येतात. सरकारने त्यांना काही लागवडदार जमीनदेखील दिली आहे ज्यायोगे त्यांना त्यांच्या शेळ्या/मेंढ्या साठी काही शेती उत्पादन व चारा मिळू शकेल. ते जवळील डोंगराळ भागात आपल्या मेंढरांसह फिरत असतात, त्यामुळे मेंढी साठी योग्य चारा मिळवू शकतात आणि ते मेंढ्याच्या खतांच्या बदल्यात काही प्रमाणात अन्नधान्य मिळवतात. महाराष्ट्रातील खानदेशात मुख्यतः धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये ठेलारी समाज आढळतो. या समाजातील लोक मेंढी चराईसाठी दक्षिणेकडील डोंगराळ भागात, सातपुडा रांगांमध्ये स्थलांतरित होतात. खानदेशात ते अजूनही जंगलात एक भटक्या जीवनशैलीत जगत आहेत, तसेच ठेलारी समाजाकडे थोड्या प्रमाणात शेतजमीन आहे. या प्रदेशाचे हवामान उन्हाळ्यात गरम आणि कोरडे आहे जूनच्या अखेरीपर्यंत ते ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस पडतो. हिवाळी हवामान थंड आणि कोरडी आहे कमाल तपमान ४३ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतो आणि वार्षिक पाऊस ७५ ते १२५ सें.मी. इतका होतो. मेंढी पाळण्यासाठी हे डोंगराळ पठार आणि खेडूत जमीन सर्वोत्तम अनुकूल मानतात. ठेलारी समाजाची भटक्या समाज म्हणून ओळख आहे आणि मेंढी पालन हा त्यांचा पारंपरिक उद्योग आहे. ठेलारी समाजाचीची मुख्य भाषा चांदशी अहिराणी असून मराठी, हिंदी आणि गुजराती मिश्रित आहेत. त्यांची मुले मराठी मध्यम मध्ये शिक्षण घेतात. ते मराठीत बोलतात. त्यांपैकी काही हिंदी आणि गुजराती समजू शकतात. खान्देशांत ठेलारी समाजाची लोकसंख्या ५ ते ६ लाख असून ८० टक्के लोक मेंढपाळ व्यवसाय करता आणि पूर्णत जंगलात राहून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतात. +ठेलारी समाजात अजूनही जातपंचाईतचे अस्तिव टिकून आहे. त्यांच्यात मुलामुलींची लग्न लहानपणी होत असल्यामुळे आंतरजातीय प्रेमविवाह कधीच होत नाही. ठेलारी समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. भारतातील ह्या मुख्य मेंढपाळांची अवस्था सामाजिक दृष्टया, संसारिक दृष्टया आदिवासी पेक्षा ही बिकट आहे. आदिवासींना तरी झोपडी असते यांना राहायला झोपडीही नशिबी नाही.[२] +ठेलारी समाजात दोन सामाजिक विभाग आहेत ज्याला ढवळ्या मेंढीवाले आणि काळ्या मेंढीवाले म्हटले जाते. ढवळ्या मेंढीवाले आणि काळ्या मेंढीवाले दोघांच्या चालीरीती एकच आहेत परंतु ते एकमेकांत लग्न जुळवत नाहीत. दोघांना इतर समाजात समान दर्जा आहे. दोघे समान प्रमाणात प्रगत आहेत. ढवळ्या मेंढीवाले आणि काळ्या मेंढीवाले भेद हे स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५१ नंतर निर्माण झाले आहेत कारण १९५१ पूर्वी हे भेद नव्हते. ई.स. १८०० मध्ये ठेलारी समाजाला गुन्हेगार जात किंवा भटक्या जाती म्हणून ओळखले जात असे त्या वेळेस सुद्धा दोघे एकत्र वावरत होते आणि दोघांना समान दर्जाहोता. ढवळे आणि काळे हे दोघ एक असल्याचा पुरावा म्हणजे खिल्लारी शब्द, ज्या वेळेस दोघे खिल्लारी म्हणून वावरत होते आणि एक होते त्यावेळेस ढवळे आणि काळे भेद नव्हते आणि जसे काळे खिल्लारीचे ठेलारी झाले तसेच ढवळे सुद्धा खिल्लारीचे ठेलारी झाले. ठेलारी समाजाची आडनावे सरक, हाके, वाघमोडे, श्रीराम, सरगर, देवकाते, गोपणे, टेळे, येळे, कुलाळ, कोळेकर, केसकर, कोरडकर, कोपनर, भिसे, करणवर, महानोर, खताळ, सरक, खटके, सोन्नर, तांबे, सुळ, बुरुंगले, रूपनर, बाचकर, बोरकर, वाघमोडे, कारंडे, थोरात, वाक्से, करे, कोळपे, सोनकर आणि अनेक आहेत. ठेलारी समाज खूप प्रेमळ आहे.[३] +जिल्ह्यातील किंवा राज्य स्तरावरील ठेलारी समाजाची ३१ मे २०२० रोजी युवा ठेलारी संघ - YUVA THELARI SANGH (Y.T.S.) ही संघटना उदयास आली. या संघटनेने समाज विकासाची कास धरून समाजाला योग्य प्रवाहात आणायचे यासाठी जिद्दीने कामाला सुरुवात केली. +आधुनिकीकरणाचा भटक्यांच्या आचारविचारांवर अद्याप परिणाम झालेला नाही. अलिप्तपणामुळे त्यांच्यात मागासलेपणा दिसून येतो. म्हणून त्यांना भेडवसाणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय लक्षात घेणे आवश्यक ठरते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4385.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2a7c51931136a2dea6c6959eadb5634cffb400e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4385.txt @@ -0,0 +1,6 @@ + +पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होतो शुभ्र पाणी अती उंचावरून वाहते. परंतु सन २०११ मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडवनृत्य जरा लवकरच सुरू झाले होते. त्यामुळे त्यावर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या धबधब्याचा जलौघ पाहण्यासाठी ठोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती. +हा धबधबा तारळी नदीवर आहे. 150 ते 180 मी.उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे या ठिकाणी 3 धबधबे आहेत एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा 3रा धबधबा या 2 पासून थोडा लांब वाहतो धबधब्याच्या जवळचे गाव ठोसेघर आहे. +ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्या सारखे आहे, +जाण्यासाठी +रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारा स्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गावी पोहोचावे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4400.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c143264f9e31b17bdc3a38118e4b77be531e9fff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4400.txt @@ -0,0 +1,2 @@ +डंकन अँड्रू ग्विन फ्लेचर (सप्टेंबर २७, इ.स. १९४८ - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा नायक असलेला फ्लेचर एप्रिल २७, इ.स. २०११पासून  भारत क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4404.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c143264f9e31b17bdc3a38118e4b77be531e9fff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4404.txt @@ -0,0 +1,2 @@ +डंकन अँड्रू ग्विन फ्लेचर (सप्टेंबर २७, इ.स. १९४८ - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघाचा नायक असलेला फ्लेचर एप्रिल २७, इ.स. २०११पासून  भारत क्रिकेट संघाचा प्रशिक्षक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4405.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9c5a5a3beaa51f7fd72ec2960a558e007dc3e08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4405.txt @@ -0,0 +1 @@ +डंकन आल्बर्ट शार्प (३ ऑगस्ट, इ.स. १९३७:रावळपिंडी, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडन १९५९मध्ये तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4415.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23d94e4ba8f0afd81d03bbf1596fc77e5c28ae6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4415.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 7°51′28″N 80°39′09″E / 7.85778°N 80.65250°E / 7.85778; 80.65250 + +डंबुला (सिंहला: දඹුල්ල Dam̆bulla, तमिळ: தம்புள்ளை Tampuḷḷai) श्रीलंकेच्या मध्य प्रांतातील मातले जिल्ह्यात, कोलंबोच्या इशान्येकडे सुमारे १४८ किमी (९२ मैल) आणि कॅन्डीच्या उत्तरेस ७२ किमी (४५ मैल) अंतरावर वसलेले आहे. एका प्रमुख जंक्शनवरील त्याच्या स्थानामुळे ते देशातील भाजीपाला वितरणाचे केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4420.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3740ca2126c52e24adf91359d13df3d3620feda9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4420.txt @@ -0,0 +1,145 @@ +डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत (DLS) ही एक गणितीय सूत्र आहे जी हवामान किंवा इतर परिस्थितीमुळे व्यत्यय आलेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी विजयी लक्ष्य (जिंकण्यासाठी आवश्यक धावांची संख्या) मोजण्यासाठी डिझाइन केलेली आहे. फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस या दोन इंग्लिश संख्याशास्त्रज्ञांनी ही पद्धत तयार केली होती, आणि पूर्वी डकवर्थ-लुईस पद्धत (D/L) म्हणून ओळखली जात होती.[१] ही पद्धत १९९७ मध्ये सादर केली गेले आणि १९९९ मध्ये आयसीसीने अधिकृतपणे स्वीकारली. डकवर्थ आणि लुईस यांच्या निवृत्तीनंतर, प्रोफेसर स्टीव्हन स्टर्न या पद्धतीचे संरक्षक बनले आणि नोव्हेंबर २०१४ मध्ये तिचे सध्याच्या शीर्षकामध्ये नामकरण करण्यात आले.[२][३] +कोणत्याही व्यत्ययाशिवाय क्रिकेट सामन्यांमध्ये धावसंख्येचे लक्ष्य हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केलेल्या धावसंख्येपेक्षा एकने जास्त असते. जेव्हा षटके गमावली जातात, तेव्हा दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी समायोजित लक्ष्य निर्धारित करणे हे कमी झालेल्या षटकांच्या प्रमाणात धावांचे लक्ष्य कमी करणे तितके सोपे नसते, कारण उदाहरणार्थ दहा विकेट्स आणि पूर्ण ५० षटके खेळण्यास मिळाली असता त्यापेक्षा दहा गडी बाकी असताना आणि २५ षटके फलंदाजी करणारा संघ अधिक आक्रमकपणे खेळून परिणामी उच्च धावगती मिळवू शकतो. DLS पद्धत ही दुसऱ्या संघाच्या डावासाठी सांख्यिकीयदृष्ट्या योग्य लक्ष्य निर्धारित करण्याचा प्रयत्न आहे, जे मूळ लक्ष्याप्रमाणेच अवघड आहे. मूलभूत तत्त्व असे आहे की मर्यादित षटकांच्या सामन्यातील प्रत्येक संघाकडे धावा काढण्यासाठी दोन संसाधने उपलब्ध असतात (खेळण्यासाठी षटके आणि विकेट्स शिल्लक) आणि लक्ष्य या दोन संसाधनांच्या संयोजनातील बदलाच्या प्रमाणात समायोजित केले जाते. +पावसामुळे प्रभावित क्रिकेट सामन्यांचे निराकरण करण्यासाठी यापूर्वी विविध पद्धती वापरल्या गेल्या होत्या, ज्यात सर्वात सामान्य म्हणजे सरासरी धावगती पद्धत आणि नंतर, सर्वाधिक उत्पादक षटकांची पद्धत. +ह्या पद्धती, जरी सोप्या होत्या, तरीही त्यात अंगभूत त्रुटी होत्या आणि त्या सहज गैरफायदा उचलता येण्याजोग्या होत्या: +१९९२ विश्वचषकातील इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका, जिथे सर्वाधिक उत्पादक षटकांची पद्धत वापरली गेली, यांच्यातील उपांत्य फेरीच्या निकालाच्या परिणामी, डकवर्थ लुईस पद्धत दोन ब्रिटिश सांख्यिकीशास्त्रज्ञ फ्रँक डकवर्थ आणि टोनी लुईस यांनी तयार केली होती. +पावसामुळे खेळ १२ मिनिटांसाठी थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूत २२ धावांची गरज होती, पण जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा सुधारित लक्ष्यासाठी दक्षिण आफ्रिकेला एका चेंडूत २१ धावांची गरज होती, दोन षटकांच्या कपातीच्या तुलनेत केवळ एक धाव कमी होती. एका चेंडूवर जास्तीत जास्त धावसंख्या साधारणपणे सहा धावांची असते, त्यामुळे हे अक्षरशः अशक्य असे लक्ष्य होते.[४] +डकवर्थ म्हणाले, "मला रेडिओवर क्रिस्टोफर मार्टिन-जेनकिन्स यांनी म्हटलेले आठवते, 'नक्कीच कोणीतरी, कुठेतरी काहीतरी चांगला उपाय करू शकतो' आणि मला लवकरच समजले की ही एक गणितीय समस्या आहे ज्यासाठी गणिती उपाय आवश्यक आहे."[५][६] +डकवर्थ लुईस पद्धत ही त्रुटी टाळते: या सामन्यात, २३६ च्या सुधारित ड/लु लक्ष्यामुळे दक्षिण आफ्रिकेला अंतिम चेंडूवर विजयासाठी पाच किंवा सामना बरोबरीत सोडावण्यासाठी चार धावांची गरज असती.[७] +१ जानेवारी १९९७ रोजी, झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ड/लु पद्धत प्रथम वापरली गेली, जी झिम्बाब्वेने सात धावांनी जिंकली.[८] पावसामुळे कमी झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये निर्धारित धावसंख्या मोजण्याची मानक पद्धत म्हणून १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीद्वारे ड/लु पद्धत औपचारिकपणे स्वीकारली गेली. +डकवर्थ लुईस पद्धतीचा पाया 'संसाधने' आहेत. शक्य तितक्या धावा करण्यासाठी प्रत्येक संघाकडे दोन 'संसाधने' आहेत: त्यांना किती षटके मिळणार आहेत; आणि त्यांच्या हातात असलेल्या विकेट्सची संख्या. कोणत्याही डावात कोणत्याही टप्प्यावर, संघाची अधिक धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे असलेल्या या दोन संसाधनांच्या संयोजनावर अवलंबून असते. ऐतिहासिकदृष्ट्या पाहता, संसाधनांची उपलब्धता आणि संघाची अंतिम धावसंख्या यांचा परस्परांत जवळचा संबंध असतो, ज्याचा उपयोग डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये पूर्णपणे केला जातो.[९] +डकवर्थ लुईस पद्धत षटके (किंवा, अधिक अचूकपणे, चेंडू) आणि शिल्लक राहिलेल्या विकेट्सचे संयुक्तरित्या उर्वरित संसाधानाच्या टक्केवारीत (५० षटके आणि १० विकेट्स = १००% सह) रूपांतर करते आणि हे सर्व प्रकाशित टेबलमध्ये किंवा संगणकामध्ये संग्रहित केले जातात. जेव्हा सामना एक किंवा अधिक वेळा लहान केला जातो, तेव्हा एक किंवा दोन्ही संघांच्या संसाधनांचे नुकसान प्रतिबिंबित करण्यासाठी, दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी ('संघ २') लक्ष्य धावसंख्या ही संसाधन टक्केवारी वापरून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ('संघ १') मिळवलेल्या एकूण धावसंख्येच्या वर किंवा खाली समायोजित केली जाऊ शकते. +आंतरराष्ट्रीय आणि प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये ('व्यावसायिक संस्करण') सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या डकवर्थ-लुईस पद्धतीच्या आवृत्तीमध्ये, संघ २ चे लक्ष्य ठरविण्याकरीता फक्त दोन संघांची संसाधने विचारात घेतली जातात, म्हणजेच. +सामान्यतः, लक्ष्य धावसंख्या ही पूर्णांक नसेल, तर संघ २ चे विजयाचे लक्ष्य हे पुढील पूर्णांकाएवढे असते आणि बरोबरीची धावसंख्या ही संख्या आधीच्या पूर्णांकाएवढी निश्चित केली जाते. जर संघ२ ने लक्ष्य असलेली धावसंख्या गाठली किंवा पार केला, तर तो संघ सामना जिंकतो. जर संघ२ लक्ष्य असलेली धावसंख्या पार करू शकला नाही परंतु सामान धावा करू शकला तर सामना बरोबरीत सुटतो. जर संघ २ समान धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला नाही तर त्यांचा प्रभाव होतो. +उदाहरणार्थ, पावसामुळे उशीर झाल्यास संघ२ कडे फक्त ९०% संसाधने उपलब्ध आहेत आणि संघ१ ने १००% संसाधनांसह २५४ धावा केल्या, तर २५४ × ९०% / १००% = २२८.६, म्हणून संघ२ चे लक्ष्य २२९ असेल आणि बरोबरी करण्यासाठी २२८ धावांची गरज असेल. व्यवसायिक सामन्यांमध्ये वापरात येणारी वास्तविक संसाधन मूल्ये सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीत,[१०] म्हणून हे सॉफ्टवेर असलेले केलेले संगणक वापरणे आवश्यक आहे. +जर हा ५० षटकांचा सामना असेल आणि संघ १ ने आपला डाव विना अडथळा पूर्ण केला, तर त्यांच्याकडे १००% संसाधने उपलब्ध होती, त्यामुळे सोपे सूत्र अशाप्रकारे असेल: +मूळ ड/लु मॉडेल असे गृहीत धरून चालू झाले की, खालील घातांकीय क्षय संबंध घेऊन, आवश्यक धावा ( + + + +Z + + +{\displaystyle Z} + +) ह्या उर्वरित षटकांमध्ये ( + + + +u + + +{\displaystyle u} + +) आणि गमावलेल्या गड्यांसाठी ( + + + +w + + +{\displaystyle w} + +) केल्या जाऊ शकतात:[११] +जेथे स्थिरांक + + + + +Z + +0 + + + + +{\displaystyle Z_{0}} + + हा (एकदिवसीय नियमांतर्गत) अमर्यादित षटकांमध्ये, असिम्प्टोटिक एकूण सरासरी धावसंख्या आहे आणि + + + +b + + +{\displaystyle b} + + हा घातांकीय क्षय स्थिरांक आहे. +दोन्ही (फक्त) + + + +w + + +{\displaystyle w} + +सहबदलतात. 'शेकडो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची' धावसंख्या आणि 'विस्तृत संशोधन आणि प्रयोग' मधील स्कोअरवरून ह्या दोन्ही संज्ञांची मूल्ये ० ते ९ मधून ह्या दोन संज्ञासाठी अंदाजित आहे, जे 'व्यावसायिक गोपनीयतेमुळे' उघड केले गेले नाही.[११] + + + + +u + + +{\displaystyle u} + + आणि + + + +w + + +{\displaystyle w} + + च्या विशिष्ट संयोगासाठी + + + +Z + + +{\displaystyle Z} + + चे मूल्य शोधणे (विशिष्ट + + + +w + + +{\displaystyle w} + + साठी + + + +u + + +{\displaystyle u} + + आणि या स्थिरांकांची मूल्ये टाकून) आणि डावाच्या सुरुवातीला प्राप्त होणाऱ्या धावसंख्येने भागणे. म्हणजेच +हे सूत्र + + + +u + + +{\displaystyle u} + + षटके शिल्लक असताना आणि + + + +w + + +{\displaystyle w} + + इतके गडी बाद झालेले असताना डावातील एकत्रित धावसंख्येचे प्रमाण देते.[११] हे प्रमाण आलेखामध्ये, उजवीकडे दाखवल्याप्रमाणे, किंवा एका टेबलमध्ये खालीलप्रमाणे दाखवले जाऊ शकतात. +ही मानक आवृत्ती बनली. जेव्हा ते सादर केले गेले तेव्हा, संसाधन टक्केवारीच्या एकाच सारणीसह ड/लु लागू करणे आवश्यक होते, कारण संगणक उपस्थित असतील याची खात्री देता येत नाही. म्हणून, सरासरी संसाधने देत हे एकल सूत्र वापरले गेले. ही पद्धत वास्तविक धावसंख्येकडे दुर्लक्ष करून सरासरी कार्यप्रदर्शन सरासरीच्या प्रमाणात असते या गृहितकावर अवलंबून असते. ९५ टक्के सामन्यांमध्ये हे पुरेसे चांगले होते, परंतु अत्यंत उच्च स्कोअर असलेल्या ५ टक्के सामन्यांमध्ये, साधी पद्धत खंडित होऊ लागली. +[१२] समस्येवर मात करण्यासाठी, एका अतिरिक्त पॅरामीटरसह अद्ययावत केलेले सूत्र प्रस्तावित केले होते ज्याचे मूल्य संघ१ च्या डावावर अवलंबून असते. [१३] ही व्यावसायिक आवृत्ती बनली. +द डकवर्थ लुईस मेथड हे द डिव्हाईन कॉमेडी आणि थॉमस वॉल्श यांच्या पगवॉश यांनी रेकॉर्ड केलेल्या अल्बमचे नाव आहे, ज्यात क्रिकेट विषय असलेली गाणी आहेत.[१४][१५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4449.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4449.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4449.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_445.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad4e3771d8fe91174ec158bb26b3dabee52ff3db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_445.txt @@ -0,0 +1 @@ +जोॲना मिशेल जो चेम्बरलेन (२५ एप्रिल, १९६९:लेस्टर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९५ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ३९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4485.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4485.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dea527ac3fb6ced21e31cd799f5201db9a06a81 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4485.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस डीसी-६ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. +हे विमान मॅकडोनेल डग्लस डीसी-६ नावानेही ओळखले जाते. याची सैनिकी आवृत्ती अमेरिकेच्या वायुसेनेत सी-११८ लिफ्टमास्टर आणि अमेरिकी आरमारात आर६डी या नावाने ओळखली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4499.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47f0f2826fa696a2f6ee1ba73d30be5784469603 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4499.txt @@ -0,0 +1,2 @@ +डग्लस डी.सी. २ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी विमान आहे. चौदा प्रवाशांची क्षमता असलेले हे विमान अमेरिकेच्या डग्लस एरक्राफ्ट कॉर्पोरेशनने तयार केले होते. +या प्रकारचे पहिले विमान १९३४ मध्ये तयार केले गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4526.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f3bdf80b03f8caf9fa0bf4e9d305fa82ddfd4be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4526.txt @@ -0,0 +1 @@ +डच ईस्ट इंडीज किंवा नेदरलँड्स ईस्ट इंडीज (डच:नेडरलॅंड्स-इंडिये; इंडोनेशियन:हिंदिया-बेलांडा) हे अठराव्या व एकणिसाव्या शतकातील आत्ताच्या इंडोनेशियाच्या प्रदेशाचे नाव होते. हा प्रदेश डच ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्या खाली होता. इ.स. १८००मध्ये नेदरलँड्सच्या सरकारने हा प्रदेश आपल्या थेट अखत्यारीत आणला व दुसऱ्या महायुद्धानंतर त्यातूनच इंडोनेशियाचे राष्ट्र निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4531.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4531.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f3bdf80b03f8caf9fa0bf4e9d305fa82ddfd4be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4531.txt @@ -0,0 +1 @@ +डच ईस्ट इंडीज किंवा नेदरलँड्स ईस्ट इंडीज (डच:नेडरलॅंड्स-इंडिये; इंडोनेशियन:हिंदिया-बेलांडा) हे अठराव्या व एकणिसाव्या शतकातील आत्ताच्या इंडोनेशियाच्या प्रदेशाचे नाव होते. हा प्रदेश डच ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्या खाली होता. इ.स. १८००मध्ये नेदरलँड्सच्या सरकारने हा प्रदेश आपल्या थेट अखत्यारीत आणला व दुसऱ्या महायुद्धानंतर त्यातूनच इंडोनेशियाचे राष्ट्र निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4537.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4537.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cf289b313cbe6085adf5d2227a82c9d149804d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4537.txt @@ -0,0 +1,2 @@ +डच साम्राज्य (डच:Nederlands-koloniale Rijk) म्हणजे नेदरलॅंड्सच्या १७ वे शतक ते २० वे शतक या काळातील वसाहती. डच लोकांनी स्पॅनिश व पोर्तुगीजांप्रमाणे नवीन वसाहतींचा शोध न घेता, शोध लागलेल्या वसाहतींवरच आक्रमण करून साम्राज्य प्रस्थापित केले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4547.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c0c6acc939b1af616c409c17afeae9c6ecb7d17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4547.txt @@ -0,0 +1 @@ +डडली मार्लन वॉनहाट (३१ मार्च, १९६५:कालुतारा, कालुतारा जिल्हा, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९८५ मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4552.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4552.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48f39c5859eea3ad7bfb65cb1f0abae296fe4da7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4552.txt @@ -0,0 +1,3 @@ +डन्न काउंटी, नॉर्थ डकोटा ही अमेरिकेच्या नॉर्थ डकोटा राज्यातील ५३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डन्न काउंटी, नॉर्थ डकोटाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4558.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..047b5ef603c22c41130537d6ab0a0fe8d5ede656 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4558.txt @@ -0,0 +1 @@ +डफळवाडी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_456.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_456.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d969bbc20ba3d4bc3589034046403bf454251ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_456.txt @@ -0,0 +1,3 @@ +१३ नोव्हेंबर, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +ज्यो मॅथ्यू मेनी हा  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_458.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_458.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_46.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_46.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f276142d0c32e92d38d57acdb4596f2b375e5477 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_46.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ डिसेंबर, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_462.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..21362bfc6a270afa39fdf4f112c52a8349bc8d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_462.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +जो व्हॉस ही एक रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4622.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e40a11d016c1d787af09072c61598a312d5fb43e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4622.txt @@ -0,0 +1,3 @@ +डरना जरुरी है हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4623.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e40a11d016c1d787af09072c61598a312d5fb43e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4623.txt @@ -0,0 +1,3 @@ +डरना जरुरी है हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4664.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4664.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..086c7cde721b0af5577172487b6b5a622b5716db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4664.txt @@ -0,0 +1,2 @@ +डल्ले खुर्सानी किंवा अकबरे खुर्सानी, लाल चेरी मिरची किंवा फक्त डल्ले ही मिरचीची एक विशेष जात असून हीची प्रामुख्याने नेपाळ, भारतात सिक्कीम आणि पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यात लागवड केली जाते.[१] या मिरचीचा तिखटपणा १,००,००० आणि ३,५०,००० SHU ( स्कोव्हिल हीट युनिट्स) च्या दरम्यान आहे. ही हबनेरो मिरची सारखीच तिखट मानली जाते.[२] २०२० मध्ये, सिक्कीम राज्याला या मिरचीसाठी भौगोलिक मानांकन (GI) टॅग प्राप्त झाला. १४ सप्टेंबर २०२१ रोजी या मिरचीचा भौगोलिक मानांकन दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आला.[३][४] +ही मिरची आकाराने गोल असून, नेपाळी भाषेत डल्ले खुर्सानी या नावाचा शब्दशः अर्थ 'गोल मिरची' असा होतो. नेपाळमध्ये, या मिरचीला अकबरे खुर्सानी (मिरचीचा राजा) किंवा जानमारा खुर्सानी (खुनी मिरची) असेही म्हणतात.[१][५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4675.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16fb93f561c44ff379cd2d2d12163a5fddbbb3e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4675.txt @@ -0,0 +1,3 @@ +जॉर्ज लान्सेलॉट डस्टी टॅपस्कॉट (नोव्हेंबर ७, इ.स. १८८९:बार्कली वेस्ट, केप प्रोव्हिन्स, दक्षिण आफ्रिका - डिसेंबर १३, इ.स. १९४०:किंबर्ली, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९१३मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +जॉर्जचा भाऊ लायोनेल टॅपस्कॉट हासुद्धा दक्षिण आफ्रिकेचा कसोटी खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4689.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9367111560c816172ddd2cb3e34ac21e6fd7f9f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4689.txt @@ -0,0 +1,6 @@ +डहाणू रोड हे पालघर जिल्ह्याच्या डहाणू शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. डहाणू रोड मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील शेवटचे स्थानक असून उपनगरी सेवा येथे संपते. डहाणू येथे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात. +मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गाची उपनगरी सेवा विरारपर्यंत अनेक वर्षांपासून चालू होती. ही सेवा डहाणूपर्यंत वाढवण्याची प्रवाशांची व स्थानिक नेत्यांची मागणी सातत्याने चालू होती. पालघर, सफाळे, बोईसर, केळवे इत्यादी गावांमध्ये राहणाऱ्या व मुंबईमध्ये व्यवसायासाठी रोज प्रवास करणाऱ्या रहिवाशांना लोकल सेवेसाठी विरारपर्यंत यावे लागत असे. अखेर अनेक दशकांच्या वाटाघाटींनंतर १६ एप्रिल २०१३ पासून डहाणू ते चर्चगेट ही उपनगरी सेवा सुरू झाली. परंतु पुरेशा गाड्या डहाणूपर्यंत धावत नसल्याने डहाणू लोकल सेवा अपुरी असल्याच्या तक्रारी सुरू आहेत. अपुऱ्या लोकल सेवेमुळे डहाणू, पालघरचे प्रवासी हैराण आहेत. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4699.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be8c36365794a8415d2bcac2578d143fb1a66694 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4699.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्‍न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4714.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a6e579418546a5ddd0e523f5a80f1237d480f1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4714.txt @@ -0,0 +1 @@ +डांगेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4715.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4715.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be721c076116a6ed1d57f3793c37f1f00e9509e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4715.txt @@ -0,0 +1,8 @@ + डांगेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4737.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e328d2f3b41fcf1828d86c4eccbce9cd2c634b07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4737.txt @@ -0,0 +1 @@ +लोक समजुतींनुसार, स्त्री भुताचा एक प्रकार. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4741.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e328d2f3b41fcf1828d86c4eccbce9cd2c634b07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4741.txt @@ -0,0 +1 @@ +लोक समजुतींनुसार, स्त्री भुताचा एक प्रकार. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4770.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4770.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_478.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_478.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c41f34b362dc2e87d7525ade5791561880c997a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_478.txt @@ -0,0 +1,2 @@ +योआखिम गाऊक (जर्मन: Joachim Gauck ; जन्मः २४ जानेवारी १९४०) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी व माजी राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने ख्रिश्चन धर्मगुरू असलेला गाऊक पूर्व जर्मनीमधील एक कम्युनिस्टविरोधी चळवळवादी म्हणून प्रसिद्धीस आला. +राष्ट्राध्यक्ष क्रिश्चियान वुल्फ ह्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये पदाचा राजीनामा दिल्यानंतर जर्मन संसदेने गाऊकची राष्ट्राध्यक्षपदी निवड केली. तो २०१७ पर्यंत ह्या पदावर होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4783.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..803be0d605c4b6072577b90d2555e51cdd91c2eb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4783.txt @@ -0,0 +1,13 @@ + + +डाय हार्ड हा अमेरीकन ऍक्शनपट असून १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचे मुख्य भूमिका ब्रुस विलिस व ऍलन रिकमन यांची आहे. हा चित्रपट रॉडरिक थोर्प यांच्या नथिंग लास्ट फोरएव्हर या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपट ऍक्शन चित्रपटांसाठी एक मैलाचा दगड असल्याचे मानले जाते. या चित्रपटातची शैली म्हणजे घडणाऱ्या घटनांचा संदर्भ देणारे दुवे सातत्याने आगोदरील घटनांमध्ये दाखवणे ही शैली पुढिल अनेक सुपरहिट ऍक्शन चित्रपटात वापरली गेली. हिंदी मध्ये बाझी चित्रपटाचा काही भाग या चित्रपटावरून कॉपी केला आहे. + + +चित्रपट सुरू होतो ते विमान लॉस एंजेलिसच्या धावपट्टिवर उतरत असते. त्यात न्यू यॉर्क पोलीस खात्यातिल अधिकारी जॉन मक्लेनला (ब्रुस विलिस) विमान उतरताना त्रास होतो असतो. जॉन आपली पत्नी व मुलांना भेटायला नाताळाच्या सुट्टिसाठी लॉस एंजेल्सला चाललेला असतो. विमानात जॉनला त्याच्या शेजाऱ्या कडून घरी गेल्यावर अनवाणी चालयचा सल्ला देतो जेणेकरून त्याचा हा विमान उतरताना होणारा त्रास कमी होइल. विमानतळावर जॉनला त्याची पत्नी भेटायला येत नाही व त्याऍवजी तिच्या कंपनीने पाठवलेला ड्रायव्हर येतो. ड्रायव्हर हा नुकताच परवाना (लायसंस) मिळवलेला पोरगा असतो व जॉन हा त्याच्या ड्रायव्हिंग कारकिर्दीतील पहिला ग्राहक असतो. जॉनची पत्नी हॉली जेनेरो देखील जॉनची वाट पाहात असते व गेल्या काही महिन्यातिल घडामोडिंमुळे व्यथित असते. ती लॉस एंजेल्समधिल एका नाकाटोमी कॉरपोरेशन या जापानी कंपनीत वरच्या हुद्यावर काम करत असते. हॉलिने कंपनी मध्ये बढति मिळवण्यासाठी आपल्या लग्नाआधिच्या नावाचा वापर केलेला असतो. जेणेकरून तिला बढती मिळणे सोपे असते. तसेच नोकरीसाठी तिने जॉनचे न्युयोर्क मधील घर सोडुन लॉस एंजेल्स मध्ये आलेली असते. या गोष्टी जॉनला खटकत असतात व तिला जाब विचारण्यासाठि तिला भेटायला म्हणून घराच्या ऍवजी तिच्या ऑफिस मध्ये भेटणे पसंत करतो. हॉलिचे ऑफिस हे नाकाटोमी कॉर्पोरेशनच्या ४० मजली इमारतीत असते. जेव्हा जॉन तिच्या ऑफिस मध्ये पोहोचतो तेव्हा तिथे कंपनीची नाताळाची पार्टी ३० व्या मजल्यावर चालू असते. जॉनचे माफक स्वागत होते व तो हॉलिला भेटतो. याच दरम्यान इमारतीच्या तळमजल्या मध्ये काही लोक सामान पोस्त करणाऱ्या गाडितुन आत घुसतात व त्याच वेळेस दोन जण पहिल्या मजल्यवरील रिसेप्शन मध्ये पोहोचतात. पोहोचताच तेथिल रिसेप्शनिस्टला गोळी घालुन ठार करतात व रिसेप्शनचा ताबा घेतात. लगेचच पहिल्या मजल्यावरील सुरक्षारक्षकाला ठार करतात. सर्व ठीक असे पाहून ते डिलिव्हरी वॅन मधील लोकांना वर जाण्याचा इशारा करतात व लगेचच इमारतीचे सर्व दरवाजे बंद करून टाकतात. या लोकांचा सुत्रधार असतो हान्स ग्रुबर (ऍलन रिकमन) हा जर्मन रॅडिकल ग्रुपचा सदस्य असतो व आपले काही जर्मन साथिदारांना घेउन ही इमारत व नाकाटोमीचे कर्मचारी यांचे अपहरण करण्याचा त्याचा डाव असतो. हान्स व त्याचे साथिदार पार्टी चालु असते त्याठिकाणी पोहोचतात व त्याच वेळेस इतर साथिदार इमारतीची संपर्क व्यवस्था बंद पाडणे, बंदुका व क्षेपणास्त्रे यांची रवानगी व इमारतीमध्ये ठिकठिकाणी बॉम्ब पेरणे इत्यादी कामे करत असतात. हॅन्स व त्याचे साथिदार पार्टीमध्ये घुसण्या आगोदर जॉन व हॉली मध्ये छोटेसे भांडण होते. हॉलिला पार्टिमध्ये बोलवणे आल्यामुळे ती जॉनला विश्रामकक्षामध्ये सोडुन पार्टिमध्येजाते. जॉन विश्रामकक्षामध्ये अनवाणी चालण्याचा सराव करतो व आपल्या ड्रायव्हरशी फोन वर बोलतो. त्याचे बोलण्या मध्येच फोन बंद पडतो. हॅन्स व त्याचे साथिदार अचानक पार्टीमध्ये घुसतात व गोळीबार करून सर्वामध्ये दहशत निर्माण करतात. गोळीबारामुळे जॉन सावध होतो व त्याच्या कक्षा पर्यंत हान्सचे साथिदार येइ पर्यंत पळुन जातो. हान्स सर्व जण जमल्याची खात्री झाल्यावर कंपनीचे डायरेक्टर मि टकागी कुठे आहेत असा प्रश्न विचारतो. टकागीचे त्याला माहिती असलेले वर्णन सांगयाला सुरुवात करतो त्यामुळे टकागींना लपुन राहाण्यात काही अर्थ वाटत नाही. व हान्सला काय काम आहे असे विचारतात. हान्स टकागींना दुसऱ्या मजल्यावर घेउन जातो. +दुसऱ्या मजल्यावर टकागींना हान्स त्यांच्या कंपनीच्या तिजोरीचा पासवर्ड विचारतो. व हान्स हा चोरी करायच्या उद्देशाने आला आहे असे समजते. टकागी पासवर्ड देत नाहित व हान्सला सांगतात कीया परिस्थितित तुम्हाला मला मारावेच लागेल. टकागीला मारताना जॉन पाहातो व हान्सला शंका येते की कोणीतरी पकडायचे राहिले आहे. तो आपल्या साथिदारांना जॉनला शोधायचे आदेश देतो. हान्स ने बरोबर पासवर्ड शोधुन काढणार हॅकर बरोबर आणलेला असतो व त्याला तो पासवर्ड शोधायच्या कामावर लावतो. +जॉनला या परिस्थितीत पोलिसांना खबर कशी पोहोचेल याचा विचार करत असतो तो बिल्डिंगचा अग्नीशमन अलार्म वाजवतो पण तो प्रयत्न हान्स उधळुन लावतो. जॉन कुठे आहे त्याचा पत्ता लागल्याने एक जण त्याला शोधत शोधत ३४ व्या मजल्यावर पोहोचतो. जॉन व त्याची हातापाई होते व त्यात जॉन त्याला जिन्यामध्ये पाडुन ठार करतो. या साथिदाराकडिल बॅगेत जॉनला मशीन गन व वॉकिटॉकिचा संच मिळतो. जॉन त्याचा मृतदेह लिफ्ट मधुन ३०व्या मजल्यावर पाठवुन देतो व हान्सला त्याच्या विरुद्ध रणशिंग पुकारल्याची सुचना देतो. +जॉन वॉकिटॉकि घेउन इमारतीच्या गच्ची वर जातो व पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो व परिस्थिति सांगतो. त्याची मागणी पोलीस कक्षामध्ये कोणीतरी जोक करत आहे असे समजतात या दर्म्यान जॉन इमारतीच्या गच्चीवर आहे असे हान्सला कळते तो त्याचा भरवशाचा साथिदार कार्लला जॉनचा वध करयाला पाठवतो. पोलीस नियंत्रण कक्षेमध्ये बोलत असतानाच कार्ल त्याच्यावर गोळिबार सुरू करतो. गोळिबाराचा आवाज आल्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षेमधुन चौकशी करण्यासाठी त्या भागातिल गस्ति वर असलेला पोलीस पॉलला पाठवण्यात येते. इकडे जॉन व कार्ल मध्ये जोरदार घुमश्च्क्री होते. इमारती मध्ये पोलीस आल्यामुळे कार्लला तात्पुरती माघार घ्यावी लागते. +पोलिस अधिकारी पॉल इमारतीमध्ये आल्यावर हान्सचे रिसेप्शन मधील साथिदार सर्व काही ठीक आहे असे भासवतात. जॉन पॉलशी खिडकीतुन ओरडुन सांगण्याचा प्रयत्न करतो व परत एकदा हान्सचे साथिदार त्याच्या वर तुटुन पडतात. जॉन हान्सचे दोन साथिदारांना यमसदनी धाडतो. त्यापैकी एकाचा मृतदेह घेउन तो सरळ खाली उभ्या असलेल्या पॉलच्या गाडिवर टाकून देतो व गोळिबार करतो. या प्रकाराने पॉल एकदम गडबडुन जातो व इथे खूप अतिरेकि असून मला जादाची कुमक पाहिजे अशी मागणी करतो. +यानंतर इमारतीला पोलिसांचा वेढा पडतो. पण याचा परिणाम म्हणून हान्सची पुढची कामे अजुन पटापट होतात. दरम्यान पोलीस इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. हान्स पोलिसांविरुद्ध आक्रमण करतो, पोलिसांचे जीव जाताना पाहून जॉन त्याला सापडलेल्या डिटोनेटर्सचा स्फोट घडवुन आणतो. यामुळे बिल्डिंगचे मोठे नुकसान होते तो पोलिसांची सहानुभूती गमावून बसतो. दरम्यान हॉलिचा सहकारी शहाणपणा दाखवायला जाउन जॉन कोण आहे हे हान्सला सांगतो, पण जॉन तो आपला मित्र नसल्याचे हान्सला वॉकिटॉकि वर सांगतो. हान्स हॉलिच्या सहकाऱ्याला मारून टाकतो. +बाहेर एफ्.बी.आय. परिस्थिती ताब्यात घेते हान्स आपली मागणी त्यांच्यापुढे सादर करतो. त्यामध्यत प्रामुख्याने काही दहशतवादी संघटनेच्या लोकांची सुटकेची व इमारतीपासून विमानतळापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी असते. एफ्.बी.आय त्याची मागणी मान्य झाल्याचे नाटक करते. हान्स व कार्लची पुन्हा एकदा जॉनशी जोरदार धुमश्चक्री होते यात हान्सचे अजुन काही साथिदार मारले जातात व जॉन अनवाणी असल्याने खूप जखमी होतो व बचावुन निघतो. एफ.बी.आय संपूर्ण इमारतीची वीज तोडुन टाकते त्यामुळे हान्सच्या हॅकरला जी तिजोरी तोडणे शक्य होत नाही ती आरामात उघडली जाते. हान्स व त्याचे उरलेले साथिदार इमारतीचा वरचा भाग बॉम्बने उडवून पैसे घेउन पोबारा करण्याचा प्रयत्नात असतात पण पुन्हा जॉन त्यांचे प्रयत्न उधळुन लावतो व एक एक करून सर्व साथीदार संपवतो. हान्सला हॉलि जॉनची पत्नी आहे असे कळते व तिला बंधक बनवुन शेवटचा पळुन जायचा प्रयत्न करतो. जॉन हान्सला शेवटी गोळी घालतो व हॉलिला त्याच्या ताब्यातुन सोडवतो. हान्सचा इमारतीवरून खाली पडुन म्रुत्यू होतो. +शेवटि जॉन आपल्या पत्नीची ओळख पॉलला हॉलि जेनेरो अशी करून देत असतान हॉलि मध्येच त्याला तोडुन मी हॉलि मक्लेन आ हे अभिमानाने सांगते व जॉन व हॉलिमधिल तणाव पुन्हा एकदा सुरळित होतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4821.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3c1a94da804dc4b3e15c68e374c77279227391a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4821.txt @@ -0,0 +1,41 @@ +डायमलर ही एक कार बनविणारी कंपनी असून जगातली १३ वी सर्वात मोठी कार ऊत्पादक कंपनी आहे. आर्थिक उत्पादकतेच्या दृष्टीने ती जर्मनीमधील काही सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी आहे. प्रवासी चारचाकी वाहनांप्रमाणेच डायमलर मालवाहतूकीसाठी लागणारे मोठे ट्रकही बनवते. त्याचप्रमाणे 'डायमलर फायनान्शियल सर्व्हीसेस'तर्फे डायमलर वित्तपुरवठा व्यवसायतही कार्यरत आहे. युरोपातील हवाई वाहतूक कंपनी 'इ.ए.डी.स.', अभियांत्रिकी सेवा देणारी 'मॅक्लारेन', जपानमधील ट्रक आणि बस बनविणारी 'मित्सुबिशि फुसो' आणि अमेरीकास्थित 'ख्रायस्लर' या वाहन उत्पादक कंपनी मधे डायमलर प्रमुख भागीदार आहे. +डायमलर मर्सिडीज बेंझ, 'मायबाख' या आलिशान चारचाकी गाड्या बनविते. त्याचप्रमाणे 'स्मार्ट' या नावाने छोट्या गाड्या आणि 'फ्राईटलाईनर' या नावाने अतिजड ट्रक बनविते. +या कंपनीचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे. +डाईमलर बेंझ ही कंपनी १८८३ मध्ये स्थापन झाली. नंतर 'ऱ्हाईनीश गॅस ईजिन फॅक्टरी'च्या एकत्रीकरणानंतर 'डाईमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट' ही कंपनी अस्तित्वात आली. +१९२० च्या दशकात जगातल्या बऱ्याच वाहनउत्पादक कंपन्यांची आर्थिक परीस्थिती डबघाईला आली होती. त्यावेळेस डायमलर आणि बेंझ या कंपन्यांची परीस्थितीही फारशी खास नव्हती. त्यावेळेस 'द्यॉईच बँकेच्या' सल्ल्यानुसार बर्लिनमध्ये 'डायमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट' आणि 'बेंझ अँड को' यांच्या एकत्रीकरणातून (२६ जून १९२८) 'डायमलर बेंझ' ही नवी कंपनी अस्तित्वात आली. तेव्हापासून 'द्यॉईच बँकेचा' कंपनीच्या कारभारामध्ये महत्त्वाचा वाटा राहीला आहे. +दुसऱ्या महायुद्धात कंपनी 'नाझी जर्मनी'करिता लष्करी साहीत्य बनवत असे. प्रामुख्याने लष्करी वाहने बनविण्याचे काम केले जाई. त्याकाळी पुष्कळ कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जाई. त्याकाळी प्रत्येकी ३ कामगारांपैकी एक युद्धकैदी असे. +दुसऱ्या महायुद्धात कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले. ५ सप्टेंबर १९४४ रोजी कंपनीचा 'उंटरटुर्कहाइम' इथला प्रमुख कारखाना दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेस्तनाबूत केला होता. +परंतु युद्धानंतरच्या काही वर्षांमध्ये विविध कल्पक नेतृत्वामुळे कंपनीने जोरदार पुनरागमन केले. कंपनीने १९५१ प्रवासी सुरक्षततेसाठी नवा विभाग स्थापन केला. १९८१ मध्ये धडक झाल्यावर सुरक्षित ठेवणाऱ्या पिशव्या आणि प्रवाशांसाठी पट्टे अशा नवनवीन संकल्पना बाजारात आणल्या. कंपनीचा वाढीचा आलेख त्यानंतर वर वर जात राहीला. १९६२ मध्ये कंपनीने ९०,००० तर १९७२ मध्ये १,४९,८०० लोकांना रोजगार दिला. +१९८० च्या दशकात कंपनीने डोरनिएर, एम.टी.यु., फोक्कर, एईजी या कंपन्या विकत घेतल्या. हवाईवाहतुकीत प्रवेश करत कंपनीने 'द्यॉईच एयरबस' नावाची कंपनी सुरू केली. +१२ जानेवारी १९९८ मध्ये अमेरीकेतल्या डेट्रॉईट या गावी डायमलर आणि ख्राईस्लर या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणातून 'डायमलर-ख्राईस्लर' ही नवी कंपनी अस्तित्वात आली. या एकत्रीकरणाला 'युरोपियन महसंघाने' (मे १९९८) आणि अमेरीकेतल्या संबधित अधिकाऱ्यांनी (जुलै १९९८) मध्ये मान्यता दिली. एकत्रीकरणाच्या वेळी दिल्या गेलेल्या समसमान भागीदारीच्या भावनेतून कंपनीच्या प्रमुख बैठका श्टुटगार्ट (जर्मनी) आणि 'ऑबर्न हील्स' (अमेरीका) येथे आलटूनपालटून घेण्यात येत असत. +१ जानेवारी २००६ला डीटर झेट्श या नव्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्याच्या काळात कंपनीवरील जर्मन भागीदारांचा प्रभाव वाढत गेला. त्यानंतर काही काळातच कंपनीतून ६००० पदे कमी करण्यात आली. डायमलर-ख्राईस्लरच्या एकत्रीकरणावर पहील्यापासूनच टीका करण्यात आली होती. नंतरच्या काही काळामध्ये प्रमुख कार्यकाऱ्यांच्या संशयास्पद ऊचलबांगडीनंतर याविषयीची चर्चा अधिकच जोर पकडू लागली. दरम्यान 'ख्राईस्लर' या कंपनीची बाजरातील पत घसरू लागली आणि अखेर २००७ च्या वार्षिक बैठकीमध्ये 'ख्राईस्लर'च्या विक्रीविषयी घोषणा करण्यात आली. +पुढे 'ख्राईस्लर' कंपनी 'सेरेब्रस' कंपनीने विकत (८०.१%) घेतली आणि 'डायमलर' कडे काही हीस्सा (१९.९%) ठेवण्यात आला. +ऑक्टोबर २००७ च्या विषेश बैठकीनंतर कंपनीने 'डाईमलर आ.गे.' हे नाव धारण केले आणि डीटर झेट्श यांची प्रमुख कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली. +१. ३६.७ % जर्मनी. +२. ३६.२ % युरोप (जर्मनी सोडून) +३. १९.८ % अमेरिकेची संयुक्त संस्थाने +४. ७.३ % ऊर्वरीत देश +१. मर्सिडीज बेंझ +अ. मर्सिडीज बेंझ. +ब. मायबाख. +क. स्मार्ट. +ड. मर्सिडीज ए.एम.जी. +२. डायमलर ट्रक्स +अ. मर्सिडीज बेंझ ट्रक्स. +ब. फ्राईटलाईनर. +क. मित्सुबिशि फुसो. +ड. थॉमस बस. +इ. स्टर्लिंग ट्रक्स. +३. बस. +अ. मर्सिडीज बेंझ बस. +ब. ओरियन बस. +क. सेट्रा. +४. मर्सिडीज बेंझ व्हॅन्स. +५. डायमलर वित्त विभाग. +१. ८५% मित्सुबिशी ट्रक आणि बस, जपान. +२. ५०.१% ऑटोमोटीव फ्युएल सेल, कॅनडा. +३. ४०% मॅक्लारेन, युनायटेड किंग्डम. +४. २२.४% युरोपियन एरोनॉटिक्स डीफेन्स अँड स्पेस कं. (एरबस या विमान उत्पादक कंपनीच्या भागदारकांपैकी) +५. २२.३% टॉग्नम, जर्मनी. +६. १९.९% क्राइस्लर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. +७. ७% टाटा मोटर्स, भारत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4864.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4864.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2ac08c4e868fedd2e214427679771005faf3c9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4864.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 12°27′40″S 130°50′40″E / 12.46111°S 130.84444°E / -12.46111; 130.84444 + +डार्विन ही ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दर्न टेरिटोरी प्रदेशाची राजधानी आहे. २००९ साली १,२४,८०० इतकी लोकसंख्या असणारे डार्विन हे तुरळक वस्तीच्या नॉर्दर्न टेरिटोरीमधील सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4869.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4869.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f61a2da7647fa75599beaaf76a08186778b9b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4869.txt @@ -0,0 +1,2 @@ +डार्से एलिझाबेथ मॉरिस कार्टर (जन्म ३१ मे २००५) ही इंग्लंडमध्ये जन्मलेली स्कॉटिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या केंट आणि साउथ ईस्ट स्टार्सकडून खेळते. ती उजव्या हाताची ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून खेळते.[१][२] +तिने जुलै २०२३ मध्ये स्कॉटलंडसाठी थायलंडविरुद्धच्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4900.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05cea35a05af1c60c1f4d7ec8a5d259d69fc8419 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4900.txt @@ -0,0 +1,26 @@ +मूलभूत हक्क +कार्यकारिणी: +राष्ट्रपती +उपराष्ट्रपती +पंतप्रधान +मंत्रीमंडळ +संसद: +राज्यसभा +लोकसभा +चेअरमन +अध्यक्ष +न्यायव्यवस्था: +सर्वोच्च न्यायालय +सरन्यायाधीश +उच्च न्यायालये +राज्यस्तरीयपक्ष +राष्ट्रीय आघाड्या: +डावी आघाडी +राष्ट्रीय लोकशाही आघाडी +विधान सभा +विधान परिषद +पंचायत +ग्राम पंचायत +पंचायत समिती +डावी आघाडी ही भारत देशामधील समान वैचारिक धोरणे असलेल्या काही कम्युनिस्ट पक्षांची एक प्रमुख आघाडी आहे. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये प्रबळ असलेली डाव्या आघाडी ह्या राज्यामध्ये १९७७ ते २०११ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान सत्तेवर होती. +केरळ राज्यामध्ये देखील डाव्या आघाडीचे सरकार राहिले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4912.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4051caf80b8a9dd9d4f3161cba2f6993a7dbaa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4912.txt @@ -0,0 +1,18 @@ +दाहे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २६७ कुटुंबे राहतात. एकूण १२११ लोकसंख्येपैकी ६०१ पुरुष तर ६१० महिला आहेत. गावाची साक्षरता ६४.९९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७७.६४ आहे तर स्त्री साक्षरता ५२.६३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १९७ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.२७ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +उमरोठे, ठुणावे, देवळी, माणिवळी, दहिवलीकुंभिस्ते, मांडवा, परळी, ओगाडा, फणसगाव, खोदाडे,तिळमाळ ही जवळपासची गावे आहेत.दाहे ग्रामपंचायतीमध्ये दाहे आणि दहिवळीकुंभिस्ते ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4913.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4913.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92b616e907cd09ae320b2789d0bc8ebae9e63ec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4913.txt @@ -0,0 +1,2 @@ +डाह्याणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4934.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d416e897c7c0981f2a55f752bdc28fb6a2cfb7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4934.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिंग्रजवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4937.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..243dde20224be5cb35ce9d7af4ae8594f5c33b63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4937.txt @@ -0,0 +1,6 @@ +डिंपल चुन्नीभाई कापडिया (जन्म ८ जून १९५७)[१] एक भारतीय चित्रपटअभिनेत्री आहे. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या " बॉबी (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी तिचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला आणि डिंपलने अभिनयापासून फारकत घेतली. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर ती पुन्हा अभिनयाकडे वळली. नंतर आलेल्या "सागर" (१९८५) चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[२] +मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली.[३] ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश" (१९८७), "द्रिष्टी" (१९९०), "लेकिन..." (१९९०) आणि "रुदाली" (१९९३) या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.[४] १९९३ मध्ये आलेल्या गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" (१९९४) मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. +डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" (२००१) आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला (२००२) चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है" (२००४),"प्यार मे ट्विस्ट (२००५), "फिर कभी" (२००८), "तुम मिलो तो सही" (२०१०), "बिईॅंग सायरस" (२००५),"लक बाय चान्स" (२००९),"दबंग" (२०१०), "पटियाला हाऊस" (२०११) आणि "कॉकटेल" (२०१२) मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली. +डिंपलला लहानपणापासूनच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न होते आणि ती स्वतःला "चित्रपट वेडी" समजते. [५] राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुलप्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय ॲंग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, रिशी कपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता.[६] "बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. [६] २००८ मध्ये, rediff.com ने प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात दमदार पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये डिंपल चौथ्या क्रमांकावर होती. +बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरुण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. +राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.[५] १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या "सागर" मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4970.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..653c5db0fea941ba772bd61f0bdbeccc89cdbc66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4970.txt @@ -0,0 +1,3 @@ +डिकन्स काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डिकन्स काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4976.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5982bca9798e375faf8980b8565ea6e8061411fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_4976.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिकसळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5020.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30f30cc4a6e24395070509b701ec013266e68e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5020.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिग्गी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5024.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5024.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799e7a76b3d5006c812eaf8821dd8494df269149 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5024.txt @@ -0,0 +1,2 @@ +दिग्रस विधानसभा मतदारसंघ - ७९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, दिग्रस मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. दिग्रस, २. नेर, ३. दारव्हा तालुक्यातील लोही, चिखली, दारव्हा ही महसूल मंडळे आणि दारव्हा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. दिग्रस हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेना पक्षाचे संजय दुलिचंद राठोड हे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5038.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5038.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec8dff6fe6e555b6d2d6f3325890eaa9543ce456 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5038.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +डिझाइन स्पार्क पीसीबी(छापिल परिपथ फलक-प्रिंटेड सर्किट बोर्ड -PCB) हे शिक्षक, विद्यार्थी आणि हौशी लोकांसाठी बनवलेले एक मोफत पीसीबी स्केमॅटिक कॅप्चर(PCB Schematic capture) आणि पीसीबी लेआऊट (PCB layout)साधन आहे जे इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन(Electronic Design Automation -EDA) या प्रकारा अंतर्गत येते. EDA सॉफ्टवेर(संचेतन) हे पुन्हा कंप्युटर एडेड डिझाईन(Computer Aided Design -CAD) या प्रकारात समाविष्ट होतात. हे सॉफ्टवेर(संचेतन) पूर्णपणे मोफत असले तरी ते तुम्हाला पूर्ण क्षमतेने वापरता यावे यासाठी तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन मोफत नोंदणी करून घ्यावी लागते. याशिवाय हे सॉफ्टवेर(संचेतन) वापरताना हे लक्षात घ्यावे लागते कि अगदी सुरुवातीला तुम्हाला एक जाहिराती दिसू शकते जी बऱ्याचदा पीसीबी डिझाईन या विषयाशी निगडीत असते. +हे सॉफ्टवेर(संचेतन) वापरताना एक विशेष महत्त्वाची सूचना अशी आहे कि डिझाईन स्पार्क पीसीबीच्या प्रोजेक्ट फाईल्स(म्हणजे तुम्ही काम करत असलेल्या प्रकल्पाचे दस्तऐवज) या Remote Network वर जतन करण्याऐवजी त्या स्थानिक संगणकावर (लोकल कंप्युटर अर्थात ज्या संगणकावर तुम्ही काम करत आहात) तेथेच जतन कराव्यात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5047.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5047.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81e0445f4997c61a57da66ee183102bb49b5a58c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5047.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिस्ने+ ही डिस्ने मीडिया आणि एंटरटेनमेंट डिस्ट्रिब्युशनच्या मालकीची आणि चालवलेली एक ओव्हर-द-टॉप सबस्क्रिप्शन व्हिडिओ ऑन-डिमांड सेवा आहे, जी पहिल्यांदा १२ नोव्हेंबर २०१९ रोजी युनायटेड स्टेट्समध्ये लॉन्च झाली आणि शेवटी इतर प्रदेशांमध्ये विस्तारली. +यामध्ये अनेक मूळ चित्रपट आणि माहितीपट यांचे वितरण केले जाते. वॉल्ट डिस्ने पिक्चर्स, ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स, डिस्ने ब्रँडेड टेलिव्हिजन, पिक्सर, मार्वल स्टुडिओ, लुकासफिल्म आणि नॅशनल जिओग्राफिक यांसारख्या डिझ्नीच्या मालकीच्या ब्रँडद्वारे त्याची मूळ निर्मिती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5049.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5049.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5581f4f9ba1e94b1105eefe4144be198e56607be --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5049.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिझ्नी चॅनल हे डिझ्नी इंडियाद्वारे संचालित एक भारतीय सशुल्क दूरदर्शन चॅनेल आहे. १६ डिसेंबर २००४ रोजी लाँच झालेल्या मूळ अमेरिकन नेटवर्कशी हे समतुल्य भारतीय चॅनेल आहे. [३] [४] डिस्ने चॅनल बहुतेक सबस्क्रिप्शन टेलिव्हिजन प्रदात्यांवर पे टेलिव्हिजन चॅनेल म्हणून उपलब्ध आहे. हे चॅनल मुंबई येथे स्थित आहे. +ऑक्‍टोबर २०२० पर्यंत टीआरपीसह हे चॅनल सर्व प्रकारातील मुलांचे सर्वाधिक पाहिलेले पाचवे चॅनल बनले. [५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5060.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5060.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a138fa82896ab5b9138bbb67ca5c7cbad57c362 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5060.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिस एमरसन (१३ मे, १९६०:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८२ ते १९८७ दरम्यान ७ महिला कसोटी आणि २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5066.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5066.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b77b57d8e7c2444ea7eb2aa83333ebeccbd22b43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5066.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिस ऑड्री ॲनेट्स (३० जानेवारी, १९६४:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ ते १९९३ दरम्यान १० महिला कसोटी आणि ४३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5078.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0505df3d5ceb6311bdaec202c5c2c07e2b51fbf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5078.txt @@ -0,0 +1 @@ +बचावपटू हा फुटबॉलच्या खेळातील एक जागा आहे. बचावपटू सहसा गोलच्या जवळ राहतात व प्रतिस्पर्ध्यांनी चढविलेल्या हल्ल्यांपासून गोलरक्षक व गोलचे रक्षण करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5090.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dfe06c862b4c48190e02311ab8711a423d0575d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5090.txt @@ -0,0 +1 @@ +डिम्पल यादव ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5099.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5099.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..400541256bb2fa56e3ff1fc2a0f9e02344130b1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5099.txt @@ -0,0 +1 @@ +डियान कॅगन (जन्म दिनांक अज्ञात:बार्बाडोस - हयात) ही  वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5115.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3222bb1bff95ee1669b2659bbb73918891da7e8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5115.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिलन एव्हर्स बज (११ सप्टेंबर, १९९५:लीड्स, इंग्लंड - ) हा  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. +हा उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5126.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a97874bc502ac98896ac96d9165d813ca2965028 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5126.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेलॉइट लिमिटेड सामान्यतः डेलॉइट म्हणून ओळखले जाते, हे एक आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सेवा नेटवर्क आहे ज्याचे मुख्यालय लंडन, इंग्लंड येथे आहे. डेलॉइट हे कमाई आणि व्यावसायिकांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठे व्यावसायिक सेवा नेटवर्क आहे आणि अर्न्स्ट अँड यंग, केपीएमजी आणि प्राइसवॉटरहाऊसकूपर्स सोबत बिग फोर अकाउंटिंग फर्मपैकी एक मानले जाते. [१] [२] +या फर्मची स्थापना विल्यम वेल्च डेलॉइट यांनी १८४५ मध्ये लंडनमध्ये केली होती आणि १८९० मध्ये तिचा विस्तार युनायटेड स्टेट्समध्ये झाला होता. [३] हे १९७२ मध्ये डेलॉइट हॅस्किन्स अँड सेल्स आणि यूएसमधील टच रॉसमध्ये विलीन होऊन १९८९ मध्ये डेलॉइट अँड टचची स्थापना झाली. १९९३ मध्ये, आंतरराष्ट्रीय फर्मचे नाव बदलून डेलॉइट टच तोहमात्सू असे ठेवण्यात आले, नंतर डेलॉइट असे संक्षेप करण्यात आले. [३] २००२ मध्ये, आर्थर अँडरसनचा यूकेमधील सराव तसेच युरोप आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील त्या फर्मच्या अनेक पद्धती डेलॉइटमध्ये विलीन होण्यास सहमती दर्शवली. [४] त्यानंतरच्या अधिग्रहणांमध्ये जानेवारी २०१३ मध्ये मॉनिटर ग्रुप, एक मोठा धोरण सल्लामसलत व्यवसाय समाविष्ट आहे. [५] आंतरराष्ट्रीय फर्म ही यूकेची खाजगी कंपनी आहे, जी हमीद्वारे मर्यादित आहे, स्वतंत्र कायदेशीर संस्थांच्या नेटवर्कद्वारे समर्थित आहे. [६] +डेलॉइट जागतिक स्तरावर अंदाजे ४,१५,००० व्यावसायिकांसह ऑडिट, सल्लागार, आर्थिक सल्लागार, जोखीम सल्लागार, कर आणि कायदेशीर सेवा प्रदान करते. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये, नेटवर्कने एकूण US$५०.२ अब्ज कमाई केली. Forbes च्या मते, डेलॉइट ही युनायटेड स्टेट्समधील तिसरी सर्वात मोठी खाजगी मालकीची कंपनी आहे. [७] फर्मने २०१२ उन्हाळी ऑलिंपिकसह अनेक उपक्रम आणि कार्यक्रम प्रायोजित केले आहेत. [८] +फर्मचा समावेश असलेल्या विवादांमध्ये, तिच्या काही ऑडिटच्या आसपासच्या खटल्यांव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलियातील अवैध तंबाखूच्या व्यापारावरील "संभाव्यत: दिशाभूल करणारा" अहवालात तिचा सहभाग समाविष्ट आहे, [९] या वस्तुस्थितीवर मोठा सायबर-हल्ला झाला ज्याने क्लायंटचा भंग केला. गोपनीयता तसेच सप्टेंबर २०१७ मध्ये कर्मचाऱ्यांची विस्तृत माहिती उघड करणे, [१०] दिवाळखोर कंत्राटदार कॅरिलियनचे अंतर्गत लेखा परीक्षक म्हणून त्याची भूमिका [११] आणि स्वायत्ततेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून त्याची भूमिका ज्यावर £८.८ ला योगदान दिलेले "लेखा अयोग्यता" चा आरोप होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5138.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdbced4425c096def1b5b71efd89235ff3180a6b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5138.txt @@ -0,0 +1,6 @@ +डिशवॉशर सॉल्ट हे घरगुती किंवा औद्योगिक डिशवॉशरच्या वॉटर सॉफ्टनर सर्किटचे पुनरुत्पादन करण्यासाठी ग्रॅन्युलेटेड, स्फटिक (क्रिस्टलीय) सोडियम क्लोराईडचे विशिष्ट प्रकार आहे. वॉटर सॉफ्टनर सॉल्टशी साधर्म्य असलेले, डिशवॉशर मीठ आयन एक्सचेंज रेजिन्स पुन्हा निर्माण करते. त्यात अडकलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन बाहेर काढून टाकते जे जड पाण्याचे वैशिष्ट्य आहे. डिशवॉटर सॉल्ट ग्रॅन्युल टेबल सॉल्टपेक्षा मोठे असतात. ग्रेन्युलचा आकार हे सुनिश्चित करतो की ते मीठ हळूहळू विरघळते आणि बारीक कण सॉफ्टनर युनिटला ब्लॉक करत नाही. +डिशवॉशर मीठ स्वयंपाकासाठी अयोग्य आहे कारण ते अन्नासाठी बनवलेले नाही. त्यात विषारी घटक असू शकतात.[१] +काही देशांमध्ये, विशेषतः युरोपमधील, डिशवॉशर्समध्ये अंगभूत वॉटर सॉफ्टनरचा समावेश असतो. जो पाण्यातून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन काढून टाकतो. डिशवॉशर मीठ, जे खडबडीत सोडियम क्लोराईड आहे ( टेबल मीठ ), अंगभूत आयन-विनिमय प्रणालीमध्ये राळ पुन्हा निर्माण करण्यासाठी वापरले जाते. भरड धान्य सॉफ्टनर युनिटमध्ये अडकण्यापासून प्रतिबंधित करते. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या मिठाच्या विपरीत, त्यात जोडलेले अँटीकेकिंग एजंट किंवा मॅग्नेशियम लवण नसतात. मॅग्नेशियम क्षारांची उपस्थिती वॉटर सॉफ्टनरमधून मॅग्नेशियम काढून टाकण्याच्या उद्देशाला पराभूत करेल. अँटीकेकिंग एजंट्स क्लोजिंग होऊ शकतात किंवा त्यात मॅग्नेशियम असू शकते. टेबल सॉल्टमध्ये सोडियम आयोडाइड किंवा पोटॅशियम आयोडाइडच्या स्वरूपात आयोडीन जोडलेले असू शकते. हे संयुगे आयन-विनिमय प्रणालीवर परिणाम करणार नाहीत, परंतु डिशवॉशरच्या वॉटर सॉफ्टनिंग युनिटमध्ये टेबल मीठ जोडल्यास ते खराब होऊ शकते. +जर डिशवॉशरमध्ये अंगभूत वॉटर सॉफ्टनर असेल तर डिशवॉशरच्या आत एक विशेष डबा असेल जेथे आवश्यकतेनुसार मीठ घालावे. हा मिठाचा डबा डिटर्जंटच्या डब्यापासून वेगळा असतो आणि साधारणपणे वॉश कॅबिनेटच्या तळाशी असतो (हे तळाच्या बास्केटच्या खाली असते). बऱ्याच डिशवॉशरवर, अधिक डिशवॉशर मीठ आवश्यक असल्यास स्वयंचलित सेन्सिंग सिस्टम वापरकर्त्याला सूचित करते. +जर डिशवॉशरमध्ये मीठ संपले असेल जे आयन एक्सचेंज रेझिन पुन्हा तयार करते जे पाणी मऊ करते आणि पाणी पुरवठा "कठीण" असेल, तर चुनखडीचे डाग सर्व वस्तूंवर दिसायला लागतात. विशेषतः काचेच्या वस्तूंवर दिसतात. +मऊ पाणी असलेल्या भागातही मशीन काम करण्यासाठी डिशवॉशर मीठ वापरण्याची गरज आहे. प्रत्येक डिश सायकलसाठी कमी प्रमाणात मीठ ब्राइन वापरण्यासाठी मशीनला पाण्याची कडकपणा समायोजित करण्याचा पर्याय आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5144.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5144.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d17fdbf96e1dd8feef3c3a3beee58d629350adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5144.txt @@ -0,0 +1,2 @@ +डिसेंबर हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील बारावा व शेवटचा महिना आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5182.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a4acc350111bc32c7efd7539213a58b613cb591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5182.txt @@ -0,0 +1,2 @@ +एम-एस डॉस (MicroSoft Disk Operating System) ही मायक्रोसॉफ्टने काढलेली जुनी संगणक प्रणाली होती. +मायक्रोसॉफ्ट कंपनीने डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. यामध्ये एका वेळी एकच व्यक्ती काम करू शकते. विंडोज ३.११ हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेर चालवण्यासाठी डॉस आवश्यक होती. पण विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रसारामुळ डॉसचा वापर हळूहळू कमी होत आहे. डॉसवर आधारित जवळजवळ सर्वच प्रोग्राम हे अक्षरमय असतात. यात एकावेळी एकाच प्रोग्रामवर काम करता येते. या प्रोग्राममध्ये कीबोर्डचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच यात संगणकाला द्याव्या लागणा-या सूचना लक्षात ठेवाव्या लागतात व वारंवार लिहाव्या लागतात, डॉस मध्ये सर्वप्रथम एक कमांड प्रॉम्ट येतो व या ठिकाणापासन कमांडर देण्यास सुरुवात करता येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_52.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_52.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cc76a21e017a3a7af4448f401e900e8c47281b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_52.txt @@ -0,0 +1 @@ +जॉफ्री फिलिप जॉफ हॉवर्थ (२९ मार्च, १९५१:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा  न्यूझीलंडकडून १९७५ ते १९८५ दरम्यान ४७ कसोटी आणि ७० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5213.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edcb0ad0e77f86d215ccf049306cdf0c4f620ee2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5213.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. डी.श्रीनिवास रेड्डी हे पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत औषधांवर संशोधन करणारे एक वैद्यकीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. विविध प्रकारच्या विकारांवर औषधे तयार करताना त्या विकारांना नेस्तनाबूत करणाऱ्या रेणूंची गरज असते. औषधशास्त्रज्ञ अशा रेणूंचा शोध लावत असतात, त्यांची रचना करीत असतात. या क्षेत्रात डॉ. रेड्डी अनुभवी मानले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5214.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..253b08e65c1cbd2dc4876565facd9bd88f1eb591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5214.txt @@ -0,0 +1,2 @@ +दुव्वरी सुब्बाराव ( ११ ऑगस्ट १९४९ - हयात ) हे अर्थतज्ज्ञ व भारतीय रिझर्व्ह बँकेचे २२ वे गव्हर्नर आहेत. ते १९७२ सालच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आय.ए.एस ) अधिकारी आहेत. ५ सप्टेंबर २००८ रोजी त्यांची २२ वे गव्हर्नर म्हणुन नेमणुक करण्यात आली. त्यांचा कार्यकाल +सप्टेंबर २०११ मध्ये संपणार होता, परंतु त्यांना २ वर्षाची मुदत वाढ देण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5224.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66c5333ebb6fbce375bb26cf623cb0ee7aac6afe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5224.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड हर्बर्ट तथा डी.एच. लॉरेन्स (सप्टेंबर ११, इ.स. १८८५ - मार्च २, इ.स. १९३०) हा इंग्लिश साहित्यिक होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5263.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1620d724cce6a961cb3bac5b5f19d102a19a0c57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5263.txt @@ -0,0 +1,2 @@ +पुणे, भारत +डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (पुणे) भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील मोठे रुग्णालय आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5265.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23ce655ba2aa37168f62ce4198ae2816da2d4596 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5265.txt @@ -0,0 +1 @@ +देवरागुंडा वेंकप्पा सदानंद गौडा (कन्नड: ದೇವರಗುಂಡ ವೆಂಕಪ್ಪ ಸದಾನಂದ ಗೌಡ; १८ मार्च १९५३) हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्य व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कायदा व न्यायमंत्री आहेत. ह्यापुर्वी २०११ ते २०१२ दरम्यान कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले गौडा कर्नाटकामधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मानले जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_527.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..603f84fe04bf83dcc339e64f8486e34c99c89e7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_527.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5282.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19936d00d4b663b7e479a30576117e9093434f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5282.txt @@ -0,0 +1 @@ +मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5295.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e810dc501f9c0d330821a787a571a0e642f8375b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5295.txt @@ -0,0 +1,8 @@ +व्लाम्से वर्वोएर्स्मातस्चप्पी डी लाईन[१] (इंग्रजी: Flemish transport company De Lijn), सहसा डी लाईन म्हणून ओळखले जाते( डच उच्चार: [də lɛi̯n], "द लाइन"), ही बेल्जियममधील फ्लेमिश सरकारद्वारे चालवली जाणारी एक कंपनी आहे. ही कंपनी सार्वजनिक वाहतूकीसाठी सुमारे २२४० बसेस आणि ३९९ ट्राम वापरते. एंटवर्प आणि गेन्टच्या सार्वजनिक वाहतूक कंपन्यांनी एनएमव्हीबी (नॅशनल कंपनी ऑफ नेबरहुड रेल्वे)च्या फ्लेमिश भागाशी संमिश्रण केल्यानंतर १९९१ मध्ये डी लाईनची स्थापना झाली. +समाजवादी राजकारणी स्टीव्ह स्टीवर्ट याने नोंदणीकृत ६५+ वयाच्या फ्लांडर्सच्या रहिवास्यांना फ्लांडर्स भागात फुकट फिरण्याचे धोरण लागू केले होते. त्यानंतर हे धोरण बदलून ६५+ वयाच्या रहिवाशांना स्वस्त वर्षाचे पास खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली. ते पास संपूर्ण डी लाईन मध्ये वैध आहेत. सुमारे ५२ युरोमध्ये, ज्येष्ठ नागरिक आता त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे प्रवास करू शकतात. २५ वर्षांखालील लोकांसाठी इतर प्रोत्साहने अस्तित्वात आहेत. एनएमबीएस (बेल्जियमचा राष्ट्रीय रेल्वे ऑपरेटर) सह, प्रचंड गर्दीची वाहतूक कमी करण्यासाठी डी लाईनकडे एक अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाते. +२०१६ मध्ये, अंदाजे ६५ लाख लोकसंख्या असलेल्या परिसरात ५१८१ लाख प्रवाशांची वाहतूक झाली होती. [२] +डी लाईन चालवत असलेले मार्ग +भाडे सर्व प्रकारांसाठी सारखेच आहे. +डी लाईन लिंककार्ट नावाचे एक स्मार्टकार्ड आणि लाईनविंकल नावाची दुकानांची साखळी आहे. +डी लाईन फ्लेमिश ट्राम आणि बस म्युझियमला देखील समर्थन देते, जे अँटवर्पमध्ये आहे आणि अँटवर्प ट्रामवेच्या ट्रॅकशी जोडलेले आहे. +  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_532.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_532.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..913ba44a4c0b28d05711a6beea46f8950cf69050 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_532.txt @@ -0,0 +1,2 @@ + जोगिनकावडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5334.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52e775d72378644add0021700904f7988cba434b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5334.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ (इंग्लिश: Detroit Metropolitan Wayne County Airport; IATA: DTW) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मिशिगन राज्यातील डेट्रॉईट महानगराला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ डेट्रॉईट शहराच्या २२ मैल नैऋत्येस स्थित असून तो ४,८५० एकर इतक्या भूभागावर पसरला आहे. +१९३० साली वेन काऊंटी एअरपोर्ट ह्या नावाने खुला करण्यात आलेला हा विमानतळ अमेरिकेमधील सर्वात अद्ययावत व प्रगत विमानतळांपैकी एक मानला जातो. ह्या विमानतळाला ६ धावपट्ट्या व २ टर्मिनल्स आहेत व तो डेल्टा एरलाइन्स दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा हब आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5370.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5370.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93c1aec40740ca9281d24fffdf4d8d08adfc7695 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5370.txt @@ -0,0 +1,7 @@ +नवी दिल्ली +डीपर हा एक भारतीय कंडोम ब्रँड आहे. हे कंडोम टाटा मोटर्स आणि रेडिफ्यूजन Y&R द्वारे भारतातील ट्रक ड्रायव्हर्समध्ये सुरक्षित सेक्सला प्रोत्साहन देण्यासाठी विकले जातात. हिंदुस्तान लेटेक्स लिमिटेड (एचएलएल) द्वारे याचे उत्पादन होते. हा कंडोम टाटाद्वारे सुरू केलेल्या पुरस्कार-विजेत्या एड्स जागरूकता मोहिमेचा एक भाग आहे. +"डीपर" हे नाव "यूज डिपर अॅट नाईट" संदेशाने प्रेरित आहे. हा संदेश भारतातील आंतरराज्य ट्रकच्या मागील बाजूस रंगवलेले असतात, यामध्ये रात्रीच्या वेळी मंद हेडलाइट्स वापरण्याची शिफारस केली जाते. +ही NACOची कल्पना होती, जी 2005 मध्ये तयार केली गेली.[१] ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (TCI) ने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील 20 लाख ट्रक ड्रायव्हर्स जे सेक्स वर्कर्सला भेट देतात, त्यापैकी फक्त 11 टक्केच संरक्षण वापरतात. त्यात असेही आढळून आले की ड्रायव्हर्समध्ये एड्सची जागरूकता खूपच कमी होती, त्यापैकी सुमारे 16 टक्के लोकांना काही लैंगिक आजाराने ग्रासले होते. +एप्रिल 2016 मध्ये, भारतातील सर्वात मोठ्या ट्रक उत्पादकांपैकी एक, टाटा मोटर्सने "यूज डिपर अॅट नाईट" नावाची मोहीम सुरू केली, ज्याचा उद्देश ट्रक ड्रायव्हर्सना असुरक्षित सेक्स आणि त्याच्या परिणामांबद्दल माहिती नसलेल्या लोकांमध्ये प्रतिध्वनित करण्याचा होता. क्रिएटिव्ह एजन्सी Rediffusion Y&R, लेटेक्स कंडोम उत्पादक हिंदुस्तान लेटेक्स लिमिटेड (एचएलएल) , आणि TCI यांच्या सहकार्याने, टाटा ने "खुशी क्लिनिक" लाँच केले ज्याने लुधियाना (पंजाब), कानपूर (उत्तर प्रदेश) आणि वाशी (महाराष्ट्र) सारख्या ट्रक ड्रायव्हर्सच्या मुख्य ठिकाणी आणि आसपास कंडोमचे वितरण केले.[२] +डिपर कंडोम हिंदुस्तान लेटेक्स लिमिटेड (एचएलएल) लाइफकेअरद्वारे उत्पादित केले जातात. पॅकेजिंगसाठी, रेडिफ्यूजनने ट्रक ड्रायव्हर्स आणि मालकांनी त्यांचे ट्रक सजवण्यासाठी वापरलेल्या रंगीबेरंगी आर्टवर्क शैलीचा वापर केला आहे, जेणेकरून ते त्यांच्या लक्ष्यित वापरकर्त्यांना आकर्षित करू शकतील. सर्जनशील भाषेत 'ट्रक आर्ट' म्हणतात, रंगीबेरंगी नमुने आणि 'हायवे कल्चर' प्रतिबिंबित करणारी चित्रे पॅकेट्स तयार करताना वापरली गेली. +जून 2016 मध्ये, Rediffusion Y&R ने मीडिया लायन्सच्या 2016 आवृत्तीत मोहिमेसाठी सिल्व्हर मेडल लायन जिंकले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5377.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cceca401d68c24f73bd98486a90e269b000f87e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5377.txt @@ -0,0 +1 @@ +ग्रीक मिथकशास्त्रानुसार डीमिटर ही धान्ये व सुपिकतेची देवता आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5378.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b170083a1afcca97003e0b0ee980bf5eb0104d30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5378.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_54.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_54.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f2a257f246a1bcd5f4b4568df43de26ebc7fa5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_54.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +जोफ्रा चिओके आर्चर (१ एप्रिल, इ.स. १९९५:ब्रिजटाउन, बार्बाडोस - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5423.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b905e4c3f0a64773079413db42ed771c52d55d5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5423.txt @@ -0,0 +1,2 @@ +डुब्युक हे अमेरिकेच्या आयोवा राज्यातील शहर आहे. डुब्युक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ५८,५३१ होती. हे शहर आयोवा, इलिनॉय आणि विस्कॉन्सिन राज्यांच्या सीमेवर आहे. +बव्हंशी सपाट असलेल्या आयोवा राज्यातील या शहरात काही टेकड्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5424.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b905e4c3f0a64773079413db42ed771c52d55d5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5424.txt @@ -0,0 +1,2 @@ +डुब्युक हे अमेरिकेच्या आयोवा राज्यातील शहर आहे. डुब्युक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ५८,५३१ होती. हे शहर आयोवा, इलिनॉय आणि विस्कॉन्सिन राज्यांच्या सीमेवर आहे. +बव्हंशी सपाट असलेल्या आयोवा राज्यातील या शहरात काही टेकड्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5425.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5425.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b905e4c3f0a64773079413db42ed771c52d55d5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5425.txt @@ -0,0 +1,2 @@ +डुब्युक हे अमेरिकेच्या आयोवा राज्यातील शहर आहे. डुब्युक काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१६ च्या अंदाजानुसार ५८,५३१ होती. हे शहर आयोवा, इलिनॉय आणि विस्कॉन्सिन राज्यांच्या सीमेवर आहे. +बव्हंशी सपाट असलेल्या आयोवा राज्यातील या शहरात काही टेकड्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5436.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5436.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5475.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5475.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5481.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5481.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98bb0d1546d6eddc6c3d0430399a80461bc350a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5481.txt @@ -0,0 +1 @@ +डॅनियल अजेकुन (जन्म २८ जानेवारी १९९७) हा नायजेरियन क्रिकेट खेळाडू आहे.[१] मे २०१९ मध्ये, त्याला युगांडा येथे २०१८-१९ आयसीसी टी-२० विश्वचषक आफ्रिका पात्रता स्पर्धेच्या प्रादेशिक अंतिम फेरीसाठी नायजेरियाच्या संघात स्थान देण्यात आले.[२][३] ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१९ आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी नायजेरियाच्या संघात स्थान देण्यात आले.[४] त्याने १९ ऑक्टोबर २०१९ रोजी जर्सी विरुद्ध नायजेरियासाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) पदार्पण केले.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5517.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..868ced5739ac8c36af72690f6760a8c7218bc033 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5517.txt @@ -0,0 +1,32 @@ +३१ मार्च, इ.स. २०११ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5522.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f6644c6bdb4204d1f30c815b36684813e5c43b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5522.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल अग्यै (१० नोव्हेंबर, इ.स. १९८९:डान्सोमान, घाना - ) हा  घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +अग्यै गोलरक्षक म्हणून खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5534.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d7b89ea24be8931649bed6ebe1b582c3ec39749 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5534.txt @@ -0,0 +1,26 @@ +डॅनियेल सी. त्सुइ हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5536.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3d2fdd9dd09675431e9420aa25b613541b900db --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5536.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल जेकब स्टर्न (२८ ऑगस्ट, इ.स. १९५७:बेथेस्डा, मेरिलॅंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे. याने होम अलोन, ब्रेकिंग अवे, सिटी स्लिकर्स, इ. चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. +स्टर्न शिल्पकार असून तो काश्याच्या मूर्ती आणि इतर शिल्पे घडवतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5538.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f18c0a9aa8590c0d8b383bd8be30682667e67c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5538.txt @@ -0,0 +1,4 @@ +क.सा. पदार्पण: १४ फेब्रुवारी, १९१४ +शेवटचा क.सा.: २७ फेब्रुवारी, १९१४ +दुवा: Cricinfo + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5545.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5545.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f6644c6bdb4204d1f30c815b36684813e5c43b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5545.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅनियेल अग्यै (१० नोव्हेंबर, इ.स. १९८९:डान्सोमान, घाना - ) हा  घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +अग्यै गोलरक्षक म्हणून खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5578.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efe944997c0d360e7ce886ce3bd561e1d46eb10f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5578.txt @@ -0,0 +1 @@ +दानिश प्रभाशंकरभाई कणेरिया (१६ डिसेंबर, इ.स. १९८०:कराची, सिंध, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5592.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b76e1f91c78b1333a91c717a499d997b44c4044 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5592.txt @@ -0,0 +1,4 @@ +† खेळलेले सामने (गोल). +‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: २०:३६, १५ जून २०१२ (UTC) +डॅनियेल नी टॅकी मेन्साह डॅनी वेल्बॅक (नोव्हेंबर २६, इ.स. १९९०:मॅंचेस्टर, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. +हा मॅन्चेस्टरकडून क्लब फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5593.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd27424b925f5e15d4986ef6b3671866d1b1b350 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5593.txt @@ -0,0 +1,13 @@ +डॅनी सिंग (२० डिसेंबर, इ.स. १९९४ - ) हे हिंदी, पंजाबी, मराठी रॅपर, गीतकार, संगीतकार, निर्माते आहेत. त्यांनी मराठीतले पहिले रॅप गीत संगीतबद्ध केले,[१] तसेच त्यांनी हिंदी रॅप गीत देखील तयार केले. त्यांनी स्वतंत्रपणे संगीत-अल्बमसाठी संगीत दिले आहे.डॅनी सिंग आणि त्यांचे मित्र आशिष किशोर ही संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे, त्यांचे मराठीतील आयटमगिरी आणि हिंदी रॅप दारू पार्टी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. +[४] +[५] +[६] +[७] +[८] +[९] +[१०] +[११] +[१२] +[१३] +[१४][१५] +[१६] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5606.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f3f984815b10a6d8f3cb2457843b7614a530473 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5606.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेमियन विल्यम फ्लेमिंग (२४ एप्रिल, १९७० - ) हा  ऑस्ट्रेलियाकडून २० कसोटी आणि ८८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे. +खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर फ्लेमिंग दूरचित्रवाणीवर क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_563.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_563.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df3afd31b58fbd3d8bab42c273ae83a3b96dbcf4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_563.txt @@ -0,0 +1,2 @@ +आपल्या हिंदुस्थानी राग संगीतात अनेक राग असे आहेत की जे अन्य दोन रागांचे मिश्रण करून तयार झाले आहेत/बनवले गेले आहेत. अश्या रागांना 'जोड राग' असे संबोधले जाते. जोड रागात, जे दोन राग अंतर्भूत असतात त्या दोन रागांचे बेमालूम मिश्रण केलेले असते व ते श्रवणास आनंददायी असते. एखादा कलाकार जेव्हा जोड रागाचा विस्तार करतो तेव्हा तो श्रोत्यांना सातत्याने दोन्ही रागांचे रंग आलटून पालटून दाखवत असतो. जोड राग उतम प्रकारे मांडणे, गाणे हे एक अवघड तसेच आव्हानात्मक काम असते. +जोड रागांची बसंतबहार, भैरवबहार, बसंतीकेदार, जोगकंस, ललितागौरी, राग अडाणाबहार, भैरवभटियार, नटभैरव अशी अनेक उदाहरणे देता येतील. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5645.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5645.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78bd627f1eeb6bc485c3feb100bc1df29c0c7347 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5645.txt @@ -0,0 +1,4 @@ +२५ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +डॅरेन जुलियस गार्व्ही सॅमी (डिसेंबर २०, इ.स. १९८३:मिकू, सेंट लुसिया - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5665.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5665.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56eaa83bc2829159555cf6e182d46a0b421e78d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5665.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॅलस काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5675.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5675.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5def0b591a3baf01a39f70c11e7970d3bfe7b7d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5675.txt @@ -0,0 +1 @@ +डॅलस मॅव्हेरिक्स (इंग्लिश: Dallas Mavericks) हा अमेरिकेच्या डॅलस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या नैऋत्य विभागामध्ये खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5692.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84de34689b66e191f064027ca9a7170098757d5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5692.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +डे ऑफ ऑनर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, तिसरा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७१वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5704.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5704.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5714.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5714.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7f13721f2414426b1c47d19d2c3983628449451 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5714.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेली शिक्षण संस्था आहे. हीं संस्था विष्णूशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महादेव बल्लाळ नामजोशी यांनी इ.स. १८८४मध्ये स्थापन केली. वामन शिवराम आपटे, वासुदेव बळवंत केळकर, महादेव शिवराम गोळे आणि एन.के. धारप हे संस्थेचे इतर संस्थापक होते.[१][२][३] या सर्वांन मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि या संस्थेसाठी जमीन देणारे जहागीरदार शिरोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी चा इतिहास पी. एम. लिमये यांनी लिहला आहे. +डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही शैक्षणिक संस्था: +[* http://www.despune.org/ डेक्कन एज्युकेशन सोसायटी दुवा ] +https://www.lokmat.com/pune/due-to-chhatrapati-rajarshi-shahu-maharaj-pune-became-the-home-of-education-a737/ \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5721.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5721.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d6f4a16de16103121a09c46bf485df6e9229c85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5721.txt @@ -0,0 +1 @@ +डेक्कन कॉलेज स्नातकोत्तर आणि संशोधन संस्था ही पुण्यातील पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्रांत संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेची स्थापना ६ ऑक्टोबर, इ.स. १८२१ रोजी झाली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5727.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5727.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc25a037dfa8b39df580f04d959ea8cca7cacf4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5727.txt @@ -0,0 +1,44 @@ +डेक्कन चार्जर्स भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत हैदराबाद शहराचे प्रातिनिधित्व करणारा संघ होता. संघाचा कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मण होता तर संघाचा प्रशिक्षक रॉबिन सिंग होता. संघात कोणीही आयकॉन खेळाडू नव्हता. +डेक्कन चार्जर्सचे मालकीहक्क डेक्कन क्रोनिकलकडे आहेत. या उद्योगसमूहाने जानेवारी २४, इ.स. २००८ रोजी इंडियन प्रीमियर लीगकडून या फ्रॅंचाईजचे हक्क १.०७ कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतले. ग्रुप एम या कंपनीने तद्नंतर २०% हक्क डेक्कन क्रोनिकलकडून विकत घेतले[१] +संघात आक्रामक फलंदाजी साठी प्रसिद्ध ऍडम गिलख्रिस्ट, अँड्रु सिमन्ड्स, शहिद आफ्रिदी, स्कॉट स्टायरीस आणि हर्शल गिब्स असे अनेक खेळाडू आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण संघाचा आयकॉन खेळाडू होणार होता, परंतु त्याने हे पद त्यागले. +डेक्कन चार्जर्सचे चिंन्ह धावणारा बैल आहे. चिंन्हाचा अर्थ ताकद आणि आक्रामकता असून लाल आणि सोनेरी रंग अधिपत्य आणि विजय दर्शवतात.[२] +फलंदाज +अष्टपैलू +यष्टीरक्षक +गोलंदाज + +→ अधिक संघ +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad2 player +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +साचा:Cricket squad manager +२००९ हंगाम +२००८ हंगाम + +सरदार पटेल मैदान, अहमदाबाद  · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर  · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली  · बाराबती स्टेडियम, कटक  · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर  · एचपीसीए क्रिकेट मैदान, धरमशाळा  · डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5740.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5740.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ade92cfd54a66e810db8d045d3499bfad07444e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5740.txt @@ -0,0 +1,8 @@ + देगावे ऊर्फ डेगवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5746.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87f2ac67e9a98de36ea36eab80a263213e8fd182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5746.txt @@ -0,0 +1 @@ +डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान (पुर्वी डेझर्ट स्प्रिंग रिसॉर्ट क्रिकेट मैदान ) हे स्पेनमधील अल्मेरिया शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ८ मार्च २०२० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना स्पेन व जर्मनी मध्ये खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5771.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0645065a1c5d18633c8bfe57e7d21603c8967c31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5771.txt @@ -0,0 +1 @@ +डेटन हे अमेरिकेच्या मॉंटाना राज्यातील वस्तीवजा गाव आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९५ होती. स्थानिक कुटेनाई भाषेत याचे नाव अकिच्का आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5778.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5778.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e4061e686f39453638035e14ed9049dd2784c93 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5778.txt @@ -0,0 +1 @@ +डेटन हे अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील फ्रँकलिन काउंटीमधील एक छोटे गाव आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४६३ होती. हे गाव लोगन (युटा-आयडाहो) महानगराचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5807.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d3dd644958732c12dcbe9cfcf169c2e74fd34a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5807.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 42°19′53″N 83°02′45″W / 42.33139°N 83.04583°W / 42.33139; -83.04583 + +डेट्रॉईट (इंग्लिश: Detroit; स्थानिक प्रचलित उच्चार : डीट्रॉइट) हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. डेट्रॉईट शहर मिशिगनच्या आग्नेय भागातील वेन काउंटीमध्ये डेट्रॉईट नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलिकडील बाजूस कॅनडातील विंडसर हे शहर आहे. +डेट्रॉईट शहर येथील मोटारवाहन उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे. फोर्ड, जनरल मोटर्स तसेच क्रायस्लर ह्या जगप्रसिद्ध मोटार कंपन्यांची मुख्यालये डेट्रॉईट आणि त्याच्या उपनगरांत असल्याने हे शहर जगाची मोटारवाहन राजधानी (Automobile Capital of World) ह्या नावाने तसेच मोटर सिटी व मोटाऊन ह्या टोपणनावांनीदेखील ओळखले जाते.[१][२] +२४ जुलै १७०१ रोजी ॲंतोइन देला मोथा कादिलाक ह्या फ्रेंच शोधकाने डेट्रॉईटची स्थापना केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हेन्री फोर्ड व इतर उद्योगपतींनी येथे मोटार कारखाने उघडले व अमेरिकन मोटार उद्योगाचे डेट्रॉईट हे सर्वात मोठे केंद्र बनले ज्यामुळे ह्या भागाचा झपाट्याने विकास झाला. प्रगतीच्या अत्युच्च शिखरावर असताना १९५० च्या दशकामध्ये डेट्रॉईट हे अमेरिकेतील पाचवे मोठे शहर होते. तेव्हापासून येथील मोटार उद्योगाची अधोगती, शहरातील रहिवाशांचे उपनगरांमध्ये स्थलांतर इत्यादी विविध कारणांमुळे डेट्रॉईट शहराची लोकसंख्या घटत आहे. २००० ते २०१० ह्या १० वर्षांदरम्यान डेट्रॉईटची लोकसंख्या २५ टक्के घसरली आहे.[३][४] आजच्या घडिला ७.१३ लाख लोकसंख्या असलेले डेट्रॉईट शहर अमेरिकेतील १८व्या क्रमांकाचे शहर आहे तर ४३ लाख वस्ती असलेले डेट्रॉईट महानगर क्षेत्र अमेरिकेत ११व्या स्थानावर आहे. +डेट्रॉईट शहर डेट्रॉईट नदीच्या काठावर वसले असून कॅनडा देशाच्या सीमेवरील ते सर्वात मोठे शहर आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ १४३.० चौरस मैल (३७० चौ. किमी) इतके असून त्यापैकी ४.२ चौरस मैल (११ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे. +ग्रेट लेक्स परिसरात स्थित असल्यामुळे डेट्रॉईटचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे अतिथंड तर उन्हाळे उष्ण व दमट असतात. +एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणाऱ्या डेट्रॉईटची लोकसंख्या १९५० साली सर्वाधिक होती व ते अमेरिकेमधील पाचवे मोठे शहर होते. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखिल शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. त्याचबरोबर येथील मोटार उद्योगाची अधोगती होत असल्यामुळे अनेक लोक इतरत्र स्थानांतरित झाले आहेत. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान डेट्रॉईटची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ७,१३,७७७ लोकसंख्या असलेल्या डेट्रॉईटमधील ८२.७ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. +आजच्या घडिला डेट्रॉईट शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी व दारिद्र्य आहे तर डेट्रॉईटची अनेक उपनगरे उच्चभ्रू व श्रीमंत आहेत. +खालील चार व्यावसायिक संघ डेट्रॉईट महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले डेट्रॉईट हे १२ पैकी एक शहर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5813.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52e775d72378644add0021700904f7988cba434b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5813.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ (इंग्लिश: Detroit Metropolitan Wayne County Airport; IATA: DTW) हा अमेरिकेमधील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मिशिगन राज्यातील डेट्रॉईट महानगराला विमानसेवा पुरवतो. हा विमानतळ डेट्रॉईट शहराच्या २२ मैल नैऋत्येस स्थित असून तो ४,८५० एकर इतक्या भूभागावर पसरला आहे. +१९३० साली वेन काऊंटी एअरपोर्ट ह्या नावाने खुला करण्यात आलेला हा विमानतळ अमेरिकेमधील सर्वात अद्ययावत व प्रगत विमानतळांपैकी एक मानला जातो. ह्या विमानतळाला ६ धावपट्ट्या व २ टर्मिनल्स आहेत व तो डेल्टा एरलाइन्स दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा हब आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5822.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b84e03f9d58a2c90d0430c06d5e8acece16b02d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5822.txt @@ -0,0 +1,69 @@ +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (इंग्लिश: Dedicated Freight Corridor Corporation of India) हे केवळ मालवाहतुकीसाठी समर्पित लोहमार्गांचे जाळे उभारण्यासाठी स्थापन झालेले भारत सरकारचे महामंडळ आहे. २००६ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी भारतीय रेल्वेच्या मालकीची असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_585.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_585.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8359d003778c64cc9bdd743d276fa5facc164aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_585.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोतिबाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_587.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1a57d9bc43dcaebbf6ce421a21572deac867d02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_587.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोतिबानगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5877.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c7e60f0c825e1369c4380fa51a5e17d370b1281 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5877.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिस स्टॅन्ली टॉमलिन्सन (४ सप्टेंबर, १९१०:ऱ्होडेशिया - ११ जुलै, १९९३:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३५ मध्ये १ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_589.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..340f4897722006e9da4d099bf9cb3cef5cc6651a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_589.txt @@ -0,0 +1,34 @@ +छत्रपती शिवाजी महाराज + +जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.[१][२] सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.[३] +महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[३][४] जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.[५] खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.[६][७] +महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. +'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे. +जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी जोतीराव यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, जोतीराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. +जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे.[८] जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. +त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीरावकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद "[९] +महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत: +विद्येविना मती गेली । +मतीविना नीती गेली । +नीतीविना गती गेली । +गतीविना वित्त गेले । +वित्ताविना शूद्र खचले। +इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। +बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. +महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.[१०] +मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. +‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली. +२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. +महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.[१५] +'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. +'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा फुले यांचा शेवटच ग्रंथ. तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते. 'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राम्हण्यावादी तत्त्वज्ञाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठीच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका'ची निर्मिती झाली आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेहरा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे." त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे.[१६] +रा. ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे. +जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे "महात्मा फुले" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :- +महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. +तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली." +या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ] +आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता. +या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. +नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे. +या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे. +हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5904.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5904.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5914.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63c85c59dd3992acba9673146ee67a6a57cf09fa --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5914.txt @@ -0,0 +1 @@ +डेनिसा ॲलेर्तोव्हा (७ मार्च, १९९३:प्राग, चेक प्रजासत्ताक - ) ही चेक प्रजासत्ताकची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहॅंड फटका मारते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5934.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb53dea238134775004c265935dcbbd92ae5fdf3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5934.txt @@ -0,0 +1 @@ +नेदरलँडचा महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ जुलै १९९८ मध्ये जर्मनीमध्ये डेन्मार्कशी खेळला. दोन्ही बाजूंनी २ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले, प्रत्येकी एक सामना जिंकला.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5949.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bd5b63bec86526e775a740430f48aa32f065a0a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5949.txt @@ -0,0 +1,3 @@ +ॲन (१२ डिसेंबर, इ.स. १५७४:स्कॅंडरबोर्ग, डेन्मार्क - २ मार्च, इ.स. १६१९:कोलोंबे, फ्रांस) ही स्कॉटलंड, इंग्लंड आणि आयर्लंडची राणी होती. +ही डेन्मार्कच्या फ्रेडरिक दुसऱ्याची दुसरी मुलगी होती व इंग्लंडच्या जेम्स सहाव्याची पत्नी होती. चार्ल्स पहिला हिचा मुलगा होता. +हिने आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात कलांना आश्रय दिला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5951.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5951.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5982.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5376d89f4c8342f8304c9b3efd66fe900741d47b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5982.txt @@ -0,0 +1 @@ +डेबोराह लैला डेबी मार्टिन (२३ फेब्रुवारी, १९५५:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्ा हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5999.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c131116ad113565b79f8d4a6ae7e0e37be5f47ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_5999.txt @@ -0,0 +1 @@ +डेब्रा मेबरी (८ ऑगस्ट, १९७१:यॉर्कशायर, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते १९९५ दरम्यान ५ महिला कसोटी आणि २७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fd8892ecfa644e079e57a8e0617d183210c7bc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 40°19′22″N 78°55′15″W / 40.32278°N 78.92083°W / 40.32278; -78.92083 + +जॉन्सटाऊन (इंग्लिश: Johnstown) हे अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर पेन्सिल्व्हानियाच्या पश्चिम भागात पिट्सबर्गपासून ६७ मैल अंतरावर वसले आहे. २०१० साली जॉन्सटाऊनची लोकसंख्या सुमरे २० हजार होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6003.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6003.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43bd71f220b2f23b4797fc216a9a89489b5b699a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6003.txt @@ -0,0 +1 @@ +डेब्रा ॲन स्टॉक (१७ जुलै, १९६२:ऑक्सफोर्ड, इंग्लंड - हयात) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते १९९६ दरम्यान ७ महिला कसोटी आणि १५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6004.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6004.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bac2bced5326833be795807eee2e604c4dc3c4a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6004.txt @@ -0,0 +1,4 @@ +एलिझाबेथ टेलर (इंग्लिश: Elizabeth Taylor ;) (फेब्रुवारी २७, इ.स. १९३२; लंडन, इंग्लंड - मार्च २३, इ.स. २०११; लॉस एंजिलिस, अमेरिका) ही इंग्लिश भाषेतील चित्रपटांत काम करणारी इंग्लंडात जन्मलेली अमेरिकन अभिनेत्री होती. मेट्रो-गोल्डविन-मेयर कंपनीच्या चित्रपटांतून बालकलाकार म्हणून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलेली टेलर हॉलिवुडाच्या सुवर्णकाळातली अतिशय यशस्वी अभिनेत्री ठरली. कारकिर्दीत अनेक पुरस्कार व मानसन्मान कमवलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण असे निळे डोळे असलेली टेलर अप्रतिम लावण्य, उच्च राहणीमानामुळे प्रकाशझोतात राहिली. +एलिझाबेथ टेलरने 'जायंट', 'कॅट आॅन अ हाॅट टिन रूफ', 'क्लिओपात्रा', 'नॅशनल वेलवेट' यासारख्या गाजलेल्या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. 'बटरफिल्ड ८' आणि 'हू इज अफ्रेड आॅफ व्हर्जिनीया वूल्फ' या चित्रपटातील अभिनयासाठी तिला आॅस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6016.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a92e6c847bff8cfaca227cbf9549df79f30131 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6016.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑगस्ट ८, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6030.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71d83969232160dc44a9eb6ecdb05efb9dd22741 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6030.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेर काउंटी, नॉर्थ कॅरोलिना ही अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील १०० पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +डेर काउंटी, नॉर्थ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6046.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59618b1296f273d011e87b8e20ca53fb972fb78b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6046.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेरिक सॅम्युअल ॲल्स्टन सीनियर (२० ऑगस्ट १९७२) हा एक अमेरिकन बास्केटबॉल प्रशिक्षक आणि माजी खेळाडू आहे जो पायनेरोस डी लॉस मोचीसचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करतो. फेब्रुवारी २०२३ मध्ये, अल्स्टन कॅनेडियन एलिट बास्केटबॉल लीगच्या मॉन्ट्रियल अलायन्सचे दुसरे मुख्य प्रशिक्षक बनले.[१] त्याने यापूर्वी वेस्टचेस्टर निक्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून एनबीए जी लीगमध्ये मुख्यत्वे प्रशिक्षण दिले होते.[२] +ड्यूकस्ने विद्यापीठातील पॉवर फॉरवर्ड/सेंटर असलेल्या अल्स्टनने त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात केली, जेव्हा तो फिलाडेल्फिया द्वारे १९९४ एनबीए मसुद्यात एकूण ३३ व्या क्रमांकावर निवडला गेला ज्यासाठी तो दोन हंगाम खेळला. त्यानंतर १९९६ च्या उत्तरार्धात त्याने आपला खेळ परदेशात नेण्यापूर्वी अटलांटा हॉक्ससाठी २ गेम खेळले.[३] +२००७-०८ च्या मध्यभागी न्यू झीलंड ब्रेकर्समध्ये सामील होऊन, अल्स्टनने त्वरित प्रभाव पाडला. स्थितीनुसार, त्याने लीगमध्ये एफजी %, ५६.०% शूटिंग आणि आक्षेपार्ह रीबाउंड्ससाठी शीर्ष २० मध्ये पोहोचले, सरासरी १३.८ ppg आणि क्लबच्या इतिहासात प्रथमच ब्रेकर्सना प्लेऑफमध्ये पोहोचण्यात मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.[४] +युरोबास्केट प्रोफाइल diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_606.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6bfd41fa00f6b641a9d24fe5c2ee83d663a3f7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_606.txt @@ -0,0 +1 @@ +जोधपूर जंक्शन हे राजस्थानच्या जोधपूर शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. उत्तर पश्चिम रेल्वेच्या जोधपूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. सध्या जोधपूर राजस्थानातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. जोधपूर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी येथे भगत की कोठी हे नवे स्थानक विकसित करण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6080.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ae34a6eda763793eeccd7d286b0914b0863f7e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6080.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेल काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ओझार्क येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,३२६ इतकी होती.[२] +डेल काउंटी ओझार्क नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला जनरल सॅम्युएल डेलचे नाव दिले आहे.[३] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6095.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418b899a088c41c0753c80126523595259c7e937 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6095.txt @@ -0,0 +1,33 @@ +६ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: cricinfo (इंग्लिश मजकूर) + + +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6103.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9714d31d51604c2d126df60eaba2504895ab048a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6103.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेलावेर काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6113.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6113.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df19ad681c3736bad1fa906574505ef8ffc2452f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6113.txt @@ -0,0 +1,15 @@ +डेलिसा मरी किमिन्स (१४ मे, १९८९ - ) ही  ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ऑसी रुल्स फुटबॉल खेळणारी खेळाडू आहे.[१] +2 हेन्स (उप.क.) • +3 हीली (य) • +4 बर्न्स • +5 केरी • +6 गार्डनर • +7 जोनासन • +8 किमिन्स • +9 मॉलिन्युक्स • +10 मूनी • +11 पेरी • +12 शूट • +13 सदरलँड • +14 वॅल्मेनीक • +14 वेरहॅम • diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6126.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6126.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77f5946538c5a469d0cd1a3b919e32c1e9609e75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6126.txt @@ -0,0 +1,15 @@ +डेल्टा एर लाइन्स (Delta Air Lines) ही अमेरिकेतील एक आघाडीची विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी जगभर विमानसेवा पुरवते. डेल्टा एर लाइन्सचे मुख्यालय जॉर्जिया मधील अटलांटा येथे आहे.[१] स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या कंपनीची सहा खंडामधून मोठया प्रमाणावर विमानवाहतूक सेवा कार्यान्वित आहे. ८०,००० पेक्षा जास्त कामगार वर्ग आणि दैनंदिन ५००० उड्डाणे करत असलेली ही सर्वांत मोठी विमानप्रवासी कंपनी आहे.[२] या कंपनीच्या विमानांचे विश्रांतिस्थळ हर्टजफिल्ड येथील जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे असून जगामधील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वांत व्यस्त ( वार्षिक ९१ अब्ज पेक्षा जास्त प्रवासी ) व या कंपनीच्या विमानांचे तांत्रिक दुरूस्ती केंद्र म्हणून ओळखले जाते.[३] ही विमानकंपनी सर्वांत जुनी विमानकंपनी असून स्थापना केल्यापासून ६ व्या क्रमांकावर आहे. २०११ मध्ये विमांनाच्या ताफ्याच्या [४] व २०१२ मध्ये प्रवाशांच्या [५] तुलनेत जगामधील सर्वांत मोठी कंपनी आहे. +डेल्टा एर लाइन्स कंपनीने ३० मे, १९२४ रोजी जॉर्जिया मधील मेकॉन येथे पिकांवर फवारणी करण्यासाठी पहिले विमान वापरले. +१९२५ मध्ये ही कंपनी लुईसिना मन्रेा येथे स्थलांतरित झाली. कंपनीचे मूळ संस्थापक , कॉलेट वुलमन यांनी १३ सप्टेंबर, १९२८ रोजी ही कंपनी विकत घेतली आणि त्याचे ‘डेल्टा एर सर्विस’ असे नामकरण केले. १९२९ च्या सुमारास प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली. दक्षिणपूर्वेकडील राज्यामधून एका प्रवाशाच्या वाहतुकीने पहिला मार्ग सुरू झाला.[६] +त्यानंतर या कंपनीने अनेक विमानवाहतूक कंपन्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. १९६० मध्ये जेट विमानांचा वापर केला आणि १९७० मध्ये युरोपपर्यंत आणि १९८० मध्ये पॅसिफिकपर्यंत मजल मारत आंतराराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपली घोडदौड कायम ठेवली. +८० वर्षांपासून अस्तित्वात असलेली सध्याची डेल्टा एर लाइन्स ही कंपनी अनेक विमान वाहतूक कंपन्यांच्या एकत्रीकरणामुळे बनलेली आहे. अलीकडेच २९ ऑक्टोबर, २००८ मध्ये नॉर्थवेस्ट एरलाइन्स बरोबर झालेल्या एकत्रीकरणामुळे जगातील सर्वांत मोठी विमान वाहतूक कंपनी म्हणून या कंपनीचा लौकिक आहे. सुरुवातीच्या काळात एकत्रीकरण झाले तरी नॉर्थवेस्टच्या नावाने विमान वाहतूक कंपनीचे व्यवहार चालत होते. परंतु ३१ जानेवारी, २०१० मध्ये आरक्षण पद्धती आणि वेबसाईट इत्यादींचे एकत्रीकरण झाल्यानंतर नॉर्थवेस्ट व्यवहारामधून अधिकृतरीत्या सेवानिवृत्त झाली आणि डेल्टा एर लाइन्स या नावांने विमानवाहतूक सुरू राहिली.[७][८] + +१९४१ पासून अटलांटा शहराच्या उत्तरेकडे व्यापारी संकुलामध्ये हर्टजफिल्ड – जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ या कंपनीचे मुख्यालय आहे. [९][१०] +डेल्टाची सात अंतर्देशीय आणि तीन आंतरराष्ट्रीय ठाणी आहेत.[११] +या मुख्य आणि भागीदारी कंपनीमध्ये अंदाजित ८०,००० कामगार आहेत.[२] +१२,००० इतकी वैमानिकांची संख्या असलेली ही एकमेव कंपनी आहे. युनायटेड स्टेटसमधील वैमानिक संख्या, विमानांचे उड्डाण या व्यतिरिक्त इतर सर्वच बाबतीत डेल्टा सर्वांत मोठी विमान कपंनी आहे. नॉर्थवेस्ट विमान वाहतूक कंपनीसोबत एकत्रीकरण झाल्यानंतर तेथील कामगारांचे विलीनीकरण झाल्यामुळे कामगारांच्या बढती, वेतन, ज्येष्ठता इत्यादींविषयी बरेच प्रश्न उभे राहिले होते. त्यांना सामावून घेणे, नव्याने वेतन ठरविणे, कामाचे व्यवस्थापन इत्यादींबाबतीत नियम ठरविणे आवश्यक होते. त्यानुसार कामगार वर्गाचे संघटन करून त्याबाबत निर्णय घेण्याचे काम चालू आहे. +६ खंडामध्ये ४९३२ उड्डांणाद्वारे आणि २५३३ रोजच्या फेऱ्यांद्वारे डेल्टा एर लाइन्सची विमाने प्रवाशांना विमान सेवा देत आहेत.[२] +जानेवारी २०१३ पर्यंत डेल्टा कडून एरबस, बोइंग आणि मॅकडोनेल डग्लस यांचेकडून बनविण्यात आलेल्या ७०० पेक्षा जास्त विमानांचे उड्डाण केले होते. इतर यू.एस.विमानवाहतूक कंपनीच्या मानाने बोइंग ७५७, बोइंग ७६७, आणि एरबस ए३३० विमानांची वाहतूक जास्त होते. जगामध्ये मॅकडोनेल डग्लस एमडी – ८८ आणि मॅकडोनेल डग्लस एमडी-९० या विमानांची वाहतूक जास्त होते. +आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी वर्गासाठी बोइंग ७७७ – २०० एल आर सारख्या विमानांमध्ये डेल्टाकडून बिझनेस एलाईट कक्ष तयार केलेले आहे. हा विशेष वर्ग असल्यामुळे यामध्ये जेवण, नाश्ता, मदय आणि इतर सुविधा पुरविलेल्या आहेत. +याव्यतिरिक्त प्रथम वर्ग व्यापारी वर्ग, इकॉनॉमी कम्फर्ट क्लास आणि इकॉनॉमी क्लास या विमानकंपनीकडून पुरविलेल्या आहेत. +वाय फाय, पॅनासोनिक इएफएक्स ऑडिओ व्हिडिओ सारख्या अत्याधुनिक सोशल नेटवर्किंग सुविधा मागणीनुसार वरील सर्व क्लासमध्ये पुरविल्या जातात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6131.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04814e1b759abd8d45cbaae7c65f0458562daf14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6131.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेल्टा काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6132.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6132.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5b7256732f4d75cdf9f876b28be40ea86260b26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6132.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेल्टा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडो मधील काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ३०,९५२ होती.[१] डेल्टा शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +कस्टर काउंटीची रचना ११ फेब्रुवारी, १८८३ रोजी गनिसन काउंटीच्या मध्य भागातील प्रदेशातून झाली. या काउंटीतून वाहणाऱ्या उनकॉम्पाग्रे नदीच्या मुखप्रदेशावरून या काउंटीचे नाव दिलेले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6136.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6136.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f64aaa23384b16b69b1515d14d8bef0c24690b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6136.txt @@ -0,0 +1,9 @@ +आकाशगंगा ही स्टार ट्रेक कथानकामधल्या काल्पनिक व अफाट अंतराळविश्वातील तारकांची एक दीर्घिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी इ.स. १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले. +स्टार ट्रेक कथानकातील आकाशगंगा एक वर्तुळाकार दीर्घिका आहे, जिचा व्यास १ लक्ष प्रकाशवर्ष इतका आहे व जिच्यात ४०० अब्ज तारे आहेत. या दीर्घिकेचे तीन मुख्य भाग आहेत पहिला आकाशगंगेचा गाभा. दुसरा ज्यात सर्वे तारासमूह व तारकांमधली धूळ आहे व जिच्यामुळे आकाशगंगेला तिचे चक्राकार रूप मिळते अशी आकाशगंगेची तबकडी आणि तिसरा ह्या आकाशगंगेच्या भोवती असलेले एक भीमकाय शक्तिक्षेत्र. या क्षेत्राला गॅलॅक्टिक बॅरियर असे म्हटले आहे. हे गॅलॅक्टिक बॅरियर म्हणजे एका प्रकाराच्या नकारात्मक शक्तीमुळे तयार झालेले कुंपण आहे, याच्यामुळे आकाशगंगेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करणे अशक्य होते.[१] +स्टार ट्रेक कथानकातील इ.स. २२६९ मध्ये या आकाशगंगेचा गाभेच्या प्रदेशात प्रवास करून शोध लावण्यात आला की या विश्वातील सर्व गोष्टींची निर्मिती या गाभेतून झाली आहे.[१] या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे. अल्फा क्वाड्रंट, बीटा क्वाड्रंट, गॅमा क्वाड्रंट व डेल्टा क्वाड्रंट ही त्या भागांची नावे आहेत. +इ.स. २०६४ ते इ.स. २३६४ या ३०० वर्षांत आकाशगंगेचा फक्त ११ टक्के भागाचा शोध घेण्यात आला आणि नंतर फेडरेशन तर्फे एकाच वर्षात अजून ८ टक्के भागाचा शोध घेण्यात आला, असे स्टार ट्रेक कथानकात म्हटले आहे. फेडरेशन शास्त्रज्ञांच्या मते या आकाशगंगेतील ४३,००० पैकी फक्त एका ग्रहावर सजीव सृष्टी असू शकते. फेडरेशनचे शास्त्रज्ञ डॉक्टर लीयोनर्ड मकॉय यांच्या मते, या आकाशगंगेच्या ग्रह मोजणी गणित संभवनीयतेच्या गणनेनुसार एकूण ग्रहांपैकी फक्त ३० लक्ष ग्रह जगण्याला योग्य आहेत.[१] +स्टार ट्रेक कथानकात आलेल्या या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशात ह्या आकाशगंगेला ४ भागांत विभागले गेले आहे व प्रत्येक भागाला ते क्वाड्रंट असे म्हणतात. प्रत्येक क्वाड्रंट हा आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा एक चतुर्थांश भाग आहे व एका ठरावीक अंशावर विभागला गेला आहे. स्टार ट्रेकमधील मानव प्रजातीचे मूळ ग्रह पृथ्वी आहे, व पृथ्वी ग्रहाची सूर्यमाला अल्फा क्वाड्रंट मध्ये येते. +अल्फा क्वाड्रंट हे स्टार ट्रेकमधल्या आकाशगंगेच्या ताऱ्यांसंबंधीच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळातील १८० ते २७० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[२]. या भागात मानव, क्लिंगॉन, व्हल्कन, फिरंगी व कारडॅसियन यांसारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत. +बीटा क्वाड्रंट हे स्टार ट्रेक कथानकातल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ९० ते १८० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[३]. या भागात क्लिंगॉन व रॉम्यूलन प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत. +गॅमा क्वाड्रंट हा स्टार ट्रेक कथानकात उल्लेखिलेल्या आकाशगंगेच्या नकाशातला एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा २७० ते ३६० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[४]. मुख्यतः या भागात चेंजलिंग्स प्रजातीच्या प्राण्यांच्या डोमीनियन या नावाच्या संस्थेचे साम्राज्य आहे. +डेल्टा क्वाड्रंट हा आकाशगंगेचा एक चतुर्थांश भाग आहे. हा भाग आकाशगंगेच्या संपूर्ण वर्तुळाचा ० ते ९० अंशापर्यंतचा असा एक चतुर्थांश भाग आहे[५]. या भागात बॉर्ग, ओकांपा, टलॅक्झियन, विडीयन, केझोन, हिरोजन, क्रेनिम व हाकोनियन सारख्या प्रजातीच्या साम्राज्याचे ग्रह आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6150.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6150.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6154.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6154.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205614e8cbe8159b8806117e0689a99fa1e67a38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6154.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड जोहान्स मलान (३ सप्टेंबर, १९८७:लंडन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे जो सर्व प्रकारांमध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, तो यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करतो, यापूर्वी तो मिडलसेक्ससाठी खेळला आहे आणि इंडियन प्रीमियर लीगमधील पंजाब किंग्ससह अनेक ट्वेंटी२० लीगमध्ये खेळला आहे. +मलानने २०१७ मध्ये कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. २०२० मध्ये, आयसीसी पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीत त्याचे रेटिंग ९१५ वर पोहोचले, जो एक सर्वोच्च विक्रम आहे. २०२२ टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा तो भाग होता. +मलान डावखुरा वरच्या फळीतील फलंदाज आणि अधूनमधून लेगब्रेक गोलंदाज म्हणून खेळतो. आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावणाऱ्या चार इंग्लिश खेळाडूंपैकी तो एक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6155.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205614e8cbe8159b8806117e0689a99fa1e67a38 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6155.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड जोहान्स मलान (३ सप्टेंबर, १९८७:लंडन, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे जो सर्व प्रकारांमध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, तो यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व करतो, यापूर्वी तो मिडलसेक्ससाठी खेळला आहे आणि इंडियन प्रीमियर लीगमधील पंजाब किंग्ससह अनेक ट्वेंटी२० लीगमध्ये खेळला आहे. +मलानने २०१७ मध्ये कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. २०२० मध्ये, आयसीसी पुरुष खेळाडूंच्या क्रमवारीत त्याचे रेटिंग ९१५ वर पोहोचले, जो एक सर्वोच्च विक्रम आहे. २०२२ टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा तो भाग होता. +मलान डावखुरा वरच्या फळीतील फलंदाज आणि अधूनमधून लेगब्रेक गोलंदाज म्हणून खेळतो. आंतरराष्ट्रीय टी२० शतक झळकावणाऱ्या चार इंग्लिश खेळाडूंपैकी तो एक आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6169.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6169.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17b667693951a485eef770fca6cc1d21e9d25412 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6169.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6172.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4100ccdc38731b7c75f01813f803633346215179 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6172.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड जॉन कॅलाहन (फेब्रुवारी १, इ.स. १९६५:क्वीन्सटाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6182.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6182.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6207.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59fc6498af0a4bf71ae7e7e01c3ba433aab0c29b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6207.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड एडिसन बर्नार्ड (जुलै १९, इ.स. १९८१:किंग्स्टन, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून २००३मध्ये एक कसोटी व चार एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6238.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6238.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a5ec811a6aa86064726a08e2455a2e85b1c8b90a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6238.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड जेफ्री वाइनलॅंड[१] (फेब्रुवारी २४, इ.स. १९४४)[२] - ) हा अमेरिकेचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ आहे. हा कॉलोराडो राज्यातील बोल्डर शहरात असलेल्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत काम करतो. +याला इ.स. २०१२चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_625.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce7e5189ad074ec4417867867bb72b26f7326e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_625.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरियम-उझ-झमानी ऊर्फ राजकुमारी हीराकुंवारी ऊर्फ हर्खाबाई (ऑक्टोबर १, इ.स. १५४२ - इ.स. १६२२) मुघल सम्राट अकबर याची पत्नी होती. ती जन्माने राजपूत हिंदू होती. अकबराशी लग्न केल्यावर ती त्याची राणी झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला जहांगीर तिचा पुत्र होता. +अकबर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6265.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9db9a1a42dbac5cbb4b147a1a8a700d46e2fb52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6265.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड थॉमस टॉम ड्युडने (२३ ऑक्टोबर, १९३३:जमैका - हयात) हा  वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५८ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6290.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4555f58506bc10bd9e33ba99c900d7564d2b58f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6290.txt @@ -0,0 +1,3 @@ +डेव्हिड रॉबर्ट जोन्स तथा डेव्हिड बोवी (८ जानेवारी, इ.स. १९४७:लंडन:इंग्लंड - १० जानेवारी, इ.स. २०१६:मॅनहॅटन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका) हा इंग्लिश गीतकार, संगीतकार, गायक, चित्रकार आणि अभिनेता होता. पन्नास वर्षांपेक्षा अधिक कारकीर्द असलेला बोवी रॉक संगीतातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जातो. +बोवीचा जन्म दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात झाला. याची आई मार्गारेट मेर पेगी बर्न्स-जोन्स ही वेट्रेस[मराठी शब्द सुचवा] होती तर वडील हेवूड स्टेन्टन जॉन जोन्स हे बार्नार्डोझ या मुलांसाठीच्या धर्मादाय संस्थेत प्रसिद्धी अधिकारी होते. +बोवीने आपल्या ६९व्या वाढदिवशी ब्लॅकस्टार नावाचा नवीन संगीतसंच प्रकाशित केला. दोन दिवसांनी त्याचा काळजाच्या कर्करोगाने मृत्यू झाला.[१][२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6292.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6292.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_631.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_631.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_631.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6318.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad6d8f43f71ed990cf146ab172805a407a206e17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6318.txt @@ -0,0 +1,4 @@ +डेव्हिड ट्राव्होल्टा मुटेन्डेरा (२५ जानेवारी, १९७९ - ) हा  झिम्बाब्वेकडून १ कसोटी आणि ९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6339.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6339.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..579d0e59bafd78a80b7a3dd2b364b1b05d16ea17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6339.txt @@ -0,0 +1,13 @@ + +डेव्हिड लिव्हिंस्टन (जन्म : ग्लासगो, १९ मार्च १८१३; - कांगो नदीचा किनारा, आफ्रिका, १ मे १८७३) हे एक धाडशी स्कॉटिश धर्मोपदेशक होते. त्यांनी झांबेजी नदीचा प्रवाह कसा जातो हे शोधून काढले. त्याचबरोबर त्यांनी कांगो, टांगानिका, न्यासा इत्यादी सरोवरांच्या भोवतालचा प्रदेश शोधून काढला. +धर्मोपदेशक डेव्हिड लिव्हिंगस्टन पेशाने डाॅक्टर होता. जेव्हा तो २७ वर्षांचा झाला तेव्हा त्याने आफ्रिकेला जाऊन ख्रिस्ती धर्मप्रसारकाचे काम करीत करीत गरजू लोकांवर औषधोपचार करायचे ठरवले. जसेजसे दिवस जाऊ लागले तसे त्याला आफ्रिकेच्या अज्ञात प्रदेशांत फिरून, तेथील लोकांच्या काही अडचणी असल्याच तर त्या दूर करावयाची इच्छा झाली. जेथे हल्ली अंगोला झांबिया, झायरे, झिंबाब्वे, तांझानिया, बुरुंडी, मोझांबिक, रुवांडा आदी देश दाखवतात ती लाखो चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जागा त्याकाळच्या आफ्रिकेच्या नकाशात कोरी दाखवत, कारण त्या देशांसंबंधी त्याकाळी सुविद्य जगाला काहीच माहिती नव्हती. आफ्रिका खंडाचा समुद्रकिनारा व नाईल नदीची माहिती उर्वरित जगाला होती, आणि तेवढेच भाग नकाशात दाखवले जात. डेव्हिड लिव्हिंगस्टनने उरलेली अज्ञात आफ्रिका बघायचे ठरवले. +लिव्हिंगस्टनच्या मनात आफ्रिकन लोकांबद्दल अपार सहानुभूती असल्याने तो त्यांच्यामध्ये सहज मिसळून गेला. त्याचे औषधोपचार आणि त्याची गोड वागणूक त्याला, मनात कोणतेही भय न बाळगता आफ्रिकेच्या दाट जंगलांत वसलेल्या जंगली माणसांच्या टोळ्यांपर्यंत पोचायला मदतरूप झाली. तेथे अशीच माणसे होती की ज्यांनी कधी गोरा माणूस पाहिला नव्हता. रोगराई तर अफाट होती. लिव्हिंगस्टनला स्वतःलाच ३१वेळा मलेरिया झाला, पण त्याच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून त्याने स्वतःचे आणि अनेक आफ्रिकन लोकांचे प्राण वाचवले. +लिव्हिंगस्टनने केप ऑफ गुड होप (केप काॅलनी) पासून ते विषुववृत्तापर्यंत आणि अटलांटिक महासागरापासून ते हिंदी महासागरापर्यंत फिरून त्या भूभागाचा नकाशा बनवला. हल्ली व्हिक्टोरिया फाॅल्स म्हणून ओळखला जातो तो (झांबेजी नदीचा) विशाल धबधबा लिव्हिंस्टनच्या नजरेस पडला. आणि ही सारी माहिती लंडनच्या राॅयल जिऑग्राफिकल सोसायटीला पाठवली. +सोळा वर्षांच्या भटकंतीनंतर १८५६ साली जेव्हा डेव्हिड लिव्हिंगस्टन लंडनला परतला तेव्हा संपूर्ण राष्ट्राने त्याचा सत्कार केला. +थोड्या काळानंतर लिव्हिंगस्टन परत आफ्रिकेत आला. यावेळी त्याने पूर्व आणि मध्य आफ्रिकेमधून झांबेजी नदीच्या किनाऱ्याने चालायला सुरुवात केली. या प्रवासात त्याला न्यासा तलावाच्या अस्तित्वाचा शोध लागला. १८६६ साली त्याने नाईल नदीच्या काठाकाठाने हिंडायला सुरुवात केली. परंतु काही खास हाती लागायच्या आतच डेव्हिड आजारी पडला व त्याला टांगानिका सरोवराच्या किनाऱ्यावर असलेल्या उजीजी गावात आसरा घ्यावा लागला. या आजारपणात लिव्हिंगस्टनचा आणि उर्वरित जगाचा संपर्क तुटला. +अशीच चार वर्षे गेली. डेव्हिड लिव्हिंगस्टन बरा झाला, आणि त्याने परत नवीन मुलूख शोधायला प्रारंभ केला. अमेरिकेच्या न्यूयाॅर्क शहरातील एक धाडसी पत्रकार, हेनरी स्टॅनली, डेव्हिडला शोधत आफ्रिकेत आला आणि त्यांची भेट झाली. १८७१ साली झांजीबारमधल्या जवळपास २०० लोकांच्या साथीने हे दोघे आफ्रिकेच्या अंतर्भागात घुसले आणि त्यांनी सतत नऊ महिने जंगलभ्रमण केले. स्टॅनलेने आजारी लिव्हिंगस्टनला इंग्लंडला परतायचा सल्ला दिला, पण त्याने तो मानला नाही. डेव्हिडला नाईल नदीच्या उगमाचा शोध लावायचा होता. स्टॅनलेनेनी आणलेली औषधे आणि पौष्टिक खाद्यपदार्थ आणि अन्य सामग्रीच्या बळावर त्याने आपला प्रवास चालूच ठेवला. +हेनरी स्टॅनले आपल्या देशाला परतला आणि त्याच सुमारास डेव्हिडला एक नदीचा उगम सापडला. पण ती नदी नाईल नदी नसून कॉंगो नदी (झायरे नदी) होती. परंतु तिची अधिक माहिती मिळविण्यापूर्वीच, तिच्या काठाने हिंडताना डेव्हिड लिव्हिंगस्डनचे १ मे १९७३ रोजी निधन झाले. स्थानिक लोकांनी त्याच्या शरीराला मसाले चोळून ते सडू दिले नाही. आफ्रिकेच्या अंतर्भागातून हजारो आफ्रिकन त्याच्या प्रेताबरोबर चालतचालत झांजीबारला आले व त्यांनी त्याला शेवटची मानवंदना दिली. अखेर त्याचे शव झांजीबारमार्गे ११ महिन्यांनी, १८ एप्रिल १८७४ रोजी, इंग्लंडला पोचले आणि तेथे त्यावर रीतसर अत्यसंस्कार झाला. +डेव्हिड लिव्हिंगस्टनच्या स्मरणार्थ झांबिया देशातील एका शहराला लिव्हिंगस्टन हे नाव दिले गेले. स्काॅटलंडने दहा पौंडाच्या चलनी नोटेवर त्याचा फोटो छापला. ब्रिटन, झांबिया, बुरुंडी, झिंबाब्वे यांच्यासह अनेक देशांनी त्याचे चित्र असलेली टपाल तिकिटे छापली. +डेव्हिड लिव्हिंगस्टनने शोधलेल्या आफ्रिका खंडाच्या प्रदेशांची झलक अमेरिकन पत्रकार हेनरी स्टॅनलेच्या 'थ्रू द डार्क काॅन्टिनेन्ट' या पुस्तकातून वाचता येते. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6352.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5550b519a275a661bcaf9b674e87f6c3b76efa05 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6352.txt @@ -0,0 +1,2 @@ +डेव्हिड वाइझ (१८ मे, १९८५:दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून २०१३ ते २०१६ दरम्यान ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि १२ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. +२०२१ मध्ये त्याने नामिबियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे ठरवले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6377.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6377.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55f06dccc9ca81a7c981b37afeb84dbd2f06817f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6377.txt @@ -0,0 +1,6 @@ +प्रा. डॉ. डेव्हिड नवीन सेन (१९३४-२०१६) हे एक भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ होते. त्यांचे शिक्षण आग्रा विद्यापीठात झाले. भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते झेकोस्लाव्हाकियातील प्राग विद्यापीठात संशोधन करण्यासाठी गेले. त्या विद्यापीठाने बियांवरील संशोधन कार्याबद्दल डी.एस्‌सी. देऊन त्यांना गौरवले. भारतात परतल्यावर ते १९६३ मध्ये जोधपूर विद्यापीठात अध्यापक म्हणून रुजू झाले आणि सन १९९३ मध्ये प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले. +प्राध्यापक सेन यांनी रुक्ष-रखरखीत प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पतींवर संशोधन केले. या वनस्पतीच्या बिया, त्यांचे आकार, उच्च तापमानात टिकून राहण्याची आणि रुजण्याची क्षमता, रोपट्यांची वाढ आणि उष्णतेमध्ये जिवंत राहण्याची चिकाटी, यांवरचे त्यांचे संशोधन जगभरात महत्त्वाचे ठरले. या कामासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यू.जी.सी.), विज्ञान आणि उद्योग संशोधन संस्था (सी.एस.आय.आर)., विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डी.एस.टी) वगैरेंकडून त्यांना अनुदान मिळाले. संशोधनावर आधारित कार्य करताना त्यांनी ३७ विद्यार्थ्यांना पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले, १३ पुस्तके आणि ३२४ शोधनिबंध प्रसिद्ध केले. पश्चिम राजस्थानच्या वाळवंटी परिस्थितीचा त्यांचा गाढा अभ्यास असून त्या प्रदेशाचे वनीकरण करण्याच्या प्रकल्पात त्यांचा सहभाग असे. +प्रा. सेन यांना हिंदी, उर्दू, इंग्लिश, जर्मन, झेक या भाषा अवगत होत्या. युरोपमधील बहुतेक सर्व देशांत ते कामानिमित्त फिरले होते. +स्वतःच्या संशोधनाबरोबर तरुण संशोधकांना उत्तेजन देण्यासाठी डॉ. सेन यांनी १९७४ मध्ये जोधपूरमधून ‘जिओबायोस’ (Geobios) हे द्वैमासिक सुरू केले. अतिशय नियमितपणे प्रसिद्ध होणारे जर्नल असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामुळे उत्साहित होऊन त्यांनी १९८१ मध्ये ‘इंडिअन रिव्हू ऑफ लाइफ सायन्सेस’ हे वार्षिक जर्नल आणि नंतर १९८२ मध्ये ‘जिओबायोस न्यूझ रिपोर्ट्‌स’ सुरू केले. त्यांचा कामाचा धडाका अपूर्व होता. +प्रा. सेन हे इंडियन बोटॅनिकल सोसायटीचे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजीचे व ॲरिड झोन रिसर्च असोसिएशनचे फेलो आणि वीड आयडेंटिफिकेशन व टर्मिनॉलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. ऑस्ट्रियातील आंतरराष्ट्रीय मुळे संशोधन समूहाचे (International Society of Root Research)चे ते सदस्य होते. +प्रा. डेव्हिड सेन यांचे जानेवारी २०१६ मध्ये निधन झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_64.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_64.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0386c660ed2c17bd7aade62b127ae3cf56552cb2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_64.txt @@ -0,0 +1,3 @@ +लेफ्टनंट कमांडर जॉफ्री बेव्हिंग्टन लेग (२६ जानेवारी, इ.स. १९०३:ब्रॉम्बली, केंट, इंग्लंड - २१ नोव्हेंबर, इ.स. १९४०:डेव्हॉन, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९२७ ते १९३० दरम्यान पाच कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +दुसऱ्या महायुद्धादरम्यान विमान अपघातात हा मृत्यू पावला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6405.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..990fb9bf5cdbefb3a095b3b3d648f4b32a07a57c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6405.txt @@ -0,0 +1,2 @@ +† खेळलेले सामने (गोल). + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6410.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3225f58f3a1618108a3ec3e5efedbc4ad87c6c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6410.txt @@ -0,0 +1 @@ +डेव्हिड ॲलन पेन (१५ फेब्रुवारी, १९९१:डॉर्सेट, इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6446.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6a075e1e139a17ea88ae0c1065a9c759c5d37cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6446.txt @@ -0,0 +1 @@ +डेसमंड हॉइट (९ मार्च १९२९ - २२ डिसेंबर २००२) हा इ.स. १९८४ ते १९८५ दरम्यान गयाना देशाचा पंतप्रधान व १९८५ ते १९९२ दरम्यान त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6460.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6460.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b55fd3d172c215503d4e47a3df2c4285e3b69b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6460.txt @@ -0,0 +1,2 @@ +४ फेब्रुवारी, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6461.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5413b84f50975a9152b11026ef9850cecd5e116 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6461.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ७, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_647.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c5430e031a31e85d91cf89c841afbfeaa1938f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_647.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोनास हेन्रिक्सन (१७ एप्रिल, २०००:डेन्मार्क - ) हा  डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6471.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb350b3d0f87627b939a41c2ddf168d577bfab2f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6471.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. अ.वा. वर्टी (२ डिसेंबर, इ.स. १९११ - मृत्युदिनांक अज्ञात) हे व्यवसायाने डॉक्टर असून मराठी भाषेतील एक विनोदी लेखक होते. +वर्टी यांचा जन्म २ डिसेंबर, इ.स. १९११ रोजी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील सावदे येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी नाशिक नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते काम त्यांनी इ.स. १९७१पर्यंत केले. अ.वा. वर्टी हे बॅडमिंटनपटू होते. ब्रीज या खेळाचीही त्यांना आवड होती. परंतु त्यांना साहित्यामध्ये विशेष रस होता. वर्टी यांच्या लेखनात कथानकांची विविधता दिसून येते. तसेच मानवी स्वभावाचे मार्मिक चित्रण दिसते. कथेचा चमत्कारपूर्ण शेवट करून वाचकावर ते खास परिणाम साधत. +इ.स. १९५३ साली गांवकरी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या अमृत या मासिकाचे संपादकपद त्यांनी घेतले. या मासिकासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या आणि ते मासिक नावारूपास आणले. इ.स. १९६० साली त्यांनी स्वतःचे श्रीयुत हे अमृत मासिकाच्या धर्तीवरचे नवीन मासिक सुरू केले. ते इ.स. १९६७ सालापर्यंत सुरू होते. या शिवाय त्यांनी चंद्रहास नावाचे प्रकाशनही सुरू केले. या प्रकाशनातर्फे अनेक कथासंग्रह प्रकाशित केले गेले. डॉ. वर्टी यांनी सार्वजनिक वाचनालय, नाशिक, नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक जिमखाना, सांस्कृतिक महामंडळ, सारस्वत सभा अशा अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली होती. नाशिक येथे नाशिक सार्वजनिक वाचनालयातर्फे जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन ते करत असत. त्यांच्या नांवाने दर वर्षी डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार दिला जातो. +डॉ. वर्टी यांनी प्रामुख्याने विनोदी कथा लिहिल्या. त्यांच्या कथांची संख्या ५००हून अधिक आहे. त्यांचे २१ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कथांशिवाय ‘अभिनय’, ‘नवा धर्म’, ‘कठपुतळ्या’, ‘हेरंब’, ‘वाघीण’ या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले. यातील ‘नवा धर्म’ ही कादंबरी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करणारी आहे. त्यांच्या ‘तिसरी इच्छा’ व ‘सुलूचा रामा-इडली डोसा’ या दोन एकांकिका गाजल्या होत्या. राणीचा बाग हे नाटक अतिशय गाजले. हे नाटक इ.स. १९४७ साली लिहिलेल्या वर्टींच्या ‘अभिनय’ या कादंबरीवर आधारित होते. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑगस्ट, इ.स. १९४९ रोजी पुण्यातील भानुविलास थिएटर येथे झाला होता. तत्कालीन मुंबई इलाख्यात सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकाला लाभला होता. मो.ग. रांगणेकर संचलित नाट्यनिकेतन या संस्थेतर्फे या नाटकाचे प्रयोग केले गेले. नाटकाचे ३०० पेक्षाही जास्त प्रयोग झाले. नाट्य-अभिनेते प्रभाकर पणशीकरही या नाटकात काम करत असत. इ.स. १९५७ साली राज्य नाट्यस्पर्धेत एकाच वेळी मराठी, गुजराती व कानडी भाषांमधून या नाटकाचे प्रयोग सादर झाले. हा एक विक्रमच आहे. + +वर्टी यांच्या ‘टॉमी’ या कथेस इ.स. १९३७ मध्ये किर्लोस्कर मासिकाच्या लघुकथा स्पर्धेत दुसरे पारितोषिक मिळाले होते. +प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘समीक्षक’ मासिकाच्या कथास्पर्धेत ‘मुमताज’ या कथेस प्रथम पारितोषिक मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6489.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9632e68d0cd822e6fbc37403398d4c8a150b7a99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6489.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar International Centre) हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. '१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे. +बाबासाहेबांना समर्पित असणारी एकही वास्तू राजधानी दिल्लीत नव्हती. यामुळे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष १९९०-९१ मध्ये लुटेन्स दिल्लीमधील 'जनपथ' मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी घेतला व त्यासाठी सव्वातीन एकर जागा मिळाली पण त्यापुढील वीस वर्ष यावरील काम रखडले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ स्मारकाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पुढे मे २०१४ रोजी या प्रकल्पाला औपचारिक फेरमंजुरी मिळाली आणि भूमिपूजनानंतर ३२ महिन्यांत भव्य स्मारक उभे राहिले.[१][२] +२० एप्रिल इ.स. २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते, ७ डिसेंबर इ.स. २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा मोदींच्या हस्ते संपन्न झाला.[३][४] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची काही वैशिष्ट्ये खालिलप्रमाणे आहेत:[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6499.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e667d2c7249b74e19b89d9a4535dc2f675e8b95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6499.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया (संक्षिप्त: डीएएसएफआय) ही मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक विद्यार्थी संघटना आहे.[१] +हरियाणाच्या कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये डीएएसएफआय सहभागी होते.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6514.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10198c55f2aacc1c1860f02de4833a5e3892f275 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6514.txt @@ -0,0 +1,4 @@ +काशीबाई नवरंगे ह्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. काशीबाई नवरंगे त्यांचे कुटुंब प्रार्थना समाजाच्या सावलीत विकसित झाले. तसेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान दिले होते. +प्रथम काशीबाई पं.रामाबींच्या शारदा सदन मध्ये होत्या. परंतु त्यानंतर त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. १८९६ मध्ये त्या मॅट्रीक पास होऊन मुंबईला विल्सन कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी गेल्या. १९०९ मध्ये बी.ए. झाल्या, पदवी मिळाली. पण त्यांना डॉक्टर व्हायचे होते. १९०६ मध्ये एल.एम.ॲण्ड एस.ची परीक्षा पास झाल्या. बी.ए. होऊन त्यानंतर डॉक्टर होणाऱ्या त्या पहिल्या स्त्री होत्या. १९०७ मध्ये त्यांनी भुलेश्वर येथे स्वतःचा दवाखाना सुरू केला. +१९२५ मध्ये सरकारने त्यांना जस्टीस ऑफ पीस हा सन्मान दिला. जे.पी. हा सन्मान मिळवणाऱ्या डॉ.काशीबाई नवरंगे या पहिल्या दक्षिणी स्त्री होत्या. +प्रार्थना समाजाच्या सभासद होऊन त्यांनी विविध प्रकारचे काम सुरू केले. स्त्रियांसाठी रविवारी स्वतंत्र उपासद सभा घेण्यास त्यांनी सुरुवात केली. गरीब स्त्र्यांसाठी दुध फंडा चालविणे, मुलांना कपडे शिवून पाठविणे, निधी गोळा करणे. इ. उपक्रमांमध्ये त्या सहभागी असत. आरोग्यविषयक व्याख्याने देत. पंढरपूरच्या अनाथाश्रमाच्या त्या सहभागी होत्या. मुंबईला गर्भवती चिकित्सालय’ सुरू करून गरीब स्त्रियांची त्या मोफत तपासणी करून औषधोपचार करीत.काळाचे बदलते स्वरूप विचारात घेऊन स्त्रियांना स्वावलंबी बनविण्यासाठी काही व्यावसायिक उपक्रम त्यांनी सुरू केले. १९२२ मध्ये त्यांनी स्त्रियांची उद्योगी संस्था स्थापन केली. उद्योगगृह, पतपेढी, खरेदी-विक्री केंद्र सुरू करून स्त्रियांना विविध प्रकारची कामे करण्यास प्रोत्साहन दिले. त्याबरोबर त्या आर्य महिला समाजाचे कामही मनापासून करीत. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांना शिष्यवृती मिळावी, त्यांना ग्रंथालयासारख्या सुविधा मिळाव्यात म्हणून त्याना सतत प्रयत्न केले. १९३६ मध्ये लंडन येथे होणाऱ्या सर्वधर्म परिषदेला ब्राम्हो समाज्याच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना सन्मान पाठविले होते. त्यांच्या कार्यानेच अनेक गौरव त्यांच्याकडे चालत आले.[१] १९१८ मध्ये महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा ६० व वाढदिवस त्यांना विद्यार्थिनींनी आयोजित केला. तेव्हा डॉ.काशीबाई नवरंगे समारंभाच्या अध्यक्ष होत्या त्यांच्या हस्ते महर्षी कर्वे यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या फेलो म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.एका हिंदी स्त्रीची फेलो म्हणून प्रथमच नेमणूक करण्यात आली होती. मुंबई म्युन्सिपाल्टी स्कूल कमिटीच्या त्या सदस्य होत्या. ज्युव्हेनाईल कोर्टाच्या सल्लागार सदस्य होत्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी रेफोर्मेर मंडळाच्या सदस्य होत्या. अनेक सामाजिक संस्थांशी त्या सक्रियतेने जोडलेल्या होत्त्या. प्रार्थना समाजाच्या सदस्यापासून अध्यक्षपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या. मृत्युपूर्वी अवघी तीन वर्षे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6516.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61134ac49f0a66cd129554ce95e983b8c72ca8d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6516.txt @@ -0,0 +1 @@ +नागपूर विद्यापीठाचे विभाजन होऊन वेगळे झालेल्या अमरावती विद्यापीठाची स्थापना १ मे, १९८३ या दिवशी झाली. त्या दिवसापासून ते १९९२ सालापर्यंत डॉ काशीराव गोविंदराव देशमुख. (जन्म : १५ फेब्रुवारी, १९३२) हे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू होते. . diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6558.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bac9d32f392da236ebcc952b829f2b2cb325607 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6558.txt @@ -0,0 +1,2 @@ + +डॉ. प्रकाश बाबा आमटे: The Real Hero हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्या जीवन व कार्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6559.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d8e8dce5ffb16c12788da6cc159c302e4da4def --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6559.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. प्रभाकर कृष्णाजी कुंटे (जन्म : इ.स. १९३०; - पुणे, ७ ऑगस्ट, इ.स. २०१५ [ संदर्भ हवा ] ) हे एक मराठी खगोल वैज्ञानिक व लेखक होते. टाटा संशोधन संस्थेत ते ३७ वर्षे नोकरी करत होते. त्यांच्या ’गुरुत्वाकर्षणीय भिंगा’च्या संशोधनाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. डॉ. कुंटे यांनी कॅनडातल्या कॅलेगरी विद्यापीठात आमंत्रित म्हणून काम केले आहे. ’विज्ञानभारती’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी अकरा विज्ञानविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनाला महाराष्ट्र सरकारने तसेच बालसाहित्य परिषदेने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6565.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6565.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e1a537ca794b6668d777a99acffec3b2a42a07b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6565.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा ही १८ मे २०१९ पासून स्टार प्रवाह दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रक्षेपित झालेली एक मराठी मालिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित या मालिकेचे टीझर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. बराच कालावधी हा कार्यक्रम रात्री ९ वाजता सोमवार ते शनिवार प्रसारित केला जात होता, मात्र नंतर रात्री १०:३० वाजता प्रसारित केला गेला. या मालिकेत अभिनेता सागर देशमुख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रमुख भूमिका साकारली आहे. सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेसाठी सागर देशमुख यांची निवड केली असून विशाल पाठारे यांनी त्यांचे मेकअप डिझाईन केले आहे.[१][२] ही मालिका महाराष्ट्रासह देशात इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसिद्ध आहे. युरोप आणि अमेरिकेसारख्या विदेशांमध्येही ही मालिका पाहिली गेली.[३] +या मालिकेची दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, दिग्दर्शन गणेश रासने यांनी केले. १८ मे २०१९ रोजी बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित केला गेला. मालिकेतून बाबासाहेबांचे बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचे संपूर्ण जीवनचरित्र रेखाटले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रांतील कार्यांचा आढावा मालिकेतून घेतला गेला आहे. ही मालिका इतिहासकार व चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या "डॉ. भीमराव रामजी आंबेडकर" (भाग १ ते १२) या चरित्रग्रंथावर आधारित आहे, तथापि या मालिकेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आदी भाषांमधील ८०० पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तकांचा धांडोळा घेतलेला आहे.[४][५][६] +आंबेडकरांवरील मालिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि सिने-दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे असे मत आहे की, "एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादरच्या चैत्यभूमी व नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असे लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचे सामर्थ्य किती मोठे असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारले, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचे संपूर्ण देशासाठी असलेले कार्य, एवढे उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वांना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे." +तसेच दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, "बाबासाहेब म्हटले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न."[७] +या मालिकेबद्दल सतीश राजवाडे सांगतात की, "हा विषय करायचाच होता. कारण केवळ त्या व्यथा, जाणीवा आणि संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवायचा नव्हता तर त्या संघर्षांतून महामानव कसा घडतो हे जगासमोर आणायचे होते. या संकल्पनेला तीन तासांचा चित्रपट न्याय देऊ शकत नाही हे लक्षात आल्यामुळे मालिका हे प्रभावी माध्यम निवडले. हल्ली मुलांचे वाचन कमी झाले आहे, परंतु दृकश्राव्य माध्यमातून बाबासाहेब त्यांच्यासमोर आले तर ते त्यांना जास्त आवडेल. मालिकेच्या माध्यमातून घराघरांत बाबासाहेब पोहोचावेत, असा उद्देश होता. त्यांच्या आयुष्यातील राजकीय घडामोडी जगाला माहिती असतील, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बालपणी जो संघर्ष करावा लागला, जे हाल सोसावे लागले ते मात्र पडद्याआड आहेत. आणि तेच दाखवण्यासाठी मालिकेचे कथानक बालपणापासून सुरू होते. सत्य कथा सांगणे हा एकमेव स्वच्छ उद्देश यामागे आहे. प्रत्येक प्रसंगाला बाबासाहेब तोंड देत राहिले, परंतु ते मागे फिरले अशी एकही घटना त्यांच्या आयुष्यात सापडणार नाही. आणि ही जिद्द, चिकाटी त्या काळात बाळगणाऱ्या या सामान्य माणसाच्या जाणिवा निश्चितच असामान्य होत्या. म्हणून ही कथा नसून शिकण्याची प्रक्रिया आहे. कौटुंबिक नाट्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळा आणि ज्ञान देणारा विषय लोकांपुढे मांडता आला याचा आनंद अधिक आहे." +वरीलप्रमाणे या मालिकेच्या शीर्षकगीताचे शब्द असून त्याची रचना वा लेखन गायक आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोघा बंधूंनी केले आहे, तर गायन केवळ आदर्श शिंदेंनी केले आहे. आदर्श आणि उत्कर्ष यांनी या शीर्षकगीताचे बराच अभ्यास आणि वाचन करून शब्द लिहिले आहे. या दोघांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेचे शीर्षकगीत लिहिले आहे.[८][९] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९व्या जयंती निमित्त १४ एप्रिल ते १५ मे २०२० पासून ही मालिका हिंदी भाषेत दर सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजता स्टार भारत या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे.[१५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6570.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9632e68d0cd822e6fbc37403398d4c8a150b7a99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6570.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar International Centre) हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. '१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे. +बाबासाहेबांना समर्पित असणारी एकही वास्तू राजधानी दिल्लीत नव्हती. यामुळे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष १९९०-९१ मध्ये लुटेन्स दिल्लीमधील 'जनपथ' मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी घेतला व त्यासाठी सव्वातीन एकर जागा मिळाली पण त्यापुढील वीस वर्ष यावरील काम रखडले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ स्मारकाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पुढे मे २०१४ रोजी या प्रकल्पाला औपचारिक फेरमंजुरी मिळाली आणि भूमिपूजनानंतर ३२ महिन्यांत भव्य स्मारक उभे राहिले.[१][२] +२० एप्रिल इ.स. २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते, ७ डिसेंबर इ.स. २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा मोदींच्या हस्ते संपन्न झाला.[३][४] +डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची काही वैशिष्ट्ये खालिलप्रमाणे आहेत:[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6588.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6588.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f697f15a9bb10f5e2757d392733061593699f1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6588.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा गुजरात शासनाद्वारे दिला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार अशा प्रतिष्ठित व्यक्तीला दिला जातो ज्याने समाज कल्याणकारी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु . २,००,००० / - आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6596.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f723c140f2c704802ff76e32a7218c983c9ec4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6596.txt @@ -0,0 +1,2 @@ +इ.स. १९१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९२० साली 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक निष्ठावंत सहकारी लाभले. या सहकाऱ्यांत सवर्णदेखील होते. या सर्व सहकाऱ्यांचे या चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या संपादन - प्रकाशनाच्या संदर्भात; बहिष्कृत हितकारिणी सभा, समाज समता संघ, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघनांच्या उभारणीत; महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह; नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अशा तऱ्हेच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांचे हे सहकारी सहभागी झाले होते. ते केवळ महाराष्ट्रातील होते असे नाही, तर भारताच्या वेगवेगळ्या भागांत ते विखुरलेले होते. त्यांच्या सहकार्यामुळे, विविध संघटनांतील त्यांच्या कार्यामुळे आंबेडकरी चळवळ देशभर पसरली, अशा अनेक सहकाऱ्यांपैकी काहींची नावे खाली दिलेली आहेत.[१] +'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' हे योगीराज बागूल यांनी लिहिलेले पुस्तक असून यात ९ व्यक्तींचा समावेश आहे. या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.[२][३][४][५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6634.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6634.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef7c9693fd8956d0d83262a99b50a8528f32f01b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6634.txt @@ -0,0 +1,36 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे क्रांतिकारी व मानवतावादी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडलेले आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. डॉ. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशात केलेल्या भाषणातूनही व्यक्त झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे. +ब्रिटिश काळात सर्वच भारतीय राजकीय नेते आणि विचारवंताप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वराज्यासंबंधीचे विचार मांडले आहेत. परंतु ते विचार इतरांपेक्षा वेगळे आहेत. +तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजवादाचा पुरस्कार केला होता. परंतु त्यांना रशिया, चीन व इतर साम्यवादी देशातील एकपक्ष पद्धतीचा समाजवाद मान्य नव्हता. देशातील समाजवादी व्यवस्था, राजकीय तसेच आर्थिक क्षेत्रात लोकशाहीचा स्वीकार करून आणि उद्योगधंद्यावर सरकारची मालकी प्रस्थापित करून समाजवादी व्यवस्था प्रस्थापित होऊ शकते. असे त्यांना वाटत होते. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही समाजवादाचा पुरस्कार केला होता. त्यामुळे त्यांना मार्क्सवाद किंवा साम्यवादाचा विचार अत्पूर्ण आणि सदोष वाटत होता. डॉ. आंबेडकरांनी साम्यवादावर आणि रशियातील साम्यवाद पद्धतीवर जोरदार टीका केली होती. साम्यवादातील दोष दाखविताना त्यांनी म्हटले होते की, १) साम्यवादात केवळ आर्थिक किंवा भौतिक जीवनाला महत्त्व दिले जाते. २) साम्यवाद धर्मविरोधी आहे. ३) साम्यवाद स्वातंत्र्यविरोधी आहे. साम्यवाद लोकशाहीच्यै विरोधात आहे. ४) साम्यवादी राष्ट्रांनीसुद्धा साम्राज्यवादी धोरण स्वीकारून अनेक लहान-लहान राष्ट्रांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवले आहे. +बौद्ध धर्माची माहिती हवी असेल , त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या (बुद्ध आणि त्यांचा धम ) हे पुस्तक वाचू शकता. +अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण करणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा व कार्याचा केंद्रबिंदू होता. भारतीय समाजजीवनात अल्पसंख्याक लोकांवर होणारे अन्याय लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी सुरुवातीपासून अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे असा विचार मांडला व त्यासाठीच सतत प्रयत्न केले. +इ.स. १९३१-३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांमध्येही डॉ. आंबेडकरांनी अल्पसंख्याकाच्या रक्षणाचीच भूमिका घेतली होती आणि मुसलमानांप्रमाणेच अस्पृश्यांनाही स्वतंत्र्य मतदारसंघ असावेत अशी मागणी केली होती. भारताची राज्यघटना तयार करणाऱ्या राज्यघटना समितीत आणि राज्यघटना मसुदा समितीतसुद्धा स्पृश्य हिंदूचे बहुमत होते हे लक्षात घेऊन त्यांनी अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मागण्या केल्या होत्या, त्यापैकी – +अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या अद्देशानेच भारताच्या राज्यघटनेतील कलम ३३० ते ३४२ यात अस्पृश्यांसाठी आणि मागासलेल्या जाती-जमातीसाठी खास सवलती मान्य केल्या आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकदंर कार्यात सामाजिक सुधारणांना विशेषतः दलितोद्धाराच्या चळवळीला विशेष महत्त्व आहे. ते स्वतः एका अस्पृश्य कुटुंबात जन्मल्याने त्यांना अस्पृश्यतेचे अनेक वाईट अनुभव आले होते. म्हणूनच त्यांनी अस्पृश्यता नष्ट करणे आणि अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करणे हे आपल्या जीवनाचे पहिले ध्येय ठेवले होते. +लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा +लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि +सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात +न घेता लेखणी हातात घेऊन +अन्यायावर मात करा. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोण एकोणिसाव्या शतकातील नेमस्त सुधारकांपेक्षा गुणात्मकदुष्ट्या भिन्न होता. नेमस्त सुधारकांनी सुचविलेल्या सुधारणा विधवा विवाह, केशवपन, विवाहाची वयोमर्यादा इत्यादी कौटुंबिक सुधारणासंबंधी होत्या. त्यामुळे त्या सुधारणांमधून मूलभूत अशा सामाजिक सुधारणा झालेल्या नाहीत. मूलभूत प्रश्न सुटलेला नाही असे मत डॉ. आंबेडकरांनी या संदर्भात व्यक्त केले आहे. इतर लहान लहान सामाजिक सुधारणा होण्यासाठी मुळात सामाजिक विषमतेचा प्रश्न सुटला पाहिजे असे त्यांना वाटत होते. नेमस्त सुधारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचात आणखी एक मुख्यतः फरक म्हणजे नेमस्त सुधारकांनी सुधारणांसाठी प्राचीन धर्मग्रंथांचा आधार घेतला आहे. यावर मात्र डॉक्टर आंबेडकरांना विश्वास नव्हता. अस्पृश्यता मान्य करणाऱ्या 'मनुस्मृती' या ग्रंथाची त्यांनी होळी केली होती. त्या काळातील नेमस्त सुधारक आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या समाज सुधारणा दृष्टिकोणाबाबतचा आणखी एक फरक म्हणजे नेमस्तक सुधारकांचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. मात्र हृदय परिवर्तनावर मर्यादा असतात असे मत डॉ. आंबेडकरांचे होते. +माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे. +दगडा मध्ये नाही तर माणसा मध्ये देव पहा. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुख्य विषय अर्थशास्त्र होता. या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. आदर्श चलन पद्धती, कृषी उद्योग, खासगी सावकार प्रतिबंधक विधेयक, जातीचे अर्थशास्त्र, आर्थिक पायाभरणी इत्यादी विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार मांडले आहेत. भारताची केंद्रिय बँक - भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेत बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. +भारताच्या कीर्तिवंत सुपुत्रांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. भारत देशाच्या इतिहासातील पहिले सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. देशाच्या सामाजिक-राजकीय क्षितिजावर त्यांचा उदय इ.स. १९२० च्या दशकात झाला. समाजाच्या, अस्पृश्य म्हणून हिणविल्या गेलेल्या अगदी तळातील वर्गाच्या पुनरुत्थानासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक पातळीवर तेव्हापासूनच त्यांचा संघर्ष सुरू होता. बाबासाहेब एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विधिज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, संसद सदस्य आणि या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजसुधारक आणि मानवाधिकारांचा रक्षक या नात्याने केलेले कार्य अतुलनीय आहे. देशभरातील अस्पृश्य समाजाला एकवटून, संघटित करून सामाजिक समतेच्या ध्येयाप्रत जाण्याच्या दृष्टीने राजकीय मार्ग कसा अवलंबायचा, याविषयी त्यांनी दिशादर्शन केले. +अस्पृश्य समाजात मध्ये जन्मलेल्या बाबासाहेबांनी देश-विदेशातल्या तीन खंडांतून उच्च शिक्षण प्राप्त केले. कोलंबिया विद्यापीठाची अर्थशास्त्रातील पीएच. डी. (१९१७),  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी तसेच लंडनमधील ग्रेज इन्ची बार अ‍ॅट लॉ (१९२३) अशा अतिउच्च पदव्या त्यांनी संपादित केल्या. दलित समाजातील विद्यार्थ्याने त्या काळात अशा प्रतिष्ठेच्या पदव्या मिळविणे ही अद्वितीय बाब होती. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूळ अभ्यासविषय अर्थशास्त्र हाच होता. बाबासाहेबांनी अर्थशास्त्रात विपुल लिखाण केले असून, या विषयावर त्यांची तीन प्रमुख पुस्तके आहेत. : १) अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ॲन्ड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी, २) दि इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि ३) दि प्रॉब्लेम ऑफ द रुपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्यूशन.  +पहिली दोन पुस्तके सार्वजनिक वित्तव्यवस्थेवरील असून, त्यातील पहिल्या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या इ स. १७९२ ते इ.स. १८५८ या काळातील वित्तव्यवहारावर भाष्य केले आहे. दुसरे पुस्तक ब्रिटिशांच्या आमदनीतील भारतात वित्तीय व्यवहारांमधील केंद्र आणि राज्य संबंधांवर भाष्य करते. हा कालखंड इ.स. १८३३ ते इ.स. १९२१ असा आहे. त्यांचे तिसरे पुस्तक चलनविषयक अर्थशास्त्रावरील एक उत्कृष्ट ग्रंथ मानला गेला आहे. या पुस्तकात इ.स. १८०० पासून इ.स. १८९३ पर्यंतच्या कालखंडात विनिमयाचे माध्यम म्हणून भारतीय चलनाची कशी उत्क्रांती झाली, हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. तसेच १९२०च्या दशकाच्या पूर्वार्धात सुयोग्य चलनाची निवड करण्यात आलेल्या अडथळ्यांचीही चर्चा त्यांनी केली आहे. भारतात परतल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रावर एकही पुस्तक लिहिले नाही. मात्र, त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ वारंवार डोकावत राहतो. +बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेम्ब्लीचे सदस्य असताना (१९२६) ग्रामीण भागातील गरिबांच्या समस्यांविषयीचे त्यांचे समग्र आकलन त्यांनी उभारलेल्या जनआंदोलनांमध्ये प्रतिबिंबित होते. शेतीमधील खोती पद्धतीविरुद्ध त्यांनी केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे अनेक ग्रामीण गरिबांची आर्थिक शोषणातून मुक्तता झाली. महार वतन या नावाखाली सुरू असलेल्या शुद्ध गुलामगिरीविरुद्ध त्यांनी आवाज उठविल्यानंतर ग्रामीण भागातील गरिबांचा मोठा वर्ग शोषणमुक्‍त झाला. सावकारांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी त्यांनी असेम्ब्लीमध्ये विधेयक आणले. औद्योगिक कामगारांच्या क्षेत्रात डॉ. आंबेडकरांनी इ.स.१९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्याकाळी कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या अन्य संघटना होत्याच; मात्र त्यांना अस्पृश्य कामगारांच्या मानवाधिकारांशी काहीही देणे-घेणे नव्हते. नव्या राजकीय पक्षाने ही उणीव भरून काढली. त्याचप्रमाणे व्हॉइसरॉयज् एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे कामगार सदस्य या नात्याने १९४२ ते १९४६ या काळात डॉ. आंबेडकर यांनी कामगारविषयक धोरणात आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या. त्यात सेवायोजन कार्यालयाची स्थापना ही महत्त्वपूर्ण घटना होती आणि स्वतंत्र भारतातील औद्योगिक संबंधांची तीच पायाभरणी ठरली. बाबासाहेबांनी पाटबंधारे, ऊर्जा आणि इतर सार्वजनिक बांधकामे ही खातीही सांभाळली. देशाचे पाटबंधारे धोरण निश्‍चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दामोदर व्हॅली प्रकल्पाचा यात प्राधान्याने समावेश करावा लागेल. +जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेसारख्या सामाजिक आजारांचे आर्थिक पैलू उलगडून दाखविणे, हे डॉ. आंबेडकरांचे आणखी एक विद्वत्तापूर्ण कार्य होय. श्रमविभागणीच्या तत्त्वानुसार महात्मा गांधींनीही जाती व्यवस्थेचे अस्तित्व स्वीकारले होते. मात्र, आंबेडकरांनी ‘जातींचे विध्वंसन’ या आपल्या ग्रंथात त्यावर कडाडून टीका केली होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. डॉ. आंबेडकरांचा जाती व्यवस्थेवरील हल्ला हे केवळ उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादाला दिलेले आव्हान नव्हते, तर आर्थिक विकासाशी त्यांच्या मांडणीचा जवळचा संबंध होता. जाती व्यवस्थेमुळे श्रमाची आणि भांडवलाची गतिशीलता कमी झाली असून, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.   +स्टेट्स ॲन्ड मायनॉरिटीज नावाने ब्रिटिश सरकारला इ.स.१९४७ साली सादर केलेल्या टिपणामध्ये भारताच्या आर्थिक विकासाची योग्य धोरणे कोणती, हे सांगितले होते. अत्युच्च उत्पादन क्षमतेचा विचार करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे तसेच खासगी उत्पादकांना कोणतीही आडकाठी न करता आणि संपत्तीचे समान वाटप होईल अशारीतीने आर्थिक नियोजन करणे हे सरकारचे दायित्व आहे, असे त्यांनी नमूद केले होते.  +स्वातंत्र्यानंतर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदामंत्री बनले. इ.स. १९४८-४९ मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय राज्यघटनेला आकार देतानाही त्यांच्यातील अर्थतज्ज्ञ आपल्याला दिसून येतो. मानवी अधिकारांचे मूलतत्त्व म्हणून त्यांनी लोकशाही राज्यव्यवस्थेचा ताकदीने पुरस्कार आणि पाठपुरावा केला. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या तीन लोकशाही तत्त्वांचा केवळ राजकीय हक्‍क असा संकुचित अर्थ लावला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचे ते खंदे पुरस्कर्ते होते आणि सामाजिक-आर्थिक लोकशाहीकडे दुर्लक्षून राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही, असा इशाराही द्यायला ते विसरले नाहीत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ दि स्टेट पॉलिसी हा अनुच्छेद घटनेत समाविष्ट करून त्यांनी आर्थिक लोकशाहीचा हेतू विषद केला.  +कायदामंत्री या नात्याने डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल संमत करण्यासाठी मोठा संघर्ष केला. महिलांचे अधिकार, विशेषतः विवाह आणि पितृसंपत्तीविषयक अधिकार सुरक्षित करणारी ही मोठी सामाजिक सुधारणा होती. हे विधेयक संसदेत संमत होऊ शकले नाही, म्हणून सप्टेंबर इ.स.१९५१ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.  डॉ. आंबेडकर यांचे व्यक्‍तिमत्त्व अनेक पैलूंनी युक्‍त असले तरी त्यात एक समान धागा होता आणि तो आर्थिक हित पाहणारा होता. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या त्यांनी दिलेल्या मंत्रातूनच त्यांचे आर्थिक विचार सुस्पष्टपणे दिसून येतात. आंबेडकरांचे विचार सामाजिक, धार्मिक आणि नैतिक तत्त्वांवर आधारलेले आहेत. शोषक आणि शोषित हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. दबलेल्यांना उभारी देणे आणि शोषितांची जोखडातून मुक्‍तता करणे हाच त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. सर्वांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळावा, हाच त्यांच्या वैचारिक मांडणीचा प्रमुख हेतू आहे. याच हेतूसाठी लाखो अनुयायांसह त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. +शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाजहितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चीनबाबत धोक्याचा इशारा दिलेला आहे. अमेरिका, आग्नेय आशियाई राष्ट्रे यांबरोबरच चीनसंदर्भातही डॉ. आंबेडकरांचे धोरण अतिशय स्पष्ट होते. चीन हे अतिशय धूर्त राष्ट्र आहे आणि अशा राष्ट्राबाबत भारताने गाफील राहून चालणार नाही. तसेच आदर्शवादी दृष्टीकोनातून चीनशी मैत्री करण्याचे प्रयत्न भारताने करू नये, असे बाबासाहेबांचे म्हणणे होते. +त्या काळामध्ये जवाहरलालनेहरूंचे धोरण हे काहीसे चीनचे लांगुलचालन करणारे होते. त्यामुळेच इ.स. १९४९ मध्ये कम्युनिस्ट चीनला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळावे यासाठी भारताने जोरदार मागणी केली होती. साहिजकच, त्यावर बाबासाहेबांनी टीका केली होती. +इ.स. १९५४ मध्ये भारताने चीनसंदर्भात तयार केलेले पंचशील धोरण संसदेमध्ये चर्चेसाठी आले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी फार उत्तम प्रकारे त्यावर टीका केली होती. ते असे म्हणतात, “पंचशील धोरण हे बौद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटी लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला.” त्यावेळी भारत चीनला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेचा कायम सदस्यत्व मिळावे म्हणून पाठिंबा देत होता याही गोष्टीला डॉ . आंबेडकर यांचा विरोध होता . +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रसिद्ध व्यक्तींवर केलेली विधाने +• " मला संविधान लिहितांना जास्त कष्ट पडले नाहीत कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभं होतं ." - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर +(पंडीत नेहरूंचे पी.ए. एम.ओ. मथाई हे बाबासाहेबांच्या निमंत्रणांवरून ते बाबासाहेबांकडे आले, गप्पा रंगल्या, गप्पांच्या ओघात बाबासाहेबांनी विवेकानंद संबंधी वरील उद्गार काढले होते, त्यावर मथाई काहिसे चकित झाले होते. ही चर्चा झाली तेव्हा गांधी हयात नव्हते.) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6639.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27caa86feb556986195f1d1aebe6f933dc3886e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6639.txt @@ -0,0 +1,13 @@ +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली ग्रंथ-पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या इंग्रजी लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्लिश भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत. +महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवलेली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने इंग्रजी भाषेत २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. यांची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल १९७९ रोजी झाले होते. +महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस’च्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.[४] या हिंदी खंडांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरूनच काढला जाऊ शकतो की, आतापर्यंत यांच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत आणि दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. +विविध वृत्तपत्रे, पाक्षिके, मासिके इत्यादींमधे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित झालेले काही लेख खालीलप्रमाणे आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेला इ.स. १९२० मध्ये प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निश्चित भुमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. इ.स. १९१७ साली विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी शासनाने साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे असे वाटले. “पंखाशिवाय जसा पक्षी त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते.” हेही त्यांना तीव्रपणे जाणवत होते आणि उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी अस्पृश्यांवर अन्यायच बहुतांशी करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. म्हणून या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या प्रकाशनपीठाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले. +पत्रकार व संपादक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली वृत्तपत्रे +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्लिश भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने 'बहिष्कृत भारतात' आढळते. 'जनता' आणि 'प्रबुद्ध भारतात' स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. बहिष्कृत भारताच्या इ.स. १९२७ सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात आजकालचे प्रश्न या सदरांतर्गत तर दुसऱ्या वर्षी 'प्रासंगिक विचार' या सदराखाली त्यांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे. विषयांचे वैविध्य हे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. +बालविवाहाचे फलित, ब्राम्हण्याचे स्वरुप, वर्णाश्रमाचा प्रभाव, मंदिर प्रवेश, मातंग समाज, शुद्धिकार्य, सत्याग्रह, आर्यसमाजाचे कार्य, मनुस्मृती दहनाचे वादळ, सत्यशोधक चळवळीचा ध्येयवाद, सहभोजन, मजूर पक्ष, मिश्रविवाह, हिंदीकरण, देव, पुजारी व भक्त क्रांती, रोटी व्यवहार व बेटी व्यवहार, भिन्न वसाहती, व्यक्ती, सायमन कमिशन इत्यादी अशा अनेक विषयावर बाबासाहेबांनी लेखन केले. +बाबासाहेब हे एक उत्तम व प्रभावी वक्ते होते, त्यांची भाषणे नेहमी तर्कशुद्ध व विद्वत्तापूर्ण असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवरील केलेली शेकडो भाषणे सुद्धा त्यांच्या साहित्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ५३७ पेक्षाही अधिक भाषणे केलेली आहेत यातूनही त्यांचे विचार स्पष्ट होतात. सामाजिक भाषणे, राजकिय भाषणे, आर्थिक विषयावर भाषणे, धार्मिक भाषणे, संविधान सभेतील भाषणे, शेतकरी-कामगारांविषयीची भाषणे, स्त्रियांविषयी भाषणे अशाप्रकारच्या अनेक विषयांवर त्यांनी प्रभावी भाषणे केलेली आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली पत्रे सुद्धा त्यांचा साहित्याचा एक भाग आहेत. त्यांनी लिहिलेल्या हजारों पत्रांतून त्याचे विचार स्पष्ट झालेले आहेत. बाबासाहेबांची पत्रे इंग्रजी, मराठी व काही इतर भाषेत आहेत. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याची संकेतस्थळे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6652.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7069ba0a398f97486d9bd8ebcfc07256e329660 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6652.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा[१] (पूर्वीचे नाव कोनासीमा जिल्हा) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कोनासीमा प्रदेशातील गोदावरी नदीच्या उपनद्यांमधील किनारपट्टी आंध्रमधील एक जिल्हा आहे. अमलापुरम हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. मंडपेटा, रामचंद्रपुरम आणि मुम्मीदिवरम ही जिल्ह्यातील इतर महत्त्वाची शहरे आहेत. २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव या कोनासीमा जिल्ह्याला देण्यात आले आहे. +तेलुगू ही या जिल्ह्यातील प्रमुख भाषा आहे, जी ९९.११% लोकसंख्येद्वारे बोलली जाते.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6653.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6653.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cabcb7a9bdc1cd53f4893708d29382e13e2a26e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6653.txt @@ -0,0 +1,3 @@ +१२५ फुटांचा डॉ. बी.आर. आंबेडकर यांचा पुतळा तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये उभारण्यात आला आहे.[१] या स्मारकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे, जो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[२][३] +२०१७ मध्ये, तेलंगणा सरकारने राज्यघटनेच्या शिल्पकाराचा १२५ फूट उंचीचा भव्य पुतळा राज्यात बसवण्याचा निर्णय घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल २०२३ रोजी १३२ व्या आंबेडकर जयंतीदिनी झाले. +११.४ एकर जागेवर हे स्मारक निर्माण केले गेले आहे, ज्यामध्ये एक भव्य पुतळा, पायाभूत इमारत, संग्रहालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल आणि इतर संरचना आहेत. संपूर्ण स्मारकासाठी खर्च सुमारे १४६.५ कोटी रुपये लागला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6656.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..406b71de6617fb745e5852db319a474802a56c96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6656.txt @@ -0,0 +1,3 @@ +डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार हा दिल्ली सरकारद्वारे प्रदान केला जाणारा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असलेल्या व्यक्ती, व्यक्तिसमूह किंवा संस्थेला दिला जातो.[१] +पुरस्कार विजेता निवडण्याचे काही निकष खालीलप्रमाणे आहेत.[१] +डॉ. बी.आर. आंबेडकर रतन पुरस्कार विजेत्याला १ लाख रुपये रोख, यासोबत प्रशस्तिपत्र आणि शाल असे पारितोषिक दिले जाते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_667.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a60e526b1234ab6a76d712763f85ed0ba18d5394 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_667.txt @@ -0,0 +1 @@ +जॉनाथन रे बोर्नस्टाइन (७ नोव्हेंबर, १९८४:टोरान्स, कॅलिफोर्निया, अमेरिका - )  अमेरिकाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6679.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dc2b83b310d3e0f9c051df7768805d044b2985c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6679.txt @@ -0,0 +1,208 @@ +भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात.[१] +आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. +इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. +बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी तर आजोबांचे नाव मालोजीराव सकपाळ होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती.[३] मालोजींना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतरच्या मिराबाई या मुलीचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजींचे चौथे अपत्य होते.[३] मालोजींचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा असलेल्या रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[३] शिक्षण सुरू असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲन्ड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षांचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. रामजी हे इंग्लिश बोलू शकत. ते नॉर्मल स्कूल (मॅट्रिक) उत्तीर्ण होते.[४] पुढे रामजींनी ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार आणि सैनिकी शिक्षक म्हणून काम केले.[५] रामजी व भीमाबाई या दांपत्याला सन १८९१ पर्यंत चौदा अपत्ये झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जगल्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले हयात होती. भीमराव हा सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[६] +रामजी ज्या पलटणीत होते ती पलटण इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[६] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (आताचे डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[६] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव भिवा असे ठेवण्यात आले, त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चुकीचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[७][८][९] अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला.[१०] इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातल्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळील दापोली या गावातील कॅम्प दापोली वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश मिळाला नाही व भीमरावास घरीच अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडले व ते साताऱ्याला जाऊन तेथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[११] त्यानंतर भीमासह व अन्य मुलांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी कठीण परिस्थितीत केले. +साताऱ्यात आल्यावर थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आंबेडकर कुटुंब राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. साताऱ्यातील कॅम्प स्कूलमधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूलमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१२] कोकणासह महाराष्ट्रातील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असत व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल)मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव नोंदवले.[१३]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडनिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. त्यावर भीमरावांनी होकार दिल्यावर तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव आंबडवेकरचे 'आंबेडकर' असे झाले.[१४] नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[१५] +डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ सहपरिवार मुंबईला आले व तेथील लोअर परळ भागातील डबक चाळ (बदक चाळ) नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[१५] मुंबईमधे आल्यावर भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[१६] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे रामजींनी मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर केला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती.[१७] जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे काम बहुधा शिपाई करीत. शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे.[१७] शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले.[१८] एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत.[१९] आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२०] इ.स. १९०७ साली भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२१] ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहीर सभा भरवण्यात आली होती. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणुकींची माहिती मिळाली व ते बुद्धाप्रती आकर्षित झाले.[२२][२३] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु.२५ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी, इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२४] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए.ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नोकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी १९१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ रोजी मुंबईमध्ये त्यांचे वडील रामजींचे आजाराने निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बडोदा नरेशांकडून प्रति महिने साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२५] +आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२६] त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[२७][२८] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[२९] +केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. यानंतर निर्णयसागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांनीही प्रयत्न केल्यावर महाराजांनी त्यांना जानेवारी १९०८पासून दरमहा रु. २५ची शिष्यवृत्ती देऊ केली. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[२४] भीमराव हे आंबेडकर घराण्यातील सर्वप्रथम महाविद्यालयीन विद्यार्थी झाले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[२४] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व फारसी विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. तेथे इंग्लिशचे प्राध्यापक मुलर व फारसीचे प्राध्यापक के.बी. इराणी हे आंबेडकरांचे शिक्षक होते. आंबेडकर राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे मुख्य विषय घेऊन जानेवारी १९१३मध्ये बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. ते मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिले विद्यार्थी होते.[३०] महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडिलांशी भेट झाल्यावर ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३१] यानंतर ते बडोद्यातील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३२] +बी.ए. उत्तीर्ण झाल्यावर आंबेडकरांसमोर नोकरी करून व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, किंवा तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, असे पर्याय होते.[३१] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी आंबेडकर महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराजांनी काही प्रतिक्रिया दिली नाही परंतु त्यांनी आंबेडकरांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेत पाठविणे पसंत केल्याचे सांगितले.[३२] ४ एप्रिल, १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल, १९१३ रोजी सह्या केल्या.[३२] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करून २१ जुलै, १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे पोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[३३] त्यांनी अर्थशास्त्र हा प्रमुख विषय आणि जोडीला समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास करून विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[३४] +दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करून घेतली.[३५] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या आधी हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लजपतराय व आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडविन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[३५] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी आंबेडकरांच्या ज्ञानाची स्तुती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत." असे म्हणले.[३५] +एम.ए.च्या पदवीसाठी भीमरावांनी एन्शंट इंडियन कॉमर्स (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे, १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून, १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए.ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी नावाचे प्रकाशित करण्यात आला.[३६] +त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया: अ हिस्टॉरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरू केले.[३७] १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी)ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच आंबेडकरांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[३८] मात्र प्रबंध स्वीकारल्यामुळे १९१७ मध्येच विद्यापीठाने आंबेडकरांनाना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली.[३९] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश संसदेमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी (इ.स. १९२५ मध्ये) आंबेडकरांचा पीएच.डी.चा प्रबंध ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रीतसर प्रदान करण्यात आली.[३९] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[४०] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथ महाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[३९][४१] +९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[३९] शास्त्रीय विवेचन केलेला हा शोधलेख मे १९१७ इंडियन अँटीक्वेरी नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाला. हे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[३९] +कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन मिळाले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता तत्त्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी फेब्रुवारी १९१६ मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली, मग मे १९१६ मध्ये ते लंडनला गेले.[४०][४२][४३] +आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम संपल्यावर पुढील शिक्षण लंडन मध्ये करण्याचे ठरवले. इ.स. १९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहोचले.[४३] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते.[४३] तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील इंडिया हाऊसच्या ग्रंथालयात आंबेडकरांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[४४] अर्थशास्त्रामध्ये पदव्या घेण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी.ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी प्रा. कॅनन यांच्या शिफारशीसह असलेली विनंती लंडन विद्यापीठाने मान्य केली.[४५] हा अभ्यास सुरू असतानाच समांतर बॅरिस्टर होण्यासाठी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला.[४६] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स (भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरू केले.[४७] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवानगी मिळवली होती.[४८] +जुलै इ.स. १९१७ मध्ये आंबेडकर मुंबईला परत आले. बडोदा संस्थानच्या करारान्वये त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरी घेतली. आंबेडकरांना महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमण्यात आले. येथे आंबडकर अस्पृश्य असल्याने आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी त्यांचा सतत अपमान करीत असत.[४९] आंबेडकरांनी गायकवाडांना याबाबतचे निवेदन दिले होते परंतु यावर कार्यवाही झाली नाही.[४९] अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात राहण्यासाठी आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[५०] त्यांना दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याची दरमहा ₹१०० मिळणारी शिकवणी त्यांनी घेतली.[५१] जोडीला त्यांनी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देणारी स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[५१] दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[५२] दरमहा दीडशे रुपयांची ही आवक घरखर्च व शिक्षण पूर्ण करण्यासाठी साठवणूकीसाठी तोकडी होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना थोडी आर्थिक मदत होई. याखेरीज आंबेडकरांनी कास्ट्स इन इंडिया व स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमिडीज हे आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरूपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या दरम्यान ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[५३] पुढे सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात राजकीय अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळत असे.[५४] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्चाची जबाबदारी एकट्या भीमरावांवर आली. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत.[५५] आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देउन बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करून ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[५५] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनला जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[५६] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[५७] +३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स आणि ग्रेज-इन मध्ये पुन्हा प्रवेश घेतला.[५७] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई.[५८] दिवसभर पुरेल इतके साहित्य घेउन ते एकाबैठकी अखंड अखंड अभ्यास करीत. दुपारच्या वेळी खाण्यासाठीच ते जागेवरून थोडा वेळ आपल्या जागेवरून उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत.[५८] राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून सतत अभ्यास करणे, हे त्यांचे ध्येय होते.[५९] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी.च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील एम.एस्सी. ही पदवी प्रदान केली.[६०] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर-ॲट-लॉ (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली.[६१] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.)च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करून जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करून ते जर्मनीला गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. ते जर्मन भाषाही शिकलेले होते.[६१] तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. त्याचवेळी शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवल्यामुळे ते लगेच लंडनला परतले.[६१] प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केलेली असल्यामुळे मार्च १९२३ मध्ये परीक्षकांनी स्वतःच्या प्रबंधाचे त्यांच्या धोरणानुसार पुनर्लेखन करण्याचे सांगितले. यासाठी तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथे प्रबंध पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाचा प्रबंध सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. ऑगस्ट १९२३ मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखाणाची पद्धत बदलून प्रबंध लंडन विद्यापीठाला पुन्हा एकदा पाठवला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना डी.एस्सी.ची पदवी प्रदान केली.[६२] लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनी प्रकाशन संस्थेने द प्रोब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला त्यांचे मार्गदर्शक अर्थशास्त्रज्ञ डॉ. कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडिलांस अर्पण केला होता.[६३] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[६४] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिन्यांत यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[६५] +अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता या विषयावर व्याख्यान दिले. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[६६] आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालील सिद्धांत मांडले. +वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[६६][६७] +जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[६८] +४ जानेवारी १९२८ रोजी द टाइम्स ऑफ इंडियाच्या इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दलच्या वृत्तांताची तुलना आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[६९][७०] + +आंबेडकरांनी जात या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जात ही श्रमविभागणी वरही अवलंबून नाही आणि नैसर्गिक कल वा योग्यतेवरही अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कूळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडिलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[७१] +आंबेडकर १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेउन ३ एप्रिल, १९२३ रोजी मुंबईत परतले. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करावी असा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै, १९२३ रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले. वकिली सुरू झाल्यावर आंबेडकर अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[७२] +आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[७२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून, १९२५ ते ३१ मार्च, १९२८ पर्यंत केली.[७३] +आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरून खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. आंबेडकरांनी त्यांची अपील लढवून ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयातून निर्दोष मुक्तता मिळवून दिली. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[७४] +इंडिया अँड चायना या पुस्तकाचे लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या वकिलीनिशी २८ नोव्हेंबर, १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[७५] +शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३० च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितला व दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. आंबेडकरांना भेटण्याचे सांगितले. पुढची तारीख कोणती आहे हे विचारून डॉ. आंबेडकरांनी त्यांचे वकीलपत्र स्वीकारले. त्यांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर दोनच मिनिटे युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. यासाठी आंबेडकरांनी फक्त ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट हेच मानधन घतेले होते.[७६] सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक खटले आंबेडकर यांनी चालवले. वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.[७६] +२०२३ मध्ये, बाबासाहेब आंबेडकरांच्या वकिली कारकीर्दीस १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर आंबेडकरांविषयी एक विशेष विभाग जोडण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या जीवनाचे तपशील, त्यांनी युक्तिवाद केलेले खटले, त्यांच्या महत्त्वाच्या भाषणांच्या लिंक्स (त्याच्या CAD भाषणाच्या ऑडिओसह), फोटो इत्यादी बाबी आहेत. +भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे काम आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत.[७७] जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आंबेडकरांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट सांगतात.[७७] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले. त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता - लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप.[७८] आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[७९] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[१७][८०] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात 'पाठ्यपुस्तक' म्हणून वापरले जाते.[१७][८१] +राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली. आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते. +इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरूपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबरो अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी, १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच, यासारख्या मागण्या केल्या होत्या.[८२] त्यांच्या प्रभावाखाली अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रज सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरू ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[८३] +आंबेडकरांचे समाजकार्य सुरू असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपण होऊन आंबेडकरांना त्यांच्या घरी येऊन भेटले.[८४] त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[८४] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी, १९२० रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[८५] आंबेडकर ५ जुलै, १९२० मध्ये आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[८६] +आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजिक हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात आंबेडकरांविषयी वक्तव्य केले की डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेच कल्याण होईल.[८७][८८] +३० मे ते १ जून, इ.स. १९२० दरम्यान नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक विठ्ठल रामजी शिंदे यांचा निषेध करणारा ठराव पास करून घेतला. अस्पृश्यांना इंग्रज सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरूपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.[८९] +इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महार परिषदेचे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.[९०] +आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये सहकाऱ्यांची बैठक घेऊन 'बहिष्कृत हितकारिणी सभा' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २० जुलै १९२४ रोजी 'बहिष्कृत हितकारिणी सभा' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सूचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व संघर्ष करा" हे क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.[९१] भारतीय समाजातील सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात असलेल्यांना इतरांच्या बरोबरीस आणणे, हे या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना नसलेल्या नागरी, धार्मिक वा राजकीय हक्कांबद्दल त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.[९२][९३] या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजांच्या व्यक्ती होत्या. स्पृश्य समाजाचे जे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरू करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरू करण्यात आली.[९४][९५] १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी मुंबई इलाखा प्रांतीय बहिष्कृत परिषद या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले. आंबेडकरांनी सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरू केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.[९६] आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करून १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोलंकी यांना नेमण्यात आले.[७५] +१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे महार सैनिक लढले होते. १ जानेवारी १९२७ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी त्यांनी महार बटालियनच्या शौर्याचे कौतुक केले. आंबेडकरांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून पेशव्यांच्या ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले.[९७] त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभिमानाचे प्रतीक बनवले.[९८] +२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणाले की तूम्ही शूर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात.[९७][९८][९९][१००] +डॉ. आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे सदस्य असताना इ.स. १९२७च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.[१०१] संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता. ४ ऑगस्ट इ.स. १९२३ रोजी ब्राह्मणेतर पक्षाचे नेते व मुंबई कायदेमंडळाचे सभासद असलेले समाजसुधारक रावबहादुर सीताराम केशव बोले यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळात "सार्वजनिक निधीतून बांधलेली किंवा शासकिय नियमांनुसार बनविलेल्या संस्थांनी प्रशासित केली सार्वजनिक शाळा, न्यायालये, कार्यालये आणि दवाखाने व सर्व सार्वजनिक पाण्याची ठिकाणे, विहिरी व धर्मशाळाचा वापर करण्यास परिषदेने अस्पृश्य वर्गांना परवानगी असावी." असा ठराव मंजूर करून घेतला.[१०२][१०३] रावबहादुर बोले यांनी ५ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात "ज्या नगरपालिका आणि जिल्हामंडळे पहिल्या ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांना सरकारतर्फे दिले जाणारे वार्षिक अनुदान बंद करण्यात यावे." असा दुसरा ठराव मांडला[१०२] या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने आपल्या ताब्यातील चवदार तळे अस्पृश्यांना खुले केल्याचे जाहीर केले. परंतु सनातनी स्पृश्यांनी अस्पृश्यांना तळ्यातून पाणी भरू दिले नाही.[१०२] अस्पृश्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च १९२७ रोजी येथे स्वतःच्या अध्यक्षतेखाली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, अधिवेशन पहिले अशा नावाखाली परिषद भरवली आणि २० मार्च १९२७ रोजी महाड येथे आंदोलन सुरू करण्याचे निश्चित केले. या कुलाबा परिषदेस सुरेंद्र चिटणीस, संभाजी गायकवाड, अनंत चित्रे, रामचंद्र मोरे, गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे आणि बापूराव जोशी हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते सुद्धा उपस्थित होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करून पुढील ठराव पास झाले. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून माणुसकीचे व सन्मानाचे जीवन जगण्याचा संदेश दिला.[१०३][१०४] +२० मार्च १९२७ रोजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परिषदेतील सर्वांनी चवदार तळ्याकडे कूच केली. आंबेडकरांनी सर्वप्रथम चवदार तळ्यातील पाणी आपल्या हातांच्या ओंजळीत घेतले व तो पाणी प्राशन केले. त्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांनी आंबेडकरांचे अनुसरण करत तळ्यातील पाणी प्राशन केले. ही घटना महाडमधील रूढीवादी स्पृश्य हिंदुंना सहन झाली नाही. त्यांनी दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली व नंतर झुंडीने येत दलितांवर लाठया-काठ्यांनी हल्ले केले. आंबेडकरांनी आंदोलनकारी अस्पृश्यांना प्रतिहल्ला करु नका असे अवाहन केले. अस्पृश्यांना जबर मारहाण करण्यात आली, खूप लोक जखमी झाले होते. अस्पृश्यांनी तळे बाटवले असे म्हणून चवदार चळ्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. सरकारच्या प्रतिनिधींनी हल्लेखोर स्पृश्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालू केला.[१०५] या आंदोलनाद्वारे आंबेडकरांनी आपला कायदेशीर, नागरी व मानवी हक्क अमलात अस्पृश्यांबरोबर सामुदायिक रीतीने चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. यामध्ये त्यांना संभाजी गायकवाड, विश्राम सवादकर, रामचंद्र मोरे, शिवराम जाधव, केशवराव व गोविंद आड्रेकर इत्यादी अस्पृश्य कार्यकत्यांचे तसेच अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे इत्यादी स्पृश्य समाजसेवकांचेही महत्त्वाचे सहकार्य मिळाले होते. स्पृश्यास्पृश्य भेद संपवून सामाजिक समता प्रस्तावित करणे, हे आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या आंदोलनाचे प्रमुख ध्येय होते.[१०६] +३ मे १९२७ रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारतच्या २० मे १९२७ च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. रात्री शिवाजी महाराजांची पालखी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे पंधरा हजार लोकांसह नगरप्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली.[१०७] +दादर बी.बी.सी.आय. रेल्वे स्थानकाजवळच्या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या व्यवस्थापक मंडळाने इ.स. १९२७च्या गणेशोत्सवात आंबेडकरांचे भाषण आयोजित केले. आंबेडकरांनी आपल्या भाषणात विविध देशांच्या व भारताच्या इतिहासाचे दाखले देत सांगितले की, "हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल."[१०८] +"ते (मनुस्मृती दहन) एक दक्षतेचे उचललेले आक्रमक पाऊल होते. परंतु ते सवर्ण हिंदुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी उचलेले होते. अधूनमधून अशा प्रकारचे तीव्र उपाय योजावे लागतात. तुम्ही दार ठोठावलेच नाही, तर ते कोणी उघडणार नाही. मनुस्मृतीचे सर्व भाग टाकाऊ आहेत आणि त्यात चांगली तत्त्वे मुळीच नाहीत किंवा मनु स्वतः समाजशास्त्रज्ञ नव्हता, तर केवळ एक मूर्ख माणूस होता, असा त्याचा अर्थ नाही. आम्ही मनुस्मृतीचे दहन केले ते शतकानुशतके आम्ही ज्या अन्यायाखाली चिरडले गेलो त्याचे प्रतिक म्हणून..!" +आंबेडकर यांच्या मते दलितांच्या सर्व प्रमुख समस्या या मनुस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत.[९२] काही हिंदुंना मनुस्मृती हा ग्रंथ आदरणीय असून अस्पृश्यांच्या दृष्टीने मात्र तो तिरस्कारणीय आहे.[९२] हा ग्रंथ सुमारे २००० वर्षापूर्वी मनूने लिहिला असला तरी तो रूढीवादी हिंदुंच्या जीवनाचे आजही नियंत्रण करतो.[९२] मनुस्मृतीने कनिष्ठ जातींवर अनेक अपात्रता लादल्या तर उच्च जातींना अनेक विशेषाधिकार दिले.[९२] आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाचे, क्रूरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे.[९२][११०] स्मृतिकाराने अस्पृश्यांवर केलेल्या अन्यायाची जंत्री म्हणून मनुस्मृतीचा उल्लेख केला जातो.[१११] +आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बहिष्कृत हितकारणी सभेने महाड येथे २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांचे अधिवेशन भरवले. त्यात अधिवेशनात प्रामुख्याने दोन कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले.[११२] +पहिल्या दिवशी २५ डिसेंबर रोजी आंबेडकर यांचे उपदेशपर भाषण झाले. 'अस्पृश्योद्धार झाला पाहिजे. त्यासाठी आपण जागरुकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवले पाहिजे. अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेही हीत आहे.' अशा आशयाचे त्यांचे भाषण झाले. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर, नीलकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहन करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अस्पृश्य सहकारी पां.न. राजभोज यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करण्यात आला. दहनभूमीवर (सरणावर) म्हणजे वेदीवर मनुस्मृती ठेवून तिचे दहन करण्यात आले आणि हे काम आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे तसेच पाच-सहा अस्पृश्य साधू या सहकाऱ्यांनी पूर्ण केले.[११३] मनुस्मृतीचे जाहीरपणे दहन ही घटना म्हणजे सनातनी हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. मनुस्मृती दहनाचे परिणाम इतके दुरगामी होते की, त्या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या (ख्रिश्चन धर्मगुरू) धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली गेली.[१०९] तेव्हापासून दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अनेक लोक 'मनुस्मृती दहन दिन' आयोजित करतात.[११४] +दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी ८ ते १० हजार अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी पिण्याच्या सत्याग्रहासाठी सहभागी झाले होते. अस्पृश्य स्त्रिया देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मात्र आपण पाणी पिण्यासाठी चवदार तळ्यावर जाऊ नये असा तात्पुरता मनाई हुकूम महाडच्या दिवाणी न्यायालयाने १२ डिसेंबर १९२७ रोजी काढला होता. सनातन्यांशी लढताना सरकारचे वैर घेण्यापेक्षा सरकारचे सहकार्य घेणे हितकारण असल्याचे आंबेडकरांनी सत्याग्रहींना समजावले. सर्वजण सामूहिकपणे चवदार तळ्याला एक प्रदक्षिणा घालून परत आले.[११५] +बॅरीस्टर आंबेडकरांनी तीन न्यायालयांमधून महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत अस्पृश्यांच्या बाजूने न्याय मिळवण्यात यश प्राप्त केले. 'महाडच्या चवदार तळ्याची जमीन सरकारी मालकीची आहे, म्हणजेच त्या जमिनीवरील चवदार तळे सार्वजनिक आहे; आणि त्यामुळे अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा व पाणी वापराचा कायदेशीर हक्क आहे.' हे सत्य महाडच्या न्यायालयाच्या निकालाने ८ जून १९३१ रोजी, ठाण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निकालाने ३० जानेवारी १९३३ रोजी, व मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निकालाने १७ मार्च १९३७ रोजी मान्य केले. महाड न्यायालयाचा १२ डिसेंबर १९२७चा तात्पुरता मनाई हुकूम १७ मार्च १९३७ रोजी पूर्णपणे निकालात निघाला.[११६] +४ सप्टेंबर, १९२७ रोजी आंबेडकरांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज समता संघ नावाच्या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांत अस्पृश्यांसह स्पृश्यही होते. या संस्थेतर्फे त्यांनी रोटीबंदी व बेटीबंदी तोडण्याकरिता काम करण्याचे ठरविले. या संघात भिन्न जातींचे पदाधिकारी व सभासद होते, त्या प्रत्येकांनी आळीपाळीने एकामेकांची घरी सहभोजनाचे कार्यक्रम केले. पहिला सहभोजनाचा कार्यक्रम आंबेडकरांच्या घरी १५ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. मात्र बेटीबंदी तोडण्याच्या दृष्टीने समाज समता संघाकडून एकही आंतरजातीय विवाह होऊ शकला नाही.[११७] +आंबेडकरांनी २९ जून १९२८ रोजी पासून समाज समता संघासाठी समता नावाचे पाक्षिक सुरू केले पण आर्थिक अडचणीमुळे इ.स. १९२९ मध्ये ते बंद पडले.[११८] +या काळात आंबेडकरांचे बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्योद्धाराचे कार्य व इतर समाजकार्य व्यापक सुरू होते. सभेचे 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुद्धा चालू होते, जे इ.स. १९२७ च्या नोव्हेंबर पासून 'बुद्ध भूषण प्रिटिंग प्रेस' मधून छापण्यात येई.[११८] +सार्वजनिक जीवनात पदार्पण केल्यानंतर पहिली दहा वर्षे आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच हिंदू समाजात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.[११९] पण सवर्ण हिंदुंचा दृष्टिकोन बदलणे अशक्य आहे याची खात्री त्यांना झाली, तसेच हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.[११९][११९][११९] त्यांनी असा विचार मांडला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] +सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ‘अस्पृश्यतेवर उपाय- देशांतर, नामांतर की धर्मातर’ या विषयावर विवेचन करताना आंबेडकर म्हणाले की, "कोणत्याही धर्माकडे आपण तात्त्विक तसेच व्यावहारिकदृष्ट्याही पाहिले पाहिजे. तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्म कोणत्याही धर्मास हार जाणार नाही असे माझे मत आहे. नव्हे कोणत्याही धर्माहून तो श्रेष्ठच गणला जाईल. ‘सर्वाभूती एक आत्मा’ या मूलतत्त्वाप्रमाणे समाज घटना न झाल्याने हिंदू समाजाचे व्यावहारिक स्वरूप किळसवाणे झाले आहे. ज्या धर्मात माणसाला माणुसकी नाही तो धर्म काय कामाचा? आपण धर्मत्याग केला तर जे हिंदू लोक आपला तिरस्कार करतात तेच आपल्याला मान देतील. आपण आज आहोत तसे बहिष्कृत असण्याऐवजी एका मोठ्या समाजाचे अंग होऊन काळ न लागता आपली आपण उन्नती करून घेऊ."[१२१][१२२] त्यानंतर आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जवळील येवला येथे धर्मांतराची घोषणा केली की, +मी अस्पृश्य जातीत हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते, पण हिंदू म्हणून मरणार नाही![१२१] त्या वेळेस आपण कोणत्या धर्माचा स्वीकार करणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. ३० व ३१ मे १९३६ रोजी घेण्यात आलेल्या मुंबई इलाखा महार परिषदेत धर्मांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिषदेपुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारायचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ ‘दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू’ असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.’’ इ.स. १९३५ च्यापूर्वी हिंदू पुढाऱ्यांशी झालेल्या भेटीगाठीत हिंदू संस्कृतीचे नुकसान होईल असा धर्म मी स्वीकारणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. ३० मे १९३६ रोजी जातपात मोडक मंडळाकरिता केलेल्या भाषणात अस्पृश्यांनी बुद्धवचन लक्षात घेतल्यास त्यांना मुक्तीचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन केले.[१२३][१२४] +महात्मा गांधी अस्पृश्यांसाठी 'हरिजन' ही संज्ञा वापरत, जिचा अर्थ 'ईश्वराची लेकरे' असा होतो.[१२५] तसेच गांधी इ.स. १९३३ मध्ये 'हरिजन' नावाचे एक नियतकालिकही चालवत होते. आंबेडकरांनी "अस्पृश्य हे 'हरिजन' असतील तर उरलेले लोक 'दैत्यजन' आहेत काय?", असा सवाल करत 'हरिजन' हा शब्दाला विरोध केला. या मुद्यावरून त्यांनी मुंबई विधिमंडळात २२ जानेवारी १९३८ रोजी सभात्यागसुद्धा केला होता.[१२५] पुढे १९८२ सालात भारतीय केंद्र सरकारने 'हरिजन' शब्दावर बंदी घालत तो शब्द जातप्रमाणपत्रातूनही हद्दपार केला. आता 'हरिजन'च नव्हे तर 'दलित' या शब्दाचाही सरकार दरबारी वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, व त्याऐवजी 'अनुसूचित जाती' (इंग्रजीत: 'शेड्युल्ड कास्ट्स') हा शब्द स्वीकारण्यात आला आहे.[१२५] +आंबेडकर हे एक सत्याग्रही सुद्धा होते, त्यांनी अनेक सत्याग्रह व आंदोलने केली होती. +अमरावती येथील प्राचीन अंबादेवी मंदिरात प्रवेशासाठी अस्पृश्यांनी इ.स. १९२५ मध्ये माधोराव गोविंदराव मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास आंबेडकर, दादासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख या ब्राह्मणेतर आंदोलनाच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता.[१२६] २६ जुलै, इ.स. १९२७ रोजी अमरावती येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंधरा दिवसाच्या आत अंबादेवीच्या पंचसमितीने अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशास संमती दिली नाही, तर अस्पृश्य लोक मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह सुरू करतील अशा आशयाचा ठराव समंत करण्यात आला. या ठरावाचा पंचकमिटीवर काहीही परिणाम झाला नाही. अस्पृश्यांच्या या सत्याग्रहाच्या निर्धाराचे अभिनंदन करताना आंबेडकरांनी बहिष्कृत भारताच्या २ सप्टेंबर १९२७ रोजी अस्पृश्यांना वीरवृत्ती धारण करून अंबादेवी मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी यशस्वी सत्याग्रह करीत राहण्याचा संदेश दिला.[१२६] १३ नोव्हेंबर, १९२७ रोजी अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली वऱ्हाड प्रांतिक अस्पृश्य परिषदेचे दुसरे अधिवेशन सुरू झाले. या सुमारास आंबेडकरांचे बंधू बाळाराम यांचे १२ नोव्हेंबर १९२७ रोजी निधन झाल्याची तार त्यांना मिळाली. १५ फेब्रुवारी, १९२८ पासून अंबादेवी मंद्रिरप्रवेशाचा सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला. आंबेडकरांनी या सत्याग्रहाच्या संदर्भात सत्याग्रहासंबंधीचे आपले विचार बहिष्कृत भारतच्या २१ नोव्हेंबर, १८२७ च्या अंकात व्यक्त केले. '...सत्कार्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह...' अशी सत्याग्रह व्याख्या करत, ही विचारसरणी भगवद्गीतेवर आधारित असल्याचे मत आंबेडकरांनी मांडले.[१२७] केवळ देवाच्या दर्शनासाठी हा मंदिर सत्याग्रह नव्हता तर हिंदू असूनही हिंदूच्या मंदिरात प्रवेश मिळत नसल्यामुळे तो समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी हा मंदिर प्रवेशाचा संघर्ष होता. हिंदू दलितांच्या मंदिर प्रवेशामुळे मंदिर व मंदिरातील मुर्ती अपवित्र वा अशुद्ध होत नाही, हे ही सिद्ध करण्याचा हेतू या चळवळीमागे होता. या मंदिरात प्रवेश देण्यात यावा यासाठी अस्पृश्यांनी देवस्थान कमिटीकडे दोन वेळा अर्ज केला. सुरुवातीला अर्ज फेटाळले गेले नंतर मात्र देवस्थानचे एक विश्वस्त दादासाहेब खापर्डे यांनी अस्पृश्यांना हे मंदिर खुले करून देण्याचे आश्वासन दिले.[१२८] +पुण्यातील पर्वती टेकडीवरील मंदिर अस्पृश्यांना खुले नव्हते. हे मंदिर दलितांसाठी खुले करावे म्हणून पुण्यातील एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर व शिरूभाऊ लिमये यांनी मंदिराच्या ट्रस्टला अर्ज केला. परंतु मंदिर खाजगी मालमत्ता असल्याचे सांगून त्यांना प्रवेश देण्याचा किंवा न देण्याचा अधिकार आहे या कारणास्तव हा अर्ज फेटाळला गेला. यानंतर सत्याग्रह मंडळ स्थापन केले गेले. त्यात शिवराम काबंळे (अध्यक्ष), पां.ना. राजभोज (उपाध्यक्ष) व इतर सभासदांचा सहभाग होता. यांनी १३ ऑक्टोबर इ.स. १९२९ रोजी पर्वती सत्याग्रह सुरू केला. हा सत्याग्रह आंबेडकरांच्या प्रेरणेने करण्यात आला.[१२९] सत्याग्रहात शिवराम जानबा कांबळे, एम.एम. जोशी, ना.ग. गोरे, र.के. खाडिलकर, विनायक भुस्कुटे, पां.ना. राजभोज व स्वामी योगानंद यांच्यासहित अनेक स्त्री पुरुषांनी सत्याग्रहात भाग घेतला होता. या दरम्यान पर्वती मंदिराचे दरवाजे कायम बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे पर्वती मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळू शकला नाही. अखेर २० जानेवारी १९३० रोजी सत्याग्रह बंद करण्यात आला.[१२९] +आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला. त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाहीविरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्ममार्तंडशाहीविरोधात आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता. नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉ. आंबेडकर यांनी केला होता. त्याबद्दल आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात, "महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूंचे नाक जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार आंबेडकरांनी केला. डॉ. आंबेडकरांचा लढा माणुसकीस कलंक लावणाऱ्या अमानुष, अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता."[१३०][१३१] +काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आवाहन होते. +"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे. हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही हा याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे."इ.स. १९२९च्या ऑक्टोबर मध्ये आंबेडकर यांच्याशी विचारविनिमय करून नाशिक जिल्ह्यातील अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा व गरज वाटल्यास सत्याग्रह करावा, असे निश्चित करण्यात आले. अस्पृश्य पुढाऱ्यांनी नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन केली आणि नाशिकचे नेते भाऊराव कृष्णाजी गायकवाड यांना त्या सत्याग्रह समितीचे चिटणीस तर अध्यक्ष केशव नारायण वर्धेकर यांना केले तर शंकरराव गायकवाड हे सभासद होते. या समितीने काळाराम मंदिराच्या पंचाना अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याबाबत नोटीस पाठवली मात्र तिची पंचांनी दखल घेतली नाही. त्यामुळे ३ मार्च १९३० रोजी प्रत्यक्ष सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.[१३३] २ मार्च १९३० रोजी डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये एक परिषद भरली. २ मार्च १९३० रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या, तसेच ३ मार्च १९३० रोजीही सकाळी आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आंबेडकरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला.[१३४] त्या परिषदेत ठरल्याप्रमाणे २ मार्च रोजी नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली. ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. काळाराम मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूंनी दरवाजे होते, व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली. तिथे एक भव्य सभा झाली. दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सभेत झाला. सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत १२५ पुरुष आणि २५ स्त्रिया जातील, असे ठरले. सत्याग्रही चार गटांत विभागून दरवाजांवर धरणे धरून बसले होते. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन् रामाचे दर्शन घेणार, असे ठरले.[१३५] मंदिराभोवती हजारांच्यावर बंदुकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते. त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता. पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता. मग ९ एप्रिल १९३० रोजी रामनवमीचा दिवस होता. सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाचे नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य-अस्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढावा. कार्यकर्त्यांसह आंबेडकर मंदिराजवळ आले. पण आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहींना हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला. त्या रथाचा पाठलाग आंबेडकरांच्या अनुयायांनी केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहींच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला तेव्हा मारामारी व आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला. तोवर आंबेडकर प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले. दगडांचा वर्षाव चालू होता. इतक्यात पोलिसांचा कडा फोडून भास्कर कद्रे नावाचा सत्याग्रही भीमसैनिक मंदिरात घुसला आणि रक्ताने माखून बेशुद्ध पडला.[१३५] डॉ. आंबेडकरांवर दगडे पडू नये म्हणून त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर छत्री होती. उपस्थित सर्व सत्याग्रह्यांना व स्वतः आंबेडकरांनाही लहान-सहान इजा झाल्या होत्या. या घटनेत एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्याचा मृत्यू झाला. डॉ. आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साइक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता. "सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतोनात छळ सोसावे लागले. त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या. रस्ते बंद झाले, इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेनाशा झाल्या. सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले. तुम्ही माजले आहात अशा शब्दांत अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती. ही दुःखं भोगूनही आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला," असे धनंजय कीर यांनी लिहितात. दरम्यान, आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनलाही जावे लागले. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती. सर्व सत्याग्रह, सभा, आंदोलने अहिंसेच्याच मार्गाने व्हावीत, यावर आंबेडकरांचा जोर असायचा. कुठलाही कायदा मोडायचा नाही, असे ते म्हणायचे. नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टरने जमावबंदी लागू केली. मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आंबेडकरांनी ३ मार्च १९३४ रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी, म्हणून आता सत्याग्रह बंद करण्यात यावा, असे कळवले. त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला, व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही.[१३६] काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.[१३७][१३८] मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला.[१३१][१३९] +जर तुमची रामावर खरी भक्ती असेल तर तुम्हाला देवळातच प्रवेश का हवा असा प्रश्न तेव्हा विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आंबेडकरांनी अमरावतीत घेतलेल्या सभेत दिले आहे. त्यात आंबेडकर म्हणतात, "उपासनेचे अनेक प्रकार आहेत. साकाराचे प्रत्यक्ष पूजन देवळात करता यावे म्हणून अस्पृश्यांना देवळात प्रवेश पाहिजे असे नाही. त्यांना सिद्ध करायचे आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालय भ्रष्ट होत नाही. किंवा त्यांच्या स्पर्शाने मूर्तीचे पावित्र्य कमी होत नाही." पुढे आंबेडकर म्हणतात, "हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे. तितकीच अस्पृश्यांची आहे. या हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वसिष्ठांसारख्या ब्राह्मणांनी, कृष्णासारख्या क्षत्रियांनी, हर्षासारख्या, तुकारामासारख्या वैश्यांनी केली तितकीच वाल्मिकी, रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातली आहे. मंदिरे जितकी स्पृश्यांचीच तितकीच अस्पृश्यांचीच आहेत."[१३०][१३१] +शोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले होते. इ.स. १९३३ मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती त्यावेळी गांधींनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.[१४०] आपल्या मंदिर प्रवेशाबाबतच्या भूमिकेबाबत आंबेडकरांनी गांधींना सांगितले होते की, "शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचे निर्दालन होणे आवश्यक आहे. जातीव्यवस्थेेेचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही."[१३०][१३१] +"सामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे", असे मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे यांनी मांडले. आंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केले याबद्दल अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि सत्ताधारी इंग्रजांना जाग यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले होते."[१३०] +आंबेडकर यांनी कृषी क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचा समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या.[१४१][१४२] +शेती व्यवसायाचा संबंध त्यांनी समाजव्यवस्थेशी जोडला होता. ग्रामीण भागातील जातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेमध्ये शोधलं होतं. त्यामुळेच जातीवर आधारित समाजव्यवस्था बदलायची, तर त्यासाठी शेतीमध्ये परिवर्तन घडवावे लागेल. शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. शेतकरी आर्थिक समृद्ध झाला तर शेतमजूर आणि शेतीशी निगडित सर्वच घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल. आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील. हे बदल सामाजिक परिवर्तनासाठी पोषक ठरतील. आर्थिक विषमता ही जातीय व्यवस्थेला पूरक व पोषक ठरते. आर्थिक विषमता जितकी कमी होईल, तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे त्यांना वाटत होते.[१४३][१४४] +शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे. शेतकऱ्याला शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे. पाण्याशिवाय उत्पादकता वाढणे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही, हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. शेतीला शाश्‍वत पाणी पुरविण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियोजन झाले पाहिजे. देशात घडणारे दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे. जिरायती शेती, बागायती करण्याचे प्रयत्न वाढवावेत. शेती व शेतमजूर समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, असे मौलिक विचार त्यांनी मांडले. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला, नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना ‘दामोदर खोरे परियोजना’ म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने १९९६ मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. यावरून आंबेडकरांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते.[१४५][१४६] +आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. त्याचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. आजही शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.[१४७][१४६] +आंबेडकर यांच्या काही संकल्पनातूनच कमाल जमीनधारणा कायदा, सावकारी व खोती पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, जलसंवर्धन योजना अमलात आल्या. शासनाने त्याबाबत कायदे व नियम बनविले. यामागे आंबडकरांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. आंबडकरांचे शेतीबाबतचे विचार राज्यकर्ते नियोजनकार व शेती तज्ज्ञांनी अभ्यासले पाहिजेत.[१४४][१४१][१४२] +आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. हा संप इ.स. १९२८-१९३४ या कालावधीत चरी (रायगड जिल्हा) या गावात झाला. हा संप ७ वर्ष सुरू होता. आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी सुद्धा संघर्ष केला.[१४८][१४९] +१४ एप्रिल १९२९ रोजी रत्‍नागिरी येथे आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूण येथे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदारीविरूद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. या संबंधी १७ सप्टेंबर १९३७ रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक आंबडकरांनी मुंबई विधिमंडळात मांडले. १० जानेवारी १९३८ रोजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला.[१४८][१४९] +सप्टेंबर १९१८ मध्ये शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला. शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली. श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात वळवायला हवी; तसेच शेतीचा विकास करण्यासाठी राज्य समाजवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला.[१४८][१४९] +इ.स. १९२७-३० मधील सायमन कमिशनने अस्पृश्यांच्या राजकीय हितांना फारसे महत्त्व दिले नाही. ब्रिटिश सरकार भारताला काही राजकीय हक्क राज्यघटनेच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत होते तेव्हा भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या हिताचे संरक्षण करणारे राजकीय हक्क असावेत असे आंबेडकरांना वाटत होते.[१५०] अस्पृश्यांच्या ठिकठिकाणी सभा व अधिवेशन भरवून आंबेडकरांनी अस्पृश्यांना त्यांच्या राजकीय हक्कांचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्याच स्वतःच्या अधिकारांविषयी जागृती करु लागले. अस्पृश्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहिले पाहिजे. कारण काँग्रेसच्या हाती सत्ता गेली तर ती काँग्रेस अस्पृश्यांना राजकीय हक्क देईल, यात विश्वास नाही. म्हणून अस्पृश्यांना राजकीय हक्क मिळवण्यासाठी इंग्रजी सरकारशीही व काँग्रेसशीही लढत राहणे महत्त्वाचे आहे, असा आंबेडकरांचा विचार होता.[१५१] इ.स. १९३०, १९३१ व १९३२ मध्ये इंग्लंडमध्ये गोलमेज परिषदा झाल्या. आंबेडकर शोषित व अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून या तिन्हींही गोलमेज परिषदांमध्ये हजर राहिले. अस्पृश्यांना राजकीय हक्क असावेत आणि ब्रिटिशांपासून भारताला स्वातंत्र मिळावे अशा मागण्या त्यांनी गोलमेज परिषदांमध्ये केल्या.[१५२] त्यांनी ब्रिटिश शासनाच्या सत्ताधाऱ्यांना सांगितले की, 'जसे कोणत्याही संप्रदायाला दुसऱ्या संप्रदायावर दबाव टाकून गुलाम बनविण्याचा अधिकार नाही. तसेच कोणत्याही देशाला दुसऱ्या देशावर आपली सत्ता गाजवून गुलाम ठेवण्याचा अधिकार नाही' म्हणून ब्रिटिश सत्तेला भारतात हे कारण पुढे करून की भारत 'अजून स्वराज्य प्राप्तीसाठी सक्षम नाही' हे निमित्त आता चालणार नाही. बालकाला कडेवर घेऊन फिरल्याने तो आपल्या पायावर कसा चालू शकेल? म्हणून त्याला कडेवरून उतरवून स्वतंत्रपणे चालायचा अधिकार दिला गेला पाहिजे.[१५३][१५४] +ब्रिटिश सरकारने भारताला देऊ केलेल्या वसाहतींचे स्वराज्य व भावी राज्यघटना यावर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी भारतातील नेत्यांसह इंग्लंड येथे गोलमेज परिषद भरवली. यात अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आंबेडकर व रावबहादूर श्रीनिवासन या दोघांचा समावेश होता. काँग्रेसने गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला.[१५५] गोलमेज परिषदेच्या निमंत्रणानंतर २ ऑक्टोबर १९३० रोजी मुंबई प्रांतातील अस्पृश्यांनी दामोदर हॉलच्या मैदानावर सभा घेऊन आंबेडकरांचा सत्कार केला. त्यांना मानपत्र व रु. ३७००ची शैलीही देण्यात आली.[१५६] या परिषदेसाठी आंबेडकर, श्रीनिवास व अन्य सर्व प्रतिनिधी ४ ऑक्टोबर, १९३० रोजी एस.एस. व्हाइसरॉय ऑफ इंडिया या बोटीने मुंबईहून इंग्लंडकडे निघाले. १८ ऑक्टोबर १९३० रोजी हे इंग्लंडला पोहचले. ही परिषद एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झाली होता. याचे अधिकृत उद्घाटन १२ नोव्हेंबर, १९३० रोजी पंचम जॉर्ज यांच्या हस्ते व ब्रिटनचे पंतप्रधान रामसे मॅकडॉनल्ड यांच्या अध्यक्षतेखाली हाउस ऑफ लॉर्ड्सच्या रॉयल गॅलरीत होणार होते.[१५७] त्यामुळे आंबेडकरांनी १८ ऑक्टोबर १९३० ते ११ नोव्हेंबर १९३० या कालावधीत भारतमंत्री, उपभारतमंत्री, मजूर पक्षाचे नेते जॉर्ज लान्सबेरी, भारताचे नवे सरसेनापती सर फिलिप चेटवूड, लंडनचे खासदार, मजूर, उदारमतवादी व हुजूर पक्षांचे सभासद या सर्वांशी भेटी घेतल्या व अस्पृश्योद्धाराच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केल्या.[१५८] पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली १२ नोव्हेंबर १९३० ते १९ जानेवारी १९३१ पर्यंत गोलमेज परिषदेच्या बैठका होत राहिल्या. या परिषेदला आंबेडकर व श्रीनिवासन अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलिता या परिषदेत सादर केला. डिसेंबर १९३० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांचा खलित्याच्या दोन हजार प्रती छापल्या व त्यापैकी काही प्रती ब्रिटिश संसदेच्या सदस्यांना, गोलमेज परिषदेच्या सभासदांना तसेच काही प्रती मुंबईला पाठवून दिल्या.[१५९] भविष्यात भारत स्वतंत्र होऊन ज्या राज्यघटनेच्या आधारे राज्यकारभार करतील त्या राज्यघटनेत अस्पृश्यांच्या आठ राजकीय हक्कांचा समावेश असावा, असे मत आंबेडकर व श्रीनिवास यांनी मांडले. अस्पृश्य वर्गासाठी समान नागरिकत्व, समान हक्क, जातिद्वेषरहित वागणूक, कायदेमंडळात भरपूर प्रतिनिधित्व, सरकारी नोकरीत अस्पृश्यांची भरती करण्यात यावी, सरकारची पूर्वग्रहरहित वर्तवणूक, अस्पृश्यता निर्मूलन सरकारी खाते, व गव्हर्नर जनरलच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व, असे ते राजकीय हक्क होते.[१६०] या परिषदेदरम्यान आंबेडकरांना कळाले की त्यांचे मुंबई कायदेमंडळाचे सदस्यत्व आणखी तीन वर्षांनी वाढवले आहे. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये तसेच मजूर पक्ष, उदारमतवादी पक्ष, हुजूर पक्ष या तिन्ही पक्षांच्या सभासदांपुढे भाषणे दिली आणि भारताच्या भावी राज्यघटनेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची तरतुद करून ठेवण्याबाबत पाठपुरावा केला. आंबेडकरांच्या भाषणांची दखल ब्रिटिश वर्तमानपत्रांनीही घेतली, आंबेडकरांच्या छायाचित्रासह त्यांच्या भाषणांचे वृत्त वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होऊ लागली. अस्पृश्यांच्या स्थितीबाबतची माहिती सर्वांना कळू लागली. वर्तमानपत्रे आंबेडकरांना "अस्पृश्यांचा महान नेता" संबोधू लागले.[१६१] लंडन मधीन काही संस्थानी आंबेडकरांची भाषणे आयोजित केली होती.[१६१] ब्रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्सच्या सदस्यांपुढे आंबेडकरांनी भाषण केले आणि अस्पृश्यांचा उद्धार करणे अत्यंत निकडीचे असल्याचे सांगितले.[१६२] बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड हेही परिषदेचे सभासद होते, त्यांनी आंबेडकरांचे कौतुक केले.[१६३] परिषद संपल्यावर जानेवारी १९३१ मध्ये मुंबईला परतले. १९ एप्रिल, १९३१ रोजी त्यांनी परळ येथील गोखले शिक्षण संस्थेच्या शाळेत अखिल भारतीय अस्पृश्य पुढारी परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांविषयी सर्व प्रदेशातील अस्पृश्य पुढाऱ्यांचे मत जाणून घेतले.[१५२][१६३] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत १९३१ च्या ऑगस्टमध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी यांची निवड करण्यात आली. तत्पूर्वी ते तुरुंगात बंद होते आणि काँग्रेसनेही पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. आंबेडकरांनाही दुसऱ्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण मिळाले.[१६४] १४ ऑगस्ट १९३१ रोजी मुंबई येथे गांधींनी अस्पृश्योद्धाराच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी आंबेडकरांना बोलावले. या पहिल्या भेटीत गांधींना आंबेडकर हे अस्पृश्य असल्याचे माहिती नव्हते तर ते त्यांना अस्पृश्यांविषयी कळवळा असलेले एक पुरोगामी ब्राह्मण समजत होते. या भेटीत गांधी यांनी आंबेडकरांना देशभक्त म्हटले होते. अस्पृश्योद्धाराच्या मार्गाबाबत आंबेडकर व गांधी यांच्यामध्ये एकमत न होऊ शकल्याने ही भेट अयशस्वी झाली.[१६५] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी आंबेडकर २९ ऑगस्ट १९३१ रोजी लंडनला पोहोचले. गांधी १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनला पोहोचले. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ पर्यंत चालू होते.[१६६] ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी भारताच्या भावी संविधानात अल्पसंख्य अस्पृश्यांना काही राजकीय हक्क असावेत याची मागणी केली व ४ नोव्हेंबर १९३१ रोजी आंबेडकरांनी आपल्या मागण्या लिखित स्वरूपात गोलमेज परिषदेपुढे सादर केल्या. यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या - स्वतंत्र्य मतदार संघ, ज्याद्वारे अस्पृश्यांना त्यांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे निवडून देण्याचा हक्क असावा. दुसरी मागणी ही की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा समजण्यात यावे. मुसलमान, शीख, अँग्लो इंडियन इत्यादी अल्पसंख्यांना राजकीय हक्क देण्यासाठी गांधी तयार होते, मात्र त्यांनी अस्पृश्यांना राजकीय हक्क देण्याच्या मागणीचा विरोध केला. संपूर्ण परिषदेत आंबेडकर व गांधी यांचे एकमत होऊ शकले नाही.[१६७] परिषदेत म. गांधींनी असे म्हटले की, 'अस्पृश्यांचे प्रतिनिधीत्व काँग्रेसच्या वतीने मी स्वतः करत असल्याने डॉ. आंबेडकर किंवा श्रीनिवासन हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत'. गांधींच्या या भूमिकेचा अनिष्टपणा मि मॅक्डोनाल्ड यांच्या नजरेस आंबेडकरांनी आणून देताना गांधींच्या विधानाला गैरजबाबदार व्यक्तीचे विधान म्हणले. आंबेडकरांनी या परिषदेसमोर अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांची मागणी केली. त्यात, 'अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र राजकीय हक्क मिळाले पाहिजे आणि अस्पृश्य मतदारसंघातून अस्पृश्यांनी आपले उमेदवार निवडले पाहिजेत, तसेच त्यांना नोकऱ्यांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, प्रांतिक व मध्यवर्ती कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्यात' अशा प्रकारचा खलिता परिषदेला सादर केला.[१६८] +१० नोव्हेंबर १९३१ रोजी लंडन येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स' या संस्थेच्या सभागृहात आंबेडकरांचे भाषण आयोजित करण्यात आले. भाषणात त्यांनी भारतातील अस्पृश्यांची दुःस्थिती कथन केली आणि त्यांच्या उत्कर्षाकरिता त्यांना स्वतंत्र राजकीय हक्क मिळणे किती आवश्यक आहे, तेही पटवून दिले. यावेळीही आंबेडकरांना अस्पृश्यांचे सर्वोच्च नेते म्हणून ओळख मिळाली. आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले.[१६९] +भारताला संघराज्यात्मक राज्यघटना देण्यात यावी, असा विचार पहिल्या गोलमेज परिषदेत झाला होता. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारताला भावी राज्यघटनेचे स्वरूप कसे असावे यावर विचारविनिमय झाला आणि 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' म्हणजेच एक प्रकारची संविधान समिती नेमण्यात आली, व तिच्यावर भारताच्या भावी संविधानाविषयी विचारविनिमय करण्याची जबाबदारी सोपण्यात आली. ३८ विद्वानांना या समितीचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले, ज्यात काही ब्रिटिश प्रतिनिधी आणि काही भारतीय प्रतिनिधी होते. या भारतीय प्रतिनिधींमध्ये आंबेडकरांनाही स्थान मिळाले, व सोबतच सयाजीराव गायकवाड, इतर संस्थानिक, म. गांधी, बॅ. जयकर, सर तेजबहादूर सप्रू इत्यादी भारतीयही समितीचे प्रतिनिधी होते. 'फेडरल स्ट्रक्चर कमिटी' या घटना समितीचे अध्यक्ष लॉर्ड सँकी होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ७ सप्टेंबर १९३१ ते ४ नोव्हेंबर १९३१ या कालावधीत बंकिंगहॅम पॅलेसमध्ये घटना समितीच्या बैठका घेण्यात आल्या. बैठकांत आंबेडकरांनी विद्वतेने युक्त विचार मांडले ज्यामुळे अध्यक्षांसह सर्व सभासद आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाले. चर्चेत आंबेडकर विविध देशांतील राज्यघटनांच्या कलमांचा आधार देऊन बिनतोड उत्तरे देत.[१७०] १६ सप्टेंबर १९३१ रोजी झालेल्या बैठकीत आंबेडकरांनी राज्यघटनेविषयी आपले विचार सविस्तरपणे व्यक्त केले. कायदेमंडळ एकच असावे, जर दोन कायदेमंडळ असावीत असे वाटत असल्यास कनिष्ठ कायदेमंडळात लोकांनी निवडून दिलेले (निर्वाचित) सदस्य असावेत व वरिष्ठ कायदेमंडळात प्रांतिक कायदेमंडळांनी निवडून दिलेले सदस्य असावेत. संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्यापेक्षा संघराज्यात्मक भारतात सामील होण्यातच त्यांचे हित आहे. कायदेमंडळावर अस्पृश्यांचे प्रतिनिधी सरकारने नियुक्त केलेले नसावे, तर ते देखील लोकांनी निवडून दिलेले असावे. अस्पृश्यांचे प्रतिनिधी स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य मतदारांद्वारे निवडून दिलेले असावे. मागासवर्गीयांचे हित करणे, राज्यकारभाराचे प्रमुख ध्येय असावे. अंदाजपत्रकात अस्पृश्यांच्या प्रगतीसाठी भरपूर निधीची तरतूद असावी, असेही आंबेडकरांनी सुचवले.[१७१] +आंबेडकर लंडनहून मुंबईला २९ जानेवारी १९३२ रोजी पोहोचले. या दिवशी सायंकाळी डॉ. सोळुंकी यांच्या अध्यक्षतेखाली आंबेडकरांना ११४ संस्थांच्यावतीने मानपत्र देण्याचा समारंभ दामोदर हॉलच्या मैदानात साजरा करण्यात आला. या सत्कारात आंबेडकर म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले, माझ्या भुमिकांना पाठिंबा दिला, म्हणूनच मी अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी यशस्वीपणे संघर्ष करु शकलो. माझा संघर्ष केवळ महार जातीच्या उद्धारासाठी नव्हे नसून भारतातील संपूर्ण अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी आहे म्हणजेच आपल्या देशाच्या उद्धारासाठी आहे."[१७२] आंबेडकरांनी पुणे व कोल्हापूर भागात दौरे केले. पुणे येथील अहिल्याश्रमात पुणे जिल्हा बहिष्कृत समाजातर्फे व अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण संघातर्फे २१ मे १९३२ रोजी आंबेडकरांना रौप्य करंडकातून मानपत्रे प्रदान करण्यात आली. कोल्हापूर येथेही कर्नाटकच्या जनेतेद्वारे २३ मे १९३२ रोजी आंबेडकरांना समारंभापूर्वक मानपत्र देण्यात आले. दुसऱ्या दिवशी २४ मे रोजी त्यांना लंडनहून गोलमेज परिषदेच्या चिटणीसाची तार मिळाली, ज्यात राजकीय प्रश्नांच्या कामकाजासाठी त्यांना ताबडतोब लंडनला येण्याचे सुचवले होते. २६ मे रोजी आंबेडकर मुंबईहून लंडनकडे रवाना झाले आणि जून १९३२ मध्ये लंडनला पोहोचले. तेथील कामकाज आटोपवून ते १७ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईस परत आले.[१७३] +भारतीय जनतेला मतदानाचे अधिकार कोणत्या पात्रतेवर द्यावेत, याचा विचार करण्यासाठी 'इंडियन फ्रंचाईज कमिटी' नेमण्यात आली होती आणि तिच्या १७ सभासदांमध्ये आंबेडकरांचाही समावेश करण्यात आला होता.[१७४] +दुसऱ्या गोलमेज परिषदेत ठरल्यानुसार इंग्रज सरकारने १७ ऑगस्ट १९३२ रोजी जातीय निवाडा जाहीर करून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्याची तरतूद मान्य केली. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांच्या मागणीला यश मिळाले. मात्र याला महात्मा गांधींनी विरोध करून २२ सप्टेंबर १९३२ रोजी येरवाडा तुरूंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले व अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस विरोध केला. त्यामुळे नाईलाजास्तव आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९३२ पुणे करारावर साक्षरी करून स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली व अस्पृश्यांसाठी संयुक्त राखीव मतदारसंघ मान्य केला.[१७५] +ब्रिटिश सरकारने आंबेडकरांना तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले. आंबेडकरांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताच्या भावी राज्यघटनेविषयी महत्त्वाचे काम केले होते. ब्रिटिश सरकार भारताला वताहतीचे स्वराज्य देणार होते व त्याच्याबरोबरच राज्यकारभारासाठी स्वतंत्र राज्यघटना सुद्धा देणार होते. त्यामुळे त्यांनी तिसरी गोलमेज परिषद बोलावली होती.[१७६] परिषदेत सहभागी होण्यासाठी आंबेडकर ७ नोव्हेंबर १९३२ रोजी एम.एन. व्हिक्टोरीया बोटीने इंग्लंडकडे रवाना झाले. लंडनला पोहोचल्यावर आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, "ब्रिटिश सरकारने भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करावा." त्यावेळी मुंबईतील बाँबे क्रॉनियल या काँग्रेस पक्षीय वृत्तपत्राने २२ नोव्हेंबर १९३२ च्या अंकात आंबेडकरांच्या विधानाची नोंद घेतली आणि "डॉ. आंबेडकरांचे राष्ट्रप्रेम कोणाही राष्ट्रभक्तापेक्षा कधीच कमी नव्हते" असे म्हटले.[१७७] परिषदेत आंबेडकरांनी अशीही मागणी केली होती की, भारताची मध्यवर्ती सत्ता व प्रांतिय सत्ता या दोन्ही सत्ता एकाच वेळी भारतीयांच्या हातांत आल्या पाहिजेत. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज २१ नोव्हेंबर १९३२ रोजी सुरू झाले आणि २४ डिसेंबर १९३२ पर्यंत चालले.[१७८] यावेळी भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीवर सभासद म्हणून आंबेडकरांचा समावेश करण्यात आला. तिसऱ्या गोलमेज परिषदेचे कामकाज संपल्यानंतर आंबेडकर २३ जानेवारी १९३३ रोजी बोटीने मुंबईस परत आले.[१७९] +भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या (जॉईंट कमिटी ऑन इंडियन कोन्स्टिट्युशनल रिफोर्म) बैठकांमध्ये सहभागी घेण्यासाठी आंबेडकर पुन्हा मुंबईहून बोटीने २४ एप्रिल १९३३ रोजी लंडनकडे निघाले आणि ६ मे १९३३ रोजी लंडनला पोहोचले. घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठका दोन टप्प्यात झाल्या. पहिला टप्पा ११ ते २८ जुलै १९३३ आणि दुसरा ३ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर १९३३ या कालावधीत झाल्या.[१७९] या बैठकांमध्ये आंबेडकरांनी गव्हर्नरचे सर्व जातींच्या हितसंरक्षासाठी अधिकार, कनिष्ठ व वरिष्ठ तसेच प्रांतिय कायदेमंडळ, मध्यवर्ती व प्रांतिय सरकार यांचे अधिकार अशा विविध घटनात्मक प्रश्नांवर चर्चा केली. त्यांनी भारतीय १९१९ च्या कायद्यातील बऱ्याच उणिवा निदर्शनास आणून दिल्या. सरकारने नेमलेला सभासद मंत्री होऊ शकतो का?, असा एक नवीन मुद्दा आंबेडकरांनी चर्चेत उपस्थित केला होता. घटनापंडित आंबेडकरांना सखोल घटनात्मक ज्ञान होते. नोव्हेंबर १९३३ मध्ये समितीचे कामकाज संपले आणि ८ जानेवारी १९३४ रोजी आंबेडकर मुंबईला परत आले.[१८०] +गोलमेज परिषदांच्या निमित्ताने आंबेडकरांचे पाच वेळा लंडनला जाणे-येणे झाले. गोलमेज परिषदांतील सहभागामुळे त्यांना 'अस्पृश्यांचा महान नेता', 'कायदेपंडित' व 'बुद्धिमान व्यक्ती' म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाऊ लागले.[१८१] + +"युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडतात असे जर गांधींना वाटत नसेल, तर केवळ बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळेल असे त्यांना वाटण्याचे काय कारण? त्याचबरोबर गांधी अमर नाहीत किंवा काँग्रेसही अमर नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात अनेक महात्म्यांनी आजपर्यंत प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. महात्मे आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले." +१९१० च्या दशकाच्या अखेरीस डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांचे राजकीय नेतृत्व करायला सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी व जातिसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांवर आणि ब्रिटिश सरकारवर टीका केली. महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्यावर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ८ ऑगस्ट, १९३० रोजी मागासवर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, आणि मागासवर्गीयांनी काँग्रेस पक्ष व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे त्यानी सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहावर सुद्धा टीका केली.[१८३] +पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी १७ ऑगस्ट, १९३२ रोजी जातीय निवाडा (कम्युनल अवॉर्ड) जाहीर केला. यानुसार भारतातील अस्पृश्यांना युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख यांच्याप्रमाणे राजकीय हक्क देण्याची तरतूद करण्यात आली होती. यामुळे अस्पृश्यांना दुहेरी राजकीय लाभ मिळणार होता. पहिला लाभ असा की, कायदेमंडळावर निवडून येण्याकरिता अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ मान्य करण्यात आले होते. त्या स्वतंत्र मतदारसंघातून अस्पृश्य उमेदवार निवडून येऊन प्रांतिक कायदेमंडळाचे सभासद बनू शकत होते. यावेळी अस्पृश्य उमेदवारांनी स्वतंत्र निवडून येण्यासाठी फक्त अस्पृश्य मतदारांवरच विसंबून राहता येत होते, त्यांना स्पृश्य मतदार मतदान करु शकत नव्हते. अस्पृश्यांसाठी विकास करण्यासाठी केवळ अस्पृश्य मतदारांमार्फतच अस्पृश्य प्रतिनिधी निवडण्यात येणार होता.[१७४] दुसरा लाभ असा की, अस्पृश्यांना दोन मतांचा अधिकार मान्य करण्यात आला होता. अस्पृश्यांचे मतदार संघ सामान्य मतदारसंघाच्या अंतर्गत होते. अस्पृश्य मतदार आपल्या दोन मतांपैकी एक मत अस्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते व दुसरे मत सामान्य स्पृश्य उमेदवाराला देऊ शकत होते. सामान्य (स्पृश्य) उमेदवाराला निवडणुकीत निवडून येण्यासाठी अस्पृश्य मतदारांवरही अवलंबून राहावे लागणार होते. अस्पृश्य उमेदवाराला निवडून येण्यासाठी स्पृश्य मतदारांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. भारतातील स्पृश्यास्पृश्यभेद नष्ट होण्यासाठी आणि सामाजिक समता स्थापन होण्यासाठी ब्रिटिश सरकारने हे राजकीय हक्क मान्य केले होते.[१८४] अस्पृश्यांचा हा राजकीय हक्क महात्मा गांधींना मान्य झाला नाही. त्यांनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या हक्कास विरोध केला आणि तो बदलण्यासाठी पुण्याच्या येरवडा तुरूंगात २० सप्टेंबर, १९३२ रोजी प्राणांतिक उपोषण सुरू केले. आंबेडकर अस्पृश्यांना मिळालेले हे राजकीय हक्क कोणत्याही स्थितीत सोडून देण्यास किंवा बदलण्यास तयार नव्हते.[१८५] प्राण गेला तरी बेहेत्तर, पण अस्पृश्यांना स्वतंत्र असे काही मिळू देणार नाही असे गांधी म्हटले.[१८६] सर्वसाधारण मतदारसंघातून मुसलमानांना वगळल्यानंतर जे मतदारसंघ शिल्लक राहतात त्यांच्यामध्ये स्पृश्य हिंदूंची संख्या फार मोठी असल्यामुळे अस्पृश्यांना केवळ स्वतःच्या सामर्थ्यावर कायदेमंडळात आपले प्रतिनिधी निवडून आणता येणार नाहीत. अस्पृश्य हे मुसलमानांसारखेच अल्पसंख्याक आणि त्यांच्याहूनही अधिक दुबळे व असंघटित आहेत म्हणून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत असा युक्तिवाद आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत केलेला होता. अस्पृश्य हे हिंदू धर्माचेच घटक आहेत असे गांधींच्या मतावर आंबेडकरांनी स्पष्ट केले की, स्पृश्य हिंदूप्रमाणे अस्पृश्यांना मंदिरात जाता येत नाही, हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श करता येत नाही, हिंदू ग्रंथांचे वाचन करता येत नाही तसेच स्पृश्य हिंदू अस्पृश्यांना आपले धर्मबांधव मानत नाही व त्यांनी कोणताही धार्मिक अधिकार देत नाही. त्यामुळे अस्पृश्यांना हिंदू म्हणणे योग्य नाही. युरोपीयन, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना मिळालेल्या स्वंतत्र मतदारसंघास गांधींचा विरोध नव्हता, मात्र अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज दुभंगेल तसेच राष्ट्राचे तुकडे पडतील असे गांधींना वाटत होते. त्यावर आंबेडकरांचे मत होते की युरोपीय, अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व शीख या अल्पसंख्याकांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेल्यामुळे राष्ट्राचे तुकडे पडत नाही त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गासाठी (अस्पृश्य) स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास अरिष्ट कोरळणार नाही किंवा राष्ट्राचे तुकडे पडणार नाही. अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र्य मतदार संघ आवश्यक आहेत. अस्पृश्यता निर्मूलन हे अस्पृश्यांच्या सशक्तीकरणामुळेच होऊ शकते असा आंबेडकरांचा विचार होता तर स्पृश्य हिंदूंच्या हृदयपरिवर्तनाने अस्पृश्यता निर्मूलन होईल असे गांधींना वाटे.[१८७] आंबेडकरांना काँग्रेसचे नेते भेटू लागले आणि गांधींचे प्राण वाचविण्यास विनवू लागले. या कालावधीत देशात अशांतता निर्माण झाली होती. अखेर डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तडजोड होऊन २४ सप्टेंबर, १८३२ रोजी पुणे करार करण्यात आला, त्याद्वारे आंबेडकरांनी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करत स्वतंत्र मतदार संघाची मागणी मागे घेतली. मात्र या कराराबाबत आंबेडकर असमाधानी होते. ब्रिटिश सरकारने २६ सप्टेंबर, १९३२ रोजी पुणे करार मान्य केला, त्यानंतर गांधींनी २७ सप्टेंबर, १९३२ रोजी आपले प्राणांतिक उपोषण समाप्त केले. गांधींच्या उपोषणाचे वर्णन आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधींनी खेळलेली राजकीय चाल होय असे नंतर केले. अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध व पुणे करार या घटनांमुळे गांधी अस्पृश्य लोकांत अप्रिय बनले.[१८८] इ.स. १९४२ मध्ये आंबेडकरांनी स्वतः या कराराचा धिक्कार केला. आंबेडकरांनी आपल्या 'स्टेट ऑफ मायनॉरिटी' या ग्रंथातसुद्धा पुणे कराराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. रिपब्लिकन पक्षातर्फेही अनेक धिक्कार सभा घेण्यात आल्या आहेत.[१८९] +आंबेडकर हे राजनितीज्ञ होते, त्यांना भारतीय इतिहासातील एक आघाडीचे राजकारणी म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी इ.स. १९१९ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये काम करायला सुरू केले होते. इ.स. १९५६ पर्यंत त्यांना अनेक राजकीय पदांवर नियुक्त केले गेले. +डिसेंबर १९२६ मध्ये मुंबईचे गव्हर्नर हेनरी स्टॅव्हले लॉरेन्स यांनी त्यांना मुंबई विधानपरिषदेचे (बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल) सदस्य म्हणून नेमले. तेथे त्यांनी अनेकदा आर्थिक विषयांवर भाषणे दिली. ते १९३६ पर्यंत मुंबई विधानपरिषदेचे सदस्य होते.[१९२][१९३][१९४][१९५] +अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना इ.स. १९३० मध्ये लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु महात्मा गांधी यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व पुणे येथील येरवडा कारागृहात त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान पुणे करारात झाला.[१९६] +'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.[१९७] अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.[१९६] १७ फेब्रुवारी १९३७ मध्ये मुंबई इलाख्याच्या प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.[१९८][१९९] यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.[१९६][२००][२०१] १९३७मध्ये झालेल्या मुंबई विधानसभेच्या निवडणुकीत आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसने पहिले दलित क्रिकेट खेळाडू बाळू पालवणकरांना मैदानात उतरले होते. बाळूंनी निवडणूक लढवावी हा वल्लभभाई पटेलांचा आग्रह होता. या चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांना १३,२४५ तर बाळू यांना ११,२२५ मते मिळाली. या निवडणुकीत पा.ना. राजभोज सुद्धा उभे राहिले होते. पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम.सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.[२०२] +ऑक्टोबर १९३९ मध्ये आंबेडकरांची जवाहरलाल नेहरू यांचेशी पहिल्यांदा भेट झाली, तर २२ जुलै १९४० रोजी मुंबईत त्यांची सुभाषचंद्र बोस यांचेशी भेट झाली होती.[२०३] +आपल्या राजकीय पक्षास राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी व सर्व अनुसूचित जातींना या पक्षाच्या झेंड्याखाली आणण्यासाठी त्यांनी 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन'ची (अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघाची) इ.स. १९४२ मध्ये स्थापना केली.[१९६] शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन ही एक सामाजिक-राजकीय संघटना होती, या संस्थेचा प्रमुख उद्देश दलित-शोषित समाजाच्या हक्कांच्या मोहिमांसाठी होता. इ.स. १९४२ ते १९४६ या कालावधीत आंबेडकरांनी तत्कालीन भारताचे मध्यवर्ती सरकार असलेल्या संरक्षण सल्लागार समिती व व्हाईसरॉयच्या कार्यकारी समितीमध्ये कामगारमंत्री किंवा मजूरमंत्री म्हणून काम केले.[२०४][२०५][२०६] आंबेडकर हे १९४२ ते १९४६ दरम्यान व्हाइसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये (कार्यकारी मंडळामध्ये) अर्थात ब्रिटिश भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याकडे कामगार खाते, ऊर्जा खाते आणि पाटबंधारे खाते होते. कामगार मंत्री, ऊर्जामंत्री व पाटबंधारे मंत्री म्हणून आंबडकरांनी केलेले काम आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वाचे ठरले आहे. कामगार, पाणी व वीज संबंधात आंबेडकरांनी अनेक उपाय योजना राबवल्या. ऊर्जा साक्षरता व जल साक्षरता यावरही त्यांनी लेखन व मार्गदर्शन केलेले आहे.[२०५][२०६][२०७] +आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घेतला होता.[२०८] पाकिस्तानची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगच्या लाहोर ठरावाच्या (१९४०) अनुसरणानंतर आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान (पाकिस्तानवरील विचार) या नावाने ४०० पानांचे पुस्तक लिहिले व त्यात त्यांनी "पाकिस्तान" या संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी मुस्लिम लीगच्या मुसलमानांसाठी वेगळा देश पाकिस्तानच्या मागणीवर टीका करीत हिंदूंनी मुस्लिमांच्या पाकिस्तानला स्वीकारले पाहिजे असा युक्तिवादही केला.[२०९][२१०] +आंबेडकरांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन' (अखिल भारतीय अनुसूचित जाती संघ) १९४६ मध्ये भारतीय संविधान सभेसाठीच्या झालेल्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करु शकला नाही. नंतर आंबेडकर मुस्लिम लीगची सत्ता असलेल्या बंगाल प्रांताच्या (आजचा बांगलादेश) मतदार संघातून संविधान सभेत निवडून गेले. ऑगस्ट १९४७ मध्ये आंबेडकरांची राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठे योगदान दिल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" म्हणून ओळखले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकरांना भारताचे कायदा व न्यायमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र त्यांनी संसदेत मांडलेल्या हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने ते नेहरूंच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडले.[२११][२१२] +ब्रिटिश संसदेने भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव १५ जुलै १९४७ रोजी स्वीकृत केल्यानंतर ३ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे जाहीर झाली. त्यात डॉ. आंबेडकरांची कायदे व न्यायमंत्री म्हणून नियुक्ती होती. यानंतर आंबेडकर संविधान समितीचे अध्यक्ष आणि कायदा व न्याय मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत होते. १५ ऑगस्टला देश स्वतंत्र झाल्यावर पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून आंबेडकरांनी पदाची शपथ घेतली.[२१३] आंबेडकरांनी सप्टेंबर १९४७ ते ऑक्टोबर १९५१ दरम्यान या पदावर कार्य केले. मुंबईतील वकिलांच्या संस्थेने ६ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री म्हणून त्यांचा सत्कार केला. +डॉ. आंबेडकरांनी २७ सप्टेंबर, १९५१ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंकडे पाठविला. नेहरुंनी तो त्याच दिवशी स्वीकारला पण १ ऑक्टोबर, १९५१ रोजी आंबेडकरांनी नेहरूंना पत्र पाठवून अशी विनंती केली की ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी लोकसभेत आपल्या राजीनाम्याविषयी निवेदन करेपर्यंत हा राजीनामा तहकूब समजावा. ४ ऑक्टोबर, १९५१ रोजी नेहरूंनी आंबेडकरांना त्यांची विनंती मान्य केल्याचे कळवले. ६ ऑक्टोबर, १९५१ रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत आंबेडकर आपले राजीनाम्याचे निवेदन वाचून दाखविणार होते. परंतु लोकसभेचे उपसभापती अनंतशयनम अय्यंगार यांनी सायंकाळी ६ वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला. वेळेतील हा बदल आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागातच लोकसभेतून बाहेर पडले.[२१४] लोकसभेबाहेर त्यांनी आपले राजीनाम्यासंबंधीचे लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना दिले. त्या निवेदनात आंबेडकरांनी आपल्या राजीनाम्यामागची कारणे दिली होती.[२१५][२१६] +आंबेडकरांनी १९५२ची पहिली भारतीय लोकसभा निवडणूक बॉम्बे उत्तरमधून लढविली. त्यात ते त्यांचे माजी सहाय्यक आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेचे सदस्य झाले. सन १९५४ मध्ये भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या स्थानावर राहिले. यातही काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला. सन १९५७ मध्ये झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीपर्यंत आंबेडकर यांचे निधन झाले होते. +आंबेडकरांनी दोन मुदतींसाठी भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत मुंबई राज्याचे प्रतिनिधित्व केले. राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ ३ एप्रिल १९५२ ते २ एप्रिल १९५६ दरम्यान होता आणि त्यांचा दुसरा कार्यकाळ ३ एप्रिल १९५६ ते २ एप्रिल १९६२ दरम्यान होता. दुसऱ्या कार्यकाळाच्या मुदतीतच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.[२१७] +आंबेडकरांनी "शेड्युल्ड कास्ट फेडरेशन" बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्याची घोषणा १९५६ मध्ये केली होती. हा पक्ष स्थापन होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी व कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापन करण्याची योजना आखली. पक्ष स्थापन करण्यासाठी १ ऑक्टोबर १९५७ रोजी नागपूर येथे अध्यक्षीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत एन. शिवराज, यशवंत आंबेडकर, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दा.ता. रुपवते हे हजर होते. तिसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.[२१८] १९५७ साली दुसऱ्या लोकसभेत या पक्षाचे नऊ सदस्य निवडले गेले. आंबेडकरांचा या पक्षाला मिळालेले हे सर्वाधिक यश होय.[१९८] +आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे त्यांनी लिहिलेले आहे.[२१९][२२०][२२१] प्राचीन हिंदू समाजातील जातीच्या नियमांनुसार कनिष्ठ जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता तर केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ठ जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. शिक्षणामुळेच कनिष्ठ जातींची स्थिती सुधारेल असा विचार करून आंबेडकरांनी शैक्षणिक कामे केली.[२२२][२२३] +आंबेडकरांच्या मते हजारो वर्षांपासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातींमध्ये अज्ञान व निरक्षरता होती. यामुळे त्यांचे उच्च जाती हलक्या प्रतीची कामे स्वतः न करता कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिव आंबेडकरांनी करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.[२२२] +कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने सोलापूर येथे ४ जानेवारी, इ.स. १९२५ रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/–चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने सरस्वती विलास नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.[२२४][२२५] +१४ जून १९२८ रोजी आंबेडकरांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नसल्याने दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर, १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/–चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी मुस्लिम व पारशी समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.[२२४] +अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी आंबेडकर यांनी ८ जुलै, १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.[२२६] आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाजांसाठी सुरू केले.[२२४] सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.[२२७] +आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा आणि महात्मा जोतिबा फुलेंच्या कार्याचा प्रभाव होता. आंबेडकरांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याचे आद्य पुरस्कर्ते होत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अभ्यासक डॉक्टर रूपा कुलकर्णी-बोधी यांच्या मते, ‘भारतीय स्त्रीमुक्तीची खरी वैचारिक बैठक भगवान बुद्धांच्या भक्कम अशा समतावादी तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी आहे, बाहेरून आयात केलेल्या एखाद्या जेंडर बेस्ड विचारावर नाही! आणि कायद्याएवढेच आंबेडकरांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी दिलेली ही शुद्ध भारतीय बैठक!’[२२८][२२९][२३०][२३१][२३२][२३३] +आंबेडकरांच्या मते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची त्यांची आग्रही भूमिका होती. ही समग्र प्रगती केवळ पुरुषांचीच नव्हे, तर स्त्रियांची देखील होणे गरजेचे आहे, हे भान त्यांना विद्यार्थिदशेतच आले होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. औरंगाबादला त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली इथे मुलींनाही प्रवेश दिला.[२३४][२३५] +खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणाऱ्या स्त्री कामगारांना पुरुषांइतकीच मजुरी, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्तिवेतनाची तरतूद यांसारख्या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करायला हवा. कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती आहेत, भारतानंतरच अनेक वर्षांनी इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर झाल्या आहेत.[२३६][२३७] +आंबेडकरांनी १९४७ मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला. अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबंधातली स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार, वारसाहक्काचे लाभ स्त्रियांनाही देण्याची तरतूद या तत्त्वांचा यात समावेश होता.[२३६][२३७] आंबेडकरांच्या मते सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जाती व्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधांची पायाभरणी करणे आवश्यक होते. या विधेयकाला प्रारंभी पंडित जवाहरलाल नेहरूंचा पाठिंबा होता; पण काँग्रेसमधल्या सनातनी मंडळींचा टोकाचा विरोध आणि येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे नेहरूंना प्रतिगामी शक्तींसमोर हार पत्करावी लागली. हिंदू कोड बिलाच्या विरोधात वल्लभभाई पटेल व राजेंद्र प्रसाद हे नेते प्रमुख होते.[२३८][२३९] +संविधानात आर्थिक प्रश्नांवर समान अधिकाराची तत्त्वे समाविष्ट करून अपेक्षित परिणाम होणार नाही, तर त्यासाठी हिंदू संहितेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असे त्यांचे मत होते. जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय यांमागची मूळ कारणे एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, याविषयी आंबेडकर ठाम होते. घटनेला समांतर अशी परिपूर्ण हिंदू संहिता असावी, अशी त्यांची इच्छा होती; पण तसे होऊ शकले नाही. ज्या मतदानाच्या अधिकारासाठी युरोपमधल्या स्त्रियांना संघर्ष करावा लागला तो अधिकार भारतीय स्त्रियांना न मागताच आंबेडकरांनी  दिला. त्यांनी कुटुंबाचे योग्य नियोजन स्त्रियांशीच निगडित असल्याची स्पष्ट भूमिका घेतलेली दिसते.[२३०][२३१] +आंबेडकरांनी आपल्या चळवळीत स्त्रियांना आवर्जून सहभागी करून घेतले. १९२७चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, १९३०चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह व १९४२ च्या नागपूरातल्या महिला परिषदेत स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. लग्न ही मुलीच्या प्रगतीमधली अडचण असून मुलीवर ते लादले जाऊ नये, “लग्नानंतर पत्नी ही नवऱ्याची मैत्रीण व समान अधिकार असलेली सहचारिणी असायला हवी. ती नवऱ्याची गुलाम व्हायला नको.” असे ते म्हणत. बायको कशी असावी, याबाबत पुरुषाचे मत घेतले जाते, तद्वतच स्त्रीचेही नवऱ्याविषयीचे मत, आवडी-निवडी विचारत घेतल्या पाहिजेत.[२३२][२३३][२४०] +स्त्रियांनी आपले हक्क मिळवण्यासाठी स्वतःही पुढे यायला हवे, हा विचार आंबेडकरांनी मांडला. आंबेडकरांचे भारतीय स्त्रियांसाठी अनेक कार्य आहेत. पण अनेक उच्चभ्रू आणि बहुजन समाजातल्या स्त्रिया आंबेडकरांच्या या कार्याविषयी अनभिज्ञ आहेत किंवा याबाबत जाणून घ्यायला तयार नाहीत. काही अभ्यासक व चळवळीतल्या उच्चवर्णीय आणि दलित स्त्रियांनीच आंबेडकरांच्या योगदानाची दखल घेतली असल्याचे दिसून येते. आंबेडकरांनी केवळ दलित स्त्रियांचा विचार केलेला नसून समस्त स्त्रीवर्गाचे प्रश्न ऐरणीवर आणले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून सधन, उच्चभ्रू स्त्रियांचेच कल्याण होणार होते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या, त्याचा लाभ दलित-बहुजन स्त्रियांपेक्षा उच्चवर्णीय स्त्रियांनाच अधिक प्रमाणात झाला.[२४१][२४२] +भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.[२४३] +भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.[२४४][२४५] हिंदू कोड बील प्रथमतः १ ऑगस्ट १९४६ रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही. नंतर ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत आंबेडकर यांनी ते पुन्हा मांडले. या बिलाने हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या कुप्रथांना दूर केले त्या प्रथांचे वर्णन पुढील प्रमाणे, हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे. आंबेडकरांनी हिंदू कोड बिलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला. हिंदू दायभाग कायद्यानुसार महिलांना तिच्या पतीची संपत्ती विकता येत नसे. अर्थात ती पुढे पतीच्या भावांकडे अथवा मुलांकडे हक्काने जात असे. यावर हिंदू कोड बीलात महिलांना तीच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला. हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला.[२४६] संसदेच्या आत व बाहेर विद्रोहाचे वातावरण तयार झाले. सनातनी अनुयायांसह आर्य समाजी पर्यंत आंबेडकरांचे विरोधी झाले.[२४७] भारतीय स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी कायदेमंत्री डॉ. आंबेडकरांवर हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. डॉ. आंबेडकरांनी स्वतः एक समिती स्थापन केली. ज्यात ते समितीचे अध्यक्ष होते तर सदस्य के.के. भंडारकर, के.वाय. भांडारकर, कायामंत्री जी.आर. राजगोपाल आणि बॉम्बे बारचे एस.व्ही. गुप्ते होते. इ.स. १९४७ स्वातंत्र्यपूर्व काळात विधानसभेला सादर केलेल्या मसुद्यामध्ये समितीने केवळ किरकोळ बदल केले. पण विधेयक संविधान सभेसमोर ठेवण्यापूर्वी सनातनी हिंदू नेत्यांनी 'हिंदू धर्म धोक्यात आहे' अशी ओरड सुरू केली.[२४७][२४८] +आंबेडकरांनी इ.स. १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते. हे बिल संसदेत ५ फेब्रुवारी १९५१ रोजी संसदेत मांडले. परंतु अनेक हिंदू सदस्यांसह, ज्या काही जणांनी मंत्रिमंडळात पूर्वी मंजुरी दिली होती त्यांनीही आता या बिलाला विरोध केला. ज्यांनी मंत्री मंडळात हिंदू कोड बिलास मंजूरी दिली होती ते तीन सदस्य बी.एन. राव, महामहोपाध्याय आणि गंगानाथ झा हे होत मुलतः या मसुदा समीतीचे अध्यक्ष देखील आंबेडकर असल्यामुळे हिंदू कोड बीलासाठी गठीत केलेल्या समितीची सदस्य संख्या ही डॉ. आंबेडकरांसह ३+१ अशी चार होती. आधीचे हिंदू कोड बीलास त्यांची सहमती होती परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही म्हणून नव्याने मांडलेल्या बीलाला त्या तीन सदस्यांनी देखील विरोध केला.[२४९] भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल, उद्योगमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी, हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय आणि पट्टाभी सीतारामय्या यांनी विधेयकाला विरोध केला.[२५०] बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे : +या स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संविधान सभेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदभाव करणार नाही, न्यायाच्या तराजूत सर्वांना एकाच मापात तोलले जाईल अशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर हिंदू स्त्रियांना त्याचे न्याय्य हक्क देण्यास विरोध झाला.[२५१] +या बिलातील घटस्फोट, द्विभार्या या कलमांना सनातनी मनोवृत्तीच्या विरोधकांनी तीव्र विरोध केला. हे बील तीन+एक सदस्यांनी आधी तयार केले परंतु उर्वरित तीन सदस्यांनी पुढे त्याला विरोध केला व या बिलासाठी डॉ. आंबेडकरांनी पुढे राजीनामा दिला. इतर तीन सदस्य किंवा संविधान सभेतील अन्य सदस्यांनी त्यांना साथ दिली नाही. मात्र हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही.[२५२] त्यामुळे दुःखीकष्टी होऊन आंबेडकरांनी २७ सप्टेंबर इ.स. १९५१ रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि नेहरूंनी तो मंजूर केला. राजीनामा दिल्यानंतर त्यावर लोकसभेमध्ये निवेदन करण्याची संधी उपसभापतींनी नाकारली. तत्कालीन नवशक्ती वृत्तपत्रात हिंदू कोड बिलाचा खून झाला अशी बातमी आली होती.[२१६][२४८][२५३][२५४] +पुढे ज्या वारसा कायद्याला विरोध करण्यात आला होता तो बाजूला सारून प्रथम हिंदू विवाह कायदा हाती घेण्यात आला. हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे: +हे कायदे लोकसभेत मंजूर होत असताना त्याच्यांशी बाबासाहेबांचा थेट संबंध येत नव्हता, तेव्हा ते राज्यसभेत होते. हे कायदे मंजूर होणे म्हणजे भारतीय न्याय व कायदा व्यवस्थेच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती असे मानले जाते. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”[२४७][२४८] +आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये अनेक पदव्या प्राप्त केल्या.[२५५][२५६][२५७] अर्थशास्त्रामध्ये परदेशात डॉक्टरेट पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय होते.[२५८] त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही शिकवणी केली होती. अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की, औद्योगिकीकरण आणि कृषीवाढ भारतीय अर्थव्यवस्थेत वाढ करू शकतात. त्यांनी भारतातील प्राथमिक उद्योग म्हणून शेतीमधील गुंतवणूकीवर भर दिला. शरद पवार यांच्या मते, आंबेडकरांच्या दृष्टीकोनाने सरकारला अन्न सुरक्षा उद्दीष्ट साध्य करण्यास मदत केली.[२५९] आंबेडकरांनी राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकासाचे समर्थन केले. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, समुदाय स्वास्थ्य, निवासी सुविधांना मूलभूत सुविधा म्हणून जोर दिला.[२६०] त्यांनी ब्रिटिश शासनामुळे होणाऱ्या विकासाच्या नुकसानाची गणना केली.[२६१] +त्यांनी अर्थशास्त्रावर तीन पुस्तके लिहिली: 'ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील प्रशासन आणि अर्थकारण', 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती' आणि 'द प्रॉब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सल्यूशन'[२६२][२६३][२६४] या पुस्तकांत त्यांचे भारताच्या आर्थिक व्यवस्थेसंबंधीचे मूलगामी चिंतन अंतर्भूत आहे. १९२१ नंतर आंबेडकरांनी अर्थशास्त्रज्ञ सोडून राजकारण पत्करले. +आपल्या ‘‘प्रॉब्लेम ऑफ द रुपी’‘ या पुस्तकात रुपयाच्या अवमूल्यनावर आंबेडकरांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत.[२६५][२६६] स्वतंत्र भारताचे चलन हे सोन्यात असावे, असा अर्थतज्ज्ञ लॉर्ड कान्स यांनी केलेला दावा आंबेडकरांनी खोडून काढला होता. त्याऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण (गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड) अमलात आणावे, अशी शिफारस आंबेडकरांनी केली. त्यासंदर्भात सन १९२५ साली स्थापन केलेल्या हिल्टन यंग आयोगापुढे त्यांनी साक्षही दिली. त्यानंतर सन १९३५ साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारताच्या मूलभूत आर्थिक विचारांचा पाया देखील आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर घातला गेला.[२६६][२६७][२६८] +लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ प्रबंधावरून प्रा. जॉन केन्स यांच्याशी मतभेद झाले होते. चलन आणि संबंधित विषयावर त्यावेळी प्रा. केन्स हे जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी समजले जात. प्रा. केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा, या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचे रूपांतर निश्चित दराने सोन्यामध्ये करून ठेवतात. तसेच अशा देशांत सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोने वापरले जाते. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीने रुपयाची हाताळणी केली जावी असे ब्रिटिश सरकार आणि प्रा. केन्स व इतरांचे मत होते. आंबेडकरांचे म्हणणे होते की, सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य येऊ शकत नाही. प्रा. केन्स आणि त्यांच्या मताचा पुरस्कार करणाऱ्या इतरांना वाटत होते की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत रुपयाची किंमत आपोआपच स्थिर होऊ शकेल. आंबेडकरांना ते अमान्य होते. आपले मत सिद्ध करण्यासाठी आंबेडकरांनी इ. स. १८०० ते १८९३ या काळातील चलनमूल्यांचा धांडोळा घेतला. त्यातून मिळालेल्या दाखल्यांच्या आधारे त्यांनी साधार दाखवून दिले की, भारतासारख्या अविकसित देशात सुवर्ण विनिमय पद्धती अयोग्य आहे. शिवाय या पद्धतीत चलनवाढीचाही धोका असतो असा युक्तिवाद त्यांनी केला आणि ब्रिटिश सरकारवर थेट आरोप केला. आंबेडकरांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीचा अवलंब करून ब्रिटिश सरकार रुपयाची किंमत कृत्रिमरीत्या चढी ठेवत असून, त्यामागे ब्रिटनमधून भारतात निर्यात करणाऱ्यांना जास्तीत जास्त नफा कसा होईल हाच विचार आहे.[२६६] आंबेडकरांनी रुपयाच्या अवमूल्यनाची मागणी केली. रुपयाची सर्वसाधारण क्रयशक्ती जोपर्यंत आपण स्थिर करीत नाही तोपर्यंत रुपयाची किंमत अन्य कोणत्याही मार्गाने स्थिर होऊ शकत नाही. विनिमय पद्धतीत चलनाच्या दुखण्याची लक्षणे तेवढी कळू शकतात, तीत उपचार होऊ शकत नाहीत.’' ब्रिटिश सरकारने चलनाचा तिढा सोडवण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना केली. या कमिशनसमोर आंबेडकरांनी दिलेल्या साक्षीत आपल्याला दोनच गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. एक म्हणजे आपला विनिमयाचा दर आपण निश्चित करावा का? आणि केला तर अन्यांच्या तुलनेत त्याचे गुणोत्तर काय असावे? हे दोन प्रश्न मांडले. या वादात आंबेडकरांनी विनिमय दरनिश्चितीपेक्षा भाववाढ नियंत्रणास महत्त्व दिले. आंबेडकरांनी त्यावेळी यासंदर्भात जे काही लिखाण केले, प्रश्न उपस्थित केले, त्यातूनच अर्थव्यवस्थेच्या अत्यंत केंद्रस्थानी असलेली 'रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया' ही एक संस्था जन्माला आली.[२६६] भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आंबेडकरांच्या विचारांवर झालेली आहे.[२६९] +ब्रिटिश सरकारने सर हेन्री फाउलर यांच्या नेतृत्वाखाली फाउलर समिती नावाने भारतीय चलन समिती नेमली होती. आंबेडकरांनी यावर टीका केली होती.[२६६] +आंबेडकरांनी चलन व्यवस्थापन या विषयावर तसेच कररचनेपासून शेती ते स्वदेशी-परदेशी वादापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेले आहे. + +“स्वदेशी माल उत्पन्न करून हा दरिद्री देश सधन होईल अशी प्रवचने सांगणाऱ्या तारवठलेल्या स्वदेशी अर्थशास्त्रज्ञांनी लक्षात घ्यायला हवे की, परदेशी माल आयात होतो याचे कारण तो कमी किमतीत मिळतो. तसाच माल स्वदेशात उत्पन्न होत नाही. याचे कारण तो अधिक भावाचा पडल्यामुळे व्यापारात परदेशी मालापुढे त्याचा टिकाव लागत नाही. त्याचा टिकाव लागावा म्हणून परदेशी मालास अटकाव करा, या महामंत्राचा जप चालला आहे. पण परदेशी मालास अटकाव झाल्यास लोकांस अधिक भावाचा स्वदेशी माल विकत घेणे भाग पडेल याचा विचार करावा कोणी? असे केल्याने देशाचे कल्याण होईल, असे म्हणण्याऐवजी देशातील भांडवलवाल्यांचे कल्याण होईल. कारण अनियंत्रित व्यापार पद्धतीत मिळत असलेला स्वल्प भावाचा माल नियंत्रित व्यापार पद्धतीत गोरगरीबांना अधिक दाम देऊन विकत घ्यावा लागणार आहे. यात त्यांची होणारी नागवण ‘स्वदेशी’ या लाडक्या शब्दाने भरून निघेल असे मानून ते समाधान पावतील असे संभवत नाही. सुसंपन्नतेचा हा स्वदेशी मार्ग त्यांना भोवेल.” +कायदेमंत्री असताना आंबेडकरांनी इ.स. १९५१ मध्ये तात्त्विक आधार त्यांच्या इव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधाचा आधार घेउन भारतीय वित्त आयोगाची स्थापना केली. याला नंतर वित्तच्या ऊर्ध्व आणि क्षैतिज संतुलन समस्येच्या समाधानासाठी संविधानाच्या कलम २८० मध्ये घालण्यात आले.[२७०][२७१][२७२][२७३][२७४][२७५][२७६][२७७][२७८][२७९][२८०] +ब्रिटिश राजवटीतील सरकार आणि प्रांतीय सरकारांमधील कर निर्धारण आणि कर उत्पन्नांचे वाटप या विषयावर आंबेडकरांनी पीएच.डी शोधप्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला होता. त्या प्रबंधात त्यांनी कर उत्पन्न वाटपात कशी सुधारणा करता येईल त्यावर विचार मांडले होते. त्यांच्या या संशोधनाच्या आधारावरच भारतीय करनिर्धारण आणि कर उत्पन्नांचे केंद्र आणि राज्यातील वाटपाचे सूत्र तयार करण्यात आले आहे.[२८१] १३व्या योजना आयोगाने सुद्धा आंबेडकरांच्या कर उत्पन्न वाटपाच्या तत्त्वावर धोरणे आखली आहेत.[२८२] +भारतीय जनता पक्षाचे सदस्य सांगतात की आंबेडकरांनी भारतीय संविधानाची कलम ३७०चा विरोध केला होता, ज्याद्वारे जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष दर्जा दिला होता आणि याला त्यांच्या इच्छेविरुद्ध संविधानात सामील केले गेले.[२८३][२८४][२८५] डॉ. पी.जी. ज्योतिकर यांच्या 'व्हिजनरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या इंग्रजी पुस्तकानुसार, जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध होता.[२८६] आरएसएसचे माजी प्रचारक बलराज मधोक यांच्यानुसार, जम्मू व काश्मिरच्या मुद्द्यावर आंबेडकरांनी काश्मिरी नेता शेख अब्दुल्ला यांना सांगितले होते की, "भारताने काश्मीरच्या सीमेचे रक्षण करावे, तेथील रस्ते तयार करावे, काश्मीरला अन्नपुरवठा पुरवठा करावा तसेच भारताच्या बरोबरीचा दर्जा मिळावा, अशी जर तुमची इच्छा असेल तर माझा कलम ३७०ला विरोध आहे. तसेच भारत सरकारकडे काश्मीरबद्दल मर्यादीत अधिकार असावे आणि भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये कोणतेच अधिकार नसावे. जर तुम्ही अशा प्रस्तावावर माझी मंजुरी घेत असाल तर मी भारताचा कायदा मंत्री म्हणून या प्रस्तावाला कधीच मान्यता देणार नाही."[२८७][२८८][२८९] आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला जवाहरलाल नेहरूंकडे गेले. नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम ३७०चा मसुदा तयार करायला सांगितले. अय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसेच काश्मीरचे माजी दिवाणही होते.[२८६][२९०] जनसंघाचे माजी अध्यक्ष व आरआरएसचे कार्यकर्ता बलराज मधोक यांनी त्यांच्या आत्मचरित्रात 'विभाजित काश्मीर आणि राष्ट्रवादी डॉ. आंबेडकर' या नावाने एक लिहिलेल्या प्रकरणात "ते (आंबेडकर) इतर कुठल्याही नेत्यापेक्षा अधिक राष्ट्रवादी होते आणि इतर बुद्धिजिवींपेक्षा जास्त सुशिक्षित होते, असे मला वाटते." असे लिहिले आहे.[२८६] आंबेडकरवादी प्रतीक टेंभुर्णे यांच्या मते आंबेडकरांच्या निधनाच्या चार दशकानंतर इ.स. १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तरुण भारत या प्रकाशनामध्ये ही अभिरुचि पहिल्यांदा समोर आली. याच्या सत्यतेची पुष्टी झालेली नाही.[२९१][२९२] आंबेडकरचरित्रकार धनंजय कीर यांच्यानुसार, जेव्हा एका संवाददाता संमेलनामध्ये आंबेडकरांना विचारले गेले की, कलम ३७० ने काश्मिर समस्येचे निरसन करण्यास मदत केली आहे का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मीरकडून भारताला सैन्य आणि अन्य आवश्यक सेवा प्रदान करण्याची अपेक्षा करणे अनुचित होते परंतु यासोबत विलय झालेला नाही.[२९३] +आंबेडकर नेहरूंच्या परराष्ट्रनीतीवर असमाधानी होते.[२९४] स्वातंत्र्यानंतरच्या लगेचच्या काळात भारताच्या ३५० कोटी रुपये वार्षिक उत्पन्नापैकी १८० कोटी रुपये केवळ सैन्यावर खर्च होत होता. सैन्यावरील प्रचंड खर्च कमी करायचा असेल तर आंबेडकरांच्या मतानुसार काश्मीरची फाळणी करणे, हा एक उपाय आहे. आंबेडकरांनी असा विचार मांडला की, ज्याप्रमाणे भारताची फाळणी करताना हिंदू बहुसंख्य भाग भारताकडे ठेवला आणि मुस्लिम बहुसंख्य भाग पाकिस्तानला दिला, त्याप्रमाणे हिंदू बहुसंख्य व बौद्ध बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग भारताला घ्यावा आणि मुस्लिम बहुसंख्य असलेला काश्मिरचा भाग पाकिस्तानला द्यावा. वाटल्यास युद्धबंदी भाग, काश्मिर खोरे आणि जम्मू-लडाख असे काश्मिरचे तीन भाग करावेत व त्या तिन्ही भागांत स्वतंत्रपणे सार्वत्रिक मतदान घेऊन घेऊन निर्णय करण्यात यावा. काश्मिरचे तीन भाग करून तीन भागात स्वतंत्रपणे सार्वमत घेण्याऐवजी जर संपूर्ण काश्मिरमध्ये सार्वमत घेण्यात आले तर काश्मिरमधील हिंदूंना व बौद्धांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मुस्लिमांबरोबर पाकिस्तानात जावे लागेल आणि त्यांना पूर्व बंगालमधील हिंदूंप्रमाणे असह्य त्रास सहन करावा लागेल.[२९४] +“डॉ. आंबेडकरांनी आपल्या सोबत विद्वता, कल्पनाशक्ती, तर्कनिष्ठा व वक्तृत्व आणि अनुभव पणास लावले, अतिशय क्लिष्ट अशा प्रकारच्या प्रश्नांवर देखील अतिशय दुर्लभ अशी त्यांची पकड होती आणि अशावेळी अतिशय प्रभावीपणे तिकतेच सुलभपणे ते मते मांडीत. जगातल्या सर्व सुधारलेल्या राष्ट्रांच्या घटनात्मक कायद्यांचे व त्यांच्या अंमलबजावणीचे त्यांना प्रचंड ज्ञान होते. तसेच १९३५च्या कायद्याचे बारकावेही त्यांना माहित होते, घटनेचा मसुदा चर्चिला जात असताना उद्भवलेल्या कोणत्याही टीकेला ते स्पष्ट आणि सुटसुटीतपणे स्पष्टीकरण देत. त्यांनी उत्तरे दिल्यानंतर सदस्यांच्या मनातील संदेश, गोंधळ, असंदिग्धपणा यांचे ढग नाहीसे होत. तर्कस्पष्ट युक्तिवाद, प्रभावी आणि सर्वांना समजणारे स्पष्टीकरण, कोणत्याही मुद्याला तात्काळ प्रतिवाद करून वाद संपुष्टात आणण्याची हातोटी त्यांच्याशिवाय [संविधान सभेच्या] अन्य कोणत्याही सदस्यात नव्हती. हे सारे करीत असताना विरोधकाने एखादा रास्त मुद्दा मांडला तर तो समजून घेऊन स्वीकारण्याचा उदारपणा देखील त्यांच्यात होता. म्हणूनच त्यांना आधुनिक मनू अथवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणतात, ते साजेसेच आहे.” +आंबेडकर जातिव्यवस्थेच्या विरोधात लढत होते, यासोबतच भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचा सहभाग होता. ते सर्व भारतीय समाजांच्या विकासासाठी कार्यरत होते. इ.स. १९३० ते १९३२ दरम्यान झालेल्या गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांची आणि भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेतील आंबेडकरांचे भाषण ऐकल्यानंतर महात्मा गांधींनी त्यांना "उच्च दर्जाचे देशभक्त" म्हटले आहे. आपल्या पी.एचडी. व डीएससी प्रबंधांतूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विस्तृत विश्लेषण केलेले आहे. +आंबेडकरांवर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली गेली होती. याशिवाय संविधान सभेच्या मूलभूत अधिकार समिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती व प्रांतिक घटना समिती अशा अनेक समित्यांवर सदस्य म्हणूनही आंबेडकरांनी काम केले.[२९६][२९७] भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत मोठा सहभाग असल्यामुळे आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार किंवा भारतीय संविधानाचे निर्माते म्हटले जाते.[२९८][२९९] +एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने भारताचा स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार संविधानानुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून संविधान समिती तयार करावी आणि त्या समितीने भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे सुचवले होते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी संविधान समितीचे प्रतिनिधी निवडण्याचे काम केले.[३००] १६ मे, १९४६ रोजी भारतमंत्री पेथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर या ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने भारतातील घटना परिषदेच्या (संविधान समितीच्या) निवडणूक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला. त्यानुसार घटना परिषदेची निवडणूक प्रांतीय विधानसभांच्या सदस्यांनी केलेल्या मतदानानुसार जुलै १९४६मध्ये पार पडली. घटना परिषदेच्या एकूण २९६ सदस्यांपैकी १७५ सदस्य काँग्रेस पक्षाचे तर ३० काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले होते. मुस्लिम लीगतर्फे निवडून आलेल्या ७३ सदस्यांनी घटनापरिषदेवर बहिष्कार घातल्यामुळे उरलेल्या २२३ सदस्यांमध्ये काँग्रेस पुरस्कृत सदस्य एकूण २०५ होते. त्यामुळे घटना परिषदेवर काँग्रेसचे प्रभुत्व होते.[३०१] मुंबई कायदेमंडळात आंबेडकरांच्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे आंबेडकर काँग्रेसच्या सहकार्याशिवाय मुंबई कायदेमंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. मुंबई कायदेमंडळाच्या काँग्रेसच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅ. मुकुंद जयकर आणि क.मा. मुन्शी या दोघांची निवड केली. त्यामुळे आंबेडकरांना बंगाल प्रांताच्या कायदेमंडळातील सभासदांचे सहकार्य घ्यावे लागले. आंबेडकरांनी बंगालमधून निवडून येण्याचा प्रयत्न केला. तेथे सर्व हिंदूंसाठी १८ जागा, मुसलमानांसाठी ३३ जागा, अँग्लो-इंडियन १, भारतीय ख्रिश्चनांसाठी प्रत्येकी १ जागा आणि अनुसूचित जातीसाठी ७ जागा अशा एकूण ६० जागा होत्या. घटना परिषदेतील सदस्यांची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार घेण्यात आली. बंगालमधून घटना परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या क्रमांकाची पसंतीची चार मते असा 'कोटा' ठरविण्यात आला. आंबेडकरांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीची पाच मते मिळाल्यामुळे ते विजयी झाले. भारतमंत्री पेथिक लॉरेन्स यांनी पंतप्रधान क्लेमंट ॲटलींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "बंगालमधील दलितवर्गीयांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे. ते कोणीही नाकारणार नाही. बंगाल विधानसभेत अनुसूचित जातीचे २५ सदस्य आहेत. या सर्व उमेदवारांनी डॉ. आंबेडकरांना मते दिली, त्याच सोबत काही अँग्लो-इंडियन सदस्यांनीही त्यांना मते दिली आहेत. डॉ. आंबेडकर बंगालमधून घटना परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले." या निवडणूकीत काँग्रेस सदस्यांनी आंबेडकरांना सहकार्य केले नव्हते.[३०२] बॅ. जोगेंद्रनाथ मंडल व काही मुस्लिम लीगच्या सभासदांनी सुद्धा आंबेडकरांना मते दिली व ते घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सरतचंद्र बोस यांचा पराभव केला होता.[३०३] एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. +भारतात येऊन आपले कार्य करून इंग्लंडला परत गेलेल्या क्रिप्स मिशन आणि कॅबिनेट मिशन यांची स्वातंत्र्य होऊ घातलेल्या भारतात अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय हक्कांकडे दुर्लक्ष केले असे वाटल्यामुळे अस्पृश्यांच्या राजकीय भवितव्याबाबत आंबेडकरांना चिंता वाटू लागली. याविषयी आंबेडकरांनी ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली यांना तार पाठवली आणि अस्पृश्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी न्याय्य मागण्या मान्य करण्याची विनंती केली. अस्पृश्यांना मताधिकार मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. आंबेडकरांनी अस्पृश्यांना राजकीय अस्तित्व असावे या आशयाचे एक सविस्तर निवेडन तयार करून पंतप्रधान ॲटली, मजूर पक्षाच्या इतर नेत्यांना व हुजूर पक्षाचे नेते विन्स्टन चर्चिल यांना पाठवले. मात्र याचे उत्तर आले नाही. आंबेडकर दुसरे निवेदन घेउन इ.स. १९४६ मध्ये विमानाने दिल्लीहून कराचीला आणि कराचीहून लंडन गेले. लंडनमध्ये ते पंतप्रधान ॲटली, भारतमंत्री लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, विरोधी पक्षनेते चर्चिल, आणि मजूर, हुजूर व उदारमतवादी या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना भेटले. त्या सर्वांना छापील निवेदन दिले, आणि अस्पृश्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय स्थिती सुधारण्यासाठी स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना विशेष राजकीय हक्क ब्रिटिश सरकारकडून मिळणे आवश्यक असल्याचे सांगत राहिले. आंबेडकरांची विन्स्टन चर्चिल यांच्याशी भेट त्यांच्या केंटमधील वेस्टर्नहॅम येथील राहण्याच्या ठिकाणी झाली होती. त्यांनी चर्चिल बरोबर अस्पृश्योद्धाराच्या प्रश्नांवर चर्चा केली व चर्चिल यांनी आपला हुजूर पक्ष शक्य तितके सहकार्य करील, असे आश्वासन दिले.[३०४] आंबेडकर १५ नोव्हेंबर, १९४६ रोजी मुंबईला पोहोचले. तोपर्यंत भारतात २० ऑक्टोबर, १९४६ रोजी मध्यवर्ती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यावर आंबेडकरांनी त्यात भाग घेतला. घटना समितीच्या १० डिसेंबर १९४६ च्या बैठकीत डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ११ डिसेंबर पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या.[३०५] +१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याचे ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.[३०६] २० जानेवारी १९४७ रोजी नेहरूंचा ठराव मान्य करण्यात आला. भारताला स्वतंत्र देण्याचे काम तत्परतेने व्हावे म्हणून ब्रिटिश सरकारने २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड वेव्हेलच्या जागी लॉर्ड लुई माऊंटबॅटन यांना भारताचा व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले. ब्रिटिश सरकार जून १९४७ च्या सुमारास (अखंड किंवा विभाजित) भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या विचारात होते.[३०७] सुरुवातीला भारतातील बरीच संस्थान स्वतंत्र राहू इच्छित होती. कारण ब्रिटिश सरकार व कॅबिनेट मिशनने भारतातील संस्थानिकांना आपल्या इच्छेप्रमाणे स्वतंत्र राहावे किंवा भारतीय संघराज्यात विलीन व्हावे या मताचे होते. आंबेडकरांनी १८ जून १९४७ रोजी एक पत्रक काढून अखंड भारतातील संस्थानिकांना सुचवले की, संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन करावीत आणि तसे करणेच त्यांच्या हिताचे आहे. अशा आशयाचे आंबेडकरांचे पत्रक 'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या १८ जून १९४७ च्या अंकातही प्रसिद्ध झाले होते.[३०८] माऊंटबॅटनने एक समिती स्थापन केली ज्यात काँग्रेसतर्फे जवाहलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, आचार्य जे.बी. कृपलानी; मुस्लिम लीगतर्फे मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, सरदार अबदूर रीव निस्तार आणि शीख समाजातर्फे सरदार बलदेवसिंग या सात जणांना सभासद म्हणून नेमले. समितीने ४ जून ते ७ जून १९४७ दरम्यान विचारविनिमय करून भारताच्या पाळणीचे तत्त्व मान्य केले. १२ जून १९४७ रोजी फाळणी समितीने आपला खलिता तयार केला व ब्रिटिश सरकारला पाठवला. १४ जून १९४७ रोजी मुंबईत गांधींच्या उपस्थित काँग्रेसची बैठक झाली व त्या बैठकीत काँग्रेसने फाळणी स्वीकारली.[३०९] ब्रिटिश सरकारने फाळणीचा खलिता ४ जुलै १९४७ रोजी हाउस ऑफ कॉमन्समध्ये 'दि इंडिया इनडिपेडन्स बील' मांडले. १० जुलैला मोहंमद अली जीना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर म्हणून इंग्लंडमध्ये स्वीकारण्यात आले. २६ जुलै रोजी हे बील मंजूर झाले व त्यावर इंग्लंडच्या महाराजाने १८ जुलै १९४७ रोजी शिक्कामोर्तब केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारत व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे स्वातंत्र्य झाले.[३१०] या फाळणीच्या घडामोडीत आंबेडकर नव्हते, ते अखंड भारताचे समर्थक होते. फाळणी झाली तेव्हा दंगली उसळल्या. फाळणीमुळे बराच अस्पृश्य समाज नव्या पाकिस्तान गेला, त्यांना परत आणण्यासाठी आंबेडकरांना प्रयत्न केले पण तितकेसे यश मिळाले नाही.[३११] फाळणीमुळे बंगाल प्रांताचा पूर्व भाग सुद्धा पाकिस्तानात गेला त्यामुळे आंबेडकरांचे भारतीय घटना समितीचे संपुष्टात येऊन ते पाकिस्तानच्या घटना समितीचे सदस्य बनले.[३१०] त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व विभाजित भारताचा भाग असलेल्या पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सदस्य होण्यासाठी प्रयत्न करु लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस पक्षाने आंबेडकरांना घटना समितीचे सभासद म्हणून निवडून देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी घटना समितीच्या बैठकांमध्ये आंबेडकरांनी जी भाषणे केली त्यावरून त्यांचे कायदा व संविधान या विषयांवरील प्रभुत्व, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, देशप्रेम, व विविध विषयांमधील सखोल ज्ञान या सर्वांची जाणीव नेहरू, पटेल, प्रसाद यांच्यासह संविधान सभेतील सर्व सदस्यांना झाली होती. त्यामुळे भारताचे संविधान तयार करण्यासाठी आंबेडकरांचे सहकार्य घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटले.[३१२] बंगालच्या फाळणीमुळे आंबेडकरांचे सदस्यत्व संपणार होते. त्यामुळे मुंबई प्रांतातून १९४७ च्या जुलैमध्ये आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून येतील अशी व्यवस्था काँग्रेसने केली होती. आंबेडकर घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगालमधून निवडून आल्यानंतर ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली सभा भरण्यापूर्वीच काँग्रेस नेते आंबेडकरांनी घटना परिषदेत पूर्ण सहकार्य करावे यासाठी प्रयत्न करु लागले होते.[३१३] यासाठी बॅ. जयकरांनी राजीनामा देऊन मुंबई प्रांतांतून रिकाम्या केलेल्या जागेवर डॉ. आंबेडकरांना निवडून आणावे असे डॉ. राजेंद्र प्रसादांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी ३० जून १९४७ रोजी पत्र पाठवून कळवले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले की, "अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यांतील डॉ. आंबेडकरांची कामगिरी इतकी उच्च प्रतीची आहे की; त्यांच्या सेवेला आपण मूकू नये असे वाटते. १४ जुलै १९४७ पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉ. आंबेडकर उपस्थित रहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे. म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही डॉ. आंबेडकरांना निवडून द्यावे."[३१४] +घटना समितीवर निवडून आल्यानंतर तीचे सभासद म्हणून समितीच्या नोंदवहीत १४ जुलै १९४७ रोजी आंबेडकरांनी स्वाक्षरी केली.[२९४] यासोबतच पंतप्रधान नेहरू व उपपंतप्रधान पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात आंबेडकर यांना स्थान दिले व त्यांच्याकडे कायदा व न्याय खात्याची जबाबदारी सोपवली. आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री झाले.[३११] २० ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधित सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली. डॉ. बी.आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, बिधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम अशी या समितीच्या सभासदांची नावे होती.[३११] भारतीय घटना समितीने एकूण २२ समित्या स्थापन केल्या होत्या. त्यातील १२ समित्या या विशेष कामकाजासाठी (राज्यघटना कामकाज समित्या) होत्या तर १० समित्या या कार्यपद्धतीशी निगडित होत्या. +२९ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान सभेने एक ठराव पास करून भारतीय संविधानाचा मुसदा तयार करण्यासाठी मुसदा समिती तयार केली. २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, आणि त्यात ७ सदस्यांचा समावेश करण्यात आला, त्यांपैकी एक सदस्य आंबेडकर होते. दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. घटना समित्यांमध्ये मुसदा समिती ही सर्वात महत्त्वाची होती, आणि राज्यघटनेची निर्मिती करणे ही या समितीची महत्त्वाची जबाबदारी होती. विधिमंत्री डॉ. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते व इतर सहा जण सदस्य होते. मसुदा समितीचे सदस्य म्हणून अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉ. कन्हैयालाल मुन्शी, गोपाळस्वामी अय्यंगर, मोहंमद सादुल्ला, टी.टी. कृष्णमचारी (डी.पी. खैतान यांच्या मृत्युनंतर नियुक्ती), एन. माधव राऊ (बी.एल. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर नियुक्ती) यांनी काम केले.[३१५] आंबेडकरांना कायद्याचे व राज्यघटनेचे सखोल ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड यासारख्या सुमारे ६० देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला होता.[३१६][३१७] तसेच त्यांनी कायदाविषयक महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. संविधान निर्मितीच्या कामासाठी आंबेडकरांना सुरुवातीच्या बौद्ध संघाच्या पद्धतींचे आणि अन्य बौद्ध ग्रंथांचे अध्ययन सुद्धा कामी आले.[३१८][३१९] + +३० ऑगस्ट १९४७ पासून आंबेडकरांनी सहकाऱ्यांची मिळेल तशी साथ घेत संविधान मसुदा लिहून पूर्ण केला आणि तो मसुदा संविधान समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी सादर केला. आंबेडकरांनी अवघ्या १४५ दिवसांत मसुदारुपी राज्यघटना तयार केली होती. मसुदारुपी ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांचे मत अजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. या मसुदारूपातील घटनेचे १८ भाग होते, त्या १८ भागांत ३१५ कलमे व ९ परिशिष्टे होती.[३२०] मसुदा समितीच्या बैठकीतील निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले गेले होते. मसुदा तयार करताना मसुदा समितीने, घटना समितीद्वारा घेतलेल्या निर्णयाचे किंवा घटना समितीद्वारा कार्यान्वित केलेल्या विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयांचे अनुसरण केले होते. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात ३०५ कलमे होती व ६ परिशिष्टे होती. आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२०] या काळात आंबेडकरांना मधुमेहाचा आजार होता आणि त्यांचा त्यांना त्रास होता असे. त्यामुळे त्यांना रोजच उपचार घ्यावे लागत होते. मुंबईल्या मुक्कामात ते डॉ. मालवणकर यांच्या दवाखान्यात औषधोपचार घेण्यासाठी येत, तेव्हा तेथे डॉ. शारदा कबीर (लग्नानंतरच्या डॉ. सविता आंबेडकर) यांच्याशी त्यांची ओळख झाली. मालवणरांनी आंबेडकरांवर उपचार करण्याचे काम डॉ. शारदा कबीर यांचेवर सोपवले होते. दोघांचा परिचय वाढत गेला व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा आंजरजातीय विवाह होता, कबीर या ब्राह्मण समाजातील होत्या. १५ एप्रिल १९४८ रोजी आंबेडकर यांच्या दिल्ली येथील हार्डिंग ॲव्हिन्यू या निवासस्थानी आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा विवाह झाला.[३२१] आंबेडकर राज्यघटनेच्या निर्मितिप्रक्रियेत केंद्रस्थानी राहिले.[३२२] २१ फेब्रुवारी १९४८ पासून जवळपास आठ महिने मुसदारुपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली होती. त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राजेंद्र प्रसादांनी जाहिर केले की, आंबेडकर आज घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर करतील. घटना समितीचे सभासद दोन दिवस मुसदारूप घटनेवर आपले विचार व्यक्त करतील आणि दुरुत्याही सुचवतील. त्यानंतर आंबेडकरांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि मसुद्यावर विवेचनात्मक विचार मांडले आणि भारताच्या राज्यघटनेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगितली.[३२३] "घटना समितीने वेगवेगळ्या समित्या नियुक्त केल्या होत्या. त्या सर्व समितीच्या घटना समितीला आपले अहवाल सादर करीत होत्या. घटना समिती त्या अहवालांच्या आधारे कीही निर्णय घेत होती आणि ते निर्णय मसुदा समितीला कळवत होती. मसुदा समिती ते निर्णय आणि भारत सरकारचा १९३५चा कायदा विचारात घेऊन राज्यघटना तयार करण्याचे कार्य करीत होती, असे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी सांगितले.[३२४] मसुदारूप घटना ३१५ कलमांची आणि ८ परिशिष्टांची आहे. मसुदारुपी घटनेत भारतीय संघराज्याचा मुख्य अधिकारी म्हणून एक पद आहे, ज्या भारतीय संघराज्याचा अध्यक्ष (राष्ट्रपती) असे म्हटले आहे. असे असले तरी या घटनेत अमेरिकेसारखे अध्यक्षीय पद्धतीचे सरकार स्वीकारलेले नाही तर संसदीय पद्धतीचे सरकार घटनेत स्वीकारले आहे. म्हणून राष्ट्रपती भारत देशावर राज्य करणार नाही. तो केंद्रिय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कार्य करणार आहे. संसदेत बहुमताचे प्रभुत्व आहे. मंत्री संसदेचे सदस्य आहेत. मसुदारूप घटना संघराज्यात्मक आहे आणि एकात्मही आहे. तीमध्ये लोकशाही पद्धतीला प्राध्यान्य आहे."[३२४] संविधान सभेत भाषणाचा समारोप करताना आंबेडकर म्हणले की, "राज्यघटना कितीही चांगली असली तरी ती अमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या राज्यघटनेचे मातेरे होते. मात्र राज्यघटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती राज्यघटना निःसंशय चांगली ठरते." संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हेसुद्धा नागरी सेवेचे महत्त्व विशद करताना म्हणाले की, "राज्यघटनेत काही असेल अथवा नसेल, राज्यघटना काही सांगो अथवा न सांगो, देशाचे कल्याण या देशाचे शासन-प्रशासन कोणत्या प्रकारे केले जाते यावर अवलंबून राहील आणि शाळा-प्रशासन चालविणारे लोक कोण वा कसे आहेत त्यावर अधिक अवलंबून राहील."[३२५] ४ नोव्हेंबर १९४८ रोजी आंबेडकरांनी आपल्या भाषणात घटनेची देशहिताची, राज्यहिताची व जनहिताची जी वैशिष्ट्ये सांगितली त्यावर प्रभावित होऊन घटना समितीच्या अनेक सभासदांनी ५ नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनाकार आंबेडकर यांची प्रशंसा करणारी मते व्यक्त केली.[३२६] संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णमचारी यांनी सांगितले की, "संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."[३२७][३२८][३२९] +एस. नागप्पा म्हणाले की, "या घटनेचा मुसदा तयार करण्याचे कष्ट घेतल्याबद्दल पुन्हा एकदा मी डॉ. आंबेडकर यांचे आभार मानतो. हे काम गुंतागुंतीचे आहे, याविषयी शंकाच नाही, तरी सुद्धा त्यांनी ते अतिशय यशस्वीपणे व कमी वेळेत केले."[३३०] ७ नोव्हेंबर १९४८ नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक-एक कलम स्वीकारण्यात आले. २० नोव्हेंबर १९४८ रोजीच्या बैठकीत घटनेचे अकरावे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली.[३३०] १४ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले. यात आंबेडकरांनी घटनेच्या सुचनांविषयी, दुरुस्त्याविषषी भाषण केले आणि परिवर्तनीय मसुदारुपी राज्यघटना तिसऱ्या वाचनासाठी आणि मंजूर होण्यासाठी घटना समितीपुढे सादर केली.[३३१] सभासदांनी परिवर्तित मसुदारुपी घटनेवर १७ नोव्हेंबर १९४९ रोजीच्या बैठकीत भाषणे केली. यावेळीही बऱ्याच सभासदांनी घटना तयार करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे आंबेडकरांची प्रशंसा केली. सेठ गोविंददास यांनी आंबेडकरांना 'आधुनिक युगाचा मनू' म्हटले जात असल्याचे संविधान सभेत सांगितले. खंडुभाई के. देसाई यांनी आंबेडकरांनी दिलेल्या अत्यंत विद्वतापूर्ण भाषणांना अविस्मरणीय म्हटले.[३३२] तर के.एम. जेधे यांनी आंबेडकरांना थोर वकील व प्रचंड बुद्धी व क्षमता असलेले मानव म्हटले.[३३३] २५ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचे शिल्पकार आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले उद्बोधक व ऐतिहासिक भाषण दिले. त्यांनी प्रारंभी घटनेच्यासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडेसे गंभीर झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना व आपले विचार व्यक्त केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." नंतर देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आंबेडकर म्हणतात की, "भारताचे स्वातंत्र्य आपल्याच लोकांच्या विश्वासघाताने अनेकदा गेले आहे. आपल्याच लोकांनी देशद्रोह केला आणि भारत देश दुसऱ्यांच्या हाती दिला. मुहम्मद बिन कासिमने जेव्हा सिंधवर स्वारी केली तेव्हा राजा दाहीरच्या सेनापतीने लाच घेतली आणि तो आपल्या राजाच्या मदतीला धावला नाही. यामुळे राजा दाहीरचा पराभव झाला. महंमद घोरीला भारतावर स्वारी करण्याचे आमंत्रण राजा जयचंदने दिले. शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते, तेव्हा इतर मराठे सरदार शिवाजी महाराजांविरुद्ध लढत राहिले. आता पुन्हा तसेच होणार नाही ना? अशी मला चिंता वाटते. जर राजकीय नेत्यांनी आपल्या पक्षाचे मत हे राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य पुन्हा धोक्यात येईल. असे झाले तर पुन्हा स्वातंत्र्य मिळविणे अशक्यच होऊन बसेल. यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. मी हिंदू, मी मुसलमान, मी ख्रिश्चन, मी शिख, मी जैन-बौद्ध यांना दुय्यमत्व देऊन, मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे, असे आपण मानलेच पाहिजे".[३३४] २६ नोव्हेंबर १९४९ च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या भाषण म्हणाले की, "स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जी मसुदा समिती नियुक्त करण्यात आली, तिचे सभासद आणि प्रामुख्याने तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांची निवड करण्याचा घटना समितीची निर्णय अगदी अचूक होता. आणि डॉ. आंबेडकरांनी उत्कृष्ट राज्यघटनेची निर्मिती करून तो निर्णय सार्थक सिद्ध केला आहे." आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व जगातले एक श्रेष्ठ घटनाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.[३३५] + +"देशाला स्वातंत्र्य मिळाले तरी निजामाच्या जोखडाखाली अडकलेल्या हैदराबाद संस्थानातील लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नतिक पाठबळ मिळाले होते. त्यातूनच मराठवाड्यात स्वातंत्र्याची पहाट झाली. धर्मसत्ता व राजसत्ता कधीच एकत्र नांदू शकत नाहीत, या शब्दांत बाबासाहेबांनी निजामाच्या धार्मिक सत्तेला विरोध केला होता." +"हैदराबाद संस्थानात भाषण, लेखन, शिक्षण व सभा स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत नागरी स्वातंत्र्य येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थानामध्येही दलितांना स्वातंत्र्याचा विचार बाबासाहेबांनी दिला होता", असेही भगवानराव देशपांडे म्हणले.[३३६] +१९४० च्या दशकामध्ये ब्रिटिशांनी हिंदुस्थानातील संस्थानिकांना आपले स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्याची परवानगी दिली होती. मोहम्मद अली जिन्ना यांनी आपली पाकिस्तानाची मागणी यशस्वी केली, त्यानंतर हैदराबाद संस्थानाच्या निजामाने हे १७ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. निजामाचे हैदराबाद संस्थान धर्मांध रजाकारांचे राज्य होते, जिथे न्याय हक्कांसारख्या मूलभूत अधिकारांवरच बंदी होती. इ.स. १९३८ ते १९४८ या कालखंडात आंबेडकर यांनासुद्धा हैदराबाद संस्थानात सभा, परिषद, मेळावे वा संमेलने घेण्यास मज्जाव घातला गेला होता. अशा या निजामांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याचे निवारण करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन कायदामंत्री आंबेडकर यांनी प्रयत्न केले.[३३७] +भारत सरकारने जेव्हा हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई केली तेव्हा आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा दिला होता. पोलीस कारवाईचा निर्णय घेण्यापूर्वी पटेल यांनी आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हैदराबादचा इतिहास आणि भूगोल पाहता निजाम स्वतंत्र राहणे शक्यच नाही, असे स्पष्टीकरण त्यावेळी आंबेडकरांनी पटेल यांना दिले होते. "आपण जर सैन्य पाठविण्याचा निर्णय घेणार असाल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे विपरीत परिणाम होतील. या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये चर्चा होईल. भारताचे सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले व त्यांनी हैदराबाद संस्थानावर आक्रमण केले, असे अनेक अर्थ निघू शकतील", असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे आंबेडकरांनी असे सुचवले की आपण हैदराबाद संस्थानावर भारतीय सैन्यच पाठवू परंतु या कृतीला 'पोलीस ॲक्शन' हे नाव देऊ. पटेल यांनी आंबेडकरांच्या सूचनेचा स्वीकार केला आणि पुढे तेथे भारतीय सैन्य पाठवून कारवाई झाली व त्याला पोलीस ॲक्शन हा शब्द वापरला गेला. शेवटी भारतीय सैनिकांसमोर निजामाच्या सैनिकांचा पराभव झाला आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाचे राज्य भारतात सामील झाले.[३३८][३३९][३४०] +आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली होती. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारंभास अनेक देशांचे प्रतिनिधी, भिक्खू संघ व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता.[३४१] +इ.स. १९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. इ.स. १९५६ला आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. आंबेडकरांनी दिल्लीशिवाय महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस इ.स. १९५३ पासून सुरुवात केली. इ.स. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरुवात आंबेडकरांनी केली, म्हणून त्यांना भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते समजले जाते.[३४१] +इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या. अशी आग्रही मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख आंबेडकरांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.[३४१] +मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. +आंबेडकरांनी हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.[११९] पण हिंदुंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली.[११९] तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले.[११९] त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले.[११९] त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.[११९] आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना होती की - अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. आंबेडकरांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?"[१२०] सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी-बोधी म्हणतात की, "बाबासाहेबांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.[३४२] +आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी भरलेल्या परिषदेत हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली. धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी आंबेडकरांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या निझामाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रुपये देण्याचे कबूल केले होते.[३४३] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्ये जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले.[३४४] ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांची उद्दिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते. +आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला.[३४५] धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यावय स्थापन केले.तसेच औरंगाबाद येथे इ.स. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालय सुरू करून त्याच्या परिसरास नागसेनवन असे नाव दिले. त्यांनी मुंबईतील आपल्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.[३४६][३४७] + +बाबासाहब करे पुकार +बुद्ध धम्म का करो स्वीकार... +आकाश पाताल एक करो +बुद्ध धम्म का स्वीकार करो...अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा याच दिवशी स्वीकार केला होता. हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून आंबेडकर व सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[३४८][३४९] आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.[३५०] मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[३५१] आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.[३५२] लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर देशात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धर्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक म्हटले जाऊ लागले.[३५३] महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. सम्राट अशोकानंतर बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.[३५४] +आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या २२ प्रतिज्ञा वदवून घेतल्या. या बौद्ध धर्माचे सार आहेत. यांत बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकीद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. या २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्त्वाच्या आहेत.[३५५] +अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात की, "बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. १४ ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात डॉ. आंबेडकरांना सहभागी होता आले नाही. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचे आचरण करण्यात येते पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवे होते, ते झाले नाही हे मान्य करावं लागेल."[३४२] +आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिकठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर येथील सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या काळात मुंबई, आग्रा, दिल्ली यांसह देशातील वीस पेक्षा अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांद्वारे दीक्षित नवबौद्धांची संख्या ४०,००,००० झाली.[३५६] +१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात २,४८७, पंजाबात १,५५०, उत्तर प्रदेशात ३,२२१, मध्य प्रदेशात २,९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतात होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील बौद्धांची अधिकृत संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १,६७१ टक्क्यांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.[३५०][३५१][३५७] ही सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती.[३५६] मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.[३५६] २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% पेक्षा जास्त लोक हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत, ज्यांचे पूर्वज १९५६ मध्ये बौद्ध धर्मात परिवर्तित झाले होते.[३५८][३५९][३६०][३६१] +नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट‘’च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी ‘‘बुद्ध की कार्ल मार्क्स‘’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभांत भाग घेतला. त्यानंतर त्यानी राज्यसभेच्या अधिवेशनात भाग घेतला आणि आपल्या ‘‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’‘ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’‘ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यावेळी त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले. +आंबेडकर यांच्या धर्मांतरानंतरच्या सात आठवड्यांत त्यांनी बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे कार्य केले. +आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादर येथून दुपारी १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. चार मैल लांबीच्या या त्यांच्या अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. मुंबई शहरातील ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी आंबेडकरांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौसल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली. एकाच वेळी दहा लक्षांवरील लोकांचे धर्मांतर हे जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.[३५१] +आंबेडकरांचे दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले होते, तेथे भारत सरकारने डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक निर्माण केले आहे. याला 'महापरिनिर्वाण स्थळ' म्हणूनही ओळखले जाते. १३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पन करण्यात आले. या स्मारकाच्या इमारतीची रचना पाने उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार "ज्ञानाच्या शोधाचे प्रतीक" आहे.[३६२][३६३] +रमाबाईंना आंबेडकरांच्या पत्नी होत. त्यांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले होते.[३६४] रमाबाई व बाबासाहेब यांना एकूण पाच अपत्य झाली – यशवंत, गंगाधर, रमेश, इंदू (मुलगी) व राजरत्न. यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. यशवंत (१९१२–१९७७) हा एकमेव त्यांचा वंशज होता.[३६५] +इ.स. १९३५ मध्ये दीर्घ आजारानंतर आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.[३६६][३६७] १९४० च्या दशकात भारतीय संविधानाचा मसुद्याचे काम पूर्ण करतावेळी डॉ. आंबेडकर खूप आजारी होते. त्यांच्या पायांमध्ये न्युरोपॅथीक[मराठी शब्द सुचवा] वेदना होत होत्या, त्यांना रात्री झोप येत नसे. ते इन्सुलिन आणि होमिओपॅथीची औषधे घेत होते.[३६८] यावर उपचार घेण्यासाठी ते मुंबईला गेले आणि तेथे त्यांची डॉ. शारदा कृष्णराव कबीर यांच्याशी भेट झाली. कबीर या पुण्याच्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या.[३६९] डॉ. कबीर यांची आंबेडकरांची वैद्यकीय काळजी घेतली. पुढे आंबेडकरांनी कबीरांशी १५ एप्रिल, १९४८ रोजी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी नोंदणी पद्धतीने विवाह केला. विवाहसमयी आंबेडकरांचे वय ५७ वर्ष तर शारदा कबीर यांचे वय ३९ वर्ष होते.[३७०] विवाहानंतर शारदा कबीरांनी 'सविता' हे नाव स्वीकारले.[३७१] सविता आंबेडकरांना अपत्य नव्हते. आंबेडकरानुयायी लोक सविता आंबेडकरांना आदराने 'माई' किंवा 'माईसाहेब' म्हणत असत. मुंबईमध्ये २९ मे, २००३ रोजी वयाच्या ९३व्या वर्षी सविताबाईंचे त्यांचे निधन झाले.[३७२][३७३][३७४][३७५][३७६] +यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा यांचेशी झाला. त्यांना एकूण चार अपत्ये झाली, ती पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत. आंबेडकरांचा पुतण्या आनंदराव यांचे नातू राजरत्न आहेत, जे सध्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आंबेडकर कुटुंबातील हे सदस्य मात्र राजकारण, समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळींमध्ये काम करतात. +आंबेडकर हे बहुभाषी होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, फारसी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा अकरा पेक्षा अधिक अनेक भारतीय व विदेशी भाषा शिकलेले होते. यापैकी इंग्रजी, हिंदी, गुजराती, व मराठीसह अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.[३७८][३७९] जर्मन व फ्रेंच भाषा त्यांनी कोलंबिया विद्यापीठात आत्मसात केल्या.[३७७] +आंबेडकर नास्तिक होते. त्यांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता. पण ते निधर्मी किंवा धर्मविरोधी नव्हते, तर समाजासाठी धर्म आवश्यक आहे, हे त्यांनी मान्य केले. त्यांच्यासाठी धर्म हा नैतिक संहिता, समानता, प्रेम, न्याय यासारख्या मूल्यांचा संच म्हणून वैध होता.[३८०] त्यांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी संविधानामार्फत भारतीय राजकीय-सामाजिक समाज जीवनामध्ये हे तत्त्व रुजवले.[३८१] स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म मला आवडतो, हे त्यांचे प्रचलित कथन आहे. मानव आणि धर्म या दोघांत तुलना करताना त्यांनी मानवास अधिक महत्त्वाचे ठरवले, तर धर्माला दुय्यम ठरवले. ते असे म्हणाले की, मानव हा धर्मासाठी नसून धर्म हा माणसासाठी आहे. आधुनिक जगामध्ये विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे त्यांनी बुद्ध धम्माला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्य असणारा जगासाठी सर्वात उपयुक्त धर्म म्हटले आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचा कल बौद्ध धम्म अनुसरण्याकडे झुकला, आणि आयुष्याच्या अगदी अंतिम महिन्यांत त्यांनी अधिकृतपणे बौद्ध धम्म स्वीकारला. +२०२० मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आंबेडकर प्रभावी पत्रकार व संपादक होते,[३८२] वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजोन्नती करण्यासाठी त्यांनी एकूण ५ वृत्तपत्रे सुरू केली.[३८३][३८४][३८५][३८६][३८७][३८८][३८९][३९०] ते त्यांच्या मते कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्ष्याप्रमाणे होते. त्यांनी आपल्या चळवळीत वेगवेगळ्या कालावधीत पाच वर्तमानपत्रे वापरली.[३८५][३९१][३९२] +३१ जानेवारी १९२० रोजी, आंबेडकरांनी अस्पृश्यांवरील अन्याय दाखविण्यासाठी मूकनायक हे पहिले पाक्षिक सुरू केले.[३९३] यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांनी आर्थिक मदत केली होती. ३ एप्रिल, इ.स. १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी २९ जून १९२८ रोजी समता हे वृत्तपत्र सुरू केले. हे समाज समता संघाचे मुखपत्र होते. २४ फेब्रुवारी १९३० रोजी त्यांनी जनता तर ४ फेब्रुवारी १९५६ मध्ये प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९४४ मध्ये आंबेडकरांनी "आम्ही शासनकर्ती जमात बनणार" या शीर्षकाखाली जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. या वृत्तपत्रांद्वारे आपल्या विचारांनी त्यांनी स्पृश्य आणि अस्पृश्यांना जागृत केले. त्यांची प्रत्रकारिता प्रभावी होती.[३९४] आंबेडकर हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, परंतु त्यावेळी महाराष्ट्रातील बहुतांश दलित जनता केवळ मराठी वाचत असे.[३९५] त्यामुळे त्यांनी ही सर्व पाक्षिके व साप्ताहिके मराठी भाषेमध्ये प्रकाशित केली. +गंगाधर पानतावणे यांच्या १९८७मधील आंबेडकरांया पत्रकारितेवरील पी.एच.डी. शोध प्रबंधानुसार"या मुकनायकाने (आंबेडकर) बहिष्कृत भारतामधील लोकांना प्रबुद्ध भारताकडे नेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते."[३९०] +भारतीय बौद्ध विशेषतः नवयानी अनुयायी आंबेडकरांना 'बोधिसत्त्व' व 'मैत्रेय' मानतात.[४०२][४०३][४०४] इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना 'बोधिसत्व' ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना 'बोधिसत्व' संबोधले होते. +भारतीय टपालने इ.स. १९६६, १९७३, १९९१, २००१ आणि २०१३ मध्ये आंबेडकरांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची टपाल तिकिटे काढली होती. याशिवाय इ.स. २००९, २०१५, २०१६ व २०१७ मध्ये त्यांना अन्य टपाल तिकिटांवर चित्रित केले गेले आहे.[४०५][४०६] +सन २००४ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला. इ.स. २००४ मध्ये आपल्या स्थापनेला २५० वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची 'द कोलंबियन्स अहेड ऑफ देअर टाइम' नावाने एक यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात 'भीमराव आंबेडकर' हे नाव पहिल्या स्थानावर होते. यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख "आधुनिक भारताचा निर्माता" असा केला होता.[४१२][४१३] "विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या ४५० वर्षांच्या इतिसाहात डॉ. आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता", असे खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला प्रत्यक्ष सांगितल्याचे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले.[४१४] +गुगलने १४ एप्रिल २०१५ रोजी आपले मुख्यपृष्ठ डुडलच्या माध्यमातून आंबेडकरांचा १२४वा जन्मदिवस साजरा केला होता.[४१५][४१६] हे डुडल भारत, अर्जेंटिना, चिली, आयर्लंड, पेरू, पोलंड, स्वीडन आणि युनायटेड किंग्डम या देशांमध्ये चित्रित करण्यात आले होते.[४१७][४१८][४१९] +इ.स. २०१७ मध्ये, १२६व्या आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.[४२०][४२१] + +डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व कर्तृत्त्वाचे मूल्यांकन करताना जगातील अनेक विद्वानांनी त्यांना या शतकातील युगप्रवर्तक म्हणून संबोधले आहे.[४४३][४४४] त्याच काळातील बंगालचा गव्हर्नर रिचर्ड कॅसे म्हणतो की, डॉ. आंबेडकर बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा मूळ झरा आहे.[४४३][४४४] तर त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणारे महास्थवीर भदन्त चंद्रमणी त्यांना या युगातील भगवान बुद्ध म्हणतात.[४४३][४४४] डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, की "विसाव्या शतकावर महात्मा गांधींचा निर्विवाद प्रभाव होता, तर प्रचंड विद्वत्ता, ताकद व विचारप्रवर्तक योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकविसावे शतक गाजवले."[४१४] नरेंद्र जाधव म्हणतात की, "महात्मा गांधी हे 'भारताचे राष्ट्रपिता' होते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 'प्रजासत्ताक भारताचे राष्ट्रपिता' होते!"[४४५] महात्मा गांधींऐवजी आंबेडकर "प्रतिकार आणि सामाजिक प्रबोधनाचे नवे प्रतीक" ठरले आहेत.[४४६] +आंबेडकरांचा सामाजिक-राजकीय सुधारक म्हणून आधुनिक भारतावर मोठा प्रभाव पडला आहे.[४४७][४४८] स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांचा राजकारणामध्ये आदर आहे. त्यांच्या पुढाकारामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात परिणाम झाला आहे आणि आज भारताची सामाजिक-आर्थिक आणि कायदेशीर प्रोत्साहनांद्वारे सामाजिक-आर्थिक धोरणे, शिक्षण आणि सकारात्मक कृती पाहता भारताचा दृष्टिकोन बदलला आहे. स्वतंत्र भारताचे प्रथम कायदामंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि संविधानाचा मसूदा तयार करण्याऱ्या मसूदा समितीचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि जातीरहित समाजाचा पुरस्कार केला. जातिव्यवस्थेवर केलेल्या त्यांच्या विधानांनी त्यांना सनातनी हिंदुंमध्ये विवादास्पद व अलोकप्रिय बनविले. तथापि, दलित व दलितेतर हिंदू समाजावरही त्यांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव पडला आहे.[४४९][४५०] त्यांच्या बौद्ध धर्मात केलेल्या धर्मांतराने भारतात व परदेशात बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभिव्यक्तीमध्ये पुनरुज्जीवन घडून आले.[४५१] आंबेडकर हे भारतातील निदर्शकांचे प्रतीक बनले आहेत. भारतातील राष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या निदर्शनांमधील किंवा आंदोलनांमधील निदर्शनकर्ते आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करून आपल्या मागण्या सादर करीत असतात.[४५२] प्रामुख्याने दलितांचे प्रतीक समजले जाणारे आंबेडकर इतर मागासवर्गीयांचेही (ओबीसींचे) प्रतीक बनले आहेत. दलित व आदिवासीखेरीज इतर मागासवर्गीय, अल्पसंख्य, तसेच सवर्ण समाज सुद्धा आंबेडकरांना आपले प्रेरणास्रोत मानतो.[४५३][४५४] + महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.[४५५][४५६][४५७] भारतात आणि इतरत्र अनेकदा त्यांना बाबासाहेब म्हटले जाते, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय" किंवा "आदरणीय पिता" असा होय. कोट्यवधी भारतीय त्यांना "महान मुक्तिदाता" मानतात. सप्टेंबर १९२७ पासून, डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांचे कार्यकर्ते व अनुयायी सन्मानपूर्वक "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" म्हणून संबोधित करु लागले.[४५८][४५९] आंबेडकरांना मुख्यत्वे भीम तसेच काहीदा भीमा, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बा भिमा, बाबासाहेब यासारख्या नावांनीही संबोधिले जाते. त्यांच्या "भीम" नावाचा वापर भीम जन्मभूमी, भीम जयंती, जय भीम, भीम स्तंभ, भीम गीत, भीम ध्वज, भीम आर्मी, भीम नगर, भीम ॲप, भीम सैनिक, भीम गर्जना सारख्या अनेक ठिकाणी केला जातो.[४६०] आंबेडकर यांचे नाव भीमराव होते त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या शक्तीला 'भीमशक्ती' संबोधण्याचा प्रघात आहे. महाडच्या सत्याग्रहाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रचारात आला.[४६१] आंबेडकरवादी लोक एकमेकांना नमस्कार किंवा अभिवादन करण्यासाठी "जय भीम" शब्द उच्चारतात. 'जय भीम'मुळे आंबेडकरांप्रती असलेला आदर व्यक्त केला जातो. "जय भीम" या शब्दातील 'जय'चा अर्थ 'विजय' होय, व 'भीम' हे आंबेडकरांचे नाव आहे; तसेच जयभीम या संयुक्त शब्दाचा अर्थ "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो" असा आहे. 'जयभीम' या प्रेरणादायी शब्दाची सुरुवात एल.एन. हरदास यांनी इ.स. १९३९ मध्ये केली होती. सर्वप्रथम २० डिसेंबर १९४१ पासून स्वतः आंबेडकर अभिवादन म्हणून 'जयभीम' वापरू लागले.[४६२][४६३][४६४][४६५] निळा रंग आंबेडकरांच्या विचारधारा आणि आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो. आंबेडकरांच्या समता सैनिक दलाचा आणि राजकीय पक्षांचा निळा रंग होता. 'तारे असलेला निळा झेंडा' हा समता सैनिक दलाचा ध्वज आहे. 'या ध्वजाचा अर्थ आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी संघर्ष करणे,' असे समता सैनिक दलाच्या घटनेत लिहिले आहे. शेड्युल कास्ट फेडरेशनचा ध्वज निळा होता. १९५७ मध्ये आंबेडकरांच्या सहकाऱ्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा डॉ. आंबेडकरांनी दिलेला निळा रंग कायम ठेवण्यात आला. डॉ. आंबेडकरांच्या काळातच निळा रंग हा क्रांतीचे प्रतीक ठरला होता. डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व म्हणजे निळा झेंडा असे समीकरण होते.[४६६] +अनेक सार्वजनिक संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, वास्तु, रस्ते, इत्यादी गोष्टी आंबेडकरांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने नामांकित आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, डॉ. बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान, जालंधर, आंबेडकर विद्यापीठ दिल्ली, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. सन १९९० मध्ये, भारतीय संसद भवनाच्या मध्यवर्ती कक्षात आंबेडकरांचे मोठे अधिकृत तैलचित्र लावण्यात आले आहे.[४६७][४६८] +भारतातील गावात, शहरात, चौकात, रेल्वे स्थानक, उद्याने, स्मारके या ठिकाणी आंबेडकरांचे पुतळे मोठ्या संख्येने स्थापित केलेले आहेत.[४६९] भारताबाहेर सुद्धा त्यांचे काही पुतळे उभारण्यात आले आहेत. [४७०][४७१][४७२] १४ एप्रिल २०२३ रोजी १३२व्या आंबेडकर जयंतीदिनी “१२५ फुट डॉ. बी.आर. आंबेडकरांचा पुतळा” तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे उभारण्यात आला आहे.[४७३] या पुतळ्याची एकूण उंची १७५ फूट असून तो ५० फुट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे.[४७४][४७५] +लखनौमधील आंबेडकर स्मारक पार्क त्यांच्या स्मृतींना समर्पित आहे. येथील चैत्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र दाखवणारी स्मारके आहेत. या स्मारकातील बसलेल्या स्थितीतील आंबेडकरांचा कांस्य पुतळा हा वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये असलेल्या लिंकन स्मारकातील अब्राहम लिंकन यांच्या पुतळ्याप्रमाणे बनवण्यात आला आहे.[४७६][४७७] +१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून लंडनमध्ये ज्या इमारतीत राहिले, ती तीन मजली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन त्याचे संग्रहालयात रूपांतर केले. इ.स. २०१५ मध्ये त्यांचे हे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक झाले.[४७८] +२०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे घेण्यात आलेल्या द ग्रेटेस्ट इंडियन सर्वेक्षणात नेहरू व पटेल यांना मागे टाकत आंबेडकर पहिल्या क्रमांकावर आले. या सर्वेक्षणात २८ परीक्षक होते आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी यात मते दिली होती.[४७९][४८०] तत्पूर्वी, इ.स. २००७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात ६० सर्वश्रेष्ठ भारतीयांमध्ये आंबेडकरांचा सुद्धा समावेश होता.[४८१] +आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने, कामगार संघटनांचा आणि विविध संस्थांचा उगम झाला आहे, हे संपूर्ण भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात जास्त सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.[४८२] भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना "बोधिसत्त्व" व "मैत्रेय" असे संबोधतात.[४८३][४८४][४८५] +राजर्षी शाहू महाराजांनी आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात रा. लोकमान्य आंबेडकर असा मायना महाराजांनी लिहिला होता.[४८६] +आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.[४८७] तसेच आंबेडकरांचे तत्त्वज्ञान आंबेडकरवाद हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. जपानमध्ये बुराकू नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते.[४८८][४८९] नेपाळमधील दलितही आंबेडकरांपासून प्रभावित झाले आहेत. ते आंबेडकरांकडे आपला मुक्तिदाता म्हणून पाहतात आणि नेपाळी आंबेडकरवादी चळवळही चालवतात. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचे पालन करणे: "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा जातीनिष्ठ भेदभाव आणि अस्पृश्यता दूर करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.[४९०] युरोपमधील हंगेरी देशातील जिप्सी लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.[४९१] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल नावाची शाळा सुरू केली. हंगेरीत आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरू करण्यात आली आहेत.[४९२] येथे विद्यार्थ्यांना आंबेडकरांचे धडे शिकवले जातात. त्यामध्ये आंबेडकरांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मितीतील योगदान या बाबी शिकवल्या जातात. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकरांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील जयभीम नेटवर्कने शाळेस भेट दिला होता.[४९३][४९४] +२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर, २०१९ रोजी सुमारे एक लाख आंबेडकरी बौद्ध अनुयायांनी बुद्धवंदना म्हणली.[४९५] +डॉ. आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर अनेक प्रकारे प्रभाव पडलेला आहे. +आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेत बदल सुरू झाले. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.[२२४] तसेच विवाह, धर्म, अर्थ, शिक्षण राज्य या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. नवबौद्धांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी बलुता पद्धतीचा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सर्वत्रीकरण घडून आले. आरक्षणाच्या धोरणामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.[४९६] +डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणीव झाली. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था, सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.[४९७] +इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात सम्राट अशोकांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात झाला. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोकही बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञान, साहित्य व पाली भाषा यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.[४९६] १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील अनुसूचित जातीमध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% नवयानी बौद्ध किंवा नवबौद्ध आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे महाराष्ट्र राज्यात आहेत.[४९८][४९९] +आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे दलित चळवळीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ महार लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळीला आज प्रामुख्याने आंबेडकरी चळवळ किंवा आंबेडकरवादी चळवळ म्हटले जाते.[४९६] +आंबेडकरांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक पुस्तके, गीते (भीमगीते), स्मारके अशा अनेक गोष्टींची निर्मिती झालेली आहे.[५००] आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत.[५०१] आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात.[५०१] विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष मागणी असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो.[५०१] दीक्षाभूमी आणि चैत्यभूमीवर तर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली.[५०१] आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.[५०२] +आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.[४९१][५०१] आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशांत विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत.[५०१] महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे.[५०१] तैवान देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.[५०१][५०३] +भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे एक ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.[५०४] +आंबेडकरांचा अशोकचक्रांकित भीम ध्वज हा बौद्ध व दलित आंदोलनात आंबेडकरवाद्यांद्वारे वापण्यात येत असतो.[७७][५०५] या ध्वजाचा रंग निळा असून तो समतेचे व त्यागाचे प्रतिक मानला जातो. हा ध्वज भारतीय बौद्धांचा प्रतिकध्वज सुद्धा मानला जातो. अनेकदा या ध्वजावर 'जय भीम' शब्द लिहिलेले असतात.[७७] नवयान ही बौद्ध धर्माची एक संकल्पना आंबेडकरांनी तयार केली.[७७] +आंबेडकरांचा जन्मदिन हा आंबेडकर जयंती एक उत्सव म्हणून हा संपूर्ण भारतभर साजरा जातो, तर देशातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुटी असते. जगातील अनेक देशांत सुद्धा दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी होती.[५०६] आंबेडकरांची पहिली सार्वजनिक जयंती आंबेडकरानुयायी सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली होते.[५०७][५०८] महाराष्ट्रात आंबेडकर जन्मदिन "ज्ञान दिवस" म्हणून साजरा केला जातो.[५०९] अमेरिकेतील संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सन २०१६, २०१७ व २०१८ या वर्षांमध्ये आंबेडकर जयंती साजरी झालेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने आंबेडकरांचा 'वैश्विक प्रणेता" म्हणून गौरव केला आहे.[५१०][५११][५१२][५१३] +आंबेडकर यांच्या जीवनावर व विचारांवर आधारित अनेक चित्रपटांची, दूरचित्रवाणी मालिकांची आणि नाटकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. इसवी सन २००० मध्ये जब्बार पटेल यांनी इंग्लिश भाषेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट दिग्दर्शित केला, ज्यात अभिनेता मामुट्टी हे मुख्य भूमिकेत होते.[५१४] हा चित्रपट राष्ट्रीय फिल्म विकास महामंडळ आणि सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रायोजित केला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.[५१५] श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेल्या भारतीय संविधानाच्या निर्मितीवरील एक टीव्ही लघु-मालिका संविधान मध्ये आंबेडकरांची प्रमुख भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली होती.[५१६] अरविंद गौर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि राजेशकुमार यांनी लिहिलेल्या आंबेडकर आणि गांधी नाटकात या दोन मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा शोध घेतला गेला.[५१७] +आंबेडकर यांच्यावर विविध भाषेत असंख्य नाटके तयार केलेली आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6680.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6680.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f99fef429d60ac72dc2541cb39f5d469f701de9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6680.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम किंवा फैजाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उत्तर सरकारच्या अर्थसहाय्यित असलेल्या, फैजाबाद, उत्तर प्रदेशमधील क्रीडा संकुलासाठी मल्टी कोटी प्रकल्पांचा एक भाग आहे. +हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आहे जे फैजाबाद विमानतळापासून काही शंभर मीटर अंतरावर एनएच303 ( फैजाबाद ते सुलतानपूर महामार्ग) बाजूने बांधले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6717.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd27a0a52a409fc7a4f2c1852310e72d5c10b264 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6717.txt @@ -0,0 +1 @@ +राजेंद्र शिंगणे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6737.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1752a78e73958d57f7cbd9467aace06e84822342 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6737.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान तथा आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन-विशाखापट्टणम् जिल्हा क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदान हे भारतातील विशाखापट्टणम् येथे असलेले बहुपयोगी मैदान आहे. एसीए-व्हिडीसीए मैदान विशाखापट्टणमच्याबाहेर टेकड्यांच्या मध्ये वसलेले आहे. आजवर या मैदानावर आपीएलच्या सामन्यांशीवाय ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि एक आंतरराष्ट्रीय टी२० सामना झाला आहे. मैदानाचे दुमजली स्टॅंड्सची मांडणी अशा प्रकारे करण्यात आली आहे की कुठेही बसून सामना पाहण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही +आज पर्यंत या मैदानावर एकही कसोटी सामना खेळवला गेला नाही, परंतु कसोटी सामने खेळवण्याची परवानगी मैदानाकडे आहे. २०१६ साली होणारा भारत वि. इंग्लंडचा कसोटी सामने येथे खेळवला जाणार आहे. +खेळविण्यात आलेले सामने खालीलप्रमाणे +गुणक: 17°47′50.49″N 83°21′07.00″E / 17.7973583°N 83.3519444°E / 17.7973583; 83.3519444 diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6747.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6902deb355fa56bb3e6582e270f70b8108fd727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6747.txt @@ -0,0 +1,5 @@ +वल्लमपदुगाई श्रीनिवास राघवन अरुणाचलम (१० नोव्हेंबर, १९३५ - १६ ऑगस्ट, २०२३) हे भारतीय शास्त्रज्ञ होते. ते CSTEP या विज्ञान आणि तंत्रज्ञान थिंक टँकचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. +डॉ अरुणाचलम यांनी विज्ञान विषयात बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि 1965 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स, यूके येथून साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली आणि शारदा विलास कॉलेज म्हैसूरचे माजी विद्यार्थी. +डॉ अरुणाचलम यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र, बंगळुरू येथील नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी आणि हैदराबादमधील डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. 1980 च्या दशकात ते सुमारे दहा वर्षे DRDO चे प्रमुख होते.[१] त्यांच्या कार्यकाळात DRDO चे बजेट आठ पटीने वाढले आणि नोकरशाही आणि आर्थिक दोन्ही अडथळे पार करण्यास त्यांना श्रेय दिले जाते. त्यांनी हलके लढाऊ विमान आणि एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमांसारखे मोठे संरक्षण प्रकल्प सुरू केले. +डॉ अरुणाचलम यांनी 1982 ते 1992 दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे संरक्षण वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले, दहा संरक्षण मंत्री आणि पाच पंतप्रधान आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन विभागाचे सचिव म्हणून काम केले. भारतासाठी ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन्स, स्वदेशी लोखंड आणि पोलाद तंत्रज्ञानाचा विकास, निरक्षरता, बालमृत्यू यांचे निर्मूलन करण्यासाठी देशासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक मोहिमेसारख्या अनेक प्रमुख तांत्रिक आणि सामाजिक कार्यक्रमांची व्याख्या, मूल्यांकन आणि पुनरावलोकन यावर त्यांनी सरकारला सल्ला दिला. अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी सरकारला सल्ला दिला. +डॉ अरुणाचलम हे कार्नेगी मेलॉन विद्यापीठात अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरणाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते यूकेच्या वॉरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील आहेत. ते संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (DRDS) चे माजी सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6755.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6755.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7edca56360ee4426bf3b03eb6ec7b4653cf99266 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6755.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉ.श्रीकृष्ण राऊत (जन्म : पातूर(अकोला जिल्हा), महाराष्ट्र, १ जुलै १९५५) हे एक मराठी गझलकार आहेत. ते एम.कॉम.,एम.ए.,एम.फिल.पीएच्.डी.(मराठी,वाणिज्य) असून अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात वाणिज्य विभाग-प्रमुख आहेत. +इ.स. १९७६ पासून श्रीकृष्ण राऊत हे कविता आणि गझले करीत आहेत. त्यांचा ‘गुलाल’ हा पहिला गझल संग्रह १९८९ साली प्रकाशित केला. त्यांच्या कवितांचा अमरावती विद्यापीठाच्या आणि नागपूर विद्यापीठाच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. त्यांनी ‘राघूमैना’ या मराठी चित्रपटासाठी गीतलेखन.केले आहे. श्रीकृष्ण राऊत यांच्या गझला आशा भोसले, उत्तरा केळकर, उषा मंगेशकर, दिनेश अर्जुना, भीमराव पांचाळे, मदन काजळे, रफीक शेख, सुधाकर कदम, सुरेश वाडकर, या नामवंत गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्याआहेत.साचा:संदर्भ द्या +मराठी साहित्य संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन’ सत्राचे अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6760.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6760.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..152f95654deb06ba8d9018aafc233097fa85e6df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6760.txt @@ -0,0 +1 @@ +संजय जयस्वाल ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6796.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e4993645c3d2000d98788eb4097a782ad096517 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6796.txt @@ -0,0 +1,2 @@ +विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात. +आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. अशी काही आंबेडकरी विचारवेध संमेलने आणि त्यांचे तपशील : diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6805.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2d3e332d3b3a36553a8c33714b9eeb539c378f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6805.txt @@ -0,0 +1,8 @@ +रघुनाथ अनंत माशेलकर:यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते.[१]. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.[२] रघुनाथ माशेलकर, सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले, त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले. +आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये जिथे न्यूटनने सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत. +रघुनाथ माशेलकरांचा जन्म गोवा राज्यातील माशेल गावाचा. बालपण मुंबईत गेलं. मुंबईतल्या पालिकेच्या शाळेतल्या शिक्षकांनी माशेलकरांचे आयुष्य घडवले. त्यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून माशेलकरांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्यासाठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही. त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला - आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. अकरावीच्या परीक्षेत रघुनाथ माशेलकर बोर्डाच्या मेरिटमध्ये आले. पण परिस्थितीमुळे त्यांनी पुढे न शिकण्याचे ठरवले. इथेही आईच्या आग्रहामुळे त्यांनी बी.केम.ला प्रवेश घेतला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले. +डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळणार आहे. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. २३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत. +डॉ. माशेलकरांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’अंजनी माशेलकर फाऊंडेशन’ स्थापन केले आहे. +जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. +भारतीयांच्याकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. +हाच प्रकार बासमती तांदळाच्या बाबतीतही घडला. त्याचेही पेटंट माशेलकरांनी परत मिळवले. सर जगदीशचंद्र बोस यांनी बिनतारी संदेश यंत्रणेचा म्हणजे वायरलेसचा शोध १८९८ मध्येच लावला, पण त्या शोधाचे श्रेय मात्र मार्कोनीला मिळाले. कारण बोस यांनी पेटंट घेतले नव्हते. अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून माशेलकर जागरूक असतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6815.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6815.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6902deb355fa56bb3e6582e270f70b8108fd727 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6815.txt @@ -0,0 +1,5 @@ +वल्लमपदुगाई श्रीनिवास राघवन अरुणाचलम (१० नोव्हेंबर, १९३५ - १६ ऑगस्ट, २०२३) हे भारतीय शास्त्रज्ञ होते. ते CSTEP या विज्ञान आणि तंत्रज्ञान थिंक टँकचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. +डॉ अरुणाचलम यांनी विज्ञान विषयात बॅचलर आणि पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि 1965 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स, यूके येथून साहित्य विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पदवी प्राप्त केली आणि शारदा विलास कॉलेज म्हैसूरचे माजी विद्यार्थी. +डॉ अरुणाचलम यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र, बंगळुरू येथील नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरी आणि हैदराबादमधील डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे शास्त्रज्ञ म्हणून काम केले. 1980 च्या दशकात ते सुमारे दहा वर्षे DRDO चे प्रमुख होते.[१] त्यांच्या कार्यकाळात DRDO चे बजेट आठ पटीने वाढले आणि नोकरशाही आणि आर्थिक दोन्ही अडथळे पार करण्यास त्यांना श्रेय दिले जाते. त्यांनी हलके लढाऊ विमान आणि एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमांसारखे मोठे संरक्षण प्रकल्प सुरू केले. +डॉ अरुणाचलम यांनी 1982 ते 1992 दरम्यान भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे संरक्षण वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले, दहा संरक्षण मंत्री आणि पाच पंतप्रधान आणि भारत सरकारच्या संरक्षण संशोधन विभागाचे सचिव म्हणून काम केले. भारतासाठी ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन्स, स्वदेशी लोखंड आणि पोलाद तंत्रज्ञानाचा विकास, निरक्षरता, बालमृत्यू यांचे निर्मूलन करण्यासाठी देशासाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक मोहिमेसारख्या अनेक प्रमुख तांत्रिक आणि सामाजिक कार्यक्रमांची व्याख्या, मूल्यांकन आणि पुनरावलोकन यावर त्यांनी सरकारला सल्ला दिला. अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी सरकारला सल्ला दिला. +डॉ अरुणाचलम हे कार्नेगी मेलॉन विद्यापीठात अभियांत्रिकी आणि सार्वजनिक धोरणाचे सहयोगी प्राध्यापक आहेत. ते यूकेच्या वॉरविक विद्यापीठात मानद प्राध्यापक देखील आहेत. ते संरक्षण संशोधन आणि विकास सेवा (DRDS) चे माजी सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6823.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..169a20ccaa6685ed8625c2b6d9ec7246343c3a41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6823.txt @@ -0,0 +1,9 @@ +डॉ. पी. विठ्ठल ( जन्म : १ जून १९७५) (शिक्षण: एम.ए., नेट, पीएच.डी.) हे नांदेड विद्यापीठातील भाषा संकुलात मराठीचे विषयाचे प्राध्यापक आहेत. तसेच ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे माजी संचालक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन न व अभ्यास केंद्राचे प्रमुखही आहेत. नांदेडला येण्यापूर्वी पी. विठ्ठल हे औरंगाबाद येथील मराठवाड़ा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात १६ डिसेंबर २००४ ते २८ जानेवारी २००९ पर्यंत पूर्णवेळ व्याख्याता होते. त्याआधी २००१ पासून त्यांनी शिवछत्रपती महाविद्यालयात अध्यापन केले आहे. +नांदेड विद्यापीठात मराठी विषयात पीएच.डी. आणि एम.फिल. करणाऱ्यासाठी डाॅ. पी. विठ्ठल हे संशोधक मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडे आठ विद्यार्थ्यांनी पीएच.डी केली आहे, तर सहा विद्यार्थ्यांनी एम.फिल केले आहे. +महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे आणि शासन व्यवहारकोश उपसमितीचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. +एकोणीसशे नव्वदनंतरच्या पिढीतील एक महत्त्वाचे कवी म्हणून पी. विठ्ठल यांची ओळख आहे. त्यांना बडोदा येथील अभिरुची गौरव पुरस्कार, अहमदनगर येथील संजीवनी खोजे काव्य पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन ग्रंथ गौरव पुरस्कार, अमरावती येथील स्व. सूर्यकांतादेवी पोटे पुरस्कार. कोल्हापूर येथील धम्मपाल रत्नाकर पुरस्कार, महारष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार, पुणे , मनोरमा साहित्य पुरस्कार, सोलापूर, विदर्भ साहित्य संघाचा कवी श्रीधर शनवारे काव्य पुरस्कार, जळगाव येथील स्व. गणेश चौधरी काव्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शंकर पाटील पुरस्कार, आपटे वाचन मंदिराचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे सन्मान मिळाले आहेत. +इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. +पी. विठ्ठल यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आणि नांदेड विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या काही पुस्तकांचे लेखन केले आहे. औरंगाबाद विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश होता. याशिवाय मुंबई, अमरावती, जळगाव, गडचिरोली, नांदेड येथील विद्यापीठात त्यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. काही काळ त्यांनी विश्वकोशाचे (कुमार चरित्र -अपूर्ण राहिले) अभ्यागत संपादक म्हणूनही काम केले आहे. +मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या 'आशय' या मुखपत्राचे ते पहिले संपादक आहेत. याशिवाय 'भाषाभान' या त्रैमासिकाचे त्यांनी काही काळ संपादन केले आहे. पी. विठ्ठल हे मराठी भाषा अध्यापक परिषदेचे सहसचिव असून, मराठीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वाङ्‌मयीन नियतकालिकांमधून व वर्तमानपत्रांतून (उदा० अस्मितादर्श, आशय, ऊर्मी, कविता-रती, काव्याग्रह, खेळ, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, पंचधारा, परिवर्तनाचा वाटसरू, पुण्यनगरी, प्रतिष्ठान, महाराष्ट्र टाइम्स, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, मौज, युगवाणी, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, सांकृतिक कालनिर्णय, साक्षात, वगैरे) त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. साहित्य अकादमीच्या Indian Literatureच्या ३०१ व्या अंकात त्यांच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. याशिवाय त्यांच्या काही कवितांचे हिंदी अनुवादही (अनुवादकः प्रकाश भातंब्रेकर, सुनिता डागा, युवराज सोनटक्के, महेश लीला पंडित ) प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय डॉ. सतपाल भिकी यांनी त्यांच्या कवितांचे अनुवाद पंजाबी भाषेत केला आहे. विविध विद्यापीठातील उजळणी वर्गांत आणि विविध चर्चासत्रांत त्यांनी व्याख्याने दिली आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकदा कवी व वक्ता म्हणून पी. विठ्ठल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. +महाराष्ट्र शासनाच्या www.mahanews.gov.in वेबपोर्टलवर त्यांनी 'आपली मराठी' या नावाखाली केलेले लिखाण आणि, दैनिक पुण्यनगरीच्या मराठवाडा आवृत्तीत 'करुणेचा अंतःस्वर' व दैनिक सकाळ मध्ये 'सम-विषम' ही सदरे सदर प्रचंड वाचकप्रिय ठरली होती. दैनिक आपलं महानगर (मुंबई ) या वर्तमानपत्रातील 'वर्तमानाचा उच्चार' हे त्यांचे सदरही वाचकप्रिय ठरले आहे. +सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ जळगाव आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक - २०२२, नाशिक diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_686.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c5430e031a31e85d91cf89c841afbfeaa1938f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_686.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोनास हेन्रिक्सन (१७ एप्रिल, २०००:डेन्मार्क - ) हा  डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१][२] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6876.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffac6a0811c7f4ca2efba9d50064b89690b8afff --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6876.txt @@ -0,0 +1 @@ +डॉट बेली (६ डिसेंबर, १९१६:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ३० नोव्हेंबर, २००९:न्यू झीलंड) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6904.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9dc8c35e7124565a546153034b0c773e9978ea10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6904.txt @@ -0,0 +1 @@ +डॉन रे (४ जानेवारी, १९४१:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ ते १९७३ दरम्यान १ महिला कसोटी आणि ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6906.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6906.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2d43a34221ccc2fcd8182051dee13633cbc0091 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6906.txt @@ -0,0 +1,4 @@ +डॉन शारदा ब्रेन्डन प्रियंता कुरुप्पु (जानेवारी ५, इ.स. १९६२ - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला यष्टीरक्षक व सलामीचा फलंदाज आहे. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6912.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6912.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3cdf202317514e6bc509e93c37ab0ef947fcb0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6912.txt @@ -0,0 +1,3 @@ +डोनल्ड जॉन ट्रम्प, सीनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.; १४ जून, इ.स. १९४६) हे अमेरिका देशाचे ४५वे व माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. २०२० च्या निवडणुकांमध्ये ज्यो बायडेनने ट्रम्प यांचा पराभव केला. १९९२मध्ये जॉर्ज एच.डब्ल्यु. बुश यांच्यानंतर एकाच सत्रासाठी राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. +राजकारणाचा कोणताही अनुभव नसलेल्या तसेच आजवर कोणतेही प्रशासकीय पद न सांभाळलेल्या ट्रम्प यांनी अनपेक्षितरीत्या २०१६ रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकून रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवले. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय निरीक्षकांनी हिलरी क्लिंटन ही निवडणूक जिंकणार असल्याचे भाकित केले होते. क्लिंटन-केन जोडीला मताधिक्य मिळाले परंतु इलेक्टोरल कॉलेजमध्ये अधिक मते मिळवून ट्रम्प-पेन्स जोडीने विजय मिळवला. २०२० च्या निवडणुकीत ही जोडी ज्यो बायडेन व कमला हॅरिस यांच्याकडून पराभूत झाली. +२०१९मध्ये ट्रम्प यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावर युक्रेनमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यासाठी दबाव आणला. अमेरिकेतील निवडणुकींमध्ये परदेशी शक्तींना लुडबुड करण्यास उद्युक्त करून आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्याबद्दलच्या काँग्रेसद्वारा चालविलेल्या चौकशीमध्ये अडथळे आणले असे दोन आरोप[१] ठेवून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने २४ सप्टेंबर, २०१९ रोजी ट्रम्प यांच्यावर महाभियोग खटला दाखल केला.[२] याला मंजूरी मिळाल्यावर अमेरिकेच्या सेनेटमध्ये हा दाखला चालविला गेला. रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या सेनेटने ट्रम्प यांना ५१-४९ अशा जवळजवळ पक्षनिहाय मतदानाने निर्दोष ठरवले.[३] या खटल्यात एकही साक्ष घेण्यात आली नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरील महाभियोग खटल्यांपैकी हा पहिला असा खटला होता.[४] ५२ रिपब्लिकन सेनेटरांपैकी फक्त मिट रॉमनी यांनी ट्रम्प दोषी असल्याचे मत दिले. आत्तापर्यंच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरील महाभियोग खटल्यांमध्ये स्वतःच्याच पक्षाच्या सेनेटरने दोषी मत दिल्याचे हे पहिले उदाहरण होय[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6924.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4376fa89dded7c9094e0ac2f5e8e4f3d62aa54b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6924.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉना थिओ स्ट्रिकलॅंड (२७ मे, १९५९:गुलेफ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) या केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. पल्स लेसर[मराठी शब्द सुचवा] वरील संशोधनासाठी त्यांना २०१८ सालचे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले. मेरी क्युरी आणि मरिया गेपर्ट-मायर नंतर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत. +त्यांचे पती डग्लस आर. डिकार हे सुद्धा लेसर संशोधक आहेत. त्यांना ॲडम आणि हॅना ही दोन मुले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6940.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5cfa28c8d0602cd69f14726fe60c9acdef8e47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6940.txt @@ -0,0 +1 @@ +डोनोवॅन कॉच (११ ऑक्टोबर, १९७६:दक्षिण आफ्रिका - हयात) हे दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले परंतु ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले क्रिकेट पंच आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6947.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd64a2359f02ef572f25e67611fe4cd0de1686df --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6947.txt @@ -0,0 +1,2 @@ +डॉमिनिक जेराल्ड कॉर्क (ऑगस्ट ७, इ.स. १९७१ - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करायचा. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6954.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3564b4120dffe70a892aec700007ccf273a2db42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6954.txt @@ -0,0 +1 @@ +डॉमिनिक फ्रांसिस मोरेस (जुलै १९, इ.स. १९३८:मुंबई, महाराष्ट्र, भारत - जून २, इ.स. २००४:मुंबई) हा गोव्याचा इंग्लिश लेखक होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6956.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef1a00a1757b913bb05dfb3a20d5cd37da057610 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6956.txt @@ -0,0 +1 @@ +डॉमिनिक ब्लॅपाईड (१० जुलै, १९९६:जर्सी - हयात) हा  जर्सीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6994.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9910fcb8985a5390da441a0c575517658db326c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_6994.txt @@ -0,0 +1,19 @@ +डॉल्नोश्लोंस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लोअर सिलेसियन प्रांत; पोलिश: Województwo dolnośląskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या पश्चिम भागात सिलेसिया ह्या ऐतिहासिक भौगोलिक प्रदेशामध्ये स्थित आहे. डॉल्नोश्लोंस्की प्रांताच्या पश्चिमेला जर्मनी तर दक्षिणेला चेक प्रजासत्ताक आहेत. + + +ओपोल्स्का · +कुयास्को-पोमोर्स्का · +झाखोज्ञोपोमोर्स्का · +डॉल्नोश्लोंस्का · +पोट्कर्पाट्स्का · +पोडाल्स्का · +पोमोर्स्का · +माझोव्येत्स्का · +मावोपोल्स्का · +लुबुस्का · +लुबेल्स्का · +वार्मिन्स्को-माझुर्स्का · +वूत्श्का · +व्यील्कोपाल्स्का · +श्लोंस्का · +श्वेंतोकशिस्का प्रांत diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_701.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f59519a1b613c61401662452d0950577091c16e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_701.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 26°12′16″S 28°2′44″E / 26.20444°S 28.04556°E / -26.20444; 28.04556 + +जोहान्सबर्ग हे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर ग्वाटेंग प्रांताची राजधानी आहे. या शहरास जोबर्ग असेही म्हणतात. +जोहान्सबर्ग जगातील ५० मोठ्या शहरांपैकी एक[१] असून दक्षिण आफ्रिकेतील तीन जागतिक महानगरांपैकी एक आहे.[२] दक्षिण आफ्रिकेचे संवैधानिक न्यायालय या शहरात आहे. +विटवॉटर्सरॅंड टेकड्यांच्या मध्यात वसलेल्या जोहान्सबर्गमध्ये सोने व हिऱ्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. ओ.आर. टॅंबो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. +२००७ च्या अंदाजानुसार महानगराची लोकसंख्या ३८,८८,१८० इतकी आहे. वेस्ट रॅंड, सोवेटो आणि लेनासिया ही उपशहरे धरल्यास ही संख्या १,०२,६७,७०० इतकी आहे. १,६४५ किमी२ भागातील ही लोकसंख्या २,३६४ प्रती किमी२ इतक्या घनतेने राहते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7032.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ee15ceb6b6b7f3f3e2a1d4fba78ac1c58fe4dc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7032.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ८५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_704.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3fb122192f3f38b00ff02b35f597f59f6c3ab35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_704.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोमेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7043.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f128e4de26cdcef34f5ede6395848890d252e90b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7043.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7054.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28d6f91bbd229c2071ea84431b7d5439b40d0e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7054.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7061.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7061.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86a1c04218ceabc9a2a382dd5ce0e48c612d71a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7061.txt @@ -0,0 +1 @@ +डोंगरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7063.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39ccaf1f7f98e8c879a6a37bd64440ba957ff2d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7063.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरगाव शेळगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7068.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fc9b946728926c6dd18c3de8569b4b5caec73ef0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7068.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोंगरताल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7085.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c0b627fa0811c188ad525a9b8260b206915aa71 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7085.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोंगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7172.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..522d30d81f3d7ecf4da3b42de0c51f6bd8a7a36f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7172.txt @@ -0,0 +1 @@ +डोनाल्ड टस्क (पोलिश: Donald Franciszek Tusk; जन्मः २२ एप्रिल १९५७) हा एक पोलिश राजकारणी, पोलंडचा माजी पंतप्रधान व युरोपियन युनियनच्या युरोपियन परिषदेचा विद्यमान अध्यक्ष आहे. सिव्हिक प्लॅटफॉर्म ह्या पोलिश राजकीय पक्षाचा संस्थापक व माजी चेरमन असलेल्या टस्क ह्याची ९ नोव्हेंबर २००७ साली पंतप्रधानपदी निवड झाली. ७ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर सप्टेंबर २०१४ मध्ये टस्कने पदाचा राजीनामा दिला व युरोपियन परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7180.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1087322e4836501852e6235e926f5a92450c3da5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7180.txt @@ -0,0 +1 @@ +डोनाल्ड स्मिथ (१४ जून, १९२३:इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९५७ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7191.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adf520d25e563b40a267f417a00ad7e609b0f2ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7191.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोमारीगंज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7194.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7194.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..adf520d25e563b40a267f417a00ad7e609b0f2ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7194.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोमारीगंज हा उत्तर प्रदेश राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_720.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c51fe7f9042f386b1ccc79059ca00835794791a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_720.txt @@ -0,0 +1,6 @@ +गुणक: 26°45′0″N 94°13′12″E / 26.75000°N 94.22000°E / 26.75000; 94.22000 + +जोरहाट (आसामी: যোৰহাট) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील जोरहाट जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जोरहाट शहर आसामच्या पूर्व भागात गुवाहाटीच्या ३०० किमी पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसले असून ते पूर्व आसामधील एक महत्त्वाचे शहर मानले जाते. जोरहाट आहोम साम्राज्याचे अखेरचे राजधानीचे शहर होते. २०११ साली येथील लोकसंख्या १.२६ लाख इतकी होती. +येथून उत्तरेला ब्रह्मपुत्रा नदीमधील माजुली हे नदीपात्रात असलेले जगतील सर्वात मोठे बेट आहे.[ संदर्भ हवा ] +जोरहाट टाउन रेल्वे स्थानक उत्तर पूर्व सीमा रेल्वेच्या तिनसुकिया विभागाच्या अखत्यारीत येते. जोरहाट विमानतळ जोरहाट शहरापासून ७ किमी अंतरावर स्थित असून येथून बंगळूर, गुवाहाटी व कोलकाता ह्या शहरांसाठी थेट विमान प्रवासीसेवा उपलब्ध आहे. +आसाम कृषी विद्यापीठाचे आवार जोरहाटमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7205.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2237ff7d9ee417f9a27f8a8d008da61df8d1ce48 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7205.txt @@ -0,0 +1 @@ +डोमेल भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील गाव आहे. हे गाव भारत-पाकिस्तान सीमारेषेवर आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7208.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7208.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09159c05aa75a04ec03e93aadbf8a6f9a264b7bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7208.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +डोर (बंधन) हा सन २००६ मधील नागेश कुकुनूर दिग्दर्शित चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका आयेशा टाकिया, गुल पनांग व श्रेयस तळपदे यांची असून ही दोन स्त्रीयांची कथा आहे मीरा व झीनत, ज्या एका घटनेने बंध होतात. चित्रपट हा मूळ मल्याळी चित्रपट पेरुमाझाक्कालम वर आधारित आहे. हा चित्रपट व्यावसायिक यशात मागे पडला तरी याने चित्रपट रसिकांमध्ये चांगलीच वाहवा मिळवली. तसेच खासकरून महिलावर्गाकडून हा चित्रपट चांगलाच प्रशंसित झाला. + +मीरा ही राजस्थानमधील एका दुर्गम भागात राहणारी राजपुत घराण्यातील पारंपारिक स्त्री असते तर झीनत ही काश्मीर मधील एका मुस्लिम कुंटुबातील स्वतंत्र व्यक्तीमत्वाची स्त्री असते. दोघांचेही नवरे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सौदी अरेबियात कामाला जातात व तिकडे दोघे मित्र बनतात. काही महिन्यानंतर सगळे सुरळित चाललेले असताना एके दिवशी मीराचा नवरा शंकर हा झीनतच्या नवऱ्याकडून एका दुर्घटनेत ठार होतो व सौदी अधिकारी झीनतच्या नवऱ्याला देहदंडाची शिक्षा देतात. परंतु सौदी कायद्याप्रमाणे जर झीनतच्या नवऱ्याने जर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून माफीपत्र आणले तर त्याच्या देहदंडाची शिक्षा माफ होउ शकत असते. परंतु झीनत पाशी शंकरचा एक फोटो सोडला तर काहीच माहिती नसते. +झीनत तिच्या नवऱ्याला देहदंडाच्या शिक्षेपासून वाचवण्याचा पण उचलते परंतु माहिती अभावी तिचा प्रवास अवघड असतो. काश्मीरहून राजस्थानमध्ये ती पोहोचते व मोठ्या प्रयत्नाने ती मीराचे घर शोधून काढते. याकामी तिला एक बहुरुप्या बरीच मदत करतो. मीराच्या घरी मीरा ही विधवा झाल्यामुळे तिचे आयुष्य एक विरामचिन्ह बनलेले असते. तिचे सर्व स्वातंत्र्य हिरवून घेतले गेलेले असते. झीनत तिच्या घरच्यांना माफी-पत्राची विनंती करतात परंतु ते धुडकावून लावतात व पुन्हा तसा प्रयत्न केल्यास तिला जीवे मारण्याची धमकी देतात. झीनत याही परिस्थितीत हार न मानता आपले काम चालू ठेवते.मीराला फक्त दुपारच्या वेळेत एका देवळात जाण्याची मुभा असते. मीराची दिनचर्या पाहून झीनत तिला देवळात गाठते गाठते व आपले नाव दुसरे सांगून तिच्याशी मैत्री वाढवते तिचे असे बाहुलिसारखे झालेले आयुष्य पाहून झीनतला कसे सेच वाटते व एक स्त्री म्हणून तिच्या परीने तिला नवऱ्याच्या मृत्युच्या दुःखातून बाहेर काढण्याचाही वसा घेते. तिच्या थांबलेल्या आयुष्याला चालना देण्याचे प्रयत्न करते. मीराला तिच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाची जाणीव करून देते व तिच्या थांबलेल्या आयुष्यात पुन्हा एकदा चैतन्य आणते. परंतु शेवटी झीनतला आपले उदिष्ट मीरापुढे उघड करावे लागते व मीराच्या टिकेला सामोरे जावे लागते.झीनत दयेसाठी मीरापुढे आर्जव करते. परंतु संतापाने तप्त झालेली मीरा तिची मागणी अपमानीत करून धुडकावून लावते.दरम्यान घरावरचे कर्ज माफ होण्यासाठी मीराचे सासरे मीराला गावाजवळ होणाऱ्या फॅक्टरीच्या मालकाला रखेल म्हणून देण्याचा निर्णय घेतात व ही बातमी मीराला समजते व पुन्हा शोकाच्या गर्तेत सापडते. त्यामुळे झीनतने जे काही केले त्या बद्दल तिला सहानूभूती निर्माण होते. हताश झीनत परत जात असतानाच, मीराला दुःख विसरून आयुष्यात चैतन्यमयी रहाणे किती गरजेचे आहे याची जाणीव होते व ती स्वता:हून माफीपत्रावर सही करून देते. त्याचबरोबर अश्या पारंपारिक गावात व पैश्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकणाऱ्या सासू सासऱ्यांच्या घरात तिची घुसमट होईल याचीही जाणीव होते व झीनतच्या मैत्रीमध्ये आपले पुढील आयुष्य शोधते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7236.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7236.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e1715e154dbdc4f52646f271371c940ea52cbb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7236.txt @@ -0,0 +1,27 @@ +डोरेमॉन (जपानी: ドラえもん, जपानी उच्चारण - दोराएमोन) मंगा मालिका प्रथम डिसेंबर 1969 साली सहा वेगवेगळ्या मासिकांमधून प्रसिद्ध झाली. मूळ मालिकेत एकूण 1,345 कथा तयार करण्यात आल्या, ज्या शोगाकन यांनी प्रकाशित केल्या आहेत. जपानमधील टोयामा येथील ताकाओक मध्यवर्ती ग्रंथालयात हे ग्रंथ जमा केले जातात जेथे फुजिको फुजियोचा जन्म झाला. टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टमने 1 9 80च्या दशकाच्या पूर्वार्धात युनायटेड स्टेट्समधील इंग्रजी भाषेच्या रीलिझसाठी डोराम्बोन ॲनामची मालिका खरेदी केली, [1] परंतु कोणत्याही एपिसोडचे प्रसारण करण्यापूर्वी त्यास स्पष्टीकरण रद्द केले. जुलै 2013 मध्ये व्हॉयेजर जपानमध्ये घोषित करण्यात आले की इंग्लिश भाषेत मांगा ऍमॅझोन किंडल ई-बुक सेवेद्वारे डिजिटली दिली जाईल. हे जगातील सर्वोत्कृष्ट विकणारा मंगा आहे, ज्याने 2015 पर्यंत 100 दशलक्ष प्रती विकले आहेत. +1 9 85 साली जपान कार्टूनिस्ट असोसिएशन उत्कृष्टतेचे पुरस्कार, 1982 मध्ये मुलांसाठीच्या मंगासाठी पहिले शोगाकुकन मंगा पुरस्कार, आणि 1 99 7 मध्ये पहिले ओसामू तेजुका कल्चर अवॉर्ड यांचा समावेश आहे. मार्च 2008 मध्ये, जापानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोमेमोनला राष्ट्राच्या पहिल्या "एनीमे" म्हणून नियुक्त केले. राजदूत. " मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी इतर देशांतील लोकांना जपानी ॲनिमीला समजून घेण्याचा आणि जपानी संस्कृतीत रस वाढवण्यास मदत करण्याचा एक नवीन प्रयत्न म्हणून नवीन निर्णय दिला. [2] परराष्ट्र मंत्रालयाच्या कृतीवरून असे सिद्ध झाले की डोरामन हे एक जपानी सांस्कृतिक प्रतीक मानले गेले आहे. भारतात, त्याच्या हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषांतराचे प्रसारण केले गेले आहे, जिथे ॲनीची आवृत्ती सर्वात जास्त दर्जा असलेल्या 'मुलांचा शो आहे; 2013 आणि 2015 मध्ये निकेलोडियन किड्स चॉइस अवार्डमध्ये दोनदा सर्वोत्कृष्ट शो बेस्ट शो अवार्ड जिंकला. २००२ च्या टाईम एशियन मासिकाने एका विशेष वैशिष्टय सर्वेक्षण अहवालात "एशियन हीरो" म्हणून वर्णनाची प्रशंसा केली. संयुक्त राज्य अमेरिका मधील डिस्ने एक्सडीवर प्रसारित टीव्ही असाही द्वारा संपादित केलेला इंग्रजी डब 7 जुलै रोजी सुरू झाला. इपकोटमध्ये, डोमेमन खेळणी जपानच्या दुकानात आहेत. 17 ऑगस्ट 2015 रोजी, लुके इंटरनॅशनलने वितरीत केलेल्या एका इंग्रजी डब आवृत्तीने बुमेरांग यूके वर प्रसारणास सुरुवात केली. जपानमधील प्रवेशाच्या संख्येनुसार चित्रपट मालिका सर्वात मोठी आहे. +डोरेमॉन (Doraemon) (ドラえもん) +२२ व्या शतकातील डोराइमन नावाच्या मांजरीचा रोबोट, नोबिता नोबी या लहान मुलाला मदत करण्यासाठी पाठविला गेला आहे, जो खराब ग्रेड मिळवितो आणि त्याच्या दोन वर्गमित्र, टेकशी गोडा (ज्याचे नाव "ग्यान" असे आहे) आणि सुनेओ होनकावा (जियानची साइडकीक) आहे.[१] +डोराइमनला नोबिताचा भविष्यकाळातील नातू सेवाशी नोबी यांनी नोबिताची काळजी घेण्यासाठी पाठवले आहे जेणेकरून त्याचे वंशज त्यांचे जीवन सुधारू शकतील. डोरेमॉनकडे चार-आयामी पाउच आहे ज्यामध्ये तो अनपेक्षित गॅझेट्स संचयित करतो जे त्याचे जीवन सुधारण्यास मदत करतात. त्याच्याकडे बरीच गॅझेट्स आहेत, जी त्याला फ्यूचर डिपार्टमेंटल स्टोअरकडून मिळतात, जसे बांबू-कॉप्टर, हेडगियरचा एक छोटा तुकडा ज्यामुळे त्याचे वापरकर्त्यांना उड्डाण करता येईल; कोठेही नेणारा दरवाजा , एक गुलाबी रंगाचा दरवाजा जो लोकांना टेकडी फिरवणा of्या व्यक्तीच्या विचारांनुसार प्रवास करण्यास परवानगी देतो; टाइम केर्चिफ, एक रुमाल जो एखादी वस्तू नवीन किंवा जुन्या किंवा तरुण किंवा वृद्ध व्यक्तीला वळवू शकतो; ट्रान्सलेटर टूल, एक क्यूबॉइड जेली जी लोकांना विश्वाच्या कोणत्याही भाषेत संभाषण करू शकते; डिझाइनर कॅमेरा, एक कॅमेरा जो ड्रेस तयार करतो; आणि बरेच काही.[२] +नोबिताचा सर्वात जवळचा मित्र आणि प्रेमाची आवड म्हणजे शिझुका मीनामोटो, जी अखेरीस भविष्यात त्याची पत्नी बनते आणि त्याच्याबरोबर नोबिसुक नोबी (त्याचे नाव नोबिताचे वडील असेच नाव) आहे.[३][४] नोबिताला बऱ्याचदा जियान आणि सूनिओकडून धमकावले जाते, परंतु काही भागांमध्ये आणि विशेषतः चित्रपटांमध्ये ते मित्र असल्याचे दर्शविले जाते. बऱ्याच भागांमध्ये, एक विशिष्ट कथेत नोबिताची गरज असते ज्याच्या आधारे तो डोरेमन कडून गॅजेट घेतो ज्यामुळे तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अधिक त्रास होतो.[५][६] +डिसेंबर १९69 मध्ये शोगाकुकानने प्रकाशित केलेल्या लहान मुलांच्या मासिक नियतकालिकांमध्ये डोरेमन मंगा दिसू लागले. मासिके नर्सरी स्कूल पासून चतुर्थ इयत्तेपर्यंतच्या मुलांना उद्देशून होती. १९७७ मध्ये कोरोकोरो कॉमिक डोरामनच्या फ्लॅगशिप मासिक म्हणून सुरू करण्यात आले. +निप्पॉन टेलिव्हिजनने १९७९ मध्ये अ‍ॅनिमेटेड मालिकेत थोड्या वेळा पहिल्या प्रयत्नांनंतर, डोराईमन १९७९ पर्यंत मंगाच्या रूपात , शिन-एनी अ‍ॅनिमेशन (ज्याची मालकी आता टीव्ही असाही आहे) डोरेमनचा एनिमेटेड दुसरा प्रयत्न केला. ही मालिका आश्चर्यकारकपणे लोकप्रिय झाली आणि २५ मार्च २००५ रोजी १७८७ भागांसह ते संपले. आशियात या मालिकेत डोरेमॉनवर आवाज उठविणा आवाज अभिनेत्रीनंतर आशियात कधीकधी या आवृत्तीला +ओयामा संस्करण म्हणून संबोधले जाते. +फ्रँचायझीचा वर्धापन दिन साजरा करीत, तिसरे डोरेमन अ‍ॅनिमेटेड मालिका १५ एप्रिल २००५ रोजी टीव्ही असाहीवर नवीन व्हॉईस कलाकार आणि कर्मचारी आणि अद्ययावत वर्ण डिझाइनसह प्रसारित करण्यास सुरुवात केली. या आवृत्तीस कधीकधी आशियामध्ये मिझुटा संस्करण म्हणून संबोधले जाते, कारण या मालिकेत डोराइमनसाठी वसाबी मिझुता ही आवाज अभिनेत्री आहे. +१२ मे २०१४ रोजी, टीव्ही असाही कॉर्पोरेशनने वॉल्ट डिस्ने कंपनीबरोबर २००५ च्या मालिका त्या वर्षाच्या उन्हाळ्यापासून अमेरिकेत डिस्ने एक्सडी टीव्ही चॅनेलवर आणण्यासाठी कराराची घोषणा केली. मूळ मांगाच्या अल््टजपानच्या इंग्रजी रूपांतरात वापरण्यात येणाऱ्या नावातील बदलांचा वापर करण्याबरोबरच अमेरिकन प्रेक्षकांशी हा शो अधिक संबंधित बनविण्यासाठी इतर बदल आणि संपादने देखील केली गेली आहेत, जसे की चिन्हे सारख्या विशिष्ट वस्तूंवर जपानी मजकूर इंग्रजी मजकुरासह बदलला जात आहे. +ईएमईए क्षेत्रांमध्ये, मालिका एलयूके इंटरनेशनलद्वारे परवानाकृत आहे. या मालिकेचे प्रसारण १७ ऑगस्ट २०१५ रोजी युनायटेड किंग्डम मध्ये बुमरॅंगवर प्रसारित झाले. +१९८० मध्ये, तोहोने वार्षिक वैशिष्ट्य-लांबीच्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटांच्या मालिकेची पहिली रीलिज केली, ज्यात दरवर्षी प्रकाशित केलेल्या लांबीच्या विशेष खंडांवर आधारित होते. अ‍ॅनिम आणि मंगा (काही निवडक खंडांतील कथांवर आधारित) विपरीत, ते अधिक क्रिया-साहसी आहेत आणि डोरेमॉनची परिचित पात्रं घेऊन त्यांना विविध प्रकारच्या विचित्र आणि धोकादायक सेटिंग्जमध्ये ठेवत आहेत. नोबिता आणि त्याच्या मित्रांनी डायनासोरचे वय, आकाशगंगेच्या अगदी अंतरावर, समुद्राची खोली आणि जादूच्या जगास भेट दिली आहे. काही चित्रपट अटलांटिससारख्या आख्यायिका आणि जर्नी टू द वेस्ट अँड अरेबियन नाईट्स या साहित्यिक कामांवर आधारित आहेत. काही चित्रपटांमध्ये विशेषतः पर्यावरणीय विषयांवर आणि तंत्रज्ञानाच्या वापरावर गंभीर थीम असतात. एकंदरीत, चित्रपटांकडे त्यांच्या कथांमध्ये मंगा आणि imeनाईमपेक्षा काहीसे गडद टोन असते. +प्लॅटफॉर्मर गेम्सपासून आरपीजी गेम्स पर्यंत इमरसन आर्केडिया 2001 सिस्टमपासून सुरू होणारे 63 जपानी-केवळ डोरेमॉन व्हिडिओ गेम आहेत. +डोरेमन द म्युझिकलः नोबिता अँड अ‍ॅनिमल प्लॅनेट (舞台 版 ド ラ え も ん の 太 と ア ア ニ マ.. 惑星 プ ラ ネ ッ ッ ト ト。, बुटाईबान डोरामनः नोबिता ते अनिमारू पुरानेट्टो) हा २००८ साली प्रदर्शित झालेला संगीत चित्रपट आहे जो १९९० च्या सारखे नाव असलेले चिटपटा वर आधारित आहे. +२०१५ पर्यंत मंगाच्या १०० दशलक्ष टँकोबॉन प्रती विकल्या गेल्या आहेत. १९८२ मध्ये डोराइमन यांना मुलांच्या मांगासाठी पहिला शोगाकुकन मंगा पुरस्कार देण्यात आला. १ 1997 1997 In मध्ये त्याला ओसामु तेझुका संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०० 2008 मध्ये, जपानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोरेमनला प्रथम अ‍ॅनिम सांस्कृतिक राजदूत म्हणून नियुक्त केले. +२२ एप्रिल २००२ रोजी टाईम मासिकामधील एशियन हिरोच्या विशेष अंकात डोरेमोनची २२ आशियाई नायकांपैकी निवड झाली. एकमेव आणिमेटेड पात्र निवडल्यामुळे डोरेमॉनचे वर्णन "आशियामधील द कडलीसेट हिरो म्हणून केले गेले. +२013च्या चित्रपटासह डोराईमनः नोबितानो हिमेत्सु डॅग्यू संग्रहालय, डोहोमनने टोहोची सर्वात किफायतशीर मालमत्ता म्हणून फिल्म फ्रँचायझीच्या एकूण तिकिट विक्रीच्या बाबतीत गोडझिलाला मागे टाकले आहे. 33 वर्षांच्या मालिकेने (१९८०-२०१3) एकत्रित १०० दशलक्ष तिकिटे वि. 50 वर्षांची गोडझिला मालिका (१९३३-२००४) विकली, ज्यांनी एकत्रित ९९ दशलक्ष तिकिटे विकली. तसेच जपानमधील प्रवेशाच्या संख्येने ही सर्वात मोठी मताधिकार बनली +३ सप्टेंबर, २०११ रोजी कावासाकी येथे एक फुजिको एफ फुझिओ संग्रहालय उघडले गेले होते, ज्यात डोरेमॉन हा संग्रहालयाचा तारा आहे. +सर्वात जुने, सतत चालू असलेले एक चिन्ह म्हणून, डोरामॉन या समकालीन पिढीतील एक ओळखण्यायोग्य पात्र आहे. या शोचा नायक नोबिता ही इतर पात्रांमधील विश्रांती आहे जी विशेषतः विशेष किंवा विलक्षण म्हणून दर्शविली गेली आहे आणि विशेषतः अमेरिकेत या चित्रपटाला त्याचे आवाहन आणि उलट कारणे म्हणून पाहिले गेले आहे. मेक्सिकन चित्रपट निर्माते गिलर्मो डेल तोरो डोरामॉनला "आतापर्यंत निर्मित सर्वात मोठी मुलांची मालिका" मानतात. +ईसपी गिटारने मुलांच्या उद्देशाने अनेक डोरेमॉन गिटार बनवले आहेत. +टोयोटाच्या रीबोर्न जाहिरात मोहिमेचा भाग म्हणून 2011च्या उत्तरार्धात, शोगाकुकन आणि टोयोटा यांनी लाईव-ॲक्शन जाहिरातींची मालिका तयार करण्यासाठी सैन्यात सामील झाले. जाहिरातींमध्ये सुमारे 20 वर्षांहून अधिक जुन्या वर्णांचे वर्णन केले आहे. हॉलीवूड अभिनेता जीन रेनो डोरिमॉनची भूमिका साकारत आहे. +डोरामॉन जपानमधील लोकप्रिय संस्कृतीचा एक प्रचलित भाग बनला आहे. सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या क्षमतेसह वृत्तपत्रे नियमितपणे डोरेमन आणि त्याच्या खिशाचा संदर्भ घेतात. जिन तामा आणि ग्रेट टीचर ओनिझुकासारख्या अन्य मालिकांमध्ये या मालिकेचा वारंवार उल्लेख केला जातो. +चॅरिटीच्या अपीलमध्ये डोरेमॉन दिसतात. टीव्ही असाहीने नैसर्गिक आपत्तींसाठी पैसे उभे करण्यासाठी डोरेमन फंड चॅरिटी फंड सुरू केले. +डोरेमॉन, नोबिता आणि इतर पात्र देखील विविध शैक्षणिक मांगामध्ये दिसतात. + +टोकियोमध्ये २०२० ग्रीष्मकालीन ऑलिंपिकचा प्रचार करण्यासाठी डोरामॉन २०१६ उन्हाळी ऑलिंपिकच्या समापन समारंभामध्ये दिसला. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7240.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7240.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79e31aad8d1f39f4321fcfb5ec5cbbfaedbf2adb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7240.txt @@ -0,0 +1 @@ +डोरोथिया फोन श्लेगेल (पूर्वाश्रमीची ब्रेंडेल मेंडेलसॉन) (ऑक्टोबर २४, इ.स. १७६४ - ऑगस्ट ३, इ.स. १८३९) ही जर्मन नवलकथालेखक व भाषांतरकार होती. ही ख्यातनाम ज्यू तत्त्वज्ञ मोझेस मेंडेलसॉनची मुलगी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7257.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..052ad7c4489ab61ce265fb7dcdb5a7bc0148a0f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7257.txt @@ -0,0 +1 @@ +डोरोथी ॲन गॉर्डन (२४ डिसेंबर, १९४१:ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६८ ते १९७६ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7268.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..377f10790ad7adb11f4217ec53810cc03320f732 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7268.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोर्ली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7270.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7270.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bbe14c83aff3ae5812834a66e5ea7f6ec6064154 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7270.txt @@ -0,0 +1,2 @@ +डोर्लेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7300.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7300.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5daccf6455f1607a8b78afd8f77810280362faf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7300.txt @@ -0,0 +1,2 @@ + डोळांबावाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7318.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afe33fb424f56a44b31cf4dabf57465a0af4383d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7318.txt @@ -0,0 +1 @@ +येथे गोदावरी नदीवर धरण बांधले गेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7347.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8d9193f6641de81fa7db79b13a3bf095ee870eae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7347.txt @@ -0,0 +1,2 @@ +ड्युरॅम अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर रॅले शहराचे जुळे शहर आहे. १ जुलै, २०१४ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,५१,८९३ इतकी होती. +बुल सिटी असे टोपणनाव असलेले[१] हे शहर ड्युरॅम काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_736.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_736.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4317981925b18f1375e3299f31ea3240cf93df70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_736.txt @@ -0,0 +1 @@ +जॉलिअन व्हॅन व्हिलेट (नेदरलँड्स - हयात) ही नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7384.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f21b85a8c553be788130416fc0a4b1b238eb34f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7384.txt @@ -0,0 +1,3 @@ +ड्रू काउंटी ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र माँटिचेलो येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,५०९ इतकी होती.[२] +ड्रू काउंटीची रचना २६ नोव्हेंबर, १८४६ रोजी झाली. या काउंटीला आर्कान्साच्या तिसऱ्या गव्हर्नर थॉमस स्टीवन्सन ड्रूचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7387.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9e61641b93e5b98bc366a2077347fd25bb63308 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7387.txt @@ -0,0 +1,5 @@ +नैरोबी माशी किंवा ड्रॅगन किडा हा एक मूळचा पूर्व आफ्रिकेतील पेडेरस या वंशातील रोव्ह बीटलच्या दोन प्रजातींचे सामान्य नाव असलेला 'संधीपाद' संघातील उडणारा कीटक आहे. सध्या हा भारत आणि भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे. या किटकात पेडेरिन नावाचा संक्षारक पदार्थ असतो, जो त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचा दाह होऊ शकतो.[१] या जळजळत्या वेदनेमुळे, नैरोबी माशीला कधीकधी "ड्रॅगन किडा" असे देखील म्हणतात. +प्रौढ कीटक हे प्रामुख्याने काळ्या आणि लाल रंगाचे असतात आणि 6-10 मिमी लांब आणि 0.5-1.0 मिमी रुंद असतात.[२] त्यांचे डोके, पोटाचा खालचा भाग, एलिट्रा (पंखाचे मूळ) आणि पाठीमागचा भाग हे काळे रंगाचे असून वक्षस्थळ आणि पोटाचा वरचा भाग लाल असतो.[३] +हे कीटक ओलसर दमट अधिवासात राहतात आणि बहुतांश ते शेतीसाठी फायदेशीर असतात कारण ते पिकावरील हानिकारक कीटक खातात. प्रौढ कीटक इनॅन्डेन्सेंट आणि फ्लोरोसेंट प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि परिणामी, अनवधानाने मानवांच्या संपर्कात येतात.[३] +मुसळधार पाऊस, काहीवेळा एल निनो घटनांमुळे, नैरोबी फ्लायला भरभराट होण्यासाठी परिस्थिती प्रदान करते. इस १९९८, २००७, २०१९, २०२० मध्ये यांच्या प्रजोत्पादनाचा उद्रेक झाला.[१] +ही माशी मधमाशी प्रमाणे डंख मारत नाही किंवा चावत देखील नाही, परंतु त्यांच्या हिमोलिम्फमध्ये पेडेरिन नावाचे एक शक्तिशाली विष आहे ज्यामुळे फोड येणे आणि पेडेरस त्वचारोग होतो. जेव्हा हे कीटक त्वचेवर चिरडले किंवा घासले जातात तेव्हा हे विष सोडले जाते, बहुतेकदा रात्रीच्या वेळी ही समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून लोकांना त्वचेवरून अलगद ब्रशने, कापडाने किंवा फुंक मारून कीटक उडवण्याचा सल्ला दिला जातो. [१][३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7388.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7388.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a6ba846e81b2201c077464f44775c9f730edbbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7388.txt @@ -0,0 +1 @@ +ड्रॅगन पॅलेस बौद्ध विहार (इंग्रजी: Dragon Palace Buddhist temple) हा महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामठी येथील बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना १९९९ मध्ये करण्यात आली. हा विहार सुमारे १० एकर जागेवर बांधलेला आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ठोकळ्यापासून बनविलेली एक सुंदर मूर्ती आहे.[१][२] ड्रॅगन पॅलेस मंदिर हे ‘लोटस टेंपल’ (कमळ मंदिर/कमळ विहार) नावाने ओळखले जाते. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विहारात सप्टेंबर २०१७ मध्ये भेट देऊन येथे येथिल भव्य अशा विपश्यना केंद्राचे उद्घाटन केले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7409.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2312613303b48c7468a0c0e2daccd18872c8ef4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7409.txt @@ -0,0 +1,2 @@ +ड्वाइट डेव्हिड आयसेनहॉवर (इंग्लिश: Dwight David Eisenhower) (ऑक्टोबर १४, इ.स. १८९०; डेनिसन, टेक्सास, अमेरिका - मार्च २८, इ.स. १९६९; वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका) हे अमेरिकेचे ३४वे राष्ट्राध्यक्ष होते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. दोस्त सैन्यांच्या ऑपरेशन टॉर्च या इ.स. १९४२-४३ सालांतील उत्तर आफ्रिकेतील युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून फ्रान्स व जर्मनी यांवरील इ.स. १९४४-४५ च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यांनी केले. इ.स. १९५१ साली ते नाटो सैन्याचे सरसेनापती म्हणून नेमले गेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले. +आयसेनहॉवर यांनी साम्यवादी प्रसाराविरुद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषतः लेबेनॉनला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत आयसेनहॉवर डॉक्ट्रीनन या नावाने ओळखली जाते. त्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, कृष्णवर्णीयांच्या समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्‍न केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_741.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..51c8180c6b21bc2c964faf87713d7b902d50094c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_741.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोवाल भारताच्या मेघालय राज्यातील एक शहर आहे. +हे शहर जैंतिया हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7416.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4094901838607f9dde4add0ffa50f0f0f80b418 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7416.txt @@ -0,0 +1,47 @@ +२५ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + +ड्वेन जेम्स जॉन ब्राव्हो (ऑक्टोबर ७, इ.स. १९८३:त्रिनिदाद आणि टॉबेगो - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +ड्वेन जॉन ब्राव्होने त्रिनिदादियाचा क्रिकेट खेळाडू आहे, ७ ऑक्टोबर १९८३  रोजी जन्मलेला ज्याने सर्व स्वरूपांमध्ये खेळ आणि सर्व फॉर्मेटमध्ये वेस्टइंडीजचे माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज व क्वेटा ग्लेडिएटर्ससाठी लीग क्रिकेट खेळले.  अष्टपैलू, ब्राव्हो उजव्या हाताने बॉल करतो आणि मध्यम-वेगवान गोलंदाजी करतो. मध्यमवयीन फलंदाजीत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी आणि त्याच्या "मृत्यूच्या वेळी" गोलंदाजीसाठी त्याला विशेषतः ओळखले जाते. तो विविध प्रकारच्या लांबीसाठीही ओळखला जातो ज्याला तो गोलंदाजी करू शकतो. तो गायक म्हणूनही काम करतो.२००४ पासून ब्राव्होने वेस्टइंडीजसाठी ४० कसोटी सामने, १६४ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ६६ ट्वेन्टी -२० सामने खेळले आहेत. ते २०१२ च्या आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२० आणि २०१६ च्या आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -२०  खिताब जिंकणाऱ्या वेस्टइंडीज संघाचे प्रमुख सदस्य होते.स्थानिक क्रिकेटमध्ये ब्राव्होने २००२  पासून आपल्या मूळ त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी खेळला आहे.त्याने इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जसाठी, पाकिस्तान सुपर लीगमधील लाहोर कलेडर्स, बिग बॅश लीगमधील मेलबर्न रेनेगडेससाठीही खेळला आहे.बांगलादेश प्रीमियर लीगमधील चटगांव किंग्ज, आणि केंट व एसेक्स इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये. २०१३ मध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग [3]च्या प्रारंभी त्याला फ्रॅंचाईझ खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले.३१  जानेवारी २०१५  रोजी ब्राव्होने कसोटी क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली. ते एकदिवसीय आणि टी -२० सामने खेळत आहेत.डान्स रिअलिटी शो झलक दिखला जा या विषयावर ते एक स्पर्धक होते +घरगुती कारकीर्द +ब्राव्होने 2002 मध्ये बार्बाडोसविरुद्ध त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी पदार्पण केले आणि 15 आणि 16 धावा केल्या परंतु गोलंदाजी करीत नाही. त्याने एक महिन्यानंतर आपली पहिली प्रथम-श्रेणी शतक झळकावली आणि 2002 मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडीज ए संघात समाविष्ट केली गेली. 2003च्या सुरुवातीस त्याने दुसऱ्या शतकाचा धावा केला पण तो बॉलिंगचा शब्दलेखन होता ज्यामध्ये त्याने 6-11 धावा केल्या. विंडवर्ड बेटे ज्याने त्याला ऑलराउंडर म्हणून महत्त्व दिले. +आंतरराष्ट्रीय कारकीर्द +ब्राव्होने 2003/04च्या कॅरिबियन दौऱ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ज्या सामन्यात तो फलंदाजी करण्यास अपयशी ठरला पण बॉलने त्याला 2 -31 असे केले. 2004 साली वेस्टइंडीजच्या इंग्लंड दौऱ्यात लॉर्ड्सच्या पहिल्या कसोटीसाठी ब्राव्होने 44 आणि 10 धावा केल्या आणि तीन विकेट घेतल्या. ओल्ड ट्रॅफोर्डमध्ये त्याने सर्वाधिक प्रभावी कामगिरी करून 68 विकेट व कसोटीत 220 धावा केल्या. +आयसीसी मोहिम +ब्राव्हो वेस्टइंडीजमधील 2007 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्टइंडीजच्या सर्व खेळांमध्ये खेळला. 21.50च्या सरासरीने त्याने 12 9 धावा केल्या आणि त्याने 27.76च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. त्याच्या अर्थव्यवस्थेचा दर 5.56 होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध त्याने 7 षटकात 6 9 धावा केल्या आणि त्यात पहिल्या षटकात 18 धावा होत्या. +24 फेब्रुवारीला दक्षिण दिल्लीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज व वेगवान गोलंदाजी करताना त्याने घोटलेल्या दुखापतीमुळे भारताच्या 2011 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून नकार दिला. त्याला चार आठवडे विश्रांती देण्यात आली आणि स्पर्धेत भाग घेऊ शकले नाही. +श्रीलंकेतील 2012 मधील आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -20 मध्ये त्यांनी वेस्टइंडीजच्या सर्व खेळांमध्ये खेळले, ज्याचा वेस्ट इंडीजचा विजय झाला. दुखापतीमुळे त्याला बॉलिंगपासून रोखले म्हणून फलंदाज म्हणून तो बहुतेक खेळ खेळला. ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमधील 2015 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ब्राव्होला वेस्ट इंडीज संघातून वगळण्यात आले होते. वेस्ट इंडीजच्या अनुपस्थितीत विशेषतः गोलंदाजी विभागामध्ये संघर्ष केला. +त्यानंतर त्यांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी -20 मध्ये भारतातील सर्व वेस्टइंडीज गेम्समध्ये खेळले, जे वेस्ट इंडीजने जिंकले. त्याच्या उच्च गुणवत्तेच्या मृत्यूची बॉलिंग ही मुख्य कारण मानली जाते ज्याने वेस्ट इंडीजने खिताब जिंकला. +विवाद +2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान ब्राव्होने ॲंटिगुआच्या चौथ्या कसोटीत मार्क बाउचरकडे जाण्यापूर्वी 107 धावांची शतकी खेळी केली. पण दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथवर त्याचा जातीयवादी निषेध करण्याचा निर्देश देण्यात आला. त्यानंतरच्या सुनावणीत स्मिथ आढळल्याशिवाय कोणताही पुरावा सापडला नाही आणि स्मिथविरुद्ध शुल्क काढण्यात आले, ज्याने ब्राव्होकडून माफी मागितली. [22] वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या पाठिंब्याने ब्राव्होने तसे करण्यास नकार दिला आणि मानवी हक्कांच्या प्रचारक म्हणून घरी पाठिंबा देत असताना क्रोधित दक्षिण आफ्रिकेच्या प्रेसकडून टीका केली. +2014 मध्ये, भारताच्या दौऱ्यात, ब्राव्होने खेळाडूंच्या स्ट्राइक दरम्यान खेळाडूंसाठी प्रवक्ते होते जेणेकरून हा दौरा अर्धा मार्ग रद्द केला जाईल. 2015च्या विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज विश्वचषक स्पर्धेतून त्याला वगळण्यात आले. +त्यांनी 25 ऑक्टोबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा केली. +स्थानिक क्रिकेटमध्ये ब्राव्होने २००२  पासून आपल्या मूळ त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी खेळला आहे.33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7419.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7419.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3481b3c026c14ad09f541eb88c91a4a57729e67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7419.txt @@ -0,0 +1,33 @@ + + + + +33 H. Pandya • (C) +1 साई किशोर • +4 Nalkande • +6 WP Saha •(†) +7 Gill • +8 Joseph • +9 Tewatia • +10 Miller • +11 Shami • +12 संगवान • +13 Wade •(†) +14 K. S. Bharat •(†) +15 Noor • +18 Manohar • +19 Rashid • +22 Yadav • +23 Sai • +27 Mohit • +59 Shankar • +82 Little • +91 Shanaka • +133 Dayal • + Williamson • + Patel •(†) + Mavi • + O. Smith • +प्रशिक्षक:  +सहय्यक प्रशिक्षक:  +गोलंदाजी प्रशिक्षक:  diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7422.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69dc454e74ba759ba2ebfc1f366a8e1523e17c99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7422.txt @@ -0,0 +1 @@ +ड्वेन डोग्लस जॉन्सन (जन्म २ मे, १९७२), तो द रॉक या नावाने देखील ओळखला जातो, एक अमेरिकन अभिनेता, निर्माता, व्यापारी आणि माजी व्यावसायिक कुस्तीपटू आहे. [१] [२] १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात उद्योगधंद्याच्या भरभराटीचा काळ, आटिट्यूड एरा दरम्यान [३] डब्ल्यूडब्ल्यूई च्या विकासाचा आणि यशाचा अविभाज्य घटक [४] . अभिनय कारकीर्द करण्यापूर्वी आणि त्याच्या कुस्ती कारकीर्दीत जॉन्सनने डब्ल्यूडब्ल्यूई साठी आठ वर्षे कुस्ती केली. त्याच्या चित्रपटांनी उत्तर अमेरिकेत US$३.५ अब्ज आणि जगभरात US$१०.५ अब्ज पेक्षा जास्त कमाई केली आहे, [५] ज्यामुळे तो जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. [६] [७] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7439.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de2d7a22f75883eccbdd563e9787d48fb9da7985 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7439.txt @@ -0,0 +1,4 @@ +ढवळस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. +आई अंबाबाई मंदिर +पिंपळखुंटे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_748.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_748.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4dd595a4c55856d94d58f5ae29deb002c260f935 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_748.txt @@ -0,0 +1 @@ +जॉश हेन्री डेव्ही (३ ऑगस्ट, १९९०:ॲबर्डीन, स्कॉटलंड - ) हा  स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7484.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eac0b1eef8dd14ee670052b4c59c0ced2605f9c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7484.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढालेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२५० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7492.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ab407e9cad95acbe1b60fc924c9581013798a29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7492.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढेकवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_750.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62f39549efa8cbd94d37afe759178bb8a65e5750 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_750.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोश जेम्स ब्रोलिन [१] (१२ फेब्रुवारी १९६८) [२] हा एक अमेरिकन अभिनेता आहे. अभिनेता जेम्स ब्रोलिनचा मुलगा असलेल्या जोशने तरुणपणात द गुनीज (१९८५) या साहसी चित्रपटातील भूमिकेतून प्रसिद्धी मिळवली. अनेक वर्षांच्या घसरणीनंतर नो कंट्री फॉर ओल्ड मेन (२००७) या गुन्हेगारी चित्रपटातील मुख्य भूमिकेने ब्रोलिनचे पुनरुत्थान झाले. ब्रोलिनला चरित्रपट मिल्क (२००८) मध्ये डॅन व्हाईटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. +मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये थॅनोसच्या भूमिकेने ब्रोलिनला व्यापक मान्यता मिळाली, ज्यामध्ये अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर (२०१८) आणि अॅव्हेंजर्स: एंडगेम (२०१९) या चित्रपटांचा, तसेच डेडपूल २(२०१८) मधील केबलच्या भूमिकेचा समावेश आहे. डब्ल्यू. (२००८), हेक्स (२०१०), ट्रू ग्रिट (२०१०), वॉल स्ट्रीट: मनी नेव्हर स्लीप्स (२०१०), मेन इन ब्लॅक ३ (२०१२), ओल्डबॉय (२०१३), इनहेरंट वाइस (२०१४), एव्हरेस्ट (२०१५), सिकारियो (२०१५), हेल, सीझर! (२०१६), ओन्ली द ब्रेव्ह (२०१७), आणि ड्यून (२०२१) हे त्याचे इतर उल्लेखनीय चित्रपट आहेत. [३] २०२२ मध्ये ब्रोलिनने अलौकिक रहस्य मालिका आउटर रेंज मध्ये काम केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7505.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb098a5d6f15cc5d57a714d9ce45afd2539a9dd2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7505.txt @@ -0,0 +1,2 @@ +ढेकूखुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7541.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b23516fbdc31716d2591e0799acded6dc13543a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7541.txt @@ -0,0 +1,10 @@ +आदिवासी टोकरे कोळी समाज हा विशेष करून धुळे,नंदुरबार,जळगांव, नाशिक इत्यादी तसेच राज्याच्या इतर भागात आढळून येतो.ही जमाती आदिवासी वर्गात कनिष्ठ मानली जाते.[ संदर्भ हवा ] +प्रथम विश्व युद्ध,ब्रिटिश हुकूमतनी आदिवासींना एक योद्धा गट ठरवले होते. कारण प्रथम विश्व युद्ध समयी या समाजाने वीरता दाखवली होती. +छत्रपति शिवाजी महाराजांची सेना मधे आदिवासी समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.[ संदर्भ हवा ] +टोकरे कोळी जमातीचे प्रामुख्याने धुळे,नंदुरबार, जळगाव,नाशिक,ठाणे व राज्याच्या इतर भागात वास्तव्य आहे.[ संदर्भ हवा ] +ढोरी बोलीभाषा पण सध्या बोलली जात नसल्याने जास्त करून खानदेश भागात अहिराणी भाषेचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] +टोकरे कोळी समाजाच्या धर्मविषयक कल्पना, सणवार आणि आचार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वाघ्यादेव(वाघोबा), हिरवा, पांढरी, बयरोबा,काळोबा,वरसुआई इत्यादी देव मानतात. सात, घट बसवणे, मोडा पाळणे, वाघ बारस, आखाजी चा पाडवा वगैरे सण पाळतात. सतूबाई, रानाई, घोरपडाई, देवींला मानतात. शेतात खूप गवत माजले, तर ‘कणसरी’ची प्रतिमा करून शेतात ठेवतात. हिंदू धर्माच्या संपर्कात आल्याने विठोबाचे माळकरीही समाजात आढळतात. परंतु आता बदल होत आहे. आपण धर्म संकल्पनेत येत नाही याची त्यांना जाण होऊ लागली आहे. त्यामुळे माळकरी टाळकरी यांच्यात घट होऊन आदिवासी तयार होत आहेत. नवस आणि मंत्रतंत्रावर फार विश्वास असला तरी शिकलेली पिढी यावर आता विश्वास करत नाही. समाजात भगताचे महत्त्व असाधारण आहे. आज शिक्षणामुळे काही प्रमाणात त्यांच्या बुवाबाजीत सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र आहे. +समाजातील संस्कार म्हणजे प्रथम ऋतुदर्शनात मुलीची खणा-नारळाने ओटी भरतात. गरोदर स्त्रीचे ओटीभरण करीत नाहीत. स्त्रीचे पहिले बाळंतपण सासरी होते. बाळंतीण बाज वापरीत नाही. जमिनीवरच झोपते. हलिंद(??) व बाळंतिणीला बाजरीचे पीठ कातबोळ्याबरोबर शिजवून देतात. त्याने तिला दूध येते, अशी समजूत आहे. पाचवीला सटवीची पूजा करतात. जमलेल्या आप्‍तेष्टांत पाच भाकऱ्या व चण्याच्या घुगऱ्या वाटतात. षष्ठीपूजनाच्या वेळी सावा धान्याच्या दोन राशी जमिनीवर ठेवतात. त्यांना देवता समजून हळद-कुंकू वाहतात. त्यांच्यापुढे भात आणि तीळ यांचे पाच लाडू ठेवतात. त्यांतला एक तीळ-तांदळाचा लाडू बाळंतीण घरातील मोरीला अर्पण करते. बाळंतिणीच्या खोलीत भिंतीवर अकरा मानवाकृती काढतात. त्यांत ‘बाहुला’ ऊर्फ ‘बळी’ नावाची एक आकृती असते. तिचे डोके शेंदराने काढतात आणि पूजा करतात. त्यांना दूध, दही, खेकडा यांचा नैवेद्य दाखवतात. मूल रांगू लागले, की पंचपावली करून कुळदेवतेची पूजा करतात. मुलाचे नाव दहाव्या दिवशी ठेवतात व जावळ काही महिन्यांनी काढतात. जावळ काढण्याचा मोठा समारंभ असतो. जावळ गुरुवार, शुक्रवार अगर रविवार या दिवशी काढतात. मूल पाऊल टाकू लागले, की पावलाच्या आकाराएवढ्या तांदळाच्या पिठाच्या पाच आकृत्या करून त्या उकडून काढतात व पाच शेजाऱ्यांना वाटतात. समाजात मृताला जाळतात किंवा काही भागात पुरतात. लग्न गोत्र पाहून होते. एवढेच नव्हे, तर विशिष्ट गोत्रांतच विवाह होतात.[ संदर्भ हवा ] +या समाजामध्ये बालविवाह प्रचलित नव्हता, आताही होत नाहीत. परंतु एकंदरीत आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मुलांना शिकविण्याऐवजी त्यांचे लग्न लवकरात लवकर लावण्याचाच प्रयत्‍न केला जातो. लग्न वडील माणसांमार्फत ठरते. मुलीचे द्याज देतात. प्रथम साखरपुडा होतो. लग्न मुलीच्या घरी मांडवात होते. लग्नात खूपच बारीकसारीक विधी असतात. आदिवासी कोळ्यांमध्ये हुंडा घेतला जात नाही व दिलाही जात नाही.[ संदर्भ हवा ] +टोकरे कोळी-ढोर कोळी समाजातील लोकांचा पूर्वीच्या काळी टोकरे कोळी हे जंगलातील टोकरा (बांबू)पासून टोपल्या विणत असत व त्या खेडोपाडी जाऊन विकत असतं त्यावर त्यांचा उदरिर्वाहही चालत असे, मेलेल्या जनावरे गावा बाहेर फेकणे, गावांची राखणदारी करणे असली हलकी गाव कामगार ची कामे टोकरे कोळी समाजातील लोकांनी केली. या कार्याच्या गौरवार्थ ब्रिटिश शासनाने यांना इनामी जमिनी या भेट दिल्या. ढोर कोळी हे नाव विचित्र वाटत असल्याने आणि समाजात वेगळेपणाची भावना मिळत असल्याने ढोर कोळी ऐवजी यांना टोकरे कोळी या नावाने ओळखले जातात. सध्या शेती करण्यावर भर आहे. जंगलातून गोळा करून आणलेल्या वस्तू विकूनही पुरेसे पैसे मिळत नाही. जंगलातील वनोपजाचे व्यवस्थापन व वापराचे हक्क या समाजाला मिळाले तर दोहोंची समृद्धी शक्य आहे.[ संदर्भ हवा ] +टोकरे कोळी/ ढोर कोळी हे डोंगर भाग म्हणजे राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव ,ठाणे व राज्यात इतरत्र आढळतात. धुळे,जळगाव येथील टोकरे कोळी बांधव तापी नदी किनारी प्रामुख्याने वसला असल्या कारणाने हे मुख्यत्वे करून मासेमारी करून जगतात.नदीतील मासेमारी ,मासे पकडण्याची त्याची विशिष्ट पद्धत त्यावरूनच या जमातीला टोकरे कोळी/ढोर कोळी असे नाव पडले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7559.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7559.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5340483ae7764bd14bf8fde521a0d89941a2ec3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7559.txt @@ -0,0 +1,3 @@ +धोला-सदिया पूल हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला पूल भारतातील सर्वात लांब पूल आहे. सुमारे सव्वानऊ किलोमीटर (नेमके ९.१५ किलोमीटर (५.६९ मैल)) लांबीच्या या पुलाची वजन पेलण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे हा पूल नागरिकांसोबत लष्करालाही वापरता येतो. हा पूल मुंबईतील बांद्रा-वरळी सीलिंकपेक्षा ३.५ किलोमीटर (२.२ मैल) लांब आहे. चीनच्या सीमेजवळ पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याच्या उद्देशाने या पुलाची निर्मिती झाली. चीनच्या सीमेपासून हा पूल १०० किमी दूर आहे. +या धोला-सदिया पुलाच्या बांधकामाला इ.स. २०११मध्ये सुरुवात झाली आणि त्याचे उद्‌घाटन २६ मे इ.स. २०१७ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुलाच्या बांधकामाची अंदाजपत्रकाप्रमाणे किंमत ९५० कोटी रुपये होती [१]परंतु प्रत्यक्षात झालेला खर्च २०५६ कोटी रुपये आहे.[२] +जो बांद्रा-वरळी सीलिंकच्या १६०० कोटी पेक्षा अधिक आहे. हा पूल आसामची राजधानी दिसपूरपासून ५४० किमी तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. एकही नागरी विमानतळ नसलेल्या अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांना या पुलामुळे दिब्रूगढ विमानतळावर सहजपणे पोचणे शक्य झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7576.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38e8e0b9d784b92023f197655bf5813969a5cd03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7576.txt @@ -0,0 +1 @@ +तंगुतूरी प्रकाशम ( २३ ऑगस्ट १८७२ - २० मे १९५७) हे स्वातंत्र्यसैनिक व आंध्र प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आंध्र केसरी नावाने ओळखले जायचे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7587.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7587.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7bc837c565a10d8218dadb67d1f9ce57d006441 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7587.txt @@ -0,0 +1,19 @@ +१)रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे - मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥ +घडि घडि घडि प्रेम सुखानंदे - आनंदे गांइरे॥ +मना रामकॄष्ण रूप सदां ध्याईरे ॥धॄ॥ +गौरतनु कार्मुकशर - सगुण ठाण ठमके ॥ +मुरली शंख चक्र - नीलवपु झमके ॥१॥ +मुकुट कुंडलादीरक्त पद्मनयन दोघां ॥ +जेवीं शोभा स्शोभे उभय वोघां ॥२॥ +मोतियाचे हार भार फार गळां साजे ॥ +जडित पदक मणि कौस्तुभ विराजे ॥३॥ +रघुवीर मुखे बिंब जसा पूर्णीमेचा इंदू ॥ +वदन मदन मनोहर हा गोविंदू ॥४॥ +म्हणतसे भीमराज काज - त्यजुनी शरणजाईं ॥ +येक भावेंचि ठाव करीं पांईंरे ॥५॥ + +२)ध्याई मना तू रे ॥ विठोबाला ध्याई मना तू रे ॥ धृ ॥ +देहत्र्यावरीं । चन्द्रभागा तिरीं । बोद इटेवरीं । विराजितो हरीं ॥ १ ॥ +समपद सुकुमार । कासे पीतांबर । गळा योग हार । शोभे कठीकर ॥ २ ॥ +देये विण ध्यान । ध्येहे विण ज्ञान । तेहे रूप पूर्ण । चिन्मये चिद्घन ॥ ३ ॥ +बोले भीमराजें । येकभावें भज ।भजुनियांबुज । स्वानंदाचे गुज ॥ ४ ॥ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7597.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ace4a7effe908e5b1470786a478e8d5298348065 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7597.txt @@ -0,0 +1,3 @@ +तंजावर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६४८२१२ पुरुष मतदार, ६६१९४९ स्त्री मतदार व ९ अन्य मतदार असे मिळून एकूण १३१०१७० मतदार आहेत.[१] + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7599.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ae0e584ef5b9f3c4113ebfd8eebfc7038ad3274 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7599.txt @@ -0,0 +1,22 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + + +तंजावरचे मराठा राज्य इ.स.च्या १७व्या ते १९व्या शतका दरम्यान भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावुर स्थित संस्थान होते. याचे राजे मराठीभाषक होते. येथील मराठी भाषा महाराष्ट्रातील भाषेपेक्षा वेगळी असून त्यास तंजावर मराठी असे नाव आहे. व्यंकोजी भोसले यांनी हे राज्य स्थापन केले. +13 व्या शतकात चोल राजवटीचे निधन झाल्यानंतर तंजावर देश पंड्यांच्या कारकिर्दीत आला, ज्याने जवळजवळ एका शतकापर्यंत राज्य केले. मलिक काफूरच्या स्वारीनंतर तंजावर देश अव्यवस्थित झाला. पांड्या सरदारांनी त्यांचे स्वातंत्र्य पुनः स्थापित करण्यापूर्वी दिल्ली सल्तनतचा राज्य अर्धा शतक टिकला. त्यानंतर लवकरच विजयनगर साम्राज्याने त्यांचा पराभव केला. विजयनगरच्या वर्चस्वाला मदुरैच्या नायकांनी आव्हान दिले ज्याने शेवटी १ was4646 मध्ये तंजावर जिंकला. तंजावर नायकांचे शासन १ 167373 पर्यंत टिकले, जेव्हा मदुरैचा राजा चोक्कनाथ नायक नायकांनी तंजावरवर हल्ला केला आणि विजयराजघावाचा वध केला. +साचा:TNhistory +महान मराठा राजा शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ वेंकोजी हे भोसले घराण्यातील तंजावरचा पहिला राजा होता. असे मानले जाते की त्याने एप्रिल 1674 मध्ये तंजावरचे शासन आणि 1684 पर्यंत राज्य केले. त्यांच्या कारकिर्दीत, त्याचा भाऊ शिवाजी यांनी 1676-1677 मध्ये जिंजी आणि तंजावरवर आक्रमण केले आणि त्याचा भाऊ संताजीला कोलरुनच्या उत्तरेस सर्व देशांचा शासक बनविला. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत, वेंकोजींनी मदुरैच्या चोककानाथाबरोबर मैसूरवर आक्रमण थांबवण्यासाठी युती केली. +शाहूजी पहिला वेंकोजीचा मोठा मुलगा होता आणि त्याने वयाच्या बाराव्या वर्षी सिंहासनावर प्रवेश केला. त्याच्या कारकिर्दीत मोगलांनी कोरोमंडल किनारपट्टी व तिरुचिरापल्ली ताब्यात घेतली आणि शाहूजी प्रथम यांना खंडणी देण्यासाठी भाग पाडले. शाहूजी साहित्याचे आश्रयदाता होते. त्याच्या कारकिर्दीत, सीमावर्ती भूमीवरील नियंत्रणासाठी मदुरैचा राजा आणि रामनाद यांच्याशी वारंवार झगडे व लढाया होत. +सर्फोजी प्रथम हा वेंकोजीचा छोटा मुलगा होता आणि त्याने 1712 ते 1728 पर्यंत राज्य केले. त्यांच्या राजवटीचा मदुराई नायक यांच्याशी वाद आणि नियमित युद्ध होता. +1728-1736 या काळात सर्फोजी प्रथमचा लहान भाऊ तुकोजी तंजावरवर राज्य केले. त्याच्या कारकिर्दीवर चंदा साहिब आक्रमणाचे साक्षीदार होते आणि मदुराईवर मोहम्मदान आक्रमण मागे घेतल्याचा मानस आहे. +A period of anarchy followed the death of Tukkoji and came to an end when Pratapsingh succeeded to the throne in 1739. He ruled up to 1763. He allied with Muhammad Ali, the Nawab of the Carnatic and aided the British against the French in the Carnatic Wars and the Seven Years War. He was the last king to be addressed to be the Directors of the British East India Company as "His Majesty". In 1762, a tripartite treaty was signed between Thanjavur, Carnatic and the British by which he became a vassal of the Nawab of the Carnatic. +Thuljaji was a very weak ruler and the last independent ruler of Thanjavur. In 1773, Thanjavur was annexed by the Nawab of the Carnatic who ruled till 1786. The throne was restored to him by the Directors of the British East India Company. But his restoration came at a heavy price as it deprived him of his independence. +Thuljaji was succeeded by his teenage son Serfoji in 1787. Soon afterwards, he was deposed by his uncle and regent Amarsingh who seized the throne for himself. With the help of the British, Serfoji II recovered the throne in 1798. A subsequent treaty forced him to hand over the reins of the kingdom to the British East India Company. Serfoji II was however left in control of the Fort and the surrounding areas. He reigned till 1832. His reign is noted for the literary, scientific and technological accomplishments of the Tanjore country. +1787 मध्ये तुळजाजी किशोर मुलगा सर्फोजी याच्या जागी त्याचा राजा झाला. थोड्याच वेळात, त्याचा काका आणि एजंट अमरसिंह यांनी त्याला काढून टाकले, ज्यांनी स्वतः साठी सिंहासनावर कब्जा केला. ब्रिटिशांच्या मदतीने 1798 मध्ये सर्फोजी II यांनी सिंहासन परत मिळवले. त्यानंतरच्या करारामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात त्याने राज्याची बाबी सोपविली. सर्फोजी II हा किल्ला आणि आसपासच्या भागांच्या ताब्यात होता. 1832 पर्यंत त्यांनी राज्य केले. तंजोर देशातील साहित्यिक, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या कामगिरीसाठी त्यांचा कारकीर्द प्रख्यात आहे +Shivaji was the last Maratha ruler of Thanjavur and reigned from 1832 to 1855. He was a weak and feeble prince with barely any authority. As he died childless in 1855, Thanjavur was annexed by the British as per the provisions of the Doctrine of Lapse. +The Thanjavur Maratha Rajas favored Sanskrit and Telugu to such an extent that classical Tamil began to decline. Most of the plays were in Sanskrit. Venkoji, the first ruler of the Bhonsle dynasty composed a 'Dvipada' Ramayana in Telugu. His son Shahuji was a great patron of learning and of literature. Most of the Thanjavur Maratha literature is from his period. Most of them were versions of the Ramayana or plays and short stories of a historical nature. Sanskrit and Telugu were the languages used in most of these plays while there were some Tamil 'koothu' as well. Advaita Kirtana is one of the prominent works from this period. Later Thanjavur rulers like Serfoji II and Shivaji immersed themselves in learning and literary pursuits when they were dispossessed of their empire. Serfoji built the Saraswathi Mahal Library within the precints of the palace to house his enormous book and manuscript collection. Apart from Indian languages, Serfoji II was proficient in English, French, Dutch, Greek and Latin as well. +The king was assisted in the administration of his country by a council of ministers. The supreme head of this council of ministers was a Mantri or Dalavoy. The Dalavoy was also the Commander-in-chief of the Army. Next in importance at the court was a Pradhani or Dewan also called Dabir Pandit. The country was divided into subahs, seemais and maganams in the decreasing order of size and importance. The five subahs of the country were पट्टुकोट्टै, मायावरम, कुंभकोणम, मन्नारगुडी and तिरूवडी. +The ruler collected his taxes from the people through his mirasdars or puttackdars. They were collected right from the village level onwards and were based on the agricultural produce of the village. Rice was one of the primary crops in the region and the land used for cultivation was owned by big landlords. It was Anatharama Sashtry who proposed collecting taxes to improve conditions for the poor. No foreign trade was carried out. The only foreign trade in the country was carried out by European traders who paid a particular amount of money as rent to the Raja. The currency system used was that of a chakram or pon (1 chakram = one and three-fourths of a British East India Company rupee). Other systems of coinage used were that of pagoda (1 pagoda = three and a half Company rupees), a big panam(one-sixth of a Company rupee) and a small 'panam(one-thirteenth of a Company rupee). +साचा:MarathaEmpire diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7614.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..59827de0357a4b7b5a46574a1512a229932c7da9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7614.txt @@ -0,0 +1,6 @@ +इंग्रजी नाव - Cirrostratus Cloud +इंग्रजी खूण - Cs +५००० ते १४००० मीटर + +हे उच्च  पातळीवर आढळणारे, अतिशय विरळ, पांढऱ्या शुभ्र रंगाचे  ढग असून पांढऱ्या स्तरासारखे किंवा पडद्यासारखे दिसतात. हे ढग हिमकणांचे बनलेले असतात. हे ढग कधी कधी संपूर्ण आकाशभर पसरलेले असतात आणि अशा वेळी आकाश निळे न दिसता थोडेसे दुधाळलेले दिसते[१]. वातावरणात तंतुमेघांची संख्या वाढल्यास ते एकमेकांना जोडले जाऊन पडद्यासारखे असे ढग तयार होतात. खूप विरळ असल्यास त्यांचे अस्तित्व बऱ्याचदा लक्षात येत नाही. पहाटे किंवा संध्याकाळी हे ढग गुलाबी दिसतात आणि त्यामुळे होणाऱ्या सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे दृश्य नेहमी नयनरम्य असते. सूर्य किंवा चंद्र झाकण्याएवढी ह्या ढगांची जाडी नसते त्यामुळे हे ढग आकाशात असतानाही सूर्यचंद्राचे दर्शन होतच राहाते व अशावेळी सूर्याभोवती तेजोवलय किंवा प्रभामंडळ दिसते.[२] रात्री काहीवेळा पांढरेशुभ्र पण क्वचित रंगीतही असे खळे चंद्राभोवती पडलेले दिसते. काही वेळा ह्या ढगातून सूर्याभोवती पडलेले २२° खळे [ २२° Halo] दिसू शकते.[१]. दिवसा हे ढग असल्यास त्यातून सूर्यप्रकाश येतच राहतो पण त्यापासून सावल्या पडण्याएवढा तो तेजस्वी नसतो. +तंतुस्तर ढगांचे आगमन हे प्रतिकूल हवामानाचे एक लक्षण मानले जाते.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7626.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..798542bde897ad01a02764cef1dc2b9922884c26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7626.txt @@ -0,0 +1 @@ +तकाऴि शिवशंकर पिल्लई हे भारतीय साहित्यकार आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7639.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9da5f623ec7104e9f41210981b3cf8d92764b5a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7639.txt @@ -0,0 +1,4 @@ +तक्सिन (थाई:สมเด็จพระเจ้าตากสินมหาราช; सोमदेत फ्रा चाओ तक्सिन महारात; १७ एप्रिल, १७३४ - ७ एप्रिल, १७८२) हा सयामचा (आताचे थायलंड) राजा होता. हा थाई-चीनी वंशाचा होता. +तक्सिनने अठराव्या शतकात थायलंडला म्यानमारपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. अयुत्तयाच्या दुसऱ्या पाडावानंतर त्याने थायलंडमधील छोट्याछोट्या राज्यांना एकत्र आणून सयामचे राज्य स्थापन केले. त्याच्या राज्यकालादरम्यान अनेक युद्धे झाली. म्यानमारने केलेले परतहल्ले तक्सिनच्या नेतृत्वाखाली सयामने परतवले तसेच उत्तरेकडील लान्ना राज्याचा पाडाव करून त्यास सयाममध्ये शामिल करून घेतले. लाओसच्या सीमेवरील राज्यांना पादाक्रांत करून तक्सिनने लाओसला दहशत बसवली. +तक्सिनने सयामची राजधानी म्यानमारच्या सत्तेदरम्यान नष्ट झालेल्या अयुत्तया शहरातून थॉनबरी (आताच्या बॅंगकॉकजवळ) येथे हलवली. +तक्सिनला त्याचा मित्र महा क्षत्रियस्युकने पकडून त्याची हत्या केली व स्वतः सयामचे राजेपद घेतले. क्षत्रियस्युकचा चक्री राजवंश आजही थायलंडच्या राजेपदी आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7644.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7644.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d11edfd514d1a5ee0eb804727f43573c44a7e4a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7644.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिआ' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. +नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब या भल्यामोठ्या नावांने पण ओळखला जातो. येथे शीख धर्मियांचे १०वे गुरू श्री गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी आहे. गुरूद्वाऱ्याची सध्याची इमारत महाराजा रणजीत सिंग यांनी इ.स. १८३० मध्ये बांधली. हे शीखांच्या पाच तक्तांपैकी एक आहे. हा गुरुद्वारा श्री. गुरू गोविंदसिंघ यांच्या समाधीवर बांधलेला आहे . गुरूद्वाऱ्याच्या आतल्या खोलीला अंगीथा साहिब असे म्हटले जाते. या गुरूद्वाऱ्याचे बांधकाम इ. सन १८३२ ते १८३७ मध्ये झाले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7657.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..276fba730aaa0314987f07d972493eb502d26522 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7657.txt @@ -0,0 +1,2 @@ +तडसर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7659.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc821901a8fd5fc4a878501211d997a4fbb67b17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7659.txt @@ -0,0 +1,4 @@ +तादासुनो मोरी (जपानी: 糺 の 森), ज्याचा शब्दशः अर्थ "दुरुस्तीचे वन" असा आहे. हे एक पवित्र ग्रोव्ह आहे. ज्याला जपानमध्ये कामो-जिंजा म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वाचे शिंटो अभयारण्य मानले जाते. कमो नदीच्या उत्तर दिशेला हे वसलेले आहे. टाकानो नदी जपानच्या ईशान्य क्योटो शहरात कामो नदीला जोडते. जपानी भाषेत कमो-जिंजा हा शब्द शिमोगॅमो तीर्थ आणि कामिगोमो तीर्थ, सामान्यतः क्योटोच्या कमोटो मंदिराशी निगडीत आहे.[१] कमो-जिंजा हे क्योटोला दुःखी/ नकारात्मक प्रभावांपासून वाचविण्याचे कार्य करतात.[२] +अंदाजे १२.४ हेक्टर (३१ एकर) क्षेत्रामध्ये हे जंगल पसरलेले आहे, जे एक राष्ट्रीय ऐतिहासिक साइट (国 の 史跡) म्हणून संरक्षित आहेत. आज या जंगलाचे सर्वात शेवटचे अवशेष उरलेले आहेत. एकेकाळी हे जंगल कधीच भस्मसात न होणारे म्हणून ओळखले जात होते. शतकानुशतके जंगलाचे नुकसान झाले आहे. जेव्हा क्रांती आणि युद्धाच्या वेळी क्योटो जळून खाक झाले तेव्हा याचे देखील नुकसान झाले होते. परंतु या जंगलाची वाढ वारंवार होत गेली. सध्या हे वन नैसर्गिक स्थितीत वाढण्यास ठेवले आहे. त्याची लागवड किंवा छाटणी केली जात नाही. +प्राचीन काळातील जंगलात सुमारे हे ४९,५०,००० चौरस मीटर (४.९५ चौ. किमी) जागेवर पसरलेले वन होते. मध्ययुगीन काळात झालेल्या युद्धांमुळे आणि मीजी काळातील चौथ्या वर्षातील हुकूममुळे या जंगलाची जागा कमी झाली आणि ते सध्या सुमारे १२,००० चौरस मीटर (०.०१२ चौ. किमी) उरलेले आहे. [३] +तादासु-नो-मोरी या नावाने ओळखले जाणारे जंगल शिमोगॅमो मंदिरच्या जमिनीवर आहे. ही क्योटो व आसपासच्या सतरा ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. १९९४ मध्ये युनेस्कोने प्राचीन क्योटोची ऐतिहासिक वास्तू म्हणून यादीत समावेश केला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7661.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e34bfe60d22b7fa13d19400228f562d7ae572adf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7661.txt @@ -0,0 +1 @@ +सामान्यतः तणनाशक हे अवांछित वनस्पती नियंत्रित करण्यासाठी वापरला जाणारा रासायनिक पदार्थ आहे. पीक उत्पादनात अडथळा निर्माण करणारा एक महत्त्वाचा जैविक घटक म्हणजे तणांचा प्रादुर्भाव. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7681.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5f0067e252b9a781f87937774ad513a67218322 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7681.txt @@ -0,0 +1,2 @@ +विद्यानिष्णात किंवा तत्वज्ञानाचा मास्टर (इंग्लिश: एमफिल ; लॅटिन Magister Philosophiae) ही पदव्युत्तर पदवी आहे. शिकवलेला अभ्यासक्रम आणि एक ते दोन वर्षांचे मूळ संशोधन पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर विद्यार्थ्यांना एमफिल दिले जाऊ शकते, जे पीएचडी प्रोग्रामसाठी तात्पुरती नावनोंदणी म्हणून देखील काम करू शकते. +भारतातील विद्यापीठे कला, विज्ञान आणि मानविकी क्षेत्रातील सर्वात प्रगत पदव्युत्तर पदविका म्हणून एमफिल ही पदवी देतात. या पदवीचा कालावधी सामान्यतः दोन वर्षांचा असतो आणि त्यात शिक्षणाचा भाग आणि विस्तृत संशोधनाचा भाग, हे दोन्ही समाविष्ट असतात. अनेक विद्यापीठे त्यांच्या एकात्मिक एमफिल-पीएचडी प्रोग्राममध्ये नावनोंदणी देतात आणि एमफिल पदवीधारकांना डॉक्टरेट अभ्यासक्रमाच्या काही आवश्यकतांमधून सूट दिली जाते. जुलै २०२० मध्ये, भारत सरकारने जाहीर केले की, त्यांच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून, भारतात एमफिल बंद केले जातील.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7703.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fdcb17fce24e44b2a3e010107ce4742650fdb7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7703.txt @@ -0,0 +1 @@ +तनिशा मुखर्जी ( १ जानेवारी १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तनिशा २००३ सालापासून हिंदी, बंगाली व तेलुगू चित्रपटांमध्ये अभिनय करत आहे. सरकार, सरकार राज, नील 'एन' निक्की इत्यादी बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7710.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7d9f74d84265d56f0ad9a9fb21f5b55d1ee0bae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7710.txt @@ -0,0 +1,4 @@ +तनुजा मुखर्जी, पूर्वाश्रमीची तनुजा समर्थ, (२३ सप्टेंबर, इ.स. १९४३; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही भारतीय चित्रपट-अभिनेत्री आहे. तिने हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधील चित्रपटांत अभिनय केला. त्यांच्या आई शोभना समर्थ या बोलपटांच्या प्रारंभिक काळातील हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अभिनेत्री होत्या, तर काजोल व तनिशा या तिच्या दोन्ही मुलीही चित्रपटक्षेत्रातील नंतरच्या पिढीतल्या अभिनेत्री आहेत. +थोरली बहीण नूतन हिच्या मुख्य नायिकेच्या भूमिकेतील पदार्पणाच्या हमारी बेटी या हिंदी चित्रपटाद्वारे इ.स. १९५० साली तनुजाने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तरुण कलाकार म्हणून तिचे पदार्पण इ.स. १९६० साली पडद्यावर झळकलेल्या छबेली या हिंदी चित्रपटाद्वारे झाले. बहारें फिर भी आयेंगी (इ.स. १९६६), ज्वेल थीफ (इ.स. १९६७), अनुभव (इ.स. १९७१) या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष गाजल्या. +२००८ मध्ये 'रॉक ॲन्ड रोल फॅमिली' या झी टीव्हीवरील रिॲलिटी नृत्य कार्यक्रमात मुलगी काजोल आणि जावई अजय देवगण यांच्यासोबत सह-परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. +२०१३ मध्ये नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' या मराठी चित्रपटात एका प्रभावी भूमिकेत पुनरागमन केले. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी केशवपन केले. चित्रपटाचे आणि त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_775.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_775.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b89f6ee20d03328ae51b9b86ae95a342f77917d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_775.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोशुआ फिलिप बोडजानाक (८ जून, १९९२:कॉलोराडो स्प्रिंग्स, कॉलोराडो, अमेरिका - ) हा एक अमेरिकन चित्रपट निर्माता आणि इंटिरियर डिझायनर आहे.[१] कोल्ड पर्स्युट आणि रेंट-ए-पल या चित्रपटांच्या निर्मितीसाठी तो ओळखला जातो.[२] +बोडजानाकने डेन्व्हरमधील आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ कॉलोराडोमधून पदवी प्राप्त केली. कॉर्पोरेट आणि निवासी क्षेत्रातील अनेक कंपन्यांसाठी काम केल्यानंतर, जोशुआने २०१४ मध्ये जेबी नोबल इंटिरियरची स्थापना केली. ऑक्टोबर २०१५ मध्ये, जोशुआ लॉस एंजेलिसला गेला आणि कॅलिफोर्निया, टेक्सास, कॉलोराडो, फ्लोरिडा आणि ओहायो या राज्यांमध्ये प्रकल्पांवर काम करत आहे, तसेच ऑस्ट्रेलिया, युरोप आणि मध्य अमेरिकेतील ग्राहकांना सेवा देत आहे. लक्झरी मेगा यॉट्स, निवासी घरे, लक्झरी कॉन्डो, खाजगी जेट्स डिझाइन करण्यासाठी तो ओळखला जातो. , आणि हॉटेल्स.[३] +आय१०० पुरस्कार विजेता (२०१७) +जोशुआ फिलिप बोडजानाक आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7754.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccf67578270ab5d2ff391f6eeb70d4fcffe94b73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7754.txt @@ -0,0 +1,8 @@ + +उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.[१] +त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.[२] +झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[३] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले. +त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.[४] +हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.[२] +झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.[२] +हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.[५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_776.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b36e32c55ec3cb4eb54ee23d0590300be8f1030e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_776.txt @@ -0,0 +1 @@ +जोशुआ बॅसेट (इंग्रजी: Joshua Bassett) हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक आहे. तो हायस्कूल म्युझिकल: द म्युझिकल: द सीरीज (२०१९-सध्याचे) मधील रिकी बोवेन या भूमिकेसाठी ओळखला जातो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7798.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7798.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8c592837b3271d5701803d0effbfb5d879075f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7798.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळ खटला (डेन्मार्क) (डॅनिश: Tamilsagen) हा डेन्मार्कमधील तमिळ शरणार्थ्यांच्या कुटुंबियांच्या एकत्रीकरणाबाबत दाखल करण्यात आलेला न्यायालयीन खटला होता. श्रीलंकेतील युद्द्यादरम्यान तेथील तमिळ शरणार्थी कादयेशीररित्या डेन्मार्कमध्ये त्यांच्या कुटुंबियांकडे स्थलांतरित होऊ शकत. मात्र इ.स. १९८७मध्ये तत्कालीन कायदेमंत्री एरिक निन-हान्सेन यांनी असे स्थानांतर कमी करण्याचा प्रस्ताव मांडला. त्याविरोधात हा खटला न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या खटल्यामुळे तत्कालीन सरकार इ.स. १९९३साली पडले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7804.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a680624e47dc4c2799a77f1bafee4d517fb1476d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7804.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळ चित्रपटातील छाया दिग्दर्शकांची यादी diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7807.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7bd0a21f204943ad99f2eff4d32f54364a3dbe26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7807.txt @@ -0,0 +1,24 @@ +तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते. +क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात अकरावा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात. सर्वांगीण विकासात तमिळनाडू हे भारतातील एक अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. +तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.कि.मी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदूळ, रागी, कापूस व ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत. +तमिळनाडूतील ३२ जिल्ह्यांची नाव खाली यादीस्वरूपात दिली आहेत ज्यांचे क्रमांक उजवीकडील चित्रात त्यात्या जिल्ह्याचे ठिकाण दर्शवितात. +हिमालय सोदुन् भारतातले सर्वात उन्च शिखर आनैमुदई हे तमिलनदुमध्ये आहे . उन्ची २६९५ मितर + तमिळ (தமிழ்) ही तामिळनाडुची अधिकृत भाषा आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते. +२०११ च्या धार्मिक जनगणनेनुसार, तामिळनाडुमध्ये ८७.६% हिंदू, ६.१% ख्रिश्चन, ५.९% मुस्लिम, ०.१% जैन आणि ०.३% इतर धर्मांचे पालन किंवा कोणत्याही धर्माने नाही करणारे लोक आहेत. +Usatv=== सणवार /उत्सव === +तामिळ पद्धतीचे जेवण म्हणजे तांदुळ, विविध डाळी, शेंगा यांचा +सुरेख संगम आहे. तामिळनाडूला डोसा, पोंगल, इडली आणि +सांबर, मसालेदार पुलिओगरे, यांची भूमी समजले जाते. तामिळ +लोकांना भात खूप आवडतो. दिवसातील प्रत्येक जेवणासाठी ते +भाताचा वापर करतात. भाता सोबतच मसुरीची डाळ आणि +शेंगाचाही वापर केला जातो. चिंच, मिरे, हिरवी, लाल मिरची ह्यांचा +जेवण स्वादिष्ट आणि मसालेदार करण्यासाठी वापर केला जातो. +सढळ हाताने कढीपत्याचा वापर तमिळ जेवणात केला जातो +मिरची आणि मसाल्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच पदार्थ +पचनास सुलभ व्हावेत म्हणून दह्याचाही खूप मोठ्या प्रमाणात +वापरले जात आहे. तीळ, लसूण, जिरे आणि मसाल्यांचे +फोडणीसाठी वापर केला जातो. नारळा चा प्रत्येक पदार्थात वापर +आणि लवंग जायफळ कोशिंबीर गुलाब पाण्याचा जेवणात वापर +होतो इडली डोसा आदि मेदू वडा या तिन्ही पदार्थानी भारताच्या +सीमाही पार केल्या आहेत. +तामिळनाडू म्हटलं की समोर येतात ते वेगवेगळ्या नावाचे भात. तांदळाच्या राज्यामध्ये आपल्याला मुरुक्कू, इडिअप्पम असे तांदळाचे विविध पदार्थ पाहायला मिळतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7809.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f5cc2bbf6561116f01ac5cc7e5439d1eb8b25a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7809.txt @@ -0,0 +1 @@ +एम.करुणानिधी ह्यांच्या लेखनीतून साकार झालेले हे गीत समृद्ध तमीळ भाषा आणि संस्कृतीचे दर्शन घडवते ह्यात प्रामुख्याने अभिजात साहित्याचा आणि अभिजात तमीळ भाषेचा गौरव करण्यात आलेला आहे तसेच प्राचीन लेखक,कवी,साहित्यिक ह्यांचा गीतात समावेश करण्यात आलेला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_782.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..601a9a5078701c5bc1963f1d6382232f3f6cc26c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_782.txt @@ -0,0 +1 @@ +जोस के. मणी ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7821.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bc10e7df2bd558008a24c1a7ee07a8028406736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7821.txt @@ -0,0 +1,5 @@ + + + +तमिळ लोक किंवा तमिळ माणसं Tamil people (तमिळ: தமிழர், तमिळर्)also called Tamils or Tamilians, are a linguistic group native to तमिळ नाडु, a state in India and the north-eastern region of श्रीलंका. They speak तमिळ (தமிழ்), with a recorded history going back two millennia.[१] Emigrant communities are found across the world, notably Malaysia, Canada, Singapore, and the UK. The Tamils are mostly Hindus with sizable Christian and Muslim populations. +All population data has been taken from Ethnologue, with the exception of the data for Sri Lanka, which was taken from the CIA World Factbook's Sri Lanka page Archived 2018-12-24 at the Wayback Machine.. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7825.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7825.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46e6450705815ed4e4ea58a6736e90440a3dc513 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7825.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळची तंगपांडियन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_783.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca5fd68167ac2ca55b0771298234cad2659026bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_783.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोस कॉन्ट्रेरास (जन्म १५ ऑगस्ट १९८९ कॅराकस, व्हेनेझुएला) हा एक अमेरिकन गोंदण कलाकार आहे जो प्राणी वास्तववादाच्या श्रेणीतील गोंदणसाठी ओळखला जातो. [१]२०२२ मध्ये त्याला पोईसिस आर्ट शो द्वारे सर्वोत्कृष्ट रंगीत गोंदणसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनर्स गोंदण एक्स्पो २०२२ मध्ये त्याला बेस्ट ऑफ डेसाठी पुरस्कार मिळाला.[२] +कॉन्ट्रेरास ने २००७ मध्ये गोंदण आर्टिस्ट म्हणून प्रशिक्षण सुरू केले जेथे त्याने इतर कलाकारांकडून प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी मिथोस गोंदणमध्ये नोकरी केली. त्यांनी स्थानिक संमेलनांमध्ये भाग घेतला, जिथे त्यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून पुरस्कार मिळाला. २०१० मध्ये, तो अर्जेंटिना येथे स्थलांतरित झाला जेथे अनेक नामांकित स्थानिक कलाकारांसोबत काम केले. २०१२ मध्ये त्याला ल्योन, फ्रान्स येथे पाहुणे कलाकार म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.[३] +डेन्मार्कमधील आल्बोर्ग येथे एका गोंदण संमेलनात त्याला आमंत्रित करण्यात आले होते जिथे त्याने थेट पेंटिंग बनवली होती ज्याचा लिलाव करण्यात आला आणि गोळा केलेला निधी एका ना-नफा फाउंडेशनसाठी धर्मादाय संस्थेकडे गेला. नंतर तो टेक्सासला गेला, जिथे त्याने डॅलस गोंदण एक्सपोमध्ये भाग घेतला. शोच्या डॅलस टेक्सासमधील सर्वोत्कृष्ट काळा आणि राखाडी गोंदण कलाकारासाठी त्याला पुरस्कार मिळाला. कॉन्ट्रेरासने संगीतकार पोस्ट मेलोन आणि ओझुना, प्रो ऍथलिट अँथनी डेव्हिस आणि लोन्झो बॉलसाठी गोंदण बनवले आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7842.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b17582d64f954bda62b4899856564ea1426b2094 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7842.txt @@ -0,0 +1 @@ +तमिळिसई सौंदरराजन (जन्म २ जून १९६१) ह्या तेलंगणाच्या दुसऱ्या आणि वर्तमान राज्यपाल आहेत,आणि 18 फेब्रुवारी 2021 पासून पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर (अतिरिक्त प्रभार) आहेत सोबतच यांच्याकडे पुद्दुचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त प्रभार आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7847.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7847.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7848.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7848.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7848.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7852.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7852.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35630b3e4b8cc7f58d7d0ba3ab32ce9d4caea27d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7852.txt @@ -0,0 +1,13 @@ +तमोरा पियर्स (जन्म 13 डिसेंबर 1954) या किशोरवयीन मुलांसाठी कल्पनारम्य कथा लिहिणाऱ्या अमेरिकन लेखिका आहेत. तरुण नायिकांच्या कथांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. पहिली पुस्तक मालिका, दि सॉन्ग ऑफ दि लायनेसमुळे (1983-1988) त्या प्रसिद्ध झाल्या. सैनिक म्हणून प्रशिक्षणाच्या चाचण्या देणारी आणि विजय मिळविणारी अॅलेना ही यातील मुख्य पात्र आहे. +पियर्स यांनी २०१३ मध्ये अमेरिकन लायब्ररी असोसिएशन अंतर्गत यंग अॅडल्ट लायब्ररी सर्व्हिसेस असोसिएशन (याल्सा) कडून दिला जाणारा मार्गारेट ए. एडवर्ड्स अवॉर्ड जिंकला. हा पुरस्कार त्यांच्या सॉन्ग ऑफ दि लायनेस आणि प्रोटेक्टर ऑफ दि स्मॉल (१९९९-२००२) या कामाची दखल यासाठी घेतली गेली."किशोरवयीन मुलांच्या साहित्यात अत्यंत महत्वपूर्ण आणि मोलाची भर घालणाऱ्या" लेखकाला आणि त्यांच्या विशिष्ट कार्याला दिला जाणारा हा वार्षिक अवॉर्ड आहे. +पियर्स यांची पुस्तके वीस भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. [१] [२] [३] +पियर्स यांचा जन्म 13 डिसेंबर 1954 रोजी दक्षिण कोनेल्सविले, पेनसिल्व्हानिया येथे फेएट काउंटीमध्ये झाला. आईला त्यांचं नाव "तमारा" ठेवायचं होतं. पण ज्या नर्सने जन्म दाखला भरला तिने "तमोरा" असे चुकीचे शब्दलेखन केले. [४] त्या पाच वर्षांच्या असताना बहीण किम्बर्लीचा ( हिच्यावर अॅलेना पात्र आधारित आहे) [५] जन्म झाला आणि त्यानंतर एका वर्षाने दुसरी बहीण मेलानीचा जन्म झाला. पाच ते आठ वर्षांच्या होईपर्यंत त्या डनबारमध्ये राहिल्या. जून 1963 मध्ये त्या कुटुंबासह कॅलिफोर्नियाला गेल्या. ते प्रथम एल कॅमिनो रिअलवरील सॅन माटेओ येथे राहिले आणि नंतर मिरामारमधील सॅन फ्रान्सिस्को द्वीपकल्पाच्या पलीकडे गेले. ते मिरामारमध्ये अर्धा वर्ष, एल ग्रॅनडामध्ये पूर्ण वर्ष आणि नंतर तीन वर्षे बर्लिंगममध्ये राहिले. +पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात असताना, पियर्सने अशी पुस्तके लिहिली जी द सॉन्ग ऑफ द लायनेस चौकडी बनली. या चौकडीचे पहिले पुस्तक, Alanna: The First Adventure हे 1983 मध्ये Atheneum Books ने प्रकाशित केले होते. +पियर्स न्यू यॉर्क शहरात तिचा नवरा टिम लिबे (पती-पत्नी-प्राणी) सोबत, त्यांच्या चार मांजरी आणि इतर अनेक पाळीव प्राण्यांसह, ते सायराक्यूज, न्यू यॉर्क येथे जाईपर्यंत राहत होती. [६] +2008 मध्ये, तिने तिचा संग्रह नॉर्दर्न इलिनॉय विद्यापीठातील दुर्मिळ पुस्तके आणि विशेष संग्रह विभागाला दान केला. [७] [८] +पियर्स 2001-2006 पासून शेरोज सेंट्रल नावाच्या मेसेज बोर्डवर तिच्या कादंबऱ्या नियंत्रित करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यात सक्रियपणे सामील होती, त्या वेळी ती तृतीय पक्षाने विकत घेतली. [९] [१०] [११] [१२] [१३] +तिच्या मुख्यपृष्ठावर, पियर्स सांगते की तिला ज्या गोष्टींमध्ये अडखळते त्यातून तिला बहुतेक कल्पना मिळतात. थ्रेड्सची टेपेस्ट्री म्हणून जादूची तिची संकल्पना तिच्या क्रोचेटिंगमधील अनुभवांवरून येते आणि तिच्या जगात, सर्व जादूगार हे ब्रिटिश निसर्गवादी डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या निसर्ग माहितीपट पाहिल्यानंतर त्यांच्यावर आधारित आहेत. काल्पनिक कादंबरी आणि आर्थुरियन आख्यायिका ही एक मुलगी म्हणून तिने विचार केलेल्या जगाचा आधार होता आणि नंतर तिने आफ्रिकेतील तरुण गुन्हेगारी आणि कॉलरा उद्रेक यासारख्या समकालीन समस्या जोडल्या. सर्वसाधारणपणे, पियर्स म्हणतो: "आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कल्पना तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपले विचार ऐकणे आणि प्रोत्साहित करणे." [१४] [१५] +पियर्स प्रेरणेसाठी तिच्या सभोवतालचे लोक आणि प्राणी यांचे घटक रेखाटते. अलनाचे पात्र पियर्सच्या बहिणीवर आधारित आहे. [१६] थायेतचा देखावा पियर्सच्या मित्रावर आधारित आहे. प्रोव्होस्टच्या कुत्र्यातील बेकाचे कबूतर मित्र हे सर्व पियर्सच्या ओळखीच्या वास्तविक कबूतरांवर आधारित आहेत. [१७] +पियर्सने पहिल्यांदा तिच्या पालकांच्या घटस्फोटाच्या नाटकातून वाचण्यासाठी लिहायला सुरुवात केली. तिने तिच्या आवडत्या कथांवर आधारित फॅन फिक्शन लिहिले, त्यांचे जवळून अनुकरण केले. [१६] पियर्स म्हणते की तिने सशक्त स्त्री पात्रांबद्दल तिच्या कथा लिहिण्याचा निर्णय घेतला कारण तिने लहान असताना वाचलेल्या पुस्तकांमध्ये त्यांची कमतरता जाणवली. [१८] +चुका उधृत करा: खूणपताकेत नमूद गोष्टींना, ज्या "edwards" ह्या नावाने संबोधल्या आहेत, त्यात माहिती नाही. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_786.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c1415279759597917db032429bf18a02e8f65ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_786.txt @@ -0,0 +1 @@ +जॉसलिन अॅन जोस बर्ली (१९४३:न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७३ दरम्यान ६ महिला कसोटी आणि २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7861.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7861.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66f320030b25b5de40b4d2d39355288f35c5a7ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7861.txt @@ -0,0 +1,2 @@ +कोणत्याही तरंगाच्या (विद्युतचुंबकीय किंवा ध्वनी तरंग) एकमेकांशेजारील दोन समोच्च आणि समस्थानीय बिंदूंमधील अंतरास तरंगलांबी म्हणतात. सामान्यतः तरंगाची लांबी दोन उंचवटे अथवा दोन दऱ्या यांमधील अंतर मोजून काढली जाते. तरंगलांबीवरच कोणत्याही विद्युतचुंबकीय तरंगाचे किरणोत्सर्जन व इतर पैलू (रंग, वेग, इत्यादी) अवलंबून असतात. +तरंगलांबी * कंप्रता = तरंग वेग diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7896.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acc6e08b37d3a5833182fa9f4f1cfff5624508ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7896.txt @@ -0,0 +1,2 @@ +तरळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_790.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08aab09ab25e4a191e1593d41c0da9d263ee7030 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_790.txt @@ -0,0 +1,2 @@ + जोसरंजन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_791.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce7f1c30586c979c79c35749613988a662d9b65a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_791.txt @@ -0,0 +1,4 @@ +योसिफ ब्रोझ तितो (सर्बो-क्रोएशियन: Јосип Броз Тито; ७ मे १८९२ - ४ मे १९८०) हा युगोस्लाव्हिया देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता. राष्ट्राधक्षपदावर १९५३ ते १९८० दरम्यान राहिलेला तितो १९४४ ते १९६३ दरम्यान देशाचा पंतप्रधान देखील होता. +जन्माने क्रोएशियन पेशाने लष्करी अधिकारी असलेल्या तितोच्या दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेतृत्वाखाली युगोस्लाव्हियामध्ये चालवली गेलेली नाझीविरोधी चळवळ युरोपामधील सर्वोत्तम मानली जाते. युद्ध संपल्यानंतर युगोस्लाव्हियाला राजतंत्रापासून साम्यवादी प्रजासत्ताकाकडे नेण्यात तितोचा मोठा वाटा होता. शीत युद्धकाळामध्ये तितोने तटस्थ राहणे पसंद केले व भारताचे जवाहरलाल नेहरू, इजिप्तचे गमाल आब्देल नासेर तसेच इंडोनेशियाचे सुकर्णो ह्यांच्यासोबत अलिप्त राष्ट्रगट चळवळीची निर्मिती केली. +एक हुकुमशहा असला तरीही तितो युगोस्लाव्हियामध्ये व जगात प्रचंड लोकप्रिय होता. त्याचे जनतेला संघटित करण्याचे कौशल्य वाखाणले जाते. त्याच्या धोरणांमुळे युगोस्लाव्हिया देश एकसंध व आर्थिक प्रगतीपथावर राहिला. तितोच्या मृत्यूच्या केवळ १० वर्षांनंतर युगोस्लाव्हियाचे विघटन झाले. +तितोला त्याच्या जीवनामध्ये एकूण ९८ जागतिक व २१ युगोस्लाव्हियन गौरव पुरस्कार व पदे मिळाली होती. भारत सरकारने १९७१ साली तितोला जवाहरलाल नेहरू पुरस्कार बहाल केला होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7918.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9176dfb2e2e11ac499f29bd9220645faf2d156c2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7918.txt @@ -0,0 +1,4 @@ +तरुण भारत हे महाराष्ट्रातील अनेक शहरांतून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. नागपूर येथे याचे मुख्यालय असून अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, अकोला, खामगाव, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे व मुंबई या शहरांतून प्रसिद्ध होते. +भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत सक्रिय असलेल्या स्वराज्य पक्षाच्या बॅरिस्टर अभ्यंकर, दादासाहेब उधोजी यांनी अमर पुराणिक यांच्या पुढाकाराने २० जानेवारी, इ.स. १९२६ रोजी हे तरुण भारत नावाचे वृत्तपत्र प्रकाशित करायला सुरुवात केली.[१]. हे वृत्तपत्र आरंभी साप्ताहिक स्वरूपाचे, अर्थात आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे, होते. ना.भा. खरे याचे संस्थापक-संपादक होते. इ.स. १९३० च्या दशकातील असहकार आंदोलनादरम्यान ब्रिटिश भारतीय शासनाकडून या वृत्तपत्राशी संबंधित लोकांची धरपकड झाल्याने साप्ताहिक बंद पडले. बॅरिस्टर अभ्यंकरांच्या मृत्यूनंतर २ जानेवारी, इ.स. १९४४ रोजी अभ्यंकरांच्या ९व्या स्मृतिदिनी वृत्तपत्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले[१]. या पुनरुज्जीवित वृत्तपत्राच्या संपादकत्वाची सूत्रे गजानन त्र्यंबक माडखोलकरांनी स्वीकारली. +२० जानेवारी १९५७ पासून तरुण भारतची पुणे आवृत्ती प्रकाशित होऊ लागली. या आवृत्तीच्या संपादकपदी गजानन विश्वनाथ केतकर यांची नियुक्ती करण्यात आली. +पुण्याच्या ‘तरुण भारत’च्या आवृत्तीचे पहिले संपादक ग.वि. केतकर यांनी ही संपादकत्वाची धुरा, सुमारे सात वर्षे म्हणजे १९६४ पर्यंत आपल्या खांद्यावर वाहिली. पण गांधीहत्येच्या संदर्भात केतकरांनी केलेल्या काही विधानांमुळे त्यांच्यावर सरकारी रोष ओढवला. त्यामुळे त्यांनी संपादकपद सोडले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7919.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..305867517110d4134c9bef9305992c595517b8c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7919.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +तरुण भारत या नावाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत : diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7948.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7948.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf5b91cb1e10e032d88f1797cf98a53e03faff51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7948.txt @@ -0,0 +1,2 @@ +तऱ्हवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४३ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७४० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7966.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7966.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3bc4dd7a181c08b83facc916bfb1eb5779964ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7966.txt @@ -0,0 +1,4 @@ +तलाक हा इस्लाममधील विवाहविच्छेद (घटस्फोट, काडीमोड) होय. तलाक या शब्दाचा तीनदा उच्चार केला की तलाक झाला असे समजले जाते. हा तिहेरी तलाक (ट्रिपल तलाक) टेलिफोनवरून किंवा 'व्हाॅट्सअप'सारख्या मीडियावरूनही देता येतो. +धर्मानुसार, तलाकची प्रक्रिया पती किंवा पत्नी यांपैकी कोणीही एक सुरू करू शकतात. प्रत्यक्षात फक्त पुरुष तलाक देताना आढळतात. +तलाकचे मुख्य पारंपरिक प्रकार तलाक (अस्वीकार), खुल् (परस्पर संमतीने), न्यायाला धरून आणि शपथ घेऊन केलेला घटस्फोट होय. इस्लामिक जगातील घटस्फोटांची धारणा वेळ आणि स्थानानुसार वेगळी वेगळी दिसून येते. भूतकाळात, घटस्फोटांचे नियमन शरिया तथा पारंपरिक इस्लामिक न्यायशास्त्राद्वारे द्वारे होत होते. ऐतिहासिक पद्धती काहीवेळा कायदेशीर प्रक्रियेपेक्षा वेगळ्या दिसून येतात. आधुनिक काळात, तलाक देण्याची वैयक्तिक स्थिती (कौटुंबिक) कायद्याच्या संहिताबद्धतेमुळे बदलताना दिसते. +तलाक दिल्यानंतर परत त्याच स्त्रीशी विवाह करायचा असल्यास तिला एक रात्र परपुरु़ाबरोबर शय्यासोबत करावी लागते. याला हलाला असे म्हणतात. मीना कुमारीलाही या हलालमधून जावे लागले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7971.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccdb7162d4ea1c09f2a7238eb47c53026f822adb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7971.txt @@ -0,0 +1,4 @@ +तलाल इब्न अब्दुल्ला (लेखनभेद: तलाल इब्न अब्दल्ला ; अरबी: طلال بن عبد الله ; रोमन लिपी: Talal I bin Abdullah ;) (२६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ - ७ जुलै, इ.स. १९७२) हा जॉर्डनाचा दुसरा राजा होता. याने २० जुलै, इ.स. १९५१ ते ११ ऑगस्ट, इ.स. १९५२ या कालखंडात सिंहासनस्थ होता. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राज्याची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना बनवली गेली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे (वृत्तांनुसार छिन्नमनस्कतेमुळे[१]) याला राजेपदावरून पायउतार व्हावे लागले. याच्यानंतर याचा मुलगा हुसेन राजा बनला. +तलालाचा जन्म अब्दुल्ला व त्याची पहिली पत्नी मुस्बा बिंती नासर यांच्या पोटी २६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ रोजी तत्कालीन ओस्मानी साम्राज्यात मोडणाऱ्या मक्केत झाला. त्याचे सैनिकी शिक्षण रॉयल मिलिटरी अकॅडमी ऑफ सॅंडहर्स्ट या ब्रिटिश सैन्यप्रशिक्षण विद्यालयात झाले. इ.स. १९२९ साली पदवी मिळवल्यानंतर तो अल-जैश अल-अरबी सैन्याच्या घोडदळात द्वितीय लेफ्टनंट पदावर रुजू झाला. +जॉर्डनाचा राजा असलेला त्याचा पिता पहिला अब्दुल्ला याचा जेरूसालेम येथे खून झाल्यानंतर तलाल सिंहासनावर बसला. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राजतंत्राची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना रचली गेली. या राज्यघटनेद्वारे सामुदायिक पातळीवर जॉर्डेनियन शासन व वैयक्तिक पातळीवर मंत्री जॉर्डेनियन संसदेस जबाबदार ठरले. १ जानेवारी, इ.स. १९५२ रोजी ही नवी राज्यघटना संमत होऊन स्वीकारण्यात आली. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7977.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9acabad956c26d41a6795879c923d078ce284768 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7977.txt @@ -0,0 +1,3 @@ +तलाश: द आन्सर लाईज विदीन हा २०१२ चा भारतीय हिंदी -भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.[१] रीमा कागतीने लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला, झोया अख्तर यांनी सह-लेखन केलेला, आणि एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर आणि आमिर खान प्रॉडक्शन अंतर्गत आमिर खान निर्मित, वितरीत आणि प्रस्तुतकर्ता म्हणून रिलायन्स एंटरटेनमेंटसह हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असून, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव आणि शेरनाज पटेल सहाय्यक भूमिकेत आहेत.[२] +जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या गीतांसह चित्रपटाचे गाणे राम संपत यांनी संगीतबद्ध केले होते.[३] चित्रपटाचे मुख्य छायाचित्रण मार्च-नोव्हेंबर २०११ दरम्यान प्रामुख्याने मुंबई, पाँडिचेरी आणि लंडन येथे झाले.[४] ३० नोव्हेंबर २०१२ रोजी रिलीज झालेल्या [५] तलश: द आन्सर लाईज विदिनला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यांनी तिच्या कथानक, दिग्दर्शन, पटकथा, संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांच्या कामगिरीची प्रशंसा केली. त्याची जगभरातकमाई १७४.२१ कोटी (US$३८.६७ दशलक्ष) होती व २०१२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी हा एक बनला आहे.[६] +५८ व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये, चित्रपटाला ३ नामांकने मिळाली: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (मुखर्जी), सर्वोत्कृष्ट गीतकार (अख्तर) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सिद्दीकी) यांचा समावेश आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7982.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ae287e14dc8b7691ad27b6756ad2b3317eb1fa2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_7982.txt @@ -0,0 +1,4 @@ +तळेगाव दाभाडे हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव दाभाडे पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव दाभाडे लोकल सेवा येथे संपते. +खालील तीन एक्सप्रेस गाड्यांचा तळेगाव दाभाडेला थांबा आहे. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8001.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb55cf835954475df0a5c387f38ae83daa159991 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8001.txt @@ -0,0 +1,2 @@ + तळणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8010.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12f001902611bcb65121bc11ac0e3c6063ddfb42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8010.txt @@ -0,0 +1,2 @@ + तळबंदखार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8031.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06add8924a2efcfb92eea00a4bf3391778a9b433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8031.txt @@ -0,0 +1,7 @@ +तळवाडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नाशिक जिल्ह्यातील अतिपूर्वेकडील नांदगांव तालुक्यातील उत्तर पूर्व भागात छोट छोटल्या टेकड्यात स्थित असलेले हे गाव. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते. +मुळडोंगरी, +जामधरी, +वेहेळगाव, +सावरगाव व इत्यादी diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8071.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8071.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afb8e720c7eb50e5ea6f0368e3dab8955f00a2d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8071.txt @@ -0,0 +1,2 @@ +तळसंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8078.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ec19512bcf0707fee57ae6a558e7206aab6a301 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8078.txt @@ -0,0 +1,2 @@ +तळाजा हे भारतातील गुजरात राज्याच्या भावनगर जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २६,१८७ होती. +तळाजा तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर अरबी समुद्रावरील बंदर आहे. येथून जवळ अलंग येथे मोठे जहाजतोडणी केन्द्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8083.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8083.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c5b6314313908e0b2de8c0f42287de12a5dce0d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8083.txt @@ -0,0 +1,8 @@ +तळी वृक्ष (शास्त्रीय नाव: कोरिफा अंब्राकुलिफेरा लिन ) हा सुपारी कुळातील वृक्ष आहे. याचा घेर गोलाकार छत्रीच्या आकाराचा असल्याने याच्या शास्त्रीय नावात कोरिफा आहे. +कोरिफा या प्रजातीच्या ८ जाती ऑस्ट्रेलिया आणि आशिया खंडात विशेषतः श्रीलंकेत सापडतात. त्यातील ४ जाती भारतात आढळतात. महाराष्ट्रात तळीवृक्ष तसेच गरबांग तथा कोरिफा ईलाटा या दोन उपजाती आढळतात. यातील कोरिफा ईलाटा ही उपजात बंगालमध्ये नैसर्गिक रित्या सापडते. या दोन्ही जाती उद्यानातून शोभेसाठी म्हणून लावल्या जातात. +भारतात या ताल वृक्षाचा प्रथम लेखी उल्लेख ड्रेकेस्टेयान फोन हिड यांच्या होर्तुस मलाबारीकुस या बारा खंडीय ग्रंथाच्या पहिल्या खंडात कोडा पाना या नावाखाली आढळतो. हे नाव मूळ वृक्षाच्या मल्ल्याळम कुडा पाना (छत्री ताड) या नावापासून आलेले आहे. यांच्या बुंध्याचा घेर तीन फुटापर्यंत असतो. याचे खोड सरळसोट असून त्यावर गळलेल्या पानांच्या वर्तुळाकार खुणा असतात. याची पाने पंख्याच्या आकाराची आणि वजनदार असतात. या प्रचंड पानांच्या आसऱ्याखाली दहा-बारा माणसे सहज बसू शकतात. वृक्षाचे आयुष्य साधारणत: साठ वर्षाचे असून याला आयुष्यात एकदाच फुले येतात. याच्या फुलोऱ्यात कित्येक हजार फुले असतात.या फुलांना नासलेल्या दह्यासारखा आंबट दर्प असतो. +फुले आल्यानंतर याची पाने एक एक करून गळून पडतात आणि फळे पक्व होईपर्यंत तो संपूर्ण पर्णहीन झालेला असतो. सुपारीच्या आकाराची फळे जेव्हा गळू लागतात तेव्हा त्यांचा खच वृक्षाच्या बुंध्याशी जमा होतो.याच्या पिकलेल्या फळांचे कवच हस्तिदंतासारखे कठीण असते.फळांच्या गराचा उपयोग माश्यांना भूल देण्यासाठी करतात. याच्या पानाचा उपयोग ताडाच्या इतर जातींप्रमाणेच घरे शाकारणे,चटया,पंखे,टोपल्या इत्यादी बनवण्यासाठी वापरतात. याच्या पानांचा उपयोग लोखंडी सुईने मजकूर लिहिण्यासाठी करीत असत. कागद बनवण्याची कला अस्तित्वात येण्यापूर्वी तालपत्रावरच प्राचीन ग्रंथ लिहिले गेले आहेत. +श्रीलंकेत अजूनही जन्मनोंदी, कुंडल्या तालपत्रावरच केल्या जातात.याच्या कोवळ्या पानांच्या चिंचोळ्या पट्याना ओलास असे म्हणतात.या पट्या त्यातील मध्य शीर काढून उकळत्या पाण्यात काही वेळ ठेवून त्यांना झिलई देतात.या झिलईदार पट्या कलाकुसरीच्या कामासाठी वापरतात. गेल्या दशकात विलेपार्ल्यात एक आणि त्यानंतर लालबागमध्ये एक अशी दोन श्रीताल म्हणून प्रसिद्ध झालेली झाडे भरभरून फुलली आणि मग निसर्गाने नेमून दिलेल्या मृत्युच्या स्वाधीन झाली. +आणखी एक श्रीताल मुंबईत फुलला आहे.आता श्रीतालाची काही झाडे जिजामाता उद्यानात आणि मुंबई विद्यापीठाच्या पाम उद्यानात वाढत आहे. त्यांची सुंदर रसरशीत हिरव्या रंगाची प्रचंड मोठी पाने,त्यावरचे काळसर जांभळे करवती काटे जवळून पहायचे तर आत्ताच संधी आहे.नंतर एकदा ते गगनाच्या ओढीने वाढू लागले कि त्यांची अशी जवळीक मिळण कठीण...या झाडांची फुले पहायला अजून पन्नास-साठ वर्षे वाट पहावी लागेल. +पण या झाडाला फुलण्या-फळण्याचा आशीर्वाद देण म्हणजे त्याच्या मृत्यूची घटिका ठरवण्यासारख असत हे मात्र लक्ष्यात ठेवायचं. +वृक्षराजी मुंबईची diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8089.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c6aa52c6f3c01e75e7658be04e9be82af6c38ae --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8089.txt @@ -0,0 +1,8 @@ + तळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8103.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8103.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ed496999971782f8ad6e6913be637302413a9c7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8103.txt @@ -0,0 +1,8 @@ + तळेखोल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_811.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1aebe5d8ca4ff3bb5e1a83ee34b0ddbae7720437 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_811.txt @@ -0,0 +1 @@ +जोसेफ कॅमह्युबर (१९ ऑगस्ट, १८९६:ट्युस्लिंग, बव्हारिया, जर्मनी - २५ जानेवारी, १९८६:म्युन्शेन, जर्मनी) हे लुफ्तवाफे आणि नंतर जर्मन वायुसेनेतील उच्चाधिकारी होते. त्यांनी कॅमह्युबर रेघ नावाने ओळखला जाणारा रात्रीच्या वेळी लढाऊ विमानांचा व्यूह रचला होता. आपल्या सेनापतींशी वाद झाल्यामुळे त्यांची दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४३ साली लुफ्तवाफेमधूल हकालपट्टी झाली. युद्धानंतर ते बुंडेसवेह्रमध्ये दाखल झाले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8131.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f44755ea367c4dc1a783f3a714208c0d91885355 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8131.txt @@ -0,0 +1,2 @@ +तळेगाव त्र्यंबक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8204.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be7346393ba794a51195932e8d47d09631a7aca8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8204.txt @@ -0,0 +1,2 @@ +तस्लीमा नसरीन (तसलिमा नासरीन) (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८० च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४मध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली व तिने भारतात आश्रय घेतला. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8215.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4450cb2b755b18785d841de031e10a70e27fafd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8215.txt @@ -0,0 +1,2 @@ + +ता रा रम पम हा २००७ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे चित्रकरण प्रामुख्याने न्यू यॉर्क शहरात झाले होते. मोटारशर्यतीची दृश्ये उत्तर कॅरोलिनातील रॉकिंगहॅम येथील रॉकिंगहॅम स्पीडवे आणि वेस्ट ॲलिस, विस्कॉन्सिन येथील द मिलवॉकी माइल येथे चित्रित करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8257.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af2d0552451d378f33c66ab3db4fb9bd5b6e5bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8257.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांदुळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8264.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c97af1623764a95e8add9716f9f2fbba51d641dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8264.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8265.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc8fdc9da55039c811410994db80baee01287251 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8265.txt @@ -0,0 +1,2 @@ +तांदुळवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8281.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a34d41f04dbfa1d137e4e728ee9f5d996fa2beeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8281.txt @@ -0,0 +1,8 @@ +तांबट (शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) हा महाराष्ट्रात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर आढळणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्व लक्षात येते. +याचे पुकपुक्या असे स्थानिक नावही काही ठिकाणी आढळते. +या पक्ष्याच्या कपाळ आणि छातीवर किरमिजी रंग असतो. डोळ्यांच्या वर व खाली अर्धवर्तुळाकार पिवळे पट्टे असतात पिवळाधम्मक कंठ दिसून येतो तर हिरव्या-पांढऱ्या रंगाचा आरीयुक्त अंतर्भाग असतो. पक्ष्याच्या नर-मादीत फारसा फरक नसतो. तांबट पक्ष्याचे पिल्लू हे हिरव्या रंगाचे असते, परंतु त्याच्या डोक्यावर व छातीवर लाल रंग नसतो. +तांबट पक्ष्याचे वास्तव्य भारतीय उपखंड व दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांत आढळते. हा येथील कायमचा रहिवाशी आहे. शेतात व बागेतील वृक्षांवर तसेच विरळ झाडीच्या प्रदेशातही तो आढळतो. हिमालयात हा पक्षी तीन हजार फुटांपर्यंत आढळतो. शुष्क वाळंवटी प्रदेशात मात्र हा पक्षी आढळत नाही. +मृत झाडांवर वा झाडांच्या मृत खोडांवर हे पक्षी पोकळी करून राहतात. अशा खोडाची निवड करण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे या खोडांवर लाकूड पोखरणे त्यांना सोपे जाते. तांबट पक्षी या पोकळीचे घरटे म्हणून वापर करतो. तांबट पक्षी शक्यतो एकटा किंवा जोडीने आढळतो. +वड, पिंपळ, अंजीर, जांभूळ अशा झाडांवर हा पक्षी आढळून येतो. +या पक्ष्याच्या आहारात प्रामुख्याने फळांचा समावेश असतो. त्यातही वड-पिंपळाची फळे तो आवडीने खातो. त्याला रसयुक्त फळे आवडतात. तसेच ठरावीक फुलांच्या पाकळ्याही खातो. प्रथिनांची गरज भागवण्यासाठी तांबट पक्षी काही ठरावीक कीटकही खातो. तांबट आपल्या शरीराच्या दीड ते तीन पट फलाहार करतो असे आढळून येते. +फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तांबट पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. तांबट पक्ष्याची जोडी आपले घरटे एका ठरावीक उंचीवरील आडव्या फांदीवर करते असे आढळून येते. अंडी उबवण्याचे काम नर आणि मादी आळीपाळीने करतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8333.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96e2337c93b87e67a628fae526d274505891c55c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8333.txt @@ -0,0 +1,8 @@ + तांबोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_835.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..816c7db0a7d25d6fdd0d0a775c5f8223b39fa7d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_835.txt @@ -0,0 +1 @@ +बार्सिलोना–एल प्रात विमानतळ (स्पॅनिश: Aeroport de Barcelona–El Prat) (आहसंवि: BCN, आप्रविको: LEBL) हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. १९२७ साली उघडलेला व बार्सिलोनापासून १२ किमी अंतरावर स्थित असलेला हा विमानतळ स्पेनमधील माद्रिदखालोखाल दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर जगातील २०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8355.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fd511f9a7c4f3e64a34208aafd20e6ac3a6f0c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8355.txt @@ -0,0 +1 @@ +ताओ वाद किंवा ताओ मत (अलीकडील संज्ञा दाओवाद) ही ताओसोबत (किंवा दाओसोबत) सुसंवादाने राहण्यावर भर देणारी तत्त्वज्ञानाची आणि धर्माची परंपरा आहे. ताओ वा दाओ ह्या चिनी भाषेतील शब्दाचा अर्थ 'रस्ता', 'मार्ग' किंवा 'पथ' असा असून काही वेळा 'तत्त्व' किंवा 'सिद्धांत' अशा अर्थानेही तो वापरला जातो आणि ताओ मत सोडून इतर चिनी तत्त्वज्ञानांमध्येही तो आढळतो. ताओ मतात, ताओ अशा गोष्टीचा निर्देश करते जे अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टींमागचे प्रचालक बल आणि स्रोतही आहे. अंतिमतः ताओ अव्याख्येय आहे : "व्यक्त केला जाऊ शकणारा ताओ हा शाश्वत ताओ नाही." diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8357.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8357.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c32ced05674a94f16976a0eeb00ea27778bb7038 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8357.txt @@ -0,0 +1 @@ +सम्राट ताओकुआंग (नवी चिनी चित्रलिपी: 道光; जुनी चिनी चित्रलिपी: 道光; फीनयीन: dàoguāng; उच्चार: ताओ-कुआऽऽऽङ्ग) (सप्टेंबर १६ १७८२ - फेब्रुवारी २५ १८५०) हा मांचु छिंग वंशाचा सातवा आणि चीनवर राज्य करणारा सहावा छिंग सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8361.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dfd5d8d55c8dcbeadb1fc05fa09ebee9d4e662fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8361.txt @@ -0,0 +1 @@ +ताओस हे अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील शहर आहे. येथे हनुमानाचे मंदिर आहे. ताओस काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,७१६ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8365.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..126c4f8a4c725447af33062eb74efb6af2cdba58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8365.txt @@ -0,0 +1,4 @@ +ताक हा एक दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे. +दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्‍त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते. केवळ दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ‘ताक’. +ताक हे दही किंवा सायीपासून बनवल्या जाते. एक भाग दही आणि दोन भाग पाणी एकत्र करून, घुसळले असता त्यातून लोणी वेगळे होते आणि उरते ते ताक. आयुर्वेदात ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. आयुर्वेदानुसार ताक हे आंबट, तुरट, रसात्मक असून भूक वाढवणारे आहे. ताकाचा महत्त्वाचा गुण म्हणजे अजीर्णामुळे पोटात साठलेला आमदोष कमी होतो. ताक बनविण्यासाठी वापरलेल्या विरजणात लॅक्टोबॅसिलस, स्ट्रेप्टोकोकस जीवाणू असतात, त्यामुळे ताक शरीरासाठी जास्त फायदेमंद असते. +लोणीविरहित १०० ग्रॅम ताकाचे साधारणतः पोषणमूल्य- diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8374.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f02ed7e744cc04d0fd835006807839ceca67d484 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8374.txt @@ -0,0 +1 @@ +ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान हे झिम्बाब्वेतील हरारे शहरातील एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे. मे २०१९ मध्ये ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8383.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8383.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..934864536073bc77419dde1620a199f7f8a22630 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8383.txt @@ -0,0 +1,7 @@ + +ताकिन हा एक सस्तन चतुष्पाद प्राणी आहे. हा भारतातील अरुणाचल प्रदेश, तसेच भूतान आणि तिबेट मध्ये आढळतो. +त्याचे डोके मोठे असते. त्याला लांब, कमानीयुक्त शिंगे असतात. शिंगे नर व मादी दोन्ही लिंगांमध्ये असतात. शिंगाची लांबी सुमारे ३० सेमी (१२ इंच) असते. परंतु ते ६४ सेमी (२५ इंच) पर्यंत वाढू शकतात. नर व मादीचे चेहरे रंगाने काळे असतात. +ताकिनच्या अंगावर काळसर जाड लोकर असते. ताकिन हे तपकिरी-लालसर, तपकिरी -पिवळ्या, पिवळसर-तपकिरी रंगाचे आढळतात. त्यांना कमी जास्त केस असतात. केसांची लांबी ३ सेमी (१.२ इंच) पर्यंत असू शकते. हिवाळ्यात डोक्याच्या खाली २४ सेमी (९.४ इंच) पर्यंत वाढू शकते. मादी ताकिनचे वजन २५०-३०० किलो तर नर ताकिनचे वजन ३००-३५० किलो असते. ताकिन आपल्या संपूर्ण शरीरावर एक तेलकट आणि उग्र गंधयुक्त पदार्थ ठेवतो. +ताकिनच्या चार प्रजाती ज्ञात आहेत: + +https://www.britannica.com/animal/takin diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8393.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8393.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03df31c2b30fbcf14d13669fa597d67fa83d406f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8393.txt @@ -0,0 +1,8 @@ + ताकेडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8394.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a8dd2444ad80edba92ef0c41bcc0982b85c1940 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8394.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताकेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_840.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b962c29046ebdc9854e0fd61dcb1bc674cc13b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_840.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ पहिला (२६ जुलै १६७८, व्हियेना – १७ एप्रिल १७११, व्हियेना) हा १६८७ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीचा राजा; १६९० पासून मृत्यूपर्यंत जर्मनीचा राजा व १७०५ पासून मृत्यूपर्यंत क्रोएशियाचा राजा, ऑस्ट्रियाचा आर्कड्युक, पवित्र रोमन सम्राट व बोहेमियाचा राजा होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8400.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df8482a9a7b98eb820fe965fdd8c8a153f83d11e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8400.txt @@ -0,0 +1,7 @@ +ताज कॉनेमारा हे पचंतारांकित आणि आलिशान हॉटेल भारतातील चेन्नई शहरात आहे. ताज समूहाचे हे हॉटेल चेन्नईमधील सगळ्यात जुन्या हॉटेलांपैकी एक आहे.[१][२] +१८५४ मध्ये ट्रीप्लीकेन राठीनावेलू मुदलियार यांच्या मालकीचे असलेले हे हॉटेल पूर्वी इम्पेरीअल या नावाने ओळखले जात होते. १८८६ मध्ये त्याचे नामकरण अलबनी असे करण्यात आले. या हॉटेलला त्यानंतरच्या पिढीतील मुदलियार बंधूनी भाडयाने चालवायला घेतले. १८८१-१८८६ च्या सुमारास आयर्लंड मधील कोनेमाराचे सम्राट, रार्बट बौर्क व मद्रासचे राज्यपाल यांनी या हॉटेलचे नामकरण कॉनेमारा असे केले. १८९९-१८९० मध्ये द कॉनेमारा या नावाने प्रसिद्धीस आले. [३][४] नंतर ते स्पेंसरच्या मालकीचे बनले. १८९१ मध्ये अन्ना सर्कल जवळ एक छोटेखानी दुकान असलेल्या युजेन ऑकशॉट यांनी हे हॉटेल खरेदी केले आणि ९ एकराच्या परिसरात एक मोठे वस्तुभांडार (डिपार्टमेंटल स्टोर) बांधले. +१९३० मध्ये स्पेन्सरचा संचालक जेम्स स्टीव्हन यांनी या हॉटेलचे आधुनिकीकरण करण्याचे ठरविले व त्यानुसार १९३४ पासून या कामाला सुरुवात केली आणि १९३ ७ पर्यंत आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले. [५] १९३ ७ मध्ये जेव्हा ते पुन्हा सुरू झाले त्यावेळी त्याचा कायापालट झालेला होता. [६][७] या हॉटेलच्या इमारतीचा आणि त्याला जोडलेल्या जलतरण तलावाचा आराखडा वास्तुशास्त्रज्ञ जॉफरी बावा यांनी १९ ७४ मध्ये केलेला होता. १९८४ मध्ये ताज समूहाने हे हॉटेल ताब्यात घेतले. +२००८ मध्ये इतिहासकार एस मुथिहाने या हॉटेलविषयी एक पुस्तक – “मद्रासची परंपरा चेन्नई – ताज कॅानेमारा” लिहिले असून , १८८० पासून इंम्पेरीअल या नावाने या हॉटेलची जाहिरात करण्यात आली हेाती. ‘विशाल जागा. . . . . अतिशय थंड आणि सर्व सोयी सुवधिांनी युक्त’ आणि ‘मेसर्स मॅकडोनाल्ड आणि कंपनीकडून मिळालेल्या सुप्रसिद्ध वाईन्स मिळण्याचे ठिकाण’ असे वर्णन या हॉटेलविषयी केलेले आहे. १९३९ पासून जुन्या मद्रास मधील इमारती, हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आणि हॉटेलच्या आतील परिसर इत्यादींची छायाचित्रे या पुस्तकामध्ये वाचकांना उपलब्ध करून दिलेली आहेत. मुथिहाच्या मते, ब्रिटीशांनी या हॉटेलला जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून नावाजलेले आहे. +सप्टेंबर २०१० मध्ये या हॉटेलला विवान्टा बाय ताज, कॉनेमारा, चेन्नई या नावाने जगप्रसिद्धीस आले. +या हॉटेलमध्ये १५० खोल्या असून १४१ मोठया खोल्या व ९ विशाल कक्ष आहेत. सभा घेण्यासाठी ५ सभागृह असून ४०० लोक एकाच वेळी बसू शकतील असे एक नृत्यगृह आणि ६०० लोक एकाच वेळी पेयपान करु शकतील अशा विशाल सभागृहाची व्यवस्था करून दिलेली आहे. येथील कॉन्फरन्स रुम मध्ये एका वेळी ३० लोकांची बसण्याची सोय केलेली आहे. या हॉटेलमध्ये वरांडा हे २४ तास कॉफीची सोय उपलब्ध असलेले तसेच भारतीय, खंडीय, चीनी आणि थाय अन्नपदार्थ उपलब्ध असलेले रेस्टांरंट आहे. ओकशॉट बारमध्ये विदेशी मदय , स्पिरीटस , वाईन्स , बिअर आणि हलका नाश्ता उपलब्ध आहे. रेनट्री या खुल्या आकाशाखालील रेस्टॉरंटमध्ये दिले जाणारे खादयपदार्थ दक्षिण भारतीय सांस्कृतिचा वारसा दाखवून देतात. यामध्ये एक्झुक्यूटीव्ह जेवणाची सुध्या स्वतंत्र व्यवस्था आहे.[८] +२००४ मध्ये ताज समूहाने या हॉटेलमधील ६५ खोल्या पुर्नरचित केलेल्या आहेत. [९] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8413.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a9d80507a8a8d49e52ab1a6e979c45cff1aab7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8413.txt @@ -0,0 +1,12 @@ +इंडियन हॉटेल्स तथा ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेस ही एक टाटा समुहातील कंपनी असून याचे ताज हॉटेल, ताज एर हॉटेल, जिंजर हॉटेल हे उपघटक आहेत. +ताज हॉटेल लक्झरी हॉटेल्सची एक श्रृंखला आणि भारतीय हॉटेल कंपनी लिमिटेडची उपकंपनी आहे, नर्मीन टॉवर्स, नरीमन पॉईंट, मुंबई येथे मुख्याध्यापक आहे. १९०३ मध्ये टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेटजी टाटा यांनी समाविष्ट केले, कंपनी टाटा ग्रुपचा एक भाग आहे, जो भारतातील सर्वात मोठा व्यवसाय समूह समूहातील एक भाग आहे. २०१० मध्ये कंपनीने २०,००० पेक्षा जास्त लोकांना नोकरी दिली. +२०२० पर्यंत, कंपनी संपूर्ण भारतात ८४ आणि भूतान, मलेशिया, मालदीव, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, UAE, UK, USA आणि झांबियासह इतर देशांमध्ये एकूण १०० हून अधिक हॉटेल्स आणि हॉटेल-रिसॉर्ट्स चालवते. +जमशेदजी नुसेरवानजी टाटा (१८३९-१९०४), यांनी टाटा समूहाची स्थापना केली. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांनी १६ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील ताजमहाल पॅलेस हे हॉटेल (पूर्वी बॉम्बे म्हंटले होते) उघडले, जे अरबी समुद्राकडे वळले होते. ते पहिले ताज मालमत्ता आणि पहिले ताज हॉटेल होते. टाटांनी ताज हॉटेल का उघडले याबद्दल अनेक किस्से सांगितल्या जातात. एका कथेनुसार, मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये वांशिक भेदभावाच्या घटनेनंतर त्याने हॉटेल उघडण्याचा निर्णय घेतला, जिथे त्याला प्रवेश नाकारण्यात आला कारण हॉटेलमध्ये फक्त युरोपियन लोकांना परवानगी होती. फक्त युरोपियन पाहुण्यांना स्वीकारणारी हॉटेल्स त्यावेळच्या संपूर्ण ब्रिटिश भारतात खूप सामान्य होती. दुसऱ्या एका कथेनुसार, जेव्हा त्याच्या एका मित्राने बॉम्बेमध्ये असलेल्या हॉटेल्सबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याने हॉटेल उघडले. परंतु टाटांचे जवळचे मित्र आणि IHCL समूहाचे सुरुवातीचे संचालक असलेल्या लोव्हॅट फ्रेझरने एक अधिक तर्कसंगत कारण पुढे केले होते की, ही कल्पना त्यांच्या मनात फार पूर्वीपासून होती आणि त्यांनी या विषयावर अभ्यास केला होता. त्याला हॉटेल घेण्याची इच्छा नव्हती पण लोकांना भारतात आकर्षित करायचे होते आणि मुंबई सुधारायची होती. असे म्हटले जाते की जमशेदजी टाटा यांनी लंडन, पॅरिस, बर्लिन आणि डसेलडॉर्फ सारख्या ठिकाणी त्यांच्या हॉटेलसाठी साहित्य आणि कला, फर्निचर आणि इतर अंतर्गत सजावटीची व्यवस्था करण्यासाठी प्रवास केला होता. तेव्हापासून ताज समूह टाटा समूहाच्या अंतर्गत विकसित आणि भरभराटीला आला आहे. +मुंबईतील ताजमहाल पॅलेस हे ताजचे पहिले हॉटेल आहे, जे १९०३ मध्ये उघडले गेले. +१९७४ मध्ये, समूहाने भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय पंचतारांकित डीलक्स बीच रिसॉर्ट, गोव्यात फोर्ट अगुआडा बीच रिसॉर्ट उघडले. १९७९ च्या दशकात, ताज समूहाने मेट्रोपॉलिटन हॉटेल्समध्येही आपला व्यवसाय सुरू केला, १९७४ मध्ये चेन्नईमध्ये ताज कोरोमंडल हे पंचतारांकित डिलक्स हॉटेल उघडून, ताज अध्यक्षांसाठी इक्विटी व्याज आणि ऑपरेटिंग कॉन्ट्रॅक्ट (आता ताज - अध्यक्षातर्फे विवांता) खरेदी केले. १९७७ मध्ये मुंबईतील एक व्यावसायिक हॉटेल आणि १९७८ मध्ये दिल्लीत ताजमहाल हॉटेल उघडले. +हा समूह १९७० पासून भारतातील रॉयल पॅलेसचे लक्झरी हॉटेलमध्ये रूपांतर करत आहे. ताज लक्झरी हॉटेलमध्ये रूपांतरित झालेला पहिला पॅलेस १९७१ मध्ये उदयपूरमधील लेक पॅलेस होता. जयपूरमधील रामबाग पॅलेस, जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेस, हैदराबादमधील फलकनुमा पॅलेस आणि नादेसरना पाल यांचा समावेश आहे. +१९८९ मध्ये, ताज समुहाने भारताबाहेर पहिले हॉटेल उघडले, येमेनमधील साना येथे ताज शेबा हॉटेल आणि १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, सेंट जेम्स कोर्ट हॉटेलमध्ये (आता ताज ५१ बकिंगहॅम गेट सूट आणि निवासस्थानांचा समावेश आहे) स्वारस्य संपादन केले. आणि सेंट जेम्स कोर्ट, ताज हॉटेल) लंडनमध्ये. १९८४ मध्ये, ताज समुहाने, परवाना करारानुसार, बेंगळुरूमधील ताज वेस्ट एंड, चेन्नईमधील ताज कोनेमारा आणि उटी येथील सॅवॉय हॉटेल यापैकी प्रत्येकी ताब्यात घेतली. बेंगळुरूमध्ये ताज वेस्ट एंड उघडल्यानंतर, ताज ग्रुपने बेंगळुरूमध्ये प्रवेश केला. कोलकाता येथील ताज बंगाल हे पंचतारांकित डिलक्स हॉटेल १९८९ मध्ये उघडण्यात आले आणि यासह, ताज समूह भारतातील मुंबई, दिल्ली, या सहा प्रमुख महानगरांमध्ये उपस्थिती असलेली भारतातील एकमेव हॉटेल शृंखला बनली. कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई. +प्रमुख महानगरांमध्ये आपल्या लक्झरी हॉटेल साखळीच्या विस्तारासह, ताज समूहाने भारतातील प्रमुख महानगर आणि मोठ्या दुय्यम शहरांमध्ये आपल्या व्यवसाय हॉटेल विभागाचा विस्तार केला. १९९० च्या दशकात, ताज समूहाने भारतातील भौगोलिक आणि बाजारपेठेचा विस्तार करणे सुरू ठेवले. याने विशेष ऑपरेशन्स (जसे की वन्यजीव विश्रामगृहे) विकसित केली आणि विद्यमान मालमत्तांचे अपग्रेडिंग आणि नवीन मालमत्तांच्या विकासाद्वारे प्रस्थापित बाजारपेठांमध्ये आपले स्थान मजबूत केले. ताजने केरळ पर्यटन विकास महामंडळासोबत १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला ताज केरळ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स लिमिटेडची स्थापना केली. +ताज समूहातील दहा हॉटेल्स जगातील आघाडीच्या हॉटेल्सचे सदस्य आहेत. +९ मार्च २०२२ रोजी, ताज एक्सोटिका रिसॉर्ट आणि स्पा, द पाम, दुबई, उघडण्यात आले. हॉटेल ताज हॉटेल समूहात अलीकडची जोड आहे. समूहाच्या इतर मालमत्तांमध्ये ताज जुमेराह लेक्स टॉवर्स दुबई आणि ताज दुबई यांचा समावेश आहे. +ताज समूहातील दोन हॉटेल्स, जयपूरमधील रामबाग पॅलेस आणि मुंबईतील ताजमहाल पॅलेस आणि टॉवर यांना २०१३ मध्ये "जगातील टॉप १०० हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स" मध्ये कोंडे नॅस्ट ट्रॅव्हलरने स्थान दिले होते. Condé Nast Traveller ने २०१४ मध्ये त्यांच्या "गोल्ड स्टँडर्ड हॉटेल्स" च्या यादीत मुंबईतील ताजमहाल पॅलेसला १३ व्या क्रमांकावर स्थान दिले. २००५ मध्ये, न्यू यॉर्क शहरातील एक प्रसिद्ध लक्झरी हॉटेल, पियरे विकत घेतले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8438.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db78d14e4fb0d19b566a3553e5f5620db89288b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8438.txt @@ -0,0 +1,13 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +ताजिकिस्तान, अधिकृत नाव ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: ताजिकिस्तानाचे प्रजासत्ताक; ताजिक: Ҷумҳурии Тоҷикистон, चुम्हुरिये तॉचिकिस्तॉन ; फारसी: جمهوری تاجیکستان ; रशियन: Республика Таджикистан ;), हा मध्य आशियातील एक भूवेष्टित देश आहे. याच्या दक्षिणेस अफगाणिस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, उत्तरेस किर्गिझस्तान व पूर्वेस चीन हे देश वसले आहेत. याच्या सीमा पाकिस्तानाच्या चित्रल आणि गिलगित-बाल्तिस्तान प्रदेशांपासून नजीक असून अफगाणिस्तानाच्या वाखान पट्ट्यामुळे त्या दुरावल्या आहेत. +ताजिकिस्तानाची बहुसंख्य प्रजा फारसीभाषक ताजिक लोकांची आहे. सामाईक ऐतिहासिक वारशामुळे संस्कृती व राहणी यांबाबत अफगाणिस्तान व इराणातील लोकांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. ऐतिहासिक काळात समानी साम्राज्याचा भाग असलेला हा देश इ.स.च्या २०व्या शतकात सोव्हिएत संघातील घटक प्रजासत्ताक बनला. ताजिक सोव्हिएत साम्यवादी गणराज्य असे तत्कालीन नाव असणारा ताजिकिस्तान इ.स. ११९१ साली सोव्हियत संघातून बाहेर पडून सार्वभौम झाला. +सांप्रतकाळी ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूप्रदेशात सुमारे इ.स.पू. ४०००पासून मानवी वसवणुकीच्या खुणा आढळल्या आहेत [ संदर्भ हवा ]. या प्रदीर्घ इतिहासात ताजिकिस्तानाच्या भूभागावर अनेक साम्राज्यांची, राज्यांची सत्ता होती. वेदकालीन रचनाकार यास्काच्या (इ.स.पू. ७वे शतक) निरुक्तात काम्बोजातील लोक शावति हे क्रियापद जाणे अश्या अर्थी वापरत असल्याची टिप्पणी आहे. आधुनिक काळीही अमू दर्याच्या काठी व पामीर पर्वतांच्या परिसरात प्रचलित असलेल्या वाल्खी, शिगाली, मुंजानी, याग्नोबी इत्यादी बोल्यांमध्ये प्राचीन काम्बोजी भाषेप्रमाणे शावतिवरून उद्भवलेले शब्द जाणे या अर्थी वापरले जातात. भाषाशास्त्रीय सिद्धान्तांनुसार काम्बोज व परम काम्बोज या वैदिक साहित्यात वर्णिलेल्या प्रदेशांत वर्तमान ताजिकिस्तानाचा अंतर्भाव होत असावा. +इ.स.पू. ६व्या शतकापासून इ.स.पू. ४थ्या शतकापर्यंत या भूभागावर इराणातल्या हखामनी साम्राज्याचा अंमल होता. पुढे महान अलेक्झांडराने हखामनी साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर ग्रेको-बाख्तरी राज्याच्या उत्तरसीमाप्रदेशात हा भाग मोडला जाऊ लागला. इ.स.पू. ४थ्या शतकाच्या अखेरपासून इ.स.पू. २ऱ्या शतकाच्या आरंभापर्यंत हा भाग बाख्तरी राज्याचा हिस्सा होता. तुखार या शक टोळ्यांनी आक्रमणे करून हा भाग जिंकल्यानंतर तो तुखारिस्तानात गणला जाऊ लागला. इ.स.पू. २ऱ्या शतकात हान राजघराण्याने राजदूत पाठवून चिनी साम्राज्याच्या पश्चिमेस वसलेल्या बाख्तराशी राजनैतिक संबंध जुळवले. +इ.स.च्या ७व्या शतकात अरबांनी येथे इस्लाम आणला. मात्र अल्पकाळातच अरबांना सारून सामानी साम्राज्याने या भागावर आपली सत्ता स्थापली. सामानी साम्राज्याच्या काळातच समरकंद व बुखारा ही शहरे (ही शहरे सध्या उझबेकिस्तानात मोडतात) भरभराटीस येऊन ताजिक संस्कृतीची प्रमुख केंद्रे बनली. पुढे मंगोलांनी मध्य आशियाचा बह्वंशी प्रदेश पादाक्रांत केला. इ.स.च्या १३व्या शतकापासून १८व्या शतकाच्या मध्यापर्यंत मंगोलवंशीयांच्या राज्यांनी येथे सत्ता गाजवली. त्यानंतर सध्या ताजिकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूभागात बुखाऱ्याची अमिरात उदयास आली व तिची सत्ता इ.स. १९२०पर्यंत येथे चालली. +इ.स.च्या १९व्या शतकाच्या उत्तरा‍र्धात रशियन साम्राज्याने मध्य आशियात चालवलेल्या साम्राज्यविस्तार मोहिमांत कास्पियन समुद्रापासून अफगाणिस्तानापर्यंतचा तुर्कवंशीयांचे बाहुल्य असलेला मोठा भूप्रदेश बळकावला व त्यांपासून रशियन तुर्कस्तान नावाचा प्रशासकीय विभाग बनवला. इ.स. १९१७ साली बोल्शेविक क्रांतीने रशियन साम्राज्य उलथून टाकल्यानंतरच्या संधिकाळात रशियन तुर्कस्तानातील लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ऊर्मी बळावली. त्यांनी बोल्शेविक राजवटीविरुद्ध गनिमी युद्ध छेडले. गनिमी तंत्राने उठाव करणाऱ्या या बास्माची बंडखोरांनी सुमारे चार वर्षे लढा दिला; मात्र अंतिमतः लाल सैन्याची सरशी झाली. इ.स. १९२९ साली सोव्हिएत संघांतर्गत ताजिक सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकाची निर्मिती करण्यात आली. इ.स. ११९१ साली सोव्हिएत संघ कोसळल्यावर ताजिकिस्तानाने आपले स्वातंत्र्य जाहीर केले. +मध्य आशियात वसलेला ताजिकिस्तान ३६° उ. ते ४१° उ. अक्षांशांदरम्यान आणि ६७° पू. ते ७५° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. ताजिकिस्तानाचा निम्म्याहून अधिक भूभाग समुद्रसपाटीहून ३००० मी. उंचीवर असून तेथे पामीर पर्वतंरागांचा डोंगराळ मुलूख आहे. उत्तरेकडील फरगाना खोरे आणि दक्षिणेकडील कोफारनिहोन व वाख्श खोऱ्यांच्या प्रदेशातला भाग तुलनेने सखल आहे. तजिकिस्तनाच्या पर्वतीय भागात उगम पावणाऱ्या हिमनद्या अरल समुद्राचे प्रमुख जलस्रोत आहेत. +जुलै, इ.स. २००९ च्या अंदाजानुसार ताजिकिस्तानची लोकसंख्या ७३,४९,१४५ आहे.[१] ताजिकभाषक ताजिक लोक येथील मुख्य गट आहे तर रशियन आणि उझबेकांचीही संख्याही लक्षणीय आहे. येथील रशियन लोक आता पुन्हा रशियात परतत आहेत[२] इ.स. १९८९मध्ये ८.९% व्यक्ती रशियन होत्या.[३] याशिवाय बादाख्शान प्रांतात पामिरी लोकांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. +अधिकृत रित्या ताजिकिस्तान प्रजासत्ताक असून येथे संसदेच्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतात. मात्र सोव्हिएतोत्तर काळातील यादवी संपल्यानंतरच्या इ.स. १९९९ सालातल्या निवडणुकींपासून संसदेत कायम बहुमत राखलेल्या ताजिकिस्तानच्या जनता लोकशाही पक्षाने राजकारणावर सातत्याने पकड राखली आहे. इ.स. २००५ सालातल्या संसदीय निवडणुकींमध्ये अध्यक्ष एमॉम-अली राहमॉन याने निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे अनेक आरोप विरोधी राजकीय पक्ष आणि राजकीय निरीक्षकांकडून झाले. इ.स. २०१०मधील संसदीय निवडणुकींमध्ये ताजलोपला ४ जागा जिंकता आल्या नाहीत; तरीही एकंदरीत संसदेत ताजलोप सुरक्षित आधिक्य राखून होता. ऑर्गनायझेशन ऑफ सिक्युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप या संघटनेच्या राजकीय निरीक्षकांनुसार इ.स. २०१०मधील निवडणुकी "लोकशाहीच्या किमान प्रमाणनिकषांपिकी काही निकषांमध्ये अनुत्तीर्ण ठरल्या"[४]. मात्र निवडणुकींत घडलेले गैरप्रकार क्षुल्लक होते व त्यांचा ताजिक लोकांच्या निवड-पसंतीवर काहीही दुष्परिणाम झाला नाही, असा पवित्रा शासनाने घेतला. +६ नोव्हेंबर, इ.स. २००६ रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकींवर "मुख्यप्रवाहातील" विरोधी राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला होता. २३,००० सदस्यसंख्या असलेल्या इस्लामी प्रबोधन पक्षाने बहिष्कारात सहभाग घेतला. +ताजिकिस्तान भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या घटक प्रजासत्ताकांमधील सर्वांत गरीब देश होता; तसेच सांप्रत काळीदेखील मध्य आशियातील सर्वाधिक गरीब देशांपैकी एक देश आहे. भ्रष्टाचार, आर्थिक सुधारणांमधील असमतोल व आर्थिक व्यवस्थापनातील ढिसाळपणामुळे या देशाची वर्तमानकालीन अर्थव्यवस्था नाजूक आहे. ॲल्युमिनियम, कापूस इत्यादी मालाची निर्यात व स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण यांवर देशाचा परकीय महसूल आधारलेला आहे. अ‍ॅल्युमिनियम-उत्पादनक्षेत्रात ताजिकिस्तान अ‍ॅल्युमिनियम कंपनी, अर्थात ताल्को, या शासकीय कंपनीचे वर्चस्व असून तिचे उत्पादनप्रकल्प मध्य आशियात व जगभरात सर्वांत मोठे आहेत[५]. नोकरी-धंद्यासाठी परदेशी - व खासकरून रशियात - गेलेल्या स्थलांतरित परदेशस्थ ताजिक कामगार-नोकरदारांनी पाठवलेले परदेशी वित्तप्रेषण हा गरीबीची झळ सोसणाऱ्या ताजिकिस्तानातील लाखो लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार बनला असून ते राष्ट्रीय सकल वार्षिक उत्पन्नाच्या ३६.२% हिश्श्याएवढ्या मोलाचे असल्याचा अंदाज आहे[६]. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8468.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8468.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7f8234255eee611eb7705dbdc1e92e6205b5996 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8468.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताडवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8484.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1eb3fada2a804783bb825df5f53b1b32e61ac6ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8484.txt @@ -0,0 +1 @@ +ताडेपल्लीगुडम विधानसभा मतदारसंघ - ६२ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५१ नुसार, हा मतदारसंघ १९५१ साली स्थापन केला गेला. ताडेपल्लीगुडम हा विधानसभा मतदारसंघ नरसापुरम लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8493.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb1acd30b7983916f4a6e95324e48a137e191958 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8493.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताणांग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8500.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..54e796646ae91544b10c054e654bdf121e856018 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8500.txt @@ -0,0 +1 @@ +तातारस्तान एरलाइन्स फ्लाइट ३६३ हे तातारस्तान एरलाइन्सच्या विमानाचे रशियातील मॉस्कोपासून कझानसाठीचे देशांतर्गत उड्डाण होते. कझान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी दिनांक १७ नोव्हेंबर, इ.स. २०१३ या दिवशी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ०७:२० (यूटीसी+४) वाजता या विमानाला अपघात होऊन त्यातील चालकदलासह सर्व पन्नास प्रवासी मृत्युमुखी पडले.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8501.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8501.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dbbbbf1fd0af4c810cf56c3551a18d948227cd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8501.txt @@ -0,0 +1,3 @@ +तातरस्तान प्रजासत्ताक (रशियन: Республика Татарстан; तातर: Татарстан Республикасы) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. तातरस्तान हा रशियातील आर्थिक व औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रदेशांपैकी एक आहे. + +मॉस्को •  सेंट पीटर्सबर्ग diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8513.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8513.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3f929d8893ddcb6da04347addaff832031c7934 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8513.txt @@ -0,0 +1,7 @@ +१० जून, इ.स. २०१० +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8538.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..445cef281b22e64e2af56cb79c1092df44edaea6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8538.txt @@ -0,0 +1,8 @@ +तान (सासू) नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + +तान (सासू) नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8551.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d99de18f75217df4f3f23e456d58b4ebaa88907c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8551.txt @@ -0,0 +1,9 @@ +तानसा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + + +उल्हास नदी  · कामवारी नदी · काळू नदी · खडवली नदी · चोरणा नदी · तानसा नदी · दहेरजा नदी · पिंजळ नदी · पेल्हार नदी · बारबी नदी · भातसई नदी (भातसा नदी) · भारंगी नदी · भुमरी नदी · मुरबाडी नदी · वांदरी नदी · वारोळी नदी · वैतरणा नदी · सूर्या नदी + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8558.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8558.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b896469ad51d2921da59b10f1cf7a0699281cf3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8558.txt @@ -0,0 +1,3 @@ +तानाजी सावंत हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक, शिवसेनेतील राजकारणी आणि उपनेते आहेत. शिवसेनेचे सदस्य म्हणून ते भूम/परंडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. [१] [२] ३४८ मते मिळवून ते २७० मतांच्या विक्रमी फरकाने विधान परिषदेवर निवडून आले. [३] +मे २०१६ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या 'शिव जल क्रांती' योजनेचा एक भाग असलेल्या त्यांच्या जलसंधारण प्रकल्पामुळे ते प्रसिद्धीस आले. [४] +सावंत यांचा जन्म १ जून १९६४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव या गावी एका सामान्य शेतकरी कुटंबात झाला. सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी घेतली. त्यानंतर काही काळात त्यांनी पी.एच.डी देखील केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. लवकरच ते व्यावसायिक झाले. प्रथम त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी येथे भैरवनाथ खासगी साखर कारखाना उभारला. त्यानंतर काही काळात भैरवनाथ साखर कारखान्याचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाच युनिट सुरू केले. याशिवाय पुणे जिल्ह्यात त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची (लघुरूप जे.एस.पी.एम.) स्थापना करून त्या अंतर्गत त्यांनी शाळा तसेच विविध शाखेतील शिक्षण देणारे महाविद्यालये सुरू केले.[५][६] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8576.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8576.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..08c099dc007e153a5fcae24465b5ac4f0f0a6710 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8576.txt @@ -0,0 +1,4 @@ +तान्या अरविंद दुबाश(जन्म १४ सप्टेंबर १९६८) ह्या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रॅंड अधिकारी आहेत. सध्या त्या गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळात काम करतात. तान्या ह्या भारतीय महिला बँकच्या संचालक मंडळाचा सदस्य आहेत, तसेच त्या ब्राऊन विद्यापीठाचा विश्वस्तही आहेत. तान्या ह्या भारतातील उद्योगपती आदी गोदरेज यांची मोठी मुलगी आहे.[१] +तान्याने ए.बी. ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारणातील पदवी प्राप्त केली आहे, तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवसाय व्यवस्थापनची पदवी घेतली आहे. २००७ मध्ये यंग ग्लोबल लीडर म्हणून त्तिला जागतिक आर्थिक मंचाने मान्यता दिली होती. ती ब्राउन विद्यापीठची ट्रस्टी आहे आणि ब्राउन - इंडिया सल्लागार परिषद सदस्य देखील आहे.[२] +तान्या दुबाश गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रॅंड अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तसेच गोदरेज ग्रुपच्या विपणन कार्यक्रमाचा जबाबदार संचालक आहेत, ज्यामध्ये गोदरेज मास्टरब्रांडच्या विकासासाठी चालणाऱ्या विपणन ग्रुपचे नेतृत्व समाविष्ट आहे. सध्या ती नेचर बास्केट लिमिटेडची अध्यक्ष आणि गोदरेज रिमोट सर्व्हिसेस लिमिटेड आणि इन्सेम्बल होल्डिंग्ज अँड फायनान्स लिमिटेडची संचालक म्हणून कार्यरत आहे. गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि गोदरेज एग्रोवेट लिमिटेड या संचालक मंडळाची ती संचालक आहे. +सार्वजनिक क्षेत्रातील ही पहिली बँक आहे, जिचा संचालक मंडळाचा सदस्य ह्या सर्व महिला आहेत. १९ नोहेंबर २०१३ साली या बँकेची स्थापना झाली. तान्या दुबाश या भारतीय महिला बँकच्या संचालक मंडळाचा सदस्य आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8581.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8581.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2ae4b9426d4322f4ef52a9d6ebbe11e616892da --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8581.txt @@ -0,0 +1,3 @@ +तान्या बलसारा (?) या स्वतः अंध असून दृष्टीहीनांसाठी मुंबईमध्ये संगणक केंद्र चालवितात.त्यांचे वय सुमारे ३८ वर्षे आहे.त्यांच्या वडिलांचे नाव सॅम बलसारा आहे. ते जाहिरातविश्वात नावाजलेले असामी आहेत. +लहानपणापासून 'रेटिनायटिस पिगमेंटोसा'[मराठी शब्द सुचवा] हा विकार झाल्यामुळे तिची दृष्टी हळूहळू अंधूक होत गेली व काही काळाने ती पूर्ण अंध झाली.तिने आपले शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण केले. तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पूर्ण केले. यात तिची बहिण व मैत्रीण यांनी तिला साथ दिली. +यानंतर तिने अंधांना शिकविणाऱ्या एका संस्थेत मूलभूत संगणक प्रशिक्षण पूर्ण केले.व नंतर 'तान्या कॉम्युटर सेंटर' उभारले. तिने यानंतर आपले अंधांना संगणक प्रशिक्षण देण्याचे काम सुरू ठेवले. यात तिच्या कुटुंबियांनीही तिला बरीच मदत केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8584.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3227744ff97d90756beef1836502ea71767ef26e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8584.txt @@ -0,0 +1,7 @@ + + +तान्हाजी: द अनसंग वॉरियर हा २०२० मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील ऐतिहासिक चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट ओम राऊतने दिग्दर्शित केला निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि अजय देवगण यांनी केली. हा चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट शूर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनाबद्दल आहे.[१] अजय देवगणने तानाजी मालुसरेची भूमिका केली होती. याशिवाय सैफ अली खान आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. शरद केळकर आणि ल्यूक केनी यांच्याही यात भूमिका आहेत. +या सिनेमाची कथा सुमारे १७ व्या शतकातील आहे, कोंढाणा किल्ला परत ताब्यात घेण्याच्या तानाजीच्या कथेवर आधारित आहे. औरंगजेबाचा सेनापती उदयभानसिंग राठोड हा या किल्ल्याचा रक्षक होता.[२] +हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी (३ डी) आणि पारंपारिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा तसेच व्हिज्युअल इफेक्ट यांमुळे या चित्रपटाचे कौतुक झाले. तान्हाजीने जगभरात ३६७.६५ कोटी कमाई केली आणि सध्या २०२०चा ९ वा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे.[३] +छत्रपती शिवाजी महाराजांचा उजव्या हाताचा माणूस, बहादूर सुभेदार तानाजी मालुसरे याने मराठा साम्राज्यासाठी कोंढाणा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी निर्दयी आणि धर्मवादी मुगल सरदार उदयभानसिंग राठोड यांच्या कर्तृत्वाविरूद्ध तीव्र धारण केले.[४] +तान्हाजी चित्रपट आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8594.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..518f65475c236fd67a5470d9749acf30118cfd7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8594.txt @@ -0,0 +1,5 @@ +तापमापक हे उपकरण तापमान मोजण्यासाठी वापरतात. +कोणताही द्रव पदार्थ, त्याचे तापमान वाढले की प्रसरण पावतो व थंड होतांना आकुंचित होतो हे तत्त्व पारंपारिक तापमापक यंत्रात वापरले जाते. +तापमापकांत दोन महत्त्वाचे भाग असतात. तापमान संवेदक (उदा. पारा, अल्कोहोल) ज्याचे आकारमान उष्णतेने वाढते आणि मापन तालिका ज्याद्वारे प्रसारित आकारमान मोजता येते. +अद्ययावत तापमापकांत इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो. ( Heat Dependent Transistors + Electronic Display ) +तापमापनाची एकके फॅरेनहाईट,सेल्सियस,सेंटीग्रेड, केल्विन इत्यादी आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8618.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df02742439c12712635bb7d00614507966882dec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8618.txt @@ -0,0 +1,38 @@ +ताबास्को (संपूर्ण नाव: ताबास्कोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Tabasco) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या आग्नेय भागात स्थित असून +त्याच्या उत्तरेस मेक्सिकोचे आखात, पूर्वेस ग्वातेमाला देश तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. व्हियाएर्मोसा ही ताबास्को राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +ताबास्कोचा मोठा भाग जंगलाने व्यापला असून येथील भूभाग अनेकदा पूराने भरतो. येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून खनिज तेल व कृषी हे प्रमुख उद्योग आहेत. कोको ह्या फळाचा शोध ताबास्कोमध्येच लागला होता. + + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8622.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9539b1780998c6d69ce9984f7ad716a3bdf679f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8622.txt @@ -0,0 +1,2 @@ +तामकळस हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8679.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9c9e0241d13e2e3a349547255ce808dea90dc22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8679.txt @@ -0,0 +1,36 @@ +तामौलिपास (स्पॅनिश: Tamaulipas) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. तामौलिपासच्या उत्तरेस अमेरिकेचे टेक्सास राज्य, पूर्वेस मेक्सिकोचे आखात, आग्नेयेस बेराक्रुथ, नैऋत्येस सान लुइस पोतोसी तर पश्चिमेस नुएव्हो लिओन ही राज्ये आहेत. सिउदाद बिक्तोरिया ही तामौलिपासची राजधानी आहे. + + + +अग्वासकाल्येंतेस · +इदाल्गो · +कांपेचे · +किंताना रो · +कोआविला · +कोलिमा · +केरेतारो · +ग्वानाह्वातो · +गेरेरो · +च्यापास · +चिवावा · +ताबास्को · +तामौलिपास · +त्लास्काला · +दुरांगो · +नायारित · +नुएव्हो लेओन · +बेराक्रुथ · +पेब्ला · +बाहा कालिफोर्निया · +बाहा कालिफोर्निया सुर · +मिचोआकान · +मेहिको · +मोरेलोस · +युकातान · +वाशाका · +हालिस्को · +साकातेकास · +सान लुइस पोतोसी · +सिनालोआ · +सोनोरा + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8686.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef50e57b675a20df03eb9b2b28278f0322db1855 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8686.txt @@ -0,0 +1 @@ +हा काळ इसवी सनापूर्वी २००० ते ९०० या दरम्यान होता.महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे.[ संदर्भ हवा ] ते तिथे पोचण्याआधीच्या काळात तिथे ती ताम्रापाषाणयुगीन संस्कृती होती,तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखले जाते.त्यानंतर माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृती यांचे अवशेष मिळाले आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8688.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8688.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a8ccdecb8a90f24d1534948de7d746b27f57df60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8688.txt @@ -0,0 +1,2 @@ +ताम्र युग किंवा कांस्य युग हा पृथ्वीवरील असा ऐतिहासिक काळ होता जेव्हा तांबे अथवा कांसे ह्या धातूंपासून औजारे व आयुधे बनवली जात होती. तीन ऐतिहासिक युगांमधील ताम्र युग हे पाषाणयुग व लोह युग ह्यांच्या मधील काळ मानले जाते. ह्या युगात धातू वितळवून त्यापासून वस्तू बनवणे शक्य झाले. भारतामध्ये जोर्वे, मालवा, सावलंदा ह्या महत्त्वाचा ताम्रयुगीन पुरातत्त्वीय स्थळे आहेत. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8703.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8703.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..088dcfc89156360dc7b35ed54a36363bfd3867e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8703.txt @@ -0,0 +1,8 @@ + ताम्हाणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8709.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c7542de3c9480b1c4f2445687152a00a0fb9ed3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8709.txt @@ -0,0 +1,2 @@ + ताम्हाणे शिर्के हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_872.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..162c61284df3b386f94732c9a30f5459ff76a974 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_872.txt @@ -0,0 +1,5 @@ +जोसेफ रविंद्रन रवी रत्नायके (२ मे, इ.स. १९६०:कोलंबो, श्रीलंका - ) हा  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. +याचा भाऊ रुमेश रत्नायकेही श्रीलंकेकडून क्रिकेट खेळला. + + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_873.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62aac5fa5bfa6dc1ed7297f0ade4d0bb729390ea --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_873.txt @@ -0,0 +1,4 @@ +जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्रजी लेखक व कवी होता. त्यांना १९०७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते. +किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत - + +किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8753.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2451db422cddfd69ee9fb03f22d6e48f0be8c207 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8753.txt @@ -0,0 +1,28 @@ + + +ठराविक परिसरात अथवा इमारतीत येणाऱ्या अभ्यागतांचे व्यवस्थापनास अभ्यागत व्यवस्थापन असे म्हणतात.सहसा खासगी किंवा शासकीय आस्थापनांच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या अभ्यागतांची माहिती सूचना आणि संकलन व्यवस्थेचे नियमन करण्याची जबाबदारी अभ्यागतांचे व्यवस्थापनास अंतर्गत पार पाडली जाते. +सहसा प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक, स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) [मराठी शब्द सुचवा], प्रशासकीय अधिकारी या पैकी एक किंवा अधिक लोक ही जबाबदारी पार पाडत असतात. +परिसर किंवा आस्थापनेतील अधिकृत उपयोगकर्ते,मान्यता प्राप्त प्रवेशकर्ते आणि अनधिकृत अभ्यागत यातील फरक करून अनधिकृत अभ्यागताचा प्रवेश प्रतिबंधीत करणे हा या प्रणालीचा मूख्य उद्देश्य असतो. +प्रत्येक व्यक्तिची ओळखपटवली जाणे, आवश्यकतेनुसार व्यक्ति / सामान/वाहनाची झडती/पडताळणी करून असुरक्षीत वस्तु आत नेल्या जात नाही आहेत याची प्रवेशद्वारावरच पडताळणीकरून घेणे,अधिकृत मान्यताप्राप्त आणि अनधिकृत/अमान्य वावरातील फरक ठळक करणे. + +आस्थापनेच्या सुरक्षा आणि अतिथी व्यवस्थापन आवश्यकतां/गरजेनुसार विविध पद्धती अमलात आणल्या जातात.पण सर्वसाधारणपणे ,?? +अभ्यागत पारक (व्हिजीटर पास) आणि नोंदवहीसोबत सुरक्षा रक्षक अथवा स्वागतिका(रिसेप्शनीस्ट) ही किमान आवश्यकता असते.जिथे कालावधीनुसार बदलती सुरक्षा रक्षक व्यवस्था अथवा आस्थापनेच्या अधिकृत उपयोगकर्त्यांची संख्या जास्त असल्यास मालक कर्मचारी अथवा रहिवासी यांच्याकरिता तसेच अभ्यागतांकरिता गळ्यात/कुर्त्यावर लटकवण्याचे बॅज दिले जातात. सहसा अभ्यागतांचे बॅजचा रंग वेगळा ठेवला जातो. + +जास्तित-जास्त माहिती गोळा करून, अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली , विशिष्ट अभ्यागताची ही प्रणाली वापरण्याबाबतची नोंद ठेउ शकते.तसेच अभ्यागताच्या ठावठिकाण्याबद्दल कागदपत्रे देउ शकते. +ही प्रणाली ईमारत सुरक्षेची व प्रवेश नियंत्रणास[विशिष्ट अर्थ पहा]पुरक म्हणुन वारंवार वापरण्यात येते कारणकी,अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली ही ईमारत वापरण्याबद्दलची माहिती देउ शकते..ईलेक्ट्रॉनिक अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली हे जसजशी व्यापक व ताकतवार होत गेली,ह्या प्रणाल्या, ईमारत सुरक्षेची व प्रवेश नियंत्रणाची अनेक कामे(कार्ये) स्वतःकडे घेत आहेत. +अनेक वेगवेगळे विक्रेते अभ्यागत व्यवस्थापन सॉफ्टवेर व प्रणाल्या विकत आहेत. +संकलीत केली जाणारी माहिती: +कागद व पेन अतिथी व्यवस्थापन प्रणाली ही सार्वजनिक ईमारतीस भेट देणाऱ्या अभ्यागताबद्दल मुलभूत माहितीची नोंद ठेवते किंवा लॉग पुस्तिका ठेवते.तेथे नोंदलेल्या विशिष्ट माहितीत, अभ्यागताचे नाव, भेट देण्याचे कारण,दिनांक व आत येण्याची व बाहेर जाण्याची वेळ ईत्यादी. +कागद व पेन अतिथी व्यवस्थापन प्रणालीचा मुख्य अधिकचा फायदा असा की त्याचे मुल्य कमी आहे.या प्रणालीच्या वापरासाठी प्रशिक्षण हे अत्यंत कमी प्रमाणात द्यावे लागते, आणि या प्रणालीच्या वापरासा ठी लागणारी उपकरणे फारच स्वस्त व कुठेही मिळण्याजोगी आहेत. +सुरक्षा व वापराचे दृष्टीने या प्रणालीचे नकारात्मक मुद्देही आहेत. अभ्यागताने यातील नोंदी स्वतःचे हाताने करावयास हव्या.त्याने सार्वजनिक प्रवेश खोळंबल्यागत होतो.सुरक्षा अधिकाऱ्याने प्रत्येक अभ्यागतापासचे क्रेडेंटीयल्स[मराठी शब्द सुचवा] तपासुन पुढे काही अजून तपासण्या असल्यास त्या सुरू करावयास हव्या(जसे,पार्श्वभूमी तपासणे किंवा ईतर काही). अभ्यागताच्या बॅज[मराठी शब्द सुचवा]वर फोटो ओळख क्वचितच असते ??????????. +From the security and usage standpoint, a pen and paper visitor management system has many negative points. Visitors must write entries by hand, creating a logjam effect in public entryways. Security personal must check each visitor’s credentials and manually initiate any further security checks (for example, a call for a background check or other action). Visitors badges rarely have photo identification and can easily be swapped from person to person. Documentation requires either manually re-entering logbook information in a computer or keeping the logbook itself in storage. +मुलभूत संगणक व ईलेक्ट्रॉनिक अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली ही अतिथीच्या माहितीची नोंद ठेवण्यासा ठी व व्यवस्थापनासा ठी संगणकाची आंतरजोडणी वापरते. जशी संगणकाची प्रक्रिया करण्याची शक्ति,डिजिटल व्हीडिओ[मराठी शब्द सुचवा] व माहिती एकत्रीकरण तंत्रज्ञान सुधरले, अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीने, फोटो ओळखण्याची शक्ति,डाटाबेस[मराठी शब्द सुचवा]मधील शोध,स्वयंचलित द्वार प्रवेश व ईतर कामे त्यात जोडली. +An electronic visitor management system improves upon most of the negative points of a pen and paper system. Visitor ID can be checked against national and local databases, as well as in-house databases for potential security problems.[१] Many visitor management systems feature searchable visitor information databases. Photo ID cards can be custom printed for one-time only or continuing use. Swipe cards speed the security screening process.[२] +Electronics visitor management systems are more expensive to implement than a pen and paper system. They also require a longer familiarization period for both the security personnel, building staff and visitors than a pen and paper system. The amount of information gathered by an electronic visitor management system—as well as the uses the information is put to—can also be a source of controversy. +Computer visitor management systems have seen a rise since their inception in the late 1990s, with the software growing more advanced over the years. Although these systems have seen a considerable boost after many companies and government agencies increased security measures following the events of September 11, 2001, some believe interest in them might have begun to diminish.[३] +Several desktop-based visitor management software applications are currently available. These applications typically consist of three fundamental components: a) visitor registration, b) visitor badge printing, and c) reporting functionality. Some of the applications are capable of automatically capturing visitor information directly from a visitor's driver license, passport or other government issued identification document. +The amount of data recorded by a modern visitor management system is formidable, and issues of information privacy have created controversy regarding the use of these visitor management systems. However, terrorist activities, school violence and child protection issues have acted as rallying points for support of comprehensive visitor management systems in sensitive locations. +Database security, both at the national level and at the level of the end-user of an electronic security system is a critical concern for privacy advocates. They argue that as the level of information accessed, gathered and retained increases, additional security measures to protect the information itself should be put in place. +Also at issue is the level of security given to the access cards themselves. Some privacy advocates point to experiments done by researchers that crack the security of RFID cards, sometimes used as part of a visitor management system. If the security of these types of cards can be compromised, this would allow identity thieves to pilfer personal information. +Proponents of an information rich visitor management system point to increased school security as one substantial benefit.[४] As more parents demand action from the schools that will protect children from sexual predators, some school districts are turning to modern visitor management systems that not only track a visitor’s stay, but also check the visitor’s information against national and local criminal databases.[५] +According to the supporters of enhanced visitor management systems, the same database search capabilities could be used to protect sensitive areas potential threats such as terrorists of criminal activity. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8758.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8758.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ac8cd0fe2a405d221ec2bddb82af8d84ffbe0ac --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8758.txt @@ -0,0 +1 @@ +तारयंत्र हे विद्युतप्रवाह किंवा विद्युतदाबातील बदलांद्वारे संदेश पाठवण्याचे यंत्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8769.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b80a12f6005d82569d56c4f25a4a45bff58d09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8769.txt @@ -0,0 +1 @@ +तारसी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8792.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8792.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc7a773d91d9e595324d7dfb54f87d81a26b3cf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8792.txt @@ -0,0 +1,6 @@ +१९° ५१′ ००″ N, ७२° ४२′ ००″ E +तारापूर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे. +महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या साहाय्याने येथे उभारण्यात आला. +येथील महत्त्वाच्या शाळा पुढीलप्रमाणे आहेत - +तारापूरला लागून विस्तीर्ण अशी तारापूर औद्योगिक वसाहत आहे. येथे रासायनिक, वस्त्रोद्योग, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे अनेक करखाने आहेत. तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणुसंशोधन केंद्रही जवळच आहे. +सोन्याच्या कलात्मक दागिन्यासाठी साचे (डाईज) बनविण्याचा मोठा उद्योग येथे व जवळच्या परिसरात चालतो. यांची बाजारपेठ परदेशातही आहे.[१].[२]. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_880.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_880.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a3064be6fe67cb15377f48643070cfd79b0cd03d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_880.txt @@ -0,0 +1,3 @@ +जोसेफ लुई लाग्रांज (जानेवारी २५, १७३६:तुरिन, इटली - एप्रिल १०, १८१३:पॅरिस, फ्रांस) हा गणितज्ञ व गणितीय भौतिकशास्त्रज्ञ होता. +याचेच मूळ नाव ज्युसेप्पे लोडोव्हिको लाग्रांजिया असे होते. +अतिशय तल्लख असलेला लाग्रांज वयाच्या विसाव्या वर्षी तुरिनच्या आर्टिलरी स्कूल मध्ये प्राध्यापकपदावर पोचला. लियोनार्ड ऑयलर व ड'अलॅम्बर्टच्या भलावणीवरून त्याला बर्लिनच्या प्रशियन विज्ञान अकादमीचा निदेशक म्हणून नेमण्यात आला. या पदावर वीस वर्षे राहून लाग्रांजने सखोल संशोधन करून ते प्रसिद्ध केले. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8806.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5a947246469e34eaaf63f3e1ce04747d7fd3498 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8806.txt @@ -0,0 +1 @@ +ताराबाई भोसले यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी : diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8813.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a4119730a683d4a4ec51f3e1f6192be445deb31 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8813.txt @@ -0,0 +1,17 @@ + + +तारामती हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. +हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. हा किल्ला पूर्ण किल्ला नसून हरिश्चंद्रगडावरील तीन शिखरांपैकी एक आहे. +पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. त्यातील एक शिखर तारामती नावाने ओळखले जाते. +हरिश्चंद्र आणि रोहीदास हे इतर दोन शिखरवजा बालेकिल्ले आहेत. +सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे. +कल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरून खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे. +हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे. +पायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. +येथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. +हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे. +मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते. +हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. +हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुलीगड, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात. +गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. [१] +महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२ व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8824.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8824.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef40d054024ff6b6f1b4a172d0b64bf931f99118 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8824.txt @@ -0,0 +1 @@ +तारिक जावेद (१२ जून, १९४९:कराची, पाकिस्तान - हयात) हा  कॅनडाच्या क्रिकेट संघाकडून १९७९ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गूगली गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8837.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..49a5788716a52dfec2ed4c6e4f410c50ccb6a6b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8837.txt @@ -0,0 +1,2 @@ +तारुगव्हाण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8863.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f8338635c2793d46cea7ce7b640206cb2a9325d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8863.txt @@ -0,0 +1,12 @@ +तर्कांतील त्रुटींमुळे मूलतः उणीववयुक्त निष्कर्षांचा आभास होतो. तर्कातील अशा त्रुटी आणि उणीवांना तर्कदोष असे म्हणतात. मराठी भाषेत क्वचित हेत्वाभास अथवा तर्कदुष्ट हे शब्द वापरलेले दिसतात परंतु तार्किक उणीवांची निर्मिती, श्रोत्यास, वाचकास फसवण्यासाठी हेतुत: अथवा दुष्टपणातूनच झाली असेलच असे नाही. युक्तिवादाच्या मुळाशी असलेली गृहीते चिकित्सक दृष्टीने अभ्यासण्यात तपासण्यात झालेल्या गफलतींमुळे एखादे गृहीत तत्त्व विचारात घ्यावयाचे राहून गेल्याने अथवा गृहीतांना योग्य त्या प्रमाणांत लक्षात घेणे राहिल्यामुळे, अथवा अनवधानानेसुद्धा +तार्किक त्रुटी आणि उणीवा निर्माण होतात. + +तार्किक उणीवांमधील दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क, वरकरणी सत्याचा आभास निर्माण करण्यात आणि त्यावर आधारित श्रद्धा वा विश्वास निर्माण करत मने वळवण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वीसुद्धा होताना दिसतात. हेतुत: असो नसो, श्रोता वाचकवर्ग मोठ्या प्रमाणावर फसतातसुद्धा. + +स्पष्ट आणि चपखल शब्दांची निवड अथवा युक्तिवादाचे समर्थन करण्याकरीता पार्श्वभूमिका सबळपणे मांडण्यात आलेल्या अपयशानेसुद्धा तार्किक उणीवांची निर्मिती होऊ शकते. तार्किक उणीवांचे दोष युक्तिवाद आणि निष्कर्षांना दुबळेपणा आणत असले तरी असे तर्क केवळ युक्तिवाद मांडणाऱ्या व्यक्तीची मांडणी क्षमतेची मर्यादा असू शकतात.. तर्कदोषांनी दुबळे झालेल्या युक्तिवादाने समर्थनाचा प्रयत्न झालेले निष्कर्ष कदाचित, मूलत: सत्यही असू शकते. [१] +विविध कारणांनी आणि हितसंबंधांनी अधिकाधिक ध्रुवीकरण होणाऱ्या जगात समीक्षक, इतिहासकार, राजकारणी आणि इतर यांनी, 'स्नान घातलेले बाळ', आणि 'त्याने स्नान केलेले गढूळलेले पाणी', यांतील एकाला निवडताना आणि दुसऱ्याला दूर सारताना, या दोहोतील फरक, नम्रतेने आणि समंजसपणाने व्यवस्थिथीत समजून घेतला पाहीजे. [२] फिशर यांच्या मते शैक्षणिक क्षेत्रातील इतिहास संशोधकांकडून होणाऱ्या वस्तुनिष्ठतेतील त्रुटी क्वचितच जाणीवपूर्वक असतात. सदोष तर्कांमुळे ज्याचे स्वतःचे संशोधन आणि निष्कर्ष दूषित अथवा प्रभावित होतील, असा इतिहासकार त्याच्या वाचकांना्च केवळ भ्रमात टाकेल याची खरी भिती नाही, तर तो स्वतःलाच भ्रमात टाकेल याची आहे. +लोकांची विशिष्ट विचारधारेशी (मतप्रणालीशी) बांधिलकी होते आणि मग मिळालेली 'माहिती' विशिष्ट विचारधारेशी(मतप्रणालीशी) जुळवून घेण्याकरिता वापरली जाते.[३] विचारधारेशी(मतप्रणालीशी) विसंगत माहिती दुर्लक्षित (अस्वीकृत) केली जाते. +बौद्धिक कृष्णविवरात सापडलेल्या लोकांना, उपलब्ध माहिती अधिक समजून घेणाऱ्या, समजवणाऱ्या नव्या उपपत्ती थिअरी/सिद्धान्तामधे रस नसतो कारण त्यांची बांधिलकी विशिष्ट विचारधारेला/मतप्रणालीला आधीच झालेली असते.[४] +युक्तिवादाने कोंडी केलीच तर बौद्धिक कृष्णविवरात फसलेल्या व्यक्ती तर्कांबद्दल संशय दर्शवतात. कोंडी करणाऱ्या तर्कास आणि युक्तिवादास 'ती एक निराळी श्रद्धा प्रणाली आहे' असे सांगून बोळवण करून स्वतःची सुटका करून घेण्याचा असतो. या कॢप्तीत सर्व युक्तिवाद, श्रद्धा, विचारधारा एकाच पातळीवर असून सरसकट (equally) "सयुक्तिक (reasonable)" अथवा "असयुक्तिक (unreasonable)" असल्याचा आभास निर्माण केला जातो. [५].'तुमचा विश्वास जेवढा योग्य आहे तेवढाच माझा विश्वास योग्य आहे' असे दाखवण्याचा प्रयास करत वेळ मारून नेत स्वतःची हार होतानासुद्धा ताठ मानेने बाहेर पडण्याच्या प्रयत्नास Stephen Law न्युक्लिअर बटन म्हणजे शेवटचा सुटकेचा मार्ग म्हणतात ज्यात तत्त्वज्ञानातील प्रॉब्लेमला smokescreen[मराठी शब्द सुचवा](धूम्रावरण/धुराचा पडदा) म्हणून वापरले जाते, त्यामुळे त्यांचा तर्कांबद्दल संशय विशुद्ध ठरत नाही. .[६] +विशिष्ट विचारधारेसच बांधिलकी कायम ठेवण्यास चुकीची बौद्धिक दिशा आणि कॢप्त्या स्वीकारणे, कोणत्याही तर्कसंगत (रॅशनल) युक्तिवादास दुर्लक्षित करणे अथवा त्याला वळसा घालण्याचे कारस्थान करणाऱ्या संशयवादींच्या सहभागाचा प्रयत्न कोणत्याही तर्कसंगत चर्चेमुळे साध्य होत नाही. [७] +तर्कशास्त्र सुचविते की, अशा कारस्थानी सिद्धान्तवादी लोकांना(किंवा अशा प्रकारच्या धारणेकडे घसरलेल्या/झुकलेल्या लोकांना) बौद्धिक कृष्णविवरातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की त्यांच्या विधानांच्या पद्धतीकडे त्यांचे लक्ष वेधणे, न की त्यांच्या विधानांच्या अर्थाकडे. (बहुतेक लोक नंतरचेच काम करतात).[८] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8886.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a1d3b624f3e5fa7098d13e7baf7bd5e32ad589a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8886.txt @@ -0,0 +1 @@ +ताली: बजाऊंगी नही, बजवाउंगी ही रवी जाधव दिग्दर्शित जिओसिनेमा वरील २०२३ ची हिंदी-भाषेतील चरित्रात्मक नाटक टीव्ही मालिका आहे.[१] यात सुष्मिता सेनने पारलिंगी कार्यकर्त्या श्रीगौरी सावंतची मुख्य भूमिका साकारली आहे.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8889.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48df567b34d5cc6dc8945001bf42098a916bb252 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8889.txt @@ -0,0 +1,7 @@ +१८° ०१′ ००.१२″ N, ७५° ३१′ ००.१२″ E +माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +माढेश्वरी देवीच्या नावापासून माढा या नावाची व्युत्पती झाली आहे. आश्विन महिन्यातील नवरात्रामधे या देवीची नऊ दिवसाची यात्रा असते. देवीचे मंदिर हेमाडपंथी आहे.माढा शहर मनकर्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे.माढा तालुक्यातील अरण या गावचे संत सावता माळी (जन्म:इ.स. १२५०; समाधी इ.स.१२९५) हे एक मराठी संतकवी होते. +सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी (१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो. +माढा तालुक्यात टेंभुर्णी​ जवळील भीमानगर या गावाजवळ,सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी ठरलेले भीमा नदीवरचे उजनी​ हे एक मोठे धरण आहे.याचे पाणी पुढे नीरा-नरसिंहपूर येथे नीरा नदीला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील एकमेव व एकच धरण उजनी धरणाला'यशवंतसागर'असेही संबोधले जाते. +या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १५१७ गिगालिटर्स (Gigalitres) एवढी प्रचंड आहे.११७ टि.एम.सी (१००%) क्षमतेच्या बाबतीत या धरणाचा क्रमांक कोयना व जायकवाडी यांच्याआधी पहिला लागतो. या धरणात पोहचणारे पाणी थेट पुण्याच्या मुळामुठा सारख्या अनेक नद्यांमधून येते. एवढी मोठी जलक्षमता असलेला हा तलाव असल्याने येथे मत्स्यपालनाचा व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.या धरणाच्या जलाशयास यशवंतसागर म्हणतात.फ्लेमिंगो (रोहित) हा परदेशी पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो. +माढ्यामध्ये प्राचीन भुईकोट किल्ला आहे. याची निर्मिती राव रंभाजी निंबाळकर राजे यांनी केली. माढा शहराची लोकसंख्या जवळपास ३०,००० आहे. माढ्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली अाहे. किल्ल्याची पडझड झाली आहे.पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8937.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0a464151e867297a92c2b1aad9ee155f4fa6b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8937.txt @@ -0,0 +1,2 @@ +तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ - २८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगांव-कवठे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमन रावसाहेब (आर. आर.) पाटील हे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8944.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8944.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb0a464151e867297a92c2b1aad9ee155f4fa6b7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8944.txt @@ -0,0 +1,2 @@ +तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ - २८७ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, तासगांव-कवठे महांकाळ मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुका आणि तासगांव तालुका (विसापूर महसूल मंडळ वगळून) यांचा समावेश होतो. तासगांव-कवठे महांकाळ हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुमन रावसाहेब (आर. आर.) पाटील हे तासगांव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8949.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8949.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00ce9752fecbb1a0ab497faecdd5cf657cb2c190 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8949.txt @@ -0,0 +1,3 @@ +टास्मानिया हे ऑस्ट्रेलिया देशाचे एक राज्य आहे. टास्मानिया खंडीय ऑस्ट्रेलियाच्या २४० किमी आग्नेयेस असून ह्या राज्यात टास्मानिया नावाचे प्रमुख बेट व इतर ३३६ लहान बेटे समाविष्ट केली गेली आहेत. होबार्ट ही टास्मानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +आबेल टास्मान ह्या डच शोधकाने इ.स. १६४२ साली टास्मानियाचा शोध लावला. ह्या साठी टास्मानचे नाव ह्या बेटाला देण्यात आले. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8964.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ab6152e932407279af1c4e639972294d978ef99 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8964.txt @@ -0,0 +1,2 @@ +त्रिंकोमाली (तिरुकोणमलै) (तमिळ: திருகோணமலை, सिंहला: තිරිකුණාමළය तिंकुमलय) हे एक श्रीलंका देशामधील बंदराचे तसेच पर्यटनाचे प्रसिद्ध ठिकाण आहे व कॅंडी शहरापासून ११० किमी अंतरावर आहे. +हे शहर त्रिंकोमाली जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8980.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8980.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77c574917f3e58631e704bcaef04460f1f6ae4e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8980.txt @@ -0,0 +1,2 @@ + निवडणुकीचे तिकीट ही राजकीय पक्ष याचेशी संबंधीत संकल्पना आहे. निवडून येण्यासाठी राजकीय पक्षाचा वापर करण्याने अथवा त्या पक्षाचे तिकीट मिळविणे हे निवडणूक जिंकण्यासाठी करण्यात आलेली एक युक्ती असते. त्याने, एखाद्या विशिष्ट पक्षाशी संलग्न असणारे मतदारांची हमखास मते मिळण्याची शक्यता असते. +अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी एकच तिकीट देण्यात येते, कारण त्यांची निवडीसाठी एकच मत टाकावे लागते.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8996.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..801c9846b822605c52a807f0d6e019fc875ce903 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_8996.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील वर्धा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_900.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_900.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5107396c62bd20e0a27888a447ecd8ebb423f65a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_900.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ स्मिथ, जुनियर (२३ डिसेंबर, १८०५:शॅरन, व्हरमॉंट, अमेरिका - २७ जून, १८४४:कार्थेज, इलिनॉय, अमेरिका) हे ख्रिश्चन धर्माच्या मॉर्मन पंथाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी बूक ऑफ मॉर्मन हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9010.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa18ef88e01444ef33b5ead2241cf827697a5a7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9010.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिटोळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २०५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9016.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66e5454915d31daaa30602fa596575f4511101d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9016.txt @@ -0,0 +1,2 @@ +तितली चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक चक्रीवादळ आहे.ते ओडिशा व आंध्र प्रदेश या भारताच्या किनारपट्टीवर दि. ११-१०-२०१८ रोजी धडकेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता.ते सन २०१८ च्या आजवरच्या इतिहासातील सर्वात तीव्र चक्रीवदळ आहे.या वादळाचा प्रभाव ओडिशाच्या गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा व जगतसिंगपूर या जिल्ह्यांंवर पडला. +या वादळामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम व विजयनगर जिल्ह्यात आठ लोक ठार झाले आहेत व ओडिशात एक व्यक्ती ठार झाली आहे.[१][२]वादळामुळे ओडिशात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या दिशेने सरकत आहे. वादळामुळे खूपशी वित्तहानीही झाली आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_902.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5107396c62bd20e0a27888a447ecd8ebb423f65a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_902.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ स्मिथ, जुनियर (२३ डिसेंबर, १८०५:शॅरन, व्हरमॉंट, अमेरिका - २७ जून, १८४४:कार्थेज, इलिनॉय, अमेरिका) हे ख्रिश्चन धर्माच्या मॉर्मन पंथाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी बूक ऑफ मॉर्मन हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुढील चौदा वर्षांत त्यांचे हजारो अनुयायी होते. स्मिथ यांनी स्थापन केलेल्या मॉर्मन पंथाचा अमेरिकेतील धर्मकारण, राजकारण व अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9041.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4ee4e5ea70921aaf2166d5e425345ef45d510fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9041.txt @@ -0,0 +1,7 @@ +तिनितस (इंग्लिश:Tinnitus) हा मूळ ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. तिनितसचा अर्थ आवाज ऐकू येण्याचा भास होणे (कानात वेग-वेगळे आवाज ऐकू येणे). तिनितस हा कोणताही आजार नाही. पण कानाशी संबधित असलेले इतर गोष्टी तिनितस साठी कारणीभूत ठरू शकतात. +जसे: +१) सतत मानसिक दबाव/तणाव +२) कानाचे संसर्ग +३) कानात साचणारा माल +४) नाकाची धुलीकण, जीवाणू-विषाणू साठी असलेली अलरजी +५) ध्वनिप्रदूषण diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_905.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4458e8862078dec155949323833a2d1690555bee --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_905.txt @@ -0,0 +1,2 @@ +जोसेफ ज्यो हम्फ्रीस (मे १९, इ.स. १८७६ - मे ७, इ.स. १९४६) हा  इंग्लंडकडून तीन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9050.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fba8a3899b3eff18c8868f252ec4c508f0c9dea1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9050.txt @@ -0,0 +1 @@ +तिप्तूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तुमकूर लोकसभा मतदारसंघात असून तुमकूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9073.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d18a1ea7e513d841855a99fa4ee55e88b54b7dde --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9073.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिमकमौळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9094.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..925f705ee1bb57dfd6c4ee2b9ed1ce1bf3986cd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9094.txt @@ -0,0 +1,3 @@ +] +दुसरा तिम्मराजा वोडेयार (? – १५७२) हा मैसुरु राज्याचा सहावा राजा होता. हा चामराजा वोडेयार तिसऱ्याचा मुलगा असून ७ फेब्रुवारी, १५५३ पासून मृत्यूपर्यंत सिंहासनावर होता. तिम्मराजा विजयनगरच्या आधिपत्याखाली नसलेला मैसुरुचा पहिला राजा होता. +मैसुरु राज्याच्या स्थापनेपासून ते विजयनगर साम्राज्याचे सामंत राज्य होते. तिम्मराजा सत्तेवर येण्याआधी विजयनगरमध्ये सत्तेसाठी अनेक लोकांमध्ये ओढाताण सुरू होता व त्यात अनेक सम्राटांचा बळी गेला होता. अशा परिस्थितीत तिसऱ्या चामराजने विजयनगरपासून स्वतंत्र होण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या परंतु प्रत्यक्षात काही करण्याआधी त्याचा मृत्यू झाला. १५५३मध्ये तिम्मराजाचा राज्याभिषेक झाल्यावर लगेचच त्याने मैसुरु सार्वभौम राष्ट्र असल्याचे जाहीर केले. विजयनगरवर बहमनी सुलतान आणि मुघल साम्राज्याने उत्तरेकडून सतत हल्ले चालिवल्यामुळे सम्राट रामरायाला याबद्दल फारसे काही करता आले नाही. तिम्मराजाने सुरू केलेली हे सार्वभौमत्वाची हालचाल त्याचा भाऊ चौथ्या चामराजाने पूर्ण केली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9102.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9102.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d7d7e7bb4512b7ca316d2079fa7749af19b8b2d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9102.txt @@ -0,0 +1 @@ +तियागो कार्दोसो मेंदेस (मे २, इ.स. १९८१ - ) हा  पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा ॲटलेटिको माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9115.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9115.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..753c6c743a60a7d1109f0fff3bb5759f8b27d480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9115.txt @@ -0,0 +1,2 @@ + तिरझाडा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9118.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07c8006033aeb3e5a7cf8c1f51ecdfdb516e8479 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9118.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरढे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9137.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9137.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..544cfd6179db6feda8e66fe0a68746d450281e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9137.txt @@ -0,0 +1,3 @@ +८° २९′ १५″ N, ७६° ५७′ ०९″ E +तिरुअनंतपुरम किंवा तिरुवनंतपुरम् (मल्याळम: തിരുവനന്തപുരം) ऊर्फ त्रिवेंद्रम् (Trivendrum) हे भारतातील केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे पद्मनाभ विष्णुचे मंदिर आहे. +तिरुवनंतपुरम हे एक उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधन केंद्र आहे आणि केरळ विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक मुख्यालय आणि इतर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9139.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..544cfd6179db6feda8e66fe0a68746d450281e2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9139.txt @@ -0,0 +1,3 @@ +८° २९′ १५″ N, ७६° ५७′ ०९″ E +तिरुअनंतपुरम किंवा तिरुवनंतपुरम् (मल्याळम: തിരുവനന്തപുരം) ऊर्फ त्रिवेंद्रम् (Trivendrum) हे भारतातील केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे पद्मनाभ विष्णुचे मंदिर आहे. +तिरुवनंतपुरम हे एक उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधन केंद्र आहे आणि केरळ विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक मुख्यालय आणि इतर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9158.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f107352bfa5891fd8657e9aa900cdd2ec80e7725 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9158.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुडा तिरुडा (तमिळ: திருடா திருடா ; रोमन लिपी: Thiruda Thiruda ; अर्थ: चोर चोर) हा १९९३ साली पडद्यावर झळकलेला तमिळ भाषेमधील चित्रपट होता. तमिळ दिग्दर्शक, चित्रपट-निर्माता मणिरत्नम याने बनवलेल्या या विनोदी-अधिक-ऍक्शनपटाची पटकथा राम गोपाल वर्मा यांनी लिहिली होती, तर पार्श्वसंगीत ए.आर. रहमान याने दिले होते. +आयएमडीबी.कॉम - तिरुडा तिरुडा (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9175.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b3b53f812254f973cd0df7b62920adeb4348dd3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9175.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 11°6′36″N 77°20′24″E / 11.11000°N 77.34000°E / 11.11000; 77.34000 + +तिरुपूर (तमिळ: திருப்பூர்) हे भारत देशाच्या तमिळनाडू राज्यामधील तिरुपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तिरुपूर शहर कोइंबतूरच्या ५० किमी पूर्वेस वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.४ लाख होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9197.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..70d82bbf199e83a1c13b3fd4c8d3f21f3cfa8bef --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9197.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुमलै नायक्कर महाल तथा नायक महाल हा भारताच्या मदुराई शहरातील राजवाडा आहे. हा राजवाडा १६३६मध्ये मदुरैच्या नायक वंशाच्या तिरुमलै नायक याने बांधून घेतला. हा महाल राजपूत-द्रविड शैलीचा असून मीनाक्षी मंदिरापासून २ किमी अंतरावर आहे. +२०१९ च्या सुमारास शाबूत असलेली वास्तू राजाचा मुख्य महाल होता तर मूळ राजवाडा याच्या चौपट विस्ताराचा होता. अठराव्या शतकात याची मोडतोड करण्यात आली होती. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9204.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9204.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0c69c1c5a63f77ca73201f5b672eeccdbec9ffc --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9204.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख तिरुवनंतपुरम जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनंतपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +तिरुवनंतपुरम जिल्हा हा भारताच्या केरळ राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनंतपुरम येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_921.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3489542ca8d8229f23c517062bfa472d14af0454 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_921.txt @@ -0,0 +1 @@ +जोहरवाडी दुमला हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. जोहरवाडी दुमला हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9226.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9226.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5f598b3ccc1c8eefed8082d550b963af86b79e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9226.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख तिरुवरुर जिल्ह्याविषयी आहे. तिरुवरुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +तिरुवरुर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवरुर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9228.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df8eda44ba5746222817798f3c41098604957769 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9228.txt @@ -0,0 +1 @@ +तिरुवल्लुर हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9247.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d261f3af65014454df0693bc3a2db50e36dddf1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9247.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिरुनलवेली हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे +दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६८८१२४ पुरुष मतदार, ६९६०७८ स्त्री मतदार व १० अन्य मतदार असे मिळून एकूण १३८४२१२ मतदार आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_926.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b14d996cc6b86f23492f7c507a81cf785a69885 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_926.txt @@ -0,0 +1,2 @@ +अ‍ॅम्स्टरडॅम अरेना (डच: Amsterdam ArenA) हे नेदरलॅंड्सच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५२,९६० प्रेक्षक क्षमता असलेले अरेना हे नेदरलॅंड्समधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १४ ऑगस्ट १९९६ रोजी बेआट्रिक्स राणीने अरेना स्टेडियमचे उद्घाटन केले. ह्याच्या बांधकामासाठी १४ कोटी युरो खर्च आला. एराडिव्हिझी ह्या सर्वोत्तम श्रेणीच्या डच फुटबॉल लीग मधील ए.एफ.सी. एयाक्स हा संघ आपले सामने अ‍ॅम्स्टरडॅम अरेनामधून खेळतो. युएफा यूरो २००० स्पर्धेमधील अनेक सामने येथे खेळवले गेले. तसेच युएफा चँपियन्स लीग १९९७-९८चा अंतिम सामना देखील येथेच खेळवण्यात आला. फुटबॉल व्यतिरिक्त अमेरिकन फुटबॉल सामने तसेच अनेक संगीत सोहळे देखील येथे भरवले जातात. +गुणक: 52°18′51″N 4°56′31″E / 52.31417°N 4.94194°E / 52.31417; 4.94194 diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9262.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9262.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8bfa84680ff1f1b9d72910de4ad465f1a5db0410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9262.txt @@ -0,0 +1 @@ +तीर्थहळ्ळी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिमोगा लोकसभा मतदारसंघात असून शिमोगा जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9287.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9287.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e80ef2c50370d3742710d2d8028d3284108ca219 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9287.txt @@ -0,0 +1,19 @@ +तिलोंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे. +जव्हार बस स्थानकापासून डहाणू मार्गाने गेल्यावर पुढे चांभारशेत रस्त्याने जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेनंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव ३५ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३९ कुटुंबे राहतात. एकूण १७७६ लोकसंख्येपैकी ८८० पुरुष तर ८९६ महिला आहेत. गावाची साक्षरता ३२.५० टक्के आहे.पुरुष साक्षरता ३६.९० आहे तर स्त्री साक्षरता २८.२५ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३७० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.८३ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात. +येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारवरून उपलब्ध असतात. +कोरताड, दासकोड, मोर्चाचापाडा, भागाडा, खारोंदा, चांभारशेत, पिंपळशेत, पळशीण, देवगाव, देहरे, पिंपरुण ही जवळपासची गावे आहेत. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9293.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c45a9165c920eedca7fa9826a3df417e83735a6d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9293.txt @@ -0,0 +1,6 @@ +तिल्लारी नदी महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाहणारी नदी आहे. ही नदी कोल्हापूर जिल्ह्यातील तुडये गावानजीक उगम पावते, ही नदी पश्चिम वाहिनी असून गोवा महाराष्ट्र सीमेवरील तेरेखोल या गावी अरबी समुद्राला मिळते. या नदीवर तिल्लारी धरण असून मुख्यत्वे वीजनिर्मितीसाठी या धरणाचा वापर केला जातो. धरणाची बहुतेक वीज गोवा राज्याला पुरवली जाते. + + + +कासारी नदी  · कुंभी नदी  · कृष्णा नदी  · घटप्रभा नदी  · ताम्रपर्णी नदी  · तिल्लारी नदी  · तुळशी नदी  · दूधगंगा नदी  · पंचगंगा नदी  · भोगावती नदी  · मलप्रभा नदी  · वारणा नदी  · वेदगंगा नदी  · सरस्वती(गुप्त) नदी  · हिरण्यकेशी नदी + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9306.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9306.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799a54832fb3d70805f26248af723ec210d3b889 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9306.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिळवण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9315.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c79665c2a158110e0b5dc204fb34118dfb6004d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9315.txt @@ -0,0 +1,8 @@ + तिवंडेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9320.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9320.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0380b5afb996862b6b19294dd09e712cf9a7567 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9320.txt @@ -0,0 +1,2 @@ + तिवरंग हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील महागांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_933.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_933.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91aebe51882e1d20d1596028f42e5e0f7276a1f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_933.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहानेस योहान याकोबस व्हान डेर वाथ (जानेवारी १०, इ.स. १९७८ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9333.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9333.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e0a067f7de348b6166e0573b869d29f205803101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9333.txt @@ -0,0 +1,5 @@ + +तिवसा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. +राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी - गुरुकुंज आश्रम याच तालुक्यात आहे. तिवसा हे गाव अमरावती-नागपूर महामार्गावर अमरावती पासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. +तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना बाजार हे गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे. हे गाव सूर्यगंगा नदीच्या तीरावर वसले असून तेथे श्री संत अच्युत महाराज यांचा आश्रम आहे. +प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने, हरण करताना, अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात. ते कौंडिण्यपूर हे गाव याच तालुक्यात आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9336.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95facb2bf6abbcac1e7487cd354997caea061669 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9336.txt @@ -0,0 +1,2 @@ + तिवसाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9351.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e8d5d28f43cdaad030685ee8348670089435c8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9351.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9355.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65085bbc285a5b00d2b447c1b3d2618f6d1ad350 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9355.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9364.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9fbae8128cc32f9c6e8dfec7cc1e76cdea17fea2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9364.txt @@ -0,0 +1,3 @@ +तिसरा चामराज वोडेयार (२९ सप्टेंबर, १४९२ - १७ फेब्रुवारी, १५५३:मैसुरु) हा मैसुरु राज्याचा पाचवा राजा होता. हा विजयनगर साम्राज्यात सामंत राजा म्हणून राज्य करणारा मैसुरुचा शेवटचा राजा होता. याने १५१३-१५५३ दरम्यान राज्य केले +तिसऱ्या चामराजाने तुलुवा वंशातील चार विजयनगर सम्राटांच्या आधीन राहून राज्य केले. त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी सम्राट कृष्णदेवरायाच्या विजयनगरच्या सिंहासनावर होता. त्याच्यानंतर त्याच भाऊ अच्युत देव राय सिंहासनावर आला. यानंतर अच्युत देवरायाचा मुलगा वेंकट राय विजयनगरचा सम्राट झाला. यावेळी त्याच्या मामा शलाकराजू चिन्न तिरुमला ने कट करून वेंकट राय व इतर सर्व राजकुमारांची हत्या केली व स्वतः सम्राट झाला. तो फार काळ टिकला नाही. वेंकट रायाच्या अनुयायांनी शलाकराजूची हत्या केली आणि अच्युत रायचा पुतण्या सदाशिव रायाला सिंहासनावर बसवले. कृष्णदेवरायाचा जावई अलिया राम राय त्याचा अमात्य होता वर तोच साम्राज्याचा कारभार बघत असे. या उलथापालथी दरम्यान तिसऱ्या चामराजाने विजयनगरचे प्रभुत्व नाकारणे सुरू केले. प्रत्यक्षात या बाबतीत काही करण्याआधीच चामराज मृत्यू पावला. +तिसऱ्या चामराजाने आत्ताच्या मैसुरु शहराच्या स्थानी असलेल्या पुरागिरी नावाच्या गावाला तटबंदी केली आण त्यात आपला भव्य महाल उभारला. याला मैसुरु नगर असे नाव देउन अधिकृतपणे या शहराला आपली राजधानी घोषित केली. [१] यानंतर या तटबंदीची अनेक वेळा डागडुजी करून जीर्णोद्धार केला गेला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9367.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9367.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eee7878509dea514de590c096d516b331b9d1387 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9367.txt @@ -0,0 +1 @@ +चार्ल्स तिसरा (आधीचे नाव चार्ल्स फिलिप आर्थर जॉर्ज (इंग्लिश: Prince Charles Philip Arthur George of Wales;) (नोव्हेंबर १४, इ.स. १९४८ - हयात) हा युनायटेड किंग्डमचा राजा आहे. हा राणी एलिझाबेथचा सर्वात मोठा मुलगा होय. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9439.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9439.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b7ddd5504302b63e07d8a2945f81f20b95255c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9439.txt @@ -0,0 +1,3 @@ + +तीन दऱ्यांचे धरण (चिनी: 长江三峡大坝 ; इंग्लिश: Three Gorges Dam, थ्री गॉर्जेस डॅम ;) हे चीन देशाच्या हूपै प्रांतामधील यांगत्से नदीवरील एक धरण व जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. यांगत्से नदीच्या तीन दऱ्यांमध्ये बांधलेले हे धरण आकारमानाने जगातील सर्वांत मोठे तर उत्पादनक्षमतेने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्युतनिर्मिती केंद्र आहे. येथे ७०० मेगॅवॉट क्षमतेची २६ जनित्रे आहेत. इ.स. १९९४ साली बांधकामास सुरुवात झालेला हा प्रकल्प इ.स. २०११ साली पूर्णत्वास जाईल असा अंदाज असून, त्या वेळेस त्याची कमाल विद्युतनिर्मिती क्षमता २२.५ गिगॅवॉट एवढी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_946.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6615489fceaca99fc96f2fd0030a8c68a9b77748 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_946.txt @@ -0,0 +1,3 @@ +हा लेख जौनपूर जिल्ह्याविषयी आहे. जौनपूर शहराविषयीचा लेख येथे आहे. +जौनपूर जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. +याचे प्रशासकीय केंद्र जौनपूर येथे आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9461.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4d63d9979265779a9e7ff5d00ded43458752291 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9461.txt @@ -0,0 +1 @@ +तीर्था सतीश (जन्म १६ एप्रिल २००४) ही भारतीय वंशाची क्रिकेट खेळाडू आहे जी संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी डावखुरी टॉप ऑर्डर फलंदाज आणि यष्टिरक्षक म्हणून खेळते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9472.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04970cdc6a415ce3e60b027a97858efad408b262 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9472.txt @@ -0,0 +1,6 @@ + +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज + +तीवल मौर्य हा सम्राट अशोक आणि महाराणी कारूवाकी यांचा पुत्र होता. तो सम्राट दशरथ मौर्य याचा पिता होता. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9492.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..558b0f6f6d0c7bd18ab1bd10ecfee0c0866998c4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9492.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुंगणदिगर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9530.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9530.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f112bc5400763dc836532a9c753a7f6f11750b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9530.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रत एक लोकप्रिय असलेली देवी. भावानिचेच एक रूप . तुकाई हे नाव तुक्क म्हणजे शुक्र या द्रविड शब्दा पासून बनलेले दिसते शुक्रवार देवीच्या उपासनेचा महत्त्वाचा वार आहे . 'शुक्रवारची देवी ' या अर्थाने तुकाई हा शब्द आलेला दिसतो[१] (भारतीय संस्कृती कोश खंड-४) +तुकाई देवीची विविध ठिकाणी ठाणी आहेत त्यापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील कोंढणपूर येथील एक ठाणे आहे. या देवीचे कोंढणपूर येथे देवीचे प्राचीन मंदिर आहे, पौष महिन्यात महिनाभर देवीची यात्रा असते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9595.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3208dde45545a864537097c7c5f27cd642d413f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9595.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे. +अदिती ही एक श्रीमंत घरातील मुलगी असते. तिच्या आई-वडिलांमध्ये विकोपाचे वाद असल्याने ते घटस्फोट घेण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे अदितीला लहानपणापासूनच एकत्र कुटुंबाची सवय नसल्याने त्याची मनात खूप भीती असते. सिद्धार्थ हा मोठ्या एकत्र कुटुंबात वाढलेला गुळपोळी गावातील एक मुलगा असतो. सिद्धार्थ मुंबईला उच्च शिक्षण आणि नोकरीनिमित्त येतो, तेव्हा त्याची अदितीशी भेट होते. हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढीस लागते व त्यानंतर तो अदितीला गावी त्याच्या कुटुंबाशी भेटायला घेऊन जातो. जेव्हा अदिती सिद्धार्थच्या कुटुंबाला पाहते, तेव्हा ती भांबावते आणि त्याचं घर सोडून हॉटेलवर राहायला निघून जाते. परंतु सिद्धार्थच्या घरचे अदितीची समजूत आणि भीती घालवून तिला परत घरी आणतात. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9596.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5632050e095da4d47cf517351c0625c01774e712 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9596.txt @@ -0,0 +1,5 @@ +तुझ्या विना हा संगीतकार प्रसाद फाटक यांचा २०१६ साली प्रकाशित झालेला गीतसंग्रह आहे. या गीतसंग्रहातील कविता मंदार चोळकर यांनी लिहिल्या असून त्याला चाली प्रसाद फाटक यांनी दिल्या आहेत. यातील गाणी बंगाली गायिका अन्वेषा यांनी गायली आहेत. "तुझ्या विना" हे एक रोमांटिक गाणे असून पूनम घाडगे, चेतन मोहुतरे यांच्यावर ते चित्रित करण्यात आले आहे. +[१] +[२] +[३] +[४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9597.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e151877994d2108aba5455c0593e5055493d5324 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9597.txt @@ -0,0 +1,7 @@ +तुझ्यात जीव रंगला ही एक भारतीय रोमँटिक दूरचित्रवाणी मालिका आहे जिची निर्मिती सोबो फिल्म्सने केली आहे. झी मराठी वाहिनीवर ही लोकप्रिय मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेने टीआरपीमध्ये ८.७, ८.५ असे सर्वोच्च स्तर गाठून अनेकदा पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. +रणविजय गायकवाड ऊर्फ राणादा हा प्रतापराव गायकवाड यांचा थोरला मुलगा आहे. प्रतापराव गायकवाड हे गावचे एक मोठे राजकीय व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आहेत. राणा हा एक कुस्ती पैलवान, पोलीस कर्मचारी आणि शेतकरी सुद्धा आहे. तो शाळेत कधीच गेला नसल्यामुळे तो अशिक्षित आहे. कुस्तीपटू असल्याने तो कुस्ती समुदायाच्या नियमांचे तो पालन करतो. त्या नियमांनुसार त्याने स्वतःच्या नातेवाईक यांव्यतिरिक्त कुठल्याही महिलांशी बोलू किंवा संपर्क साधू नये असाही एक नियम असतो. राणाचा छोटा भाऊ सूरज गायकवाड उर्फ सनीदा आहे. सूरज हा एक व्रात्य आणि वाया गेलेला मुलगा आहे. मुख्यतः आपल्या मद्यपानाच्या वाईट सवयीमुळे तो गावात कुप्रसिद्ध आहे. गावातल्या इतर गुंडांसह गावात भटकणे आणि फक्त फुशारक्या मारण्यासाठी पार्ट्या देणे त्याला पसंत आहे. राणा-अंजलीच्या लग्नानंतर सूरज सुधारतो. सूरजने नंदिताशी लग्न केले आहे. ती एक श्रीमंत राजकीय व्यक्तिमत्त्व उत्तम जाधव कुटुंबातील असल्याने ती अत्यंत अहंकारी दाखवली आहे. गायकवाड कुटुंबावर संपूर्ण नियंत्रण नंदिताला हवे आहे म्हणून तिचा प्रत्येक डाव राणाचे लग्न न होऊ देण्याकरिता असतो. राणाने लग्न केले तर आपोआपच मोठ्या मुलाची पत्नी म्हणून राणाची बायको कुटुंबाची प्रमुख स्त्री होईल, अशी भीती तिला वाटत असते. +अंजली एक अतिशय हुशार आणि उच्च शिक्षित असलेली शहरातील मुलगी आहे. या गावात तिला शालेय शिक्षिका म्हणून नियुक्त केले आहे. तिचे वडील बँक कर्मचारी असतात आणि या गावात त्यांची बदली झालेली असते. वडील व आईसमवेत अंजली या गावात आनंदाने राहत असते. एके दिवशी तिची राणाशी भेट होते आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते आणि नंतर ते दोघे लग्न करतात. +या मालिकेच्या नंतरच्या भागात नंदिता आणि अंजली यांच्यातील कलहावर लक्ष केंद्रित आहे. यात राणादा आणि सूरज यांचे बालपण आणि लग्नाआधी नंदिताचे आयुष्य यावर फ्लॅशबॅक देण्यात आले आहेत. नंतर अंजलीला जर्मनीला जाण्याची संधी मिळते. परंतु राणाचा अपघात झाल्याने ती जर्मनीला जाण्याचे टाळते व त्याची खूप काळजी घेते. त्यानंतर राणा राष्ट्रीय स्तरावर दलजित सिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टटांका या दोन्ही कुस्तीपटूंना हरवून विजयी होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरची कुस्ती व त्यांचे नियम रामाला शिकवण्यासाठी सखी नावाची मुलगी येते. तेव्हासुद्धा नंदिता राणा-अंजली मध्ये सखीच्या कारणावरून फूट पाडण्याचा प्रयत्न करते. पण ते सर्व प्रयत्न फोल ठरतात. +या नंतरचे कथानक गावातल्या राजकारणावर फिरते. अंजली आणि नंदिता दोघीही सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभ्या राहतात. त्यात नंदिता आणि परेश पाटील मिळून अनेक कुरघोडी करतात. तरीसुद्धा गावकरी मोठ्या विश्वासाने अंजलीला सरपंच म्हणून निवडून देतात. यानंतर राणाला नंदिताचे सर्व सत्य कळल्यामुळे परेश पाटील आणि नंदिता दोघे मिळून राणाचा काटा काढतात. यामुळे अंजली खचते व याचा फायदा उठवून नंदिता सरपंच बनून २ वर्षे गावावर हुकूमशाही गाजवते. परंतु राणा पुन्हा राजा राजगोंडाच्या रूपात पुन्हा गावात परततो आणि नंदिताला अद्दल घडवतो. यासाठी नंदिताला जन्मठेपेची शिक्षा होते. +यानंतर मालिकेचे कथानक ६ वर्षांनी पुढे जाते. या ६ वर्षांत प्रतापरावांचे निधन होते. तसेच राणा-अंजलीला राजलक्ष्मी आणि नंदिता-सूरजला युवराज ही अपत्ये होतात. दरम्यान सूरज नंदिताला घटस्फोट देतो. यावेळी राणा पोलीस दलात भरती होतो व अनेक अनैतिक धंदे उद्ध्वस्त करतो. यामुळे राणाचा पुन्हा काटा काढण्यासाठी निवृत्ती नाईक मामा आणि माधुरी येतात. नंतर मामा गोड बोलून गायकवाड घराण्यात माधुरीचे सूरजशी लग्न लावून देतात. नंतर अनेक प्रयत्नांनंतर माधुरी आणि मामा मिळून राणाला खुनाच्या प्रकरणात अडकवतात. पण राणा कायम पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतो. शेवटी मामा इन्स्पेक्टर संग्राम मोहितेंना ही मोहिम राबवायला सांगतात. नंतर योग्य वेळ साधून मोहिते राणाच्या एन्काऊंटरचा आदेश काढतात. या संपूर्ण कटामध्ये परेश पाटील देखील सामील असतो. या काळात राणा कायद्याचे नियम न पाळता अनेकांची मदतसुद्धा करतो. दरम्यान हे चौघे अंजलीला फसवून तिच्या मदतीने राणाला दोनदा अटक करतात आणि राणाला ठार मारण्याचे अयशस्वी प्रयत्न करतात. पण यातून सुटून राणा यांची खलबते उघडकीस आणतो. यामुळे माधुरी व मामाला जन्मठेप आणि परेश पाटील व संग्राम मोहिते यांना सश्रम कारावासाची शिक्षा होते. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे राणाला सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागतो. दरम्यान अंजलीने राणावर या काळात अविश्वास दाखवल्याने तो तिच्याशी कायमचे संबंध तोडतो. +यानंतर ६ महिन्यांनी राणा पुन्हा गावात परततो आणि पुन्हा पहिल्यासारखे ब्रह्मचारी होण्याचे ठरवतो. याकाळात अंजली जिजाच्या रूपात गावात राहते आणि नंतर बंड्या व बरकत यांच्या मदतीने राणाचे मन पुन्हा अंजलीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. यावेळेसही परेश पाटील तुरुंगातून सुटल्यावर राणाचा बदला घेण्यासाठी अनेक कारस्थाने रचतो. परंतु जिजा आणि राणा दोघेही ही कारस्थाने मोडून काढतात. नंतर अंजली जिजाच्या रूपात राणाला लग्नाआधीच्या दिवसांची अनेक प्रयत्नांतून आठवण करून देते. अचानकपणे नंदिताला चांगल्या वागणुकीमुळे ७ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका मिळते आणि ती सूरजचे मन जिंकून घेते. नंदिता तिने अनुभवलेल्या त्रास, भोग, हाल आणि अवहेलनांचा बदला, सूड घेण्यासाठी गायकवाडांच्या वाड्यात नवी कपटे, कारस्थाने रचण्यासाठी परत येते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9636.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9636.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af6e2588a30de9bb8cdcf66d3373666584da1831 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9636.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉस्कोच्या दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे उझबेकिस्तान एअरवेजचे तुपोलेव तू-१५४एम विमान +तुपोलेव टीयू-१५४ (रशियन: Туполев Ту-154) हे रशियाच्या तुपोलेव कंपनीने बनवलेले एक अरुंद रचनेचे जेट विमान आहे. तीन इंजिने असलेले हे विमान १९६० च्या दशकात विकसित करण्यात आले. सोव्हिएत संघ काळात सर्वाधिक वापरले गेलेल्या ह्या विमानाद्वारे एरोफ्लोत ह्या राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनीने १९९० साली १३.७५ कोटी प्रवाशांची वाहतूक केली. तुपोलेव तू-१५४चा साधारण वेग ९७५ किमी प्रति तास (६०६ मैल/तास) इतका तर क्षमता ५,२८० किलोमीटर (३,२८० मैल) इतकी असून ते सर्वाधिक वेगवान प्रवासी विमानांपैकी एक मानले जाते. रशियाखेरीज १७ इतर राष्ट्रांमध्ये देखील हे विमान वापरले गेले. डांबरीकरण नसलेल्या अथवा खडी टाकून बनवण्यात आलेल्या धावपट्टीवर देखील हे विमान काम करू शकत असे. +२०१० मध्ये एरोफ्लोतने तुपोलेव तू-१५४ विमाने आपल्या ताफ्यातून निवृत्त करण्याची घोषणा केली. तुपोलेव तू-१५४ विमानाचा अखेरचा प्रवास ३१ डिसेंबर २००९ रोजी येकातेरिनबुर्ग ते मॉस्को ह्या एरोफ्लोत फ्लाईट ७३६ द्वारे घडला. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_964.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6615c39b9394363dc33c7ac11a01e2da3a8776e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_964.txt @@ -0,0 +1,15 @@ +ज्ञान प्रबोधिनी ही पुण्यातील एक समाजसेवी संस्था आहे. कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे. +ज्ञान प्रबोधिनी ही नेतृत्व विकसनासाठी स्थापन झालेली संस्था असून, शिक्षण, संशोधन, ग्राम विकास, आरोग्य व युवा संघटन, स्त्री-शक्ती-प्रबोधन या क्षेत्रात काम करते. ज्ञान प्रबोधिनीच्या शाळा पुणे, निगडी, सोलापूर, हराळी, आंबेजोगाई येथे आहेत. निगडी येथील शाळेमध्ये गुरुकुल आणि क्रीडाकुल असे विभाग कार्यरत आहेत.[१] ज्ञान प्रबोधिनीचे विस्तार केंद्र अंबाजोगाई, डोंबिवली, बोरिवली येथे आहेत. +ज्ञान प्रबोधिनी प्रशाला ही १९६८ सुरू झालेली शाळा आहे. ही शाळा CBSEच्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण देते. ह्या शाळेत ५वी ते १०वी या इयत्ता आहेत. प्रत्येक इयत्तेत मुले व मुली अश्या दोन तुकड्या व प्रत्येक तुकडीत ४० मुले असतात. शाळेत इंग्रजी, हिंदी, मराठी व संस्कृत ह्या चार भाषा आहेत. गणित, समाजशास्त्र व शास्त्र हे विषय इंग्रजी भाषेतून शिकविले जातात. शाळेत दर आठवड्यातील शुक्रवारी एका विषयाची परीक्षा असते. शाळेत मुलांना भविष्यवेध प्रकल्प, विशेष उद्दिष्ट्य गट यांसारखे प्रकल्प असतात. याचबरोबर ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी, सोलापूर, हराळी इत्यादी ठिकाणीही प्रशाला चालतात. +संस्कृत संस्कृती संशोधिका म्हणजेच ‘संत्रिका’ हा ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा एक महत्त्वाचा विभाग आहे. २२ जुलै १९७५ रोजी या विभागाची स्थापना कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या विभागामध्ये १३००० ग्रंथ असलेले ग्रंथालय आहे. त्यात संस्कृत पुस्तके, हस्तलिखिते, कोश, संदर्भकोश व अन्य ग्रंथसंपदा आहे. रामायण संग्रह हे या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य आहे. या रामायण संग्रहात १९५७ पुस्तके असून ती ३३ भाषांत व १८ विविध लिपींमध्ये आहेत. २३ भारतीय भाषा व १० परदेशी भाषांतील ही संस्करणे आहेत. या विभागास पौरोहित्याचे मोठेच योगदान आहे. ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने संस्कार करणारे ४० पेक्षा जास्त पुरोहित सध्या कार्यरत असून ते संपूर्ण भारतभर प्रबोधिनी पद्धतीने विविध संस्कार व विविध प्रकारच्या शांती करतात. सार्थता, सामूहिकता, शिस्त व समभाव हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. १९९२ पासून संत्रिकेत सर्व जाती पंथांच्या लोकांसाठी पौरोहित्याचे वर्ग घेतले जातात. स्वयम्‌ पौरोहित्य शिकवणे हा या वर्गांमागील हेतू आहे. +प्रशालेतील व अन्य शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्याथीनींची क्रीडादले, विज्ञानदले घेतले जाते. साहस-सहली, तंबू शिबिरे, क्रीडा प्रात्याक्षिके, विक्री उपक्रम, गणेशत्सव-पालखी या सार्वजनिक उत्सवांमध्ये जोशपूर्ण सहभाग, अभ्यास दौरे, अभ्यास शिबिरे, विस्तार शिबिरे अशा आणिक माध्यमांतून युवक-युवती संघटन व नेतृत्व विकसन होते. +पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भोर, वेल्हे व हवेली या ३ तालुक्यांत ग्रामीण महिलांसाठी काम केले जाते. पुणे जिल्हातील शिवगंगा-गुंजवणी खोऱ्यात दारूबंदी आंदोलनाद्वारे ग्रामीण शक्तीचे संघटन सुरू झाले. बचत गटाचे हे काम १९९५ मध्ये सुरू झाले. ३०० बचत गटांचे हे काम ४५ गावांत चालते. या गटांमध्ये ५२०० महिला सभासद आहेत. गटांची वार्षिक उलाढाल २.५ कोटी रुपये आहे. बचत गटांद्वारे ग्रामीण महिलांसाठी सुरू झालेल्या या कामानंतर महिलांना उद्योजकता विकास, आरोग्य व ग्रामीण नेतृत्व याचेही प्रशिक्षण दिले जाऊ लागले. +बचत गटाच्या कामातून ग्रामीण महिला आर्थिक साक्षर होते. या कामाचा एक भाग म्हणून २०१०-११ मध्ये पुण्याच्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग या रिझर्व्ह बँकेच्या कॉलेज सोबत खोपी या भोर तालुक्यातील गावात काम झाले. देशव्यापी चाललेल्या बँक इन्क्ल्यूजन कार्यक्रमांत १००% बँक खाती काढून खोपी हे गाव महाराष्ट्रात पहिले आले. महिलांच्या या कामामध्ये किशोरी विकास, युवती विकास, नव माता (हिरकणी) अशा विविध वयोगटांतील महिलांच्या प्रशिक्षणाची भर पडली आहे. वेल्हे भागात दुर्गम भागातील मुलींचे वसतिगृह चालवले जाते. शब्द ते शक्ती या प्रकल्पाद्वारे किशोरी, युवती व महिला यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकसन, आरोग्य, स्वयंरोजगार व नेतृत्व प्रशिक्षण यासाठी काम चालते. २०० युवतीसाठी स्वयंरोजगार कौशल्य व नेतृत्व प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. ग्रामीण माता व बालके यांच्यासाठी २५ गावात आरोग्य प्रकल्प व आरोग्य प्रबोधिका प्रशिक्षण घेतले जाते. १२५ अंगणवाडी ताईचे गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण घेतले जाते. +ग्राम विकसन विभाग हा ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा एक महत्त्वाचा आणि सगळ्यात जुना विभाग आहे. मराठवाड्यातील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात ज्ञान प्रबोधिनी,अंबाजोगाईचे भरीव योगदान आहे. +पदवीधर गृहिणींनी सन २००० साली या गट पुण्यात स्थापना केला. 'व्यक्तिविकासातून सामाजिक विकास करणे' या हेतूने स्वतःचा व्यक्तिविकास करताना समाजासाठी काहीतरी करणारा हा महिलांचा गट आहे. मासिक बैठक घेऊन त्याला नियमित येणाऱ्या सभासदांचे विविध विषयाचे प्रशिक्षण करत आवडीच्या गटात समाजाभिमुख होऊन कामाला लागणे ह्या प्रेरणेने महिला या गटात येतात. +पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीसाठी ज्या परीक्षा द्याव्या लागतात त्याची तयारी या विभागात केली जाते. उत्तम अधिकारी निर्माण होण्यासाठी तेथे प्रशिक्षण दिले जाते. +किशोरवयीन मुलांना सकस साहित्य वाचनास मिळावे म्हणून संस्थेच्या वतीने १९९२ पासून छात्र प्रबोधन नावाने मासिक चालवले जाते. किशोरवयीन मुलांना वाचनाची गोडी लागावी हा आग्रह असतोच. २०१० पासून दरवर्षी ५०,००० प्रतींची दिवाळी अंकांची विक्रमी विक्री केली जाते. वाचकांच्या कृतीशील सहभागासाठी संपादक मंडळ जागरूक असते. आता अंकाची सुलभ आवृत्ती, इंग्राजी आवृत्ती, युवकांसाठी 'युवोन्मेष' असेही अंक काढले जातात. +पुण्याच्या ३० वस्त्यांचा अभ्यास करून ज्ञान प्रबोधिनीने नागर वस्ती विकासासाठी काम सुरू केले. त्यात किशोर विकास, महिला विकास, किशोरी विकास यासाठी यासाठी स्वतंत्र उपक्रम घेतले जातात. +ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई +ज्ञान प्रबोधिनी, डोंबिवली +ज्ञान प्रबोधिनी, बोरिवली diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9652.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac4c11b9907581e03b566fbbf3e7bd6be17b0d29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9652.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुमकूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे. +हे शहर तुमकूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_974.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69ba6115dc16fab655897a97de52d2cbde88f004 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_974.txt @@ -0,0 +1,6 @@ + +ज्ञानदा कदम ही मराठी वृत्तनिवेदिका असून ती सध्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीसाठी काम करते. तिच्या वक्तृत्व शैलीमुळे "काय सांगशील ज्ञानदा?" हे समाज माध्यमावर बऱ्याच काळ ट्रेडिंग वर होते.[१] +कदम यांचा जन्म मुंबईत झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव अरविंद चव्हाण आहे. तिचे आजोबा शाळेचे मुख्याध्यापक होते, आजी शिक्षिका होती. तिचे मूळ कुटुंब कणकवली, सिंधुदुर्ग येथील आहे . तिला एक संपदा चव्हाण नावाची बहीण ती अमेरकेत वास्तव्यास आहे. [२] +कदम यांचेचे प्राथमिक शिक्षण मुंबईच्या गांधी बालमंदिर हायस्कूल येथे झाले असून बालपणी तिचा खोडकर स्वभाव होता. बालपणीपासूनच तिला भविष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा होती. तिने मुंबईच्या व्ही .जी. वाजे कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. तिने वॉइस कल्चरवर कोर्स पूर्ण केला आहे. [३] +कदम यांना १ मार्च २००७ मध्ये एबीपी माझा या न्यूझ चॅनेल मध्ये नोकरी मिळाली. तेव्हापासून त्या एबीपी माझा (पूर्वी स्टार माझा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) मुख्य वृत्तनिवेदिका (लीड न्यूझ अँकर) म्हणून काम करत आहेत. त्या ऑन फील्ड न्यूझ रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध होत्या. त्यानंतर एबीपी माझा निर्माता राहुल यांच्या विनंतीनंतर त्यांनी न्यूझ अँकरिंगमध्ये प्रवेश केला. ज्ञानदा कदम प्राइमटाइम शो “माझा कट्टा” आयोजित करतात. एबीपी माझा रणसंग्राम, मराठी बिग बॉस या प्रमुख कार्यक्रमांपैकी त्यांनी सूत्रसंचालन केले आहे. एबीपी माझामध्ये येण्याआधी तिने ८ महीने आकाशवाणीसाठी काम केले होते.[४] +कदम यांना न्यूझ टेलिविजन अवॉर्ड (NT अवॉर्ड) प्राप्त झाला आहे. २०१९ साली तीनणा "वुमन ऑफ सबस्टन्स अवॉर्ड" मिळाला . [५] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9753.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1a74d709ed2ad195cd74470ec84ad8ef67456861 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9753.txt @@ -0,0 +1,22 @@ +'तुलनात्मक भाषा शास्त्र किंवा तौलनिक भाषाशास्त्र'ही वेगवेगळ्या भाषांमधील ऐतिहासिक परस्परसबंध तौलनिक दृष्ट्या अभ्यासणारी [[ऐतिहासिक भाषाशास्त्र|ऐतिहासिक भाषाशास्त्राची]ची एक शाखा आहे. +सर्जनशील भाषाशास्त्र  · उच्चारशास्त्र +पदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र) +शब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र +तौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती +ऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र +सामाजिक भाषाशास्त्र +जाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा] +गणनात्मक भाषाशास्त्र +न्याय भाषाशास्त्र +भाषा प्राप्ती +भाषा मूल्यांकन +भाषा विकास +भाषा शिक्षण +आदेशात्मक भाषाशास्त्र +भाषाशास्त्रीय मानवशास्त्र +चेतन भाषाशास्त्र +मानस भाषाशास्त्र + भाषाशैली शास्त्र +भाषाशास्त्राचा इतिहास +भाषाशास्त्रज्ञांची यादी +भाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9759.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90039b6510596df9e92ea84d4f22d1dd0708187c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9759.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुलसी गॅबार्ड ( १२ एप्रिल १९८१, अमेरिकन सामोआ) ही अमेरिकेच्या हवाई राज्यातील एक राजकारणी व्यक्ती आहे. २०१२ च्या निवडणुकांत गॅबार्ड यांनी हवाई बेटांतील दुसऱ्या कॉंग्रेशनल प्रभागातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वाची निवडणूक जिंकली. त्या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत. तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या(काँग्रेसच्या) इतिहासात भगवद्‌गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. असे करणाऱ्या त्या पहिल्याच आहेत.[१][२] यापूर्वी गॅबार्ड होनोलुलू महापालिकेच्या सदस्य होत्या. हवाई राज्याच्या प्रतिनिधिगृहात त्या वयाने सर्वांत लहान होत्या. +तुलसी गॅबार्ड या सध्या हवाई आर्मी नॅशनल गार्डमध्ये कंपनी कमांडर आहेत. ही कंपनी यापूर्वी ती दोन वेळा मध्यपूर्वेत सेवारत होती. याशिवाय गॅबार्ड या 'हेल्थी हवाई कोॲलिशन' या संस्थेच्या सहसंस्थापक आणि उपाध्यक्षही आहेत. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9769.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..511ee12911b5509302febf9c05b676c1962fe70d --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9769.txt @@ -0,0 +1,12 @@ +तुला पाहते रे ही मराठी भाषेतील दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका झी मराठीवर प्रसारित झाली होती. मालिकेमधील मुख्य कलाकार सुबोध भावे, शिल्पा तुळसकर आणि गायत्री दातार आहेत. या मालिकेने टीआरपीमध्ये ११.०, ९.०, ८.३, ८.०, ७.९, ७.८ असे अनेक सर्वोच्च स्तर गाठले आहेत. +विक्रांत सरंजामे (सुबोध भावे) नावाचा एक श्रीमंत विधूर असतो जो "सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज" ह्या कंपनीचा बिझनेसमन असतो. तो आपली विधवा आई स्नेहलता सरंजामे ऊर्फ आईसाहेब (विद्या करंजीकर), धाकटा भाऊ जयदीप (आशुतोष गोखले) व वहिनी सोनिया (पूर्णिमा डे) ह्यांच्या बरोबर कर्जत मधल्या एका मोठ्या बंगल्यात राहतो. एके दिवशी, एका कॉलेज मध्ये एक फंक्शन होणार असतं ज्यात विक्रांत चीफ गेस्ट असतो. तिकडे जाताना वाटेत त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाल्यामुळे तो ईशा निमकर (गायत्री दातार) नावाच्या मुलीसोबत रिक्षा शेअर करतो. ईशा आपल्या आईवडिलांसोबत एका चाळीत राहणारी माध्यमवर्गीय मुलगी असते. ती त्याच कॉलेजमधली विद्यार्थी असते जिला विक्रांतबद्दल भाषण द्यायचं असतं. रिक्षात ती विक्रांतला न ओळखल्यामुळे त्याला वाट्टेल ते बोलते. कॉलेजमध्ये जेव्हा तो चीफ गेस्ट म्हणुन येतो तेव्हा तिला मोठा धक्का बसतो व ती आपलं भाषण विसरते. परंतु, विक्रांत तिचा मान राखतो व तिला एक ब्लँक चेक देऊन तिचा विश्वास मिळवतो. +पुढे, विक्रांत ईशाच्या प्रेमात पडतो व तिला आपल्या कंपनीत नोकरी देतो. जसा वेळ निघून जातो, ईशा पण विक्रांतच्या प्रेमात पडते तेव्हाच विक्रांतचा जवळचा मित्र विलास झेंडे (उमेश जगताप) व सेक्रेटरी मायरा कारखानीस (अभिज्ञा भावे) त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करतात कारण मायरा हिचं सुद्धा विक्रांतवर प्रेम आहे. तथापि, विक्रांत ईशाला आपली प्रथम पत्नी राजनंदिनी हिच्याबद्दलचा सगळा भूतकाळ सांगतो, व तिला हेलिकॉप्टर मधून लग्नाची मागणी घालतो. प्रभावित होऊन ईशा विक्रांतच्या भावना स्विकारते. शेवटी, विक्रांत आणि ईशा कसातरी सगळ्यांना पटवतात व लग्न करतात. +त्यांच्या लग्नानंतर, गोष्टी हळूहळू बदलायला लागतात जेव्हा विक्रांत व झेंडे ह्यांची काळी बाजू समोर येते. असं अचानकपणे प्रकट होतं की विक्रांतचे वडील दादासाहेब ह्यांनी आपल्या विलमध्ये एक असा क्लॉज टाकला होता की विक्रांत सरंजामे प्रॉपर्टीचा कधीच मालक होऊ शकत नाही, आणि राजनंदिनीच त्याची खरी मालकीण आहे. त्यामुळे, विक्रांतनं ईशाशी ह्यासाठी लग्न केलं की तो तिला प्यादं म्हणून वापरून आईसाहेब व जयदीप, ज्यांच्या नावावर साध्या प्रॉपर्टी आहे, ती तो त्यांच्याकडून सहज मिळवू शकेल. त्याच्या योजनेनुसार, विक्रांत झेंडेसोबत असं भासवायचा प्रयत्न करतो की ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे, म्हणजे आईसाहेब व जयदीप सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करतील. +काही दिवसांनंतर, गोष्टी आजून बदलतात जेव्हा सरंजामे कंपनीत होणारा फ्रॉड बाहेर येतो व ईशाला एका कर्मचाऱ्याकडून असा एस.एम.एस. येतो की फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव "गजेंद्र पाटील" आहे. विक्रांत व झेंडे ह्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते अज्ञात कारणांसाठी एका खोट्या गुन्हेगाराला ईशासमोर आणतात आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देत तिला सांगतात की तोच फ्रॉड करणारा "गजेंद्र पाटील" आहे. तथापि, ईशाला संशय यायला लागतो जेव्हा आईसाहेबांना फ्रॉड करणाऱ्या माणसाचं नाव गजेंद्र पाटील आहे हे ऐकून चक्कर येते. +त्यानंतर, ईशा विक्रांतचं नाव व्होटिंग लिस्टमध्ये घालण्यासाठी जेव्हा तिथल्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा तिला हे बघून धक्का बसतो की व्होटिंग लिस्टमध्ये विक्रांतचा फोटोअसून त्याच्या बाजूला "गजेंद्र पाटील" हे नाव आहे. विक्रांतचा जुना शत्रू जालिंदर माने (संदेश जाधव) सुद्धा विक्रांतचं खरं नाव व हेतू ह्यांची ईशाला कबुली देतो. त्याचवेळेला, हे देखील ईशासमोर येतं की राजनंदिनी ही आईसाहेबांची सावत्र मुलगी व जयदीपची मोठी सावत्र बहीण होती. जेव्हा ती देवीकडे उत्तर शोधण्यासाठी मदत मागते, तिला परातीतल्या पाण्यात एका अनोळखी तरुण बाईच्या चेहरा दिसतो ज्यानी तिला धक्काच बसतो. +शेवटी, फार त्रासलेली ईशा विक्रांतला हे सगळं तिच्यापासून लपवल्यामुळे सुनावते, जेव्हा तो तिचा विश्वास परत मिळवण्यासाठी तिला भूतकाळातील राजनंदिनीबद्दलची खोटी गोष्ट सांगतो. पुढे, तो तिला सरंजामे घरातील एका बंद खोलीत नेतो जिथे राजनंदिनी हिचा फोटो असतो. तो फोटो बघतात ईशाला आठवतं की जो चेहरा तिला परातीतल्या पाण्यात दिसला होता ती राजनंदिनीच होती, जशी ती त्या धक्क्यामुळे त्या खोलीत बेशुद्ध पडते. आपल्या बेशुद्धीत ईशाला चमत्कारिकपणे राजनंदिनीचं सगळं आयुष्य स्वप्नात दिसतं. +फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की गजेंद्र (विक्रांत) व झेंडे चाळीत राहणारे अनाथ मित्र असतात. एके दिवशी, गजेंद्र जालिंदरच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायला जात असतो जेव्हा तो आपली रिक्षा राजनंदिनी सोबत शेअर करतो, जशी तिला सुद्धा त्याच ऑफिसमध्ये मीटिंग असते. पैशांमुळे गजेंद्र राजनंदिनीच्या प्रेमात पडतो व तिच्या विश्वास जिंकण्यासाठी जालिंदरच्या कंपनीत एक खोटा फ्रॉड उघडकीस करतो. राजनंदिनी ही हळूहळू त्याच्या प्रेमात पडायला लागते व गजेंद्र शेवटी तिला प्रपोज करतो. दादासाहेबांच्या इच्छेविरुद्ध तिने त्याच्याशी लग्नं केल्यानंतर, गजेंद्र सरंजामे घरात घरजावई म्हणुन राहायला लागतो व आपलं नाव बदलून "विक्रांत सरंजामे" ठेवतो. +तथापि, दादासाहेबांना जालिंदरकडून त्याच्याविरुद्ध सगळे पुरावे मिळतात व ते विक्रांतला त्यांच्या जावई म्हणून कठोरपणे नाकारत त्याचा अपमान करतात. ह्याचा बदला घेत विक्रांत झेंडेच्या मदतीने दादासाहेबांचं औषध बदलून टाकतो व जालिंदरला जेलमध्ये पाठवतो. चुकीचं औषध घेतल्यामुळे दादासाहेबांच्या मृत्यू होतो आणि विक्रांत गुप्तपणे आईसाहेबांना ह्यासाठी जबाबदार धरतो. परंतु, जेलमध्ये जालिंदर राजनंदिनीला भेटतो व तिला सगळं सत्य कबूल करतो. विक्रांत व झेंडेला रंगेहाथ पकडत राजनंदिनी त्या दोघांना पोलिसात द्यायची धमकी देते. हे टाळण्यासाठी विक्रांत राजनंदिनीला गच्चीवरून ढकलून देतो ज्यानी तिच्या दुर्देवी अंत होतो. +गोष्ट वर्तमानकाळात परतते व ईशाला हे सगळं बघून हे ही जाणवतं की ती खरच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे. आईसाहेब आणि जयदीपला ईशा तिची ओळख व विक्रांत आणि झेंडेचे कारस्थानाबद्दल कबूली करते. हे तिघं राजनंदिनीवर झालेल्या अन्यायाचा बदला विक्रांतकडून घ्यायची शप्पथ घेतात. झेंडेला ईशावर संशय येतो व तो विक्रांतला हे सांगण्याचा प्रयत्न करतो पण व्यर्थ. आईसाहेब व जयदीपच्या आधाराने, ईशा विक्रांतला त्यानी राजनंदिनीसोबत केलेल्या अन्यायाबद्दल जाप विचारते व दावा करते की तिला राजनंदिनीचं सगळं जीवनपट माहितेय. +बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग न दिसल्याने, विक्रांत सगळ्यांसमोर कबूल करतो की त्यानी गरिबीत होणारे हाल ह्यांच्या काटा काढण्यासाठी दादासाहेब व राजनंदिनी ह्यांना फसवून त्यांचे खून केले, आणि टोमणा मारतो की त्यांच्यापैकी कोणाकडेही त्याचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी पुरावा नाही आहे. पुढे, तो ईशाला महत्त्वाचं बोलण्यासाठी गच्चीवर बोलावतो. आईसाहेबांना हा विचार करून काळजी वाटते की विक्रांत राजनंदिनीसारखं ईशाला देखील गच्चीवरून ढकलून देणार नाही ना. परंतु, गच्चीवर विक्रांत ईशाला एकांतात भेटून कबूल करतो की ती त्याच्या विरुद्ध जाऊन सुद्धा तो तिच्यावर खरं प्रेम करतो. +तथापि, मालिकेचा शेवट अत्यंत धक्कादायक व भावनिक होतो जेव्हा विक्रांत ईशासमोर प्रकट करतो की झेंडे तिच्या विरुद्ध सल्ले दिल्यामुळे त्यानी त्याला गोळी मारून ठार केलं, व तो अपराधीपणा आणि पश्चातापानी गच्चीवरून उडी मारून स्वतःच्या मृत्यूला भेटतो. उद्वस्त झालेली ईशा सरंजामे घर सोडून आपल्या चाळीतल्या घरी परत राहायला जाते, असं म्हणत की तिला तिचं खरं स्वः जगायचं आहे. काही महिन्यांनंतर, ईशा व तिच्या आईवडिलांनी उघडलेला खानपान व्यवसाय दाखवण्यात मालिका संपते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9804.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9804.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d6454f76bb7da5985a31bb15401383da3e4c79f --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9804.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9808.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9808.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8c2c094a7f8dd2b90b2de61359f741ceb92a63b --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9808.txt @@ -0,0 +1,8 @@ + तुळशी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9810.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c79892af4ffb551a629d04414c2ebc0511a908d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9810.txt @@ -0,0 +1,9 @@ +तुळशी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. + + + +कासारी नदी  · कुंभी नदी  · कृष्णा नदी  · घटप्रभा नदी  · ताम्रपर्णी नदी  · तिल्लारी नदी  · तुळशी नदी  · दूधगंगा नदी  · पंचगंगा नदी  · भोगावती नदी  · मलप्रभा नदी  · वारणा नदी  · वेदगंगा नदी  · सरस्वती(गुप्त) नदी  · हिरण्यकेशी नदी + +तुळशी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9813.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9813.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f79a5dbb2a6d055f9cf74b2df37810c2b51d5803 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9813.txt @@ -0,0 +1,7 @@ +तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे.[१] कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे.[२] कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते.[३] कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात.[४] हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे. +तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.[५] +हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते. +घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची-तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची- गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात. त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो. नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो. तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे.[६] घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.[७] गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या दणदणाटात सरकारी इतमामात मिरवणूक निघते. सन २०१७मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले.[८] +कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली. +एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.[९] +तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9826.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..329cde043e039211c0743fdc751aa7043640983a --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9826.txt @@ -0,0 +1,2 @@ +तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] एकूण पाच मंडळांमध्ये या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. +पुणे शहरातील आकाराने आणि उंचीने मोठी असलेली गणेशाची मूर्ती असल्याने हा गणपती भाविकांचे आकर्षण आहे. तुळशीबाग परिसरातील व्यापारी समूहाचा हा गणपती आहे. जर्मनी येथील म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळ गणेशोत्सवात या गणपतीची प्रतिकृती नेली गेली आहे. तिची पूजा या मंडळात केली जाईल. पर्यावरण पूरक साधनांचा वापर करून ही प्रतिकृती तयार केली गेली आहे.[२] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9831.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27cdb69241fcc59d1574105bf125f3e6263bffed --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9831.txt @@ -0,0 +1,9 @@ + तुळस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे==तुळस गावात श्री देव जैतिर मंदिर प्रसिद्ध आहे. येथे फार मोठी यात्रा भरते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9888.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9888.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5db691ff512910ccc4d67735b3e9e914e3f7aa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9888.txt @@ -0,0 +1,2 @@ +तू झुठी में मक्कार, लव रंजन दिग्दर्शित आणि राहुल मोदी, लव रंजन यांनी लिहिलेला २०२३ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. लव फिल्म्स आणि टी-सिरीज फिल्म्स निर्मित, यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर, डिंपल कपाडिया आणि अनुभव सिंग बस्सी यांच्यासोबत मुख्य सहाय्यक भूमिका आहेत. [१] +तू झुठी में मक्कार ८ मार्च २०२३ रोजी होळीच्या शनिवार व रविवारच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. [२] [३] चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. तू झुठी में मक्करने जगभरात पेक्षा जास्त कमाई केली आहे, जो २०२३ मध्ये एका हिंदी चित्रपटाचा दुसरा आणि भारतीय चित्रपटाचा पाचवा सर्वोच्च आहे. [४] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_99.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_99.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb802c58dfb0679217f24dd0266d95bcf27a5167 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_99.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै २६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_990.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_990.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e0d2657ced1ca94bb8c6d85eaae73c10fa104ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_990.txt @@ -0,0 +1,2 @@ +ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र होते. याची सुरुवात १८४९ मध्ये झाली. कृष्णाजी त्रिंबक रानडे यांनी यांनी स्थापन केलेले हे वृतपत्र १०३ वर्षे चालले आणि शेवटी १९५१ साली बंद पडले.15 ऑगस्ट 1904 पासून दैनिक झाले;हे मराठी भाषेतील पाहिलं दैनिक +ज्ञानप्रकाशन वृत्तपत्र सुरू करण्यामागे कृष्णाजी त्रिंबक रानडे यांना प्रभाकरचे भाऊ महाजन यांची कल्पना कारणीभूत होती. याबरोबरच केशव शिवराम भवाळकर, कृष्ण्शास्त्री चिपळूणकर, गोपाळ हरी देशमुख, केरो लक्ष्मण छत्रे, महादेवशास्त्री कोल्हटकर, मोरो रघुनाथ ढमढेरे, सदर अमीन यांच्या सहभागातून यांचीही मदत झाली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9910.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cbdf3e981b239b4ee8a31e6dcd5a160d218967c --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9910.txt @@ -0,0 +1,3 @@ +तूफान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + + diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9947.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c98afc0462bfaeed4bd74dd00cba1c4d04bc8c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9947.txt @@ -0,0 +1,3 @@ + +तृषा कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तृषा ने मुख्यतः तमिळ सिनेमा तथा तेलुगू सिनेमात काम केले. +तृषा कृष्णन (मे ४, १९८३;चेन्नई,तमिळनाडू ) (मल्याळम: തൃഷ കൃഷ്ണന്‍ तमिळ: த்ரிஷா கிருஷ்ணன்) ही तमिळ व तेलुगू चित्रपटातील अभिनेत्री आहे. ती मूळची केरळातील असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे. तिने अभिनय केलेले सामी आणि गिल्ली हे तमिळ चित्रपट गाजलेले असून तेलुगू चित्रपटांमध्ये वर्षम् हा चित्रपट सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9967.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..537d15248ebb15fbf560fe684ef353d31195ecc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9967.txt @@ -0,0 +1,4 @@ + +गुणक: 19°54′N 99°8′W / 19.900°N 99.133°W / 19.900; -99.133 + +तेकिक्स्कियक (स्पॅनिश: Tequixquiac) मेक्सिकोतील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३३,००० होती. यांचे मध्यमान वय २४ वर्षे असून दर ५८ स्त्रीयांमागे ४२ पुरुष होते.[१] diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9989.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f01ae89cc07ed9e7c568a09fdef2e5392ab77f2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_9989.txt @@ -0,0 +1 @@ +तेजश्री प्रधान (२ जून १९८८) ही एक सुंदर अभिनेत्री आहे. तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. ती मूळची डोंबिवलीची असून तिने 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची नंतरची मुख्य भूमिका 'लेक लाडकी ह्या घरची' मालिकेमध्ये होती. तसेच झी मराठी वरील 'होणार सून मी ह्या घरची' या सुपरहिट झालेल्या मालिकेमध्ये केलेल्या जान्हवीच्या भूमिकेमुळे तेजश्रीला अमाप लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील नायक श्रीरंगची भूमिका करत असलेला शशांक केतकर याच्याशी तिने लग्न केले, पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिची झी मराठी वरील 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिकाही लोकप्रिय ठरली. diff --git a/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_999.txt b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73a7f3b357a842300b33dfceb25523dd5a69b088 --- /dev/null +++ b/dataset/scraper_4/batch_14/wiki_s4_999.txt @@ -0,0 +1 @@ +ज्ञानराज धोंडिराम चौगुले मराठी राजकारणी आहेत. हे उमरगा मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.