diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10002.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52dcbc3363dc218100e43ffa6364f3933494ca7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10002.txt @@ -0,0 +1 @@ +मुहम्मद अखलाक (जन्म १२ नोव्हेंबर १९९२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10020.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d40270d93b2246af57152a548a577d4bf4ca47c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10020.txt @@ -0,0 +1,3 @@ +२९ ऑगस्ट, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10057.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6546955ee23ee6e72562ed6847b5c2fb3b118a13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10057.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुहम्मद मियां सूम्रो पाकिस्तानचा काळजीवाहू पंतप्रधान होता. राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने डिसेंबर इ.स. २००७मध्ये सुम्रोची पंतप्रधानपदी नेमणूक केली. सूम्रो मार्च २५, इ.स. २००८पर्यंत पंतप्रधान होता. ऑगस्ट १८, २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर सूम्रो त्यापदी चढला. + + लियाकत अली खान · ख्वाजा नझीमुद्दीन · मुहम्मद अली बोग्रा · चौधरी मुहम्मद अली · हुसेन शाहिद सुर्‍हावर्दी · इब्राहिम इस्माइल चुंदरीगर · फिरोजखान नून · नूरुल अमीन · झुल्फिकार अली भुट्टो · मुहम्मदखान जुनेजो · बेनझीर भुट्टो · गुलाम मुस्तफा जटोई · नवाझ शरीफ · बलखशेर मझारी (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · मोइनुद्दीन अहमद कुरेशी (काळजीवाहू) · बेनझीर भुट्टो · मलिक मेराज खालिद (काळजीवाहू) · नवाझ शरीफ · झफरुल्लाखान जमाली · चौधरी शुजात हुसेन · शौकत अझीझ · मुहम्मदमियां सूम्रो (काळजीवाहू) · युसफ रझा गिलानी  · राजा परवेझ अश्रफ  · नवाझ शरीफ  · शाहीद खकन अब्बासी (अंतरिम नियुक्ती)  · नसिरुल मलिक (काळजीवाहू)  · इमरान खान  · शा शरीफ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10059.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10059.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fab0d59ea4e4efafe47d9ae24869b3165c9082f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10059.txt @@ -0,0 +1,5 @@ +मुहम्मा हे भारताच्या केरळ राज्यातील अलप्पुझा जिल्ह्यातील चेर्थला तालुक्यातील एक शहर आहे.[४] हे चिरप्पांचिरा कलारीचे घर आहे. जिथे सबरीमालाचे भगवान अय्यप्पा यांनी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले होते. चीरप्पांचिरा हे मुहम्मातील एझवा वडिलोपार्जित घर आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते पी. कृष्णा पिल्लई यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला ते मुहम्म हे गाव. पाथीरमनल बेट, वेंबनाड तलावातील निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक हा मुहम्मा पंचायथचा एक भाग आहे. मुहम्मा बोट जेटी कुमारकोम आणि अलप्पुझाला फेरी सेवा देते. पाथीरमनल बेटावर खाजगी मालकीच्या बोटींनी आणि सरकारी चालवल्या जाणाऱ्या जलवाहतुकीनेही जाता येते. +इ.स. २००१ च्या भारताच्या जनगणनेनुसार, मुहम्माची लोकसंख्या २४,५१८ होती. लोकसंख्येच्या ४८% पुरुष आणि ५२% स्त्रिया आहेत. मुहम्माचा सरासरी साक्षरता दर ८५% आहे, जो राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे: पुरुष साक्षरता ८८% आणि महिला साक्षरता ८३% आहे. मुहम्मामध्ये, १०% लोकसंख्या ६ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.. +अलप्पुझा मधील मुहम्मा हे एक छोटेसे गाव आहे. पाथीरमनल हे मुहम्मातील एक लहान बेट आणि पर्यटकांचे आकर्षण आहे. कांजिक्कुझी, मन्नाचेरी आणि थानेरमुक्कम ही मुहम्माच्या शेजारची गावे आहेत. +कुमारकोम, चीपंकल आणि मणियापरंपूसाठी सरकारी फेरी उपलब्ध आहे +अस्वीकरण: ऑपरेटिंग परिस्थितीवर अवलंबून diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1008.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..da3a46a91013b9a16fbbb4a5e8b3e1545d3228a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1008.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगला आठलेकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत. +आठलेकरांनी एम.ए., तसेच पीएच.डी केले आहे. त्या मुंबईतील विल्सन कॉलेजाच्या मराठी विभागप्रमुख होत्या. इ.स. २००४ साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10087.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10087.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eccc68e8d8e0b2447d58b920d745d3f1b07419b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10087.txt @@ -0,0 +1,2 @@ +मूत्रकृच्छ्र म्हणजे ज्यात मनुष्याला मूत्रविसर्जनाच्या वेळी खूप त्रास होतो, वेदना होतात आणि मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित होत नाही असा आजार होय. [१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10122.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f91769737963ad2d244339eeb02d6825605b7269 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10122.txt @@ -0,0 +1 @@ +युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिल अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील एव्हान्सव्हिल शहरातील विद्यापीठ आहे. बिगरसरकारी मालकीचे हे विद्यापीठ मुक्त कला आणि विज्ञान शाखांमध्ये पदव्या प्रदान करते. अंदाजे २,५०० विद्यार्थी असलेल्य या विद्यापीठाची स्थापना इ.स. १८५४ साली मूर्स हिल कॉलेज या नावाने झाली. हे विद्यापीठ युनायटेड मेथॉडिस्ट चर्चशी संलग्न आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10147.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10147.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3deab4a73cf1e6f4860e490eed5ec202506da4d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10147.txt @@ -0,0 +1,8 @@ + +सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. +त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या. त्यांची अनेक राज्ये, शहरे व भरभराटीला आलेल्या संस्कृती व भाषा होत्या. +१९ नोव्हेंबर १४९३ रोजी क्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. नंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९० टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. +आज त्यांच्या अनेक भाषा व संस्कृती या लुप्त झालेल्या आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. +आजही संपूर्ण अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आज त्यांच्या अनेक जमाती आहेत. अमेरिका देशातील त्यांची लोकसंख्या २,७८६,६५२ म्हणजे संपूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येच्या केवळ १% इतकी आहे. (२००३ जनगणना). इतर देशांतील त्यांची टक्केवारी बरीच जास्त आहे. +युरोपियन स्थलांतरानंतर त्यांना आपली संपन्न भूमी गमवावी लागली, अनेक जुलुमांना बळी पडावे लागले व छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले. अनेक आरक्षित क्षेत्रे ही कोरड्या हवामानाची असल्यामुळे तिथे पुरेसे अन्न पिकत नाही. +नवाजो, चेरोकी, चॉक्टॉ, लखोटा, चिप्पेवा, आय्मारा, क्वेचुआ, एस्किमो, इनुइट, मापुचे, नाहुआ, माया या काही मूळ अमेरिकन जमाती आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10155.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10155.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d4c6f8774bfc80345604c308bd2f106ffad502f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10155.txt @@ -0,0 +1 @@ +मूसा स्टेडियम हे अमेरिकाच्या पियरलँड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1018.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e84d30bdfd7225008b692f9d2fd39e661a280a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1018.txt @@ -0,0 +1,7 @@ +डॉ. मंगला नारळीकर (पूर्वाश्रमीच्या मंगला राजवाडे) (१७ मे, १९४३ - १७ जुलै, २०२३) या एक भारतीय मराठी गणितज्ज्ञ असून त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.[२] +मंगला राजवाडे यांनी मुंबई विद्यापीठतून १९६२ साली बी.ए. पदवी घेतली. त्यानंतर त्या १९६४ साली एम.ए. (गणित) झाल्या व या परीक्षेत त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना कुलपतींकडून सुवर्णपदक सुद्धा मिळाले.[२] +इ.स. १९६५ मध्ये मंगला राजवाडेंचा विवाह गणिती आणि अंतराळशास्त्रज्ञ रँग्लर जयंत नारळीकर यांच्याशी झाला.[७] संस्कृत पंडित सुमती नारळीकर या त्यांच्या सासू आणि बनारस हिंदू विद्यापीठातील गणिताचे माजी प्राध्यापक विष्णू वामन नारळीकर हे मंगलाबाईंचे सासरे होत. त्यांच्या गीता, गिरिजा आणि लीलावती या तीन मुलींपैकी सर्वांत मोठी बायोकेमिस्टीची प्राध्यापक असून बाकीच्या दोन संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत.[४] +नारळीकर यांचे पुणे येथे राहत्या घरी १७ जुलै २०२३ रोजी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.[१] +मंगला नारळीकर यांनी एक विवादास्पद सूचना केली आहे. ती अशी : संख्येचे वाचन करताना पहिला अंक आधी आणि बाकीचे नंतर उच्चारावेत, म्हणजे लोकांचा घोटाळा (??) होत नाही. उदा० बत्तीस म्हणायच्या ऐवजी तीन-दोन म्हणायचे. या सूचनेवर प्रचंड टीका झाली आहे. +डॉ. मंगला नारळीकर यांनी अनेक इंग्रजी व मराठी पुस्तके लिहिलेली आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:[ संदर्भ हवा ] +प्रकाशित संशोधनात्मक लेख आणि संशोधन पत्रिकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10180.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cd20ff7a26e63513d5a237b91c155efd7602eb16 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10180.txt @@ -0,0 +1,3 @@ +मृणाल पांडे (२६ फेब्रुवारी, १९४६:टिकमगढ, मध्य प्रदेश, भारत - ) या एक भारतीय दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व, पत्रकार आणि लेखिका आहेत आणि २००९पर्यंत त्या हिंदी दैनिक हिंदुस्थानची मुख्य संपादक आहे. +पांडे यांनी सुरुवातीचे शिक्षण नैनिताल येथे घेतले आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. [१] +पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या सेवेबद्दल त्यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10189.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..498f0141f5117ee57b851941eb67409c36058800 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10189.txt @@ -0,0 +1,4 @@ +मृणालिनी साराभाई (माहेरच्या मृणालिनी स्वामिनाथन) (११ मे, इ.स. १९१८:केरळ - २१ जानेवारी, इ.स. २०१६:अहमदाबाद) या एक भारतीय नर्तकी होत्या. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. त्या भरतनाट्यम आणि कथकली या नृत्यकलेत पारंगत होत्या. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या त्या पत्‍नी होत. स्वित्झर्लंडला जाऊन तेथे त्यांनी रशियन बॅले व ग्रीक नृत्ये यांचे अध्ययन केले. भारत सरकारने इ.स. १९९२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा सन्मान केला. [१] +अंतराळशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्‍नी म्हणून त्या १९४२ अहमदाबादेत आल्या. हे घराणे कापड उद्योगात स्थिरावलेले आणि गांधीजींच्या चळवळीत रस घेणारे; तर केरळमधील मूळच्या मृणालिनी स्वामिनाथन यांचे वडील बॅरिस्टर, आई स्वातंत्र्यसैनिक आणि सख्खी ज्येष्ठ बहीण आझाद हिंद सेनेतील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल. आझाद हिंद फौजेतील ‘कॅप्टन लक्ष्मीं’प्रमाणे धाकट्या मृणालिनी रणरागिणी नव्हत्या, पण नृत्यातून मानवमुक्तीची लढाई त्या अखेरपर्यंत लढल्या. नृत्यनाट्ये भारतात आधीही केली जात, आनंदशंकर तर त्यासाठी प्रसिद्धच होते. मात्र पौराणिक वा भावुक कथांवर आधारित नृत्यनाट्यांना मृणालिनी यांनी सामाजिक जाणीव दिली. मीनाक्षी सुंदरम पिल्लै यांच्याकडून भरतनाट्यम्, ताकाळी कुंचू कुरूप यांच्याकडून कथकली आणि कल्याणीकुट्टी अम्मन यांच्याकडून मोहिनीअट्टम शिकल्यावर त्या टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनात शिकल्या आणि त्याहीआधी, वयाच्या १२-१३ व्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये बॅलेचेही धडे गिरवले. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या नृत्यनाट्यांत दिसतो. +विक्रम आणि मृणालिनी यांचा प्रेमविवाह हा ‘शास्त्र व कलेचा संसार’ होता. विक्रम साराभाई यांनीच १९४८ मध्ये ‘दर्पण नृत्य अकादमी’ स्थापण्यात पुढाकार घेतला. अहमदाबादेत प्रथम विद्यार्थी मिळेनात, पण दहा वर्षांत अकादमी बहरली. या अकादमीतून १८,०००हून अधिक विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि कथकली या नृत्यप्रकारांत पदवी मिळवली आहे. १९६३ पासून मृणालिनी यांनी पारंपरिक नृत्यशैलींची अभिजात परिभाषा कायम राखून नृत्यनाट्ये बसविणे सुरू केले. १९७७ मध्ये कन्या मल्लिका साराभाई यांच्या हाती ‘दर्पण’ची सूत्रे त्यांनी सोपवली आणि अगदी अखेरपर्यंत येथेच त्या शिकवत राहिल्या. मल्लिकांनी ‘दर्पण’ वाढविले, तेथे ‘नटराणी’ हे वर्तुळाकार प्रेक्षागार उभारले आणि मुख्य म्हणजे, ‘अम्मा’देखील नव्या नृत्यनाट्यांत सहभागी होतील, याची काळजी अनेकदा घेतली. अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत या मायलेकींनी मिळून नृत्यनाट्ये आणि मार्गदर्शन शिबिरे केली होती. वयाच्या नव्वदीतही ‘अम्मा’ नृत्याविष्कारांबद्दल, त्यातील बदलांबद्दल सजग असत. +मृणालिनी साराभाई ऊर्फ अम्मा यांच्या नृत्यपरंपरेत त्यांच्या कन्या मल्लिका साराभाई व नातू रेवंत हेही समाविष्ट असून त्यांच्या अनेक शिष्यांनी आणि त्यांच्यापासून प्रभावित अनेकांनी, अभिजात नृत्यातून समकालीन प्रश्नांशी संबंधित विषय मांडण्याची प्रेरणा दिली आहे. भरतनाट्यमला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या कलाक्षेत्रने चेन्नईतून केले होते; तर दाक्षिणात्य अभिजात नृत्यप्रकारांना वर्तमानात आणण्याचे काम साराभाई यांनी केले. त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९९२) आणि संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९९४) तसेच अनेक विदेशी सन्मान मिळाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10192.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10192.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cf85c51322aff5b7a9651d9600548403564b400 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10192.txt @@ -0,0 +1 @@ +मृण्मयी देशपांडे ( २९ मे १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृण्मयी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10220.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..605a723711784b2019976678f6acf130c5fb49aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10220.txt @@ -0,0 +1,3 @@ +मृत्यू योग हा योग, नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थितीमध्ये हा योग होतो. + +हा योग सामान्यत: अशुभ मानला जातो. असे असले तरीही १) हा योग महाराष्ट्रात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खश या प्रांतातच वर्ज्य मानला जातो. २) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10221.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d71bc91f9b95f1ce9134441597fdd069100ea08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10221.txt @@ -0,0 +1,5 @@ + कोरोनर अपमृत्युनिर्णेता अधिकारी. अपघात, मारामारी किंवा तत्समान अनैसर्गिक कारणांनी मरण पावलेल्यांची चौकशी फर्माविण्याचा अधिकार अशा अधिकाऱ्याला असतो. +इंग्लंडमध्ये असा अधिकारी फार पूर्वीपासून असावा. अँग्लो-सॅक्सन राजांनी त्याच्या नेमणुकीस सुरुवात केली, असे काहींचे मत आहे. तेराव्या शतकारंभी मात्र कोरोनरचा उल्लेख निश्चितपणे मिळतो. ॲल्फ्रेड राजाच्या वेळी या अधिकाऱ्याची राजा नेमणूक करी, पण पहिल्या एडवर्ड (१२७२–१३००) काळी त्याची निवड होण्यास सुरुवात झाली. आरंभी या अधिकाऱ्याचे काम शांतता राखण्याचे असे. म्हणजे पोलीस सध्या जे काम करतात ते कोरोनर करी पण पुढे कामात बदल होत गेले. आता इंग्लंडमध्ये कोरोनरची कामे पुढीलप्रमाणे आहेत : (१) संशयास्पद, अपघाती वा गुन्ह्याच्या परिस्थितीत घडून आलेल्या मृत्यूची चौकशी. याला मरणान्वेषण म्हणतात. (२) सापडलेल्या धनाची किंवा गुप्तधनाची चौकशी. (३) शेरीफ गैरहजर असेल, तर त्याची कामे करणे व न्यायालयाचे हुकूम बजावणे. (४) लंडन शहरात आग लागल्यास त्या आगीची चौकशी करणे. अमेरिकेतही हा अधिकारी असून त्याची स्थानिक संस्थांतर्फे निवडणूक होते. +भारतात कोरोनरची व्यवस्था फक्त कलकत्ता व मुंबई येथे आहे. हे कोरोनर राज्यसरकार नेमतेपण इंग्लंडमध्ये स्थानिक संस्थांना कोरानर नेमण्याचा अधिकार आहे. +भारतात कोरोनरचा कायदा १८७१मध्ये झाला. कोणाही इसमाचा अपघाती मृत्यू झाला अथवा त्याने आत्महत्या केली किंवा तो तुरुंगात अथवा पोलीसांच्या ताब्यात असताना मरण पावला अथवा त्याचा खून झाला अथवा त्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला, अशी बातमी किंवा तक्रार जर कोरोनरकडे गेली, तर तो चौकशीचा हुकूम करतो. ही चौकशी ज्यूरीसमोर कोरोनरच्या न्यायालयात चालते. चौकशीच्या वेळी फौजदारी न्यायालयाला असलेले सर्व अधिकार कोरोनरला असतात. तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत एखाद्याचा मृत्यू झाला असेल, तर तेथील अधिकाऱ्याने ही वार्ता कोरोनरला कळविली पाहिजे. असे न करणे गुन्ह्यात मोडते. तसेच कोरोनरने चौकशी करू नये, म्हणून प्रेताची विल्हेवाट लावणे हेही गुन्ह्यात मोडते. पुरलेले प्रेत चौकशीसाठी उकरून काढण्याचा हुकूम कोरोनर देऊ शकतो. +चौकशी रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालू शकते. शवपरीक्षा जरूर आहे, असे वाटल्यास कोरोनर तसा हुकूम देतो. संशयित इसमासही साक्षदेता येते. ज्यूरीला कोरोनरमार्फत साक्षीदारांना प्रश्न विचारता येतात. चौकशी सुरू असता, जर कोरोनरला कळले, की दंडाधिकाऱ्यांपुढे याच विषयांसंबंधी आरोपीवर कारवाई चालू आहे, तर कोरोनर आपली चौकशी स्थगित करून दंडाधिकाऱ्याच्या निकालानंतर ती संपवितो. चौकशीनंतर कोरोनर ज्यूरीला पुराव्याचे समग्र स्वरूप सांगतो व नंतर ज्यूरी मृत्यू कसा झाला याबद्दल आपले मत देते. या मताप्रमाणे संशयिताने गुन्हा केला असे वाटल्यास कोरोनर त्या इसमास अटक करून दंडाधिकाऱ्यापुढे पाठवितो. ज्यूरीचा सभासद गैरहजर राहिला, तर त्याला दंड करण्याचा अधिकार कोरोनरला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10224.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f220d7c33d49ad2074d6b4b252b8c46a14beed56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10224.txt @@ -0,0 +1,45 @@ +माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस 'मृदा आरोग्य पत्रिका' असे नाव आहे. +एकोणिसावे शतक (१८०० ते १८९९) हे शास्त्रीय प्रगतीच्या दृष्टीने रसायन शास्त्राचे शतक होते. या शतकात आणि विशेषतः त्याच्या उत्तरार्धात रसायनाची सर्व दृष्टीने म्हणजे पदार्थचे विघटन, परीक्षण आणि संंश्लेषण या अंगाने इतकी जलद प्रगती होत गेले की निर्जीव खनिजापासून ते थेट सजीव पेशीपर्यंतच्या सर्व प्राकृतिक अवस्थेतील पदार्थांची रचना आणि त्याची कार्य रासायनिकरीत्या उलगडता येऊ लागली. असेंद्रिय पदार्थांनंतर सेंद्रिय आणि त्यानंतर जीवशास्त्रीय अश्या चढत्या गुंतागुंतीच्या पायऱ्यांनी रसायनाची कक्षा वाढत वाढत ती कृषिविद्येसही सामावू लागली. +या काळात इंग्लंडमध्ये सर हंफ्रे डेव्ही आणि जर्मनीत युस्ट्स फॉन लिबिग या शास्त्रज्ञांनी वनस्पतीवाढीचा रासायनिक अभ्यास सुरू केला आणि त्यांच्या प्रयोगशाळेत कृषी रसायनाचा जन्म झाला. डेव्ही यांनी१८१३साली लिबिक यांनी १८४० सालात  कृषी रसायनशास्त्रावर प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांतून वनस्पती अणि जमीन यांच्या रासायनिक पृथ:करणाने पिकांच्या कमीजास्त वाढीची कारणमीमांसा करता येते असे दाखवून दिले. या दोन शात्रज्ञांच्या पाठिंब्यामुळे वनस्पती अणि जमीन यांच्या रासायनिक परीक्षणाला मोठीच चालना मिळाली अणि पिकांच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फ़ुरद अणि पालाश या मूलद्रव्यांची आवश्यकता सिद्ध झाली. इंग्लंडमध्ये रोथमेस्टेड येथे प्रायोगिक क्षेत्रावर प्रयोगास सुरुवात करून सर जॉन लॉज यांनी सुपरफॉसटेंट या खताच्या उत्पादनाला आरंभ केला. खतांच्या वापराने जमिनीचा कस वर्षानुवर्षे कायम ठेवता येतो हे पटवून देण्यासाठी १८५३ मध्ये चालू केलेले प्रयोग आजसुद्धा रोथमेस्टेड येथे पहावयास मिळतात. फ्रान्समध्ये ड सोस्यूर अणि बुसिंगो यांनी मांडलेल्या सिद्धांतावर आधारित प्रत्यक्ष शेतावर सुरू केलेल्या प्रयोगांतून कृषिशास्त्र विकास पावू लागले. यातूनच म्हणजे १९ वे शतक अर्धे होईपर्यंत कृषी रसायनाच्या स्वतंत्र विस्ताराला सुरुवात झाली. +लिबिग यांनी पीकवाढीचा सिद्धान्त मांडताना पिकांची वाढ त्यांना मिळणाऱ्या आवश्यक अन्नद्रवांपैकी जे अत्यल्प किंवा अत्यंत कमी असेल त्यामुळे खुंटते असा अत्यल्पाचा सिद्धान्त मांडला. आजही थोड्याफार फरकाने हाच सिद्धान्त मृदा परीक्षणात वापरला जातो . परंतु लिबिग यांची कल्पना जमीन म्हणजे एक केवळ निर्जीव घटकांचा सांगाडा अशी होती आणि सर्व अन्नद्रव्ये मातीत निर्वेधपणे वावरतात असे त्यांनी गृहीत धरले होते. या गृहीतामुळे अन्न द्रव्यातील कमी जास्त प्रमाणाचा उलगडा केवळ रासायनिक परीक्षणाने करणे पुढेपुढे कठीण होऊ लागले आणि वरील सिद्धांतांत बदल करावा लागला. +लिबिग यांच्या पद्धतीनुसार मातीचे आणि वनस्पतीचे पृथ:क्करण इतर पदार्थाप्रमाणे सामान्यतः तीव्र रसायनांच्या साहाय्याने करण्यात येत असे वनस्पती वाढीविषयी जशी जास्त माहिती मिळत गेली तशी या प्रकारच्या पद्धतीवर असा आक्षेप घेण्यात येऊ लागला की वनस्पतीची अन्नशोषण क्रिया आणि तीव्र रसायनांची प्रक्रिया यात मूलभूत फरक आहे. तीव्र रासायनांनी मिळणारी अन्नद्रव्ये जरी मातीत असली तरी ती पिकांना उपलब्ध होऊ शकतीलच असे नाही. मातीचे अयन-बदल (?), तिची भौतिक रचना इत्यादी गुणधर्म उमजून आल्यानंतर लिबिग यांच्या परीक्षण पद्धतीत बदल करण्यात येऊ लागले. मिटरलिश या जर्मन शास्त्रज्ञाने मोठया कुंडातील मातीत वनस्पती वाढवून आणि तिला नत्र, स्फ़ुरद व पालाशयुक्त खते देऊन पीक वाढीतील फरक मोजण्याचे तंत्र सुरू केले आणि रासायनिक परीक्षणाला वनस्पती वाढीचा प्रत्यक्ष पुरावा देण्याची प्रथा पाडली. डायर आणि ऑग्ल ह्या रसायन शास्त्रज्ञांनी तीव्र रसायनांऐवजी सौम्य रसायने वापरून मातीची परीक्षा करण्याचे तंत्र उपयोगात आणले (१८९०). अनेक नमुन्यांची परीक्षा करून डायर यांनी मातीची कसाच्या दृष्टीने वर्गवारी केली. या वर्गवारीनुसार खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना सल्लाही देण्याचे काम ते यशस्वी रीतीने करीत असत. +[१] +मातीचा नमुना घेताना सदर जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इ. यावरून विभागणी करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात. सदर जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक या प्रमाणे एकरी ६ ते ७, २२.५ से.मी. खोलीचे इंग्रजी 'व्ही' (V) आकाराचे खड्डे घेतात. खड्डयातील माती बाहेर काढून टाकून 'व्ही' खाचेच्या बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घेतात. अशाप्रकारे इतर सर्व खड्यातून माती नमुने गोळा केले की ते एका स्वछ पोत्यावर एकत्र करतात. सदर मातीचे हाताने चार भागांत विभागणी करून समोरा-समोरील दोन भाग बाजूला काढून टाकतात. उरलेले दोन भाग एकत्र करतात. वरील विभागणी पद्धत मातीचा नमुना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करतात. ती अर्धा ते एक किलो माती स्वच्छ पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. +भारतात या मातीचे परीक्षण भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण विभागातर्फे करण्यात येते व त्यानंतर मृदा आरोग्य पत्रिकाही मिळते. +यामध्ये नत्र, पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमुन्यात किती प्रमाण आहे हे बघितले जाते. तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते. +यात शेतातील मातीत असणाऱ्या तांबे, लोह, मॅंगनीज, जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी करतात. +यात मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आर्द्रतेचे प्रमाण, कायिक गुणधर्म आदी गोष्टी तपासण्यात येतात. तसेच मातीत असलेल्या जाड रेती, बारीक रेती, चिक्कण माती, पोयटा आदी घटकांचे शेकडा प्रमाण काढले जाते.त्यासोबतच आम्ल-विम्ल निर्देशांक, मातीची विद्युत वाहकता,कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम (पालाश), स्फुरद आदी घटकांचीही तपासणी करण्यात येते. +यासमवेतच शेतातील विहिरीच्या किंवा नमुना दिलेल्या पाण्यात आढळणाऱ्या विविध खनिजांचे व घटकांचे प्रमाणही काढले जाते. +पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खतांचे वापरास फार महत्त्व आहे. पिके ही पोषणाला आवश्यक ती अन्नद्रव्ये जमिनीतून घेतात. यापैकी नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात. त्यामुळे जमिनीतील त्यांचे प्रमाण सतत कमी होत असते. पिकास लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची व किती प्रमाणात कमतरता आहे, हे पाहण्यासाठी म्हणजेच सुपीकता पाहण्यासाठी माती परीक्षण, पीक - पृथःकरण, जीवजंतूची वाढ इत्यादी भौतिक, रासायनिक व जैविक परीक्षापद्धती आहेत. या परीक्षा मातीचे व वनस्पतीचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करून किंवा प्रत्यक्ष शेतातच पाहणी व प्रयोग करून घेतल्या जातात. +मातीच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत सामू, विद्राव्यक्षार, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यासाठी परीक्षण केले जाते. यावरून जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे व जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही हे समजते. याशिवाय माती परीक्षण व पीक उत्पादन यांचे संबंधावरून पिकांना जमिनीतून किती प्रमाणात अन्नद्रव्ये मिळतात व खतातून किती प्रमाणात अन्नद्रव्ये द्यावयास पाहिजेत ही माहिती मिळते. + +माती परीक्षणावरून खताची शिफारस - +जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण व पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची गरज पाहून खतमात्रा सुचवितात. मातीतल अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी, मध्यम व जास्त या वर्गवारीत केले जाते. अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण अत्यंत कमी असल्याने खतमात्रा ५०%नी व कमी असल्यास २५%नी वाढवतात. प्रमाण मध्यम किंवा थोडेसे जास्त असल्यास मात्रेत बदल केला जात नाही. +प्रकल्पाची निवड : +कोणत्याही एका पिकासाठी माती परीक्षण करून खताची मात्रा ठरवावी. +अधिक माहिती : +माती परीक्षणावरून खतांची मात्रा कशी ठरविली जास्ते याचे एक उदाहरण - +श्री. पांडुरंग पाटलांच्या शेतातील मातीचे परीक्षण केले असता असे दिसून आले की, त्यांच्या जमिनीत, तिन्हीचे प्रमाण या तक्त्यावरून आहे. श्री पाटील यांना त्यांच्या १ हेक्टर (२.५ एकर) जमिनीत कांदा हे पीक घेण्याचे असून त्यासाठी ते युरिया, सिंगल, फॉस्फेट (SSP) आणि म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) ही खते वापरणार आहेत, तर त्यांना किती किलो खते बाजारातून विकत घ्यावी लागतील. +कांदा पिकाची खताची मात्रा - १००:५०:५० कि / हेक्टर +ह्याचाच अर्थ १०० कि-नत्र, 50 कि- स्फरद, ५० कि - पालाश प्रती हेक्टरी दिली पाहिजे. +नत्राची मात्रा आपण युरिया खतातून पूर्ण करू शकतो. बाजारामध्ये युरोया हे खत ४६% नत्र, या प्रमाणात मिळते. म्हणजेच १०० किलो युरियामध्ये ४६ किलो नत्र असते. तर आपण १ किलो मिळवण्यासाठी किती किलो युरिया घ्यावा लागेल ते पाहू - १००/४६=२.१७ कि.ग्रॅ. युरिया +म्हणजेच २.१७ कि.ग्रॅ युरिया घेतल्यानंतर ७ कि.ग्रॅ नत्र मिळेल. आपणास १०० किलो नत्राची गरज आहे. +म्हणजेच १००*२.१७=२१७ कि.ग्रॅ. युरिया लागेल. +पण, श्री पाटील ह्यांच्या जमिनीत नत्राचे प्रमाण कमी आहे. म्हणजेच नत्रांची मात्रा आपणास २५%नी वाढविली पाहिजे - २१७*२५/४६=५४.२५ कि.ग्रॅ +२१७+५४.२५=२७१ कि.ग्रॅ / हेक्टर +म्हणजेच २७१ कि.ग्रॅ / हेक्टर युरिया बाजारातून खरेदी करावा लागेल. +आता आपण पाहू स्फुरदची मात्रा कशी ठरायची - सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये १६% स्फुरद असते. म्हणजेच १००/१६=६.२५ कि.ग्रॅ +म्हणजेच ६.२५ कि.ग्रॅ. SSP मध्ये १ कि.ग्रॅ. स्फुरद असते. SSPचे प्रमाण - +५०*६.३५=३१५.५ कि.ग्रॅ SSP/हेक्टर +स्फुरद प्रमाण मध्यम असल्याने ३१२.५ कि.ग्रॅ. SSP खरेदी करावा लागेल. +आता आपण पालाशाचे प्रमाण कसे द्यायचे ते पाहू - +पालाश हे अन्नद्रव्य आपण म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) (पोटॅशियम नायट्रेट) या खताद्वारे देऊ शकतो - +MOP मध्ये पालाशचे प्रमाण ५८% असते. म्हणजेच १००/५८=१.७१ कि.ग्रॅ. MOP मध्ये १ कि.ग्रॅ. पालाश असते. +आपणस ५०कि.ग्रॅ. पालाशची गरज आहे - +५०*१.७१=५.५ कि.ग्रॅ. MOP / हेक्टर. म्हणजेच ८५.५ कि.ग्रॅ MOPची गरज आहे. पण आपणास माहित आहे कि, श्री. पाटील यांच्या जमिनीत पालाशाचे प्रमाण जास्त आहे म्हणजेच आपणास पालाश २५%नी कमी करावा लागेल. +८५.५*२५/१००=२१.३७५ कि.ग्रॅ / हेक्टर. +८५.५-२१.३७५=६४.१२५ कि.ग्रॅ / हेक्टर. +याचा अर्थ असा झाला कि - +२७१ कि.ग्रॅ युरिया; ३१२.५ कि.ग्रॅ. SSP; ६४.१२५ कि.ग्रॅ MOP १ हेक्टर (२.५ एकर ) कांदा लागवडीसाठी श्री.पांडुरंग पाटील यांना बाजारातून खरेदी करावी लागेल. +माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. +त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1023.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d996a0c08e45b52cccdcc7c569c1cf69cd7a77b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1023.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगलाष्टक : हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत. +मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे.पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10268.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10268.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf6378e4e0f546ee5b4263d65cff393fc688982e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10268.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मॅक ओएस एक्स १०.४ (सांकेतिक नाव टायगर) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची पाचवी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पँथरची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स लेपर्डची पूर्वाधिकारी होती. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10273.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d37f3e7a50ef6d4188c7ed34316ce73e25c7f021 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10273.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मॅक ओएस एक्स लायन (आवृत्ती १०.७) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या संगणक संचालन प्रणालीची आठवी आवृत्ती असून ती २० जुलै २०११ रोजी प्रकाशित झाली. +या विभागास विस्ताराची आवश्यकता आहे. +काही नवीन साधने "बॅक टू दि मॅक" या कीनोटमध्ये ऑक्टोबर २०१० मध्ये घोषित झाली व त्यानंतर फेब्रुवारी २०११ मध्ये अ‍ॅपलचे संकेतस्थळ आणखी माहितीसह अद्ययावत झाले. अ‍ॅपलच्या म्हणण्यानुसार या प्रणालीमध्ये २५०हून अधिक नवीन / बदललेले भाग आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10286.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10286.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b1739420faf00f09785b9f3cd498a23d00446e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10286.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मॅक ओएस एक्स १०.६ (सांकेतिक नाव स्नो लेपर्ड) ही अ‍ॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची सातवी महत्त्वाची आवृत्ती आहे. ती मॅक ओएस एक्स लेपर्डची उत्तराधिकारी असून मॅक ओएस एक्स लायनची पूर्वाधिकारी आहे. +स्नो लेपर्डचे उद्घाटन जून ८, २००९ रोजी अ‍ॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स मध्ये झाले. २८ ऑगस्ट २००८ मध्ये ही संगणक प्रणाली जगामध्ये जारी करण्यात आली व ती अ‍ॅपलच्या संकेतस्थळावरून विकत घेण्यास उपलब्ध करण्यात आली. एका वापरकर्त्यासाठी या सॉफ्टवेअरची किंमत २९ अमेरिकन डॉलर आहे. या कमी किमतीमुळे तिची पहिली विक्री आधीच्या सर्व ओएस एक्सपेक्षा जास्त होती. मॅक ओएस एक्स लेपर्डच्या उद्घाटनानंतर स्नो लेपर्डचे उद्घाटन जवळजवळ २ वर्षांनी झाले. +मॅक ओएस एक्स लायन ही ओएस मॅक ओएस एक्स स्नो लेपर्डनंतर प्रकाशित झाली. तिचे प्रकाशन जुलै २०, २०११ रोजी झाले. +या विभागास विस्ताराची आवश्यकता आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10301.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c87c9c173c1abec49c4fac7c9f6ab58581546ed7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10301.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅककिन्ली काउंटी, न्यू मेक्सिको ही अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील ३३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅककिन्ली काउंटी, न्यू मेक्सिकोची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10308.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51fd023cdb4d338be86b756418c30bd5c6b17ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10308.txt @@ -0,0 +1,4 @@ +हॅरी रीड आंतरराष्ट्रीय विमानतळ (पूर्वीचा मॅककरान आतरराष्ट्रीय विमानतळ) (आहसंवि: LAS, आप्रविको: KLAS, एफ.ए.ए. स्थळसूचक: LAS) अमेरिकेच्या लास व्हेगस शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या दक्षिणेस ८ किमी (५ मैल) अंतरावर असलेला हा विमानतळ अंदाजे २,८०० एकर प्रदेशावर असून येथेचा धावपट्ट्या आणि दोन टर्मिनले आहेत. याला नेव्हाडाच्या भूतपूर्व सेनेटर पॅट मॅककरानचे नाव देण्यात आलेले होते.[३] २०२१मध्ये याचे नाव बदलून हॅरी रीड या नेव्हाडाच्या अजून एक सेनेटरचे नाव देण्यात आले.[४] +हा विमानतळ अलेजियंट एर आणि साउथवेस्ट एरलाइन्सच्या मुख्य ठाण्यांपैकी एक आहे. याशिवाय स्पिरिट एरलाइन्स आपले कर्मचारी आणि देखभालीची व्यवस्था येथे ठेवून आहे.[५] +मॅककरान विमानतळ जगातील २४व्या क्रमांकाचा व्यस्त विमानतळ आहे. २०१३मध्ये या विमानतळावरून ४,१८.५६,७८७ प्रवाशांनी आवागमन केले.[१] त्याच वर्षी येथून ५,२७,७३९ विमानांनी उड्डाणावतरणे केली. यानुसार हा विमानतळ जगात आठव्या क्रमांकाचा आहे[६] +ऑक्टोबरर २०१०मध्ये मार्नेल प्रॉपर्टीझच्या भागीदारीत मॅककरान विमानतळावर नवीन मालवाहतूक केंद्र सुरू करण्यात आले. बांधणीत २ कोटी ९० लाख अमेरिकन डॉलर खर्च आलेल्या या केन्द्राचा वापर सध्या यूपीएस, अमेरिकन एरलाइन्स, अलेजियंट एर, वर्ल्डवाइड फ्लाइट सर्व्हिसेस, फेडेक्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स करतात.[१८][१९] २०१३ साली येथून एक लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली होती.[२०] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10314.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6370861bdbbbeac09af79c6fe634bde73c7c82f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10314.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅककॉर्मिक काउंटी, साउथ कॅरोलिना ही अमेरिकेच्या साउथ कॅरोलिना राज्यातील ४६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मॅककॉर्मिक काउंटी, साउथ कॅरोलिनाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10315.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10315.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..60d12839e14c2b9ef3c96b47627ebc549142224a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10315.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅककोन काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10323.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19936d00d4b663b7e479a30576117e9093434f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10323.txt @@ -0,0 +1 @@ +मॅकडोनेल डग्लस डी.सी. ९ हे अमेरिकन बनावटीचे, दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे. याचे उत्पादन १९६५ ते १९८२ दरम्यान करण्यात आले. त्यानंतर याच्या रचनेत फेरफार करून एम.डी. ८०, एम.डी. ८२, एम.डी. ८८, एम.डी. ९० तसेच बोईंग ७१७ या विमानांची रचना करण्यात आली. पैकी ७१७ प्रकारचे शेवटचे विमान २००६ मध्ये तयार करण्यात आले. याप्रकारची २,४०० पेक्षा अधिक विमाने या ४१ वर्षांमध्ये तयार करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10329.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10329.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1b25c289d33f898e3e81260c1eb11ea8fb743c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10329.txt @@ -0,0 +1,2 @@ +बिमान बांगलादेश एअरलाइन्सच्या ताफ्यातील डी.सी. १० विमान +मॅकडॉनल डग्लस डी.सी. १० (McDonnell Douglas DC-10) हे मॅकडॉनल डग्लस ह्या अमेरिकन कंपनीने बनवलेले रूंद रचनेचे, मध्यम ते लांब पल्ल्याचे व मध्यम क्षमतेचे प्रवासी विमान आहे. १९६८ ते १९८८ ह्या काळादरम्यान उत्पादित करण्यात आलेले हे विमान सुमारे ३८० प्रवाशांची वाहतूक करू शकते. जगातील बहुतेक सर्व प्रवासी विमान कंपन्यांनी प्रवासी वाहतूकीसाठी हे विमान वापरले होते. सध्या कार्यक्षम असलेली बहुतेक सर्व डी.सी.-१० विमाने केवल मालवाहतूकीसाठी वापरली जातात व फेडेक्स एक्सप्रेस ही कंपनी ह्यांमधील बव्हंशी विमाने वापरते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1033.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..420863ea0c01d063bc12bf58330c7a73396a401e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1033.txt @@ -0,0 +1,27 @@ +मंगळ हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. मंगळाला चवथी, सातवी आणि आठवी दृष्टी असते. मंगळ हा पापग्रह आहे. १, ४, ७, ८ अथवा १२ व्या स्थानी मंगळ स्वराशिवा अथवा उच्च राशिचा मंगळ असेल तर तो अपवादात्मक ठरतो. तसेच कर्क, सिंह राशीना मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. त्यामुळे कर्क अथवा सिंह लग्नाच्या कुंडलीत मंगळ राजयोगकारक ग्रह ठरतो. +ज्योतिषाप्रमाणे याची माहिती खालील प्रमाणे आहे. +पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी (तनु स्थानी), चतुर्थ स्थानी (सुख स्थानी), सप्तम स्थानी (विवाह स्थानी ), अष्टम स्थानी (मृत्यू स्थानी ) किंवा द्वादश स्थानात (शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. ज्या लोकांना मंगळदोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी, भांडकुदळ असतो, असे फलज्योतिष सांगते. ज्याच्या जन्मपत्रिकेतील मंगळ अशुभ स्थानी असेल त्यांनी पत्रिकेत असाच दोष असणारा जोडीदार शोधून लग्न करावे असा ज्योतिष्यांचा सल्ला असतो. +मंगळ राहु सोबत युतीत असता अतिशय क्रुर असा अंगारक योग तयार होतो. हा योग व्यक्तीला अतिशय क्रुर क्रोधी बनवतो मंगळाच्या पराक्रमाला गुन्हेगारी स्वरूप देते. शुभ ग्रहांची द्रुष्टी नसल्यास अत्यंत घातक परीणाम दिसून येतात. +मंगळ सूर्याभोवती फिरताना सूर्यामागे गेल्याने आकाशात दिसत नाही, अशावेळी मंगळाचा अस्त झाला असे म्हणतात. काही दिवसांनी तो परत दिसायला लागला की त्याचा उदय झाला असे म्हणायची पद्धत आहे. पंचांगात हे उदयास्त दिलेले असतात. उदा० +२०१९ या इसवी सन वर्षात १५ जुलै ते १४ ऑक्टोबर या ९१ दिवसांच्या काळात त्याचा अस्त झाल्याने मंगळ आकाशात दिसला नाही. +सन २०२१मध्ये मंगल सात वेळा आपली राशी बदलेल. २२ फेब्रुवारीला तो मेष राशीतून वृषभ राशीत जाईल आणि १४ एप्रिल, २ जून, २० जुलै, ६ सप्टेंबर, २२ ऑक्टोबर आणि ५ डिसेंबर २०२१पर्यंत मिथुन-कर्क-सिंह-कन्या-तूळ-वृश्चिक असा प्रवास करेल. +इतर ग्रहांप्रमाणे मंगळही कधीकधी वक्री होतो,. म्हणजे आकाशातून फिरताना मागे सरकल्यासारखा भासतो. हा सूर्यापासून १३५0 दूर गेल्यावर वक्री होतो. मंगल ज्या राशीत वक्री होतो, तेथे तो ६० ते ८० दिवस राहून पुढल्या राशीत जातो. +२०१३, २०१५, २०१७ व २०१९ साली मंगळ वक्री नव्हता. २०१८ साली तो ६२ दिवस (२७ जून ते २७ ऑगस्ट) वक्री होता. २०२० साली तो १० सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर (६६ दिवस) या काळात वक्री होता. मंगळ वक्री नसल्यास एका कॅलेंडर वर्षात ८ राशी फिरतो, वक्री असल्यास ६. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत मंगळाला सूर्य प्रदक्षिणेस ६८७ दिवसच लागतात. उदा० +३०-११-२०१७ रोजी मंगळाने तूळ राशी प्रवेश केला. +१७ जानेवारी २०१८ रोजी वृश्चिक राशीत +७ मार्च धनू रास +२ मे मकर +२७ जून ते २७ ऑगस्ट मकर राशीत वक्री म्हणून मुक्काम.. +६ नोव्हेंबर कुंभ +२३ नोव्हेंबर मीन +६ फेब्रुवारी २०१९ रोजी मेष राशीत प्रवेश केला +२२ मार्च वृषभ +७ मे मिथुन +२२ जून कर्क +९ ऑगस्ट सिंह +२५ सप्टेंबर २०१९ ते ९ नोव्हेंबर २०१९ कन्या राशीत मुक्काम. नंतर १० नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश. १८ ऑक्टोबरला ६८७ दिवस पूर्ण झाले. +हिंदू धर्मातील नवग्रह स्तोत्रात असा श्लोक आहे की, +याचा अर्थ असा की, "मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून निर्माण झाला, त्याला विजेसारखी अंगकांती आहे, त्याने हातात शक्ती हे शस्त्र धारण केले आहे, अशा कुमार स्वरूप मंगळाला मी नमस्कार करतो." + लग्न · मंगळ · रवि · शनि · गुरू · शुक्र · चंद्र · राहू · केतू · बुध · नेपच्यून · हर्षल · प्लुटो + मेष रास · वृषभ रास · मिथुन रास · कर्क रास · सिंह रास · कन्या रास · तूळ रास · वृश्चिक रास · धनु रास · मकर रास · कुंभ रास · मीन रास +[वर्ग:हिंदू कालमापन]] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10361.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10361.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c7033e720700f337d55b2d8327e60d0e02cc527 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10361.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅकफर्सन काउंटी, नेब्रास्का ही अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10385.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61e6886ce33cb339fb8142149668820785bea520 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10385.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅकलीन पार्क हे न्यू झीलंडच्या नेपियर शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळण्यात येतील. +येथे रग्बीचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10400.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82af6a12944b4cbb7e9db53879d891b717c7108c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10400.txt @@ -0,0 +1,5 @@ +सर मॅकेन्झी बॉवेल (२७ डिसेंबर १८२३  – १० डिसेंबर १९१७) हे कॅनडाचे वृत्तपत्र प्रकाशक आणि राजकारणी होते, ज्यांनी १८९४ ते १८९६ या काळात कॅनडाचे पाचवे पंतप्रधान म्हणून काम केले. +बॉवेलचा जन्म इंग्लंडमधील रिकिंगहॉल, सफोक येथे झाला.[१] ते आणि त्याचे कुटुंब १८३२ मध्ये बेलेव्हिल, अप्पर कॅनडा येथे आले. किशोरवयात असताना, बॉवेलला स्थानिक वृत्तपत्र, बेलेविले इंटेलिजन्सरच्या छपाईच्या दुकानात शिकायला मिळाले आणि काही १५ वर्षांनंतर ते त्याचे मालक बनले.[२] +१८६७ मध्ये, कॉन्फेडरेशन नंतर, ते कंझर्व्हेटिव्ह पक्षासाठी हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आला . बॉवेलने १८७८ मध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केला आणि जॉन ए. मॅकडोनाल्ड, जॉन ॲबॉट आणि जॉन थॉम्पसन या तीन पंतप्रधानांच्या हाताखाली काम केले. त्यांनी सीमाशुल्क मंत्री (१८७८-९२), संरक्षण मंत्री (१८९२), आणि व्यापार आणि वाणिज्य मंत्री (१८९२-९४) म्हणून विविध काम केले. +डिसेंबर १८९४ मध्ये पंतप्रधान थॉम्पसन यांचे कार्यालयात अनपेक्षितपणे निधन झाले. कॅनडाचे गव्हर्नर जनरल, अर्ल ऑफ एबरडीन यांनी बॉवेल यांची पंतप्रधान म्हणून थॉम्पसनच्या जागी नियुक्ती केली, कारण मंत्रिमंडळातील सर्वात वरिष्ठ सदस्य म्हणून त्यांचा दर्जा होता.[३] + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10418.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10418.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10420.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10420.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10432.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10432.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df05007abcbd527fb603f8fd5f31d0cf5c05cca9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10432.txt @@ -0,0 +1,3 @@ +माक्स फोन लाउअ (जर्मन: Max Theodor Felix von Laue) (ऑक्टोबर ९, इ.स. १८७९ - एप्रिल २४, इ.स. १९६०) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. +इ.स. १९१४ साली फोन लाउआला क्ष-किरणांच्या विकिरणासंबंधी संशोधनाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10452.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10452.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19a17fec8dcd5a1d5b01b086f89387fad0418124 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10452.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मॅक्स एमिलियान व्हर्सटॅपन (डच: [ˈmɑks vɛrˈstɑ.pə(n)]; ३० सप्टेंबर, १९९७ - ) एक डच-बेल्जियन [१] रेसिंग ड्रायव्हर आहे. हा २०२१ आणि २०२२ फॉर्म्युला वन जागतिक जेता आहे. तो फॉर्म्युला वनमध्ये डच ध्वजाखाली रेड बुल रेसिंगसह स्पर्धा करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10472.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..582212b9a3adfdd272f0d10e98b576ca4137fab9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10472.txt @@ -0,0 +1 @@ +दुसरा मॅक्सिमिनस (लॅटिन पूर्ण नाव: गैयस व्हॅलेरियस गॅलेरियस मॅक्सिमिनस दैया ऑगस्टस; २० नोव्हेंबर, २७० - जुलै किंवा ऑगस्ट, ३१३) हा ३०८ ते ३१३ दरम्यान रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10477.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4116cce9a7aec04f8304787143c822d6d95b26ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10477.txt @@ -0,0 +1 @@ +मॅक्सिमिलियन (६ जुलै, इ.स. १८३२:व्हियेना, ऑस्ट्रिया - १९ जून, इ.स. १८६७:सांतियागो दि केरेतारो, मेक्सिको) हा मेक्सिकोच्या दुसऱ्या साम्राज्याचा एकमेव सम्राट होता. ऑस्ट्रियाच्या सम्राट फ्रांझ जोसेफ पहिल्याचा लहान भाऊ असलेला मॅक्सिमिलियनने फ्रांसच्या नेपोलियन तिसऱ्याच्या सांगण्यावरून मेक्सिकोवर शासन करण्याचे कबूल केले. १० एप्रिल, इ.स. १८६४ रोजी मॅक्सिमिलियनने स्वतःला मेक्सिकोचा सम्राट घोषित केले. हा तीन वर्षे फ्रेंच सैन्याच्या मदतीने सत्तेवर होता. या काळात मेक्सिकोच्या नामधारी राष्ट्राध्यक्ष बेनितो हुआरेझ व इतर सेनापतींनी त्याच्या सत्तेस आव्हान चालू ठेवले होते. १९६६मध्ये फ्रांसने मेक्सिकोतून माघार घेतल्यावर हुआरेझच्या सैन्याने मॅक्सिमिलियनला पकडले व त्याला दोन सरदारांसह मृत्युदंड दिला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1050.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1516cbcf215b817bdb3c3b89209984d3a392906c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1050.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंगळसा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10526.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9331cf110b24c21c3cfb1f44c22f7eb005d54f45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10526.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर २, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10547.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10547.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10562.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10562.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..542d33e4dde908319003845a7fb045f5c0aae653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10562.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅडिसन काउंटी, इंडियाना ही अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील ९२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10595.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..073b436b3f25545649d6302aae2fe7718ffc5db8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10595.txt @@ -0,0 +1 @@ +मॅडेलिन लिओनोर लाइनी लोमन (२७ जानेवारी, १९६७:नेदरलँड्स - हयात) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ मध्ये २ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10602.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83284a47287958f02cdabb9a2cdf1af194406884 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10602.txt @@ -0,0 +1 @@ +मॅडोना लुईस चिकोनी (१६ ऑगस्ट, इ.स. १९५८ - ) ही अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री आणि उद्योजक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10655.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10655.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..61fdc487bb23adb81b0af9d26870a173b2cfd9fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10655.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू विल्यम मेचेन (१५ फेब्रुवारी, इ.स. १९९१:ब्रायटन, ससेक्स, इंग्लंड - ) हा  स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. इंग्लंडमध्ये जन्मलेल्या मेचेनच्या आईवडिलांपैकी एक स्कॉटलंडचे नागरिक असल्यामुळे याला स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येते. डावखुरा फलंदाज आहे आणि तो उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10659.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a5d8abfae5a8f0a873837b66260633400b2a80c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10659.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू व्हॅलब्वेना (फ्रेंच: Mathieu Valbuena; २८ सप्टेंबर १९८४ (1984-09-28), ब्रूज, जिरोंद) हा एक फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. २०१० सालापासून फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग असलेला व्हॅलब्वेना २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धांमध्ये फ्रान्ससाठी खेळला आहे. २००६ पासून व्हॅलब्वेना फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक दे मार्सेल ह्या क्लबासाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10660.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10660.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0427ecefd48729e059a371e66775365d2b506b0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10660.txt @@ -0,0 +1 @@ +मॅथ्यू विल्यम शॉर्ट (जन्म ८ नोव्हेंबर १९९५) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो राज्य स्तरावर व्हिक्टोरियाचे प्रतिनिधित्व करतो आणि बिग बॅश लीगमध्ये ॲडलेड स्ट्रायकर्सकडून खेळतो. यापूर्वी तो मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळला होता.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10689.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..652de6689756daa5b0b7a7a6d39bc6d95f5593a6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10689.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅनहॅटन हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एक शहर आहे. हे शहर रायली काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असून शहराचा विस्तार पॉटॉटोमी काउंटीमध्येही आहे. मॅनहॅटन कॅन्सस नदी आणि बिग ब्लू नदीच्या संगमावर वसले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ५४,१०० इतकी होती. [५] [६] +कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी येथे स्थित आहे. +मॅनहॅटन प्रादेशिक विमानतळ (MHK) शहराच्या पश्चिमेस ४ किलोमीटर (२ मैल) अंतरावर आहे. हा कॅन्ससमधील दुसरा सर्वात व्यस्त व्यावसायिक विमानतळ आहे. या विमानतळावर अमेरिकन एरलाइन्सची उपकंपनी अमेरिकन ईगलची विमानसेवा उपलब्ध आहे. येथून शिकागोच्या ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डॅलस/फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दररोज अनेक उड्डाणे आहेत. या शिवाय खाजगी विमानेही हा विमानतळ वापरतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1069.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5bc6df6d99c1825fbe947fc2e01076dded0982a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1069.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात असून जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10691.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bb940da8152b295840f6b9a678469a31f6a06f5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10691.txt @@ -0,0 +1 @@ +मॅनहॅटन प्रकल्प हा अमेरिकेने इंग्लंड व कॅनडाच्या मदतीने चालू केलेला संशोधन प्रकल्प होता. या प्रकल्पाद्वारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पहिले अण्वस्त्र बनविण्यात आले. १९४२ ते १९४६ पर्य्ंत ह्या प्रकल्पात मेजर जनरल लेझली ग्रोव्ह्स संचालनाखाली संशोधन चालू होते. या प्रकल्पाचे अधिकृत नाव 'डेव्हलपमेंट ऑफ सब्स्टिट्यूट मटेरियल्स' (Development of Substitute Materials) असे होते. तर या प्रकल्पाशी संलग्न लष्करी प्रकल्पाचे नाव 'मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट' (Manhattan District) हे होते. पण काळांतराने या प्रकल्पालाच मॅनहॅटन प्रकल्प म्हणले जाऊ लागले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10698.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10698.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af629d8397d414cc35d5edc8928b7ff24f158b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10698.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +मॅनीयरस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, अकरावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सत्तावीसवे भाग आहे.. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10702.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3372976b797f1f33ccae74b0c14426e76696c411 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10702.txt @@ -0,0 +1,25 @@ +व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र्य अभ्यास तरी अभ्यास विषय म्हणून उदयास आली आहे. दीर्घकाळ अर्थशास्त्राचा एक भाग म्हणून मानला जात असे. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने झपाट्याने उभे राहिलेले कारखाने वेगाने उपलब्ध झाली. बदलती आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशा अनेक कारणाने उपलब्ध असलेले व्यवस्थापन विषयाचे ज्ञान अपुरे आहे त्रोटक आहे,असे स्पष्ट जाणवू लागले.अशा औद्योगिक वातावरणात व्यवस्थापनाची गरज भासू लागली. त्यातुन संकल्पना, तत्त्वे इतर ज्ञानशाखा यांच्या विचार प्रक्रियेतून व्यवस्थापनशास्त्र हा एक स्वतंत्र अभ्यास विषय म्हणून विकसित झाला. +व्यवस्थापनात पाच घटकांचा समावेश आहे : +" व्यवस्थापन लक्ष्ये आणि प्रभावीपणे प्राप्त करण्यासाठी लोकांकडून केलेल्या गोष्टी मिळवण्याची एक प्रक्रिया आहे. "व्यवस्थापन (किंवा व्यवस्थापकीय) हे एक व्यवसाय, नफा मिळवणारी संघटना, नफा न मिळवणारी संघटना किंवा सरकारी संघटना यांचे प्रशासकिय शास्त्र आहे. व्यवस्थापन संस्थेचे धोरण सेट आणि उपलब्ध संसाधने, अशा आर्थिक नैसर्गिक, तांत्रिक, आणि मानवी संसाधने म्हणून अर्ज माध्यमातून त्याच्या उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याच्या कर्मचारी किंवा स्वयंसेवक प्रयत्नांमध्ये समन्वय साधत या कार्यक्रमांचा समावेश होतो. "व्यवस्थापन" ही संकल्पना एक लोक व्यवस्थापित संस्था संदर्भात असू शकते. +व्यवस्थापन एक शैक्षणिक शाखा देखिल आहे, ज्याचा उद्देश सामाजिक संस्था आणि संस्थात्मक नेतृत्वचा अभ्यास आहे हे एक सामाजिक विज्ञान आहे. व्यवस्थापन महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरीय अभ्यास आहे; व्यवस्थापन व्यवसाय प्रशासन (M.B.A.) हे एक पदव्युत्तर शिक्षण आहे. +व्यवस्थापन हा एक आधुनिक काळातील परवलीचा शब्द बनला आहे. प्रत्येक कृती ही व्यवस्थापना भोवती फिरत असते. इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय. व्यवस्थापन ही एक सार्वत्रिक प्रकिया आहे.कोणतेही क्षेत्र असो सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतिक व शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये व्यवस्थापनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवनात व्यवस्थापन करावेच लागते. ती व्यक्ती अशिक्षित असो किवा सुशिक्षित असो व्यवस्थापन हे करावेच लागते. व्यवस्थापन ही सामुहिक कृती आहे.सातत्याने चालू राहते. व्यवस्थापन हे गतिमान व लवचिक असल्यामुळे एकाद्या वेळी केलेले व्यवस्थापन बदलू शकतो . +बहुतेक संस्थांमध्ये तीन व्यवस्थापन स्तर असतात: प्रथम-स्तर, मध्यम-स्तर आणि उच्च-स्तरीय व्यवस्थापक. +व्यवस्थापनाच्या वरच्या किंवा वरिष्ठ स्तरामध्ये संचालक मंडळ ( गैर-कार्यकारी संचालक , कार्यकारी संचालक आणि स्वतंत्र संचालकांसह ), अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उच्च कार्यकारी अधिकारी यांचे इतर सदस्य असतात. वेगवेगळ्या संस्थांचे त्यांच्या सी-सूटमध्ये विविध सदस्य असतात, ज्यात मुख्य आर्थिक अधिकारी, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी इत्यादींचा समावेश असू शकतो. संपूर्ण संस्थेच्या कार्यांचे नियंत्रण आणि देखरेख करण्यासाठी ते जबाबदार असतात. +मध्य व्यवस्थापकात सामान्य व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक आणि विभाग व्यवस्थापक इत्यादींचा समावेश असू शकतो. हे धोरणांशी आणि शीर्ष व्यवस्थापनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत संघटनात्मक योजना अंमलात आणण्यासाठी त्यांच्या भूमिकांवर भर देतात. हे चांगल्या कामगिरीच्या दिशेने खालच्या स्तरीय व्यवस्थापकांना मार्गदर्शन करतात. +त्यांच्या कार्यांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत: +खालच्या व्यवस्थापकांमध्ये पर्यवेक्षकांचा समावेश असतो. ते नियमित कर्मचाऱ्यांना नियंत्रित आणि निर्देशित करण्यावर भर देतात. ते सहसा कर्मचाऱ्यांची कामे सोपविणे, कर्मचाऱ्यांना दैनंदिन क्रियाकलापांवर मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण करणे, उत्पादन आणि/किंवा सेवेची गुणवत्ता आणि प्रमाण सुनिश्चित करणे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामावर शिफारशी आणि सूचना करणे आणि कर्मचाऱ्यांच्या चिंता दूर करणे यासाठी जबाबदार असतात. +हे व्यवस्थापक पुढील कार्ये करतात: +काही लोक व्यवस्थापन उशीरा-आधुनिक (उशीरा आधुनिकतेच्या अर्थाने) संकल्पना मानतात. त्या अटींवर याचा पूर्व-आधुनिक इतिहास असू शकत नाही - केवळ हर्बिन्जर्स (जसे कारभारी). तथापि, इतर, प्राचीन सुमेरियन व्यापारी आणि प्राचीन इजिप्तच्या पिरॅमिड्स बिल्डरमध्ये व्यवस्थापनासारखे विचार ओळखतात. शतकानुशतके गुलाम-मालकांना एखाद्या निर्भर परंतु काहीवेळा असंवेदनशील किंवा पुनर्संचयित कामगारांचे शोषण / प्रेरणा देण्याच्या समस्येचा सामना करावा लागला परंतु बऱ्याच पूर्व-औद्योगिक उपक्रमांना त्यांचे लहान प्रमाण दिले गेले तरी त्यांनी व्यवस्थित व्यवस्थापनाच्या प्रश्नांचा सामना करण्यास भाग पाडले नाही. तथापि, हिंदू अंकांचा प्रसार आणि डबल-एन्ट्री बुक-कीपिंगचे संहिताकरण व्यवस्थापनाचे मूल्यांकन, नियोजन आणि नियंत्रण यासाठी साधने प्रदान करतात. +सदस्यांना त्यांचे मतभेद व्यक्त करण्याचा आणि त्यामधील मतभेद सोडविण्याचा अधिकार असल्यास संघटना अधिक स्थिर असते. +एखादी व्यक्ती एखादी संस्था सुरू करू शकते, "जेव्हा ती बऱ्याच लोकांच्या काळजीत राहिली असेल आणि ती टिकवून ठेवण्याची तीव्र इच्छा असेल तर ते टिकेल". +एक कमकुवत व्यवस्थापक एखाद्या भक्कम व्यक्तीचे अनुसरण करू शकतो, परंतु दुबळा नसतो आणि अधिकार टिकवून ठेवू शकतो. +प्रस्थापित संस्था बदलू इच्छित असलेल्या मॅनेजरने "पुरातन रीतिरिवाजांची किमान सावली तरी राखली पाहिजे". + +व्यवस्थापन ही कार्ये वापरून प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने संघटनात्मक उद्दीष्टे व उद्दीष्टे साधण्याची सतत प्रक्रिया असते. +हे व्यवस्थापकीय कार्ये मूळतः हेन्री फियोल यांनी पाच घटक म्हणून ओळखली; नियोजन, आयोजन, कर्मचारी, अग्रगण्य (दिग्दर्शन) आणि नियंत्रित करणे. आता सामान्यतः स्वीकारलेली चार व्यवस्थापकीय कार्ये आहेत. +व्यवस्थापनाचे चार मूलभूत कार्ये नियोजन, आयोजन, अग्रगण्य आणि नियंत्रित आहेत. +नियोजन ही संघटनात्मक उद्दीष्टे स्थापित करणे आणि ती प्राप्त करण्यासाठी कृती करण्याचा एक मार्ग आहे. नियोजन टप्प्यात, व्यवस्थापक संघटनेला दिशा निश्चित करण्यासाठी सामरिक निर्णय घेतात. +नियोजन टप्प्यात स्थापित उद्दीष्टे साध्य करण्यासाठी संसाधनांचे वितरण आणि कर्मचाऱ्यांना कार्ये सोपविणे हे आयोजन करण्याचा उद्देश आहे. अर्थसंकल्प आयोजित करण्यासाठी आणि कच्चा माल गोळा करण्यासाठी व्यवस्थापकांना वित्त आणि मानव संसाधन यासारख्या संस्थेच्या इतर विभागांसह कार्य करण्याची आवश्यकता असू शकते. +अग्रगण्य मध्ये कर्मचारी प्रेरित करणे आणि संघटनात्मक उद्दीष्टे साध्य करण्यासाठी त्यांच्या वर्तनावर परिणाम करणे यांचा समावेश आहे. अग्रगण्य, कार्य करण्याऐवजी वैयक्तिक कर्मचारी, कार्यसंघ आणि गट यासारख्या लोकांचे व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करते. यशस्वी नेते असलेले व्यवस्थापक सहसा त्यांच्या कार्यक्षमतेसह कार्य करतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेसह सर्वोत्कृष्ट कार्यप्रदर्शन करण्यासाठी कार्यसंघ सदस्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आणि प्रेरित करण्यासाठी परस्पर कौशल्यांचा वापर करतात. +नियंत्रणे ही योजनेच्या अंमलबजावणीचे मूल्यांकन करण्याची आणि संघटनात्मक उद्दीष्ट गाठली आहे याची खात्री करण्यासाठी समायोजन करण्याची प्रक्रिया आहे. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवतात आणि नियंत्रणाच्या टप्प्यात त्यांच्या कामाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करतात. ते कर्मचाऱ्यांना अभिप्राय देतात, जे चांगले करतात त्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया देतात आणि सुधारण्यासाठी सूचना देतात. +हे चार व्यवस्थापकीय कार्ये खरोखर उच्च समाकलित केलेली आहेत आणि एक साखळी मानली जाऊ शकते जिथे प्रत्येक कार्य मागील फंक्शनवर तयार होते. ही कार्ये संघटनात्मक उद्दीष्टांची निर्मिती, अंमलबजावणी आणि साध्य करण्यासाठी एकत्र काम करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10704.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10704.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6538f62281340c6811cc76fc243d35c29cbf86da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10704.txt @@ -0,0 +1 @@ +मॅनोफिल्ड पार्क हे स्कॉटलंडच्या ॲबर्डीन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10711.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..808ff75d9f9a4d42b160918342e1db3782bc6680 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10711.txt @@ -0,0 +1 @@ +मॅन्फ्रेड आयगेन (९ मे, १९२७ - ) हे जर्मन जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. जलद रासायनिक प्रक्रियांची मोजणी करण्याची पद्धती विकसित केल्याबद्दल त्यांना १९६७ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10712.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10712.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6116e71ee44e62d7356d4a6f435c0a2f6f36dc3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10712.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅन्युअल डी गेरोनिमो (जन्म १३ जानेवारी १९८९ फिगलाइन वॅलडार्नो, फ्लोरेन्स) स्पार्टन रेससाठी खेळणारा एक इटालियन खेळाडू आहे. २०१५ मध्ये त्याने एसआर युरोपियन चँपियनशिपचा पुरस्कार जिंकला.[१] +मॅन्युअलने रोमिमध्ये स्पार्टन धावपटू म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१४ मध्ये केली होती.[२] +मॅन्युअल डि गेरोनिमो अ‍ॅथलिंक्स diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10716.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10716.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e408c2fc6c41a7cd6695970c00532a0117195fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10716.txt @@ -0,0 +1 @@ +मॅन्युएल पहिला कोम्नेनोस (२८ नोव्हेंबर, १११८ - २४ सप्टेंबर, ११८०) हा अकराव्या शतकातील बायझेन्टाईन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10762.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cee291e88bf11fe6b2fe00846c95597c9b67bc1b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10762.txt @@ -0,0 +1 @@ +मेलीन आयव्हर्सन (२७ डिसेंबर, १९७६:डेन्मार्क - हयात) ही  डेन्मार्कच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९९ दरम्यान १७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10763.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10763.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb30aa062f651e857bbb49f49629637a15263267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10763.txt @@ -0,0 +1,5 @@ +मॅलेयस मालेफिकरम,चे सामान्यतः हॅमर ऑफ विचेस म्हणून भाषांतरित केले जाते, [१] [a] जादूटोण्यावरील सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. [३] [४] हे कॅथोलिक पाद्री हेनरिक क्रेमर (त्याच्या लॅटिनाइज्ड नावाने हेन्रिकस इन्स्टिटर ) यांनी लिहिले होते आणि १४८६ मध्ये जर्मन शहरात स्पेयर येथे प्रथम प्रकाशित झाले होते. १५ व्या शतकातील असुरशास्त्रातील साहित्याचा संग्रह म्हणून त्याचे वर्णन केले गेले आहे. कोलोन फॅकल्टी येथील इन्क्विझिशनच्या शीर्ष धर्मशास्त्रज्ञांनी पुस्तकाचा निषेध केला कारण ते अनैतिक आणि बेकायदेशीर प्रक्रियेची शिफारस करते, तसेच भूतविज्ञानाच्या कॅथोलिक सिद्धांतांशी विसंगत आहे. +मॅलेयस जादूटोणाला पाखंडी मताच्या गुन्हेगारी दर्जापर्यंत उंचावतो आणि धर्मनिरपेक्ष न्यायालयांनी त्यावर खटला चालवण्याची शिफारस केली आहे. मॅलेयस प्रभावीपणे कबुलीजबाब मिळविण्यासाठी छळ सुचवतो आणि जादूटोण्याच्या दुष्कृत्यांविरूद्ध एकमेव विशिष्ट उपाय म्हणून मृत्यूदंड देतो. त्याच्या प्रकाशनाच्या वेळी, पाखंडी लोकांना वारंवार जिवंत जाळण्याची शिक्षा दिली जात असे [३] आणि मॅलेयसने जादूगारांना समान वागणूक देण्यास प्रोत्साहन दिले. या पुस्तकाचा अनेक शतकांपासून संस्कृतीवर मोठा प्रभाव होता. +पुस्तकाच्या पहिल्या प्रकाशनानंतर ३३ वर्षांनी आणि स्प्रेंगरच्या मृत्यूनंतर २४ वर्षांनी १५१९ मध्ये लेखक म्हणून जेकब स्प्रेंगरचे नाव जोडण्यात आले; परंतु या उशीरा जोडण्याच्या सत्यतेवर अनेक इतिहासकारांनी विविध कारणांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. क्रॅमरने स्वतः क्रॅमरवर बेकायदेशीर वर्तन केल्याच्या आरोपांमुळे आणि आरोपींपैकी हेलेना स्क्युबेरिनच्या लैंगिक सवयींबद्दल क्रेमरच्या वेडामुळे, स्थानिक बिशपने त्याची इन्सब्रुकमधून हकालपट्टी केल्यानंतर मॅलेयस लिहिले, ज्यामुळे न्यायाधीकरणाच्या इतर सदस्यांना निलंबित करावे लागले. चाचणी. +हे पुस्तक नंतर पुनर्जागरणाच्या काळात शाही न्यायालयांनी वापरले आणि 16व्या आणि १७व्या शतकात जादूटोण्याच्या वाढत्या क्रूर खटल्यात योगदान दिले. +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10776.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10776.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdd4b0b96cc4ffc0b18c229a2237a7e05a1b5aa0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10776.txt @@ -0,0 +1,7 @@ +कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स (इंग्लिश: Commonwealth of Massachusetts; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेले मॅसेच्युसेट्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १४व्या क्रमांकाचे राज्य आहे. +मॅसेच्युसेट्सच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून उत्तरेला व्हरमॉंट व न्यू हॅम्पशायर, दक्षिणेला कनेटिकट व ऱ्होड आयलंड तर पश्चिमेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. २०१० साली मॅसेच्युसेट्सची लोकसंख्या ६५,४७,६२९ इतकी होती व ह्यांमधील दोन तृतियांश रहिवासी बॉस्टन महानगर क्षेत्रामध्ये स्थायिक आहेत. +अमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली प्लिमथ ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी ब्रिटिश वसाहत होती. १६३६ साली उघडलेले हार्वर्ड विद्यापीठ हे उत्तर अमेरिकेमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या अमेरिकन क्रांतीचे बॉस्टन हे सर्वात मोठे केंद्र होते. +सध्या मॅसेच्युसेट्स अमेरिकेतील एक प्रगत राज्य असून संस्कृती, कला, शिक्षण इत्यादींबाबतीत अग्रेसर आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. + +एम.आय.टी व हार्वर्ड विद्यापीठ ह्या जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिज शहरात स्थित आहेत. +बास्केटबॉल व व्हॉलीबॉल ह्या दोन जागतिक खेळांची निर्मिती पश्चिम मॅसेच्युसेट्समध्येच झाली. सध्या अमेरिकेमधील काही सर्वात यशस्वी व्यावसायिक संघ मॅसेच्युसेट्स राज्यात स्थित आहेत. ह्यांमध्ये बॉस्टन सेल्टिक्स, बॉस्टन रेड सॉक्स, न्यू इंग्लंड पेट्रियट्स, बॉस्टन ब्रुइन्स व बॉस्टन ब्रेव्ह्ज ह्यांचा समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10783.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a509512d92048eeb00651afb6d08fc9a56f59c8c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10783.txt @@ -0,0 +1,8 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक (मॅसिडोनियन: Република Северна Македонија) हा दक्षिण युरोपाच्या बाल्कन भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग राहिलेल्या मॅसिडोनियाला १९९१ साली स्वातंत्र्य मिळाले. मॅसिडोनियाच्या उत्तरेला सर्बिया देश व कोसोव्हो प्रांत, पूर्वेला बल्गेरिया, दक्षिणेला ग्रीस तर पश्चिमेला आल्बेनिया हे देश आहेत. स्कोप्ये ही मॅसिडोनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मॅसिडोनिया ह्या नावावरून ग्रीस व मॅसिडोनिया देशांमध्ये वाद सुरू आहे. ग्रीस देशाच्या उत्तरेकडील प्रदेशाचे नाव मॅसिडोनिया हेच आहे. ह्यामुळे मॅसिडोनियाला संयुक्त राष्ट्रांमध्ये मॅसिडोनियाचे भूतपूर्व युगोस्लाव्ह प्रजासत्ताक ह्या नावाने दाखल करण्यात आले होते. सध्या संयुक्त राष्ट्रे व युरोपाची परिषद ह्या संस्थांचा सदस्य असलेल्या मॅसिडोनियाने नाटो व युरोपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. +रोमन साम्राज्याने इ.स. पूर्व १४६ मध्ये मॅसिडोनियाचा प्रांत स्थापन केला. रोमन सम्राट डायोक्लेशनने मॅसिडोनिया प्रांताचे उपविभाजन करून नवे विभाग निर्माण केले. ह्याच काळात मॅसिडोनियामध्ये ग्रीक व लॅटिन ह्या दोन्ही भाषा वाढीस लागल्या. सहाव्या शतकाच्या अखेरच्या काळात स्लाव्ह लोक मोठ्या प्रमाणावर बाल्कन प्रदेशात स्थायिक झाले. तेव्हापासून ह्या भूभागाच्या नियंत्रणावरून बायझेंटाईन साम्राज्य व बल्गेरियामध्ये सतत चकमकी होत राहिल्या. १४व्या शतकामध्ये येथे सर्बियन साम्राज्याचे अधिपत्य आले परंतु लवकरच संपूर्ण बाल्कन प्रदेशावर ओस्मान्यांची सत्ता आली जी पुढील दशके अबाधित राहिली. +२०व्या शतकाच्या सुरुवातीस १९१२ व १९१३ साली घडलेल्या दोन बाल्कन युद्धांनंतर व ओस्मानी साम्राज्याच्या विघटनानंतर मॅसिडोनिया भूभाग सर्बियाच्या अधिपत्याखाली आला. ८ सप्टेंबर १९९१ रोजी मॅसिडोनियाने स्वातंत्र्याची घोषणा केली. +मॅसिडोनियाची अर्थव्यवस्था काहीशी अविकसित असून येथे २७ टक्के बेरोजगारी आहे व येथील वार्षिक दरडोई उत्पन्न युरोपामध्ये खालच्या पातळीवर आहे. +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10786.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9df550c2392f857f1efa82488b8d5f0666810a62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10786.txt @@ -0,0 +1,11 @@ +शिसव किंवा शिसवी (Fabaceae -pea, or legume- कुळातले आहे. +भारतात शिसवीचे दोन प्रकार आढळतात. +(१) Dalbergia sissoo (North Indian Rosewood) +(२) Dalbergia Latifolia (काळी शिसव) +( South Indian Rosewood) ( East Indian rosewood) (Bombey Blackwood) +(Origional Rosewood) +हा २५ ते ३० मीटर उंच वाढणारा वृक्ष आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या लाकडास शिसवीचे लाकूड असे म्हणतात. सागापेक्षा टिकाऊ, दणकट, नक्षीकाम करण्यासाठी उत्तम. काळ्या शिसवीच्या लाकडाने एकेकाळी महाल आणि वाडे बांधत असत. असल्या घरातील वातावरण उबदार असते. हे झाड लॅटिन नावातला sissoo हा शब्द शिसवी शब्दापासून निघाला आहे. Dalbergia हा शब्द स्वीडिश शास्त्रज्ञ निल्स व कार्ल डलबर्ग यांच्या नावांवरून घेतला आहे. +Dalbegia Sissoo हे झाड उत्तर भारतात सर्वसाधारणपणे आढळते तर Dalburgia Latifolia हे जास्तीत जास्त दक्षिण भारतातच (केरळ, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या काही पर्वतीय भागात) आढळते. महाराष्ट्रात पानझडी जंगलात Latifolia प्रजातीची झाडे आढळुन येतात तर उर्वरित क्षेत्रात sissoo प्रजातीची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. +भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि इंडोनेशिया हे देश या शिसवीच्या झाडाचे मूळ स्थान आहेत. +सदर व्रुक्षाचे लाकूड खैराइतकेच वजनदार असते. +प्राचीन भारतीय ग्रंथामध्येही बृहत्सहिता इ. मध्ये शिसवीच्या लाकडाचे खुप महत्व सांगितले आहे, प्राचीन काळात काळ्या शिसवीच्या लाकडापासुन देव्हारे बनविले जात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10788.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..110b7a84e131b9b9d968e7f8621d892fa118378a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10788.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॅान्टेस्क्यू (फ्रेंच: Charles-Louis de Secondat, Baron de La Brède et de Montesquieu; १८ जानेवारी १६८९,ला ब्रेद, जिरोंद - १० फेब्रुवारी १७५५, पॅरिस) हे फ्रान्समधील एक प्रसिद्ध विचारवंत होतेे. त्याच्या विचारांनीच फ्रेंच राज्यक्रांतीची पायाभरणी झाली. +उमराव घराण्यात जन्मलेले मॅान्टेस्क्यू हे पेशाने वकील होते. त्यांनी विविध शासन पद्धतींचा तैलनिक अभ्यास करून 'दि स्पिरिट आॅफ लाॅज' (कायद्याचे मर्म) हा ग्रंथ लिहिला. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ ही शासन व्यवस्थेची तिन्ही क्षेत्रे स्वतंत्र्य हवीत त्यायोगे समाजामध्ये समता, स्वातंत्र्य, जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' त्यांनी मांडला. त्यांनी अनियंत्रीत राजसत्तेला विरोध दर्शवला. ते ब्रिटिश राज्यपद्धतीने प्रभावित झाले होते. कारण त्यात राजेशाही, सामंतशाही व लोकशाही या तिन्ही पद्धतींच्या गुणांचा समन्वय साधला गेला होता. फ्रांसमधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलने आवश्यक आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांचा प्रभाव फ्रांसमधील बुद्धिवादी लोकांवर पडला होता. अमेरिकेने त्यांचा 'सत्ता विभाजनाचा सिद्धांत' स्वीकारला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10805.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5db2e8ae9b04ea4687c35c4e36c9d6bd0997b058 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10805.txt @@ -0,0 +1,6 @@ +मे १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३५ वा किंवा लीप वर्षात १३६ वा दिवस असतो. + + + + +मे १३ - मे १४ - मे १५ - मे १६ - मे १७ - (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10822.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d89e00c2cb41dec68586c6bd8c527b6e288709aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10822.txt @@ -0,0 +1,6 @@ +मे ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५० वा किंवा लीप वर्षात १५१ वा दिवस असतो. + + + + +मे २८ - मे २९ - मे ३० - मे ३१ - जून १ (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10823.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bcb392ac26e051ed7280078ef5a17816f7860c82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10823.txt @@ -0,0 +1,5 @@ +मे ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५१ वा किंवा लीप वर्षात १५२ वा दिवस असतो. + + + +मे २९ - मे ३० - मे ३१ - जून १ - जून २ (मे महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10835.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f3c7c08eed34ddca6ad336275cfdabfa2ccf530 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10835.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेंगापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10873.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a46940aa1138360cf2e3c8ac7418e3b613545e30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10873.txt @@ -0,0 +1 @@ +मेंढेकाळा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10889.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10889.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82bf497bcf0e81b3d7bc3840149cb480842f7989 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10889.txt @@ -0,0 +1,14 @@ +मेंदू - हा प्राण्यांच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा अवयव आहे. हा अवयव डोक्यामध्ये कवटीच्या आत असतो. शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया मेंदूकडून नियंत्रित केल्या जातात. मेंदूमध्ये सुमारे १०० अब्ज चेतापेशी असतात. मानवी मेंदूची डावी बाजू शरीराची उजवी बाजू नियंत्रित करते +शेजारी मानवी गर्भाच्या मेंदूचे बाजूने दिसणारे छायाचित्र आहे. चित्रात विकसित होणाऱ्या मेंदूच्या प्रत्येक पेशी वेगवेगळ्या रंगांत दाखवल्या आहेत. सहा आठवडे वयाच्या गर्भाचा मेंदू एक गुंतागुंतीच्या व क्रमबद्ध पायऱ्यांनी विकसित होतो. हे आकार बदलते मज्जासंस्थेच्या अगदी सुरुवातीस प्रारंभिक भ्रूणीय अवस्थांमधील एक साध्या सूजाने, क्षेत्र आणि कनेक्शनच्या जटिल सरचा न्यूरॉन्स स्टेम पेशी असलेल्या विशेष क्षेत्रामध्ये बनविल्या जातात, आणि नंतर त्यांच्या अंतिम स्थानांवर पोहचण्यासाठी ऊतकांमधून स्थलांतर करतात. एकदा न्यूरॉन्स स्वतःवर स्थायिक झाल्यानंतर, त्यांचे आकुंचो उडू शकते आणि मस्तिष्क, शाखाप्रमाणे आणि ते जाताना विस्तारत असतात, जोपर्यंत टिपा त्यांच्या लक्ष्यांवर पोहोचत नाहीत आणि ज्यातून सिंकॅप्टिक कनेक्शन बनतात. मज्जासंस्थेच्या अनेक भागांमध्ये सुरुवातीच्या अवस्थेत न्यूरॉन्स आणि सिन्प्सेसचे जास्त प्रमाणात उत्पादन केले जाते, आणि नंतर अनावश्यक वस्तू काढून टाकल्या जातात. व्हर्टिब्रेट्ससाठी, मज्जासंस्थेच्या विकासाच्या पहिल्या टप्प्यात सर्व प्रजातींमध्ये समान असतात. जसे की भ्रूण कोबळेच्या एका गोल धड्यात एक व्हर्मक्लाइक्स् संरचना बनतात त्याप्रमाणे, पाठीच्या मध्यभागावर चालणाऱ्या क्टोडर्मची संकुचित पट्टी न्यूरल प्लेट बनण्यास प्रेरित करते, नर्व्हस सिस्टमची नांदी. मज्जासंस्थेच्या प्लेटमध्ये मज्जासंस्थेच्या खोबणीसाठी अंतराळ होते आणि नंतर ओठ असलेल्या ओठ मज्जासंस्थेच्या नलिकेला जोडण्यासाठी विलीन होतात, केंद्रांमध्ये द्रव-भरलेले व्हेट्रिकल असलेल्या पेशींचे एक खोबरे दात समोरच्या बाजूस, व्हेट्रिकल्स आणि तीन फुटी दोरखंड तयार करण्यास प्रवृत्त होते. त्यात अग्रमहामंडळ, मध्यांतर आणि हिंदकबळीचा पूर्वकाल असतो. पुढच्या टप्प्यावर, अग्रमस्त्री टेलिसेफेलन नावाचा दोन पेशी (ज्यामध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स, बेसल गॅन्ग्लिया आणि संबंधित स्ट्रक्चर असतात.) आणि डीनेसफेलन (ज्यात थैमास आणि हायपोथालेमस असतात) समाविष्ट आहे. त्याचवेळी, मेन्टेन्फेलॉनमध्ये (मेंदूचा पेशी आणि पानांचा समावेश असतो) आणि मायलेंसेफेलन (ज्यामध्ये मेरुंडला ओब्लागेटा असेल) मध्ये अंतराची अवस्था येते. या प्रत्येक भागात ज्यात प्रजननक्षमता झोन आहेत जिथे न्यूरॉन्स आणि ग्लियाल पेशी निर्माण होतात; परिणामी सेल नंतर स्थलांतर करतात, कधीकधी लांब अंतरासाठी, त्यांच्या अंतिम स्थानांवर. न्यूरॉन एकदा अस्तित्वात असेल तर ते त्याच्या आजूबाजूच्या परिसरात डेंड्राइट्स आणि ॲशन्सऑनचे विस्तार करते. दृष्टिकोन, कारण ते सामान्यतः सेल बॉडीपासून फार दूर आहेत आणि विशिष्ट लक्ष्यापर्यंत पोहचण्याची आवश्यकता आहे, विशेषतः क्लिष्ट मार्गाने वाढतात. वाढत्या अक्षतळावरील टीपमध्ये रासायनिक संवेदनांमधे असलेल्या वाढीच्या शंकूसारख्या प्रोटॉप्लाज्मचा एक फटका असतो. या रिसेप्टर्स स्थानिक पर्यावरणाचा अर्थ लावतात, ज्यामुळे वाढीच्या शंकुला विविध सेल्युलर घटकांद्वारे आकर्षित किंवा मागे हटले जाऊ शकते आणि अशा प्रकारे प्रत्येक पावलावर त्याच्या दिशेने एक विशिष्ट दिशेने धाव घेतली जाऊ शकते. या पाथफायंडिंग प्रक्रियेचा परिणाम हा आहे की वाढीच्या शंकूच्या मस्तिष्कापर्यंत ती पोहोचते, जोपर्यंत ते त्याच्या गंतव्य क्षेत्रापर्यंत पोहचत नाही, तिथे इतर रासायनिक संकेतांमुळे ते शिरोबिंदू निर्माण करण्यास सुरुवात करतात. संपूर्ण मेंदू लक्षात घेता, हजारो जनुके उत्पादने तयार करतात जे ॲक्सोनल पाथफायंडिंगवर परिणाम करतात. शेवटी ज्या सिन्टेप्टिक नेटवर्क उगवले जातात ते फक्त जीन्सद्वारेच निर्धारित होतात. मेंदूच्या बऱ्याच भागांमध्ये, ॲशन्स सुरुवातीला "ओव्हरग्रोव्ह" होतात आणि नंतर तंत्रज्ञानाच्या कामावर अवलंबून असलेली यंत्रणा "कटू" असतात. उदाहरणार्थ, डोळ्यांच्या मध्यस्थापर्यंत, उदाहरणार्थ, प्रौढांतील संरचनेत अगदी योग्य मॅपिंग असते, प्रत्येक बिंदूला रेटिनाच्या पृष्ठभागावर मिस्ड्रिन स्तराशी संबंधित बिंदूला जोडले जाते. विकासाच्या पहिल्या टप्प्यात, रेटिनामधील प्रत्येक अक्षतळाला रासायनिक संकेतांनी मध्यमवर्गीयातील योग्य सामान्य परिसरात मार्गदर्शित केले जाते, परंतु नंतर शाखा अतिशय निरुपयोगी असतात आणि मध्यवर्गीय न्यूरॉन्सच्या विस्तृत वासासह प्रारंभिक संपर्क करते. रेटिना, जन्माआधी, त्यात खास यंत्रणा असते ज्यामुळे ते एखाद्या क्रियाकलापांच्या लाटा निर्माण करतात ज्या सहजपणे एका यादृच्छिक बिंदूमध्ये उगम पावतात आणि नंतर रेटिनाच्या थराच्या ओलांडून हळूहळू पसरवा. या लाटा उपयुक्त आहेत कारण ते शेजारच्या न्यूरॉन्स एकाच वेळी सक्रिय होतात. म्हणजे, ते मज्जासंस्थेचे एक नमुने तयार करतात ज्यामध्ये न्यूरॉन्सच्या स्थानिक व्यवस्थेविषयी माहिती असते. मेन्स्ब्रेनमध्ये या माहितीचा उपयोग शोषणामुळे दुर्धर बनतो आणि कालांतराने नष्ट होतो, तर ॲक्सॉनमध्ये क्रियाकलाप लक्ष्य सेलची कार्यकलाप पाळत नाही. या अत्याधुनिक प्रक्रियेचा परिणाम हा नकाशाचा हळूहळू ट्यूनिंग आणि कडक होत आहे आणि अखेरीस त्याच्या अचूक प्रौढ स्वरूपात सोडून देतो. इतर मेंदूच्या भागात अशाच गोष्टी घडतात: प्रारंभिक synaptic मॅट्रिक्स आनुवंशिकरित्या निर्धारित रासायनिक मार्गदर्शनामुळे निर्माण होते, परंतु नंतर क्रियाशील-आश्रित तंत्रज्ञानाद्वारे हळूहळू परिष्कृत केला जातो, अंशतः अंतर्गत डायनॅमिक्स द्वारे चालविले जाते, अंशतः बाह्य संवेदी इनपुटद्वारे. काही प्रकरणांमध्ये, रेटिना-मिस्ड्र्रेन प्रणालीसह, क्रियाशील नमुने तंत्रज्ञानावर अवलंबून असतात जे फक्त विकसनशील मस्तिष्कांमध्ये कार्य करतात आणि फक्त विकासास मार्गदर्शित करण्यासाठी अस्तित्वात असतात. + +मेंदूच्या इतर भागात अशाच गोष्टी घडतात: प्रारंभिक synaptic मॅट्रिक्स आनुवंशिकरित्या निर्धारित रासायनिक मार्गदर्शनामुळे निर्माण होते, परंतु नंतर क्रियाशील-आश्रित तंत्रज्ञानाद्वारे हळूहळू परिष्कृत केला जातो, अंशतः अंतर्गत डायनॅमिक्सद्वारे व अंशतः बाह्य संवेदी इनपुटद्वारे चालविले जाते. काही प्रकरणांमध्ये, रेटिना-मिस्ड्र्रेन प्रणालीसह, क्रियाशील नमुने तंत्रज्ञानावर अवलंबून असतात जे फक्त विकसनशील मस्तिष्कांमध्ये कार्य करतात आणि फक्त विकासास मार्गदर्शित करण्यासाठी अस्तित्वात असतात. मानवामध्ये आणि इतर अनेक सस्तन प्राण्यामध्ये नवीन मज्जासंस्थे जन्मापासून मुख्यत्वे तयार होतात आणि अर्भक मस्तिष्क प्रौढ मेंदूपेक्षा जास्त न्यूरॉन्समध्ये असतात. तथापि, असे काही क्षेत्रे आहेत ज्यात संपूर्ण आयुष्यात नवीन मज्जासंस्थेचे अस्तित्व कायम ठेवले जात आहे. प्रौढ न्यूरोजेनेसिसचे दोन भाग उत्तम प्रकारे स्थापन झाले आहेत, ते घाणेंद्रियाचा बल्ब आहेत, हे गंधांच्या अर्थाने आणि हिप्पोकैम्पसच्या दंतपेटीच्या गिरसमध्ये आहे, जिथे नवीन न्यूरॉन्स नव्याने प्राप्त झालेल्या आठवणींचे संचय करण्यासाठी भूमिका बजावतात. या अपवादासह, तथापि, बालपणात उपस्थित असलेल्या मज्जासंस्थेचा संच हा जीवनासाठी उपस्थित असलेला संच आहे. ग्लियास्टियल पेशी भिन्न आहेत: शरीराच्या बहुतांश प्रकारचे पेशी प्रमाणे, ते संपूर्ण आयुष्यभर निर्माण होतात. मन, व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता यांचे गुणक आनुवंशिकतेकडे किंवा गर्भसंस्कार करण्यासंबंधीचे कारण असू शकते याबद्दल वादविवाद लांब आहे- हे निसर्गाचे आणि विपर्यास करणारी आहे. अनेक तपशिलांचा निपटारा व्हायचा असला तरी, न्यूरोसायन्सच्या संशोधनामध्ये स्पष्टपणे दर्शविले आहे की दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. जनुक हे मेंदूचा सामान्य प्रकार निर्धारित करतात, आणि जनुकाने अनुभव कसा होतो हे निर्धारित करते. अनुभव, तथापि, सिंटॅप्टिक कनेक्शनचे मॅट्रिक्स परिष्करण करणे आवश्यक आहे, जी त्याच्या विकसित स्वरूपात जीनोमपेक्षा जास्त माहिती आहे. काही बाबतीत, सर्व महत्त्वाचे म्हणजे विकासाच्या गंभीर कालखंडातील अनुभवाची उपस्थिती किंवा अनुपस्थिती. इतर गोष्टींमध्ये, गुणवत्ता आणि गुणवत्तेची गुणवत्ता महत्त्त्वाची आहे; उदाहरणार्थ, समृद्ध वातावरणात असणाऱ्या प्राण्यांना सजीवाच्या सेरेब्रल कॉरटेक्समध्ये जनावरांची जास्त घनता दर्शवणारी जनावरांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दर्शविणारे ठोस पुरावे आहेत. आपला मेंदू किती GBचा आहे? +मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट. +१ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट. +१ टेरा बाईट १००० जीबी. +म्हणजे १६ जीबीची मेमरी असलेले १ लाख ५६ हजार फोन!! मानवाचा मेंदू संगणकापेक्षाही जास्त गतीने काम करतो. आपला मेंदू एका सेंकदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो. यातून हे, सपष्ट होते, की आपल्या मेंदूची क्षमता ही संगणकापेक्षा जास्त आहे. +मेंदूमधील सगळ्या रक्तवाहिन्या एकापुढे एक पसरविल्या, तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार प्रदक्षिणा घालण्याइतक्या लांबीच्या होतील. आपल्या मेंदूमध्ये १०००० कोटी मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात. +आकाशगंगेत असणाऱ्या ताऱ्यांएवढी ही संख्या असते. दर सेकंदाला एक न्यूरॉन याप्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो, तर आपल्याला फक्त एका मेंदूतले न्यूरॉन्स मोजायला ३१७१ वर्षे लागतील! +एका मेंदूतले सगळे न्यूरॉन्स एकापुढे एक मांडले तर त्याची लांबी साधारणपणे १००० कि.मी. एवढी होईल. पण न्यूरॉन्सची रुंदी फक्त १० मायक्रॉन असल्यामुले ते आपल्याला दिसणारच नाहीत. +आयुष्यभराच्या कालखंडात आपल्या शरीरातील इतर कुठल्याही अवयवापेक्षा मेंदूमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल घडत असतात. या बदलांची ढोबळपणे गर्भावस्थेतील, बाल्यावस्थेतील, पौगंडावस्थेतील, प्रौढावस्थेतील व वृद्धावस्थेतील मेंदू असे पाच टप्प्यात विभागणी करणे शक्य आहे. यातील प्रत्येक अवस्थेतील मेंदू आपल्या वर्तनावर परिणाम घडवणारा असून त्यामुळे आपल्या जीवनशैलीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता त्यात असते. +पहिला श्वास घेते वेळी आपल्या मेंदूला आठ महिने पूर्ण झालेले असतात. गर्भधारणेच्या चार आठवड्यानंतर मेंदूच्या वाढीची पहिल्यांदा चाहूल लागते. भ्रूणाच्या पेशीतील तीन पदरापैकी एक पदर मज्जानलिकेत (neural tube) परिवर्तित होतो. नंतरच्या एका आठवड्याच्या आत ही नलिका वाकडी होते. व त्यातूनच मेंदूतील अत्यंत मूलभूत असलेल्या अग्रमस्तिष्क, मध्यमस्तिष्क व पश्चमस्तिष्कांच्या (fore, mid and hind brain) रचनेला सुरुवात होते. यानंतरची मेंदूची वाढ व त्याची व्यवच्छेदता (differentiaon) पूर्णपणे जनुकांच्या नियंत्रणानुसार होऊ लागते. +मेंदूतील ज्ञानकेंद्रे, विविध भावना, मेंदूचा विकास, गर्भधारणेनंतर त्याच्या वाढीची स्थिती, मज्जापेशीचे प्रकार, सपाट व गुळगुळीत मेंदू आणि सुरकुत्या असलेला मेंदू यांतील फरक, मेंदू व त्याची प्रतिकार यंत्रणा, मेंदूचे आजार, आत्महत्येचे विचार कसे तयार होतात, भावभावना व्यक्त होताना चेहऱ्याची होणारी हालचाल, गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारी 'हंटिंग्टन' व्याधी, विद्वत्ता आणि मेंदूचा संबंध, डावा व उजव्या मेंदूची कार्यक्षमता, मेंदूची लवचीकता, मेंदूतील लहरी, त्यांची कारणे, चिन्हांची भाषा आणि मेंदू, ऑक्सिटोसिनचे कार्य, मेंदूपेशी व यंत्रपेशी, झोपेचे नियंत्रण, मेंदू व चुंबकीय चिकित्सा आदी मेंदूशी संबंधित विषयांची सर्व माहिती डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे-लिखित गूढ उकलताना या पुस्तकात दिली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10923.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48b1bdc3c2372de6777fc8dc42d8e9d19bc46a5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10923.txt @@ -0,0 +1,9 @@ + +मेक्सिकन ग्रांप्री (स्पॅनिश: Gran Premio de Mexico) ही एक फॉर्म्युला वन शर्यत होती. ही शर्यत १९६३-१९७० व १९८६-१९९२ दरम्यान मेक्सिको देशाच्या मेक्सिको सिटीमध्ये खेळवली जात होती. २०१५ सालच्या हंगामापासून ही शर्यत फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकामध्ये सामील केली जाईल असा अंदाज आहे. +ऑटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिग्ज हा मेक्सिको सिटी, मेक्सिकोमधील ४.३०४ किमी (२.६७४ मैल) मोटरस्पोर्ट रेस ट्रॅक आहे, ज्याचे नाव रेसिंग ड्रायव्हर्स रिकार्डो रॉड्रिग्ज (१९४२-१९६२) आणि पेड्रो रॉड्रिग्ज (१९४०-१९७१) यांच्या नावावर आहे. रिकार्डो रॉड्रिग्ज १९६२ मेक्सिकन ग्रांप्री साठी सराव करताना या सर्किटव अपघातात मरण पावले. नऊ वर्षांनंतर रिकार्डोचा भाऊ पेड्रोचाही येथे सराव करताना मृत्यू झाला. २०१५ पासून, ट्रॅकने पुन्हा एकदा फॉर्म्युला वन मेक्सिकन ग्रँड ग्रांप्रीचे आयोजन सुरू करण्यात आले, हा कार्यक्रम त्यापूर्वी दोन वेगवेगळ्या कालावधीत वेगळ्या मांडणीवर आयोजित करण्यात आला होता, ज्याचा प्रसंग १९९२ मध्ये शेवटची शर्यत येथे आयोजित करण्यात आली होती. +ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +ठळक दर्शवलेले इंजिन निर्माता फॉर्म्युला वनच्या चालु हंगामात भाग घेत आहेत. +गुलाबी दर्शवलेली शर्यत, फॉर्म्युला वनची शर्यत नाही आहे. +* Built by कॉसवर्थ, funded by Ford +** Built by रेनोल्ट एफ१ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1095.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f17f03e36e836c4fc810590d60d970ed95fa1f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1095.txt @@ -0,0 +1,4 @@ +मंगेश रमेश चव्हाण हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे चाळीसगाव मतदारसंघातून भाजपतर्फे महाराष्ट्राच्या १४व्या विधानसभेवर पोहोचले +2022 मध्ये त्यांनी जळगाव जिल्ह्य़ातील सहकार क्षेत्रातील महत्वाची अशी #जळगाव दूध संघाची निवडणूक ते जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून लढविली व त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी व दूध संघाच्या विद्यमान चेरमन सौ.मंदाकिनी खडसे यांचा पराभव केला. +उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी +[१][२][३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10972.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..456e81c21f24cbc5777d009357532d96f2cbe199 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10972.txt @@ -0,0 +1 @@ +मेघगर्जना किंवा गडगडाट हा विजेमुळे होणारा आवाज आहे.[१] [२] [३] विजेपासूनचे अंतर आणि त्याचे स्वरूप यावर ह्या आवाजाची तीव्रता ठरते. तापमानात अचानक झालेली वाढ आणि त्यामुळे दाब वाढल्याने विजेच्या झटक्याच्या मार्गात हवेचा झपाट्याने विस्तार होतो. [४] या बदल्यात, हवेचा हा विस्तार ध्वनिलहरी तयार करतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10974.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42ab5e61ab20cb996bafbb4f5165ccce4ff1ee54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10974.txt @@ -0,0 +1,58 @@ +मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे[१].मेघदूत काव्यात १११ श्लोक आहेत.[२] असे मानले जाते की सुरचित रामटेकने कालिदास यांना प्रसिद्ध कवितेची रचना कार्यास प्रोत्साहन दिले.[३] +हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडांतला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. +मेघदूताचे कथानक हे “विप्रलंभ शृंगार” या प्रकारात मोडणारे आहे. त्यात पत्नी आपल्याबरोबर नसल्याने यक्ष शोक करतो आहे. यासाठी कालिदासाने वापरलेले वृत्त आहे “मंदाक्रांता “. नाव सुद्धा अगदी चपखल आहे- मंद + अक्रांता. ती व्यथा ” मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेत: । कंठाश्लेषप्रणयिनीजने किम् पुनर्दूरसंस्थेऽ ॥ अशा श्लोकांमधून प्रभावीपणे व्यक्त होते. शांत शेळकेंनी केलेल्या मेघदूताच्या मराठी अनुवादामध्ये ‘पादाकुलका’ वृत्त वापरले आहे. + +मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्ष हा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरी' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या . त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून आपल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले[४]. +प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात आली आहे.[५] +मेघदूतावर सुमारे ९० भाष्ये आहेत. ही भाष्ये १७-१८व्या शतकांतील पंडितांनी किंवा त्याहूनही प्राचीनकालीन पंडितांनी लिहिली आहेत. परंतु पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये केवळ आठ भाष्ये उपलब्ध आहेत. +अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी कुसुमाग्रज (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत.. +मूळ संस्कृत श्लोक (पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे - +संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।। +संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य।। +गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।। +बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या।। +गद्यार्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे हे बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत. +मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता) - +१). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप +कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप +यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ +बाह्योद्यानीं वसत हर तच्‍चंद्रिका द्योतवीत।। +(चिंतामणराव देशमुख) +२). तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई +स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही +यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेन्द्रें +बाह्योद्यानीं हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।। +(बा.भ. बोरकर) +३) संतप्तांना निरविशी xx क्षेम सांगे प्रियेस +दूरप्रान्ती विरहि पडलो क्रुद्ध होता धनेश +यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस +पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।। +(पंडित ग.नी. कात्रे) +४). निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियातें +स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टें +जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचें +बाह्योद्यानीं धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।। +(अ.ज. विद्वांस) +५) बाह्योद्यानीं शिव-शशिकरें दीप्त ते हर्म्य जेथें +यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथें +तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपें +जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामिकोपें।। +(द. वें. केतकर) +६). शांता शेळके यांच्या (समश्लोकी नसलेल्या अनुवादाचा नमुना - +मूळ श्लोक - +यक्ष मेघाला म्हणतो – +गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं +रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः । +सौदामन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीः +तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ।। ... मेघदूत.पूर्वमेघ.३७ +अर्थ :- हे मेघा, रात्रीच्या वेळी अतिशय गडद असा काळोख पसरल्यामुळे शहरातील राजमार्ग दिसेनासे झाले असतील. अशावेळी आपल्या प्रियकरांच्या भेटीसाठी निघालेल्या कामोत्सुक स्त्रियांची पावलें अंधारात अडखळतील. तेव्हा मेघा, तूंच सोन्याच्या निकषावरील रेषेप्रमाणें चमचमणाऱ्या तेजस्वी विद्युल्लतेच्या मदतीनें त्या स्त्रियांना मार्ग दाखव. मात्र त्या विलासिनी ललना भित्र्या आहेत हें लक्षात असूं दे, उगाच पाऊस पाडून आणि गर्जना करून त्यांना घाबरवूं नकोस. +शांता शेळके यांनी केलेला या श्लोकाचा अनुवाद – +प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हां निघतिल रात्रीं +राजपथावर अडेल पाऊल निबिड तिमिर तो भरतां नेत्रीं +उजळ तयांची वाट विजेने कांचनरेषा जशि निकषावर +वर्षुन गर्जुन भिववूं नको पण, विलासिनी त्या जात्या कातर +७). याच श्लोकाचा रा.प. सबनीसांचा (समश्लोकी नसलेला) अनुवाद - +तेथें रात्रीं रमणगृहासी जातांना युवतींची +घनांधकारें दृष्टी कुंठित होतांच राजमार्गीं +वाट विजेने दावी, निकषीं सुवर्णरेखेसम जी; +करूं नको जलवृष्टि-गर्जना; सहजभीरु त्या पाहीं diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10975.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10975.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42ab5e61ab20cb996bafbb4f5165ccce4ff1ee54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_10975.txt @@ -0,0 +1,58 @@ +मेघदूत हे कवी कालिदासाने रचलेले संस्कृत भाषेतील खंडकाव्य आहे[१].मेघदूत काव्यात १११ श्लोक आहेत.[२] असे मानले जाते की सुरचित रामटेकने कालिदास यांना प्रसिद्ध कवितेची रचना कार्यास प्रोत्साहन दिले.[३] +हे खंडकाव्य पूर्वमेघ आणि उत्तरमेघ या दोन भागांमध्ये विभागलेले आहे. या खंडकाव्याचा रचनाकाळ गुप्तकाळात इ.स.चे ४ थे शतक ते इ.स.चे ६ वे शतक या कालखंडांतला असल्याचे मानले जाते. पत्‍नीविरहामुळे व्याकुळलेल्या एका यक्षाने स्वतःच्या पत्‍नीला मेघाबरोबर पाठवलेला संदेशाच्या कल्पनेवर मेघदूत आधारले आहे. +मेघदूताचे कथानक हे “विप्रलंभ शृंगार” या प्रकारात मोडणारे आहे. त्यात पत्नी आपल्याबरोबर नसल्याने यक्ष शोक करतो आहे. यासाठी कालिदासाने वापरलेले वृत्त आहे “मंदाक्रांता “. नाव सुद्धा अगदी चपखल आहे- मंद + अक्रांता. ती व्यथा ” मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेत: । कंठाश्लेषप्रणयिनीजने किम् पुनर्दूरसंस्थेऽ ॥ अशा श्लोकांमधून प्रभावीपणे व्यक्त होते. शांत शेळकेंनी केलेल्या मेघदूताच्या मराठी अनुवादामध्ये ‘पादाकुलका’ वृत्त वापरले आहे. + +मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्ष हा कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरी' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या . त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून आपल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले[४]. +प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणाऱ्या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात आली आहे.[५] +मेघदूतावर सुमारे ९० भाष्ये आहेत. ही भाष्ये १७-१८व्या शतकांतील पंडितांनी किंवा त्याहूनही प्राचीनकालीन पंडितांनी लिहिली आहेत. परंतु पुण्यातल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेमध्ये केवळ आठ भाष्ये उपलब्ध आहेत. +अनेक कवींनी मेघदूताचे मराठी भावानुवाद केले आहेत - त्यापैकी कुसुमाग्रज (१९६१) व वसंत पटवर्धन (१९८१) ही नावे महत्त्वाची आहेत.. +मूळ संस्कृत श्लोक (पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता) पुढीलप्रमाणे - +संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।। +संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य।। +गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।। +बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या।। +गद्यार्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. तिच्यामधले महाल, वाडे हे बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत. +मराठी काव्यानुवाद- (वृत्त-मंदाक्रान्ता) - +१). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप +कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप +यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ +बाह्योद्यानीं वसत हर तच्‍चंद्रिका द्योतवीत।। +(चिंतामणराव देशमुख) +२). तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई +स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही +यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेन्द्रें +बाह्योद्यानीं हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।। +(बा.भ. बोरकर) +३) संतप्तांना निरविशी xx क्षेम सांगे प्रियेस +दूरप्रान्ती विरहि पडलो क्रुद्ध होता धनेश +यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस +पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।। +(पंडित ग.नी. कात्रे) +४). निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियातें +स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टें +जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचें +बाह्योद्यानीं धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।। +(अ.ज. विद्वांस) +५) बाह्योद्यानीं शिव-शशिकरें दीप्त ते हर्म्य जेथें +यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथें +तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपें +जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामिकोपें।। +(द. वें. केतकर) +६). शांता शेळके यांच्या (समश्लोकी नसलेल्या अनुवादाचा नमुना - +मूळ श्लोक - +यक्ष मेघाला म्हणतो – +गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं +रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः । +सौदामन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीः +तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ।। ... मेघदूत.पूर्वमेघ.३७ +अर्थ :- हे मेघा, रात्रीच्या वेळी अतिशय गडद असा काळोख पसरल्यामुळे शहरातील राजमार्ग दिसेनासे झाले असतील. अशावेळी आपल्या प्रियकरांच्या भेटीसाठी निघालेल्या कामोत्सुक स्त्रियांची पावलें अंधारात अडखळतील. तेव्हा मेघा, तूंच सोन्याच्या निकषावरील रेषेप्रमाणें चमचमणाऱ्या तेजस्वी विद्युल्लतेच्या मदतीनें त्या स्त्रियांना मार्ग दाखव. मात्र त्या विलासिनी ललना भित्र्या आहेत हें लक्षात असूं दे, उगाच पाऊस पाडून आणि गर्जना करून त्यांना घाबरवूं नकोस. +शांता शेळके यांनी केलेला या श्लोकाचा अनुवाद – +प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हां निघतिल रात्रीं +राजपथावर अडेल पाऊल निबिड तिमिर तो भरतां नेत्रीं +उजळ तयांची वाट विजेने कांचनरेषा जशि निकषावर +वर्षुन गर्जुन भिववूं नको पण, विलासिनी त्या जात्या कातर +७). याच श्लोकाचा रा.प. सबनीसांचा (समश्लोकी नसलेला) अनुवाद - +तेथें रात्रीं रमणगृहासी जातांना युवतींची +घनांधकारें दृष्टी कुंठित होतांच राजमार्गीं +वाट विजेने दावी, निकषीं सुवर्णरेखेसम जी; +करूं नको जलवृष्टि-गर्जना; सहजभीरु त्या पाहीं diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..be41dcf0ad14de3d9ab65839c0b1c670369a5d24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11.txt @@ -0,0 +1 @@ +भिलावडे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. भिलावडे हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11002.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11002.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7dd557f915475aa075f72b00ed3430afb611c01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11002.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेघा धाडे ( २२ मे १९८४ -जळगाव, महाराष्ट्र) ही भारतीय अभिनेत्री आहे. २०१८ साली बिग बॉस मराठी १ची विजेती ठरली.[१] त्यानंतर तिने बिग बॉस हिंदी १२ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला.[२] +मेघा हिंदी चित्रपटात, मालिकेत दिसली. २०१२ साली तिने एका मराठी चित्रपटाद्वारे अभिनय केला. डीडी नॅशनलवर प्रदर्शित झालेल्या पेहचान या मालिकेत तिने काम केले आहे. २०१८ मध्ये तिने बिग बॉस मराठी हा शो जिंकला.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11012.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94a5a9920ad1fc75279e85cf211eadcc9a55ac5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11012.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेघालयचा मुख्यमंत्री हा भारताच्या मेघालय राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व मेघालयच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ मेघालय राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे. +१९७० सालापासून एकूण १२ व्यक्ती मेघालयच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ६ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. नॅशनल पीपल्स पार्टीचे कॉनराड संगमा हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11030.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..601e48f7a4f350d66f4210bf3a61ff7692cf0b9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11030.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेजर विल्यम बूथ (डिसेंबर १०, इ.स. १८८६:लोटाउन, पड्सी, यॉर्कशायर, इंग्लंड - जुलै १:ला सिन्यी, फ्रांस) हा  इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +याचे नाव मेजर होते, पदवी नव्हे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11054.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11054.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43659fb9148b918f2fae2b271c2962e2d576fce7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11054.txt @@ -0,0 +1,3 @@ +कोलंबो क्रिकेट क्लब मैदान (CCCG; सिंहला: කොළඹ ක්‍රිකට් සමාජ ක්‍රීඩාංගනය, तमिळ: கொலோம்போ கிரிக்கெட் கிளப் கிரௌண்ட்) हे कोलंबो, श्रीलंका येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते मुख्यत्वे स्थानिक प्रथम वर्गीय क्रिकेट सामन्यांसाठी आणि दौऱ्यावर आलेल्या संघांच्या सराव सामन्यांसाठी वापरले जाते. मैदानाची प्रेक्षक क्षमता ६,००० इतकी असून येथील पहिला कसोटी सामना १९८४ साली खेळवला गेला. हे जागातील सर्वात लहान मैदानांपैकी एक आहे. कोलंबो क्रिकेट क्लब मैदानावर आजवर तीन कसोटी सामने खेळवले गेले आहेत.[१] +कोलंबो क्रिकेट क्लब मैदान हे श्रीलंकेतील सर्वात जुना प्रथम वर्गीय क्रिकेट क्लब, कोलंबो क्रिकेट क्लबचे होम ग्राउंड आहे. मेटलॅंड क्रिसेंट, कोलंबो येथील तीन मैदानांपैकी हे एक आहे. इतर दोन मैदानांमध्ये सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदान आणि नॉनडिस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान ह्यांचा समावेश होतो.[२] श्रीलंकेतील लहान मैदानांपकी हे एक आहे, आणि त्याशिवाय हे जगातील सर्वात लहान कसोटी मैदानांपैकी एक आहे. कोलंबो क्रिकेट क्लब मैदान पूर्वी मेटलॅंड क्रिसेंट मैदान म्हणून ओळखले जात असे. [१][२] +मैदानातील जास्तीत जास्त जागा मुख्यतः खेळाच्या जागेने व्यापली आहे त्यामुळे सर्व बाजूंना प्रेक्षकांसाठी फारच कमी जागा शिल्लक आहे. मैदानाच्या एका बाजूला धावफलक आणि प्रेस बॉक्स सहीत कॉंक्रीटचा स्टॅंड आहे. ह्या एंडला प्रेस बॉक्स एंड असे नाव आहे. दुसऱ्या बाजूला पॅव्हिलियन एंड आहे तेथे मुख्य पॅव्हिलियन आहे. मैदानावर ६,००० प्रेक्षक बसू शकतात.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11072.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf9db6b7874b7a3fa38b25775683a895c466bcf2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11072.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९४५ असलेले मेटेजांगदा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ५३९.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १७५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : काही नाही५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा जांगदा येथे आहे. माध्यमिक शाळा मोहळी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट धानोरा येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र धानोरा येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा धानोरा येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11085.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ebe457fb6380014c3b7a461f6ba8af8bb21960a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11085.txt @@ -0,0 +1 @@ +मेडता विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जिल्ह्यात असून राजसामंद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11109.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b330293fcb54069a3fff4525cf685a2a21fc028a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11109.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या खालील बाजूस वसलेले आहे. मेढा गावाजवळ कान्हेर धरण नावाचे मोठे धरण आहे. या गावात पांडवांनी अज्ञातवासात बनवलेले गणेशाचे व शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11122.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11122.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc720465fc473c0a27d1294d4b0a8e08f775c1b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11122.txt @@ -0,0 +1,8 @@ + मेढे तर्फे फुणगुस हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11151.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11151.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fd8948361a8fd332d6455870ddfe60bc9dfd8a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11151.txt @@ -0,0 +1,11 @@ +मेदिना दे रियोसेकोची लढाई ही लष्करी कारवाई १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होती. +पोर्तुगाल  • माद्रिद  • ब्रुक  • वाल्दापेन्यास  • अल्कोलेआ  • काबेझॉन  • गेरोना  • ला रोमाना डिव्हिजनची सुटका  • झारागोझाचा वेढा  • गेरोनाचा वेढा  • मेदिना दे रियोसेको  • व्हालेन्सिया  • कादिझ बंदर  • बैलेन  • रोलिसा  • व्हिमैरो +पांकोर्बो  • व्हाल्मासेडा  • बर्गोस  • रोझेस  • एस्पिनोसा  • टुडेला  • सोमोसियेरा  • कार्दाद्यू  • मोलिन्स दि रे  • साहागुन  • बेनाव्हेंते  • झारागोझा (दुसरा वेढा)  • कास्तेलॉन  • मान्सिया  • कोरुना +व्हियाफ्रांका  • ब्रागा  • अमारांते  • लुगो  • पोर्तोची पहिली लढाई  • व्हिगो  • ग्रिहो  • पोर्तोची दुसरी लढाई  • सांतियागो  • सानपायो +उक्लेस  • मियाहादास  • येवेनेस  • सिउदाद-रेआल  • मेदेयीन  • आल्कांतारा  • तोराल्बा  • तालाव्हेरा  • आल्मोनासिद  • बान्योस  • तमामेस  • ओकान्या  • कार्पियो  • आल्बा दि तोर्मे  • कादिस  • मुर्सिया +कास्तेयो दे'एंपुरीस  • व्हाल्स (१)  • माँझोन  • गेरोना (३)  • आल्कान्यिझ  • मरिया  • बेल्चिते  • ओस्तालरिच (१)  • मोले  • व्हिच  • मान्रेसा  • लेरिदा  • सान क्विंतिन  • ला बिस्बाल  • तोर्तोसा  • व्हाल्स (२)  • तारागोना (१)  • सेर्व्हेरा  • फिगेरास  • सागुंतुम  • मासाने दे काब्रेनिस  • व्हालेन्सिया  • कास्ताया (१)  • कास्ताया (२)  • तारागोना (२)  • सांता एंग्रेसिया  • झारागोझा (३)  • ओर्दाल +1st Astorga  • 1st Ciudad Rodrigo  • Barquilla  • River Côa  • 1st Almeida  • Trant's raid  • Bussaco  • Torres Vedras  • Pombal  • Redinha  • Condeixa  • Casal Novo  • Foz d'Arunce  • Sabugal  • Fuentes de Onoro  • 2nd Almeida +कादिस  • Montellano  • Fuengirola  • Baza  • Barrosa  • Zujar  • 1st Bornos  • Tarifa  • 2nd Bornos +1st Badajoz (Gebora)  • 2nd Badajoz  • Campo Maior  • Úbeda  • Albuera  • Usagre  • 1st Arlabán  • Durán's action  • Cogorderos  • Riego de Ambrós  • Arroyo dos Molinos  • Tarifa  • Navas de Membrillo  • Orbigo  • Cerdagne (France)  • El Boden  • 2nd Ciudad Rodrigo  • Rocaforte  • Sangüesa  • 3rd Badajoz  • 2nd Arlabán  • Villagarcia  • Almarez  • Maguilla  • Salamanca  • Garcia Hernandez  • Guadalajara  • 2nd Astorga  • Majadahonda  • 1st Bilbao  • 2nd Bilbao  • Burgos  • Mañeru  • Villodrigo  • Venta del Pozo  • Tordesillas  • Tafalla +Vitoria  • 2nd Pancorbo  • 1st San Sebastián +Pyrenees Offensive (Maya  • Roncesvalles  • Lizasso  • Sorauren) Buenza  • 2nd San Sebastián  • San Marcial  • Bidassoa  • Pamplona  • Nivelle  • Nive  • Garris  • Orthez  • Toulouse  • बायोने diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11158.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11158.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fbad069db89381e9831e51d7c10fab79a0d83bcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11158.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मेधा आलकरी ह्या मराठीत प्रवासवर्णने लिहिणाऱ्या लेखिका आहेत. त्यांच्या 'सूर्य होता रात्रीला : वीस देशांची बखर' या पुस्तकाला चांगले अभिप्राय आणि आणि चांगली प्रसिद्धी मिळाली. 'या पुस्तकामुळे पर्यटन व्यवसायावर गदा येईल की, काय असे वाटावे इतके हे पुस्तक बारकाईने लिहले असल्याचे' अच्युत गोडबोले म्हणाले. +मेधा आलकरी या मुंबईच्या डुंगरसी गंगजी रुपारेल काॅलेजच्या विद्यार्थिनी असून त्यांनी काही काळ आंध्र बँकेत नोकरी केली आहे. त्यांचे शालेय शिक्षण परळच्या आर.एम. भट या शाळेतून झाले होते. +‘मस्त भटकंती’च्या २०१३ सालच्या दिवाळी अंकात आलकरी ह्यांचे 'आनंदाचा फेरा' नावाचे प्रवासवर्णन आले आहे. +मेधा आलकरी आणि जी.बी. देशमुख यांनी 'गर्जे मराठी' ह्या सुनीता गानू आणि आनंद गानू यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11193.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b689c986818adcebc4bfc92c0f1f6df513fbf32 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11193.txt @@ -0,0 +1 @@ +मेन्ग हॉंग्वे (सरलीकृत चीनी: 孟宏伟; पारंपारिक चीनी: 孟宏偉; पिनयिन: मेन्ग होन्ग्वे; नोव्हेंबर १९५३ रोजी जन्माला आले). ते एक चीनी माजी राजकारणी आहेत आणि २०१६ ते २०१८ पर्यंत इंटरपोलचे अध्यक्ष होते. इंटरपोलने चीनच्या भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा आरोप केल्याच्या आरोपावरून ऑक्टोबर 2018 मध्ये मेन्ग यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. [१] [२] २००४ पासून चीनमध्ये सार्वजनिक सुरक्षा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11195.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c503fed0be4763b8e151e5b60f52bcc6373fa4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11195.txt @@ -0,0 +1,2 @@ +(Md) (अणुक्रमांक १०१) रासायनिक पदार्थ. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11197.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f1ffe309e6f93d35ee795a4daa431a2c32e4bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11197.txt @@ -0,0 +1,29 @@ +मेन्दोसा (स्पॅनिश: Provincia Mendoza) हा आर्जेन्टिना देशाच्या पश्चिम भागातील एक प्रांत आहे. + + + +एंत्रे रियोस · +कातामार्का · +कोरियेन्तेस · +कोर्दोबा · +चाको · +चुबुत · +जुजुय · +तिएरा देल फ्वेगो · +तुकुमान · +नेउकेन · +फोर्मोसा · +बुएनोस आइरेस · +मिस्योनेस · +मेन्दोसा · +रियो नेग्रो · +ला पांपा · +ला रियोहा · +सांता क्रुझ · +सांता फे · +सांतियागो देल एस्तेरो · +सान लुईस · +सान हुआन प्रांत · +साल्ता + +बुएनोस आइरेस शहर (Ciudad Autónoma de Buenos Aires) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11201.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..922ed57240e313a6edefb4d1c0f954c617379f61 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11201.txt @@ -0,0 +1 @@ +मेपल लीफ क्रिकेट क्लब मैदान हे कॅनडाच्या किंग सिटी शहरातील एक मैदान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11205.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca1689eb82433c915595eb13c2cb78eacaa87639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11205.txt @@ -0,0 +1,4 @@ +मेपलपाक सामान्यत: साखरेच्या मेपल, लाल मेपल किंवा काळ्या मेपलच्या झाडाच्या चीकापासून बनविलेला पाक आहे. हे इतर मेपल प्रजातींपासून देखील बनवता येते. थंड हवामानात ही झाडे हिवाळ्यापूर्वी त्यांच्या खोडात व मुळांमध्ये स्टार्च जमा करून ठेवतात. नंतर स्टार्च साखरेमध्ये रूपांतरित होते आणि हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंतऋतूच्या सुरुवातीला चीक स्वरूपातबाहेर येते. मेपलच्या झाडावर त्यांच्या खोडांमध्ये छिद्र करून ही जमा झालेली साखर गोळा केली जाते. नंतर त्यावर बाष्पीभवनाची प्रक्रिया केली जाते आणि पाणी उडून गेल्यानंतर राहिलेले घट्ट सरबत एकत्र केले जाते. बहुतेक झाडे प्रति हंगामात २० to ६० लीटर (५ to १५ US gallon) स्टार्च तयार करतात.[१] +मेपल सरबत प्रथम उत्तर अमेरिकेच्या आदिवासींनी बनविला आणि वापरात आणला. नंतर ही प्रथा तेथे स्थायिक झालेल्या युरोपियन लोकांनी स्वीकारली. त्यांनी हळूहळू उत्पादन पद्धती अधिक विकसित केली. १९७० च्या दशकात झालेल्या तांत्रिक सुधारणांनी सरबत प्रक्रियेला अधिक सहज बनवले. कॅनडाचा क्युबेक प्रांत आतापर्यंतचा सर्वात मोठा उत्पादक आहे, जो जगातील ७० टक्के मेपल सरबत बनवतो. २०१६ मध्ये मेपल सरबताची कॅनेडियन निर्यात कॅनेडियन डॉलर ४८७ दशलक्ष होती, क्युबेकने यापैकी जवळपास ९० टक्के हिस्सा बनविला.[२][३] +मेपल सिरप त्याच्या घनता आणि अर्धपारदर्शकतेच्या आधारावर कॅनडा, युनायटेड स्टेट्स किंवा व्हरमॉंट स्केलनुसार वर्गीकृत केले जाते. मेपल सिरपमध्ये सुक्रोज सर्वात जास्त आहे. कॅनडामध्ये, मेपल सिरप म्हणून पात्र होण्यासाठी सिरप केवळ मेपल सॅपपासून तयार केले जाणे आवश्यक आहे आणि किमान ६६% साखर असणे देखील आवश्यक आहे.[४] अमेरिकेत, व्हर्मॉंट आणि न्यू यॉर्कसारख्या राज्यांत अधिक प्रतिबंधात्मक व्याख्या असल्या तरी, मॅरपल सेपपासून संपूर्णपणे संपूर्णपणे तयार केले जाणे आवश्यक आहे. मेपल सिरप बहुतेक वेळा पॅनकेक्स, वाफल्स, फ्रेंच टोस्ट, ओटचे जाडे भरडे पीठ किंवा लापशी यांच्यात एकत्र करून वापरले जाते. हे बेकिंगमध्ये घटक म्हणून आणि स्वीटनर किंवा फ्लेवरिंग एजंट म्हणून देखील वापरले जाते. पाकशास्त्रज्ञांनी त्याच्या अद्वितीय चवचे कौतुक केले आहे, परंतु यामागचे रसायनशास्त्र पूर्णपणे समजलेले नाही.[५] +मेपलच्या झाडांच्या तीन प्रजाती प्रामुख्याने मेपल सिरप तयार करण्यासाठी वापरल्या जातात. साखर मेपल (एसर सॅचरम), ब्लॅक मेपल (ए. निग्रम) आणि लाल मेपल (ए. रुब्रम) ह्या तीन प्रजाती आहेत. [६] कारण या प्रजातींच्या रसात साखर जास्त (अंदाजे दोन ते पाच टक्के) आहे. [७] काळ्या मेपलला काही वनस्पतिशास्त्रज्ञांनी ए सॅचरम, शुगर मेपलच्या अधिक व्यापकपणे पाहिल्या गेलेल्या संकल्पनेत उप-प्रजाती किंवा विविधता म्हणून समाविष्ट केले आहे.[८] त्यापैकी, लाल मेपलचा हंगाम कमी असतो कारण इतर दोन मेपल प्रजातींच्यापेक्षा तो लवकर अंकुरतो, ज्याची चवही वेगळी असते.[९] मेपल (एसर)च्या इतर काही प्रजाती (एसर) देखील कधीकधी बॉक्स एल्डर किंवा मॅनिटोबा मेपल (एसर न्युगुंडो) सह मेपल सिरप तयार करण्यासाठी सॅप स्रोत म्हणून वापरल्या जातात.[१०] चांदीचा मेपल (ए. सॅचरिनम) [११] आणि बिगलीफ मेपल [१२] इतर स्रोतांमधून अक्रोड, बर्च किंवा खजुरीच्या झाडापासून देखील अशी सरबत तयार केली जाऊ शकते.[१३][१४][१५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11250.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4b5de085e6c5e9fec8dec90aa11ab7ad057c3d5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11250.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मेरा नाम जोकर हा १९७० साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. सहा वर्षे काम चालू असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर अपयशी ठरला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11263.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ef05180b106e2527578f7c6ef4e259b2a0d8de0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11263.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅरिकोपा काउंटी| ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फीनिक्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,२०,५६८ इतकी होती.[२] +मॅरिकोपा काउंटी फीनिक्स महानगराचा मोठा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या मॅरिकोपा जमातीचे नाव दिलेले आहे.[३] मॅरिकोपा काउंटीमध्ये मूळ रहिवाशांसाठी पाच वेगवेगळी आरक्षणे आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1128.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ba6b82ee68e2ca0637e807eb19c42706661647b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1128.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंजरथ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11295.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec733442876460b05838ea3ca8570d58ed8bd34b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11295.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी-ॲन मुसोंडा (८ एप्रिल, १९९१:हरारे, झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. २०१८ मध्ये मेरीकडे झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11322.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..418a2f12296a0627b6e204b6709421dd41ceffbd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11322.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी क्लाउस्टन मॉली डाइव्ह (२६ जून, १९१३:सिडनी, ऑस्ट्रेलिया - १० सप्टेंबर, १९९७:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४८ ते १९५१ दरम्यान ७ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1133.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1133.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..002515e82eef1623a179713a94ed450a0bb58cda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1133.txt @@ -0,0 +1 @@ +मंजिरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11353.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ef88739784439493cae0f24b3d778419c6e8dbc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11353.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी रॉबर्ट राइनहार्ट (१२ ऑगस्ट, इ.स. १८७६ - २२ सप्टेंबर, इ.स. १९५८) अमेरिकन रहस्यकथा लेखिका होती. ही अमेरिकन ॲगाथा क्रिस्टी म्हणून ओळखली जाते.[१] राइहार्टची पहिली रहस्यकथा १९०८मध्ये प्रकाशित झाली होती.   diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11365.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10806538eceec9bf90a51b0b5a338b37ab56dfd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11365.txt @@ -0,0 +1 @@ +मेरी व्हेरॉनिका वॉल्ड्रोन (५ मे, इ.स. १९८४:डब्लिन, आयर्लंड - ) ही  आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. वॉल्ड्रोन आयर्लंडकडून फुटबॉलही खेळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11374.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b338c7b30ecb654d22da6758697bb863af436db6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11374.txt @@ -0,0 +1,3 @@ +मेरी तेरेसा एलिनोर हिगिन्स क्लार्क कॉनहीनी तथा मेरी हिगिन्स क्लार्क (२४ डिसेंबर, १९२७:द ब्रॉन्क्स, न्यू यॉर्क, अमेरिका - ) ही अमेरिकन लेखिका आहे. हिने मुख्यत्वे रहस्यकथा लिहिल्या आहेत. +हिगिन्स क्लार्कने आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्वीय सहायक आणि कॉपी एडिटर[मराठी शब्द सुचवा] म्हणून केली. त्यानंतर ती एक वर्ष पॅन ॲम एरलाइन्समध्ये सेविका होती. कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी तिने नोकरी सोडली व चरितार्थास हातभार लागावा म्हणून लघुकथा लिहिणे सुरू केले. पतीच्या मृत्यूनंतर हिगिन्स क्लार्कने अनेक वर्षे रेडियोवर चार मिनिटांच्या कथा लिहिल्या. तिच्या एजंटने तिला कथा लिहिण्यास प्रवृत्त केल्यावर हिगिन्स क्लार्कने जॉर्ज वॉशिंग्टनच्या जीवनावर आधारित काल्पनिक कथा लिहिली. या पुस्तकाचा खप फारसा न झाल्याने तिने रहस्यकथा लिहिण्याचे ठरविले. तिच्या पुस्तकांच्या एकूण ८ कोटी प्रती अमेरिकेत विकल्या गेल्या आहेत. +हिगिन्स क्लार्कची मुलगी कॅरोल हिगिन्स क्लार्क आणि तिची पूर्वीची सून मेरी जेन क्लार्क यासुद्धा लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11413.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11413.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2a8a1611bba298fd7cc8246a06b3e5880c7d5c4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11413.txt @@ -0,0 +1 @@ +मेल्चियोर लूइयेन (६ जानेवारी, १९८२ - ) हा नेदरलँड्सचा हॉकी खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11414.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0f5fa0ea34f1d3493ec8c6762ff4623e98ad9da0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11414.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मेलनी ऊडिन (इंग्लिश: Melanie Oudin; २३ सप्टेंबर १९९१, अटलांटा महानगर) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. २००९ युएस ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून ऊडिन प्रसिद्धीच्या झोतात आली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11423.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a565352921e3076e091e8149b866a3d03ba8867f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11423.txt @@ -0,0 +1,16 @@ +हा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्नच्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न (निःसंदिग्धीकरण). +गुणक: 37°49′1″S 144°58′1″E / 37.81694°S 144.96694°E / -37.81694; 144.96694 + +मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणाऱ्या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर कॅनबेरा या नवीन राजधानीच्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे. +या शहराच्या मुख्य भागातून यारा नदी नावाची नदी वाहते. +मेलबर्न शहर मेलबर्न विमानतळ नावाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाद्वारे जगाशी जोडलेले आहे. आंतरराष्ट्रीय विमानांबरोबरच स्थानीय विमानेही येथूनच सुटतात. स्थानीय सेवेत जेटस्टार व व्हर्जिन ऑस्ट्रेलिया या विमान सेवा उपलब्ध आहेत. विमानतळापासून शहरात येण्यासाठी द्रुतगती मार्ग आहेत. विमानतळापासून स्कायबस ही सेवा, टॅक्सीज तसेच भाड्याच्या गाड्या उपलब्ध आहेत त्या परिवहनासाठी मिळतात. मात्र मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन उपलब्ध नाही. या शिवाय शहरात मुराब्बीन व इतर छोटी विमानतळेही आहेत. शहराच्या मुख्य भागात फिरण्यासाठी दर वीस मिनिटांनी एक मोफत ट्रॅमही आहे. शहराचे सर्व विभाग शहर बस सेवा, ट्रॅम व रेल्वे द्वारे जोडलेले आहेत. +मेलबर्न येथे अनेक विद्यापीठे आहेत. जसे +अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. +शिक्षणाचे माध्यम इंग्लिश भाषा आहे. शहराला द एज व हेराल्ड सन या दोन मुख्य वृत्तपत्रांसहीत मोफत वाटले जाणारे एमएक्स हे वृत्तपत्र आहे. +येथे इ‌.स. १९५६ साली ऑलिंपिक खेळ तसेच इ‌.स. २००६ साली राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. +या शहराची स्थापना इ‌.स. १८५० साली यारा नदीच्या काठी झाली. या विभाग पुर्वी वुरुंजरी नावाची आदिवासी जमात रहात असे. या जमातीतल्या आठ मुख्य नेत्यांशी, जॉन बॅटमन (इंग्रजी: John Batman) यांनी इ‌.स.१८३५ मध्ये तडजोड करून सुमारे २४०० किमी जमीन आपल्या ताब्यात घेतली व या शहराची स्थापना केली. +इ‌.स. १८५० साली व्हिक्टोरिया राज्य येथे सोने सापडल्यावर येथे माणसांचा महापूर उसळला. सन इ‌.स. १८८० मध्ये हे जगातले सगळ्यात श्रीमंत शहर मानले जायला लागले. +सन इ.स. १९९२ साली शहराची आर्थिक स्थिती सुधारावी व येथे पर्यटकांना आकर्षीत करावे या हेतुने शहरात अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले. जसे, मेलबर्न म्युझियम Melbourne Museum, फेडरेशन स्क्वेयर Federation Square, क्राउन कॅसिनो Crown Casino, व सिटी लिंक या नावाचा द्रुतगती मार्ग. +कोबर्ग नामक उपनगरात मुन्रो स्ट्रीट येथे मेलबर्न येथील भारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय ही आहे. +बि. एच. पी. बिलिटन या महाकाय खनिज उत्खनन संस्थेचे मुख्य कार्यालय येथे आहे. +महाराष्ट्र मंडळ येथे कार्यरत आहे. या मंडळाचे संकेतस्थळ येथे पहा. महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया Archived 2007-12-31 at the Wayback Machine. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11431.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e7410dc99604ed3401bb6fc895783a75d54dd6bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11431.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मेलबर्न विद्यापीठ (Melbourne University) ही ऑस्ट्रेलियातल्या, व्हिक्टोरिया राज्यातील मेलबर्न शहरात इ.स. १८५३ साली स्थापन झालेली शिक्षणसंस्था आहे. ऑस्ट्रेलियामधील प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय विद्यापीठ असलेले मेलबर्न विद्यापीठ हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकिंगनुसार जगातले एकोणचाळीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया राज्याची राजधानी असलेल्या मेलबर्न शहरामध्ये हे विद्यापीठ स्थित आहे. या विद्यापीठाची स्थापना १८५३ साली करण्यात आली. ऑस्ट्रेलियामधील जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेले मेलबर्न विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. मेलबर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस शहरामधील पार्कविले या भागात आहे. विद्यापीठाचे इतर अनेक कॅम्पस व्हिक्टोरिया राज्यातच ठिकठिकाणी आहेत.'भविष्यातील पिढ्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढो' हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. मेलबर्न विद्यापीठामध्ये सध्या जवळपास साडे चार हजार तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून पन्नास हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्येच स्थित आहेत. या कॅम्पसमध्ये दहा मुख्य शैक्षणिक-संशोधन विभाग, पंधरा ग्रॅज्युएट स्कूल्स, विद्यापीठाशी संलग्न संशोधन संस्था आणि इतर अनेक छोटीमोठी शैक्षणिक केंद्रदेखील आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11455.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7580990c99f8b9ccb1a695a58b39a892b39e6dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11455.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 35°18′N 2°57′W / 35.300°N 2.950°W / 35.300; -2.950 + +मेलिया (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Melilla, मेलियाचे स्वायत्त शहर) हे भूमध्य समुद्राकाठी वसलेले उत्तर आफ्रिकेतील स्पेनचे स्वायत्त शहर आहे. मेलियाचे एकूण क्षेत्रफळ २० वर्ग किमी असून तेथील लोकसंख्या ६३,६७० इतकी आहे. +मेलिया, सेउता व मोरोक्कोच्या सीमेजवळील अनेक इतर छोटे स्पेनचे भूभाग आपल्या मालकीचे आहेत अशी मोरोक्कोची भूमिका आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11457.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15605b9dbe80a0a4dd2e41155406bda7bda62d06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11457.txt @@ -0,0 +1 @@ +मेलिसा पॅपवर्थ (१८ जून, १९६६:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11511.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11511.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11516.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11516.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d082d429c2b82ddcb4451a386c9000a23ede2787 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11516.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 33°24′54″N 111°49′53″W / 33.41500°N 111.83139°W / 33.41500; -111.83139 + +मेसा (इंग्लिश: Mesa) ही अमेरिका देशाच्या अ‍ॅरिझोना राज्यामधील एक शहर व फीनिक्स महानगराचे एक उपनगर आहे. सुमारे ४.४ लाख लोकसंख्या लोकसंख्या असलेले मेसा अमेरिकेतील सर्वात मोठे उपनगर व ३८ व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अ‍ॅरिझोनामध्ये मेसाचा लोकसंखेच्या दृष्टीने तिसरा क्रमांक लागतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11520.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..991d103bc953fc0563f3d18a002fbcda4288b866 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11520.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेसा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोतील ही काउंटी युटाच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,४६,७१२ होती.[१] ग्रँड जंक्शन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +मेसा काउंटीची रचना १८८३मध्ये झाली. या काउंटीमध्ये असलेल्या अनेक मेसांवरून (पठार) या काउंटीला नाव देण्यात आले आहे. यात ग्रँड मेसाचाही समावेश होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11521.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..356f988bc3710d367deef36eeb2543cbc7d0da79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11521.txt @@ -0,0 +1,2 @@ +नेव्हादो देल रुइझ तथा ला मेसा देल हेर्वेओ हा कोलंबियामधील एक जागृत ज्वालामुखी आहे. देशाची राजधानी बोगोतापासून १२९ किमी पश्चिमेस असलेला हा ज्वालामुखी गेली अठरा लाख वर्षे सुप्त जागृतावस्थेत असल्याचे मानले जाते. याला स्थानिक प्राचीन भाषेत कुमांडे असे नाव आहे. +१३ नोव्हेंबर, १९८५ रोजी झालेल्या विस्फोटात जवळचे आर्मेरो शहर नेस्तनाबूद झाले व तेथील रहिवाशांपैकी २३,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या. त्याचवेळी पर्वताच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चिनचिना गावातील १,८०० व्यक्ती मृत्यू पावल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11539.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11539.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3203def1807fb4fe12badb8591fdb7bc6f10f95f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11539.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा एक मध्याश्मयुगीन प्रदेश होता.इथे आद्य शेतकऱ्यांचा उगम झाला.असे या प्रदेशाला संबोधले जाते.या प्रदेशात मध्याश्मयुगीन संस्कृती नांदत होती. +आजचे इराक, सीरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेय कडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो.मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे.मेसोस म्हणजे" मधला ". पोटेमोस म्हणजे " नदी ". दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया.दोन नद्यांच्य मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे सुपीक झालेली जमीन यांमुळे प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये मध्याश्मयुगीन भटके - निभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव - वसाहतींचा उदय झाला. मेसोपोटेमिया मधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी १०००० वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असतं. प्राचीन काळामध्येे मेसोपोटेमिया बरोबर भारताचा व्यापार चालत असे याचा पुरावा म्हणजे लोोथल येथे सापडलेल्या मेसोपोटेमियन मुद्रा होय diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11569.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11569.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1b40889e37bb2e57a7434a081629ad36099eef8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11569.txt @@ -0,0 +1 @@ +पाचवा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की: محمد خامس; २ नोव्हेंबर, इ.स. १८४४ - ३ जुलै, इ.स. १९१८) हे ऑट्टोमन साम्राज्याचा ३५वा सम्राट होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11572.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd39cfbb5b8138997fcf15a4a0680bbcbf59321a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11572.txt @@ -0,0 +1,2 @@ +मेहर चंद महाजन (२३ डिसेंबर, इ.स. १८८९:टिका नगरोटा, कांगरा जिल्हा, भारत - इ.स. १९६७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ४ जानेवारी, इ.स. १९५४ ते २२ डिसेंबर, इ.स. १९५४ या कालावधीत सरन्यायाधीश होते. +त्याआधी ते जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान होते. महाजन हे भारत आणि पाकिस्तानमधील सीमा ठरविणाऱ्या रॅडक्लिफ कमिशनमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी होते. जम्मू काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणात त्यांचा भाग होता. त्यांनी लाहोर प्रदेशाऐवजी गुरदासपूर प्रदेश भारतात शामील करून घेण्याचा निर्णय घेतला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11590.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11590.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c52cb88f5539a0163cd1a6acac2b66fe5401914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11590.txt @@ -0,0 +1,4 @@ +९ फेब्रुवारी, इ.स. २०१७ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मेहेदी हसन मिराझ (२५ ऑक्टोबर, इ.स. १९९७:खुलना, बांगलादेश - ) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11596.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11596.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5196125209b71062c0747a62bdee35be30248b3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11596.txt @@ -0,0 +1 @@ +मेहेकरी नदी ही सीना नदीची उपनदी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आगडगावजवळ तिचा उगम असुन बारदरीमधील स्वामी विवेकानंद जलाशयातुन सयुक्त प्रवाह पुढे मेहेकरी भातोडी गावात जाते व या नदीच्या जवळ चांदबिबीमहाल (बारदरी) असून या नदीच्या उगम स्थळ भैरवनाथ मंदिर (आगडगाव)विरभद्र मंदिर(बारदरी)नरसिंह मंदिर (भातोडी) सदगुरू मठ( मेहकरी ) असे अनेक तीर्थक्षेत्र या नदी किनारी आहे पुढे बीड जिल्ह्यात जाते येथे कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कौतिकी आणि बोकडी या तिच्या उपनद्या आहेत. केळी नदीचा उगमआष्टी तालुक्यात, तर कांबळी नदीचा उगम बीड जिल्ह्यात सावरगावजवळ झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11600.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c34ccde28424bdc7d110fd85827a4fc8243a8248 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11600.txt @@ -0,0 +1 @@ +हा एक पारशी धर्मातील सण आहे.हा सण पारशी वर्षातील सातव्या महिन्याच्या सोळाव्या दिवशी सूर्यदेवताच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1161.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1161.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a94b81db69ede5914c5dea1b6fa9b0c0af96bdec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1161.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंजुश्री चॅटर्जी (मे १४, इ.स. १९४१: कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत ) ह्या एक प्रख्यात कथक नृत्यांगना आहेत.[१] नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती चॅटर्जी यांना २०११ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२] +श्रीमती मंजुश्री चॅटर्जी यांचा जन्म १४ मे १९४१ रोजी कोलकाता येथे झाला. श्रीमती मंजुश्री यांनी नलिन कुमार गांगुली यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकण्यास सुरुवात केली.[३] नंतर गुरू शंभू यांच्याकडून कलेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी अनेक राष्ट्रीय उत्सवांमध्ये सादरीकरण केले आणि भारत आणि परदेशात कार्यशाळा आणि व्याख्यान प्रात्यक्षिकांचे नेतृत्व केले. कोलकाता येथील तिच्या कला विहार नृत्य स्टुडिओमध्ये ती महत्त्वाकांक्षी कथ्थक नर्तकांना मार्गदर्शन करत आहे. [४]श्रीमती मंजुश्री चॅटर्जी यांना साहित्य कला परिषद सन्मान, राजीव गांधी फाउंडेशनचा राष्ट्रीय एकता सन्मान, तसेच संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०११) मिळाला आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11621.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9dae89786e10928e1d770e7c91c82d169a3b573 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11621.txt @@ -0,0 +1,10 @@ +शाहरुख खान +सुष्मिता सेन +सुनील शेट्टी +अमृता राव + + +मैं हूँ ना हा २००४चा हिंदी-भाषेतील मसाला चित्रपट आहे, जो फराह खानने तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणात लिहिला आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, अमृता राव आणि झायेद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राम शर्मा या भारतीय सैनिकावर चित्रपटाची कथा आहे. रामला एका कपटी सैनिकापासून जनरलच्या मुलीचे संरक्षण करण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थी म्हणून गुप्तपणे पाठवले गेले आहे.[१] +2001 मध्ये चित्रपटाचे काम सुरू झाले. निर्मितीदरम्यान अनेक विलंबांचा सामना करावा लागला. तटस्थ दृष्टिकोनातून भारत-पाकिस्तान संघर्षाकडे जाण्यासाठी मैं हूं ना उल्लेखनीय आहे. सेंट पॉल स्कूल आणि पश्चिम बंगालच्या आसपासच्या राज्यात याचे चित्रीकरण करण्यात आले. हा चित्रपट रेड चिलीज एंटरटेनमेंट द्वारे निर्मित आणि वितरीत केलेला पहिला चित्रपट आहे. गौरी खानने चित्रपटाची निर्मिती केली. 30 एप्रिल 2004 रोजी जगभरात चित्रपट रिलीज झाला. +या चित्रपटाने त्याच्या थिएटरमध्ये अनेक बॉक्स-ऑफिस विक्रम प्रस्थापित केले. जगभरात ₹84 कोटी (US$11 दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करून, 2004 मध्ये वीर-झारा नंतर हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. +चित्रपटाला 50 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 12 नामांकने मिळाली. ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, फराह खानसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, शाहरुख खानसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता, झायेद खानसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि रावसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री यांचा समावेश आहे. अनु मलिकला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11640.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11640.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a065a0dc90a37b48186c5a7aac2286c378ca4aae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11640.txt @@ -0,0 +1,6 @@ +मैतेई संकीर्तन परंपरा ही मणिपूर राज्यातील एक धार्मिक परंपरा आहे.यालाच मैतेई नट संकीर्तन किंवा मणिपुरी संकीर्तन असे म्हंटले जाते. नृत्य, नाट्य, संगीत यांचा एकत्र आविष्कार असलेली हे एक धार्मिक परंपरा आहे. भारत देशाच्या मणिपूर राज्यातील मंदिरात विशेषकरून याचे सादरीकरण केले जाते. +कृष्ण या देवतेशी संबंधित कथा या कला प्रकारात सादर केल्या जातात. मणिपूर परिसर तसेच मणिपूरजवळील त्रिपुरा, आसाम येथील वैष्णव परंपरेतील भक्तगण ही कला सादर करतात. युनेस्को वारसा यादीत या परंपरेला स्थान देण्यात आलेले आहे.[१] +संकीर्तन परंपरेचा मणिपूर मधील स्थानिक नागरिकांवर धार्मिक आणि सांस्कृतिक परभाव आहे. मुख्यत्वेकरून मंदिरांमध्ये या कलेचे सादारीकरण केले जाते तथापि कुटुंबातील धार्मिक कृत्यातही याचा समावेश होतो. नृत्य आणि संगीत यांच्या माध्यमातून कृष्णकथा उलगडणे हे याचे विशिष्ट्य म्हणून सांगता येते. +मंदिरालगत असलेल्या अंगणात मंडप तयार करून तेथे या कलेची प्रस्तुती केली जाते. मणिपूर परिसरात नट पाल नावाच्या प्रकाराचे सादरीकरण केले जाते. विशेषतः अरीबा पाल आणि मनोहर पला प्रकार हे केवळ मंदिरातच सादर केले जातात. धार्मिक स्थलाखेरीज बाहेरच्या समाजात होळी उत्सवा प्रसंगी होळी पाल सारखी प्रस्तुती केली जाते. पावसाळ्याच्या काळात ,मंदिरात रथयात्रा काढली जाते आणि कला प्रस्तुती होते. +कुटुंबात जन्म, विवाह, मृत्यू अशा निमित्ताने संकीर्तन केले जाते. मुलाचे आणि मुलीचे कान टोचले जातात त्या प्रसंगी संकीर्तन आयोजन होते. वैष्णव भक्तांसाठी मावी रूपात साकार होणारी कृष्णाची लीला असे याचे स्वरूप आहे. +संकीर्तन परंपरेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ४ डिसेंबर हा दिवस संकीर्तन दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.[२] मानवतेचा संदेश देणारा हा कलाप्रकार असल्याने त्याला हा विशेष आदर दिला गेला आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11656.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11656.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..179589834661fd1f34776d757960c4e71ab0c43b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11656.txt @@ -0,0 +1 @@ +मैथिल ब्राह्मण हे मिथिलेच्या ब्राह्मणांना दिलेले नाव आहे. मिथिला हे प्राचीन काळी भारतातील एक राज्य होते. मिथिला सध्या सांस्कृतिक प्रदेश आहे ज्यात बिहारचा तिरहुत, दरभंगा, मुंगेर, कोसी, पूर्णिया आणि भागलपूर विभाग तसेच झारखंडचा संथाल परगणा विभाग तसेच नेपाळचा राज्य क्रमांक २ आहे. जनकपूर, दरभंगा आणि मधुबनी ही मैथिल ब्राह्मणांची प्रमुख सांस्कृतिक केंद्रे आहेत. बिहार, नेपाळ, झारखंडमधील संथाल परगणा मध्ये मैथिल ब्राह्मण अधिक आहेत. मैथिल ब्राह्मण हे पंच गौड ब्राह्मणांपैकी एक आहेत. पंच गौड ब्राह्मणांतर्गत मैथिल ब्राह्मण, कन्याकुब्ज ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, गौड ब्राह्मण, उत्कल ब्राह्मण आहेत.[१][२][३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11663.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22b1e99c8bf646cd6103cf2c6a2a309c325c52cf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11663.txt @@ -0,0 +1,9 @@ +राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त (३ ऑगस्ट, १८८६ - १२ डिसेंबर, १९६४) हे एक हिंदी कवी होते. हिंदी साहित्याच्या इतिहासातील खडीबोलीतील ते पहिले महत्त्वाचे कवी आहेत. [१] साहित्यविश्वात त्यांना 'दादा' या नावाने संबोधले जायचे. त्यांचे भारत-भारती (१९१२) हे काम भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान खूप प्रभावी ठरले आणि म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना 'राष्ट्रीय कवी' ही पदवी दिली. [२] त्यांची जयंती दरवर्षी ३ ऑगस्ट हा 'कवी दिन' म्हणून साजरा केला जातो. १९५४ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन सन्मानित केले. [३] +महावीर प्रसाद द्विवेदी यांच्या प्रेरणेने गुप्ता यांनी खारीबोली हे आपल्या रचनांचे माध्यम बनवले आणि आपल्या कवितेतून खारीबोली ही काव्यमय भाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अशाप्रकारे ब्रजभाषेसारखी समृद्ध काव्य भाषा सोडून नवीन कवींनी काळ आणि संदर्भांना अनुकूल असल्यामुळे आपल्या काव्य अभिव्यक्तीचे माध्यम बनवले. हिंदी कवितेच्या इतिहासात गुप्तांचं हे सर्वात मोठं योगदान आहे. घाशीराम व्यासजी त्यांचे मित्र होते. शुद्धता, नैतिकता आणि पारंपारिक मानवी नातेसंबंधांचे संरक्षण हे गुप्तांच्या कवितेचे पहिले गुण आहेत, ज्यांचा आदर आणि पुरस्कार ' पंचवटी ' ते ' जयद्रथ वध ', ' यशोधरा ' आणि ' साकेत ' मध्ये झाला आहे. 'साकेत' हे त्यांच्या निर्मितीचे सर्वोच्च शिखर आहे. +मैथिलीशरण गुप्त यांचा जन्म ३ ऑगस्ट १८८६ रोजी उत्तर प्रदेशातील झाशीजवळील चिरगाव येथे वडील सेठ रामचरण कनकणे आणि आई काशीबाई यांच्या तिसऱ्या अपत्य म्हणून झाला. आई आणि वडील दोघेही वैष्णव होते. शाळेत खेळाकडे जास्त लक्ष दिल्याने अभ्यास अपूर्ण राहिला. रामस्वरूप शास्त्री, दुर्गादत्त पंत इत्यादींनी त्यांना शाळेत शिकवले. घरात हिंदी, बांगला, संस्कृत साहित्याचा अभ्यास केला. मुन्शी अजमेरी यांनी मार्गदर्शन केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी कनकलता या नावाने ब्रजभाषेत काव्य रचण्यास सुरुवात केली. आचार्य महावीर प्रसादही द्विवेदींच्या संपर्कात आले . खादीबोलीच्या ‘ सरस्वती ’ मासिकात त्यांच्या कविता प्रकाशित होऊ लागल्या. +पहिला काव्यसंग्रह ‘रंग मी भंग’ आणि नंतर ‘जयद्रथ वध’ प्रकाशित झाला. त्यांनी बंगालीतून "मेघनाथ वध", "ब्रजांगना" या काव्यग्रंथाचा अनुवादही केला. सन १९१२-१९१३ मध्ये राष्ट्रीय भावनांनी परिपूर्ण " भारत भारती " प्रकाशित झाले. त्यांची लोकप्रियता सर्वत्र पसरली. " स्वप्नवासवदत्त " या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथाचा अनुवाद प्रकाशित केला. इसवी सन १९१६-१७ मध्ये त्यांनी ' साकेत ' महाकाव्याची रचना सुरू केली. उर्मिलाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना या पुस्तकातून दूर झाली. स्वतः छापखाना उभारून त्यांची पुस्तके छापण्यास सुरुवात केली. साकेत आणि पंचवटी ही इतर पुस्तके १९३१ मध्ये पूर्ण झाली. त्याच वेळी ते राष्ट्रपिता गांधीजींच्या निकट संपर्कात आले. 'यशोधरा' १९३२ मध्ये लिहिली गेली. गांधीजींनी त्यांना ‘राष्ट्रीय कवी’ ही पदवी दिली. १६ एप्रिल १९४१ रोजी वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. प्रथम त्यांना झाशी आणि नंतर आग्रा तुरुंगात नेण्यात आले. आरोप सिद्ध न झाल्याने त्याची सात महिन्यांनी सुटका झाली. १९४८ मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून डी.लिट. ची पदवी बहाल केली १९५२-१९६४ या काळात राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित झाले. १९५३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९६२ मध्ये अभिनंदन ग्रंथ आणि हिंदू विद्यापीठाने डी.लिट. ने सन्मानित केले तेथे त्यांची मानद प्राध्यापक म्हणून नियुक्तीही झाली. १९५४ मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिरगाव येथे त्यांनी १९११ मध्ये साहित्य सदन नावाने स्वतःचे प्रेस सुरू केले आणि १९५४-५५ मध्ये झाशी येथे मानस-प्रिंटची स्थापना केली. +त्याच वर्षी, प्रयागमध्ये " सरस्वती " चा सुवर्णमहोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याचे अध्यक्ष गुप्ताजी होते. १९६३ मध्ये अनुज सियाराम शरण गुप्ता यांच्या निधनाने कधीही भरून न येणारा धक्का बसला. १२ डिसेंबर १९६४ रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि साहित्यातील चमकता तारा त्यांना गवसला. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी दोन महाकाव्ये, १९ खंडकाव्य, कविता, नाटके इ. त्यांच्या कवितेत राष्ट्रीय जाणीव, धार्मिक भावना आणि मानवी उन्नती दिसून येते. देशाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे 'भारत भारती'च्या तीन विभागात चित्रित करण्यात आले आहे. ते मानवतावादी, नैतिक आणि सांस्कृतिक कवितेचे प्रतिष्ठित कवी होते. हिंदीत लेखन सुरू करण्यापूर्वी त्यांनी रसिकेंद्र या नावाने ब्रजभाषेत कविता, दोहे, चौपई, छप्पे इ. १९०४-०५ या काळात वैश्योपकारका ( कलकत्ता ), व्यंकटेश्वरा ( बॉम्बे ) आणि मोहिनी (कनौज ) या मासिकांतून ही रचना प्रकाशित झाली. इंदू, प्रताप, प्रभा या नियतकालिकांतून त्यांनी हिंदीत लिहिलेल्या कलाकृती प्रकाशित झाल्या. विदग्ध हृदय या नावाने त्यांची अनेक कामे प्रतापमध्ये प्रकाशित झाली. +मध्य प्रदेशचे सांस्कृतिक राज्यमंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी सांगितले की, राष्ट्रीय कवी मैथिलीशरण गुप्ता यांची जयंती राज्यात दरवर्षी ३ ऑगस्ट रोजी 'कवी दिन' म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाईल. हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तरुण पिढीला भारतीय साहित्याच्या सुवर्ण इतिहासाची माहिती व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक विभाग राज्यातील भारतीय कवींवर लक्ष केंद्रित करून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. +गुप्ताजी स्वभावाने लोक-सामुहिक कवी होते आणि त्यांच्या काळातील समस्यांबद्दल ते विशेषतः संवेदनशील होते. त्यांची कविता एकीकडे वैष्णव भावाने पोसलेली होती, तर त्याच वेळी प्रबोधन आणि सुधारणा युगातील राष्ट्रीय नैतिक चेतनेने प्रेरित होती. लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक, विपिनचंद्र पाल, गणेश शंकर विद्यार्थी आणि मदन मोहन मालवीय हे त्यांचे आदर्श होते. महात्मा गांधींनी भारतीय राजकीय जीवनात प्रवेश करण्यापूर्वीच गुप्ता यांच्या तरुण मनावर गरम दल आणि तत्कालीन क्रांतिकारी विचारसरणीचा प्रभाव होता. कवीचा क्रांतिकारी आवाज 'अनाघा'च्या आधीच्या रचनांमध्ये, विशेषतः जयद्रथ-वध आणि भारत भारतीमध्ये ऐकू येतो. पुढे, महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद आणि विनोबा भावे यांच्या संपर्कात आल्यामुळे ते गांधीवाद आणि सुधारणावादी चळवळींच्या व्यावहारिक बाजूचे समर्थक बनले. +मैथिलीशरण गुप्तांच्या जीवनात राष्ट्रवादाच्या भावना संहितेने ओतप्रोत भरल्या होत्या. म्हणूनच त्यांची सर्व निर्मिती राष्ट्रीय विचारसरणीने ओतप्रोत आहे. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे ते परम भक्त होते. पण अंधश्रद्धा आणि खोट्या आदर्शांवर त्यांचा विश्वास नव्हता. भारतीय संस्कृतीच्या नवीनतम स्वरूपासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. +गुप्तांच्या कवितेत राष्ट्रवाद आणि गांधीवादाचे प्राबल्य आहे. भारताच्या गौरवशाली भूतकाळाचा इतिहास आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व याचे जोरदार सादरीकरण यात आहे. तुम्ही तुमच्या कवितेत कौटुंबिक जीवनालाही योग्य महत्त्व दिले आहे आणि केवळ स्त्रियांनाच विशेष महत्त्व दिले आहे. गुप्ताजींनी प्रबंध काव्य आणि मुक्तक काव्य या दोन्ही रचना केल्या. शब्दशक्‍ती आणि अलंकारांच्या समर्थ वापरासोबत मुहावरेही वापरले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11671.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11671.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26948cec457b9b59cd65dc4e28b65b49eea1f52b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11671.txt @@ -0,0 +1 @@ +मैदान शार (पश्तोः میدان ښار मैदान शार / मैदान खान; [२][३][४] फारसी: میدان شهر)हे मध्य अफगाणिस्तानमधील मैदान वॉर्डक प्रांताची राजधानी आहे. २००३ मध्ये त्याची लोकसंख्या ३५००८ होती [५]. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11686.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11686.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..747f349508d205086e4f94f880f490df649977fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11686.txt @@ -0,0 +1 @@ +मैया ॲन मेरिआना लुईस (२० जून, १९७०:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही  न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९२ ते २००५ दरम्यान ९ महिला कसोटी आणि ७८ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11696.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..111509df8cd2a4432e528ccb8c7460c1222e489e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11696.txt @@ -0,0 +1,2 @@ +मैलापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11747.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11747.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68eaf3d1b11420b5b14c244304519007fab2f60e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11747.txt @@ -0,0 +1,54 @@ +गुणक: 32°21′42″N 86°16′45″W / 32.36167°N 86.27917°W / 32.36167; -86.27917 + +मॉंटगोमेरी (इंग्लिश: Montgomery) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या अलाबामा राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. राज्याच्या दक्षिण-पूर्व भागात वसलेल्या मॉंटगोमेरी शहराची लोकसंख्या २.०५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३.७५ लाख इतकी आहे. + + अटलांटा + अ‍ॅनापोलिस + आल्बनी + इंडियानापोलिस + ऑगस्टा + ऑलिंपिया + ऑस्टिन + ओक्लाहोमा सिटी + काँकोर्ड + कार्सन सिटी + कोलंबस + कोलंबिया + चार्ल्स्टन + जुनू + जॅक्सन + जेफरसन सिटी + टॅलाहासी + टोपेका + ट्रेंटन + डेन्व्हर + डोव्हर + दे मॉईन + नॅशव्हिल + पियेर + प्रॉव्हिडन्स + फीनिक्स + फ्रँकफोर्ट + बिस्मार्क + बॅटन रूज + बॉइझी + बॉस्टन + माँटगोमेरी + माँतपेलिए + मॅडिसन + रिचमंड + रॅले + लान्सिंग + लिंकन + लिटल रॉक + शायान + सांता फे + साक्रामेंटो + सेंट पॉल + सेलम + सॉल्ट लेक सिटी + स्प्रिंगफील्ड + हार्टफर्ड + हॅरिसबर्ग + हेलेना + होनोलुलु diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1176.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1176.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2d20df99a4d677617fa03081bceb9023ff8e865 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1176.txt @@ -0,0 +1,2 @@ +मंझनपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कौशांबी जिल्ह्यातील एक शहर आहे. हे जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार[१] येथील लोकसंख्या १६,४५७ इकी होती. पैकी ५३% पुरुष तर ४७%.स्त्रीया होत्या. येथील साक्षरता प्रमाण ६८.१८% होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1177.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1177.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23c9e42c8129b0ed2e8a8c6e6a9e9edcc1034f4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1177.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मंठा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. + +मंठा तालुक्यात ११४ गावे, ९२ ग्रामपंचायत व १५० जिल्हा परिषद शाळा आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1178.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1178.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23c9e42c8129b0ed2e8a8c6e6a9e9edcc1034f4e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1178.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मंठा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. + +मंठा तालुक्यात ११४ गावे, ९२ ग्रामपंचायत व १५० जिल्हा परिषद शाळा आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11786.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a9ee9bfaf57b023c7c0f0a6b8bec91335158914 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11786.txt @@ -0,0 +1 @@ +मॉइझे कापेंडा त्शोम्बे (नोव्हेंबर १०, इ.स. १९१९ - जून २९, इ.स. १९६९) हा कॉॅंगोचा पंतप्रधान होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11789.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11789.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8d8b5e0c70973ac644c6a3a6d872008601d07f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11789.txt @@ -0,0 +1 @@ +मोईरा जोन्स (१९४२ - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने आपल्या एकमेव डावात एकही धाव काढली नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11791.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3eb42e08e27ed8cc5c4a8bf67f47a48b733ca085 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11791.txt @@ -0,0 +1 @@ +इंग्रजांनी राजे उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी कॅ.अलेक्झांडर व कॅ.मॉकीनटॉस या दोन अनुभवी अधिकाऱ्यांना नेमले होते. त्यांनी उमाजी नाईकांना पकडण्यासाठी विविध संवेदनशील क्षेत्रात नाक्यांचे जाळे उभारले होते व शेवटी राजे उमाजी नाईक मॉकीनटॉस या अधिकाऱ्यांच्या हाती सापडले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11857.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11857.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96371ae7515b1db15aa33cc2a4dfd11b748aea77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11857.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉरित्स कॉर्नेलिस[१] एम.सी. एशर (जून १७, इ.स. १८९८ - मार्च २७, इ.स. १९७२) हा डच चित्रकार होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11859.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e3cc25c3c9f5f4f93b7ae65acc56dd4c2db5c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11859.txt @@ -0,0 +1,4 @@ +मॉरित्स मार्टेन अलेक्झांडर जाँकमन (२० मार्च, १९८६:द हेग, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11867.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d608221ffb7b889e5062f2f104f280ba4e9b7e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11867.txt @@ -0,0 +1,2 @@ +रुपया हे मॉरिशसचे अधिकृत चलन आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11882.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11882.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e3cc25c3c9f5f4f93b7ae65acc56dd4c2db5c8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11882.txt @@ -0,0 +1,4 @@ +मॉरित्स मार्टेन अलेक्झांडर जाँकमन (२० मार्च, १९८६:द हेग, नेदरलँड्स - ) हा  नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11883.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11883.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c05523334330d82d8f9fbea0ef7a3a4c8ce0c33e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11883.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरिस जेम्स कॅरिक ॲलॉम (२३ मार्च, १९०६:इंग्लंड - ८ एप्रिल, १९९५:केंट, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३० ते १९३१ दरम्यान ५ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11891.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11891.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0b4cb2bf95426189cc85a348b0049fdff81fdb7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11891.txt @@ -0,0 +1 @@ +मॉरिस फ्लेचर ट्रेमलेट (५ जुलै, १९२३:इंग्लंड - ३० जुलै, १९८४:इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९४८ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11895.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11895.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37abe31258836a792c949213d53b1d7927e002ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11895.txt @@ -0,0 +1,6 @@ +१ जानेवारी, १९६७ (वय ६६) +२१ जुलै, इ.स. २०१२ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +मॉरिस लेलॅंड (जुलै २०, इ.स. १९०० - जानेवारी १, इ.स. १९६७) हा  इंग्लंडकडून १९२८ ते १९३८ दरम्यान ४१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11924.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6e0717f7a0330774c528cadcf2922c8ee3eb6d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11924.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्गन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डिकॅटर येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२३,४२१ इतकी होती.[२] या काउंटीची रचना ६ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली.[३] त्यावेळी या काउंटीचे नाव कोटॅको काउंटी होते. कालांतराने या काउंटीला व्हर्जिनियाच्या जनरल डॅनियेल मॉर्गनचे नाव देण्यात आले.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11929.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11929.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24d98dc51854f4be7abf47b6cf5ffe95f87aa3bd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11929.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्गन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २८,१५९ होती.[१] फोर्ट मॉर्गन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] +मेसा काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. या काउंटीला फोर्ट मॉर्गन या लष्करी ठाण्याचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11930.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1febe6e153592d08b5e4020c90a4f63361207938 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11930.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्गन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11939.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11939.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a2a2cc0591c47013ce5394cb8c47cf312a2f225 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11939.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्टन काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11947.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11947.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d0642ddeae9979b863703e271af3f204808fb37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11947.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉर्ने निको व्हान विक (२० मार्च, इ.स. १९७९ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11958.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75848322695f82939c1a70661579bb91c1319e44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11958.txt @@ -0,0 +1 @@ +येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च (इंग्लिश: The Church of Jesus Christ of Latter-day Saints; इतर नावे: मॉर्मन चर्च, एलडीएस चर्च) हा ख्रिस्ती धर्माच्या उपधर्मांपैकी एक आहे. ह्या धर्माची स्थापना १८३० साली जोसेफ स्मिथ, ज्युनियर ह्या धार्मिक पुढाऱ्याने अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यामध्ये केली. ह्या चर्चचे मुख्यालय युटाच्या सॉल्ट लेक सिटी ह्या शहरामध्ये असून जगभर त्याचे ५०,००० प्रचारक व १.४१ कोटी अनुयायी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11972.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11972.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f785ecf9adaee67c6e226fc165b1f2f2155e7433 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_11972.txt @@ -0,0 +1 @@ +मॉली फ्लॅहर्टी (१० मे, १९१४:ऑस्ट्रेलिया - १३ जानेवारी, १९८९:ऑस्ट्रेलिया) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ ते १९४९ दरम्यान ६ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12001.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12001.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d6412b1b2f2630bc960a1634d55aea4a7b37a965 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12001.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वे (रशियन: Железнодорожная линия Санкт-Петербург — Москва) हा रशिया देशामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. ६५० किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग रशियाची राजधानी मॉस्कोला दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्गसोबत जोडतो. रशियन साम्राज्याचा झार पहिला निकोलस ह्याच्या आदेशानुसार मॉस्को-लेनिनग्राड रेल्वेमार्गाचे बांघकाम १८४२ मध्ये सुरू झाले व १ नोव्हेंबर १८५१ रोजी ह्या मार्गावरील पहिली रेल्वेगाडी धावली. +प्रवासी संख्येच्या दृष्टीने मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग मार्ग रशियातील सर्वात वर्दळीचा असून ह्या मार्गावर दररोज सुमारे ३२ गाड्या धावतात. सीमेन्स ह्या जर्मन कंपनीने बनवलेली २५० किमी/तास इतक्या वेगाने धावणारी द्रुतगती रेल्वेगाडी ह्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे असून ती मॉस्को ते सेंट पीतर्सबर्गदरम्यानचे अंतर ३ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते. +हा रेल्वेमार्ग रशियाच्या लेनिनग्राद ओब्लास्त, नॉवगोरोद ओब्लास्त, त्वेर ओब्लास्त व मॉस्को ओब्लास्त ह्या चार प्रांतांमधून धावतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12007.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..abf5be7e3922ea7ee0d244caaf61d32b70476e41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12007.txt @@ -0,0 +1 @@ +मॉहने नदी ही पश्चिम जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील एक नदी आहे.या नदीवरील तयार झालेल्या जलाशयास मॉहने जलाशय म्हणतात.ही नदी रूर नदीची एक उपनदी आहे.ही नदी पुढे उत्तरी समुद्रास जाऊन मिळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12008.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7719539eb9bb40f4608371b9d514cf8112a01eb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12008.txt @@ -0,0 +1 @@ +माँग माँग खा (बर्मी:မောင်မောင်ခ [màʊɰ̃ màʊɰ̃ kʰa̰]; ७ जून, १९२० - ३० एप्रिल, १९९५) हे म्यानमारचे पंतप्रधान होते. हे १९७७ ते १९८८ दरम्यान सत्तेवर होते diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12023.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0491b3967ba5c90710f628d219eeda27230c8363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12023.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12028.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12028.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a50d61d4765937c2360af1f43cc5d83cb170240 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12028.txt @@ -0,0 +1,7 @@ +मो. रा. वाळंबे अर्थात मोरेश्वर रामचंद्र वाळंबे (३० जून १९१२-२१ मार्च १९९२) हे एक शिक्षणतज्ज्ञ व मराठी भाषेचे व्याकरणकार होते. ‘मराठीची लेखनपद्धती’ या विषयावरची त्यांची अनेक पाठ्यपुस्तके सुपरिचीत आहेत. +मो. रा. वाळंबे यांचा जन्म कर्नाटकातील रामदुर्ग या गावी झाला. मुधोळ येथे प्राथमिक शिक्षण पुरे केल्यानंतर कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. यानंतर महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ते शिक्षक, उपमुख्याध्यापक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर होते. यात विशेषकरून साताऱ्यातील व पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी प्रत्येकी पंधरा वर्षे नोकरी केली. पुण्यातील टिळक स्मारक मंदिरामध्ये मराठी भाषेचे शब्दकोश तयार करण्याचेही काम त्यांनी पाहिले. ‘मराठी भाषाशैली’ या विषयाचा व्यासंग असल्याकारणाने त्यांनी अनेक मराठी प्रकाशनसंस्थांकरिता व छापखान्यांकरिता मुद्रितशोधक म्हणून काम पाहिले. +वाळंब्यांना मराठी साहित्यामध्येही रस होता, आणि वि.स. खांडेकर, ग.दि. माडगूळकर, ना.सी. फडके, मालती बेडेकर इत्यादी अनेक मराठी लेखकांशी त्यांचा परिचय होता. मराठी साहित्य परिषदेचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. याचप्रमाणे मराठी ग्रंथालय परिषदेशीही ते संबंधित होते. +मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळासाठी इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीसाठी व्याकरण विषयक पुस्तिकांचे लेखन करून त्यांच्या शालेय व्याकरण लेखनास सुरुवात केली. 'सुगम मराठी शुद्धलेखन' (१९५१) ही छोटी पुस्तिका[१], आणि सुगम मराठी व्याकरण लेखन (१९८९)[२] या पुस्तकांचे लेखन केले. वनराणी एल्सा नावाच्या बालसाहित्य पुस्तकाचा अनुवाद आणि संपादन केले. 'मराठी शुद्धलेखन प्रदीप'(प्रथमावृत्ती १९८१) हे त्यांचे पुस्तक आहे. +'सुगम मराठी शुद्धलेखन'ही प्रथम छोटी पुस्तिका होती. त्यानंतर श्री. वाळंबे यांनी 'सुगम मराठी शुद्धलेखन' याच नावाची आणखी एक पुस्तिका लिहिली, ती गो.य. राणे प्रकाशनाने १९६३ साली काढली. त्यानंतर 'शुद्धलेखन- परिचय' या नावाचे आणखी एक छोटे पुस्तक त्यांनी १९६५ साली लिहिले. या दोन्ही आवृत्त्या संपल्यामुळे त्यांनी 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' हे नवेच मोठे पुस्तक लिहिले. [३] या पुस्तकाची संपादित सुधारित आवृत्ती 'मराठी शुद्धलेखन प्रदीप' याच नावाने नितीन प्रकाशन, पुणे ३० यांनी प्रसिद्ध केली.[४] त्याची प्रथमावृत्ती १९८१ साली आणि सुधारित आवृत्ती जानेवारी २००२ साली प्रकाशित केली. नितीन प्रकाशनने या पुस्तकाचा सहा पानी सारांशही 'शुद्धलेखनविषयक नियम' या नावाने प्रसिद्ध केला. +मो.रा. वाळंबे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या मराठी व्याकरणाचीअर्थात सुगम मराठी व्याकरण व् लेखन या पुस्तकाची ५१वी आवृत्ती २०१६ सालच्या मार्चमध्ये निघाली आहे ([५]). याआधी पन्नासाव्या आवृत्तीनिमित्त ब्रेल लिपीमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प वाळंबे यांच्या कन्या सौ. सरोज टोळे यांनी हातात घेतला होता. हा प्रकल्प पूर्ण झाला असून ब्रेल लिपीतही हे पुस्तक आले आहे. पूर्वी एका खंडात असलेले हे पुस्तक आता चार खंडात उपलब्ध झाले आहे. +याखेरीज ‘आंग्ल भाषेचे अलंकार’, ‘श्री. बाळकृष्ण यांचे चरित्र’, ‘सुबोध वाचन (तीन भाग)’, आणि ‘शिकारीच्या सत्यकथा’ याही पुस्तकांचे लेखन वाळंब्यांनी केले होते. वेळोवेळी मराठी नियतकालिकांसाठी लेखनही त्यांनी केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12045.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2c423b2d8a6cfddb6955bdbaf3865a508c1c268e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12045.txt @@ -0,0 +1,8 @@ + मोंडपार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12069.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12069.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0112ad9675414a64d288beb0c369c774331661e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12069.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोईन मुनीर अली (१८ जून, इ.स. १९८७:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +हा इंग्लंडमध्ये वॉरविकशायर, वूस्टरशायर, दक्षिण आफ्रिकेत माटाबेलेलँड टस्कर्स, बांगलादेशमध्ये दुरोंतो राजशाही, आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोर आणि पाकिस्तानमध्ये मुल्तान सुल्तान्सकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12072.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e49720a507e5ddf87c3cb4b430fa6c7ca22cc374 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12072.txt @@ -0,0 +1,2 @@ +१७ ऑक्टोबर, इ.स. २००९ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12090.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12090.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe466b34d31c172b6c41267dc4b2423cbf1031a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12090.txt @@ -0,0 +1,16 @@ +सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ('नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर') ; (कन्नड:ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); (सप्टेंबर १५ १८६१ - एप्रिल १४ १९६२). हे एक भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्हयातील मुद्देनहळ्ळी या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरिक होते. सन १९५५ मध्ये त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान मिळाला. ब्रिटीशांनी त्यांना, त्यांनी केलेल्या जनहिताच्या चांगल्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबर हा दिवस अभियंता दिन म्हणून पाळला जातो.[१] काही ठिकाणी विशेषतः त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. +यांचा जन्म भारतातील कर्नाटक राज्यातील चिकबळ्ळापूर तालुक्यातील कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ळी या गावी झाला. ते श्रीनिवास शास्त्री व वेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते. त्यांचे जन्मगाव पूर्वी म्हैसूर राज्यात होते. त्यांचे वडील हे एक संस्कृत विद्वान, हिंदू ग्रंथांचे भाष्यकार आणि आयुर्वेदिक वैद्य होते. त्यांचे पूर्वज हे मोक्षगुंडम या गिद्दलपूर नजीकच्या, सध्याच्या आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापूर्वी स्थलांतर केले. 'मोक्षगुंडम' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते. +तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले. त्याने त्यांचे कुटुंब हादरले. त्यानंतर ते परतकुर्नुल येथून मुद्देनहळ्ळीला आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथून बी.ए.ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले. +अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी बॉम्बे (सध्याचे मुंबई) येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आले. त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी 'सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली' विकसित केली व त्याचे पेटेंट घेतले, जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आली. ह्याद्वारे धरणातील साठ्याची पूर-पातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आली. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती टिग्रा(?)धरण ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसविण्यात आली. +विश्वेश्वरैया यांनी हैदराबाद शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात झाले. विशाखापट्टणम बंदरास समुद्री पाण्यापासून गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. +सर मो. विश्वेश्वरैया यांनी, कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उद्घाटनपर्यंत सर्व कामांची देखरेख केली. या बांधकामाने, धरण बांधल्या गेल्याच्या वेळचे ते आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान त्यांनी सरकारच्या नियंत्रणाखालील म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बँक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, म्हैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणी औद्योगिक प्रकल्प सुरू केले. +त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. ते प्रामाणिकपणा, वेळेचे नियोजन व कामातील पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतही त्यांनी योगदान केले. +सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्तीनंतर, म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. +कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारताची पहिली अभियांत्रिकी संस्था होती. ती अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे. +ते म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये 'भारतरत्न' या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. सर मो.विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स या लंडन स्थित संस्थेने सन्माननीय सदस्यत्व, तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्सच्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना 'डॉक्टर' ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते. +त्यांच्या आईस शेतात जाताना एका दगडावर कोरलेली एक मूर्ती दिसली. ती कोणाची आहे अशी गावात विचारपूस केल्यावर कोणीच समोर येईना. म्हणून त्यांनी ती घरी आणून त्याची घरी प्रतिष्ठापना केली. हेच त्यांचे कौटुंबिक मंदिर होय. हे हनुमानाचे मंदिर अजूनही अस्तित्वात आहे. +नंदी हिल्सच्या पृष्ठभूमीवर, सर मो.विश्वेश्वरैया यांचे, त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या भूमीवर,एक सुंदर व चित्रमय स्मारक मुद्देनहळ्ळी येथे उभारण्यात आले आहे. +[२] +धाराशिवकर, मुकुंद. द्रष्टा अभियंता सर विश्वेश्वरय्या. +वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जानेवारी २८, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) +वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर २०, २००५ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12117.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa4a7a5dccc18f5ea7dd8caa97af8a143fb16196 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12117.txt @@ -0,0 +1 @@ +मोगरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12118.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a160292a0e321ad88da37442d78a820dc37d478f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12118.txt @@ -0,0 +1 @@ +मोगरा फूलला हा एक भारतीय मराठी भाषेचा कुटूंब आहे - नाट्यचित्रपटाचे दिग्दर्शन श्रबानी देवधर, आणि निर्मित अर्जुन सिंघ बारण आणि कार्तिक निशंदर यांनी केले आहे. स्वप्निल जोशी, सई देवधर, नीना कुलकर्णी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात, आई व तिचा एकनिष्ठ मुलगा आणि त्याच्या स्वप्नांच्या बाईला भेटल्यावर त्या गोष्टी कशा बदलतात याची कथा आहे. हा चित्रपट १४ जून २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12125.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88a29fce2f1f57cb9e7a0c0fbaca2213bb389c24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12125.txt @@ -0,0 +1,14 @@ +मुघल सम्राटांनी (किंवा मुघलांनी) भारतीय उपखंडावर त्यांचे मुघल साम्राज्य निर्माण केले आणि अनेक वर्ष राज्य केले, जे मुख्यत्वे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या आधुनिक देशांशी संबंधित होते. १५२६ पासून मुघलांनी भारताच्या काही भागांवर राज्य करण्यास सुरुवात केली आणि १६८० पर्यंत बहुतेक उपखंडावर राज्य केले. त्यानंतर त्यांची झपाट्याने घट झाली, परंतु १८५० पर्यंत ते प्रामुख्याने प्रदेश होते. मुघल मध्य आशियातील तुर्को-मंगोल वंशाच्या तैमुरीड राजवंशाची एक शाखा होती. त्यांचे संस्थापक बाबर होते, फरघाना खोऱ्यातील एक तैमुरीड राजपुत्र (आधुनिक उझबेकिस्तानमध्ये ), तैमूरचा थेट वंशज (ज्याला पाश्चात्य देशांमध्ये अधिक सामान्यतः टेमरलेन म्हणून ओळखले जाते) आणि चंगेज राजकन्येशी तैमूरचे लग्न जुळल्यानंतर चंगेज खान . +नंतरच्या अनेक मुघल सम्राटांकडे वैवाहिक संबंधांद्वारे महत्त्वपूर्ण भारतीय राजपूत आणि पर्शियन वंश होते, कारण सम्राटांचा जन्म राजपूत आणि पर्शियन राजकन्यांमध्ये झाला होता. उदाहरणार्थ, अकबर अर्धा पर्शियन होता (त्याची आई पर्शियन वंशाची होती), जहांगीर हा अर्धा राजपूत आणि चतुर्थांश पर्शियन होता आणि शाहजहान तीन चतुर्थांश राजपूत होता. +औरंगजेबाच्या कारकिर्दीत, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जागतिक जीडीपीच्या २५% पेक्षा जास्त किमतीच्या साम्राज्याने, पूर्वेकडील चितगाव ते पश्चिमेला काबूल आणि बलुचिस्तान, उत्तरेकडील काश्मीरपर्यंत जवळजवळ सर्व भारतीय उपखंड नियंत्रित केले. दक्षिणेला कावेरी नदीचे खोरे. +मुघल घराण्याची वंशावळ. प्रत्येक राजाची फक्त प्रमुख संतती तक्त्यामध्ये दिली आहे. +त्यावेळी त्याची लोकसंख्या ११० ते १५० दशलक्ष (जगाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश) दरम्यान असण्याचा अंदाज आहे, ज्याचे क्षेत्रफळ ४ दशलक्ष चौरस किलोमीटर (१.२ दशलक्ष चौरस मैल) पेक्षा जास्त आहे. १८ व्या शतकात मुघल सत्तेचा झपाट्याने घट झाला आणि शेवटचा सम्राट, बहादूर शाह दुसरा, १८५७ मध्ये ब्रिटिश राजाची स्थापना करून पदच्युत झाला. +मुघल सम्राटांची यादी अशी काहीशी आहे. +(औरंगज़ेब)عالمگیر +قطب الدین محمد معظم +معز الدین جہاں دار شاہ بہادر +فروخ شیار +رفیع الدرجات +رفیع الدولہ +روشن اختر بہادر +احمد شاہ بہادر diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1214.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecf53452c6931b15358098058967d0d33882650b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1214.txt @@ -0,0 +1,26 @@ +मंत्रपुष्पांजली (संस्कृत: मंत्रपुष्पांजलिः, IPA: \mɐn̪t̪rɐpuɕpɑːɲɟɐli\) ही भारतातील एक लोकप्रिय प्रार्थना आहे. याचा एक अर्थ "फुलांची ओजळी अर्पण करणे" असा होतो. यात वैदिक स्त्रोतांमधील चार स्तोत्रे समाविष्ट आहेत. मंत्रपुष्पांजली ही आरतीच्या शेवटी गायली जाणारी अंतिम प्रार्थना आहे. मंत्रपुष्पांजली हा शब्द तीन घटकांनी बनलेला आहे, मंत्र, पुष्प आणि अंजली (हाताची ओंजळ). +मंत्रपुष्पांजली हे वैदिक परंपरेच्या शुक्ल यजुर्वेद शाखेतील देवें नावाच्या पारंपारिक पठणाच्या संचाचे एक परिशिष्ट आहे. मंत्रपुष्पांजलीचे स्तोत्र अत्यंत संथ गतीने जपले जातात, सर्व दीप स्वरित ( संस्कृत, देवनागरी दीर्घस्वरित) उच्चार नेहमीपेक्षा जास्त वाढवतात.[१][२] +ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्मानि प्रथम्यासन् | ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः || 1 || + +ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे | स मे कामान्कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु | कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः || 2 || + +ॐ स्वस्ति | साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायी सत्सारभौमः सर्वयुष आंतदापरधात्पृथ्यै समुद्रापर्यंत एकराळिति || 3 || + +तदप्येषः श्लोको ऽभिगीतो |मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे | अवक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति || 4 || + +विश्वत॑श्चक्षुरु॒विश्वतो॑मुखो वि॒श्वतो॑बाहुरु॒विश्वत॑स्पात् । संबाँहुभ्यां॒ धम॑ति॒ सं पत॑त्रै॒र्द्यावा॑ शिला॑जनय॑न्देव एक॑: ॥ ५ ॥[१] +दैनंदिन पूजा, सत्यनारायण, भगवान गणेश स्थापना, आदित्यादी सारख्या विशेष पूजांनंतर आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हटले जाते. आरती आणि भजनाच्या विपरीत, मंत्रपुष्पांजली टाळ्या वाजवून किंवा झांजांसोबत नसते. मंत्रपुष्पांजली भक्तांनी त्यांच्या तळहातात फुल धरून आदरपूर्वक उच्चारण केले आहे. पठणानंतर देवतेला फुले अर्पण केली जातात. +वैदिक परंपरेनुसार देवतांची पूजाअर्चा झाल्यानंतर ओंजळीत फुले घेऊन व मंत्रपुष्पांजली म्हणून देवतेला अर्पण केली जातात. मंत्रपुष्पांजलीमधे वैदिक वाङमयातील चार श्लोक एकत्रित केले आहेत. वैदिक वाङमयात आध्यात्मिक ज्ञान व विज्ञानातील सिद्धांत मांडलेले आहेत. हे सत्य लक्षात घेऊन श्लोकांमधे ज्या काही विशिष्ट शब्दांचा उपयोग करण्यात आला आहे, त्या शब्दांचा सुयोग्य अर्थ पाहणे आवश्यक आहे. +एक विशिष्ट शब्दरचना, ज्याच्या केवळ उच्चारण्याने अनेक भौतिक सुख-साधनांची प्राप्ती होते, असा 'मंत्र' या शब्दाचा सामान्यतः अर्थ घेतला जातो. परंतु केवळ शब्दांमधे शक्ती असती, तर ते फक्त लिहिल्यामुळे किंवा त्यांचा उच्चार करताच, त्यांचा परिणाम दिसायला पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे घडून येताना दिसत नाही. कारण मंत्र या शब्दाचा आशय, शास्त्र सांगते त्याप्रमाणे वेगळा आहे. मननात् त्रायते इति मंत्रः ज्या शब्दांच्या किंवा शब्दरचनेच्या मनन व चिंतनामुळे व्यक्तीच्या अनुभूत अवस्थेचे रक्षण होते, त्याला मंत्र म्हणतात. मनुष्याला मन आहे, ज्याद्वारे तो मनन, चिंतन करू शकतो. केवळ शब्दांच्या उच्चारणामुळे मनाला शक्ती प्राप्त होणार नाही, तर मंत्रातील शब्दांच्या अर्थाची तीव्र साधना मनाद्वारे करावी लागेल, तरच मंत्रांची शक्ती व त्याचा परिणाम दिसून येईल. शक्ती मनात आहे, केवळ शब्दांमधे किंवा उच्चारण्यात नाही! या तपःसाधनेनेच मंत्रपुष्पांजलीचा परिणाम प्राप्त होईल. सर्व वेदमंत्रांचे सुद्धा हेच सत्य स्वरूप आहे. यानुसार मंत्रपुष्पांजलीतील शब्दांचा अर्थ व आशय पाहू, +ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ।।१।।ऋग्वेद. +मंत्रपुष्पाजलीतील प्रारंभ ॐ या ब्रह्मवाचक शब्दाने केला आहे. यानंतर आलेला शब्द 'यज्ञ' आहे. इंद्रियांद्वारे होणारी सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणे यालाच यज्ञ म्हणतात. यज्ञ म्हणजे श्रेष्ठ अवस्था जाणून त्याचा अनुभव घेण्यासाठी करण्यात येणारी कृती! बरं, ही कृती एकदा करून भागत नाही, तर असे प्रयत्न, निग्रहाने प्रयत्नपूर्वक परतपरत करावे लागतात, फलप्राप्ती होई पर्यंत! म्हणून देवांनी यज्ञाद्वारे यज्ञाचे आयोजन केले, असा यज्ञ शब्दाचा दोनदा उल्लेख आला आहे आणि यज्ञाद्वारे प्रथम धर्माचा उदय झाला. सततच्या कर्मातून म्हणजेच कृतीतून संस्कारांची धारणा बनते व त्यातूनच स्वधर्माचा उदय होतो. धर्मपालनाने मनुष्याला सुख प्राप्त होते म्हणजेच स्वर्गप्राप्ती होते. +सु+अर+गः म्हणजेच पुढे जाणारी, नेणारी मनाची सुखकारक अवस्था! अत्रैव स्वर्ग नरक: इति मातः प्रचक्षते असे व्यासांनी पुराणात म्हटले आहे. स्वर्ग व नरक ही भौगोलिक स्थाने नसून मनुष्याच्या मनाची उत्क्रांतीच्या दिशेने पुढे नेणारी व अनुक्रांत मनाची गतिशील अवस्था रोखणारी स्थिती आहे. +धारयते इति धर्मः अशी धर्म शब्दांची व्याख्या आहे. ज्या संस्कारांनी मनाची धारणा होते, त्यास धर्म म्हटले आहे. हे संस्कार चांगले व वाईट असे दोन्ही असतील. व्यसनाधीन माणसाची जेव्हा व्यसनपूर्ती होते तेव्हा तो सुखच अनुभवतो परंतु त्यामुळे जर शारीरिक, मानसिक वा सामाजिक हानी होणार असेल तर ते वाईटच! अशा सुखातून दुःख निर्मीती होऊ शकते म्हणून ते स्वर्गसुख नाही. स्वर्गप्राप्तीचा (नाकं म्हणजे स्वर्ग) मंत्रपुष्पांजलीतील उल्लेख व्यक्तीगत व सामाजिक उत्क्रांतीच्या दिशेने नेणारा आहे. यापूर्वीही काहींनी असे यज्ञ म्हणजे प्रयत्न करून देवत्व मिळविले होते. त्यांनी स्वर्गाची महानता खरोखर प्राप्त केली आहे व सध्या ते स्वर्गात राहत आहेत. परंतु केवळ स्वर्गप्राप्ती पुरेशी नाही, हे पुढील श्लोकावरून लक्षात येईल. +ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दधातु।कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।।२।। तैत्तिरीय ब्राह्मण. +आमचे प्रयत्न सुसह्य म्हणजेच अनुकूल करून देणाऱ्या राजाधिराज वैश्रवणाला आम्ही नमस्कार करतो. आमच्या इच्छांची व कामनांची पूर्ती करून देणाऱ्या महाराजा कामेश्वर, वैश्रवण कुबेराला आम्ही नमन करतो. विश्रवणाचा पुत्र असलेला वैश्रवण म्हणजे कुबेर! कुबेर देवांच्या संपत्तीच्या भांडाराचा प्रमुख आहे. आसुरी संपत्ती व दैवी संपत्ती अशा दोन प्रकारच्या संपत्तींचे वर्णन श्रीमत् भगवत् गीतेत आहे. दैवी संपत्तीचा प्रमुख कुबेर आहे, त्याचे स्तवन केल्यामुळे प्रसन्न होऊन दैवी संपत्तीचा लाभ झाल्यास स्वर्गप्राप्ती निश्चित होईल. परंतु आत्मसुखासाठी, कर्माच्या लाभाचा अथवा फलप्राप्तीचाही पुढे जाऊन त्याग करणे आवश्यक आहे. अवाजवी संग्रहित वृत्ती म्हणजेच संचय करण्याची इच्छा, मग ती दैवी संपत्ती असली तरी, वाईट म्हणजे कु असल्यामुळे दैवी संपत्तीच्या सुखातही अडकायचे नाही. म्हणून कुबेर कुरूप दाखवला आहे. +ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ।।३।। ऐतरेय ब्राह्मण. +आमचे राज्य म्हणजे जीवनाचा विस्तार कल्याणकारक, स्वतःच्या धर्मास अनुकूल, उपभोग्य, विशेष म्हणजे इतरांपेक्षा वेगळा व परम इष्ट, सर्वश्रेष्ठ असा महानता प्राप्त करून देणारा असावा. या साम्राज्याचे अधिपत्य म्हणजे सत्ता आमच्या हातात असावी म्हणजेच ते स्वराज्य असावे. आमचे जीवन, आयुष् पृथ्वी तत्वापासून समुद्र म्हणजे आपतत्वापर्यंत शिवाय आदी, अंत व त्याही पलीकडे परार्धात वर्षापर्यंत एकसंध व सार्वभौम असावे. या विश्वाची निर्मिती पंचतत्वांमुळे झाली आहे. त्यातील आपतत्त्वात मूलद्रव्यांची निर्मीती होते व पृथ्वीतत्त्वात वस्तू पृथक पृथक अस्तित्वात येतात. या दोन्हीही तत्त्वांचे नियंत्रण आमच्या हातात असावे, कशासाठी तर व्यक्ती व समाजाच्या योग्य उत्क्रांतीसाठी! भौतिक समुद्र या संज्ञेला काही अर्थ नाही कारण वैदिक संस्कृती एकेकाळी सातासमुद्रापार पोहचली होती. +तदप्येषः श्लोकोऽभिगीतोः मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेः विश्वेदेवाः सभासद इति ।।४।।ऐतरेय ब्राह्मण. +अशा कल्याणकारक जीवनासाठी, या श्लोकांचे आत्ता गायन केले आहे. अविक्षिताचा पुत्र मरुतांनी परिवेष्टित केलेले ज्या घरात राहत आहेत अशा राज्याचे सभासदत्व आम्हास मिळावे, अशी इच्छा, कामनेची प्रेरणा देणाऱ्या विश्वदेवाकडे व्यक्त करतो. मरुत म्हणजे वायूतत्व! मनाचे अस्तित्व वायूतत्त्वात आहे. संस्कारांची मूस म्हणजे मन. मन अतिशय चंचल आहे नव्हे मनाची परिभाषाच संकल्प विकल्पात्मक मनः अशी आहे. ते सतत विचार करत असते. इच्छांचा आश्रयही इथेच आहे किंबहुना इच्छांमुळेच संस्कारित मन निर्माण झाले म्हणून जीवनाची प्रेरणाही मनच आहे. या मनात स्वतःची व समाजाची उत्क्रांती होईल अशा इच्छा निर्माण व्हाव्यात, अशी इच्छांचीे प्रेरणा देणाऱ्या विश्वदेवाकडे मागणे मागतो. +व्यक्तींचे उन्नयन, कल्याण होताना समाजाचेही कल्याण होणारच कारण व्यक्ती ही समाज जीवनाचा अविभाज्य घटक आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' ही वैदिक संकल्पना देशातीत आहे. फक्त आपल्या प्रदेशाचा विचार किती घातक ठरू शकतो, याचा अनुभव जगाने वारंवार घेतला आहे. पंचतत्वांमुळे या विश्वाची निर्मिती झाली आहे व मानवी जीवनाचा विस्तार वायूत्त्वातील मनाच्या इच्छाशक्ती अथवा कामनेमुळे आहे. +अशी ही प्रत्येकाच्या कल्याणाची, वैदिक उत्क्रांतीची कामना असलेली मंत्रपुष्पांजली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12143.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5bf27dcde324123ede47c69cbb309cc923932d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12143.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोघा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव ४ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २५९ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ११९७ लोकसंख्येपैकी ६१९ पुरुष तर ५७८ महिला आहेत.गावात ७९३ शिक्षित तर ४०४ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ४५३ पुरुष व ३४० स्त्रिया शिक्षित तर १६६ पुरुष व २३८ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६६.२५ टक्के आहे. +थोडगा, ब्रह्मवाडी, सिंदगी खुर्द, मांगदरी, सिंदगी बुद्रुक, टेंबुर्णी, काळेगाव, आनंदवाडी, तांबटसांगवी, लांजी, हिप्परगा काजळ ही जवळपासची गावे आहेत.मोघा ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12181.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12181.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5e151a65b9349a96b38c51560c33c280b2414c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12181.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मोझिला फायरफॉक्स १३ ही मोझिलाने प्रकाशित केलेल्या मोझिला फायरफॉक्स या मुक्त-स्रोत आंतरजाल न्याहाळकाची आवृत्ती आहे. +— मार्च २०१२ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12211.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db7483a6713bccaf7c2fe2f5bafaaf9e15849939 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12211.txt @@ -0,0 +1,3 @@ +दुचाकी अथवा मोटारसायकल म्हणजे स्वयंचलीत इंजिन असलेले दोन चाकांवर चालणारे वाहन होय. +यात चलकाच्या मागे एक व्यक्तीही बसू शकतो. +दुचाकी हे शहरी वाहतुकीचे साधन बनले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12222.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50b43d4b672524a5f9d637b2069fb3176b6d0d85 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12222.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोटो जी४ (Moto G4) हा अण्ड्रोइड स्मार्ट फोन लेनोव्हो कंपनीच्या मोटोरोला मोबिलिटी विभागाने विकशीत केला आहे. हा नेहमी मोटो G4 या शैलीत ओळखला जातो. दि.17 मे 2016 रोजी मोटो G ने हा फोन आपले तिसरे अपत्य म्हणून प्रचारात आणले. हा फोन भरपूर प्रमाणात ब्राझील आणि भारतात एकाच वेळी उपलब्ध केला. दि.28 जून 2016 रोजी हा अमेरिकेत आणि इतर बाजारात उपलब्ध झाला.[१] याला अण्ड्रोइडची सुरक्ष आहे पण ती मासवार नाही.[२] +मोटो G4चा सांचा (Design) अगदी अलीकडील आहे. “वाटर रेपेल्लेंट नॅनो कोटींग” आणि दर्शनीय कॅमेरा ही त्याची वैशिष्ट्य आहेत. मात्र याच्या अगोदरचे अपत्य मोटो G3 प्रमाणे याला IPX7 दाखला प्राप्त झाला नाही.[३] याचे दूरदर्शित्व विना रंगिण म्हणजेच ब्लॅक आणि व्हाइट आहे. याची मागील बाजू मोटो मेकरचे निवडीप्रमाणे विविधतेत उपलब्ध आहे. यात 5.5-इंच 1080p दर्शनीय बाजूत (डिसप्ले) व ओकटा-कोर कुयाल्कोम्म स्ंनप्ड्रगओण सिस्टम-ऑन-चीफ, आणि 2/3 GB ऑफ RAM यांचा समावेश आहे. याची 16GB किंवा 32GB संग्रहण शक्ति आहे. MicroSDXC मार्फत 128 GB पर्यन्त स्मरण संग्रहण वाढ शक्ति समर्पित केलेली आहे. मोटोचे कार्यक्रमात डिवाइस असल्याने त्याचे सहकार्य आणि बळं त्यातील हालचालिना आणि हावभावाना उपयोग पडते. याच्यात पाठीमागील चित्रण करणारा 13-मेगापिक्सेल आणि समोरील चित्रण करणारा 5-मेगापिक्सेल परिपूर्ण कॅमेरा शिवाय FM शी जवळीक साधणारा रेडियो आहे.[४] हा दुरदर्शनचे 802 चॅनल आणि 11चे Wi-Fi लाही जोडण्यासाठी मदत करतो. अण्ड्रोइड 6.00 “Marshmallow” बरोबर डिवाइस काम करते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचे चारजिंग “Turbopower” ने होत असल्याने अगदी 15 मिनिटात बॅटरी चार्ज होते आणि ती 6 तासापर्यंत टिकते. +मोटो G4चा सांचा अतिशन उत्कृष्ट आहे. हा मोटो G4 प्ले आणि मोटो G4 प्लस म्हणून उपलब्ध आहे. मोटो G4 प्लेचे सांचात कॅमेरा स्क्रीन खालील भागात आहेत.(7) मोटो G4 प्लस हे प्रीमियम मॉडेल चौथे अपत्य आहे त्याच्यात समोरील बाजूस फिंगर प्रिंट सेन्सॉर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे फेज-डिटेक्षन आटोफोकसचे मदतीने 4GB ऑफ RAM आणि 64 GB ऑफ संग्रहण क्षमता यासाठी पाठीमागील चित्रण करणारा 16-मेगापिक्सेल कॅमेरा यात आहे. +अमेझॉन.कॉम या ऑनलाइन किरकोळ विक्रेत्या कंपनीने या 16GB आणि 32GB या मॉडेल साठी अमेझॉन प्राईम मेंबर होणेसाठी आहावान केलेले आहे. हे अमेझॉनचे आहावान साधारण इतरांचे तुलनेत $50 ने स्वस्त आहे.[५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12245.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12245.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ed6051e0cb597d68afc5927e3f8a7611b191ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12245.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोठी मंदी (द ग्रेट रिसेशन) हा जागतिक स्तरावर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत दिसून आलेल्या सामान्य घसरणीचा काळ होता, म्हणजे मंदी, जी २००७ ते २००९ च्या उत्तरार्धात आली. मंदीचे प्रमाण आणि वेळ देशानुसार बदलते. [१] [२] त्यावेळी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने असा निष्कर्ष काढला की ही महामंदीनंतरची सर्वात गंभीर आर्थिक आणि आर्थिक मंदी होती. +मोठ्या मंदीच्या कारणांमध्ये २००५-२०१२ मध्ये युनायटेड स्टेट्स हाऊसिंग बबल फुटण्यापासून सुरू झालेल्या ट्रिगरिंग घटनांच्या मालिकेसह आर्थिक व्यवस्थेमध्ये विकसित झालेल्या असुरक्षिततेचा समावेश आहे. [३] [४] जेव्हा घरांच्या किमती घसरल्या आणि घरमालकांनी त्यांचे गहाण सोडण्यास सुरुवात केली, तेव्हा २००७-२००८ मध्ये गुंतवणूक बँकांकडे असलेल्या तारण-समर्थित सिक्युरिटीजचे मूल्य घसरले, ज्यामुळे सप्टेंबर २००८ मध्ये अनेकांचे पतन झाले किंवा त्यांना जामीन मिळाले. या २००७-२००८ च्या टप्प्याला सबप्राइम मॉर्टगेज संकट म्हटले गेले. बँका व्यवसायांना निधी देऊ शकत नाहीत, आणि घरमालक कर्ज घेण्याऐवजी आणि खर्च करण्याऐवजी कर्ज फेडत आहेत, याचा परिणाम यूएस मध्ये अधिकृतपणे डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाला आणि जून २००९ पर्यंत चालला, अशा प्रकारे १९ महिन्यांपेक्षा जास्त काळ वाढला. [५] [६] इतर अनेक मंदींप्रमाणेच, असे दिसून येते की कोणतेही ज्ञात औपचारिक सैद्धांतिक किंवा अनुभवजन्य मॉडेल या मंदीच्या आगाऊ अंदाजाबाबत अचूकपणे अंदाज लावू शकले नाही, अंदाजाच्या संभाव्यतेच्या अचानक वाढीतील किरकोळ संकेत वगळता, जे अजूनही ५०% च्या खाली होते. [७] +मंदी जगभर तितकीच जाणवली नाही; जेव्हा जगातील बहुतेक विकसित अर्थव्यवस्था, विशेषतः उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीव्र, निरंतर मंदीचा सामना करावा लागला, तर अलीकडे विकसित झालेल्या अनेक अर्थव्यवस्थांना खूपच कमी परिणाम सहन करावा लागला, विशेषतः चीन, भारत आणि इंडोनेशिया, ज्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये लक्षणीय वाढ झाली . हा काळ. त्याचप्रमाणे, ओशनियाला आशियाई बाजारांच्या जवळ असल्यामुळे कमीत कमी परिणाम झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12247.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12247.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12249.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12249.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..94f9b647201d4cc2631bc8268c302cd52b6a0de0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12249.txt @@ -0,0 +1,5 @@ +मोठी सुगरण किंवा शेरू (इंग्लिश:Blackthroated Weaver Bird; हिंदी:सर्बो बया) हा एक आकाराने चिमणीएवढा पक्षी आहे. +नर: विणीच्या हंगामात या पक्ष्याचा माथा सोनेरी पिवळा असतो. त्याभोवती काड्यांचे कडे व शेष भाग पिवळट कडा असलेला गर्द तपकिरी असून खालील भाग पांढुरका असतो. छातीवर गर्द तपकिरी रंगाचा रुंद पट्टा असतो. +मादी: पाठीवर गर्द तपकिरी तांबूस वर्णाच्या रेघा असतात. तसेच ठळक पिवळी भुवई व कानाभोवती तपकिरी रंग असतो. मानेवर दोन्ही बाजूंना पिवळा पट्टा, हनुवटी आणि कांठावरील भागाचा रंग पिवळट असून त्यावर तपकीरी रेषा असतात. छाती पिवळट, त्यावर काळी तपकिरी झाक व इतर रंग पिवळसर असतो. +पाकिस्तानात वायव्य सरहद्द प्रांतापासून पूर्वेकडे पंजाब, गंगेचे पठार, बांगलादेश, आसाम व मणिपूर, सिंध, कच्छ, गुजरात तसेच मुंबई या ठिकाणी आढळतात. +देवनळाची बेटे व झिलाणी या ठिकाणी राहतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12290.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12290.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee3a74b2fead4bef7b14391cd11d6429e1c1fdc1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12290.txt @@ -0,0 +1,7 @@ +मोती बुलासा (जन्मदिनांक अनुपलब्ध - मृत्यू ऑक्टोबर १९००)[१] हे मराठीतील एक लेखक होते. त्यांनी लिहिलेला मराठी भाषेची सद्यःस्थिती हा निबंध म्हणजे ब्रिटिश राजवटीपासूनच्या मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास मानण्यात येतो.[२] +मोती बुलासा ह्यांचा जन्म मारवाडी वाणी कुटुंबात झाला. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण मध्यप्रदेशातील खांडवा येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम नागपूर येथे आणि नंतर पुणे येथे आले. १८९५ ह्या वर्षी ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य झाले. त्यांनी काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनही केले.[३] +मोती बुलासा हे पुण्यात आल्यावर प्रार्थनासमाजाचे सदस्य बनले. त्यांनी आणि विठ्ठल रामजी शिंदे ह्यांनी १८९८मध्ये एकाच वेळी प्रार्थनासमाजाची दीक्षा घेतली. ते प्रार्थनासमाजाचे धडाडीचे आणि तरुण कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते.[१] +ब्रिटिश ॲॅंड फॉरेन युनिटेरियन असोशिएशनच्या वतीने इंग्लंडमधील मॅंचेस्टर महाविद्यालयात एकेश्वरवादाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना दोन वर्षे मुदतीची शिष्यवृत्ती मिळाली. परंतु इंग्लंडला बोटीने जात असता +१९०० च्या ऑक्टोबर महिन्यात पोर्ट सैद येथील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.[३] +मोती बुलासा ह्यांनी सुविचारसमागम ह्या नावाचे एक मासिक सुरू केले होते.[४] ह्या मासिकातून मे १८९८ ते मार्च १९०० ह्या काळात मराठी भाषेची सद्यःस्थिती ह्या शीर्षकाची एकूण सात लेखांची लेखमाला प्रकाशित झाली.[५] ह्या लेखमालेत मोती बुलासा ह्यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. हा आढावा घेताना त्यांनी मराठी वाङ्मयाचा पुढील वाङ्मयप्रकारांनुसार विचार केलेला आढळतो.[६] + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12293.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f7cb0057c68c475506e9b6e4082b1194f3624e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12293.txt @@ -0,0 +1,9 @@ +मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग (नेत्रमणी) धुरकट होणे होय. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. नेत्रमणी हा बहुतांशी प्रथिने व न्यूक्लिक आम्ल या जैविक रसायनांपासून बनलेला असतो. यात काही कारणांनी बदल झाल्यास नेत्रमण्यांची पारदर्शकता कमी होत जाते. त्यामुळे दृष्टी कमी होते. नेत्रमण्याच्या कोणत्याही भागास पारदर्शकत्व आले तर त्याला मोतीबिंदू असे म्हणतात. +मोतीबिंदू होऊ नये म्हणून खाली दिल्याप्रमाणे उपाय करावे- +५० वषे वय झाल्यावर प्रत्येक वर्षी डोळ्यांच्या डॉक्टरकडून डोळ्यांची तपासणी करून घेणे म्हणजे मोतिबिंदूचे सुरुवातीलाच निदान करून त्याची वाढ थांबवता येते. +डोळ्यांशी संबंधित कोणत्याही समस्या झाल्यावर मेडिकल शाॅप मधून कोणत्याही प्रकारची चालू दवा / ड्राॅप्स घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून अवश्य तपासणी करून घेणे. +आहार / Diet : डोळ्यांचे आरोग्य चांगले टिकून राहण्यासाठी हिरव्या पानांची भाजी, फळे आणि Anti-Oxidant युक्त आहार घ्यायला हवा. आहारात गाजर, पालक, टोमॅटो, सफरचंद, संतरा, डाळिंब अशा Vitamin A, Vitamin C, Beta Caroteneचा समावेश करणे आवश्यक आहे. +चष्मा / Spectacle : जर नंबरचा चश्मा आहे तर तो डॉक्टरांच्या सल्लयानुसार नियमित वापरावा लागताो. प्रत्येक वर्षी डोक्याच्या डॉक्टरकडून नंबर वाढला किंवा कमी तर झाला नाही ह्याची तपासणी करून घ्यायला हवी. .जर उन्हात जायचे झाले तर उन्हाळ्यात लावायचा चष्मा वापरणे गरजेचे आहे. +रोग / Disease : जर उच्च रक्तचाप / Hypertension किंवा मधुमेह / Diabetes सारखे काही विकार असतील तर नियमित तपासणी, औषधे आणि पथ्य पालन करून त्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. +नशा / Habit : जर माणसाला दारू, धूम्रपान किंवा तंबाखूसारख्या काही स्वास्थ्य विरोधी वस्तूंचे व्यसन असेल तर त्या गोष्टी त्वरित बंद करायला हव्यात.. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_123.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_123.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a315220f05369c0ca12f438bc68b05d63f2fd8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_123.txt @@ -0,0 +1 @@ +भीमराव हे एक भारतीय पुरुष नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12301.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8d1c009023a2d3ef6eb356dd7671529d88b28ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12301.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (प्रयागराज) (संक्षिप्त MNNIT ) हे प्रयागराज, उत्तर प्रदेश, भारत येथे स्थित एक सार्वजनिक तांत्रिक विद्यापीठ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12302.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..797114045401f92f19df93863166fa0354ab6a0e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12302.txt @@ -0,0 +1,5 @@ +मोतीश्वर शिव मंदिर हे ओमान देशातील जुन्या मस्कत शहराच्या मुताराह भागात अल आलम पॅलेस जवळील एक हिंदू मंदिर परिसर आहे. हे पर्शियन आखाती प्रदेशातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात वसंत पंचमी, रामनवमी, हनुमान जयंती, श्रावण महिना आणि गणेश चतुर्थी असे अनेक हिंदू सण साजरे करतात. महाशिवरात्रीच्या सणाच्या वेळी या मंदिरात सुमारे २०,०००हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात व पूजा अर्चना करतात. +असे मानलेजाते कि ओमानमधील गुजराती व्यापारी समुदायाद्वारे हे मंदिर वर्ष १८९२ ते १९०९ च्या दरम्यान बांधले गेले असावे. त्यानंतर १९९९ मध्ये मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. १५०७ मध्ये कच्छचे भाटिया व्यापारी समुदाय बारत सोडुन मस्कत येथे स्थायिक झाला. ऐतिहासिक कागदपत्रांवरून असे दिसून येते की १९व्या शतकाच्या सुरुवातीस गुजराती कुटुंबांचा येथे इतका अधिकार होता की त्यांनी ओमानच्या सुलतान सय्यद सय्यदला (१७९१ - १८५६) आपली राजधानी मस्कत येथून झांझीबार येथे हलवण्यासाठी राजी केले. रत्नासी पुरुषोत्तम या व्यावसायिकाने बांधलेली मस्कतच्या अल-बानयन प्रदेशात दोन हिंदू मंदिरेही होती. रत्नासी ओमानमध्ये शस्त्रे व खजूरांचा व्यापार करीत असे. वर्ष १९७४ मध्ये मंदिरांसह त्यांची स्वतःची हवेली नष्ट केली गेली.[१] +२०१८ मध्ये असे वृत्त आले होते की ओमानमध्ये विशाल भारतीय समुदाय आहे जो ओमानमधील सर्वात मोठा परदेशी समुदाय पण आहे.[२] +हे मंदिर मस्कट आंतरराष्ट्रीय विमानतळ (सियाब आंतरराष्ट्रीय विमानतळ) पासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर सुलतानच्या अल आलम पॅलेसजवळ आहे. मस्कतच्या दर्सेट भागात एक कृष्णा मंदिर देखील आहे. हे कृष्ण मंदिर मोतीश्वर शिव मंदिरापासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. या मंदिरात भगवान शिव आणि हनुमानाच्या मूर्त्या आहेत. जरी मस्कट हे वाळवंट असले आणी पाऊस कमी पडत असला तरी असं म्हणतात की मंदिरातील विहीर वर्षभर पाण्याने भरली असते. मंदिरामध्ये तीन पुजारी, तीन सहाय्यक कर्मचारी आणि चार प्रशासकीय कर्मचारी आहेत. याखेरीज सण व उत्सवाच्या वेळी अनेक स्वयंसेवकांमार्फत मंदिरास मदत होते आणी मंदिराचे काम चालते. हे मंदिर हिंदू धर्माचे अनुसरण करणाऱ्या ओमानमधील लोकांच्या समाजासाठी एक सांस्कृतिक केंद्र बनले आहे. +भारतीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी ओमानच्या राज्य दौऱ्यादरम्यान या मंदिरास भेट दिली. तेथे त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी संवाद साधला आणि पूजासह अभिषेक देखील केला.[३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1231.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1231.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dce3ebba357c97194624c6779f433c573a0ddeb5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1231.txt @@ -0,0 +1,9 @@ +मंदसौर हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. +यह शहर मंदसौर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र है। मंदसौर भारताच्या मध्यप्रदेश प्रान्त मध्ये स्थित एक प्रमुख शहर आहे. मंद्सौरचे प्राचिन नाव दशपुर होते. पुरातात्त्विक आणि ऐतिहासिक वारसाने समरू्द्ध उत्तरी मध्य प्रदेशचा मंदसौर हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे. हे 5530 वर्ग किलोमीटर एवढ्या क्षेत्रात पसरले आहे. स्वतंत्रताच्या पहिले हे ग्वालियर सियासतीचा हिस्सा होता. मंदसौर हिन्दू आणि जैन मंदिरांसाठी खास लोकप्रिय आहे. पशुपतिनाथ मंदिर, बाही पारसनाथ जैन मंदिर आणि गांधी सागर बांध येथील मुख्य दर्शनीय स्थळ आहेत. या जिल्हयात अफीमचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. मंदसौर राजस्थानच्या चित्तौड़गढ़, कोटा, भीलवाड़ा, झालावाड़ आणि मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्याने वेढलेले आहे. +प्रमुख आकर्षण +पशुपतिनाथ मंदिर +हे मंदिर मंदसौर जिल्ह्यातील प्रमुख आकर्षण आहे. संभवतः पूर्ण विश्वाची एकमात्र अष्टमुखी भगवान शिवची प्रतिमाचे पशुपतिनाथ मंदिर शिवना नदीच्या काठावर स्थित आहे. चारी दिशांमध्ये मंदिराचे दरवाजे आहेत. प्रवेश द्वार केवळ पश्चिम दिशेतच उघडते. मंदिर मध्ये 7.5 फीट ऊंचीचा शिवलिंग स्थापित केले गेले आहे. प्रतिमेच्या वरचे चार मुख शिवच्या बाल्यकाल, युवावस्था, अधेडवस्था, वृधावस्थाला प्रदर्शित करते. शिवच्या दर्शनाकरीता लांबून येथे भक्तांचे ये जा चालू राहते. दर वर्षी श्रावण महिन्यात मंदिर परिसरात मनोकामना अभिषेक होते. जे सम्पूर्ण भारतात कोणत्याही शिव मंदिरात होत नाही. +श्री वही तीर्थ +इस लेख में संदर्भ या स्रोत नहीं दिया गया है। +कृपया विश्वसनीय संदर्भ या स्रोत जोड़कर इस लेख में सुधार करें। स्रोतहीन सामग्री ज्ञानकोश के उपयुक्त नहीं है। इसे हटाया जा सकता है। (जून 2016) +Quick facts diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12313.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12313.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43e2a60e386a9faffa1ae7123baa7473e782bb39 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12313.txt @@ -0,0 +1 @@ +मोदुगुला वेणीगोपाल रेड्डी (रोमन: Modugula Venugopala Reddy) (मे २९, इ.स. १९६६ - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नरसरावपेट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12327.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c343f4cc26e3caa062d5a2d6fe0843fab047a26b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12327.txt @@ -0,0 +1,8 @@ +मोनालिसा हे १६व्या शतकात लिओनार्दो दा विंची ह्या इटालियन चित्रकाराने काढलेले एक प्रसिद्ध तेलचित्र आहे. पॅरिसमधील लूव्र ह्या संग्रहालयामध्ये हे चित्र सध्या प्रदर्शनासाठी ठेवले आहे. + +मोनालिसा हे एक जगप्रसिद्ध चित्र. इटालियन प्रबोधनकालीन श्रेष्ठ चित्रकार लिओनार्दो दा व्हींची (१४५२–१५१९) याने १५०३ ते १५०५ या कालावधीत हे व्यक्तिचित्र फ्लॉरेन्स येथे रंगविले. तेला जोकोन्दा या नावानेही ओळखले जाते. या व्यक्तिचित्रासाठी बैठक देणारी स्त्री (जन्म १४७९) ही फ्रांचेस्को देल जोकोन्दो या फ्लॉरेन्समधील व्यापाऱ्याची पत्नी (विवाह १४९५) होती व तत्कालीन कलासमीक्षक व्हाझारीच्या मतानुसार, जोकोन्दोनेच आपल्या पत्नीचे व्यक्तिचित्र रंगविण्याचे काम लिओनार्दोकडे सोपविले. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. त्याने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत, त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. त्यायोगे काळाच्या ओघात उत्तरोत्तर चित्राविषयीचे आकर्षण व लोकप्रियता वाढतच गेली आहे. विशेषतः मोनालिसाच्या चेहऱ्यावरचे गूढ मंदस्मित, डोळ्यात लपलेली किंचित खिन्नतेची झाक व पार्श्वभूमीदाखलचे काल्पनिक निसर्गदृश्य हे घटक चित्राच्या गूढतेत अधिक भरच घालतात. + +त्यामुळे हे प्रत्यक्ष व्यक्तिचित्र असूनही ते वास्तव जगातले न वाटता अदभुतरम्य कल्पनाविश्वातलेच वाटते. त्यातील प्रतीकात्मकतेमुळे ते एका विशिष्ट स्त्रीचे चित्र, एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता त्याला व्यापक अशा स्त्रीत्त्वाचे परिणाम लाभते. हातांचे कौशल्यपूर्ण रेखाटन व डोळ्यांतील चैतन्यमय भाव यांमुळेही चित्राला अस्सल जिवंतपणा लाभला आहे. तंत्रदृष्ट्या चित्राचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे लिओनार्दोने त्यात केलेला ‘ स्फुमातो ’ तंत्राचा (धुसर बाह्यरेषा व सौम्यसर रंग) वापर होय. परिणामी चित्रात साचेबंदपणा व काठीण्य टाळले गेले आहे. चित्रावरील छायाधूसर अवगुंठनामुळे व छायाप्रकाशाच्या सूचक वापरामुळे चित्रास यथादर्शनात्मक खोली लाभली आहे. +मोनालिसाचा आदर्श पुढे ठेवून अनेक व्यक्तिचित्रे नंतरच्या काळात रंगविली गेली. त्याच्या तंतोतंत प्रतिकृती, नग्नाकृती, तसेच व्यंग्यचित्रेही रंगवली गेली. प्रबोधनकालीन कलासौंदर्याचे निकष धुडकावून लावण्यासाठी, प्रसिद्ध दादावादी चित्रकार मार्सेल द्यूशॉं याने मोनालिसाला दाढीमिशा लावून या चित्राचे विरुपण केले व ते L. H. O. O. Q (१९१९) या नावाने प्रदर्शित केले. +लिओनार्दोच्या काळात हे चित्र त्याच्याकडून पहिल्या फ्रान्सिसने विकत घेतले. नंतर ते पॅरिसच्या लूव्ह्‌र +कलासंग्रहालयात ठेवले गेले, तिथून ते १९११ मध्ये चोरीला गेले परंतु पुढे २ वर्षांनंतर त्याचा शोध लागला व आता ते पूर्ववत लूव्ह्‌र संग्रहालयात ठेवले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12328.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..131ebf647b18b5f0c5cfd88a97ec1422a859093b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12328.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोना सिंग (जन्म:८ ऑक्टोबर, १९८१) एक भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल, कॉमेडियन आणि टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आहे. २००० च्या प्रथम दशकात दूरचित्रवाहिनी मालिका जस्सी जैसी कोई नहीं (२००३-०६) मध्ये नायिकेच्या भूमिकेसाठी प्रथम प्रसिद्धी मिळविल्यानंतर, ती इतर अनेक दूरदर्शन आणि चित्रपट भूमिकांमध्ये दिसली. सिंग ला आतापर्यंत दोन इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. +झलक दिखला जा या वास्तव प्रदर्शनिच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आणि क्या हुआ तेरा वादा मधील मोना, प्यार को हो जाने दो मधील प्रीत सिंग आणि कवचमधील परिधी यांच्या भूमिकेसाठी सिंग ओळखला जातो. . . काली शक्तीओं से . तिने राजकुमार हिरानी यांच्या कॉमेडी-ड्रामा 3 इडियट्स (२००९) मध्ये सहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, जो आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक आहे. +अनुक्रमे कहने को हमसफर हैं आणि ये मेरी फॅमिली (दोन्ही २०१८ ) मधील अनन्या शर्मा आणि पूर्वा गुप्ता यांच्या भूमिकांसाठी तिचे कौतुक केले गेले. अभिनयाव्यतिरिक्त तिने कॉमेडी नाईट्स लाइव्ह आणि एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा यांसारखे टेलिव्हिजन शो देखील होस्ट केले आहेत. +मोना सिंग यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९८१ रोजी चंदीगड मधील एका शीख कुटुंबात झाला. [२] तिचे वडील आर्मी ऑफिसर होते, त्यामुळे ती बऱ्याच ठिकाणी स्थलांतरित झाली. ती केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर, नागपूरची प्रख्यात माजी विद्यार्थी आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी तिने पारंपारिक शीख समारंभात चित्रपट निर्माते श्याम राजगोपालन यांच्याशी विवाह केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12332.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12332.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2447eb1d7a8984eb44e7e350b50629b47e8007a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12332.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोनार्क स्की रिझॉर्ट अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील स्की रिझॉर्ट आहे. येथे ५४ ट्रेल्स[मराठी शब्द सुचवा] आहेत. पैकी स्कायवॉकर ही ट्रेल खंडीय विभाजनरेषेवरून जाते. याच्या डावीकडे अटलांटिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (आर्कान्सा नदी मार्गे) तर उजवीकडे पॅसिफिक समुद्राचे पाणलोट क्षेत्र (गनिसन नदी मार्गे) आहेत. +शेफी काउंटीमध्ये असलेले हे रिझॉर्ट सलायडा या गावाजवळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12352.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36d9214f3e39404d49b680baef67e0dc144ab19a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12352.txt @@ -0,0 +1 @@ +मोनिका हरीश सुमरा (१४ ऑक्टोबर, १९८०:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २००४-०६ दरम्यान ३ कसोटी, १४ एकदिवसीय आणि १ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित यष्टिरक्षण करीत असे सुम्रा झारखंड, रेल्वे आणि मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळली. [१] [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12359.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4cdb23d52219b2216c7d1620453a384e865754e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12359.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मोनिषा सिंग साराभाई हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. साराभाई वर्सेस साराभाई या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत रुपाली गांगुलीने मोनिषाची भूमिका केली. ही मालिका २००४ साली जमनादास मजेठिया आणि आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एक उच्चवर्गीय कुटुंबाची कथा आहे.[१][२] +मोनिषा एक मध्यमवर्गीय मुलगी आहे. ती दिल्लीजवळच्या नोएडातील एका पंजाबी कुटूंबातील आहे आणि आता साराभाईंची सून आहे. ती क्वचितच घराची साफसफाई करते आणि टीव्हीवर नेहमी मालिका पाहत राहते. साहिलची बायको असलेल्या मोनिषाच्या मध्यमवर्गीय सवयी माया साराभाई, तिच्या सासूला खूप त्रासदायक असतात. ज्याच्यामुळे माया उच्चवर्गीय टोमणे मोनिषाला मारत राहते. हे टोमणे कार्यक्रमात विनोद प्रचंड प्रमाणात विनोद निर्माण करत राहतात. मायाचे वाक्य "It's so middle class!" प्रचंड गाजले.[३] आजही मायाचे हे वाक्य आणि इतर टोमणे इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर नेहमी व्हायरल होत असतात. मोनिषा हे नाव लोकप्रिय होण्यामागे मायाच्या हे टोमणेच कारणीभूत आहेत.[४][५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12368.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63562a5918b9538f7cbecedfd6e0ffb00139ffa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12368.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोनो काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्रिजपोर्ट येथे आहे.[१][२] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,१९५ इतकी होती.[३] +या काउंटीची रचना १८६१मध्ये झाली. या काउंटीला येथील मूळ रहिवासी असलेल्या मोनो जमातीचे नाव दिलेले आहे. हेच नाव येथील सरोवरालाही दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12373.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c30335f6fd0de7a023648b357f3a59b3a47b45fc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12373.txt @@ -0,0 +1,3 @@ +नेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन +एआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल +सिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12374.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d622c8196ac9b0d96b915749c145a28ed52f6c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12374.txt @@ -0,0 +1,4 @@ +अजिनोमोटो उर्फ मोनोसोडियम ग्लुटामेट, (Monosodium Glutamate - MSG) (सेंद्रिय नाव: सोडियम २-अमिनोपेंटेन डायोएट) हा ग्लुटामिक आम्लाचा (C5H9NO4 चा) सोडियम क्षार आहे. याचे रासायनिक सूत्र C5H8NO4Na असे आहे. अजिनोमोटोला चिनी मीठ असे म्हणतात. ते खास करून चिनी पाककृतींमध्ये वापरते जाते. +ग्लुटामेटचे दोन प्रकार असतात. एक प्रथिनांशी बद्ध आणि दुसरा मुक्त. या मुक्त ग्लुटामेटमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. ग्लुटामेटमुळे येणाऱ्या चवीचा शोध इसवी सनाच्या नवव्या शतकात जपानमध्ये लागला. या चवीला उमामी असे नाव आहे. टोमॅटो, मशरूम आणि एका प्रकारचे चीज यामध्येही ही चव असते. आपल्या मूलभूत चवी म्हणजे गोड, कडू, खारट, आंबट, तुरट व तिखट. यांपेक्षा ही चव वेगळी असते. व्हिनेगार जसे आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते तसेच अजिनोमोटोसुद्धा आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. ही आंबवण्याची प्रक्रिया उसाचा रस आणि साबुदाणा यांवर केली जाते. +शुद्ध मोनोसोडियम ग्लुटामेटला चव नसते. त्यामध्ये दुसरा स्वाद मिसळला की त्याला चव येते आणि मग त्यामुळे एकूणच पदार्थाची चव वाढते. मांसाचे पदार्थ, मासे, अंडी यांचे पदार्थ, अनेक भाज्या व सॉस आणि सूप यांमध्ये अजिनोमोटो चांगल्या प्रकारे मिसळते. पण अजिनोमोटो जास्त घातला गेला, तर मात्र पदार्थाची चव बिघडते. अजिनोमोटो आणि आपले साधे मीठ यांच्यामध्ये विपरीत प्रक्रिया घडू शकते. मिठामध्ये जेवढे सोडियम असते त्याच्या साधारण एक तृतीयांश एवढे सोडियम अजिनोमोटोमध्ये असते. त्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयविकार, अर्धागवायू यांसारख्या आजारांत साध्या मिठाऐवजी अजिनोमोटोचा वापर करता येतो असे म्हणतात. +अजिनोमोटोमुळे आरोग्यावर विघातक परिणाम होऊ शकतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12426.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12426.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6292e67ce48d9257273a894c68a3e482ca6d270 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12426.txt @@ -0,0 +1,4 @@ +लुआ(Lua) त्रुटी विभाग:Location_map मध्ये 502 ओळीत: Unable to find the specified location map definition. Neither "Module:Location map/data/केन्या" nor "Template:Location map केन्या" exists.मोम्बासाचे केन्यामधील स्थान +गुणक: 4°03′S 39°40′E / 4.050°S 39.667°E / -4.050; 39.667 + +मोम्बासा (लेखनभेद: मोंबासा ; रोमन लिपी: Mombasa ;) हे केन्या देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व देशातील सर्वांत महत्त्वाचे बंदर आहे. हे शहर केन्याच्या दक्षिण भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. मोम्बासा हे पूर्व आफ्रिकेमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ मानले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12430.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c42e093f5dae16063af6d8096088b0f55b793fed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12430.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोर नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. +मोर नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12444.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..623a83eabfd73a47321ca43a06e3f49e33e8f082 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12444.txt @@ -0,0 +1,4 @@ +मोरगाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. येथे मयुरेश्वराचे मंदिर आहे. हे गाव कऱ्हा नदी किनारी वसलेले आहे.अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते. +मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश "मोरेश्वर" किंवा "मयुरेश्वर" या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणून गावास मोरगाव म्हणून ओळखले जाते. +पुण्यापासून मोरगाव हे ६७ किमी अंतरावर आहे तर बारामतीपासून ३९ किमी अंतरावर आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12446.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a166ac26018a98e74630835fe93fd3e4ac8a10f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12446.txt @@ -0,0 +1,8 @@ + मोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12447.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..559f3bf8f8d87b8b54220127b3f74fd7734fa988 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12447.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12467.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12467.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..de49ee47d82011223fe959b3ace9bbdb4319eadb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12467.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे १३०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान २२०० मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २१ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३३ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1250.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e505b30bf783c347a5d1875514773ca31a9ffe08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1250.txt @@ -0,0 +1,2 @@ +भारताच्या बिहार राज्यातल्या बंका जिल्ह्यात एका ७०० फूट उंचीच्या टेकडीला मंदार पर्वत म्हणतात. हा भागलपूर शहराच्या दक्षिणेला सुमारे ४५ किमी अंतरावर आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार या पर्वताचा रवीसारखा उपयोग करून देव-दानवांनी कूर्म जयंतीच्या दिवशी समुद्र मंथन केले होते. +मंदार पर्वत नावाचे हे ठिकाण एक तीर्थस्थान समजले जाते. या टेकडीवरील पठारावर एक हिंदू आणि एक जैन मंदिर आहे. जवळच 'पापहरणी' नावाचा तलाव आहे. तलावाच्या मध्यभागी असलेल्या देवळात लक्ष्मी आणि विष्णूच्या मूर्ती आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12500.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..536975e0d71305a269e6644bf80ca1402eb021f4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12500.txt @@ -0,0 +1,8 @@ + मोरवे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12511.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..360ccf33686133f2274d6d0d6f8815bf026c7da1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12511.txt @@ -0,0 +1 @@ +मोरा धन्सिरी ही भारताच्या आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. ही धनासिरी नदीची उपनदी आहे. ती नागालँडच्या लायसांग शिखरावर उगम पावते आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातून जाते. दक्षिणेकडून उत्तरेकडे 35.35२ किलोमीटर (२१ mi मैल) अंतरापर्यंत वाहते. ब्रह्मपुत्र नदीत सामील होण्यापूर्वी तिचे एकूण पाणलोट क्षेत्र 1,220 चौरस किलोमीटर (470 चौरस मैल) आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12544.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ee654e2300b3ca609a4f9d36431839e48e086f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12544.txt @@ -0,0 +1,19 @@ +मोरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील ९६२.६९ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. +मोरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील ९६२.६९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १८४ कुटुंबे व एकूण ९३१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सावंतवाडी २५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ४५५ पुरुष आणि ४७६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक १८ आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६६७७६ [१] आहे. +सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील फिरता दवाखाना १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शुद्धीकरण केलेल्या व न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा, हॅन्डपंपच्या पाण्याचा, ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा,झऱ्याच्या पाण्याचा तसेच नदी/कालव्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +प्रतिदिवस १८ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +मोरे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +मोरे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात,नारळ,केळी + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12555.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f046ca241cf7f52b75211f52e3049591e83576a7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12555.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोरेबांड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12568.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12568.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a0d1e3740d3d93931a2f00641ce3eb423f575dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12568.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोरेश्वर वासुदेव तथा बंडोपंत सोलापूरकर (इ.स. १९३३ - २३ जानेवारी, इ.स. २०१३) हे पुण्यात राहणारे एक मराठी क्लॅरिनेट वादक होते. पुण्यातील प्रभात ब्रास बॅंडचे ते संस्थापक होते. +वयाच्या सातव्या वर्षांपासून बंडोपंतांनी त्यांनी खऱ्या अर्थाने वादनाला सुरुवात केली. मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर व नागेश खळीकर यांच्याकडून त्यांनी क्लॅरिनेटचे धडे घेतले. बंडोपंतांनी शहनाईनवाज बिस्मिल्ला खान यांच्यापासून शास्त्रीय संगीतातील मिंड आणि लयकारी हे बारकावे आत्मसात केले. हे बिस्मिल्ला खानांचे लाडके शिष्य समजले जात. त्यांनी स्वतःची शहनाई बंडोपतांना दिली होती. +देशभरात अनेक ठिकाणी बंडोपंतांनी मैफली गाजविल्या. केवळ मैफलीच नाही, तर लग्न समारंभ, गणेशोत्सवातही त्यांनी बहारदार वादन केले. मानाच्या गणपती मिरवणुकीत त्यांचा बॅण्ड असतोच. कर्नाटकातल्या कुंदगोळ येथे दर वर्षी होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात सलग ५३ वर्षे त्यांनी क्‍लॅरोनेट वादन केले. २०१२ साली त्यांनी या महोत्सवात शेवटचे वादन केले. त्या वेळी कर्नाटक सरकारने त्यांचा गौरव केला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1257.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..276ae0efcd372d9676a07ad8145d5835edba5357 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1257.txt @@ -0,0 +1,12 @@ +मंदिर कळशा +मंदिर मंडपात हिंदू मंदिरांच्या डोंगरांवर चढण्यासाठी वापरलेले धातूचे अवयव आहेत. हे वृक्ष अव्वल दर्जाचे आहे. चालुक्य, गुप्ता, मौर्य, इत्यादीसारख्या महान राजवंशांच्या युगांपासून ते ह्या प्रयोजनासाठी वापरला जात आहे. +मुळात, चार प्रकारचे मंदिर कल्याश आहेत: - +सिंग-कलाश (सिंग: Horn): हे सर्वात सामान्यपणे वापरले कलश आहे ते एका बैलच्या शिंगाच्या आकाराप्रमाणे आहे. म्हणून, याचे नाव असे आहे +उदाहरण: सिद्धिविनायक मंदिर, मुंबई. + +त्रिक-काराश (त्रि .: Three): हा तीन लांब कालशांचा समूह आहे. हे मुख्यतः गोपुरम व मुख्य प्रवेशद्वारावर वापरले जाते. उदाहरण: बद्रीनाथ मंदिर +मटका-कलाश (मटकाः Pot): हे कलश म्हणजे पिशवी आणि मातीची भांडी असतात. असे दिसते की भांडी एकमेकांच्या वर ठेवलेल्या असतात. उदाहरणः मुंबईदेवी मंदिर. +गोल-कलाश (गोल: Round): हे कलश गोल आहे आणि शीर्षावर एक अतिशय लहान आणि छान टीप आहे. उदाहरण: जगन्नाथ मंदिर, पुरी +कलाश हे बहुधा धातूचे बनलेले आहेत. वापरलेली मुख्य धातू स्टील, लोखंड, ॲल्युमिनियम आणि कांस्य आहेत. श्री समाधी मंदिर, शिर्डी आणि तिरुपती येथील प्रसिद्ध मंदिरामध्ये सोने आणि चांदीसारख्या महान धातूंचा वापर केला जातो. +प्राचीन काळी, दगडात कोरलेली मंदिरे दगड दगड होते. एलोरा गुंफा, हम्पी आणि महाबलीपुरम सारख्या अनेक मंदिरे अजूनही येथे दगड दगड आहे. +दक्षिण भारतात, लाकडापासून बनवलेला कलश ही सामान्य आहे. तसेच, हिंदूंच्या घरांत लहान लाकडी मंदिरे, लाकडाचे लाकूड किंवा धातुचे बनलेले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12604.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12604.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac5a003731fec69d251de5b0867e91f06ef8f591 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12604.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोर्टिमर व्हीलर (१० सप्टेंबर १८९० - २२ जुलै १९७६) ब्रिटिश सैन्यातील अधिकारी व पुरातत्त्व होते. त्यांनी वेल्स राष्ट्रीय संग्रहालय आणि लंडन संग्रहालयाचे संचालक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक आणि संस्थापक, आणि लंडन मध्ये पुरातत्त्व संस्थेचे मानद संचालक म्हणून काम केले. त्यांनी पुरातत्त्वशास्त्रावर २४ पुस्तके लिहिली. +सन १९४४ मध्ये ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक म्हणुन रुजु झाले. त्यानंतर त्यांनी हडप्पा, अरिकामेडु, आणि ब्रह्मगिरी येथे उत्खनन केले व भारतीय उपखंडात पुरातत्त्व स्थापनेत सुधारणा घडवुन आणल्या. +सर मॉर्टीमर व्हीलर यांनी भारतात सर्वप्रथम पुरातत्त्वीय संशोधनात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला . diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12626.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18a282e71ee2be517d85bf1625dbdf7d9c975983 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12626.txt @@ -0,0 +1,31 @@ +मोर्शी हे अमरावती जिल्ह्यातील २५२० हेक्टर क्षेत्राचे तालुका असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ८,२६८ कुटुंबे व एकूण ३७,३३३ लोकसंख्या आहे. यामध्ये १९,०३१ पुरुष आणि १८,३०२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ९.६७% असून अनुसूचित जमातीचे ५.२४% लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ४४४९०५ [१] आहे.या तालुक्या मध्ये १०४ खेडे गावे आहेत व एक शहर आहे + + +या गावात एकूण १३ शाळा आणि २ महाविद्यालय आहेत . +या गावात मराठी माधयमिक ९ शासकीय शाळा आहेत व एक उर्दू माधयमिक शाळा आहे .या गावात ४ इंग्रजी माध्यमिक शाळा आहेत + +मराठी माध्यमिक शाळेची नावे :- +१. नगर परिषद प्राथमिक शाळा +२. नगर परिषद प्राथमिक शाळा क्र . १. +३. नगर परिषद प्राथमिक शाळा क्र . २. +४. नगर परिषद प्राथमिक शाळा क्र . ५. +५. नगर परिषद प्राथमिक शाळा. +६. नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा . +७.शिवाजी उच्च माध्यमिक शाळा . +८. शिवाजी कन्या शाळा +९. गोपाळराव वानखेडे माध्यमिक शाळा +१०. ज्ञानदीप विद्यामंदिर व उच्च माध्यमिक शाळा +इंग्रजी माध्यमिक शाळेची नवे :- +१. शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल +२. जिजाऊ किड्स इंग्लिश प्रायमरी स्कूल +३. न्यू गोल्डन इंग्लिश प्रायमरी स्कूल +४.एकविरा इंग्लिश प्रायमरी स्कूल +महाविद्यालयची नावे +१. भारतीय महाविद्यालय . +२.आर . आर . लाहोटी महाविद्यालय . + +मोर्शी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे.सालबर्डी हे धार्मिक स्थळ व मोर्शीपासून पच्शिमेस ९ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे.येथे महाशिवरात्रीला यात्रा राहते दुरदूरून भक्त दर्शनाला येतात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं व सातपुडा पर्वत रांगा मध्ये वसलेलं भुयार अतिशय देखणीय व निसर्गरम्य स्थळ आहेत.महादेव महाराज देवस्थान,दादाजी धुनिवाले देवस्थान व महानुभाव पंथीय देवस्थान इत्यादी धार्मिक स्थळे सुद्धा आहेत +येथिल नळ दमयंती सागर व अप्पर वर्धा धरण दक्षिणेकडे 9 किमी अंतरावर आहे व पर्यटन ठिकाण म्हणुन ओळखले जाते.हे धरण वर्धा नदीवर बांधण्यात आले आहे व माळू आणि नळा ह्या तिच्या मुख्य उपनद्या आहेत धरणाला 13 दरवाजे असुन संपूर्ण जिल्हाचा पाणीपुरवठा केला जातो. मासेमारी हा व्यवसाय भारी प्रमाणात चालतो येथील मासे नागपुरमधिल बाजारात उपलब्ध करून दिले जातात.येथे मत्स बीज केंद्र आहे. येथे राहु,कतला,बास व बाम इत्यादी माशांची निर्यात केली जाते +येथील वनविभागाने व आमदारांच्या साहाय्याने एक सुंदर असं उद्यान 2016 साली मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करून तालुक्यातील लोकांसाठी सुरू करण्यात आले आहे येथे विविध प्रकारचे रोपटे लावण्यात आले आहेत व लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणे आहेत.दरवर्षी विविध सहली उद्यानाला भेट असतात संपूर्ण उद्यान वनविभागाच्या देखरेखीखाली वावरत आणि चालत आहे +उद्यान फिरायचे व पाहायचे 15रू प्रती व्यक्ती द्यावे लागतात व त्याच पैशातून उद्यान विकसित होत आहे +तालुक्यातील आणखी एक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील अडीच व पाच दिवसाचा गणपती विसर्जन झाल्यानंतर..10 दिवसाचा मंडळाचा गणपती संपूर्ण महाराष्ट्रात मोर्शी तालुक्यातील अंबाडा यागावामध्ये पारंपारिक पद्धतीने विसर्जित केला जातो नवव्या दिवशी रात्री 12.00च्या सुमारास मुर्ती हालवून सर्व मंडळानीं सांगितलेल्या वाद्यांचा गजरात बाप्पाला दुसऱ्या दिवशी दिवसभर मज्जा करत गणपती विसर्जन केले जाते येथे गोंदिया व नागपूर या जिल्हातील प्रसिद्ध डी जे धुमाल या प्रसारित वाद्यांचा समावेश असतो विशेष म्हणजे या गावाची लोकसंख्या 35000 एवढी असुन सुद्धा येथे गणपतीचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12630.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12630.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b7f6f16fa077cbed7d23131d6e7461b4526c94fd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12630.txt @@ -0,0 +1,5 @@ +मोल अथवा ग्रॅम-मोल हे रसायन शास्त्रा मध्ये वापरले जाणारे रेणूंची संख्या मोजण्याचे एकक आहे. १ मोल मध्ये ६.०२३ x १०२३ इतके रेणू असतात. रेणूंच्या या संख्येला ऍव्होगाड्रो क्रमांक असे म्हणतात. + +१ ग्रॅम मोलच्या वस्तूचे वजन ग्रॅम मध्ये त्याच्या रेणूभाराइतके असते. पाण्याचा रेणूभार १८ आहे तर १ ग्रॅममोल पाण्याचे वजन १८ ग्रॅम इतके असते. याविरुद्ध १०० ग्रॅम पाण्यात ५.५५५ इतके मोल असतात. +सुटसुटीत पणा साठी किलोमोल ( १००० मोल)चे एकक बहुतांशी वापरतात. उदा १ किलोमोल पाणी म्हणजेच १८ किलो पाणी. +मोल या एककाचा उपयोग रासायनिक क्रिया पार पाडताना होतो. एखादे रसायन बनवताना त्याला लागणारी इतर रसायने यांचे प्रमाण मोलच्या साहाय्याने काढता येते. उदा: पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजनचे बनले आहे. व त्याचा रेणूभार १८ इतका आहे. तर १८ किलो पाणी बनवायला २ किलो हायड्रोजन व १६ किलो ऑक्सिजनची गरज लागेल. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12661.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12661.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3353cfb8f0eaf3107c6a8fe21d05dd1d6f9cb420 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12661.txt @@ -0,0 +1,7 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्ठित देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. लेउ हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे. +मध्य युगादरम्यान ओस्मानी साम्राज्याचा व १९व्या शतकापासून रशियन साम्राज्याचा भाग राहिलेला मोल्दोव्हा पहिल्या महायुद्धानंतर सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मोल्दोव्हाने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या मोल्दोव्हा संयुक्त राष्ट्रे, युरोपाची परिषद, डब्ल्यू.टी.ओ., स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ इत्यादी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. मोल्दोव्हाला अद्याप युरोपियन संघामध्ये प्रवेश मिळालेला नाही. +१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही. + +अझरबैजान१  · आइसलँड  · आर्मेनिया२  · आयर्लंड  · आल्बेनिया  · इटली  · एस्टोनिया  · आंदोरा४  · ऑस्ट्रिया  · कझाकस्तान१  · क्रो‌एशिया  · ग्रीस  · चेक प्रजासत्ताक  · जर्मनी  · जॉर्जिया१  · डेन्मार्क  · तुर्कस्तान१  · नेदरलँड्स  · नॉर्वे३  · पोर्तुगाल  · पोलंड  · फ्रान्स  · फिनलंड  · बल्गेरिया  · बेल्जियम  · बेलारूस  · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना  · माल्टा  · मोनॅको४  · मोल्दोव्हा  · मॅसिडोनिया  · माँटेनिग्रो · युक्रेन  · युनायटेड किंग्डम  · रशिया१  · रोमेनिया  · लक्झेंबर्ग  · लात्व्हिया  · लिश्टनस्टाइन४  · लिथुएनिया  · व्हॅटिकन सिटी  · स्पेन  · सर्बिया  · स्वित्झर्लंड  · स्वीडन  · सान मारिनो  · सायप्रस२  · स्लोव्हाकिया  · स्लोव्हेनिया  · हंगेरी diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12701.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12701.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..78a236f5b46895b4ef8cf58071cab6c551f8f66b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12701.txt @@ -0,0 +1,5 @@ +वर्षाच्या विशिष्ट ऋतूत पडणाऱ्या पावसाला मोसमी पाऊस किंवा मॉन्सून म्हणतात. अर्थात, भारतीय उपखंडातील मोसमी पावसालाही मॉन्सून म्हणतात. भारताच्या बाबतीत हा भारतातील शेतीवर, मानवी जीवनावर आणि भारताच्या आर्थिक बाबींवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. साधारणपणे, ठरावीक काळाने दिशा बदलणारे वारे यांना मॉन्सून म्हंटले जाते. +भारताखेरीज जगातल्या आणखीही काही भागातही मॉन्सून असतो. उदा. +असे असले तरी, वर सांगितलेल्या देशांत पावसाचे अन्य ऋतूही असतात. भारतीय उपखंडाचे तसे नाही. येथे जून ते सप्टेंबर हा पावसाचा ’पावसाळा’ नावाचा एकमेव ऋतू आहे. भारताच्या नैर्ऋत्येकडून हा पावसाळा येतो म्हणून त्याला त्याला ’नैर्ऋत्य मॉन्सून’ म्हणतात. ज्या वाऱ्यांबरोबर हा पाऊस भारतात प्रवेश करतो ते वारे हिंदी महासागर व अरबी समुद्र यांवरून येतात. +२३ सप्टेंबर या दिवशी नंतर भारतीय उपखंडातून जेव्हा हा ’नैर्ऋत्य मॉन्सू्न’ परततो तेव्हा परतीच्या वाटेवरील भारताच्या ईशान्य भागाला व पूर्व किनाऱ्याला पाऊस देतो. त्या ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात पडणाऱ्या पावसाला ’ईशान्य मॉन्सून’चा पाऊस असे म्हणतात. हा पडणारा प्रदेशाचे क्षेत्र भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या मानाने अत्यल्प असते. या पावसात विजांचा कडकटाड, विजेचे लोळ आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस या घटना दिसून येतात. +दरवर्षी भारतात पडणाऱ्या या मोसमी पावसाचे प्रमाण आणि स्वरूप एकसारखे नसते. या पावसावर परिणाम करणारे वातावरणात अनेक घटक आहेत. त्यापैकी दक्षिण अमेरिकेजवळून वाहणारे एल निनो व ला निनो हे सागरी प्रवाहही आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12710.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12710.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09915e86ac25d4abd3a4333aafdfca6300ebadb8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12710.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 36°20′24″N 43°7′48″E / 36.34000°N 43.13000°E / 36.34000; 43.13000 + +मोसुल (अरबी: الموصل‎ al-Mawṣil; कुर्दी: مووسڵ; सिरियाक भाषा: ܢܝܢܘܐ ; तुर्की: Musul) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर आहे. बगदादच्या ४०० किमी उत्तरेस तैग्रिस नदीच्या काठांवर वसलेले मोसुल शहर जून २०१४ पासून आय.एस.आय.एस. ह्या अतिरेकी संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे. आयसिसच्या अतिरेक्यांनी येथील सुन्नी पंथ वगळता इतर सर्व मुस्लिम पंथांच्या लोकांना ठार मारले आहे व अनेक महिलांना ओlलीस ठेवून त्यांचे लैंगिक शोषण चालवले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1273.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1273.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..63bccd3234776099ad9778d8942a8ca0583bc3d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1273.txt @@ -0,0 +1,6 @@ + + +मकबूल हा २००४ चा विशाल भारद्वाज दिग्दर्शित भारतीय, हिंदी गुन्हेगारी नाटक चित्रपट आहे. यामध्ये इरफान, तब्बू, पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पियुष मिश्रा, मुरली शर्मा आणि मासुमेह माखिजा यांच्या भूमिका आहेत. +चित्रपटाचे कथानक घटना आणि व्यक्तिचित्रणाच्या संदर्भात मॅकबेथच्या कथानकावर आधारित आहे. हा चित्रपट तिकीट खिडकीवर उल्लेखनीय कामगिरी करू शकला नाही, परंतु दिग्दर्शक विशाल भारद्वाजने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच त्यांनी चित्रपटासाठी पार्श्वसंगीत आणि गाणीही तयार केली होती. त्यानंतर भारद्वाज यांनी विल्यम शेक्सपियरच्या ओथेलोच्या 2006 च्या ओंकारा चित्रपटात रुपांतर केले ज्याने त्यांना व्यावसायिक तसेच गंभीर यश मिळविले. त्यानंतर त्याने 2014 मध्ये हैदरला हॅम्लेटचे रुपांतर करून दिग्दर्शित केले, ज्याला आता त्याची शेक्सपियर ट्रायलॉजी म्हटले जाते. [१][a] +2003 च्या टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा उत्तर अमेरिकन प्रीमियर झाला. जरी चित्रपट भारतात त्याच्या थिएटर रन दरम्यान जास्त प्रेक्षक मिळवण्यात अपयशी ठरला, तरी समीक्षकांनी त्याचे कौतुक केले आणि पंकज कपूरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. हा चित्रपट 2004 कान्स चित्रपट महोत्सवाच्या मार्च डू फिल्म विभागात प्रदर्शित करण्यात आला होता. [२] +चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत खूण मिळाली नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12786.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12786.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fb5da8a230bf6af8dabf0728993c0c1f5341d49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12786.txt @@ -0,0 +1 @@ +मोहन गोपाळराव मते मराठी राजकारणी आहेत. हे नागपूर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12791.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12791.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d1a42b9495eadc2dc5a096dd89b98c0853b01e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12791.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहन लाल सुखाडिया (३१ जुलै १९१६ - २ फेब्रुवारी १९८२) हे एक भारतीय राजकारणी होते, ज्यांनी १७ वर्षे (१९५४-१९७१) राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यांनी राजस्थानमध्ये मोठ्या सुधारणा आणि घडामोडी घडवून आणल्या. यासाठी, ते "आधुनिक राजस्थानचे संस्थापक" म्हणून ओळखले जातात. [१][२] +त्यांच्या पुढील कारकिर्दीत सुखाडिया यांनी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे राज्यपाल म्हणूनही काम केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12821.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f99d634f023ffc76a9974702a2829f480cc093b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12821.txt @@ -0,0 +1,34 @@ +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12853.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5027c0c236945cf78ce97931cc61692a603e944c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12853.txt @@ -0,0 +1,17 @@ + +१ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + +मोहम्मद अझरुद्दीन एक भारतीय राजकारणी आणि माजी क्रिकेट खेळाडू आहे. 1990च्या दशकात त्यांनी 47 कसोटीत भारताचे कर्णधारपद भूषवले होते. ते मधल्या फळीतील फलंदाज होते. सन 2000 मध्ये कुप्रसिद्ध मॅच फिक्सिंग प्रकरणात फिक्सिंग झाल्यानंतर त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर बीसीसीआयने जीवनभर बंदी घातली. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली.[१] 2009 मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ति किटावर मोरादाबाद मतदारसंघातून अझरुद्दीन संसदेत सदस्य म्हणून निवडून आले होते.[२] +अझरुद्दीन यांचा जन्म हैदराबादमध्ये मोहम्मद अजीझुद्दीन आणि युसूफ सुलताना यांच्या कुटुंबात झाला. त्यांनी ऑल सेंट हायस्कूल, हैदराबाद येथे शिक्षण घेतले आणि निजाम कॉलेज, उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.[३] +31 डिसेंबर 1984 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनने पदार्पण केले आणि पहिल्या तीन सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली.[४] अझरुद्दीनने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 22 शतके केली, 45च्या सरासरीने आणि एकदिवसीय सामन्यात 37च्या सरासरीने 7 शतके केली. क्षेत्ररक्षक म्हणून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 156 झेल घेतले. ते 99 कसोटी सामने खेळले आहेत, श्रीलंकेविरुद्ध 199 सर्वाधिक धावा केल्या आहेत.[५] 300 एकदिवसीय सामन्यांमध्ये तो पहिला खेळाडू ठरला. त्याने पदार्पणात लागोपाठच्या सलग कसोटी सामन्यांत शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे (3).[६] +1989 मध्ये कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यापाठोपाठ अझरुद्दीन भारतीय संघाचे कर्णधार बनले. 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यांनी 90 एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवून टीमची धुरा सांभाळली, ते 2 सप्टेंबर 2014 रोजी एम.एस. धोनीने पार केला. कर्णधार म्हणून त्यांनी 14 कसोटी सामन्यांत विजय मिळवला, तो सौरव गांगुलीने 21 कसोटी सामन्यात विजय मिळवून पार केला.[५] +2000 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात अजहरुद्दीनवर आरोप ठेवण्यात आला होता.[७] मग दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅंसी कॉनेंज याने सूचित केले की, अझरुद्दीनने त्याचा सट्टेबाजांशी परिचय करून दिला होता .[८] आयसीसी आणि बीसीसीआयने अझरूद्दीनवर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अहवालावर आधारित जीवनभर बंदी घातली.[९] स्पॉट फिक्सिंगसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात येणारा तो पहिला खेळाडू होता. +8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आशुतोष मोहोन्ता आणि कृष्णा मोहन रेड्डी यांच्या खंडपीठाने लादलेली बंदी मागे घेतली.[१०][११][१२] + +अझरुद्दीन हा भारताचा मधल्या फळीतील फलंदाज होता. त्यांची फलंदाजी डौलदार फलंदाजीची शैली म्हणून ओळखली जाते. सेवानिवृत्त क्रिकेट खेळाडू वेंकटराघवन यांनी त्यांच्या या शैलीचे कौतुक केले आहे.[१३]19 फेब्रुवारी 2009 रोजी अझरुद्दीन औपचारिकपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले होते. उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथून 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. +1986 मध्ये अझरुद्दीन यांना अर्जुन पुरस्कार आणि 1988 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१४] 1991 साली त्यांना विस्डेन क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला. +1987 मध्ये अझरुद्दीनने नऊरीनशी विवाह केला होता. 1996 साली त्यांनी नऊरीनशी घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले.[१५] अझरचा बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा याच्या कथित संबंधामुळे संगीता बिजलानीशी 2010 साली घटस्फोट झाला.[१६][१७] त्यांचा मोठा मुलगा अयाजुद्दीन यांचे 2011 मध्ये एका अपघातात निधन झाले. +साचा:Indian Test Cricket Captains साचा:India ODI Cricket Captainsसाचा:India Squad 1992 Cricket World Cup +साचा:India Squad 1996 Cricket World Cup +साचा:India Squad 1998 ICC KnockOut Trophy diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12865.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89cf80464736bfbbbf561348dbe0fb08c1d077c0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12865.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद अली (जन्म १ नोव्हेंबर १९९२) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12867.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b18d78ccd1c88de54216ada338350400417cc9f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12867.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ -(कराची मधे झाला.) सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते. +प्रारंभीच्या काळात जिनांवर उदारमतवादाचा प्रभाव होता. मवाळ काँग्रेसी नेते त्यांना हिंदू -मुस्लिम ऐक्याचे अग्रदूत म्हणत. १९१६ च्या लखनौ करारात जिनांचा महत्त्वाचा सहभाग होता . या कराराच्या माध्यमातून हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रयत्न त्यांनी केला. १९१६ साली मुंबई प्रांत परिषदेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी हिंदू -मुस्लिम ऐक्याचा प्रसारही केला परंतु याचवेळी त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता प्रतिपादन केली. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रीय चळवळीचे सूत्रे महात्मा गांधीकडे गेली. मात्र सविनय कायदेभंग, असहकार इ. गोष्टी जिनांना मान्य होणाऱ्या नव्हत्या. गांधीनी पाठिंबा दिलेल्या खिलाफत चळवळीबद्दलही जिनांना आस्था नव्हती. गांधीची कामे देशाला गर्तेत ढकलणारी आहेत असे त्यांचे मत होते. +१९२०नंतर जिनांच्या विचारांना वेगळे वळण मिळाले. काँग्रेसमध्ये आपला जम बसविणे जिनांना अवघड दिसू लागले व मुस्लिम लीगवरील प्रभाव काही काळ कमी झाला होता. तिचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी निश्चय केला. मुसलमानांच्या काही मागण्या काँग्रेसने मान्य केल्यास स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. परंतु हा प्रस्ताव नाकारला गेला व मुस्लिम राष्ट्रवाद बळावयास त्यामुळे मदत झाली. १९३७ साली निवडणुकीनंतर बहुमत काँग्रेसला मिळाल्यामुळे लीगची गरज संपली, त्यामुळे जिना दुखावले व ते काँग्रेसपासून दूर गेले. येथूनच त्यांनी द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. मुस्लिमांच्या संघटनासाठी त्यांनी धर्माचा मोठ्या कुशलतेने वापर केला. मुस्लिम जनतेला स्पर्श करणारे व त्यांच्याशी भावनात्मक ऐक्य साधणारे विचार त्यांनी मांडले. १९४० च्या लीग अधिवेशनात द्विराष्ट्रवादाचा विचार मांडून पाकिस्तानचा पाया घातला. पाकिस्तानसाठी जिनांच्या नेतृत्वाखाली भारतीय मुसलमान मोठ्या प्रमाणात उभे राहिले. ब्रिटिशाची नीतीही त्यास कारणीभूत ठरली व शेवटी पाकिस्तानचा उदय झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12879.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12879.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f1e959ade09437bd4d7d5455bc41e44d6f272c7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12879.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद इब्राहिम (जन्म २० डिसेंबर १९९८) एक अफगाण क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12887.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3fee9ba2ce5389e348a44019735def3d8aa9016 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12887.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद इशाक (७ मार्च, १९६३:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा  संयुक्त अरब अमिरातीकडून १९९४ ते १९९६ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_129.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..daae1095d181df219f8d03414bec2863640b17a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_129.txt @@ -0,0 +1,4 @@ +पं. भीमराव पांचाळे (जन्म: ३० मार्च, १९५१ - हयात) हे मराठी गजलगायक आहेत. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात. +यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍यातील आष्टगाव येथे झाला. +अमरावतीचे भय्यासाहेब देशपांडे आणि अकोल्याचे एकनाथपंत कुलकर्णी यांच्याकडून त्यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण त्यांनी घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. सुरेश भटांचे गजल अभियान उत्तरोत्तर दृढ करण्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा मोठा वाटा आहे. मान्यवर शास्त्रीय गायनाच्या उस्तादांकडून परिपूर्ण शिक्षण घेऊनही भीमरावांनी मराठी गजल गायनाचे व्रत घेतले. त्यांनी 'गजल सागर' ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे गजल कार्यशाळा, ग्रंथ प्रकाशन असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. +पं. भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत मराठी गजल असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीत गायन केले आहे. पं. भीमरावांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपट यांना संगीत दिले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12919.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e2a5d01625588c77624eb8335d849e2fe4fd8d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12919.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद ताहीर उल कादरी (उर्दू: محمد طاہر القادری) हे सुफी विचारवंत आहेत. पाकिस्तानातील तेहरीक मिनाज अल कुर्आन पार्टीचे नेते असलेल्या कादरी यांनी कॅनडाचे नागरिकत्व घेतलेले आहे. पाकिस्तानमध्ये केंद्र आणि प्रांतिक सरकारे बरखास्त करून राजकीय सुधारणांची मागणी करण्यासाठी कादरी यांनी इस्लामाबादमधील जिना अव्हेन्यू येथे आपल्या हजारो समर्थकांसह २०१३ मध्ये आंदोलन सुरू केले. पाकिस्तानात राजकीय सुधारणा करव्यात, निवडणूक आयोग बरखास्त करावा, लष्कर आणि न्यायसंस्था यांच्याशी चर्चा करून काळजीवाहू सरकार स्थापन करावे, अशा मागण्या कादरी यांनी त्या वेळी केल्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12923.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e25a96d651415d6b22f9533d0eac596c8d8030b6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12923.txt @@ -0,0 +1,2 @@ +सरदार मोहम्मद दाउद खान (जुलै १८, इ.स. १९०९ - एप्रिल २८, इ.स. १९७८) हा अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष होता. +दाउदखानने इ.स. १९७३ते त्याच्या मृत्यूपर्यंतच्या अफगाण राष्ट्राध्यक्षपदावर असताना अनेक प्रगतीशील मार्ग अवलंबिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12945.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12945.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0193a96d9dc5f3dfcaab27b6107e13245b3b6b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12945.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद परवेझ हुसेन इमॉन (जन्म १२ जून २००२) हा बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12959.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..33239603c645d9afcfb4cdbc61d73d24124ee7ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12959.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम किंवा शेख मोहम्मद (अरबी: محمد بن راشد آل مكتوم; २२ जुलै १९४९) हे संयुक्त अरब अमिराती देशाचे पंतप्रधान, उप-राष्ट्रपती व दुबई अमिरातीचे शासक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12983.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12983.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12983.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12986.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12986.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89700c4fbdf2c0af6ceaa609cd90c4bd37534c00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12986.txt @@ -0,0 +1,3 @@ +१६ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद रिझवान (१ जून, इ.स. १९९२:पेशावर, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12991.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12991.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0491b3967ba5c90710f628d219eeda27230c8363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12991.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12992.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12992.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0491b3967ba5c90710f628d219eeda27230c8363 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_12992.txt @@ -0,0 +1,4 @@ +१ मार्च, इ.स. २०११ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1301.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d569a79115fdec84de8619cb8c41836c64907c2c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1301.txt @@ -0,0 +1 @@ +मकसूद राणा (१ ऑगस्ट, १९७२:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13011.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13011.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bb77f48363e7018ca712860f385c5e0aa430701 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13011.txt @@ -0,0 +1 @@ +मोहम्मद सलीम (जन्म ९ सप्टेंबर २००२) हा अफगाण क्रिकेट खेळाडू आहे, जो राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे.[१] त्याने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी कुंदुझ प्रांतासाठी २०१८-१९ मिरवाईस निका प्रांतीय ३-दिवसीय स्पर्धेत प्रथम श्रेणी पदार्पण केले.[२] त्याने १० सप्टेंबर २०१९ रोजी २०१९ गाजी अमानुल्ला खान प्रादेशिक एकदिवसीय स्पर्धेत आमो क्षेत्रासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[३] त्याने ७ सप्टेंबर २०२० रोजी २०२० शापेझा क्रिकेट लीगमध्ये बूस्ट डिफेंडर्ससाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13016.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13016.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc1d667943c4a3e369c029599e288acbafd6d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13016.txt @@ -0,0 +1,4 @@ +१४ मार्च, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद हफीझ (उर्दू: محمد حفیظ; १७ ऑक्टोबर, १९८०:पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.. +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13025.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dc1d667943c4a3e369c029599e288acbafd6d1c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13025.txt @@ -0,0 +1,4 @@ +१४ मार्च, इ.स. २०११ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) +मोहम्मद हफीझ (उर्दू: محمد حفیظ; १७ ऑक्टोबर, १९८०:पंजाब, पाकिस्तान - ) हा  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.. +साचा:Persondata diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13041.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c44e26882e8fa3a8eb4ef3547d9bab65e1f5ac9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13041.txt @@ -0,0 +1 @@ +मोहरीचे तेल हे मोहरीपासून बनविण्यात येते.हे एक खाद्यतेल आहे. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात.हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो.भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13084.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13084.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ba804b2ea5e0481328dbd3eb6f5133f68e9b92da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13084.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहारी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13089.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3415061e1f966b6e07320e2e18729600ae188d7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13089.txt @@ -0,0 +1,3 @@ +मोहावे काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र किंगमन येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१३,१६७ इतकी होती.[२] +मोहावे काउंटी लेक हवासु-किंगमन नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीमध्ये ग्रँड कॅन्यन-पराशांत राष्ट्रीय स्मारक तसेच ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्क आणि लेक मीड रिक्रिएशन एरियाचे काही भाग आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13097.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13097.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..456f91a4b559e8aa40998b09a2bbbb78c1f05d6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13097.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहित मित्रा एक भारतीय राजकारणी आणि भारतीय लोकसभेचे माजी सदस्य होते[१]. +१९५६–१९५७ दरम्यान त्यांनी कलकत्ता ईशान्य मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य म्हणून काम केले. ते राज्यातील भाषिक पुनर्रचनेचे सचिव म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्यही होते. १९५६ च्या पोट-निवडणुकीसाठी मित्रा कलकत्ता ईशान्य मतदारसंघातील उमेदवार म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांनी निवडणुका जिंकल्या. प्रचंड फरकाने[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13098.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d7832de47ba2fb6d32bb68928fbb9065541ef8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13098.txt @@ -0,0 +1 @@ +मोहित रैना (जन्म १४ ऑगस्ट १९८२) [१] हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये दिसतो.[२] [३] त्याने त्याच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात विज्ञान कथा शो आंतरिक्ष (२००४) मधून केली आणि नंतर डॉन मुथू स्वामी (२००८) मध्ये भूमिका केली. देवों के देव - महादेव आणि महाभारत या टेलिव्हिजन मालिकेतील हिंदू देव शिवाच्या मुख्य भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्यापूर्वी त्याने चेहरा (२००९) आणि गंगा की धीज (२०१०) सह टेलिव्हिजन सोप ऑपेरामध्ये काम केले होते.[४][५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13131.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13131.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7de8e73afb9f671d888eace3f6ffda39c0a2883f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13131.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोही हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13134.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13134.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6574c62d2a6ad79a203d8291c40162e91cbfc933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13134.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहू हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13138.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92ba2fa55096190b6b4d3cdab2165a10eb0c902b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13138.txt @@ -0,0 +1,2 @@ +'मोहेंजोदडो(मृतांचा डाेंगर)' हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे केल्या गेलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात एकावरएक ७ गावांचे थर आढळले आहेत. +मोहेंजोदडो येथे एका भव्य स्नानगृहाचे अवशेष सापडले. या स्नानगृहाची लांबी १२ मीटर, रुंदी ७ मीटर आणि खोली २.५ मीटर आहे. याच्या बाहेरच्या भिंती ७ ते ८ फूट रुंदीच्या असून कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था होती. या खोल्यांजवळ एक विहिरही होती. या स्नानगृहात वापरलेले सांडपाणी बाहेर सोडण्याची व शुद्ध पाणी आत आणण्याची व्यवस्था केलेली होती. याच्या भिंती जलरोघक बनवलेल्या होत्या. याचे संशोधन एका ब्रिटिश पुरातत्त्वज्ञाने 1901 ते 1931 या काळात केले. त्या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञचे नाव सर जॉन मार्शल असे होते. या संशोधनानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक ग्रंथांची उत्पत्ती करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13156.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..277b37ca2a787b7c1e201ca09c0f20d76c5e8f3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13156.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहोबारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13157.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0c068ffab0e29ffe1635eb0e4cb2c9813f13fe7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13157.txt @@ -0,0 +1,17 @@ +मोहोबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१० कुटुंबे राहतात. एकूण १११३ लोकसंख्येपैकी ५४९ पुरुष तर ५६४ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा विक्रमगडवरून उपलब्ध असतात. +वडापोळी,आलोंडे, रामपूर, मालवडे, खोस्ते, मोहो खुर्द, केव, कुर्झे, म्हासरोळी, शिळशेत, नाळशेत ही जवळपासची गावे आहेत.मोहोबुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये मोहोबुद्रुक, मोहोखुर्द, आणि शिल ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1316.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1316.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3814f5884225a5d4b1d9d18f8867f56e33805c84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1316.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३९०४२ असलेले मकेपायली हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १८१.१९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १६ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ७० आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे २७ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा मेंढाटोला येथे आहे. कनिष्ठ माध्यमिक शाळा मेंढाटोला येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा चाटगाव येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा चाटगाव येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - स्वसहाय्य गट (SHG), शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13197.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcaf00e6ef9fe386e484cfa7a80d4e086a6bdf7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13197.txt @@ -0,0 +1,17 @@ +मौन म्हणजे चूप राहणे, निःशब्द असणे किंवा न बोलणे आहे. साधारणतः, याचा अर्थ अश्या प्रकारे घेतला जातो.परंतु निःशब्दता व भारतीय लोकांत प्रचलित असलेले 'मौन' यात बराच फरक आहे. मुळात ही एक मनुष्यजीवनातील उच्चकोटीची मानसिक स्थिती आहे. संस्कृतमध्ये या शब्दाची व्याख्या 'मुनैर्भावः इति मौन'(मुनींच्या मनात असलेला भाव) अश्या प्रकारे केली गेली आहे. +दुःख झाल्यास, भीतीमुळे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे, अ़ज्ञानापोटी, न बोलण्याचे ठरवून, प्रतिक्रिया देण्याची स्थिती टाळण्यासाठी, वाणीभंग झाल्यास, असमंजस व्यक्तींशी सामना झाला असल्यास, अपराधीपणा वाटल्यास, पापाशन, अति कर्तृत्त्ववान व्यक्तीच्या दर्शनाने, भांडण/वादावादीचा प्रसंग आल्यास, चिंतन करण्यासाठी, इत्यादी कारणांमुळे बहुधा मौन धारण करण्यात येते किंवा ती व्यक्ती मौन होते.[ संदर्भ हवा ] +एकाग्रता होणे, ज्ञानोत्पन्न गंभीरता निर्माण होणे, सन्मार्गावर चालणे, मनावर योग्य संस्कार होणे,भांडणे/वादावादी न होणे, वाणीसिद्धी लाभणे हे मौनाचे अनेक गुण व फायदे आहेत.(मौनं सर्वार्थ साधनम्)[ संदर्भ हवा ] +आधुनिक काळातील बहूसंख्य लोकशाही कायदे हे व्यक्तीचा मौन रहाण्याचा धिकार न्यायालयीन प्रक्रियेत सुद्धा मान्य करतात. व्यक्ती बोलते ते सत्य बोलत आहे काय? हे पडताळण्याच्या काही चाचण्या अलीकडील काळात उपलब्ध झाल्या आहेत. त्या न्यायालयीन परवानगीने वापरल्या जातात. पण अशा चाचणीतील बोलणे न्यायालय कबुली जवाब अथवा पुरावा म्हणून स्वीकारत नाहीत. +विविध शासकीय तसेच अशासकीय कार्यालयांत, विशिष्ट अधिकारी व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींना माहिती दिली जाऊ नये याकरीता नियमानुसार सक्ती केली जाते याचा परिणाम 'विशिष्ट विषयापुरते मौन' असा होतो. +मौनातून जे वेगेवेगळे अर्थ अभिप्रेत होतात त्यांत तटस्थता, नकार आणि होकार हे परस्पर विरोधी अर्थसुद्धा परिस्थितिसापेक्ष ध्वनित होऊ शकतात. मौनाचा अर्थ प्रत्येक वेळी मूक संमती होत नाही, पण अशी स्थिती हितसंबंधी व्यक्तीकडून 'गृहीत धरण्या' करता संधी म्हणून वापरली जाऊ शकते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस कमीतकमी दुखवून सुस्प्ष्ट नकार व्यक्त करण्यावर भर दिला जाताना दिसतो. शिवाय संयम धरावा, पण अन्याय सहन करू नयेत असा सल्लाही समुपदेशक वेळोवेळी देताना दिसतात. +प्रीतिविवाह, तसेच पारंपरिक भारतीय विवाहपद्धतीत मुलींची मूकसंमती बऱ्याचदा ग्राह्य धरली गेल्याचे आढळून येते. (मौनम्‌ संमतीदर्शकम्). व्यवसाय करताना सुद्धा मार्केटिंग क्षेत्रातील लोक प्रत्यक्ष ऑर्डर्स न मागता अप्रत्यक्ष संमती मिळवण्याचा मार्ग अंगीकारतात. कॉंट्रॅक्ट अ‍ॅक्ट हा उपहारगृह, तसेच टॅक्सी आदि विविध सेवा व्यवसायांतील सेवा स्वीकारण्यासच अप्रत्यक्ष मूक संमती म्हणून मान्यता देतो. स्त्री संबधीत बऱ्याच कायदे विषयांत आणि खटल्यांत त्यांच्या मौनाचा परिस्थितीनुरूप होणाऱ्या अर्थास महत्त्व असते. +कॉपी राईट कायद्यात कॉपीराईट जाहीर न करता संबंधित कलाकृती लेखन अथवा छायाचित्राचा निर्माता मौन असेल तरी त्याचा कॉपीराईट आपोआप तयार होत असतो. मात्र कॉपीराईट वापरण्याचा अधिकार देणे मात्र सुस्पष्ट व्यक्त केले जाणे आवश्यक असते. तीच गोष्ट वारसाहक्क कायद्याच्या बाबतीत आहे. संबधित व्यक्तीने स्प्ष्ट निर्देश दिलेले नसल्यास संबधीत वारसदारांचे हक्क गृहीत धरले जातात. +काही परंपरा आध्यात्मिक आणि धार्मिक कारणास्तव तसेच, प्रार्थनेपूर्वी अथवा योगाभ्यासापूर्वी, तसेच विपश्यनेत मन शांत होण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, मौन पाळण्यासाठी मार्गदर्शन करतात. मृतात्म्यास शांती मिळावी व त्याच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीने आदरांजली अथवा श्रद्धांजली वाहण्याकरता काही क्षणांकरीता सामुदायिक मौन पाळण्याची प्रथा सार्वजनिक कार्यक्रमांतून पाळली जाताना दिसते. +जैन लोक मार्गशीर्षातल्या एकादशीला मौनी एकादशीचे व्रत करतात.[१] तर माघ महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या व्रत केले जाते.[२] +वरील उद्धरणाचा[ संदर्भ हवा ]चिंतन/विचार न करता बोलण्यापेक्षा मौन स्वीकारणेच उत्तम आहे. + +दुसरी व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचे बोलणे पूर्ण होईपर्यंत मौन धारण करावे, दोन व्यक्ती आपापसात बोलत असताना त्रयस्थाने मौन पाळावे. मोठी माणसे आपापसांत बोलत असताना लहान मुलांनी तिथे उपस्थित असल्यास साधारणपणे मौन पाळावे. अशा स्वरूपाचे संवाद कौशल्य विषयक संकेत असतात.[ संदर्भ हवा ] +अर्थ-स्वतःच्या मुखातील दोषामुळे(बोलण्यामुळे), शुक(पोपट) व मैनेस बंधनात (पिंजऱ्यात) ठेवले जाते. तेथे बगळ्याला मात्र बंधनात ठेवले जात नाही. (कारण तो बोलत नाही). मौनाने सर्व काही साधते. +शेवटच्या ओळीचा अर्थ : विशेषतः विद्वानांच्या समाजात मौन हे अपंडितांचे भूषण आहे. +मनुष्याने कधी मौन धारण करावे याबाबत असे साधारणतः सांगितले जाते की - उच्चार करण्यापूर्वी (बोलण्यापूर्वी), मैथुन करतांना, शरीरस्रावांचे वेळी (शौच/ लघवी करतांना), दात घासतांना, अंघोळ करतांना, जेवताना अशा सहा वेळी मौन धारण करावे.[३] +महात्मा गांधी तसेच विनोबा भावे, अण्णा हजारे इत्यादी मंडळींनी त्यांच्या राजकीय आंदोलनाचा भाग म्हणून मौनव्रत पाळले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13228.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28fda9d70a0540bfdf7a4625b5dac51e410cc23b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13228.txt @@ -0,0 +1,13 @@ +मौलाना मसूद अझर (१० जुलै किंवा ७ ऑगस्ट, इ.स. १९६८:बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान - ) हा एक कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत. +मसूद अझरचे वडील नाव अल्ला बख्श शब्बीर सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होते. येथे शिकलेला अझर अफगाणिस्तानात सोवियेत संघाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हरकत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर साद-ए-मुजाहिदीन या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला. +१९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यानंतर आयएसआयने आझर काश्मीरमधे कामी लावले. काश्मीरमधे घातपात करायचे व काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कामी त्याची नेमणूक करण्यात आली. +याच काळात अझर ब्रिटनसह अनेक देशांत दौरे करून जिहादसाठी पैसे गोळा करत असे. प्रत्येक दौऱ्यात तो स्पष्टपणे सांगत असे की काश्मिर मुक्ती आणि भारतविरोधी लढा यासाठीच जिहाद असेल, त्यासाठीच पैसे, शस्त्रे आणि जिहादींची आवश्यकता आहे. +अझर काश्मीरमधे १९९४ साली पोहचला. परदेशी लोकांचे अपहरण करून पैसे मिळवण्यासाठी त्याने अल फरहान नावाची एक स्वतंत्र संघटना स्थापली. हान्स क्रिश्चन ओस्ट्रोला अल फरहानने ठार मारले. संयुक्त राष्ट्रांनी १९९७ साली हरकत-उल-अन्सार संघटना दहशतवादी म्हणून घोषित केली. अझरने जुन्या हरकत-उल-मुजाहिद्दीन या नावाने उद्योग सुरू केले. १९९४ साली अझरला भारतीय पोलिसांनी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करून तुरुंगात ठेवले. +१९९९ साली अझरचा धाकटा भाऊ अब्दुल रऊफ असगर याने योजनापूर्वक इंडियन एरलाइन्सचे आयसी ८१४ विमान काठमांडूहून पळवले आणि कंदहारला नेले. +अपहरणकर्त्यांची मागणी मान्य करून अझरला कोट भलवाल तुरुंगातून आयपीएस पोलीस अधिकारी एस. पी. वैद्य यांनी सोडवले. भारत सरकारचे मंत्री जसवंत सिंग अझरला सोबत घेऊन कंदाहारला पोचले. अझर कंदाहारमधून तडक पाकिस्तानात गेला. +अझर १९९९ साली पाकिस्तानात पोहचल्या पोहचल्या कराचीत गेला. सिंध, पंजाबमध्ये त्याच्या सत्काराच्या सभा झाल्या. सभांमधे तो काश्मीरमुक्ती, भारताविरोधात आणि हिंदूंच्या विरोधात लढाईचे आवाहन करत असे. +१९९९मधे हरकत-उल-मुजाहिद्दीन वर आरोप व्हायला लागल्यावर अझरने आपल्या संघटनेचे नाव जैश ए महंमद ठेवले. १९९९ मधे जनरल मुशर्रफ यांनी पाकिस्तानावर ताबा मिळवला. आयएसआय आता त्यांच्या हाताखाली आली होती. मुशर्रफ जैशला मदत करून तिचा वापर करू लागले. +अझरने कश्मीर विधानसभा, लोकसभा यावर हल्ले आयोजित केले. पठाणकोट हल्ल्याचाही तो सूत्रधार होता. असा दहशतवादी अझर पाकिस्तानात मोकाट असतो. आयएसआयच्या सांगण्यानुसार तो वागत असतो. +पठाणकोट हल्ल्याचं नेतृत्व जैश ए महंमदच्या मसूद अझरने केले होते. दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत आल्यानंतर आपल्या टॅक्सीने आतमधे आणणाऱ्या इकागर सिंगला पाकिस्तानातल्या बहवालपूरमधून फोनवरून बोलावण्यात आले होते. गुरदासपूरचे पोलेस सुपरिटेन्डेन्ट सलविंदर सिंग यांचा फोन दहशतवाद्यांनी हिसकून घेतला आणि त्यावरून बहवालपूरला फोन केले. दहशतवाद्यांना हाताळणाऱ्या लोकांशी या फोनवरून संभाषणे झाली. बहवालपूर हे जैश ए महंमदचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. दहशतवाद्यांपैकी किमान एकाचा ठावठिकाणा लागला होता. दहशतवाद्यांकडली शस्त्रे आणि इतर वस्तूंवर पाकिस्तानी उत्पादकांचा वा व्यापाऱ्यांचा ठसा होता. +भारत सरकारने हे सारे पुरावे पाकिस्तान सरकारपुढे ठेवले. अझर आणि जैश ए महंमदच्या पुढाऱ्यांच्या आवाजाचे नमुने भारत सरकारने मागवले. पाकिस्तानने ते दिले नाहीत. अझरला पकडा अशी मागणी भारताे केली. पाकिस्तानने ती मान्य केली नाही. युनायटेड नेशन्सने अझरला दहशतवादी जाहीर करावे, अशी मागणी भारताने केली. चीनने ती मागणी नकाराधिकार वापरून तांत्रिक कारणांसाठी धुडकावून लावली. +याआधी २००१ मध्ये सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'वर बंदी घातली होती.. मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००८ मध्ये जैशचा म्होरक्या मसूद अझरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी सादर केला होता. त्यावेळीही चीनने नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला होता. आता १ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या युनोच्या बैठकीत पुन्हा एकदा नकाराधिकाराचा वापर करून चीनने दहशतवादी अझरवरील बंदी टाळली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13260.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13260.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69332f98da3eb426e6b5d169d70d610bbbdf79af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13260.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्यानमार महिला क्रिकेट संघाने एप्रिल २०१९ मध्ये सिंगापूर आणि इंडोनेशियाला एकूण पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामन्यांसाठी दौरा केला, सिंगापूरमध्ये तीन महिला टी२०आ सामने खेळले आणि त्यानंतर दोन इंडोनेशियामध्ये.[१][२] +म्यानमारच्या दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणजे इंडियन असोसिएशन ग्राउंडवर तीन (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी सिंगापूरचा दौरा. ही मालिका १८ ते २० एप्रिल २०१९ दरम्यान झाली. सिंगापूरने नाणेफेक जिंकल्यानंतर तिसरा सामना रद्द करून म्यानमारने मालिका २-० ने जिंकली.[१][३] सिंगापूरमध्ये महिला टी२०आ मालिकेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ होती.[४] +दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्यानमारचा संघ बाली येथील उदयना क्रिकेट मैदानावर कार्तिनी कप खेळण्यासाठी इंडोनेशियाला गेला होता.[२] ही मालिका २१ ते २८ एप्रिल २०१९ या कालावधीत झाली आणि इंडोनेशिया आणि म्यानमारच्या महिला राष्ट्रीय संघांसोबत अनेक स्थानिक क्लब पक्षही स्पर्धा करत होते.[५] गट टप्प्यातील राष्ट्रीय संघांमधील दोन सामन्यांना महिला टी२०आ दर्जा देण्यात आला. इंडोनेशियाने हे दोन्ही सामने अनुक्रमे ७३ आणि ६३ धावांच्या सहज फरकाने जिंकले.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13263.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecd645e7f218cec03e7dfe8948591a91f5b8a62f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13263.txt @@ -0,0 +1 @@ +म्यानमार फुटबॉल संघ (बर्मी: မြန်မာ အမျိုးသား ဘောလုံးအသင်း; फिफा संकेत: MYA) हा आग्नेय आशियामधील म्यानमार देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला मलेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १४१ व्या स्थानावर आहे. म्यानमारने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. म्यानमार १९६८ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळला व त्याने तेथे अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13281.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13281.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05976451eed7e79ac3bfa2c42d67f68e720da27b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13281.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्युनिक विमानतळ (जर्मन: Flughafen München) (आहसंवि: MUC, आप्रविको: EDDM) हा जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. म्युनिक शहराच्या २८.५ किमी वायव्येस स्थित असलेला हा विमानतळ इ.स. २०१३ साली फ्रांकफुर्ट विमानतळाखालोखाल जर्मनीमधील दुसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा तर युरोपमधील ७व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ होता. +मार्च २०१५ मध्ये येथून ६६ देशांतील २२८ शहरांमध्ये विमानसेवा पुरवली जात होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13282.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6fd9ab5633fb9b64a8bc241105fb76d003a67be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13282.txt @@ -0,0 +1,2 @@ +इ.स. १९३८चा म्युनिच करार हा जर्मनी आणि युरोपीय सत्तांमधील करार होता. या कराराद्वारे युनायटेड किंग्डम, फ्रान्स व इटली या युरोपातील राष्ट्रांनी जर्मनीला चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलॅंड हा प्रदेश परस्पर बहाल केला. या कराराला चेकोस्लोव्हेकियाची मान्यता तर नव्हतीच पण त्यांना या बैठकीस आमंत्रितही केले गेले नव्हते. +जर्मनीच्या म्युनिच (म्युन्शेन) शहरात २९ सप्टेंबर आणि ३० सप्टेंबर, इ.स. १९३८च्या मधील रात्रीत झालेला हा करार म्हणजे युरोपीय राष्ट्रांनी जर्मनीचे लांगूलचालन केल्याचे उदाहरण समजले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13298.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b1ed2dd6836b007e13b7b7b3f8fa124f3477502 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13298.txt @@ -0,0 +1 @@ +म्य हे ग्रीक वर्णमालेतील बाराव अक्षर आहे. रोमन लिपीमधील m ह्या अक्षराचा उगम म्यमधूनच झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13310.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..205a1ade3ad548dc4a1a4f911d7146ed1c986e8b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13310.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्स्तिस्लाव्ह रोमोनोव्हिच (?? - १२२३) हा क्यीवचा राज्यकर्ता होता. +याने १२२१ साली चालून आलेल्या हंगेरीच्या सैन्याचा पराभव केला. नंतर चंगीझ खानाचे विश्वासू सरदार सुबदेई आणि जेबे यांनी याच्या राज्यावर स्वारी करून लुटालूट केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13327.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13327.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..889242e104dc703f7ca1605732d49912ac42a5e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13327.txt @@ -0,0 +1,2 @@ +म्हसोबाचीवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13330.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13330.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c362210f4e455a1cda5a1d0394bf582c230b60c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13330.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (इंग्लिश: Maharashtra Housing and Area Development Authority; प्रचलित नाव: म्हाडा) ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण करून झाली. +महाराष्ट्रातील शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी किफायती दरांत निवाऱ्याची सोय करून देणे हे म्हाडाचे उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांद्वारे मुंबई परिसरात सुमारे ३०,००० घरे उपलब्ध केली गेली आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13331.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13331.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eed20a23da18fa13d2692cd82035c851b97e1034 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13331.txt @@ -0,0 +1,2 @@ + म्हातवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13335.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a1b9646630de9d7098770911f2a0ffadd90ac424 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13335.txt @@ -0,0 +1,8 @@ + म्हात्रोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1336.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dd3c3c7b8033dba7dda0783c1f23eaab7a53d66 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1336.txt @@ -0,0 +1 @@ +मगंती अंकिनिडू ( जानेवारी १,इ.स. १९१५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील गुडिवाडा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९७७ आणि इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातीलच मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13408.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13408.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a346e56dee74c15b34e1a06fb287dc8902ff4624 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13408.txt @@ -0,0 +1 @@ +म्हैसूर रेल्वे स्थानक हे म्हैसूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राच्या म्हैसूर विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13411.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a12d9fb0261f803900c7eac8bb68f7180568c75a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13411.txt @@ -0,0 +1,4 @@ +हा लेख म्हैसूर जिल्ह्याविषयी आहे. मैसुरु शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. +मैसुरु हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. +हा जिल्हा मैसुरु प्रशासकीय विभागात मोडतो. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,०१,१२७ इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13414.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31109942803bb0bee45c6d0959ffa534dc352f56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13414.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्हैसूर पॅलेस, ज्याला अंबा विलास पॅलेस असेही म्हणतात, हा कर्नाटकच्या म्हैसूर येथील एक ऐतिहासिक राजवाडा आणि राजेशाही निवासस्थान आहे. हा राजवाडा वाडियार घराण्याचे अधिकृत निवासस्थान आणि म्हैसूर राज्याचे आसन होते. म्हैसूरच्या मध्यभागी हा पॅलेस असून याच्या पूर्वेकडे चामुंडी टेकड्या आहेत. म्हैसूरचे वर्णन सामान्यतः 'महालांचे शहर' असे केले जाते आणि या राजवाड्यासह इतर प्रमुख सात राजवाडे या शहरात आहेत. +आता ज्या जमिनीवर हा राजवाडा उभा आहे ती मूळतः म्हैसूर (शब्दशः, "किल्ला") म्हणून ओळखली जात होती. जुन्या किल्ल्यातील पहिला राजवाडा १४ व्या शतकात बांधला गेला होता, जो अनेक वेळा आगीत भस्म व्हायचा आणि त्यामुळे तो अनेकदा पुन्हा बांधला गेला. जुना किल्ला लाकडाचा बांधलेला होता आणि त्यामुळे त्याला सहज आग लागायची, तर सध्याचा किल्ला दगड, विटा आणि लाकडाचा आहे. सध्याची रचना १८९७ ते १९१२ दरम्यान बांधण्यात आली होती. जुना राजवाडा जळून खाक झाल्यानंतर सध्याची रचना नवीन किल्ला म्हणूनही ओळखली जाते. +म्हैसूर पॅलेस हे भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. ताजमहाल नंतर म्हैसूर पॅलेसचा क्रमांक लागत असून इथे वर्षाला ६० लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13421.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..76a3e10c27dad7d7223cae1c9cd7c298634c5436 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13421.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्हैसूरचे राज्य हे १९४८ ते १९५६ दरम्यान अस्तित्वात असलेले भारत देशाचे एक राज्य होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हैसूर संस्थानाचा महाराजा जयचामराजेंद्र वडियार ह्याने आपले संस्थान भारतामध्ये विलिन करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार १९४८ साली म्हैसूर हे स्वतंत्र भारताचे एक राज्य बनले. ह्या राज्याची राजधानी म्हैसूरमध्ये होती. +१९५६ साली भारत सरकारने देशामधील प्रशासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर केला. त्यानुसार म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवून बेळगाव जिल्हा, विजापूर जिल्हा, धारवाड जिल्हा व उत्तर कन्नड जिल्हा हे चार बॉम्बे राज्यातील जिल्हे; बेल्लारी जिल्हा, दक्षिण कन्नड जिल्हा व उडुपी जिल्हा हे तीन मद्रास राज्यातील जिल्हे तसेच कोप्पळ जिल्हा, रायचूर जिल्हा, गुलबर्गा जिल्हा व बीदर जिल्हा हे तीन हैदराबाद राज्यातील जिल्हे म्हैसूरमध्ये समाविष्ट केले गेले. त्याचबरोबर कूर्ग हे छोटे राज्य देखील म्हैसूर राज्यामध्ये आणले गेले व त्याचा कोडागु जिल्हा बनवण्यात आला. म्हैसूर राज्याची राजभाषा कन्नड होती. +१ नोव्हेंबर १९७३ रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे ठेवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13422.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c594284845e01f145930f201ff68e28fa9a3569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13422.txt @@ -0,0 +1 @@ +म्हैसूरचा दसरा हा कर्नाटकातील शासकीय सण आहे. या सणाला कन्नडमध्ये नदहब्बा म्हणतात. एका आख्यायिकेनुसार या दिवशी चामुंडेश्‍वरी देवीने दैत्य महिषासुर दैत्याचा वध केला. अशा प्रकारे सुष्टांनी दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला म्हैसूर नाव मिळाले असे लोक मानतात. म्हैसूरचा दसरा १५ व्या शतकात विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण येथे सुरू केला. वडियार राजघराण्यातील पहिला राजा वडियार यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडियार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्‍वरी देवीची यथासांग पूजा करीत. १८०५ सालापासून तिसऱ्या कृष्णराज वडियार महाराजांनी म्हैसूर राजभवनावर हा दरबार भरवण्यास सुरुवात केली होती. आजही वडियार घराण्याचे वारस यदुवीर कृष्णदत्त चामराज वडियार दसऱ्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13423.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e20f41141bce057d2be45f2fa77f539774d5824a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13423.txt @@ -0,0 +1,3 @@ +म्हैसूरचे राज्य (मराठी नामभेद: म्हैसूर संस्थान ; कन्नड: ಮೈಸೂರು ಸಂಸ್ಥಾನ , मैसुरू संस्थान ; इंग्लिश: Kingdom of Mysore, किंग्डम ऑफ मायसोर) हे दक्षिण भारतातील एक राज्य होते. +पारंपरिक आख्यायिकांनुसार वर्तमान म्हैसूर शहरानजीकच्या प्रदेशात इ.स. १३९९ च्या सुमारास हे राज्य स्थापले गेले. वडियार घराण्याची सत्ता असलेले हे राज्य प्रारंभिक काळात विजयनगर साम्राज्याच्या मांडलिकत्वाखाली होते. इ.स. १५६५ साली विजयनगर साम्राज्य लयास गेल्यावर हे राज्य सार्वभौम बनले. इ.स.च्या १७व्या शतकात पहिला नरसराज वडियार व चिक्कदेवराज वडियार या कर्तबगार राजांच्या कारकिर्दीत म्हैसूरच्या राज्याच्या सीमा विस्तारून वर्तमान कर्नाटकाचा दक्षिण भाग व तमिळनाडूचा काही भाग, एवढा भूप्रदेश व्यापून हे राज्य दख्खनेतील एक प्रमुख राज्य बनले. पुढे हैदर अली व त्याचा पुत्र टिपू सुलतान हे वस्तुतः म्हैसूर राज्याचे दलवाई (सेनापती) प्रबळ झाल्यावर वोडेयार घराण्यातील राजांकडे नाममात्र सत्ता उरली. हैदर अली व टिपू सुलतानाच्या कारकिर्दीत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी म्हैसूर राज्याची चार युद्धे झाली. चौथ्या इंग्रज-म्हैसूर युद्धात टिपू मारला गेल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कंपनी, हैदराबादचा निजाम व मूळचे राजे वडियार यांच्यांत राज्याची वाटणी करून एका प्रकारे म्हैसूर संस्थानाची प्रतिष्ठापना केली. +असे मानले जाते की मध्ये पराक्रमी विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर वाडियार राजाच्या आदेशानुसार विजयनगरची अफाट संपत्ती लुटली गेली. त्यावेळी विजयनगरची तत्कालीन राणी, अलमेलेम्मा पराभवानंतर एकांतवासात होती. पण राणीकडे सोने, चांदी आणि हिरे आणि दागिने होते. राजे वडियार यांनी राणीला एका राजदूता मार्फत निरोप पाठवला की तिचे दागिने आता वाडियार राज्याच्या राजघराण्याचा भाग आहेत, म्हणून ते सर्व परत द्या. जेव्हा अलेलामम्मा यांनी दागिने देण्यास नकार दिला, तेव्हा शाही सैन्याने जबरदस्तीने तिजोरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावरून दुःखी होऊन अलमेलेम्मा यांनी असा आरोप केला की तुम्ही लोक माझे घर उध्वस्त केले तसेच तुमचा वंश निर्वंश होईल आणि या वंशातील राजघराण्याला वारस लाभलेला नाही. असे म्हणतात की यानंतर आलेलामम्माने कावेरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13471.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..547603d4cd0bbd15a3783c0ec9a45de47a64dc26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13471.txt @@ -0,0 +1,2 @@ +जुलै १४, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13473.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13473.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2cfa53eb64cf4ce78ee2349297e093522b578f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13473.txt @@ -0,0 +1 @@ +यज्ञदत्त शर्मा (ऑक्टोबर २१, इ.स. १९२२ - जुलै ४, इ.स. १९९६) हे भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात जनता पक्षाचे नेते होते. तसेच इ.स. १९९० ते इ.स. १९९३ या काळात ते ओडिशा राज्याचे राज्यपाल होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13475.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13475.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6af52d1aa52dfdcc52d58203cc65eb38a26231aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13475.txt @@ -0,0 +1,3 @@ + + सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · +चतुरपण सातकर्णी · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13484.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13484.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3e5366505d3d010f346860492fcfc4006d63f95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13484.txt @@ -0,0 +1,5 @@ +यदुवंश हा यदु नामक राजापासून सुरू झालेला प्राचीन भारतातील राजवंश होता. यदूचेही बुध-->पुरुरवा-->आयु-->नहुष-->ययाती-->यदु असे पूर्वज होते. +श्रीकृष्ण हा या यदूचा थेट वंशज होता. म्हणून त्याला यादव म्हणतात. क्रोष्टा हा यदूचा मुलगा होता. त्याच्यानंतर अनेक राजे होऊन गेल्यानंतर या वंशात शशबिंदू हा मोठा राजा झाला. त्याच्या बिंदुमती नावाच्या मुलीचा विवाह अयोध्या घराण्यातील मांधाताशी झाला होता. +ज्यामघ हा त्यानंतर यदु वंशातील मोठा राजा होता. हा राजा आपल्या बायकोला घाबरत असे. ही बायको शिवी देशाची राजकुमारी होती म्हणून तिला शैव्या म्हणायचे. ज्यामघ राजाने एकदा स्वतःसाठी दुसरी बायको आणली, पण पहिल्या बायकोच्या भीतीने त्याने तिला आपली सून बनवली. +विदर्भ हा ज्यामघ राजाचा मुलगा. या विदर्भाने महाराष्ट्रात येऊन विदर्भ राज्य स्थापन केले. त्याच्याकडे त्याची मुलगी मागायला अयोध्येतील सगर राजा आला होता. विदर्भाची राजधानी कुंडिनपूर होती +विदर्भप्रमाणाचे यदु वंशातील दाशार्ह, त्रिगर्त, दशार्ण आदी काही राजांनी आपल्याच नावाची स्वतंत्र राज्ये स्थापन केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13509.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..31e2c33b60c9754bfc81eecb94b5266a71bfabf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13509.txt @@ -0,0 +1,3 @@ +यमन शब्दाचे अनेक अर्थ आहेत. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13522.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d3c2e4db9b49274d083b92feb662056a8711098 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13522.txt @@ -0,0 +1,6 @@ +यमुना कृष्णन (जन्म २५ मे १९७४) या शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत. त्यांचा जन्म भारतातील केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील परप्पानंगडी येथे पीटी कृष्णन आणि मिनी यांच्याकडे झाला. शिकागो विद्यापीठात त्या ऑगस्ट २०१४ पासून काम करत आहेत. त्या पूर्वी नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, बंगलोर, भारत येथे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी होती. यमुना कृष्णन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरूप भटनागर पारितोषिक जिंकले , रासायनिक विज्ञान श्रेणीमध्ये २०१३ साली भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार पटकावला. [१] +यमुना कृष्णन यांनी १९९३ मध्ये मद्रास विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महिला ख्रिश्चन कॉलेज, चेन्नई, भारत येथून रसायनशास्त्रात पदवी मिळवली [२] त्यांनी १९९७ मध्ये केमिकल सायन्सेसमध्ये मास्टर ऑफ सायन्स आणि २००२ मध्ये ऑर्गेनिक केमिस्ट्रीमध्ये पीएचडी मिळवल्या. या दोन्ही पदव्या भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथून मिळवल्या. [३] यमुना कृष्णन यांनी पोस्टडॉक्टरल रिसर्च फेलो आणि १८५१ रिसर्च फेलो म्हणून २००१ ते २००४ पर्यंत केंब्रिज युनिव्हर्सिटी ऑफ केमिस्ट्री विभागात काम केले. +यमुना कृष्णन २००५ ते २००९ या काळात नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, भारतातील बंगळुरु येथील टीआयएफआरमध्ये फेलो 'ई' होत्या आणि त्यानंतर २००९ ते २०१३ पर्यंत नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टीआयएफआर, बेंगळुरू, भारत येथे रिडर 'एफ' होत्या. 2013 मध्ये, तिला राष्ट्रीय जीवशास्त्रीय विज्ञान केंद्र TIFR, बंगळूरू, भारत येथे सहयोगी प्राध्यापक 'जी' म्हणून पदोन्नत करण्यात आले आणि ऑगस्ट २०१४ मध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकागो विद्यापीठात गेले. +यमुना कृष्णन २०१० मध्ये वेलकम ट्रस्ट -डीबीटी अलायन्स सीनियर रिसर्च फेलोशिप, २००७ मध्ये इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी यंग सायंटिस्ट मेडल, बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून इनोव्हेटिव्ह यंग बायोटेक्नॉलॉजिस्ट पुरस्कार, सरकारचे प्राप्तकर्त्या होत्या. २००६ मध्ये, आणि भौतिकशास्त्र श्रेणीमध्ये इन्फोसिस पुरस्कार २०१७. [३] [४] +यमुना कृष्णन यांची सध्याची संशोधनाची आवड न्यूक्लिक ॲसिड, न्यूक्लिक ॲसिड नॅनो टेक्नॉलॉजी, सेल्युलर आणि सबसेल्युलर टेक्नॉलॉजीजची रचना आणि गतिशीलता या क्षेत्रांशी संबंधित आहे. [५] त्यांची प्रयोगशाळा अनुवांशिक सामग्री म्हणून पारंपारिक भूमिकेपेक्षा डीएनए मधील कार्ये समजून घेण्याचा प्रयत्न करते. त्या स्वयं-एकत्रित डीएनए नॅनोस्ट्रक्चरचा वापर करून अष्टपैलू, रासायनिक इमेजिंग तंत्रज्ञान विकसित करतात, जिवंत पेशी आणि अनुवांशिक मॉडेल जीवांमध्ये रिअल टाइममध्ये द्वितीय संदेशवाहकांची परिमाणात्मक प्रतिमा तयार करतात. [६] +  diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13542.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13542.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f40f643270afda4005f3244f9dbb3c56cd3fc7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13542.txt @@ -0,0 +1,6 @@ +३ ऑगस्ट, इ.स. २००९ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + + सेहवाग (क) •३ टेलर •५ फिंच •६ चांद •७ नागर •१२ रसेल •१५ नेगी •२० साळवी •२४ पीटरसन •२७ जयवर्धने •३१ वॉर्नर •३२ मॅक्सवेल •३४ ब्रेसवेल •३५ ओझा •३६ राव •५२ मर्व •५५ आगरकर •५६ पठाण •६५ मॉर्कल •७७ आरोन • +८७ यादव •८८ नदीम • बोडी • बिस्ट • मिश्रा • यादव • रावल • बिश्ट • जुनेजा • नाईक • गुप्ता • पटेल • + सिमॉन्स diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13546.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13546.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..87c79094223da1d50a117240c9187e32c46325dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13546.txt @@ -0,0 +1,3 @@ +यलो मेडिसीन ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ग्रॅनाइट फॉल्स येथे आहे.[१] +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,५२८ इतकी होती.[२] +वरचे सू आरक्षण या काउंटीमध्ये आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13564.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13564.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05632e67be287500e70a11c8dc824b4ce981b07f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13564.txt @@ -0,0 +1,4 @@ +यवतमाळ विधानसभा मतदारसंघ - ७८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, यवतमाळ मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. यवतमाळ तालुका आणि २. दारव्हा तालुक्यातील लाडखेड महसूल मंडळ यांचा समावेश होतो. यवतमाळ हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +भारतीय जनता पक्षाचे मदन मधुकरराव येरावार हे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] + +यवतमाळ विधानसभा मतदारसंघ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13599.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a8af6feef1b11e01410c8c5276f9655cf3d47a4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13599.txt @@ -0,0 +1,8 @@ +य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) (१७ डिसेंबर, इ.स. १९०१:भिगवण, भारत - ७ नोव्हेंबर, इ.स. १९६३:पुणे). हे मराठीतील एक लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या.. +प्रसाद प्रकाशाचे कै. मनोहर उपाख्य बापूसाहेब जोशी हे य. गो. जोशी ह्यांचे चिरंजीव. कै. श्रीमती श्यामला (शांता) बेडेकर , श्रीमती.सुमन (स्वाती)पेंडसे,श्रीमती उर्मिला भावे, सौ.अंजली पेंडसे , कै. श्रीमती मंगल नगरकर आणि सौ. अनुराधा (पुष्पा) देसाई ह्या त्यांच्या कन्या . +य.गो. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. +य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. +जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्‍निक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे. +य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते. +७ नोव्हेंबरला य.गो. जोशींची पुण्यतिथी असते. त्या दिवशी नामवंतांच्या उपस्थितीत ’यशवंत संध्या’ नावाचा संगीत कार्यक्रम करण्यात येतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13618.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6973269ec61f6fd9af9a957768e2a44ba825b806 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13618.txt @@ -0,0 +1,4 @@ + +यशवंत लक्ष्मण भालकर (जन्म : कोल्हापूर, १७ एप्रिल १९५७, मृत्यू: कोल्हापूर, १९ डिसेंबर २०१८) हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक व लेखक होते. ते कोल्हापूरला रहात. ते मराठी चित्रपट महामंडळाचे सतत दोन वर्षे अध्यक्ष होते. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही (सुमारे ६) माहितीपटांचे दिग्दर्शनही केले होते. +भालकरांना कुटुंबाकडूनच चित्रपट विश्वात काम करण्यास प्रोत्साहन मिळाले होते. जयप्रभा स्टुडिओत भालजी पेंढारकर यांच्या तालमीत ते तयार झाले. उमेदवारीच्या काळात स्टुडिओमध्ये भालकरांनी पडेल ती कामे केली. यशवंत भालकरांनी कोल्हापुरातला छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेला आणि भालजी पेंढारकरांनी नावारूपास आणलेला जयप्रभा फिल्म स्टुडिओ विकला जाण्यापासून वाचवला. +शालिनी सिनेटोनच्या दोन भूखंडांवर हात मारण्याचा डाव महापालिकेतील कारभारी नगरसेवक आणि विकासकांनी संगनमताने आखला होता. तो हाणून पाडण्याला यशवंत भालकरांनी प्रचंड खटपट केली. शेवटी कोल्हापूर महापालिकेने स्टुडिओच्या जागेवरील बांधकामाच्या दिलेल्या आदेशाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५-१२-२०१८ रोजी स्थगिती दिल्याने विकसकांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले. हा स्टुडिओ कोल्हापूरच्या राजभगिनी अक्कासाहेब महाराज यांनी रंकाळा तलावाच्या निसर्गरम्य परिसरात ४७ एकरात स्थापन केला होता. रोज रंकाळा तलावावर फिरायला जाणाऱ्या भालकरांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आयुष्यभर खटपट केली. भालेकर काही काळ कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवरही होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13629.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ead98473afe68a1c72a5591dfe98e3a2efe3422 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13629.txt @@ -0,0 +1,17 @@ +यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्याच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. +इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. +महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या . +यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. +यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. +यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्त्वे फार उपयुक्त ठरतात +- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. +(प्रशासकीय विकास) +- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास) +- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास) +- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना) +- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास) +- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास) +- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास) +तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो. + +२. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रस्तुत यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1363.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1363.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5018514e7cde0865e2f48c4cf2efa80fcb250d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1363.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 16°10′12″N 81°7′48″E / 16.17000°N 81.13000°E / 16.17000; 81.13000 + +मछलीपट्टणम हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. मछलीपट्टणम शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ विजयवाडाच्या ६८ किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६९ लाख होती. राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे ते मछलीपट्टणम दरम्यान धावतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1364.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3e0bb494c61a27fafd7f7e825b989fd5be43c17b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1364.txt @@ -0,0 +1,2 @@ + मच्छिंद्र हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13651.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13651.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa7a50260872ba29651c49caff37789a9e9476c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13651.txt @@ -0,0 +1,2 @@ +यशवंतपूर हे बंगळूर महानगरामधील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेले यशवंतपूर स्थानक बंगळूर सिटी रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी उघडण्यात आले. +सध्या कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस तसेच उत्तरेकडून बंगळूरात येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या यशवंतपूरपर्यंतच धावतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13658.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13658.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..93089a06decafb39bc52c4548ef2540fc989fb56 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13658.txt @@ -0,0 +1 @@ +यशवंतपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13685.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13685.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ead98473afe68a1c72a5591dfe98e3a2efe3422 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13685.txt @@ -0,0 +1,17 @@ +यशवंतराव बळवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवानबाबांच्याच्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे. +इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले. +महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या . +यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. +यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. +यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्त्वे फार उपयुक्त ठरतात +- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. +(प्रशासकीय विकास) +- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास) +- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास) +- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना) +- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास) +- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास) +- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास) +तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो. + +२. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई प्रस्तुत यशवंतराव चव्हाण समग्र संदर्भ साहित्य. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13697.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..841dcab1ab6b301c41587323468897b53c684588 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13697.txt @@ -0,0 +1 @@ +यशश्री मसुरकर ही एक भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आणि वॉइज आर्टिस्ट आहे. ती रंग बदलती ओढणी मध्ये खनकची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. यशश्रीने चक्रवर्ती अशोक सम्राट या मालिकेतही भूमिका साकारली होती. तिने दो दिल बांधे एक डोरी से या मालिकेतही काम केले आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13699.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13699.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a1ff158b8ed966e6b2dc24b114368ac3c99709b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13699.txt @@ -0,0 +1,11 @@ +यशस्विनी सिंह देसवाल (३० मार्च, १९९७ - ) ही एक भारतीय नेमबाज आहे. २०१९ साली रिओ दे जानेरो येथे आयोजित आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत तिने १० मीटर एर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि २०२१ मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान पक्के केले. +यशस्विनी देसवालचा जन्म 30 मार्च 1997 रोजी नवी दिल्लीत झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी यशस्विनीने नेमबाजीत पदार्पण केले, आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तसंच राष्ट्रीय स्पर्धांमध्येसुद्धा तिने स्वतःची कामगिरी सतत उंचावत ठेवली आहे. 2010मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित कॉमनवेल्थ गेम्समधील नेमबाजी स्पर्धा ती तिच्या वडिलांसोबत पाहण्यासाठी गेली होती, तेव्हापासून तिला नेमबाजीची आवड निर्माण झाली.[१] +देसवाल सांगते की नेमबाजी या खेळासाठी भारतात अनेक आव्हाने असल्याचे तीला जाणवले, कारण इथे या खेळासाठी पायाभूत सुविधा आणि उपकरणे अगदी मर्यादित आहेत. परंतु तिचे वडील, जे एक  पोलीस अधिकारी आणि क्रीडाप्रेमी आहेत, त्यांनी तिला मनापासून पाठिंबा दिला. +तिने 10 मीटर प्रकारात एर पिस्तुल नेमबाजी करण्यास सुरुवात केली. मग तिच्या पालकांनी पंचकुला, चंदीगड येथील त्यांच्या राहत्या घरी तिच्या नेमबाजीच्या सरावासाठी एक शूटिंग रेंज तयार केली. आंतरराष्ट्रीय नेमबाज निवृत्त पोलीस महानिरीक्षक टी. एस. ढिल्लो हे तिचे प्रशिक्षक झाले. डिसेंबर 2014मध्ये पुणे येथे आयोजित 58व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यशस्विनीने विविध प्रकारात 3 सुवर्ण पदके जिंकली, आणि तिच्या आईवडिलांच्या तिच्यावरच्या विश्वासाचे सार्थक केले.[१] +यशस्विनीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही आपली उत्कृष्ट कामगिरी करणे सुरू ठेवले. जून 2017 मध्ये जर्मनीतील सूल येथे आयोजित आयएसएसएफ (आंतरराष्ट्रीय स्पोर्ट शूटिंग फेडरेशन) ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्ण पदक जिंकले आणि एका जागतिक विक्रमाशी बरोबरी केली.[२] +देसवालला केवळ तिच्या खेळातील आव्हानांनाच सामोरे जावे लागले असे नाही, तर त्याबरोबर आपल्या शालेय शिक्षणाकडेही तिने लक्ष दिले. सुरुवातीच्या काळात हे फक्त तिच्यासाठीच नाही तर तिच्या पालकांसाठीही तितकेच आव्हानात्मक होते, कारण त्यांना देशात आणि परदेशातही विविध स्पर्धांमध्ये सोबत जावे लागत होते.[१] +2012 पासून यशस्विनीने नेमबाजीचा सराव सुरू केला. 2014 मध्ये चीनमधील नानजिंग येथे झालेल्या उन्हाळी युथ ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली. तिथे 10 मीटर एर पिस्टल स्पर्धेच्या ती अंतिम फेरीत सहाव्या क्रमांकावर आली. +जर्मनीतील सूल येथे 2016साली झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्डकपमध्ये तिने रौप्य पदक जिंकले. तर 2016 मध्ये अजरबैजान येथील कबाला येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने संघ श्रेणीत सुवर्ण पदक आणि वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.[२] +2017च्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने 235.9 गुणांसह जागतिक पातळीवरच्या ज्युनिअर विक्रमाची बरोबरी केली, आणि सुवर्णपदक जिंकले. +रिओ दे जनेरो येथे झालेल्या 2019च्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत देसवालने सुवर्णपदक जिंकले आणि 2021मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले.[२][१] +ऑक्टोबर 2020 मध्ये देसवालने आंतरराष्ट्रीय ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेच्या पाचव्या आवृत्तीत सुवर्णपदक जिंकले. परंतु ही स्पर्धा नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (एनआरएआय) मान्यताप्राप्त नसल्याने यशस्विनीला एनआरएआयने त्यात भाग घेतल्याबद्दल फटकारले. मात्र, तिचे प्रशिक्षक टी. एस. ढिल्लो यांनी सांगितले की कोव्हिड-19मुळे असलेल्या निर्बंधादरम्यान तिला सामन्याच्या सरावांची आवश्यकता असल्याने बहुधा तिने या स्पर्धेत भाग घेतला असेल. परंतु भविष्यात एनआरएआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना त्यांनी तिला दिल्या.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13720.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13720.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62a34f7e686df1e5ee7324db08fbd6cb0c9400a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13720.txt @@ -0,0 +1 @@ +यशोवर्मन (अंदाजे आठवे शतक) हा एक कनौजचा राजा होता. हा भवभूतीच्या काळात सत्तेवर होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1375.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5018514e7cde0865e2f48c4cf2efa80fcb250d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1375.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 16°10′12″N 81°7′48″E / 16.17000°N 81.13000°E / 16.17000; 81.13000 + +मछलीपट्टणम हे भारत देशातील आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यातील एक प्रमुख शहर आहे. मछलीपट्टणम शहर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्याजवळ विजयवाडाच्या ६८ किमी आग्नेयेस वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.६९ लाख होती. राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे ते मछलीपट्टणम दरम्यान धावतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13761.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13761.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a89a20e4ae303deccee6827b4052075518d1cd3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13761.txt @@ -0,0 +1,2 @@ +यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वांत लांब व जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईल व अ‍ॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे. +थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13769.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13769.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cc1f9d8708bb275ae1b424abf27ea27cdbc11612 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13769.txt @@ -0,0 +1,4 @@ +मेकॅनिकल इंजिनीरिंग (यांत्रिक अभियांत्रिकी) ही अभियांत्रिकीच्या सर्वांत जुन्या शाखांपैकी एक आहे. ही एक अभियांत्रिकीची अतिशय विस्तारित शाखा आहे. हिच्यात साधारणपणे यांत्रिक व्यवस्थेच्या मागचे तत्त्व व तिच्या उत्पादनासाठी लागण्याऱ्या भौतिक नियमांचा अभ्यास आणि वापर असतो. +यातील उपशाखा अशा आहेत: +स्टॅटिक्स, डायनॅमिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, सॉलिड मेकॅनिक्स, थर्मोडायनामिक्स, फ्लुइड डायनॅमिक्स, हीट ट्रान्सफर, रेफ्रिजरेशन आणि एर कंडिशनिंग, कायनेमॅटिक्स (रोबोटिक्ससह), मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, मेकाट्रॉनिक्स आणि कंट्रोल थिअरी. +अठराव्या शतकात युरोपमधील औद्योगिक क्रांती दरम्यान यांत्रिक अभियांत्रिकी एक क्षेत्र म्हणून उदयास आले. पण, जगात त्याचा विकासाची सुरुवात अनेक हजार वर्षांपूर्वी झालेली आहे. एकोणिसाव्या शतकात, भौतिकशास्त्रा मधील विकासामुळे यांत्रिक अभियांत्रिकी विज्ञानाचा विकास झाला. मानवी प्रगती करण्यासाठी हे क्षेत्र सतत विकसित होत आहे; आज यांत्रिक अभियंते कंपोझिट, मेकॅट्रॉनिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात कार्य करत आहेत. ते आंतरिक्ष अभियांत्रिकी, धातूकर्म अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संरचना अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, उत्पादन अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, औद्योगिक अभियांत्रिकी, आणि इतर वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांसोबत मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. यांत्रिक अभियंता जैववैद्यकीय अभियांत्रिकी, विशेषतः बायोमेकॅनिक्स, वाहतूक घटना, बायोमेकॅट्रॉनिक्स, बायोनोटेक्नॉलॉजी, आणि जैविक प्रणालींचे मॉडेलिंग या क्षेत्रात देखील काम करू शकतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13805.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b36c0442bcb1fa6a5f2c34182dfb93aa3c54ea80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13805.txt @@ -0,0 +1,3 @@ +यात्रा ही एखाद्या व्यक्ती किंवा गटाने केलेला प्रवास. हा सहसा धार्मिक कारणांसाठी केला जातो. +महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रा: पंढरपूर यात्रा +कित्येक वेळेस यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ / भारतीय रेल्वे यांचेकडून जादा गाड्यांची व्यवस्था केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13811.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13811.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a708b0bcd494d28ccd18447f286f63b97844b784 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13811.txt @@ -0,0 +1 @@ +यादगीर हा कर्नाटकमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1382.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1382.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a13bea0a6d71ad115f287cca05889f7c775419e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1382.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मजरूह सुलतानपुरी (१ ऑक्टोबर १९१९ , आझमगढ जिल्हा, उत्तर प्रदेश - २४ मे २०००, मुंबई) हे एक भारतीय उर्दू कवी व गीतकार होते. १९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या व सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी ह्यांनी जवळजवळ सर्व प्रमुख भारतीय संगीत दिग्दर्शकांसाठी अनेक यशस्वी गाणी रचली होती. +मजरूह सुलतानपुरी यांच्या जीवनावर सुभाषचंद्र जाधव यांनी ‘यहॉं के हम सिकंदर मजरूह सुलतानपुरी’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. +मजरूह सुलतानपुरी यांची कन्या सबा ही संगीत दिग्दर्शक नौशादअली यांच्या राजू नावाच्या मुलाची पत्‍नी आहे. +इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील मजरूह सुलतानपुरी चे पान (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13835.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c7519a0a8fec343685dacb3a6baaabe1dee68f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13835.txt @@ -0,0 +1,4 @@ + +यादों की बारात हा १९७३ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ७० च्या दशकाला सुवर्ण दशक असे संबोधण्यात येते. ह्या सुवर्ण काळामध्ये ज्या अनेक चित्रपटांनी इतिहास रचला त्यामध्ये यादों की बारात हा एक प्रमुख चित्रपट होय. निर्माता निर्देशक नासिर हुसेन यांची ही उत्तम संगीत कलाकृती संगीतकार राहुल देव बर्मन ह्याचे सुमधुर संगीताने अतिशय लोकप्रिय झाली. ह्या चित्रपटाला उत्कृष्ट संगीतमय चित्रपट असेही संबोधतात. या चित्रपटातील झीनत अमान वर चित्रित केलेले "चूरा लिया है " हे गीत (स्वर आशा भोसले आणि मोहम्मद रफी) नेहेमीकरिता स्मरणात राहिले. +ह्या चित्रपटाची तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पण पुनर्निर्मिती करण्यात आली, तेलुगू चित्रपटात एमजीआर आणि लता ह्यांनी भूमिका केल्या होत्या. हे चित्रपट पण तिकीट खिडकीवर अतिशय यशस्वी राहिले. ह्या चित्रपटाला दोन फिल्मफेयर नामांकन प्राप्त झाले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13847.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13847.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13847.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13918.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..377f999d905b2bf546c175d95295c24a771b2dc3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13918.txt @@ -0,0 +1,6 @@ +यार्ड (म्हणजे मराठीत वार आणि हिंदीत गज) हे ३ फुटाचे ब्रिटिश लांबी मापन पद्धतीतले एकक आहे. +०.९१४४ मीटर = १ यार्ड +३६ इंच = १ यार्ड +३ फूट = १ यार्ड +२२० यार्ड = १ फर्लॉंग +१७६० यार्ड = ८ फर्लॉंग = १ मैल diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13919.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13919.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13919.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13921.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d5bb62ab23c090a9d9f311c698ec09460c77c6e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13921.txt @@ -0,0 +1,2 @@ + +यार्मिला ग्रॉथ (इंग्लिश: Jarmila Groth; जन्मः २६ एप्रिल १९८७) ही एक स्लोव्हाक-ऑस्ट्रेलियन टेनिसपटू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13956.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13956.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9a8d09a15609b774c677e69fc371a12a2fd7198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13956.txt @@ -0,0 +1 @@ +यासुनारी कावाबाता (जपानी: 川端 康成; ११ जून १८९९ - १६ एप्रिल १९७२) हा एक जपानी लेखक होता. कावाबाताला १९६८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला जपानी साहित्यिक होता. कावाबाताच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंदी मिळाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13964.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b08e1244ee13ed70350686e09f536791a1f5835e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13964.txt @@ -0,0 +1,5 @@ +यास्मिन तावकोली (जन्म १६ जानेवारी १९८८ लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन दूरचि्रवाणी अभिनेत्री आणि सामाजिक वकील आणि ऑलसाइड्सची राजदूत आहे. द ओपन हाऊस, वाइल्ड रोज आणि वॉरियर यांसारख्या चित्रपट आणि टेलिव्हिजन शोसाठी ती ओळखली जाते.[१] तिला २०२१ मध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीमध्ये एंसिग्नेयास सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२] +तावकोलीने लोयोला मेरीमाउंट विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २०१५ मध्ये तिने सामाजिक वकील म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली.[३] तिने युनायटेड नेशन्ससाठी विविध प्रकल्पांवर काम केले. २०१८ मध्ये तिने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये द ओपन हाऊस या चित्रपटाद्वारे पदार्पण केले जेथे तिने जोलीची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ती टॉम हार्पर दिग्दर्शित वाइल्ड रोझ या चित्रपटात होती. त्याच वर्षी तिने वॉरियर नावाच्या टेलिव्हिजन मालिकेत काम केले. २०२१ मध्ये, ती द ग्लोमिंग नावाच्या टेलिव्हिजन शोमध्ये दिसली जी ड्रामा, मिस्ट्री शो आहे. २०२२ मध्ये, तिला वर्षातील आय.एल.डी.ए सर्वोत्कृष्ट मॉडेलने सन्मानित करण्यात आले.[४] +सहाय्यक अभिनेता श्रेणीतील इनसिग्नियाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार (२०२१) +आय.एल.डी.ए वर्षातील सर्वोत्कृष्ट मॉडेल (२०२२) +यास्मिन तावकोळी आयएमडीबीवर diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13987.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fcadb8a3eba640cf250bf098b312c197cd550f8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_13987.txt @@ -0,0 +1,4 @@ +यिगाल एलोन [१] (१० ऑक्टोबर १९१८ - २९ फेब्रुवारी १९८०) एक इस्रायली राजकारणी व इस्रायली सेने मध्ये जनरल होता. त्यांनी अहदुत हावोडा पक्ष आणि इस्रायली मजूर पक्षाच्या नेत्याचे काम केले आणि १९६९ मध्ये इस्रायलचे कार्यवाहक पंतप्रधान म्हणून थोडा कार्यकाळ काम केले. ते पहिले मूळ इस्रायलमध्ये जन्मलेले पंतप्रधान होते. तिसऱ्या क्नेसेटपासून नवव्या समावेशीपर्यंत ते क्नेसेट सदस्य आणि सरकारचे मंत्री होते. १९८० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने एलोनचे अनपेक्षितपणे निधन झाले. +एलोन, लोअर गॅलीलीमधील सुरुवातीच्या स्थायिकांच्या कुटुंबात जन्मला. तो कामगार चळवळीचा सदस्य बनला आणि किशोरवयात किबुत्झ गिनोसारचा रहिवासी झाला. पॅलेस्टाईनमध्ये १९३६-३९ च्या अरब बंडाचा उद्रेक झाल्यावर, एलोनने हागाना आणि नंतर पालमाचमध्ये सामील झाला. त्याने एका तुकडीचे नेतृत्व केले आणि ज्यू प्रतिकार चळवळीतील प्रमुख ऑपरेशन्स मध्ये भाग घेतला. १९४७-४९ च्या पॅलेस्टाईन युद्धादरम्यान एलोनने दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून गॅलीली, लॉड आणि रमला, तसेच संपूर्ण नेगेव ते इलात जिंकण्याची आज्ञा दिली. एलोन एक कुशल रणनीतीकार आणि लष्करी फसवणुकीचा मास्टर बनला. +प्रीमियर डेव्हिड बेन-गुरियन यांच्या आदेशातून सक्तीची सुटका केल्यानंतर, एलोनने त्याच्या लष्करी सेवेच्या वैभवाने सुशोभित असताना राजकारणात प्रवेश केला. एलोन हे मजूर पक्षाच्या निर्मितीच्या वास्तुविशारदांपैकी एक होते, त्यांनी हे ध्येय पूर्ण करण्यासाठी अहदुत हावोडा मॅपईमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, एलोनने परराष्ट्र आणि शिक्षण मंत्री, तसेच उपपंतप्रधान म्हणून काम केले. एलोनने १९७५ मध्ये सिनाई अंतरिम करारात भाग घेतला आणि लेव्ही एश्कोलचा मृत्यू आणि गोल्डा मीर यांच्या नियुक्ती दरम्यान कार्यवाहक पंतप्रधान म्हणून काम केले. राजकारणी म्हणून एलोनची ख्याती अशी आहे की ज्याने सहा दिवसांच्या युद्धाच्या पूर्वसंध्येला त्याच्याऐवजी त्याचा राजकीय प्रतिस्पर्धी मोशे दयान यांची संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्यासारखी महानतेची संधी गमावली. +लेबर पार्टीच्या नेतृत्वाचा प्रचार करत असताना एलोन यांचा मृत्यू झाला. २९ फेब्रुवारी १९८० रोजी अफुला मध्ये एलोनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.[२] त्यांना उत्तर जिल्ह्यातील किबुट्झ गिनोसार स्मशानभूमीत गॅलीली समुद्राच्या किनाऱ्यावर पुरण्यात आले. अंत्यसंस्कारात हजारो शोककर्त्यांनी हजेरी लावली व इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांनी शोक व्यक्त केला.[३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14006.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14006.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91928310ae5f3b42239acde2ada169db550f43dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14006.txt @@ -0,0 +1,71 @@ +युएफा चॅंपियन्स लीग (अजूनही युरोपियन कप या नावाने प्रसिद्ध) ही युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स द्वारा आयोजित वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. फुटबॉल जगतात अत्यंत लोकप्रिय अशा या स्पर्धेचे जगभरात अदमासे एक अब्ज चाहते असावेत. +१९५५ साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव युरोपियन कप असेच होते. मात्र १९९२-९३च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चॅंपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चॅंपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. युएफा चॅंपियन्स लीग आणि युएफा युरोपा लीग भिन्न असून युरोपा लीग ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे. +सध्याचा (२०१६-१७ हंगाम) चषक विजेता क्लब रेआल माद्रिद आहे. +साचा:चॅंपियन्स लीग अंतिम सामना +२०१६-१७चा अंतिम सामना मिलेनीयम स्टेडियम, कार्डिफ येथे रेयाल माद्रिद आणि युव्हेंट्स क्लब यामध्ये झाला. रेयाल माद्रिद ने ४-१ असा विजय मिळवून चॅम्पियन लीगचे विक्रमी बारावे विजेतेपद मिळवले. + +|- + +!style="background:#BFD7FF;"||- +| colspan="12" | +१९५५-५६ | +१९५६-५७ | +१९५७-५८ | +१९५८-५९ | +१९५९-६० | +१९६०-६१ | +१९६१-६२ | +१९६२-६३ | +१९६३-६४ | +१९६४-६५  +१९६५-६६ | +१९६६-६७ | +१९६७-६८ | +१९६८-६९ | +१९६९-७० | +१९७०-७१ | +१९७१-७२ | +१९७२-७३ | +१९७३-७४ | +१९७४-७५  +१९७५-७६ | +१९७६-७७ | +१९७७-७८ | +१९७८-७९ | +१९७९-८० | +१९८०-८१ | +१९८१-८२ | +१९८२-८३ | +१९८३-८४ | +१९८४-८५  +१९८५-८६ | +१९८६-८७ | +१९८७-८८ | +१९८८-८९ | +१९८९-९० | +१९९०-९१ | +१९९१-९२ | +चँपियन्स लीग | +|- + +!style="background:#BFD7FF;"||- +| colspan="12" | +१९९१-९२ | +१९९२-९३ | +१९९३-९४ | +१९९४-९५ | +१९९५-९६ | +१९९६-९७ | +१९९७-९८ | +१९९८-९९ | +१९९९-२०००  +२०००-०१ | +२००१-०२ | +२००२-०३ | +२००३-०४ | +२००४-०५ | +२००५-०६ | +२००६-०७ | +२००७-०८ | +२००८-०९ | +साचा:माहिती चॅंपियन्स लीग अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14008.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14008.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..192f6d286bf3f342267185c6b24ce63b277e7f5b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14008.txt @@ -0,0 +1,8 @@ +उडुपी रामचंद्र राव तथा यू.आर. राव हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत. +यू.आर. राव यांचा जन्म कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील अदमारू या खेड्यात झाला. म्हैसूरमधील शिक्षणानंतर त्यांनी मद्रासला विज्ञानात पदवी, बनारस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून पीएच.डी. असे शिक्षण घेतले. नंतर ते अवकाशयानांच्या अभ्यासासाठी अमेरिकेला गेले. +अमेरिकेतील एमआयटी संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर यू.आर राव डलास येथील टेक्सास विद्यापीठात प्राध्यापक झाले. १९६६मध्ये भारतात परत येऊन अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीत ते संशोधन करू लागले. तेथे डॉ. विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. देशाने पहिला आर्यभट्ट हा उपग्रह सोडला तेव्हापासून त्यांची अवकाश संशोधनातील कारकीर्द सुरू झाली. +पहिला उपग्रह सोडण्याचा प्रस्ताव त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे मांडला गेला, तेव्हा त्यांनी डॉ. राव यांना विचारले, उपग्रहाला पैसे किती लागतील, त्यावर राव यांनी तीन कोटी सांगितले. इंदिरा गांधींनी लगेच होकार दिला. त्या वेळी मनमोहन सिंग नुकतेच अर्थसचिव झाले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत जो पहिला प्रकल्प मंजूर केला तो आर्यभट्ट उपग्रहाचा. +यू.आर. राव यांनी १९८४ ते १९९४ या काळात भारताच्या अवकाश कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दहा वर्षे ते अवकाश खात्याचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष होते. ‘आर्यभट्ट’नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली भास्कर, अ‍ॅपल, रोहिणी, इन्सॅट आदी श्रेणींचे किमान वीस उपग्रह तयार झाले. +भारताने ४५० कोटी रुपयांतील परवडणारी मंगळ मोहीम राबवली व फत्तेही केली. त्याच्या पडद्यामागचे सूत्रधार डॉ. रावच होते. या मंगळ मोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी केली तेव्हा सिंग पंतप्रधान होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1401.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1401.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14026.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf030cd58554456ab9e38927301823d23e5493a3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14026.txt @@ -0,0 +1,2 @@ +साचा:TOC right +यु.एस.एस. एंटरप्राइझ नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14027.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14027.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8ff927fc215e4b31befd7a1d51ff9a2805ebd5ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14027.txt @@ -0,0 +1 @@ +यु.एस.एस. कॅलिफोर्निया ही अमेरिकेची युद्धनौका होती. टेनेसी वर्गातील दोन युद्धनौकांमधील एक असलेले हे लढाऊ जहाज पहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या आरमाराच्या हाती आले होते. या युद्धनौकेने आपली सगळी कारकीर्द प्रशांत महासागरात केली. अमेरिकेच्या प्रशांत तांड्याची ही मुख्य नौका होती. ही नौका पर्ल हार्बरवरील हल्ल्यात बुडाली होती परंतु तिला पुन्हा तरंगते करून तिला युद्धात धाडण्यात आले. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४७मध्ये हिला भंगारात विकण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1404.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1404.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf44b1331af8705be2fe7e09195c652c321d87a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1404.txt @@ -0,0 +1,55 @@ +चेतासंस्था ही प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे. ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते. +चेतासंस्था किंवा मज्जासंस्था हा एक वैशिष्ट्यपूर्ण चेतापेशींचा समूह आहे. चेतापेशींच्या साहाय्याने शरिरातील क्रियांची व्यवस्थित जुळणी होते. शरिरातील सर्व भागांकडे आवश्यक संदेश पाठविणे आणि ज्ञानेंद्रियाकडून आलेले संदेश ग्रहण करणे हे चेतासंस्थेचे कार्य आहे. बहुतेक सर्व प्राण्यांमध्ये चेतासंस्थेचे दोन भाग असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेतासंस्था. मानवासारख्या पृष्ठवंशी प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये मेंदू, मज्जारज्जू, आणि नेत्रपटल (रेटिना) यांचा समावेश आहे. परीघवर्ती मज्जासंस्थेमध्ये संवेदी चेतापेशी, गुच्छिका (चेतापेशींचा समूह ) आणि चेता यांचा समावेश असतो. मध्यवर्ती आणि परिघीय चेतासंस्था परस्परांशी जटिल चेतामार्गाने जोडलेले असतात. चेतापेशींचा आणखी एक भाग अनुकंपी चेता तंत्र (सिंपथॅटिक नर्व्हस सिस्टिम), उदर पोकळीताल अवयवांचे नियंत्रण मस्तिष्क चेतामधील प्राणेशा चेताद्वारे (व्हेगस) स्वतंत्रपणे करते. +चेतापेशी इतर चेतापेशींना विद्युत रासायनिक पद्धतीने संदेश पाठवितात. हे संदेश चेतापेशीच्या अक्षतंतूमधून प्रवास करतात. अक्षतंतूच्या टोकास अक्षीय गुंडी नावाचा फुगीर भाग असतो. असतो दोन चेतापेशी अनुबंधामधून संपर्कात येतात. अनुबंधामध्ये आलेल्या आवेगामुळे चेतापेशी उद्दीपित, अवरोध किंवा संस्करित होतात. संवेदी चेतापेशी प्रत्यक्ष संदेश मिळाल्यानंतर उद्दीपित होतात. संवेदी चेतापेशी मध्यवर्ती चेता संस्थेकडे किंवा स्नायूकडे संदेश पाठवतात. बहुघा हे संदेश शरीराच्या ज्ञानेंद्रियाकडून किंवा बाह्य शरीरबाह्य बदलाशी संबंधित असतात. प्रेरक चेतापेशी मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये आणि गुच्छिकेमध्ये असतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि स्नायू किंवा एखाद्या कार्य करणाऱ्या अवयवास अगर ग्रंथीस, प्रेरक चेतापेशी जोडलेल्या असतात. चेतापेशीच्या आणखी एका प्रकारास सहयोगी चेतापेशी असे म्हणतात. पृष्ठवंशी (कशेरुकी) प्राण्यामध्ये मध्यवर्ती चेतापेशींची संख्या सर्वाधिक असते. मध्यवर्ती चेतापेशींकडे सर्व संवेदी, प्रेरक आणि सहयोगी चेतापेशींचे बंध असतात. या सर्वपेशींच्या परस्पर मेळामुळे बाह्य परिसरातील स्थितीचे ज्ञान प्राण्यास होते. प्राण्याचे वर्तन ज्ञानावर आधारित असते. चेतापेशींशिवाय मज्जासंस्थेमध्ये सहयोगी पेशी (ग्लायल पेशी) असतात. चेतापेशीना आधार देणे आणि चेतापेशीच्या चयापचय गरजा पूर्ण करणे हे सहयोगी पेशींचे कार्य आहे +बहुतेक सर्व बहुपेशीय प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. पण त्यांच्या रचनेमध्ये बरीच विविधता आढळते. स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्था नाही. पण स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये चेतासंस्थेसदृश (होमोलॉग) असणाऱ्या जनुकामध्ये चेतासंस्थेशी संबंधित कार्याचा उगम आढळतो. अगदी प्राथमिक स्वरूपाची शारीरिक हालचाल नियंत्रित करणे हे स्पंजवर्गीय प्राण्यामध्ये दिसते. जेलिफिश आणि हायड्रा (जलव्याल) सारख्या आंतरगुही संघातील अरीय सममित प्राण्यामध्ये चेतासंस्था प्राथमिक चेतापेशींच्या विस्कळीत जाळ्याच्या स्वरूपात असते. बहुपेशीय द्विपार्श्वसममित प्राण्यामध्ये पृष्ठवंशी (कशेरुकी ) आणि अपृष्ठवंशी (अकेशेरुकी) प्राण्यांचा समावेश होतो. या सर्वप्राण्यामधील चेतासंस्था एक मध्यवर्ती रज्जू (किंवा दोन समांतर रज्जुका) आणि परीघवर्ती चेता या स्वरूपात असते. द्विपार्श्वसममित सूत्रकृमीसारख्या प्राण्यामधील चेतापेशीं काही शेकड्यापासून मानवी चेतासंस्थेतील पेशींची संख्या शंभर अब्जापर्यंत पोहोचली आहे. चेताशास्त्र म्हणजे चेतासंस्थेचा अभ्यास. +स्पंज संघातील प्राण्याहून प्रगत अशा सर्व प्राण्यामध्ये चेतासंस्था आहे. स्पंज संघातील प्राणी आणि स्लाइम मोल्ड सारख्या प्राणिसृष्टीबाहेरील सजीवांमध्ये सुद्धा पेशीपेशींमध्ये संपर्क यंत्रणा आहे. चेतापेशीपूर्व अशा या यंत्रणेपासून चेतापेशी विकसित झाल्या. जेलिफिश सारख्या अरीय सममित प्राण्यामध्ये चेतापेशींचे विस्कळित जाळे आहे. बहुसंख्येने सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व द्विपार्श्वसममित प्राण्यांमध्ये उत्क्रांत झालेली चेतासंस्था कॅंब्रियन कालखंडापासून पाचशे दशलक्ष वर्षापूर्वी निर्माण झाली. + +चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते. +चेतासंस्था चेतापेशी आणि सहयोगी अशा दोन प्रकारच्या पेशीनी बनलेली असते. +चेतापेशी : +चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते. +मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात. +सहयोगी पेशी: +सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. +कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था. +परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. +कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत. +तुलनात्मक शरीर रचना आणि उत्क्रांती. +स्पंज वर्गातील पूर्वगामी चेतापेशी : स्पंजवर्गीय प्राणी हे अगदी सुरुवातीला निर्माण झालेले अनेकपेशी प्राणी आहेत. पण बहुपेशीय असले तरी स्पंजामध्ये अनुबंध संबंध नाही, चेतापेशीही नाहीत. त्यामुळे चेतासंस्था नाही. पण स्पंगवर्ग़ीय प्राण्यामध्ये पेशी अनुबंधासाठी आवश्यक पूर्वगामी जनुके आढळली आहेत. चेतापेशीमधील संवेद ग्रहण करू शकेल अशी प्रथिने स्पंज पेशीमध्ये आढळली आहेत. अशा पेशींचे नेमके कार्य अजून नीटसे समजले नाही. अनुबंध संबंध नसले तरी स्पंजाच्या पेशीमध्ये परस्पर सहकार्यासाठी कॅल्शियम आयनावर आधारित तरंग (वेव्ह) सापडल्या आहेत. या कॅल्शियम तरंगामुळे काहीं पूर्ण शरीर आकुंचन पावण्यासारख्या काहीं क्रिया घडतात. +जेलीफिश , जलव्याल आणि प्रवाळ यासारख्या प्राण्यामध्ये विखुरले गेलेले चेतापेशींचे जाळे आहे. इतर प्रगत बहुपेशीय प्राण्यासारखी मध्यवर्ती चेतासंस्था त्यांच्यामध्ये विकसित झाली नाही. जेलिफिशमध्ये चेतापेशींचे जाळे शरीरभर विखुरलेले आहे. या चेतापेशीमध्ये संवेदी चेतापेशी रासायनिक, स्पर्श आणि प्रकाश संवेद सहयोगी चेतापेशीद्वारे प्रेरक चेतापेशीकडे नेतात. प्रेरक चेतापेशी त्यानंतर शरीराची हालचाल नियंत्रित करतात. काहीं अरीय सममित प्राण्यामध्ये सहयोगी चेतापेशी एकत्र येऊन गुच्छिका तयार झाल्या आहेत. +चेतासंस्थेचा अरीय सममित प्राण्यामधील चेतासंस्थेचा विकास बाह्यस्तर पेशीपासून झाला आहे.बाह्यस्तर पेशी या शरीरातील बहुतेक सर्व बाह्यस्तर पेशींचा उगम आहेत. +द्विपार्श्व्सममित चेतासंस्था : +सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात. +सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणाऱ्या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात. +द्विपार्श्वसममित प्राण्यांचे दोन प्रमुख गट पडतात. हे गट गर्भावस्थेपासूनच परस्परापासून वेगळे झाले आहेत. अशेरुकी प्राण्यांचा एक गट आणि कशेरुकी प्राण्यांचा दुसरा. यातील अकशेरुकी गटामध्ये अधिक वैविध्य आहे. अकशेरुकी गटात संधिपाद प्राणी, वलयांकित आणि सर्व कृमी, मृदुकाय प्राणी यांचा समावेश होतो. दोन्ही गटामध्ये चेतासंस्थेच्या शरीरातील स्थितीमध्ये भिन्नता आहे. अकशेरुकी गटातील प्राण्यामध्ये चेतासंस्था अधर बाजूस तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व बाजूस आहे. प्रत्यक्षात शरीरातील अनेक अवयव कशेरुकी आणि अकशेरुकी प्राण्यामध्ये परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात. उती विस्तारासाठी असलेल्या जनुकामुळे असे घडले आहे. कीटकांच्या उतीविस्तार जनुकांचा अभ्यास केल्यानंतर जिओफ्रॉय सेंट हिलारी या शास्त्रज्ञाने याचा प्रकाराचा प्रथम उल्लेख केला. उदाहरणार्थ कीटकांची चेतासंस्था अधर मध्य रेषेवर तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व मध्यरेषेवर असते. +कृमि चेतासंस्था +वलयांकित कृमी द्विपार्श्वसममित प्राण्यापैकी तुलनेने कमी किचकट शरीराचे आहेत. गांडुळासारख्या प्राण्यामध्ये शरीराच्या लांबीच्या दोन मज्जारज्जू असतात. शरीराचा अग्रभाग आणि पार्श्वभागामध्ये दोन्ही रज्जू एकत्र येतात. प्रत्येक खंडात मज्जारज्जू आडवे जोडलेले असतात. त्यामुळे शिडीसारखी त्यांची रचना दिसते. मज्जारज्जू शिडीसारखे जोडलेले असल्याने शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे नियंत्रण सुलभ होते. अग्रभागामधील एकत्र आलेल्या दोन गुच्छिका मेंदूसारखे कार्य करतात. अग्रभागा जवळील प्रकाशसंवेदी भाग प्रकाश संवेद चेतासंस्थेकडे पाठवितो. +सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत. +संधिपाद प्राणी चेतासंस्था +संधिपाद प्राणी : +कीटक आणि कवचधारी संधिपाद प्राण्यांची चेतासंस्था शरीराच्या खंडाप्रमाणे क्रमवार गुच्छिकानी बनलेली असते. अधर बाजूस असलेला मज्जारज्जू परस्पराशी आडव्या बंधानी जोडलेले असतात. प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका जोडी असते. काहीं गुच्छिका संलग्न झालेल्या असतात. मेंदू आणि अधोग्रसित गुच्छिका ही त्याची उदाहरणे. कीटकांच्या चेतासंस्थेमध्ये मेंदू पूर्वमस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि पश्च मस्तिष्क अशा तीन भागामध्ये असते. मेंदूच्या अधर बाजूस अधोग्रसित गुच्छिका असते . अधोग्रसित गुच्छिका तीन संलग्न गुच्छिकेनी बनलेली असते. मुखांगे, लाळ ग्रंथी आणि उरोभागातील काहीं स्नायू अधोग्रसित गुच्छिकेनी नियंत्रित होतात. बहुतेक संधिपाद प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिये असतात. संयुक्त नेत्र दृष्टिसाठी , शृंगिका स्पर्श, ग्राणेंद्रियाचे आणि कामगंध ओळखण्याचे कार्य करतात. ज्ञानेंद्रियानी आणलेले संवेद मेंदू ग्रहण करतो आणि त्याप्रमाणे वर्तन निश्चिती होते. +कीटकचेतासंस्थेतील मेंदूमध्येच्या बाह्य भागावर असलेल्या चेतापेशी विद्युत आवेग निर्माण करीत नाहीत. या मेंदूमधील अंतर्गत पेशीना पोषण पुरवण्याचे कार्य बाह्य पेशींचे असते. मेंदूच्या अंतर्गत चेतापेशीपासून अनेक अक्ष निघतात. या अक्षामुळे संवेद आणि विद्युत आवेग इतर चेतापेशीमध्ये पोहोचविले जातात. थोडक्यात कीटकांमधील मेंदूच्या बाह्य भागावरील चेतापेशी संवेद आणि आवेग ग्रहणाचे कार्य करीत नाहीत. मेंदूमधील चेतापेशीपासून निघालेले पेशीद्र्वाचे अक्ष आवेग आणि संवेद ग्रहण आणि वितरणाचे कार्य करतात. या पेशीद्रव अक्षाना ‘न्यूरोपिल’ असे म्हणतात. +“ अभिनिर्धारित चेतापेशी” +सजीवातील एखाद्या चेतापेशीचे कार्य पूर्णपणे इतर चेतापेशीपासून वेगळे असल्याचे आढळल्यास त्याला अभिनिर्धारित (आयडेंटिफाइड) चेतापेशी असे म्हणतात. हे त्या चेतापेशीचे वेगळेपण स्थान, चेतासंवेदी संप्रेरक, जनुक व्यक्तता पद्धत, इतर चेतापेशीशी वेगळ्या त-हेने जोडणी असे कशातही असू शकते. मानवी चेतासंस्थेमध्ये अशा अभिनिर्धारित पेशी अजून आढळल्या नाहीत. पण काही प्राण्यांच्या चेतासंस्थेमध्ये अशा सर्वच चेतापेशी अभिनिर्धारित असू शकतात. कीनो-हॅबडायटिस इलेगॅन्स या सूत्रकृमीमधील सर्वच चेतापेशी अभ्यासलेल्या आहेत. यातील प्रत्येक चेतापेशी अभिनिर्धारित आहे. प्रत्येक चेतापेशीमधील जनुकांची व्यक्तता सुद्धा वेगळी आहे. इतर प्राण्यामधील चेतापेशीमध्ये होणारा बाह्य स्थितुनुरूप बदल सीनो-हॅबडायटिसमध्ये होत नाही. +अनेक मृदुकाय प्राणी आणि कीटकामध्ये अभिनिर्धारित चेतापेशी शोधून काढलेल्या आहेत. पृष्ठवंशी प्राण्यातील मत्स्यवर्गातील चेतासंस्थेमध्ये माउथनर पेशी मस्तिष्क स्तंभाच्या (ब्रेन स्टेम) तळाशी असतात. प्रत्येक माशामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूस मेंदूमध्ये असलेल्या या पेशींचे अक्षतंतू परस्पर विरुद्ध येऊन मज्जारज्जू मधून जाताना अनेक चेताबंधाने जोडलेले असतात. माउथनर पेशींमुळे झालेले अनुबंध एवढे सक्षम असतात की त्यांच्या उद्दीपनामुळे माशाच्या वर्तनावर सेकंदाच्या दहाहजाराव्या भागाएवढ्या वेळेत परिणाम होतो. सरळ पुढे जाणारा माशाला नवीन आवाज ऐकू आला किंवा पाण्याच्या दाबामध्ये बदल जाणवला म्हणजे तो झपाट्याने इंग्रजी ‘ C’ आकारात वळतो. अडचणीच्या वेळी त्यातून सुरक्षित पळ काढण्यासाठी या पेशींचा उपयोग होतो. माशाच्या शरीराच्या दोन्ही बाजूस असलेल्या पार्श्वरेखेमधील (लॅटरल लाइन) संवेदी अवयवामुळे त्याला पाण्यातील दाबाचे ज्ञान होते. माउथनर पेशीमुळे अडचणीच्या वेळी जीव वाचविण्या शिवाय सतत सुरक्षित पोहणे आणि स्वजातीय समुदायाबरोबर राहण्यासाठी माशास मदत होते. +माउथनर पेशीला आज्ञा चेता (कमांड न्यूरॉन) असे म्हटले आहे. आज्ञा चेता माशाशिवाय नळ आणि म्हाकूळ या सारख्या मृदुकाय प्राण्यात आढळल्या आहेत. सागरामधील एक अजस्त्र नळाच्या ( स्क्विड) शुंडामध्ये या चेता साध्या डोळ्याने दिसतील एवढ्या मोठ्या आहेत. +चेतासंस्था कार्य +चेतासंस्थेचे मूळ कार्य संवेद एका चेतापेशीपासून दुसऱ्या पेशीकडे पाठवणे. किंवा शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे घेऊन जाणे. एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे संवेद घेऊन जाण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत म्हणजे संप्रेरके . संप्रेरके हे रासायनिक संकेत आहेत. संप्रेरके रक्ताभिसरण संस्थेद्वारे संप्रेरक ज्या पेशीमध्ये किंवा ग्रंथीमध्ये त्या संप्रेरकाची ग्रहण यंत्रणा आहे अशाठिकाणी ग्रहण केल्या जातात. अशा रितीने जेथून संप्रेरक बाहेर पडते त्यापासून दूरवरच्या ग्रंथीमध्ये कार्य करू शकते. हे थोडेसे रेडियो प्रक्षेपकासारखे कार्य करते. रेडियो स्टेशन रेडियो सिग्नल ब्रॉडकास्ट करते. आपल्या घरी असलेला रेडियो त्या तरंग लांबी ग्रहण करतो. याउलट चेतासंस्था नेमक्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संकेत पाठवते. तुमच्या घरी असलेला टेलिफोन ज्याने तुमचा नंबर फिरवला त्याच्याशीच तुम्हाला बोलता येते. चेतासंस्थेमधील यंत्रणा अतिशय वेगाने संवेद पाठवण्याचेआणि ग्रहण करण्याचे कार्य करते. 100 मीटर प्रति सेकंद एवढ्या अधिकतम वेगाने चेतापेशीमधून संवेद पाठवला जातो. +अनेक चेतापेशी एकत्र आल्याने चेतासंस्थेचे प्रमुख कार्य शरीराचे नियंत्रण. परिसरातील बदलाची नोंद घेणे हे कार्य संवेदी इंद्रियाद्वारे होते. आणलेले संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे एकत्र होतात. या संवेदावर प्रक्रिया हो ऊन संवेदाचा नेमका प्रतिसाद प्रेरक संवेदामार्फत स्नायू किंवा ग्रंथीकडे पाठवला जातो. चेतासंस्था जशी प्रगत होत गेली तसे दृष्टि, सामाजिक परस्पर संबंध, शरीरातील अवयवांचे एकसूत्रीकरण होत गेले. मानवी चेतासंस्थेमध्ये भाषा, सामाजिक संदर्भ ,संकल्पना , या मानवी समुदायाच्या कल्पना मानवी मेंदूशिवाय सर्वस्वी अशक्य होत्या. +"चेतापेशी आणि अनुबंध" +बहुतेक चेतापेशी संवेद अक्षतंतूद्वारे पाठवतात. काहीं संवेद वृक्षिकेमार्फत पाठवले जातात. चेतापेशीपैकी ॲुमाक्रिन पेशीना अक्षतंतूऐवजी फक्त वृक्षिका प्रवर्ध असतात. चेता संवेद अक्षतंतूद्वारा विद्युत रासायनिक तरंगाच्या स्वरूपात पाठवला जातो. यास ॲ क्शन पोटेंशियल असे म्हणतात. ॲयक्शन पोटेंशियल अक्षतंतूच्या टोकापर्यंत जातो. अक्षतंतूची टोके दुसऱ्या पेशीशी अनुबंधाने (सायनॅप्स) जोडलेली असतात. दोन पेशीपटलामध्ये सूक्ष्म संपर्क स्थान असते. संपर्कस्थानामधील दोन्ही पेशींच्या पटलामध्ये 2-20 नॅनोमीटर अंतर असते. +अनुबंध दोन प्रकारचे असतात. विद्युत आणि रासायनिक. दोन चेतापेशीमधील विद्युत अनुबंध प्रत्यक्ष चेतापेशीना जोडतात. सर्वसामान्यपणे सर्वाधिक अनुबंध रासायनिक आहेत. त्यांचामध्ये चांगलीच विविधता आहे. रासायनिक अनुबंधामध्ये दोन पेशी भाग घेतात. अनुबंधपूर्वपेशी आणि अनुबंधपश्चातपेशी. अनुबंधपूर्व पेशी आणि अनुबंधपश्चात पेशीमध्ये असलेली रसायने नवीन संवेद निर्माण करू शकतात किंवा आलेल्या संवेदाचे शमन (इन्हिबिशन) करू शकतात. आलेल्या संवेदाच्या निकडीवर हे अवलंबून असते. अनुबंध पूर्व पेशीच्या अक्षीय गुंडीमध्ये सूक्ष्म पुटिका असतात याना अनुबंध पुटिका म्हणतात. या पुटिकमध्ये चेताउद्भवी रसायने(न्यूरोट्रान्समिटर) असतात. अनुबंधपूर्व अक्षीय गुंडीमध्ये संवेद पोहोचला म्हणजे अक्षीय गुंडीमधील पुटिका चेताउद्भवी रसायने अनुबंधपूर्व आणि अनुबंधपश्चात पेशीमधील संपर्क स्थानामध्ये सोडतात. अनुबंध पश्चातपेशीपटलावर असणारे ग्राहक (रिसेप्टर) चेताउद्भवी रसायने ग्रहणकरतात. अनुबंधपश्चात पेशी उद्दीपित होते. आणि नवीन संवेद निर्माण होतो. ग्राहकाच्या प्रकाराप्रमाणे अनुबंध पश्चात पेशीचे उद्दीपन,शमन किंवा संस्करण होते. उदाहरणार्थ असिटल कोलिन हे चेताउद्भवी रसायन प्रेरक चेतापेशी अनुबंध आणि स्नायू संपर्क स्थानामध्ये आल्यास स्नायू त्वरित आकुंचन पावतो. अनुबंधातील पारगमन सेकंदाच्या दशलक्षाव्या भागात पूर्ण होते. अनुबंध पश्चात पेशीवरील परिणाम मात्र बराच काळ टिकून राहणारा असतो. +“ अनुबंध आणि अनुबंध कार्य” +चेतापेशी अक्षरशः शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक ॲ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठरावीक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते. +डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे. +अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्त्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लॉंग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत. + +चेताजोडण्या आणि चेतासंस्था +चेता संस्थेचे मूळ कार्य चेतापेशीकडे आवश्यक संवेद पाठविणे आणि परस्पर संबंध प्रस्थापित करणे. चेतापेशींच्या परस्पर संबंधामुळे चेतापेशी अनेक विस्तृत कामे करू शकतात. त्यामध्ये अभिज्ञान (डिटेक्शन) ,आकृतिबंध बनविणे ( पॅटर्न जनरेशन) , आणि काळाचे भान अशाचा समावेश होतो. चेतापेशींच्या नेमक्या कामाचा आढावा ही मोठी कठीण बाब आहे. कारण अनेक पेशी एकाच वेळी अनेक कार्याशी संबंधित असतात. आजच्या प्रगत संशोधनाने सुद्धा परस्पर संबंधी चेता पेशी काय करीत असतात याची पुसटशी कल्पना गणिताच्या सहाय्याने करण्यात अपयश आले आहे. +शास्त्राच्या इतिहासात चेतासंस्थेचे प्रमुख कार्य संवेद आणि प्रतिसाद देणारी यंत्रणा असे आहे. या अनुषंगाने संवेदी चेता पेशीमध्ये संवेदापासून पेशीचे कार्य सुरू होते. साखळी पद्धतीने संवेद एकापाठोपाठ दुसऱ्या चेतापेशीकडून मेंदूकडे पाठविले जाते. मेंदूकडून आज्ञापेशीकडे पाठविलेला आवेग स्नायूकडे आल्यानंतर प्रतिक्रिया पूर्ण होते. देकार्त या शात्रज्ञास प्राण्यांचे आणि मानवी वर्तन संवेद प्रतिसाद यंत्रणेने स्पष्ट होईल असे वाटत होते. पण उच्च बोधीय (कॉग्निटिव्ह) वर्तनाचे उदाहरणार्थ भाषेचा वापर, प्रेरणा, अमूर्त कल्पना यांचे स्पष्टीकरण केवळ संवेद प्रतिसाद या पद्धतीने देता येईल असे त्यास वाटत नव्हते. 1906 साली चार्लस शेरिंग्टन याने लिहिलेल्या “इंटिग्रेटेड ॲतक्शन ऑफ नर्व्हस सिस्टीम” या पुस्तकामध्ये संवेद प्रतिसाद यंत्रणेवर विस्तृत विवेचन केलेले आहे. विसाव्या शतकात मानसशास्त्रज्ञानी वर्तन हे चेतासंस्थेचे प्रमुख कार्य मानल्याने संवेद प्रतिसाद प्रक्रियेने मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला. +विद्युत शरीररचना शास्त्र, या नव्या शाखेच्या विसाव्या शतकातील अभ्यासानंतर 1940 मध्ये चेतासंस्थेमध्ये उपजत संरचना (पॅटर्न) बनविण्याची यंत्रणा असते. या संरचना बनविण्यासाठी बाह्य संवेदाची गरज नसते असे समजले. चेतापेशी ठरावीक वेळाने संवेद किंवा संवेद समूह आपोआप पाठवितात हे कळले. चेतापेशी पूर्णपणे वेगळी केली तरी हे चालूच राहते. चेतापेशी परस्पराशी जोडल्या गेल्यानंतर ही यंत्रणा अधिकच गुंतागुंतीची कामे करू लागते. सध्याच्या आधुनिक सिद्ध्धांताप्रमाणे चेतासंस्थेचे कार्य संवेद प्रतिसाद साखळ्या आणि उपजत आवेग संरचनेच्या तयार होण्याने नियंत्रित होतात आणि प्राण्याचे वर्तन याच्या समुच्चयाने होते असे सिद्धझाले आहे. +सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठरावीक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात. +संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “ॲ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो. +प्रेरक पेशीच्या अक्षतंतूकडून संवेद येण्याआधी मध्यवर्तीचेतासंस्थीमधील संवेद सहकारी चेतापेशीमध्ये नियंत्रित होतात. संवेदी आणि प्रेरक चेतापेशेमध्ये असलेल्या सहकारी चेतापेशी संवेद एका पेशीकडून नेमक्या पेशीकडे नेण्याचे कार्य करतात. नेमक्या कोणत्या प्रेरक चेतापेशीकेडे संवेद पोहोचवायचा याचा निर्णय मध्यवर्ती चेतासंस्थेमध्यी गुंतागुंतीच्या प्रक्रियेने घेतला जातो. +सर्वच संवेदी पेशींचे संवेद प्रेरक पेशीमध्ये येत नाहीत. काहीं संवेद मेंदूमध्येना येता मज्जारज्जूमध्ये संवेद परस्पर प्रेरक पेशीकडे पाठविला जातो. या प्रकारास प्रतिक्षेपी क्रिया म्हणतात. साध्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये एक संवेदी पेशी, एक किंवा अनेक सहकारी पेशीकडून प्रेरक चेतापेशीकडे संवेद येतात. थोडक्यात सर्व संवेद मेंदूकडून नियंत्रित होण्याऐवजी परस्पर मज्जारज्जूकडून ज्या क्रिया नियंत्रित होतात त्याला प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. पापण्यांची हालचाल, सायकल चालवणे, जेवताना बोलणे, हातवारे करणे या सर्व प्रतिक्षेपी क्रिया आहेत. या क्रिया करण्यासाठी मेंदूच्या सहभागाची फारशी गरज नसते. अर्थात सर्वच प्रतिक्षेपी क्रिया साध्या (सिंपल रिफ्लेक्स) नाहीत. अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्षेपी क्रियेमध्ये अनेक चेतापेशींचा संबंध असतो. +या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात, आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात. त्यांना प्रतिक्षेपी क्रिया असे म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14046.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14046.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8c12e187a4c4011507e8e53bd97f4f44972e68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14046.txt @@ -0,0 +1 @@ +यु.पी.एस. एरलाइन्स ही अमेरिका देशामधील युनायटेड पार्सल सर्व्हिस ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. केंटकीमधील लुईव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1407.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1407.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8498f62cff7ca0d3d8e07e12ba059190a820fa01 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1407.txt @@ -0,0 +1,2 @@ +मझली दीदी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये धर्मेंद्र यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1409.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ffd815e21f1aa7d1554f964842cd0823289da0c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1409.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 36°42′00″N 67°07′00″E / 36.70000°N 67.11667°E / 36.70000; 67.11667 + +मझार-ए-शरीफ हे अफगाणिस्तानमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथील निळी मशीद जगप्रसिद्ध आहे. +मझार-ए-शरीफ बल्ख प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14094.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14094.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91928310ae5f3b42239acde2ada169db550f43dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14094.txt @@ -0,0 +1,71 @@ +युएफा चॅंपियन्स लीग (अजूनही युरोपियन कप या नावाने प्रसिद्ध) ही युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स द्वारा आयोजित वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. फुटबॉल जगतात अत्यंत लोकप्रिय अशा या स्पर्धेचे जगभरात अदमासे एक अब्ज चाहते असावेत. +१९५५ साली फ्रेंच क्रीडा पत्रकाराच्या सल्ल्यावरून युरोपातील देशांतर्गत क्लब्जच्या विजेत्यांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. सुरुवातीस या स्पर्धेचे नाव युरोपियन कप असेच होते. मात्र १९९२-९३च्या मोसमापासून ही स्पर्धा केवळ देशांतर्गत विजेत्यांसाठी खुली न ठेवता इतर उत्कृष्ठ संघांचाही यात समावेश करण्यात आला व स्पर्धेचे नाव बदलून 'युएफा चॅंपियन्स लीग' असे ठेवण्यात आले. नाव चॅंपियन्स लीग असे असले तरी सहभागी संघांत देशांतर्गत स्पर्धा कधीही न जिंकलेल्या क्लब्जचाही समावेश आहे. युएफा चॅंपियन्स लीग आणि युएफा युरोपा लीग भिन्न असून युरोपा लीग ही स्पर्धा दुय्यम क्लबांकरता आहे. +सध्याचा (२०१६-१७ हंगाम) चषक विजेता क्लब रेआल माद्रिद आहे. +साचा:चॅंपियन्स लीग अंतिम सामना +२०१६-१७चा अंतिम सामना मिलेनीयम स्टेडियम, कार्डिफ येथे रेयाल माद्रिद आणि युव्हेंट्स क्लब यामध्ये झाला. रेयाल माद्रिद ने ४-१ असा विजय मिळवून चॅम्पियन लीगचे विक्रमी बारावे विजेतेपद मिळवले. + +|- + +!style="background:#BFD7FF;"||- +| colspan="12" | +१९५५-५६ | +१९५६-५७ | +१९५७-५८ | +१९५८-५९ | +१९५९-६० | +१९६०-६१ | +१९६१-६२ | +१९६२-६३ | +१९६३-६४ | +१९६४-६५  +१९६५-६६ | +१९६६-६७ | +१९६७-६८ | +१९६८-६९ | +१९६९-७० | +१९७०-७१ | +१९७१-७२ | +१९७२-७३ | +१९७३-७४ | +१९७४-७५  +१९७५-७६ | +१९७६-७७ | +१९७७-७८ | +१९७८-७९ | +१९७९-८० | +१९८०-८१ | +१९८१-८२ | +१९८२-८३ | +१९८३-८४ | +१९८४-८५  +१९८५-८६ | +१९८६-८७ | +१९८७-८८ | +१९८८-८९ | +१९८९-९० | +१९९०-९१ | +१९९१-९२ | +चँपियन्स लीग | +|- + +!style="background:#BFD7FF;"||- +| colspan="12" | +१९९१-९२ | +१९९२-९३ | +१९९३-९४ | +१९९४-९५ | +१९९५-९६ | +१९९६-९७ | +१९९७-९८ | +१९९८-९९ | +१९९९-२०००  +२०००-०१ | +२००१-०२ | +२००२-०३ | +२००३-०४ | +२००४-०५ | +२००५-०६ | +२००६-०७ | +२००७-०८ | +२००८-०९ | +साचा:माहिती चॅंपियन्स लीग अंतिम सामना diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14142.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14142.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8461cacda2026ab760a31ac35f1f1043eddcd543 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14142.txt @@ -0,0 +1,6 @@ +पोलंड आणि युक्रेन मध्ये होणाऱ्या युएफा यूरो २०१२त सहभागी संघाची यादी खाली दिलेली आहे. स्पर्धा ८ जून २०१२ रोजी सुरू होणार आहे व स्पर्धेचा अंतिम सामना १ जुलै २०१२ रोजी होईल. +प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला.[१] संघाचा पहिल्या सामन्या पूर्वी जर एखादा खेळाडू स्पर्धेत सहभागी न होण्या इतका जखमी झाला तर त्याची जागा बदली खेळाडू घेउ शकतो.[२] + + + +इटालिक्स मधिल देश स्पर्धेसाठी पात्र ठरले नाही diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14172.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4ffb43a06096446459f479a42a9273b30102f34a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14172.txt @@ -0,0 +1,5 @@ +युनिव्हर्सल सिरियल बस तथा यूएसबी हे संगणकाशी संवाद प्रस्थापित करणारे द्वार आहे. यातून संदेशांची देवाणघेवाण शक्य असते. ज्यात युएस बी जाऊ शकते त्याला युएसबी पोर्ट असे म्हणतात. यासाठी ५.५ व्होल्टसचा विद्युत प्रवाह वापरला जातो. +युएसबी मुळे अनेक प्रकारची आणि अधिकाधिक उपकरणे संगणकाला जोडणे सोपे झाले आहे. यातला सर्वत्र आढळणारा प्रकार म्हणजे युएसबी ड्राइव्ह. +युएसबी पोर्टची वाढती उपयुक्तता असल्यामुळे हे द्वार दूरचित्रवाणी संच, कॅमेरे ते मोबाईल फोन असे सर्वत्र उपलब्ध झालेले आढळते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14180.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14180.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6913d55d155ce56c13fb1e149f1b76331c9bedd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14180.txt @@ -0,0 +1 @@ +युकियो हातोयामा ( ११ फेब्रुवारी १९४७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जेमतेम ८ महिने सत्तेवर राहिल्यानंतर ३ जून २०१० रोजी हातोयामांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14197.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fffdd5dc7172b0857a0b406f81520bb0af15ba13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14197.txt @@ -0,0 +1,44 @@ +युवक क्रांती दल ही १९६७ साली पुण्याच्या महाविद्यालयामधील तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून सुरू केलेली एक चळवळ आहे. संक्षेपाने या चळवळीला युक्रांद असे ओळखले जाते.[ संदर्भ हवा ] सत्याग्रही समाजवाद हा या संघटनेचा पाया होता. पर्यायाने हा पक्ष समाजवादी पक्षाचे एक छक्कल होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राममनोहर लोहिया यांच्या विचारधारेने प्रभावित झालेले युवक मुख्यत या चळवळीत सामील झाले होते. वर्गमुक्त, जातमुक्त आणि पुरोगामी नवसमाज तयार करण्यासाठी संघर्ष करणे, दलितांचे मुक्ती लढे अहिंसात्मक पद्धतीने लढणे हा या संघटनेचा मुख्य कार्यक्रम होता.[ संदर्भ हवा ] १९७० ते १९८० हा या चळवळीचा सुवर्णकाळ होता. पुणे, मराठवाडा आणि मुंबईमध्ये मुख्यत: चळवळीचा प्रभाव होता. + +या दरम्यान युक्रांदने डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने केली व यशस्वी करून दाखवली. १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात युक्रांदचे अनेक कार्यकर्ते कारावासात होते. यानंतर संघटनेमध्ये फुट पडली व डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यानी संसदीय राजकारणात प्रवेश केला आणि जनता पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली.[ संदर्भ हवा ] २००१ साली या संघटनेची पुनःस्थापना झाली. त्यानंतर ही संघटनेने अनेक आंदोलने लढवून यशस्वी करून दाखवली आहेत. सध्या डॉ. कुमार सप्तर्षी हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि जांबुवंत मनोहर हे कार्यवाह म्हणून काम पाहत आहेत.[ संदर्भ हवा ] +स्पष्ट व ठाम वैचारिक पुरोगामी भूमिका हे नेहमी युक्रांदचे वैशिष्ट्य राहिले आहे. माणसाच्या जन्मावर आधारित जातीव्यवस्था व आधुनिक भांडवलशाहीने आणलेली शोषण व्यवस्था या दोन्हीविरोधी संघर्ष करून जातमुक्त व वर्गमुक्त भारतीय समाज तयार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, मानवतेवर आधारीत राष्ट्रवादासाठी काम करणे. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेला सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणे ही युक्रांदची वैशिष्ट्ये होती.[ संदर्भ हवा ] +डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली युक्रांदने पुढील आंदोलने लढवली व यश संपादन केले. या सर्व आंदोलनात युक्रांदने आक्रमक अहिंसेचा वापर केला. आम्ही गप्प बसून अन्याय सहन करणार नाही आणि निषेध व्यक्त करताना कुठेही हिंसेचा वापर करणार नाही ही ठाम भूमिका घेऊन आंदोलने केली.[ संदर्भ हवा ] +याशिवाय डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासह युक्रांदच्या अनेक कार्यकर्त्यानी मराठवाडा विद्यापीठ नामांतर व अनेक पुरोगामी चळवळीत भाग घेऊन आपले योगदान दिले आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुरीचे शंकराचार्य यांच्याशी पुण्यामध्ये केलेल्या वादविवादाचे देशभर पडसाद उमटले होते.[ संदर्भ हवा ] +राशीन कम्युन हा युक्रांदच्या कार्यकर्त्यानी केलेला आगळावेगळा प्रयोग होता. राज्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यानी जाऊन राशीन सारख्या ग्रामीण भागात दलित वस्तीत जाऊन मुक्काम ठोकायचा आणि आजूबाजूच्या गावातून लोकजागृती करायची आणि ग्रामीण भागातील सरंजामशाही व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी एक प्रारूप तयार करायचे असा यापाठीमागचा हेतू होता. परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर कम्युन मधील सर्वांना अटक झाली.[ संदर्भ हवा ] +आणीबाणीच्या दरम्यान युक्रांदचे अनेक कार्यकर्ते १९ महिने अटकेत होते. त्यानंतर युक्रांदमध्येच फुट पडली. डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, रत्नाकर महाजन आणि अनेक कार्यकर्त्यानी जयप्रकाश नारायण यांच्या आहावानानुसार जनता पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. २००१ मध्ये ज्येष्ठ्य कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून डॉ. कुमार सप्तर्षी यांनी पुन्हा युक्रांदची नवीन सुरुवात केली. नव्या युक्रांदने खालील आंदोलने केलेली आहेत.[ संदर्भ हवा ] +युक्रांदमध्ये काम केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची नावे +१. डॉ. कुमार सप्तर्षी +२. डॉ. अरुण लिमये +३. नरेंद्र दाभोळकर +४. अन्वर राजन +५. डॉ. उर्मिला सप्तर्षी +६. डॉ. रत्नाकर महाजन +७. व्यंकप्पा पत्की +८. नंदा पाटील +९. नीलम गोऱ्हे +१०. आनंद करंदीकर +११. अजित सरदार +१२. वसुधा सरदार +१३. विजय दर्प +१४. रंगा रायचूरे +१५. शेषराव निसर्गंध +१६. शांताराम पंदेरे +१७. मंगल खिवसरा +१८. संदीप बर्वे +१९. अप्पा अनारसे +२०. कमलाकर शेटे +२१. जांबुवंत मनोहर +२२. रवी लाटे +२३. सुदर्शन चखाले +२४. सुदाम लगड +२५. रोहनसिंह गायकवाड +२६. डॉ. प्रवीण सप्तर्षी +२७. युवराज मगदूम +२८. आदित्य आरेकर +२९. सचिन चौहान +३०. अभिजित मंगल +३१. दादा राऊत +३२. शाम तोडकर +२. The Experience of Hinduism: Essays on Religion in Maharashtra लेखक एलिनोर झेलीएट व म्याक्सिम बर्न्सन +३. पुणे विद्यापीठाच्या संकेत स्थळावरील कागदपत्रे +४. रिसर्च गेट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14209.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5467e476ba3ba8f2b49f0b9c318975101595c586 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14209.txt @@ -0,0 +1,3 @@ +रिउनिया हे युक्रेन देशाचे राष्ट्रीय चलन आहे. हे चलन २ सप्टेंबर १९९६ रोजी वापरात आणले गेले. स्थापनेपासून रिउनियाचा दर अमेरिकन डॉलरशी संलग्न ठेवला गेला असून सध्या १ डॉलरला ८ रिउनिया असा निश्चित विनिमय दर आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14212.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14212.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ebe4fe3d5b8ac2d05243a370cc6a321b0f9b2588 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14212.txt @@ -0,0 +1,2 @@ +युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Украинская Советская Социалистическая Республика; युक्रेनियन: Українська Радянська Соціалістична Республіка) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. +२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत युक्रेनचे युक्रेन देशामध्ये रूपांतर झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1423.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71cef44d73bc118f33c6dc5d5c8ab14c34a83ba0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1423.txt @@ -0,0 +1,7 @@ +डुकरकंद, मटारू, मटाळू किंवा करांदा ( शास्त्रीय नाव:Dioscorea bulbifera ) ही आशिया तसेच आफ्रिका खंडात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी/भाजी आहे. वेलीवर येणाऱ्या वरच्या कंदासोबत या वेलीचा जमिनीत पण मोठा कंद असतो ज्याला सर्व बाजूंनी बारीक मुळे असतात. हे दोन्ही कंद सोलून उकडून खाल्ले जातात. तसेच त्याची बटाट्यासारखी रस्सा भाजी किंवा सुकी भाजी पण बनवतात. डुकरकंद उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय जंगलामध्ये एक हजार मीटर उंचीपर्यंतच्या भागामध्ये उगवते. संस्कृतमध्ये याला वराह कंद किंवा वराहि असेही म्हणतात. याची लागवड मुख्यकरून प्रकलिका(bulbils) किंवा घनकंदाद्वारे(corm) केली जाते. +या वेलीचे उगमस्थान दक्षिण आशिया असल्याचे मानले जाते. ही Dioscoriaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. हिचे जीवशास्त्रीय नाव डायोस्कोरिया बल्बिफेरा आहे. हिला संस्कृतमध्ये वराही कंद, हिंदीत गांठी, गेठी किंवा गिंथी तर इंग्रजीत एर पोटॅटो असे म्हणतात. +भारतात मटारूच्या २६ प्रजाती आढळतात. ज्यामध्ये 'डा बेल्फिला (तरुड कंद)' हा प्रकार देखील पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळतो. भारतातील आयुर्वेद ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुतसंहिता मध्ये, मटारूला अठरा दैवी वनस्पतींमध्ये स्थान दिले गेले आहे. हिचा वापर च्यवनप्राशच्या निर्मितीमध्ये देखील केला जातो. नायजेरिया हा बीटरूटचा सर्वात मोठा उत्पादक देश मानला जातो. नायजेरिया व्यतिरिक्त घाना ब्राझील, क्युबा, जपान हे त्याचे प्रमुख उत्पादक देश आहेत. भारतातील काही राज्ये, ओरिसा, केरळ, तामिळनाडू येथे त्याची लागवड केली जाते. उत्तराखंडमध्ये २००० मीटर उंचीच्या भागात अनेक वेली आढळतात. हिच्या कंदाचा तसेच पानांचा वापर प्रामुख्याने भाजी म्हणून केला जातो. कंदाची चव बटाट्याच्या तुलनेत थोडी तुरट व किंचित कडू असते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, हिचे कंद गोळा करतात आणि साठवतात आणि नंतर ते उकडून सोलून खाल्ले जातात किंवा उकडलेल्या बटाट्याच्या भाजीप्रमाणे खाल्ली जातात. हे कंद वात आणि कफ नाशक व गरम असून, जास्त खाल्ल्यास पित्तवर्धक असतात. थंडीच्या वातावरणात त्याचा वापर खूप फायदेशीर आहे. कडू प्रजातीचे कंद गरम राखेत शिजवून खातात. खोकल्यासाठी हे उत्तम औषध मानले जाते.[१] +या वेलाची फुलेही फांदीच्या काखेत किंवा बगलेत गुच्छाच्या स्वरूपात उगवतात व त्यांचा रंग पांढरट असून आकाराने ती लहान असतात. फळे लहान गोलाकार असून यांची बीजे पंखयुक्त असतात. +आयुर्वेदामध्ये या वनस्पतीचा लैंगिक वासना उद्दीपित करणारे औषध म्हणून मुख्य उपयोग केला जातो. तसेच खवखवणारा घसा, मुळव्याध, नेत्रश्लेष्मलाशोथ, अतिसार आणि आमांश, यावरही त्याचा उपयोग केला जातो. शरीरावर आलेल्या गाठींवर देखील ते प्रभावी ठरते. त्याच बरोबर हे एक उत्तम रसायन असून, स्वरवर्धक, वृष्य, बलकारक, वर्ण्य, शुक्रवर्धक, हृद्य, दीपन, पित्तवर्धक, आयुवर्धक, मधुमेह, कुष्ठ, कृमि, विष, वातज गुल्म तथा मूत्रकृच्छ्र इत्यादी आजारात लाभप्रद आहे. +अति प्रमाणात खाल्ल्यास हे पित्तवर्धक असून यकृतात देखील बिघाड निर्माण करू शकते. +भाजीच्या पाककृतीसाठी कृपया येथे टिचकी द्यावी. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14242.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..397779a3365a9be568dce3faae42d533b457f05e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14242.txt @@ -0,0 +1,6 @@ +'युगांतर' हे एक बंगाली साप्ताहिक होते. कलकत्ता येथून ते प्रकाशित होत असे. (बांग्ला: যুগান্তর ; उच्चारण : जुगान्तर ) सशस्त्र क्रांतीच्या विचार-प्रसारार्थ हे साप्ताहिक काढण्यात आले. +प्रारंभ - मार्च १९०६ +अखेर - मे १९०८ +बारीन्द्र कुमार घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्च १९०६ मध्ये युगांतर नावाचे क्रांतिकार्यास वाहिलेले एक नियतकालिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. भगिनी निवेदिता, बारीन्द्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त यांनी याचा आराखडा निश्चित केला.[१] अल्पावधीतच युगांतरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. +भगिनी निवेदिता यांच्या सुचनेनुसार या साप्ताहिकाचे भूपेंद्रनाथ दत्त हे पहिले संपादक झाले.[१] +या नियतकालिकामध्ये प्रारंभीच्या काळात श्री अरविंद घोष लेखन करत असत. त्यांचे मार्गदर्शन या नियतकालिकास लाभलेले होते.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14250.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecb358949a334b8fd098dfedb3af5ad34bb4e39f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14250.txt @@ -0,0 +1,3 @@ +युजीन हे अमेरिकेच्या ओरेगन राज्यातील प्रमुख शहर आहे. हे शहर विलामेट आणि मॅककेन्झी नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. +२०१४ च्या अंदाजाप्रमाणे येथील लोकसंख्या १,६०,५६१ होती. +या शहराला तेथे सर्वप्रथम घर बांधणाऱ्या युजीन फ्रॅंकलीन स्किनरचे नाव देण्यात आले आहे. सुरुवातीस हे नाव युजीन्स मडहोल असे होते. ८ जानेवारी, इ.स. १८५० रोजी येथे पोस्ट ऑफिस आले तेव्हा हे नाव बदलून युजीन सिटी असे झाले. १८८९मध्ये शहराचे युजीन असे पुनर्नामकरण करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14251.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14251.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..020a94719412d52a59286af3bd5446cb406e79ce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14251.txt @@ -0,0 +1,2 @@ +युगोस्लाव्हिया फुटबॉल संघ हा इ.स. १९१८ ते १९४३ दरम्यान युगोस्लाव्हियाचे राजतंत्र देशाचा व १९४६ ते १९९२ दरम्यान युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक ह्या देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ होता. १९९२ सलच्या युगोस्लाव्हियाच्या फाळणीनंतर ह्या संघाला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निलंबित करण्यात आले. १९९४ सालापासून सर्बिया फुटबॉल संघाने युगोस्लाव्हियाची जागा घेतली. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14258.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c572ec3224c6df8681358b47a52d3b05e790cd2a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14258.txt @@ -0,0 +1,9 @@ + •  सारंगाद्य, + •  उष्ट्राद्य, + •  जिराफाद्य, + •  हयानूपाद्य, + •  वराहाद्य +युग्मखुरी (इंग्रजी:Artiodactyla) हा एक सस्तन प्राण्यांचा गण आहे. या गणातील प्राण्यांच्या पायांना दोन किंवा चार खुर असतात. यांना द्विखुरी किंवा समखुरी असे पण म्हटले जाते. उत्क्रांतीमध्ये पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये परिवर्तित झालेली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडी वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात. +या प्राण्यांना वरच्या जबड्यातील पुढचे दात नसतात. त्याऐवजी कडक भाग असतो. त्या कडक भागाला डेंटल पॅड असे म्हणतात. चारा खाताना ही जनावरे जिभेने चारा तोंडात ओढून अर्धवट चावून तुकड्याच्या स्वरूपात गिळतात. यांच्या जठराचे चार भाग असतात. आतड्या ऐवजी अन्न जठरात पचायला सुरू होते. यांची दुसरी विशेषता म्हणजे यातील डुक्कर वर्गीय प्राणी वगळता बहुतेक प्राणी हे रवंथ करणारे आहेत. रवंथ करणे म्हणजे प्रथम हे प्राणी चारा भराभर अर्धवट चावून तुकडे स्वरूपात गिळतात. हा चारा जठराच्या पहिल्या कप्प्यात जाऊन बसतो. नंतर निवांतपणे बसून पहिल्या कप्प्यातील चाऱ्याचे मोठमोठे घास परत तोंडात ओढून व्यवस्थित चर्वण केले जाते आणि मग तो घास पुढील प्रक्रियेसाठी जठराच्या पुढच्या कप्प्यात जातो. +बहुतेक युग्मखुरी वर्गातील बहुतांश प्राण्यांना डोक्यावर शिंगे असतात. त्यांच्या अंगावर केस असून ते शरीराचे ऊन पाऊस तसेच परजीवी कीटकांपासून संरक्षणाचे काम करतात. +यांच्यामधील माद्यांच्या मागील दोन पायात स्तनांच्या सम जोड्या (स्तनाग्रे) असतात. याद्वारे ते आपल्या बछड्यांंना म्हणजे पिलांना दूध पाजतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14263.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e0dfdbdc8819e8cc6f95930832a1c2d23393e60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14263.txt @@ -0,0 +1 @@ +युजी नकाझवा हा जपानचा फुटबॉल खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14284.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..934fb5cb4d6bbfbb572d08b74bcde16f258ae721 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14284.txt @@ -0,0 +1,42 @@ +२३ जून, इ.स. २०१६ +दुवा: [युझवेंद्र चहाल क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर) + +युझवेंद्र चहल (जन्म २३ जुलै १९९०) हा भारतातील हरयाणाकडून खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. [१] तो लेग ब्रेक गोलंदाजी करणारा फिरकी गोलंदाज आहे. बुद्धिबळ आणि क्रिकेट ह्या दोन्ही खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणारा युझवेंद्र चहल हा एकमेव खेळाडू आहे. +त्याशिवाय तो इंडियन प्रीमियर लीग मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघामध्ये खेळतो.[२] तो भारताच्या १६ वर्षांखालील बुद्धिबळ संघाचा खेळाडू होता.[३] +चहलला सर्वात आधी २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने करारबद्ध केले. आयपीएलच्या तीन मोसमात तो फक्त एका सामन्यात मैदानावर उतरला होता, परंतु २०११ चॅंपियन्स लीग ट्वेंटी२० मध्ये तो सर्व सामने खेळला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ३ षटकांत ९ धावा देऊन २ गडी बाद केले, त्यामुळे मुंबई इंडियन्सने १३९ धावांचा बचाव करून विजेतेपद मिळवले. २०१४ आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला त्याची मुळ किंमत १० लाखात विकत घेतले. २०१४ च्या मोसमात त्याला दिल्ली डेरडेव्हिल्स विरुद्धच्या सामन्यात त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. +झिम्बाब्वेच्या २०१६ च्या दौऱ्यावर १५ जणांच्या संघात त्याला निवडले गेले. ११ जून २०१६ रोजी झिम्बाब्वे विरुद्ध हरारे स्पोर्टस् क्लब मैदानावर त्याने एकदिवसीय पदार्पण केले. [४] +दुसऱ्या सामन्यात, चहलने अवघ्या २५ धावांत ३ गडी बाद करून संघाच्या विजयात हातभार लावला. दुसऱ्या षटकात त्याने १०९ कि.मी. प्रति तासच्या वेगाने चेंडू टाकला होता.[५] त्याच्या गोलंदाजीतील कामगिरीमुळे त्याला पहिला आंतरराष्ट्रीय सामनावीराचा पुरस्कार मिळला. +१८ जून २०१६ रोजी त्याने हरारे स्पोर्ट्स क्लबवर झिम्बाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.[६] +२ कैफ • +३ पुजारा • +९ कार्थिक • +१२ पोमर्सबाच • +१४ अगरवाल • +१८ कोहली • +३२ तिवारी • +-- रोसोव • +-- झोल • +११ व्हेट्टोरी • +४ मॅकडोनाल्ड • +७ पठा • +२३ दिलशान • +३३३ गेल • +-- भटकल • +-- नायर • +-- थिगराजन • +१७ डी व्हिलियर्स • +-- गौतम • +१ पटेल • +५ रहमान • +८ मोहम्मद • +२५ मिथुन • +३४ खान • +३७ अरविंद • +६३ नेन्स • +६७ लँगेवेल्ड्ट • +८०० मुरलीधरन • +-- अपन्ना • +-- काझि • +-- निनान • +-- मोरे • +प्रशिक्षक जेनिंग्स diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_143.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_143.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a73d9557b2904719e0c38d8e743c264468ea562a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_143.txt @@ -0,0 +1,21 @@ +सौ वत्सला जोशी (द्वितीय पत्नी ) +पंडित भीमसेन जोशी (जन्म :गदग, फेब्रुवारी ४, १९२२ - पुणे, २४ जानेवारी, २०११) हे 'भारतरत्‍न' या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. +भीमसेन जोशींचे वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. +त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसूनदेखील गायनाच्या तळमळीपायी उत्तर भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. उस्ताद अब्दुल करीम खॉं, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खॉं यांचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खॉं यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खॉं यांच्याकडे काही काळ शिकले. +अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले. भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी इ.स. १९३६ ते इ.स. १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले. +भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. +भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. +त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गंमतीने 'हवाई गंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत. +भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत. +भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. +अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक २४ जानेवारी २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता, पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले. +’संतवाणी’ आणि ’अभंगवाणी’ हे संगीतकार राम फाटक आणि श्रीनिवास खळे ह्यांनी अनुक्रमे स्वरबद्ध आणि पंडितजींनी स्वरसाज चढवलेले अल्बम खूप गाजले. त्यातील काही उल्लेखनीय म्हणजे : +भीमसेन जोशींना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले. त्यांतले काही :- +भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. +भीमसेन जोशी हे ६४ चुलत भावंडांपैकी एक होते.[१] +भीमसेन जोशी यांची दुसरी पत्नी वत्सला आणि मुले राघवेंद्र आणि श्रीनिवास हे सर्वच गायक आहेत/होते. + +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14303.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62c60cd4ecbdfa59ae5e2551eb96775430a6769a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14303.txt @@ -0,0 +1,12 @@ + +यूट्यूब ही गूगलची आंतरजाळावर सचलचित्र पाहण्यासाठी व दाखवण्यासाठीची सोय आहे. जरी काही व्यावसायिक संस्था यूट्यूबच्या भागीदारीने आपल्या कार्यक्रमांच्या थोड्याफार चित्रफिती येथे चढवत असल्या तरी, मुख्यतः येथील बहुतेक सामुग्री ही वैयक्तिक खातेधारकांनींच चढवलेली आहे. ही सोय गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते. यात कोणतीही व्यक्ती चित्रफिती टाकू शकते. यूट्यूब वापरकर्त्यांना अपलोड, दृश्यमान, रेट, सामायिक, आवडीमध्ये जोडण्यासाठी, वृत्तांत देण्यासाठी, व्हिडिओवर टिप्पणी देण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांसाठी सदस्यत्व घेण्यासाठी अनुमती देते. हे वापरकर्त्याद्वारे व्युत्पन्न आणि कॉर्पोरेट मीडिया व्हिडिओंची विस्तृत विविधता देते. उपलब्ध सामुग्रीमध्ये व्हिडिओ क्लिप, टीव्ही शो क्लिप, संगीत व्हिडिओ, लघु आणि डॉक्यूमेंटरी चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, चित्रपट ट्रेलर, थेट प्रवाह आणि व्हिडिओ ब्लॉगिंग, लघु मूळ व्हिडिओ आणि शैक्षणिक व्हिडिओ यासारख्या इतर सामुग्रीचा समावेश आहे.[ संदर्भ हवा ] +यूट्यूब वरील बऱ्याच सामुग्री वैयक्तिकरित्या अपलोड केली गेली आहे परंतु सीबीएस, बीबीसी, वेवो आणि हुलूसह मीडिया कॉर्पोरेशन यूट्यूब भागीदारी कार्यक्रमाचा भाग म्हणून यूट्यूब द्वारे त्यांच्या काही सामुग्री प्रस्तावित करतात. नोंदणीकृत वापरकर्ते केवळ संकेतस्थळावर व्हिडिओ पाहू शकतात, तर नोंदणीकृत वापरकर्त्यांना अमर्यादित व्हिडिओ अपलोड करण्याची आणि व्हिडिओवर टिप्पण्या जोडण्याची अनुज्ञा आहे. शक्यत: अयोग्य मानले गेलेले व्हिडिओ केवळ नोंदणीकृत वापरकर्त्यांना किमान १८ वर्षे असल्याची खात्री करून घेण्यास उपलब्ध आहेत.[ संदर्भ हवा ] +गुगल ऍडसेन्स वरून जाहिरात कमाईची कमाई यूट्यूब एक संकेतस्थळ आहे जो संकेतस्थळ सामुग्री आणि प्रेक्षकांनुसार जाहिरातींना शराव्य करते. त्याच्या बहुतेक व्हिडिओंचे दृश्य विनामूल्य आहे परंतु सदस्यता-आधारित प्रीमियम वाहिन्या, चित्रपट भाड्याने देणे तसेच यूट्यूब प्रीमियम, संकेतस्थळावर जाहिरात-मुक्त प्रवेश ऑफर करणारी सदस्यत्व सेवा आणि त्यात बनविलेल्या अनन्य सामुग्रीमध्ये प्रवेश सामाहित आहेत. विद्यमान वापरकर्त्यांसह भागीदारी.[ संदर्भ हवा ] +यूट्यूब ची स्थापना स्टीव्ह चेन, चाड हर्ले आणि जावेद करीम यांनी केली होती. हे तिघे पेपल चे सर्व सुरुवातीचे कर्मचारी होते, ज्यामुळे कंपनी इ-बे द्वारे विकत घेतल्यानंतर त्यांना समृद्ध केले गेले. हर्ले यांनी पेनसिल्व्हेनियाच्या इंडियाना विद्यापीठात डिझाइनचा अभ्यास केला होता आणि चेन आणि करीम यांनी अर्बाना-चॅम्पेन येथील इलिनॉय विद्यापीठात संगणक विज्ञानाचा एकत्र अभ्यास केला होता.[ संदर्भ हवा ] +मीडियामध्ये वारंवार पुनरावृत्ती झालेल्या एका कथेनुसार, हर्ली आणि चेन यांनी 2005 च्या सुरुवातीच्या महिन्यांत, सॅन फ्रान्सिस्कोमधील चेनच्या अपार्टमेंटमध्ये एका डिनर पार्टीमध्ये शूट केलेले व्हिडिओ शेअर करण्यात अडचण आल्यानंतर त्यांनी यूट्यूब साठी कल्पना विकसित केली. करीमने पार्टीला हजेरी लावली नाही आणि ती घडल्याचे नाकारले, परंतु चेनने टिपणी केली की डिनर पार्टीनंतर यूट्यूब ची स्थापना झाली ही कल्पना "कदाचित पचण्याजोगी कथा तयार करण्याच्या मार्केटिंग कल्पनांमुळे खूप मजबूत झाली होती".[ संदर्भ हवा ] +करीम म्हणाले की यूट्यूब साठी प्रेरणा प्रथम सुपर बाउल XXXVIII हाफटाइम शोच्या विवादातून मिळाली जेव्हा हाफटाइम शो दरम्यान जस्टिन टिम्बरलेकने जेनेट जॅक्सनचे स्तन थोडक्यात उघड केले होते. करीमला या घटनेच्या आणि 2004 च्या हिंदी महासागरातील सुनामीच्या व्हिडिओ क्लिप सहजपणे ऑनलाइन सापडल्या नाहीत, ज्यामुळे व्हिडिओ शेअरिंग साइटची कल्पना आली. हर्ले आणि चेन यांनी सांगितले की यूट्यूब ची मूळ कल्पना ही ऑनलाइन डेटिंग सेवेची व्हिडिओ आवृत्ती होती आणि ती हॉट ऑर नॉट या संकेतस्थळने प्रभावित झाली होती. त्यांनी Craigslist वर आकर्षक महिलांना $100 बक्षीसाच्या बदल्यात स्वतःचे व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करण्यास सांगून पोस्ट तयार केल्या. साइटच्या संस्थापकांनी कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओचे अपलोड स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने, पुरेसे डेटिंग व्हिडिओ शोधण्यात अडचण आल्याने योजना बदलल्या.[ संदर्भ हवा ] +यूट्यूब लोगो लाँच झाल्यापासून 2007 पर्यंत वापरला गेला, तो 2008 मध्ये परत आला आणि 2010 मध्ये पुन्हा काढला गेला. या लोगोची दुसरी आवृत्ती त्यांच्या "ब्रॉडकास्ट युवरसेल्फ" घोषणेशिवाय 2011 पर्यंत वापरली गेली.[ संदर्भ हवा ] +यूट्यूब ची सुरुवात उद्यम भांडवल-अनुदानित तंत्रज्ञान स्टार्टअप म्हणून झाली. नोव्हेंबर 2005 आणि एप्रिल 2006 दरम्यान, कंपनीने विविध गुंतवणूकदारांकडून पैसे उभारले, ज्यामध्ये सेक्वॉइया कॅपिटल, $11.5 दशलक्ष, आणि आर्टिस कॅपिटल मॅनेजमेंट, $8 दशलक्ष, सर्वात मोठे दोन आहेत. यूट्यूब चे सुरुवातीचे मुख्यालय सॅन माटेओ, कॅलिफोर्निया येथील पिझ्झेरिया आणि जपानी रेस्टॉरंटच्या वर स्थित होते.[ संदर्भ हवा ] फेब्रुवारी 2005 मध्ये कंपनीने www.youtube.com सक्रिय केले. पहिला व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी अपलोड करण्यात आला होता. मी अॅट द झू असे शीर्षक दिलेले होते, त्यात सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयातील सह-संस्थापक जावेद करीम दाखवले होते आणि ते अजूनही साइटवर पाहिले जाऊ शकतात.[ संदर्भ हवा ] मे मध्ये, कंपनीने सार्वजनिक बीटा लाँच केला आणि नोव्हेंबरपर्यंत, रोनाल्डिन्हो दर्शविणारी नायके जाहिरात एक दशलक्ष एकूण दृश्ये गाठणारा पहिला व्हिडिओ बनला. 15 डिसेंबर 2005 रोजी साइट अधिकृतपणे लॉन्च झाली, त्यावेळेपर्यंत साइटला दिवसाला 8 दशलक्ष व्ह्यूज मिळत होते. त्या वेळी क्लिप 100 मेगाबाइट्सपर्यंत मर्यादित होत्या, फुटेजच्या 30 सेकंदांइतक्या कमी होत्या.[ संदर्भ हवा ] +लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध, यूट्यूब ही इंटरनेटवरील पहिली व्हिडिओ शेअरिंग साइट नव्हती; व्हिमिओ नोव्हेंबर 2004 मध्ये लाँच करण्यात आला होता, तरीही ती साइट कॉलेजह्युमरच्या विकासकांसाठी एक साइड प्रोजेक्ट राहिली आणि ती फारशी वाढली नाही. यूट्यूब च्या लाँचच्या आठवड्यात, NBC-युनिव्हर्सलच्या सॅटर्डे नाईट लाइव्हने द लोनली आयलंडचे "लेझी संडे" स्किट चालवले. सॅटर्डे नाईट लाइव्हसाठी रेटिंग आणि दीर्घकालीन दर्शकसंख्या वाढवण्यात मदत करण्यासोबतच, सुरुवातीच्या व्हायरल व्हिडिओच्या रूपात "लेझी संडे" च्या स्थितीने यूट्यूब ला एक महत्त्वाची संकेतस्थळ म्हणून स्थापित करण्यात मदत केली. यूट्यूबवर स्किटचे अनधिकृत अपलोड फेब्रुवारी 2006 पर्यंत 5 दशलक्षाहून अधिक सामूहिक दृश्ये प्राप्त झाले, जेव्हा ते काढून टाकले जाण्यापूर्वी NBC युनिव्हर्सलने दोन महिन्यांनंतर कॉपीराइट चिंतेवर आधारित विनंती केली. अखेरीस काढून टाकण्यात आले असूनही, स्किटच्या या डुप्लिकेट अपलोडमुळे यूट्यूब ची पोच लोकप्रिय करण्यात मदत झाली आणि त्यामुळे अधिक तृतीय-पक्ष सामुग्री अपलोड झाली. साइटची झपाट्याने वाढ झाली आणि जुलै 2006 मध्ये कंपनीने जाहीर केले की दररोज 65,000 हून अधिक नवीन व्हिडिओ अपलोड केले जात आहेत आणि साइटला दररोज 100 दशलक्ष व्हिडिओ दृश्ये मिळत आहेत.[ संदर्भ हवा ] +www.youtube.com या नावाच्या निवडीमुळे www.utube.com या समान नावाच्या संकेतस्थळसाठी समस्या निर्माण झाल्या. त्या साइटचे मालक, युनिव्हर्सल ट्यूब आणि रोलफॉर्म इक्विपमेंट यांनी, यूट्यूब शोधत असलेल्या लोकांकडून नियमितपणे ओव्हरलोड झाल्यानंतर नोव्हेंबर 2006 मध्ये यूट्यूब विरुद्ध खटला दाखल केला. युनिव्हर्सल ट्यूबने नंतर आपली संकेतस्थळ www.utubeonline.com वर बदलली.[ संदर्भ हवा ] + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1431.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1431.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f185ad58e284060761e23f131cd59f006b1985c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1431.txt @@ -0,0 +1,10 @@ +मठ हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ 'संस्था किंवा महाविद्यालय' असा होतो आणि त्याचा संदर्भ देखील आहे.[१] आदी शंकराचार्यांनी सुरू केलेली उपासनेची कायमस्वरूपी व्यवस्था असलेली मठ ही कायमस्वरूपी संस्था आहे. सनातन धर्माच्या प्रतिष्ठेसाठी आदि शंकराचार्यांनी भारतातील चार प्रांतात चार मठांची स्थापना केली. धार्मिक आदेशांसाठी केंद्रे म्हणून भारतातील मोक्याच्या ठिकाणी चार मठांची स्थापना केली होती मठ हे मंदिर ही असते. मठ - यती, गोसावी, ब्रह्मचारी आदींचे राहण्याचें स्थान आहे. हे आश्रम आणि आखाडा यापेक्षा पेक्षा वेगळे असते. शंकराचार्यांच्या पाठोपाठ रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य यांनीही मठांची स्थापना केली. मठ हा साधूंसाठी असतो. त्यांचे कार्य हिदू धर्माचा लोकांमध्ये प्रसार करणे हे असते. हठयोगात मठाचा उल्लेख योगींसाठी निवासस्थान म्हणून केला गेला आहे. भारतात अनेक मठ मंदिरे दिसतात. दैनंदिन कामकाज टिकवून ठेवण्यासाठी मठामध्ये संस्थात्मक रचना असते. +अनेक मठ आणि संलग्न मंदिरे, विशेषतः वायव्य भारतीय उपखंडातील, १२व्या शतकानंतर इस्लामी सैन्याने नष्ट केली. हिंसाचारामुळे शैव मठांचे कार्य गंभीरपणे विस्कळीत झाले.[२] हिंदूंना एकत्रित ठेवणारे दुवे विस्कळीत करून हिंदूंचा छळ करण्याची एक सुद्धा एक पद्धती इस्लामी शासकांनी अवलंबली होती. +हिंदू-मंदिरांशी संबंधित मठांचे सर्वात जुने पुरावे ७व्या ते १०व्या शतकातील आहेत. मात्र त्या आधीही मठ अस्तित्त्वात असावेत् असा अंदाज आहे. प्राचीन भरतात मठ हे सर्व जाती जमातींना उपलब्ध असत. ज्या कुणाला शिक्षण हवे आहे आणि धर्म पेअसार करण्याची इछा आहे ते मठात सामील होऊ शकतात. त्याला जाती व्यवस्थेचे बंधन नाही. मात्र वेद आणि भारतीय हिंदू तत्व याचा अभ्यास आव्श्यक असतो. मठवासींना विद्यापीठ शिष्यवृत्ती दिली जात असे. विद्यापीठ शिष्यवृत्ती ची सर्वात जुनी नोंद आहे. हिंदू मठ यात्रेकरूंसाठी धर्मशाळा व्यवस्था उपलब्ध करून देत असत. स्थानिक समुदायांना विविध प्रकारची मदत मठातर्फे दिली जाते. एका शिलालेखात आजारी आणि निराधारांची काळजी घेण्यासाठी दोन मठांना वैद्यांची तरतूद सांगितली आहे असे दिसून येते. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशातील सुमारे १२६२ सीईच्या शिलालेखात प्रसूतीशाळा (मातृत्व गृह), वैद्य (वैद्य), आरोग्यशाळा (आरोग्य गृह) यांची व्यवस्था मठांनी समाजासाठी केल्याचे दिसते. ज्ञान आणि सेवा भांडार म्हणून मठांची ऐतिहासिक भूमिका सुरुवातीच्या संस्कृत ग्रंथांमध्ये तसेच भारतीय मंदिरे आणि मठांच्या अवशेषांजवळ सापडलेल्या अनेक ऐतिहासिक शिलालेखांमध्ये प्रमाणित आहे. +प्रत्येक मठावर एक आध्यात्मिक नेता, किंवा शिक्षक यांवची नियुक्ती केली जाते. यांना शंकराचार्य म्हणतात. शृंगेरी मठाच्या प्रमुखांना जगद्गुरू किंवा संपूर्ण जगाचे आध्यात्मिक गुरू मानले आहे. +अष्ट मठ (उडुपी, कर्नाटक), उत्तरादी मठ (बंगलोर, कर्नाटक), व्यासराज मठ (सोसले, कर्नाटक) आणि राघवेंद्र मठ (मंत्रालय, आंध्र प्रदेश) हे सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी द्वैत वेदांत मठ किंवा पीठे आहेत . +२० व्या शतकात रामकृष्ण मिशनने संस्थापक रामकृष्ण आणि त्यांचे शिष्य विवेकानंद यांच्या नेतृत्वाखाली संघटित केले.[३] मठाची स्थापना देखील त्यांच्या हिंदू भिक्षुंना राहण्यासाठी आणि शिक्षण आणि त्यांच्या शिकवणींच्या प्रसारासाठी केंद्रे म्हणून कार्य करण्यासाठी केली होती. +हिंदू तत्त्वज्ञानाच्या द्वैत वेदांत शाळेचे संस्थापक मध्वाचार्य यांनी आणि उडुपीसह संपूर्ण भारतात चोवीस माध्व मठांची स्थापना केली आहे. मध्वाचार्यांच्या थेट शिष्यांच्या माध्यमातून अवतरलेले बारा मठ, अधोक्षजा तीर्थ, हृषीकेश तीर्थ, नरसिंह तीर्थ, उपेंद्र तीर्थ, राम तीर्थ, वामन तीर्थ, जनार्दन तीर्थ आणि माधवाचा भाऊ विष्णू तीर्थ हे तुजवरातील पेढे तीर्थ आहेत. +शैव मठांची स्थापना किमान पहिल्या सहस्राब्दीपासून, काश्मीर, हिमालयीन प्रदेश जसे की नेपाळ आणि संपूर्ण उपखंडात जसे की तमिळनाडूमध्ये झाली. +जनार्दन स्वामी यांचे शिष्य संत एकनाथ यांनी काशीस ब्रह्मघाटापाशी जनार्दन मठाची]] स्थापना केली. तसेच देवगिरी, मानपुरी मठ, बीडपटांगण मठ, परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील मठ, नाशिकच्या तपोवनातील मठ, जनार्दनस्वामींच्या मठांची परंपरा चालू आहे. उमरखेड, संभाजीनगर, कमळनुरी तालुक्यातील शेवाळे, देवपैठण (निंबराजांचे), कारंजा अशा अनेक ठिकाणी जनार्दनस्वामींच्या दत्तोपासनेच्या परंपरा चालू आहेत. +हिंदू दक्षिण भारतातील जैन मंदिरांजवळ ५व्या शतकात मठ बांधले जात होते असे दिसून येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1433.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..001bf398e498547706c6d2886000b36031eee200 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1433.txt @@ -0,0 +1,14 @@ + मठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +==प्रेक्षणीय स्थळे==श्री देव स्वयंभू देवस्थान +श्री देवी सातेरी देवस्थान +श्री देव रवळनाथ श्री देव अनभवनेश्वर +==जवळपासची गावे== वेंगुर्ले शहर +तुळस +आडेली वेतोरे +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14342.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14342.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b98d34de73ab93a530622dc19eb63d5fcd94b58e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14342.txt @@ -0,0 +1,4 @@ + +सहावा जॉर्ज (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; डिसेंबर १४, इ.स. १८९५ - फेब्रुवारी ६, इ.स. १९५२) हा डिसेंबर ११, इ.स. १९३६ ते फेब्रुवारी ६, इ.स. १९५२ दरम्यान युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश साम्राज्याने मावळते दिवस पाहिले. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्यामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बऱ्याच अंशी ढासळले. +आपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजऱ्या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ एडवर्डने एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली. +२०१० साली प्रदर्शित झालेल्या द किंग्ज स्पीच ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14347.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14347.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4591abb502771bda92f807158aeabccb2abd1673 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14347.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनायटेड किंगडमचे पंतप्रधान हे युनायटेड किंग्डमचे सरकार प्रमुख आहेत. ते हाऊस ऑफ कॉमन्सच्या विश्वासार्हतेच्या क्षमतेनुसार पद धारण करतात व ते संसदेचे सदस्य म्हणून बसतात. +पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय लंडनमधील १० डाउनिंग स्ट्रीट आहे. [१] +कियर स्टार्मर हे ५ जुलै २०२४ पासून पंतप्रधान आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14351.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14351.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f48418f89a06aab2e6dd31bc6131efbc2ed9b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14351.txt @@ -0,0 +1 @@ +युनायटेड क्रिकेट मैदान हे नामिबियाच्या विन्डहोक शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14364.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d34a686aeb230ee7c718025398c76e18b88da4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14364.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनायटेड स्टेट्सची निर्यात-आयात बँक ही युनायटेड स्टेट्स फेडरल सरकारची अधिकृत निर्यात क्रेडिट एजन्सी आहे. [१] [२] संपूर्ण मालकीचे फेडरल सरकारी कॉर्पोरेशन म्हणून कार्यरत, [१] बँक "वस्तू आणि सेवांच्या यूएस निर्यातीसाठी वित्तपुरवठा आणि सुलभ करण्यात मदत करते". [१] जेव्हा खाजगी क्षेत्रातील कर्जदार वित्तपुरवठा करण्यास असमर्थ असतात किंवा तयार नसतात तेव्हा निर्यात-आयात बँक हस्तक्षेप करते. त्याचे वर्तमान अध्यक्ष आणि अध्यक्ष, रेटा जो लुईस यांना ९ फेब्रुवारी २०२२ रोजी सिनेटने पुष्टी दिली. [३] +१९३४ मध्ये स्थापन झालेल्या, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँकेची स्थापना अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांनी एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ वॉशिंग्टन या नावाने आयोजित केलेल्या कार्यकारी आदेशाद्वारे करण्यात आली. "वित्तपुरवठा करण्यात मदत करणे आणि निर्यात आणि आयात आणि युनायटेड स्टेट्स आणि इतर राष्ट्रे किंवा तेथील एजन्सी किंवा नागरिक यांच्यातील वस्तूंची देवाणघेवाण सुलभ करणे" हे नमूद केलेले उद्दिष्ट होते. बँकेचा पहिला व्यवहार म्हणजे १९३५ मध्ये क्युबाला युनायटेड स्टेट्स चांदीच्या अंगठ्या खरेदीसाठी $३.८ दशलक्ष कर्ज. १९४५ मध्ये काँग्रेसने कार्यकारी शाखेत स्वतंत्र एजन्सी बनवली. हे शेवटचे सन २०१२ मध्ये तीन वर्षांच्या मुदतीसाठी होते आणि सप्टेंबर २०१४ मध्ये ती ३० जून २०१५ पर्यंत वाढवण्यात आली होती. [४] [५] १ जुलै २०१५ पासून बँकेसाठी काँग्रेसची अधिकृतता संपली. परिणामी, बँक नवीन व्यवसाय करू शकली नाही, परंतु तिने विद्यमान कर्ज पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणे सुरू ठेवले. [६] पाच महिन्यांनंतर, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये क्वचितच वापरल्या जाणाऱ्या डिस्चार्ज पिटीशन प्रक्रियेचा यशस्वीपणे वापर केल्यानंतर, काँग्रेसने अध्यक्ष बराक ओबामा यांनी ४ डिसेंबर २०१५ रोजी कायद्यात स्वाक्षरी केलेल्या फिक्सिंग अमेरिकाज सरफेस ट्रान्सपोर्टेशन कायद्याद्वारे सप्टेंबर २०१९ पर्यंत बँकेला पुन्हा अधिकृत केले. [७] डिसेंबर २०१९ मध्ये, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील एकत्रित विनियोग कायदा, २०२० (PL ११६-९४)चा भाग म्हणून निर्यात-आयात बँक विस्तारावर स्वाक्षरी केली ज्याने बँकेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अधिकृत केले. +अनेक वर्षांमध्ये, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँकेने पॅन-अमेरिकन हायवे, बर्मा रोड आणि WWII नंतरच्या पुनर्बांधणीसह अनेक ऐतिहासिक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यास मदत केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14376.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14376.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa8e9378c3837c601acd2d388d77db48532a65e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14376.txt @@ -0,0 +1,10 @@ +लेखक माधव शिरवळकर +प्रकाशन :संगणक प्रकाशन +प्रकाशन दिनांक :१ मे २०१० +आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी जशी सर्वसमान मानके तयार झालीत, तसे 'लिपीबदलासाठी साधलेले प्रमाणीकरण' असे युनिकोडचे वर्णन आहे.त्याकरता मोठा आंतरराष्ट्रीय उपद्व्याप करावा लागला. जगातल्या सगळ्या भाषा जाणून घेऊन, त्या भाषांसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपी, त्या लिप्यांमधील अक्षर अन् अक्षर नोंदवावे लागले. त्यासाठी एक जागतिक महामंडळ (कन्सॉशिर्यम) बनवले गेले. तमिळनाडू आणि बंगाल ह्या राज्यांची सरकारे अशी दक्ष की त्यांनी भारत सरकारप्रमाणे आपापल्या राज्यांसाठी त्या कन्सॉशिर्यमचे सदस्यत्व घेतले व कन्सॉशिर्यमसमोर आपापल्या भाषेची बाजू मांडली. महाराष्ट्राने अशी तत्परता दाखवली नाही. ह्या मुद्याकडे मुद्दाम माधव शिरवळकरनी लक्ष वेधले आहे. +लेखक ह्या तंत्राचा गेल्या वीस वर्षांचा आणि त्यापूर्वीच्या तयारीचा भाग सांगतात,मायक्रोसॉफ्ट, गुगल ह्यांच्यासारख्या मोठमोठ्या जागतिक कंपन्यांमधील स्पर्धा, तरीसुद्धा एका मोठ्या उद्देशाने त्यांचे एकत्र येणे आणि त्यातून मानवी ज्ञानसंचितात पडलेली भर हे मुद्दे लेखकांनी मांडले आहेत. +शिरवळकर यांनी 'युनिकोड' संहितेतील काही उण्या बाजू; तसेच त्यांच्यासमोरील भविष्यातील आव्हाने यांचेही कथन केले आहे.[१] +जर तुम्हाला सर्व अक्षरे योग्यप्रकारे दिसत नसतील तर ही pdf संचिका डाउनलोड करा (उतरवून घ्या) + + +Unicode Chart for Devanagari diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14378.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14378.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7682c0d74d126296f011adfe2065a10f3158c7f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14378.txt @@ -0,0 +1,6 @@ + +युनिक्स (अधिकृत ट्रेडमार्क UNIX®) संगणक प्रणाली सर्वप्रथम बेल प्रयोगशाळेतील कर्मचाय्रानी १९६९ मध्ये बनविली. यात केन थॉमसन, डेनिस रिची आणि डग्लस मॅक्लिरॉय इत्यादींचा समावेश होता. युनिक्स ही सी या प्रोग्रामिंग लॅंग्वेजमध्ये लिहिलेली सिस्टीम आहे. युनिक्स या सिस्टिमवर एकाच वेळी अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकतात. संगणकाच्या प्रकारावर किंवा त्यातील हार्डवेअरवर ही सिस्टीम अवलबून नसते. +युनिक्सचे तीन मुख्य भाग पडतात. कर्नल, शेल आणि युटीलीटीज. +कर्नल (इंग्लिश भाषा:kernal) हा सिस्टीमचा सर्वात आतील महत्त्वाचा भाग (गाभा) होय. हा भाग मशीनच्या मेमरीचे व्यवस्थापन करतो. सीपीयुच्या कामाचे व्यवस्थापन करतो, जेणेकरून प्रत्येक युजर आपले काम व्यवस्थितपणे करू शकेल, डेटाचे वहन करण्यास मदत करतो व शेल कडून येणाच्या सूचनांचा अर्थ लावून त्याप्रमाणे काम करून घेतो. +शेल (इंग्लिश भाषा:shell) हा भाग येणारी प्रत्येक सूचना कर्नल कडे प्रक्रिया करण्यासाठी पाठवतो व त्याची उत्तरे परत मॉनिटरवर दाखवतो. युनिक्स सिस्टीम सुरुवात झाल्यानंतर स्क्रीनवर शेलचा एक कमांड प्रॉम्ट दिसू लागतो. या प्रॉम्प्टनंतर तुम्हाला तुमच्या सूचना टाईप करता येतात. +युटीलीटीज (इंग्लिश भाषा:utilities) या भागामुळे सिस्टिममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देता येतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14394.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14394.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c9b1f91de4c17cf6a1e9e2881acd72324588c07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14394.txt @@ -0,0 +1,2 @@ +युनियन काउंटी, जॉर्जिया ही अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील १५९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14401.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c2a30eaf2281681ee807f1e21cc76ebe1bd0881e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14401.txt @@ -0,0 +1,4 @@ +युनियन काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +युनियन काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14415.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..254503ce44a6152a8cf0696b4d25c1479c3722ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14415.txt @@ -0,0 +1,3 @@ +युनिव्हर्सल पिक्चर्स (कायदेशीरपणे युनिव्हर्सल सिटी स्टुडिओ एलएलसी, [१] ज्याला युनिव्हर्सल स्टुडिओ किंवा फक्त युनिव्हर्सल म्हणूनही ओळखले जाते; आणि पूर्वीचे नाव: युनिव्हर्सल फिल्म मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि युनिव्हर्सल पिक्चर्स कंपनी, इंक.) ही एक अमेरिकन चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. ही कंपनी कॉमकास्टच्या मालकीची आहे. +कार्ल लेमले, मार्क डिंटेनफास, चार्ल्स ओ. बाउमन, अॅडम केसेल, पॅट पॉवर्स, विल्यम स्वानसन, डेव्हिड हॉर्सले, रॉबर्ट एच. कोक्रेन आणि ज्युल्स ब्रुलाटोर यांनी १९१२ मध्ये स्थापन केलेला, युनिव्हर्सल हा युनायटेड स्टेट्समधील सर्वात जुना अस्तित्वात असलला चित्रपट स्टुडिओ आहे; Gaumont, Pathe, Titanus, आणि Nordisk Film नंतर जगातील पाचवा सर्वात जुना चित्रपट स्टुडिओ; आणि एकूणच चित्रपट बाजाराच्या दृष्टीने हॉलीवूडच्या "बिग फाइव्ह" स्टुडिओचा सर्वात जुना सदस्य आहे. कंपनीचे स्टुडिओ युनिव्हर्सल सिटी, कॅलिफोर्निया येथे आहेत आणि कॉर्पोरेट कार्यालये न्यू यॉर्क शहरात आहेत. १९६२ मध्ये, स्टुडिओ एमसीएने विकत घेतला, जो २००४ मध्ये NBCUniversal म्हणून पुन्हा सुरू करण्यात आला. +युनिव्हर्सल पिक्चर्स मोशन पिक्चर असोसिएशन (एमपीए) चा सदस्य आहे. ही कंपनी हॉलीवूडच्या सुवर्णकाळात "लिटल थ्री" प्रमुखांपैकी एक होती. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14433.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e04ab01e3985425c6dc8d965a5958c8fb46308a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14433.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो प्रणालीचा एक भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14442.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d65a82fbcc22e743f5d31708422ea441126af6fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14442.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +बॉन विद्यापीठ जर्मनीतील बॉन शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात.बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत. +या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांत मिळून सात नोबेल पारितोषिके, तीन फील्ड्स मेडल विजेते, बारा गॉटफ्रीड विल्हेल्म लाइब्नित्स पुरस्कार विजेते समाविष्ट आहेत. फ्रीडरिक नित्ची, पोप बेनेडिक्ट सोळावा, सॅक्स-कोबर्ग-गोथाचा आल्बर्ट|राजकुमार आल्बर्ट, कार्ल मार्क्स, कॉनराड आडेनोउअर, हाइनरिक एडुआर्ड हाइन, फ्रीडरिक तिसरा, जर्मनी|फ्रीडरिक तिसरा, जोझेफ शुंपेटर यांनी या विद्यापीठात शिक्षण घेतले. +या विद्यापीठाची स्थापना १८ ऑक्टोबर, इ.स. १८१८ रोजी प्रशियाचा राजा फ्रीडरीश विल्हेम तिसरा|फ्रीडरीश विल्हेम तिसऱ्याने केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14463.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14463.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3017a1313ff62b45f88bd25fcb4a9fe562728f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14463.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +युनीटी हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील तिसऱ्या पर्वाचा, सतरावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील एकोणसाठवा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14465.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14465.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c4c09deb432a62eed0ddfbc98da46324f8c04d51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14465.txt @@ -0,0 +1,2 @@ +१३ ऑक्टोबर, इ.स. २०१० +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14472.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2fd349c14b06643e119a0a8fe76577ecab8ed736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14472.txt @@ -0,0 +1,6 @@ +जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे. एकदा जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले गेल्यानंतर त्या स्थानाच्या देखभालीसाठी व संरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान दिले जाते. +१९५४ मध्ये, इजिप्तच्या सरकारने नवीन आस्वान धरण बांधण्याचा निर्णय घेतला, ज्याचा परिणामी जलाशयामुळे कालांतराने प्राचीन इजिप्त आणि प्राचीन नुबियाचा सांस्कृतिक खजिना असलेला नाईल खोऱ्याचा मोठा भाग जलमय होईल. १९५९ मध्ये, इजिप्त आणि सुदानच्या सरकारांनी युनेस्कोला संकटात सापडलेल्या स्मारके आणि स्थळांचे संरक्षण आणि बचाव करण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. १९६० मध्ये, युनेस्कोच्या महासंचालकांनी नूबियाचे स्मारक जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू केली. नुबियाचे स्मारक जतन करण्याच्या या आंतरराष्ट्रीय मोहिमेच्या परिणामाने शेकडो स्थळांचे उत्खनन, हजारो वस्तूंची पुनर्प्राप्ती, तसेच अनेक महत्त्वाच्या मंदिरांचे तारण आणि उच्च जमिनीवर पुनर्स्थापना करण्यात आली.[१] या प्रकल्पाच्या यशामुळे इटलीतील व्हेनिस आणि त्याचे सरोवर वाचवणे, पाकिस्तानमधील मोहेंजोदडोचे अवशेष आणि इंडोनेशियातील बोरोबोदूर मंदिर कंपाऊंड यासारख्या इतर संरक्षण मोहिमा सुरू झाल्या.[२] +युनेस्कोने सुरू केलेल्या मसुदा अधिवेशनाच्या आधारे एका मजकुरावर सहमती दर्शविली आणि १६ नोव्हेंबर १९७२ रोजी युनेस्कोच्या जनरल कॉन्फरन्सने "जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणासंबंधीचे अधिवेशन" स्वीकारले. १७ डिसेंबर १९७५ रोजी हे अधिवेशन लागू झाले.[३] +२००४ पर्यंत, सांस्कृतिक वारशासाठी सहा आणि नैसर्गिक वारशासाठी चार निकष होते. पण २००५ मध्ये, युनेस्कोने यामध्ये बदल केले आणि आता दहा निकषांचा एक संच बनवला आहे. नामांकित स्थाने "उत्कृष्ट सार्वत्रिक मूल्यांचे" असणे आवश्यक आहे आणि दहा निकषांपैकी किमान एक पूर्ण करणे आवश्यक आहे.[४] +सप्टेंबर २०२३ मध्ये, जगभरातील १६८ देशांनी जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी केल्या असून त्यातील एकूण ११९९ जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात आहे. त्यांपैकी २२७ नैसर्गिक स्थळे, ९३३ सांस्कृतिक स्थळे व ३९ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. इटलीमध्ये सर्वाधिक (५९) तर भारतामध्ये ४२ जागतिक वारसा स्थाने आहेत.[५] +^१ इ.स. २०२३ पर्यंत diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14489.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14489.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9620ac7cfd23727eda7fa913c3d0c1423248036 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14489.txt @@ -0,0 +1 @@ +युफ्रेटिस नदी सध्याच्या तुर्कस्तान, सीरिया आणि इराकमधून वाहणारी आणि प्राचीन मेसोपोटेमिया प्रदेशाच्या पश्चिमेकडून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14491.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14491.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5db3a2a9d1dbaa6c21ad6d8bedfd667a79d93ad0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14491.txt @@ -0,0 +1,5 @@ + +उबुंटू अथवा उबुंटू लिनक्स ही एक लोकप्रिय लिनक्स प्रणाली आहे. उबुंटूचे वैशिष्ट्य म्हणजे ही संगणकप्रणाली सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. याचे मुख्य कार्यालय आयले ऑफ़ मॅन येथे आहे. दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध अब्जाधीश मार्क शटलवर्थ ह्याच्या प्रोत्साहनातून आणि त्याच्या कॅनोनिकल लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रायोजनातून उबुंटुचा विकास केला गेला आहे. स्थापना करण्यास सोपी, वापरण्यास सोपी आणि नियमित निघणाऱ्या आवृत्त्या अशी उबुंटूची वैशिष्ट्ये आहेत. ही संगणकप्रणाली मोफ़त असून, त्यात जीनोम हे ठिय्या वातावरण वापरले गेले आहे. याशिवाय के डेस्कटॉप मॅनेजर वापरून कुबुंटु, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एडुबुंटु, हलकाफुलका एक्ससीएफई विंडो मॅनेजर वापरणारा क्सुबुंटु अशी उबुंटुची अनेक भावंडे आहेत. +उबुंटुचे नामकरण हे दक्षिण आफ्रिकेतील एका कल्पनेवरून करण्यात आले आहे. "इतरांप्रती मानवता" असे ह्या कल्पनेचे ढोबळ वर्णन करता येईल. "आपण आहोत ते इतरांमुळे आहोत" अथवा "आपण सगळे जसे आहोत तसाच मी आहे." अशीही ह्या कल्पनेची काही विवेचने सुचवण्यात आली आहेत. +उबुंटूमध्ये असलेली सॉफ्टवेर पॅकेजेस चार मुख्य गटांमध्ये विभागलेली आहेत. हे गट पुढीलप्रमाणे आहेत. +Code diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14517.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa9a75a6dcb377c10e4ac24530d6a20239d2ce6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14517.txt @@ -0,0 +1 @@ +युरिको गॅस्पर दुत्रा (१८ मे, १८८३ - ११ जून, १९७४) हे ब्राझिलचे सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होते. हे १९४६ ते १९५१ पर्यंत ब्राझिलच्या दुसऱ्या प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14521.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14521.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a8e1edb2b554629855b305a1eae8d6288ca367f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14521.txt @@ -0,0 +1 @@ +युरिया खत हे एक प्रकारचे रासायनिक खत आहे., याला शेहचाळीस-शून्य-शून्य (४६-०-०) असेही म्हणतात. हे खत सरळ स्वरूपातील अमोनियम आणि नत्रवायू पुरवते (एनएच४+). सकारात्मक चार्ज असलेल्या अमोनियम आयन (एनएच४+) हा नॉनव्होलाटाइल (अस्थिर) आहे. नायट्रोजनच्या दोन प्रकारांपैकी एक आहे जो वनस्पतींचे शोषून घेऊ शकतात, दूसरा प्रकार् नायट्रेट (एन् ओ ३-) आहे. सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या सुक्या खतांमध्ये यूरिया खत नायट्रोजनचा सर्वात मोठा स्रोत आहे. निर्जल अमोनिया (एनएच ३) जे हाय प्रेशर जल स्वरूप असते, हे द्रव वातावरणात सोडल्यास वायूत रूपान्तरीत होते. जोन्स एट अल यांच्या मते (२०१२), उच्च पोषण विश्लेषण, सुलभ हाताळणी आणि नायट्रोजनच्या प्रति युनिटचे वाजवी मूल्य यांसारख्या फायद्यांमुळे युनायटेड स्टेट्समध्ये युरियाला सर्वाधिक पसंतीचे कोरड्या नायट्रोजनयुक्त उर्वरक म्हणून युरियाचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14526.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e28074fe7485ddd47d434e5b22d5595808596deb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14526.txt @@ -0,0 +1,12 @@ +व्लादिमिरोविच आंद्रोपोव्ह (रशियन:Ю́рий Влади́мирович Андро́пов; १५ जून, इ.स. १९१४ - ९ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हे सोव्हिएत राजकारणी आणि सोव्हिएत संघाच्या साम्यवादी पक्षाचे महासचिव होते. या नात्याने ते सोव्हिएत संघाचे १२ नोव्हेंबर, इ.स. १९८२पासून मृत्यूपर्यंत सर्वेसर्वा होते. +मॅनिफेस्टो +मार्क्स · लेनिन +कम्युनिस्ट पक्ष +भाकप · माकप +देशात +सोवियत संघ +चीन +क्युबा +व्हियेतनाम +उत्तर कोरिया +लाओस diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14544.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14544.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf10524585c93d474d9144de95384f62af046857 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14544.txt @@ -0,0 +1 @@ +ओबेरोन युरेनसचा एक उपग्रह आहे. याला युरेनस ४ असेही नामाभिधान आहे. युरेनसच्या उपग्रहांपैकी हा सगळ्यात लांबचा उपग्रह असून आकाराने सगळ्यात मोठा तर घनतेच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या क्रमांकाचा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1455.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1455.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db6a9d870248db4084c1704dfbb5febb1902dd5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1455.txt @@ -0,0 +1,8 @@ + मडगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14606.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..66cfbe4551c0093b993f75b1a011664001d251a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14606.txt @@ -0,0 +1 @@ +युर्गेन हाबरमास (जन्म: १९२९) हे एक जर्मन समाजशात्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. त्यांनी आधुनिक माणसाच्या सार्वजनिक जीवनाचा मुख्यत्वे अभ्यास केला आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये त्यांची जगातल्या सर्वश्रेष्ठ विचारवंतामध्ये गणना केली गेलेली आहे. हाबरमास यांची फ्रांकफुर्टी विचारधारेत गणना केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14621.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14621.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f469597de76f66a3b5ae9809c3b626c058381dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14621.txt @@ -0,0 +1,2 @@ +युलिया ॲंतोनोव्ना पुतिंत्सेवा (रशियन:;७ जानेवारी, १९९५:मॉस्को, रशिया - ) ही कझाकस्तानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते. +ही २०१२ पर्यंत टेनिसच्या खेळात रशियाचे प्रतिनिधित्व करायची. त्यानंतर ती कझाकस्तानकडून खेळते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14625.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14625.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3c95bfdc342ebce58eceacf7c30243d2b5db114f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14625.txt @@ -0,0 +1 @@ +युलिसिस एस. ग्रॅंट (इंग्लिश: Ulysses S. Grant) (एप्रिल २७, इ.स. १८२२ - जुलै २३, इ.स. १८८५) हा अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष व अमेरिकन यादवी युद्धाच्या, तसेच यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या कालखंडातलअ सेनानी होता. ४ मार्च, इ.स. १८६९ ते ४ मार्च, इ.स. १८७७ या कालखंडात सलग दोन कार्यकाळांसाठी हा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी अमेरिकन यादवीदरम्यान याच्या सेनापतित्वाखाली उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्याने दक्षिणेकडील संस्थानांच्या कॉन्फेडरेट सैन्याचा पराभव केला व अमेरिकेची कॉन्फेडरेट संस्थाने संपुष्टात आणली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14702.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38c21b4c451edadf2e25a905ad374f22480074a2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14702.txt @@ -0,0 +1,14 @@ +यूएस महामार्ग २४ (यूएस २४) हा अमेरिकेतील एक महामार्ग आहे. हा कॉलोराडो राज्यातील मिनटर्न गावापासून मिशिगनमधील क्लार्कस्टन शहराचे उपनगर असलेल्या इन्डिपेन्डन्स टाउनशिप पर्यंत धावतो. +हा रस्ता १९२६मध्ये बांधून झालेल्या अमेरिकेतील महामार्गांपैकी एक आहे. आता हा रस्ता पश्चिमेस कॉलोराडोमध्ये आय-७०शी असलेल्या तिठ्यापासून पूर्वेस मिशिगनमधील आय-७५शी असलेल्या तिठ्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. +यूएस २४ कॉलोराडोमध्ये मिनटर्न गावाजवळ आय-७० आणि यूएस ६च्या तिठ्याजवळून सुरू होतो. येथून यूएस २४ आग्नेयेस मिनटर्न गावातून दक्षिणेस टेनेसी पास या घाटात जातो. या घाटात हा रस्ता कॉन्टिनेन्टल डिव्हाइड ओलांडतो व पॅसिफिक पाणलोट क्षेत्रातून अटलांटिक पाणलोट क्षेत्रात येतो. तसाच दक्षिणेकडे जात हा रस्ता लेडव्हिल, जॉन्सन व्हिलेज जवळ यूएस २८५ला मिळतो. ट्राउट क्रीक पास हा घाट ओलांडल्यावर २४ आणि २८५ परत विभक्त होतात आणि यूएस २४ पूर्वेकडे जात वूडलँड पार्क आणि यूट पास घाटातून कॉलोराडो स्प्रिंग्जमध्ये उतरतो. येथून हा रस्ता ईशान्येस लायमन येथे आय-७०ला मिळतो व कॅन्सस पर्यंत आय-७०वरून धावतो. +यूएस २४ कॅन्ससमध्ये पश्चिमेकडून कानोराडो गावाजवळ प्रवेश करतो. आय-७० बरोबर ४५ मैल (७२ किमी) कोल्बी पर्यंत धावल्यावर हा वेगळा होतो आणि पुन्हा कॅन्सस सिटी पर्यंत पुन्हा आय-७०ला भेटत नाही. १ डिसेंबर २००८ पासून यूएस २४ हा यूएस ७३द्वारे दक्षिणेस जातो आणि शहराच्या पूर्वेस पुन्हा आय-७०ला मिळतो आणि कॅन्ससमधील शेवटचे १६ मैल (२६ किमी) धावतो. यूएस २४ वर कॅन्ससची मॅनहॅटन, टोपेका आणि लॉरेन्स शहरांतून जातो. +मिसूरी मध्ये यूएस २४ वेवर्ली आणि कॅरल्टन दरम्यान यूएस ६५ बरोबर धावतो आणि वेवर्लीजवळ मिसूरी नदी ओलांडतो. यानंतर दोन मार्गिकांचा झालेला हा रस्ता कीट्सव्हील आणि हंट्सव्हिल मधून जातो. त्यानंतर हा रस्ता पुन्हा चार मार्गिकांचा होतो. यापुढे मन्रो सिटे येथे पुन्हा एकदा मन्रो सिटीमध्ये यूएस ३६ला मिळतो. पुढे यूएस २४ यूएस ६१ बरोबर पाल्मिरा ते वेस्ट क्विन्सी पर्यंत जातो. हा विभाग अॅव्हेन्यू ऑफ द सेंट्सचा भाग आहे. +मिसूरीमध्ये यूएस २४ कॅन्सस सिटी, इंडिपेंडन्स, बकनर, लेक्सिंग्टन, वेव्हरली, कॅरोलटन, कीट्सव्हिल, मोबर्ली, मॅडिसन, मन्रो सिटी, पाल्मिरा आणि वेस्ट क्विन्सी या शहरांतून जातो. +इन्डिपेन्डन्समध्ये हॅरी एस. ट्रुमन राष्ट्राध्यक्षीय ग्रंथालय आणि संग्रहालय या रस्त्यावर आहे. +यूएस २४ मिसूरीमधून इलिनॉयमध्ये क्विन्सी शहराजवळ येतो. सीमेवर असलेल्या मिसिसिपी नदीवरील लटकणारा क्विन्सी बे व्ह्यू ब्रिज (पश्चिमवाहू) आणि जुना क्विन्सी मेमोरियल ब्रिज (पूर्ववाहू) या जुळ्या पुलांवरून हा शहरात येतो. येथून हा रस्ता ईशान्येकडे पियोरियाला जातो. हा रस्ता जुन्या पियोरिया-क्विन्सी स्टेज कोच मार्गावरून जातो. पियोरियाजवळ आल्यावर यूएस २४ आय-४७४द्वारे शेड-लोहमन ब्रिज पूलावरून शहराला वळसा घालतो. +येथून हा रस्ता थेट पूर्व दिशेला धावतो. येथा टोलिडो, पियोरिया अँड वेस्टर्न रेल्वेचा मार्ग रस्त्याला समांतर आहे. येथून पुढे शेल्डन येथे हा रस्ता इंडियानामध्ये शिरतो. +इंडियानामध्ये आल्यावर यूएस २४ पूर्वेकडे हंटिंग्टनला जाउन ईशान्येकडे फोर्ट वेनपर्यंत जातो. येथे हा रस्ता आय-६९ आणि आय-४६९वरून शहराला वळसा घालत पूर्वेला ओहायोमध्ये जातो. +यूएस २४ अँटवर्पजवळ ओहायोमध्ये शिरतो. ओहायोमध्ये हा रस्ता टोलेडोच्या दिशेने मौमी नदीला समांतर जातो. +नेपोलियन आणि टोलेडो दरम्यान हा रस्ता इंटरस्टेट महामार्गाच्या निकषांनुसार बांधलेला आहे. मौमी नदीच्या उत्तर किनाऱ्यावरून हा रस्ता वॉटरव्हिलजवळच्या फॉलन टिंबरच्या लढाईच्या रणांगणाजवळून जातो. या लढाईमध्ये मूळ रहिवाशांना हरवून अमेरिकेच्या श्वेतवर्णीयांनी उत्तर ओहायोमध्ये शिरकाव केला. +येथून पुढे यूएस २४ उत्तरेस मिशिगन सीमेपर्यंत जातो. +यूएस २४ मिशिगनमध्ये टोलेडो जवळून प्रवेश करतो आणि मन्रो शहर आणि डेट्रॉईट महानगरक्षेत्राच्या पश्चिम सीमेकडून उत्तरेस जातो. येे आय-६९६, एम-१० आणि लॅशर रोड पार करतो. हा चौफुला "मिक्सिंग बोल" म्हणून ओळखला जातो. येथून पुढे यूएस २४ वॉटरफोर्ड आणि पॉन्टियाक शहरांच्यामधून इंडिपेंडन्स टाउनशिप पर्यंत जातो. येथे या रस्त्याचा पूर्व/उत्तर आरंभबिंदू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14722.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14722.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68ba9c5b1dbeee1e675a9e2feafd0d3b2409dc08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14722.txt @@ -0,0 +1,7 @@ +जियोन जंगकुक ( जन्म: सप्टेंबर 1, 1997), एक दक्षिण कोरियन गायक आणि गीतकार आहे. दक्षिण कोरियाच्या बॉय बँड बीटीएसमध्ये तो सर्वात तरुण सदस्य आणि गायक आहे. +जियोन जंगकुकचा जन्म 1 सप्टेंबर 1997 रोजी दक्षिण कोरियाच्या बुसान येथे झाला होता. जियोन जंग-कूक बुसान; सप्टेंबर 1, 1997), जंगकूक म्हणून ओळखले जाणारे, दक्षिण कोरियन गायक-गीतकार आहेत. 2013 मध्ये त्याने बिग हिट म्युझिक या कंपनीच्या अंतर्गत BTS गटाचा सदस्य म्हणून पदार्पण केले. त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडील आणि एक मोठा भाऊ आहे. त्यांनी बुसानमधील बाकयांग प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले. जेव्हा तो प्रशिक्षणार्थी झाला, तेव्हा त्याने सोलमधील सिंगू मिडल स्कूलमध्ये प्रवेश केला. तरुण असताना बॅडमिंटनपटू होण्याचे स्वप्न होते, परंतु जी-ड्रॅगनने टेलिव्हिजनवर “ हार्टब्रेकर ” साकारल्यानंतर त्याला गायक बनण्याची इच्छा निर्माण झाली. जंगकूकचा जन्म 1 सप्टेंबर 1997 रोजी बुसान, दक्षिण कोरिया येथे झाला. 1 त्याच्या कुटुंबात त्याचे वडील, आई आणि मोठा भाऊ यांचा समावेश आहे. 2 1 शिकाऊ होण्यापूर्वी आणि सोलमधील सिंगू मिडल स्कूलमध्ये बदली होण्यापूर्वी त्याने बुसानमधील बेकयांग शाळेत शिक्षण घेतले. . +2011 मध्ये, जियोन जंगकूकने सुपरस्टार के या टॅलेंट शोसाठी ऑडिशन दिले होते जेव्हा डेगूमध्ये ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. त्याची निवड झाली नसली तरी त्याला JYP एंटरटेनमेंट, क्यूब एंटरटेनमेंट, FNC एंटरटेनमेंट आणि बिग हिट यासह सात मनोरंजन कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या. त्याच्या BTS भागीदार आरएमला रॅप करताना पाहून त्याने अखेरीस नंतरच्या कंपनीशी करार करण्याचा निर्णय घेतला. ३ ४ त्याच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आणि पदार्पण करण्यापूर्वी, त्याने रेकॉर्डिंगमधील आपले कौशल्य सुधारण्यासाठी २०१२ च्या उन्हाळ्यात लॉस एंजेलिसला प्रवास केला. येथे नृत्य शिकले. मूव्हमेंट लाइफस्टाइल अकादमी.5 2017 मध्ये तिने सेउल स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समधून पदवी प्राप्त केली.Jungkook ने 12 जून 2013 रोजी BTSचा सदस्य म्हणून पदार्पण केले. तो मुख्य गायक, उप-रॅपर आणि मुख्य नर्तक म्हणून काम करतो. मुख्य गायक म्हणून, जंगकूकने सुरुवातीच्या दिवसांपासून BTSच्या डिस्कोग्राफीमध्ये आघाडी घेतली आणि पदार्पण करण्यापर्यंत, मारिया कॅरीच्या "सुंदर" आणि "ग्रॅज्युएशन सॉन्ग," "वाइल्ड अँड फ्री"च्या कव्हर्ससह त्याच्या रॅपिंगसाठी लक्ष वेधून घेतले. डॉग, विझ खलिफा आणि ब्रुनो मार्स, जगभरातील चाहत्यांचे त्वरित लक्ष वेधून घेत आहेत. +गटाच्या नवीन अल्बमवर काम करत असताना, सप्टेंबर 2015 मध्ये, जंगकूकने वन ड्रीम वन कोरिया प्रकल्पात भाग घेतला, इतर शीर्ष दक्षिण कोरियाच्या कलाकारांसह जे एकत्र आले आणि एक कोरियन वॉर मेमोरियल गाणे तयार केले. 13 एक भाग म्हणून वन के ग्लोबल नावाची मोहीम सुरू करण्यात आली. कोरियन पुनर्मिलनासाठी आणि प्रादेशिक शांतता आणि जागतिक सुरक्षितता वाढवण्याच्या मोठ्या प्रयत्नात योगदान देण्याच्या चळवळीचे.१४ हे गाणे १५ ऑक्टोबर, २०१५ रोजी सोलमधील वन के कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध झाले आणि सादर केले गेले. हे गाणे २०१८ मध्ये पुन्हा प्रासंगिक झाले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-इन आणि उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग-उन यांच्यात आंतर-कोरियन शिखर परिषद झाली. दोन नेत्यांच्या निरोपाच्या वेळी हे गाणे वाजवले गेले.१६ नोव्हेंबर २०१५ मध्ये, BTS ने त्यांचा चौथा EP, The Most Beautiful Moment in Life Pt.2 रिलीज केला ज्यामध्ये Jungkook ने "Run" 17 आणि Autumn या गाण्यांच्या सहलेखनात भाग घेतला. मे 2016 मध्ये, BTS ने संकलन अल्बम रिलीज केला, The Most Beautiful Moment in Life: Young Forever, ज्यामध्ये Jungkook निर्मित "लव्ह इज नॉट ओव्हर" हे गाणे होते. ऑक्टोबर 2016 मध्ये, BTS ने त्यांचा दुसरा स्टुडिओ अल्बम रिलीज केला. , विंग्स, यासह जंगकूकचे पहिले एकल गाणे "बिगिन." या गाण्याने दक्षिण कोरियाच्या विविध चार्ट्सवर क्रमांक 2 वर स्थान मिळविले. +5 एप्रिल, 2018 रोजी, BTS ने त्यांचा तिसरा स्टुडिओ अल्बम, लव्ह युवरसेल्फ: टीअर विथ "युफोरिया: थीम ऑफ लव्ह युवरसेल्फ 起 वंडर" नावाच्या नऊ मिनिटांच्या पूर्व-रिलीजसह आश्चर्यकारकपणे जाहीर केले ज्यामध्ये जंगकूकने सादर केलेले पार्श्वभूमी गाणे समाविष्ट होते. 17 मे रोजी, BTS ने घोषणा केली की जंगकूक "मॅजिक शॉप" या सिंगलचे लीड प्रोड्यूसर आणि चाहत्यांना समर्पित गाण्याचे सह-लेखक म्हणून काम करत आहे. 22 या गाण्याचे शीर्षक जेम्स आर. डॉटी यांच्या इंटू द मॅजिक शॉप या पुस्तकातून प्रेरित होते. अल्बमची ट्रॅक यादी उघड झाल्यानंतर, पुस्तक दक्षिण कोरियामध्ये बेस्ट सेलर बनले, लेखकाने वैयक्तिकरित्या गटासाठी धन्यवाद संदेश पोस्ट केला. 24 मे 2018 रोजी, जंगकूकने परिषदेत घोषणा केली फ्रॉम लव्ह युवरसेल्फ: टीअरची प्रेस रिलीज त्याचा पहिला मिक्सटेप BUZZFEEDला मागील मुलाखतीत सूचित केल्यानंतर तयार केला जात होता +24 ऑगस्ट 2018 रोजी, BTS ने त्यांचा दुसरा संकलित अल्बम, लव्ह युवरसेल्फ: आन्सर रिलीज केला, ज्यामध्ये "युफोरिया" हे जंगकूकने सादर केलेले गाणे आहे, जे अल्बममधील पहिले आहे. 25 "युफोरिया" दक्षिण कोरियाच्या सहा संगीत प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. हल्लीच जंगकूकच्या युफोरियाने स्पोटीफायवरील सर्वात जास्त ऐकल्या गेलेल्या गाण्याचा विक्रम मोडला, जो पूर्वी गंगम स्टाईल या गीताचा होता. + 2018 मध्ये, जोंगगुकने हाय चायना मॅगझिनच्या क्रमवारीत दहा आठवडे अव्वल स्थान कायम ठेवले, ज्यामध्ये चीनमधील सर्वाधिक पसंतीचे सेलिब्रिटी आहेत.[35] ऑक्टोबरमध्ये, व्ही लाइव्हवर एकल प्रसारणाचे आयोजन केले आणि जगभरातील 3.7 दशलक्ष दर्शकांपर्यंत पोहोचले, हा सेवेच्या इतिहासातील एक विक्रम आहे.[36] डिसेंबरमध्ये, जोंगगुकने रेकॉर्डिंग स्टुडिओमधून एक व्हिडिओ ट्वीट केला, ज्यामुळे कोरियामध्ये वर्षातील सर्वाधिक शेअर केलेले ट्वीट बनले.[37] त्याच वर्षी, तो कोरियाच्या सर्वात लोकप्रिय मूर्तींच्या शीर्षस्थानी लक्षणीयरित्या वाढला आणि आठव्या स्थानावर राहिला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14726.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14726.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f6b3ec354360fe0e3320f5ced332457ed56441f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14726.txt @@ -0,0 +1,9 @@ +यू.एस. एरवेझ ही अमेरिका देशामधील एक प्रमुख विमान वाहतूक कंपनी होती. फेब्रुवारी २०१३ मध्ये अमेरिकन एरलाइन्स व यू.एस. एरवेझ ह्यांचे एकत्रीकरण होऊन जगातील सर्वात मोठ्या विमानकंपनीची स्थापना केली गेली. एकत्रित विमानकंपनी अमेरिकन एरलाइन्स ह्याच नावाने कार्यभार चालवेल. ८ एप्रिल २०१५ रोजी दोन्ही कंपन्यांचे अधिकृतपणे एकत्रीकरण पूर्ण झाले. +यूएस एरवेझ ही पूर्वी यूएस एर मुख्य एरलाइन म्हणून ओळखली जात होती. ती अमेरिकन फेडरल एविएशन ॲडमिनिष्ट्रेशनने यूएस एरलाइन आणि अमेरिकन एरलाइनना ८ एप्रिल २०१५ रोजी सिंगल ऑपरेटिंग सर्टिफिकेट(SOC) दिल्यानंतर बंद झाली. या दोन्हीची आरक्षण पद्दत आणि बुकिंग पद्दत दि. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी या विमान सेवांचे एकत्रीकरण झाल्यानंतर एकत्रीकरण विचारात घेतले तरीसुद्दा इतर बाबी त्या क्षणांपर्यंत जशाच्या तशाच राहिल्या. यांची विमान सेवा आंतरराष्ट्रीय आणि अंतरदेशीय अशा दोन्ही ठिकाणी विशालकाय दूरवर पसरलेली आहे त्यात उत्तर अमेरिका,दक्षिण अमेरिका,यूरोप,मध्य पूर्व या खंडातील २४ देशातील १९३ आगमन ठिकाणांचा यात समावेश आहे. मार्च २०१४ मध्ये या एरलाइनने “वनवर्ल्डची” सभासद झाली तत्पूर्वी ही स्टार अलायन्सची सभासद होती.[१] ही एरलाइन व्यवसायासाठी ३४३ जातीचे मेनलाइन जेट विमान, तसेच २७८ रिजिनल जेट,आणि टूर्बो प्रोप विमान करार पद्दतीने वापरते. सहाय्यक एरलाइन यूएस एरवेझ एक्सप्रेस व्हाया कोड शेरिंग करारावर वापरतात. +यूएस एरवेझ विमान कंपनीची स्थापना दू फॉन्ट फॅमिली मधील रिचर्ड सी.दू फॉन्ट, आणि आलेक्षीस फेलीक्ष्दु फॉन्ट, जुनीयर या दोघा बंधूंनी आणि स्टेवण गार्डनर या सीईओ यांनी केली आहे असे ऑल अमेरिकन एविएशन या इतिहासात सापडले आहे. यांचे मुख्य कार्यालय पिट्सबर्ग येथे होते. सन १९३९ मध्ये ही कंपनी ओहीओ रिव्हर व्हॅली मध्ये काम करत होती. सन १९४९ मध्ये या कंपनीने तिचे नाव अमेरिकन एरवेझ असे बदलले आणि त्यांनी टपाल सेवा बंद करून प्रवाशी सेवा सुरू केली. आणि ही सन १९५३ मध्ये अल्लेघेणी एरलाइन्स झाली.[२] सन १९७० मध्ये प्रवाश्यांच्या नाराजीमुळे या कंपनीचे अॅगनी एर असे टोपणनाव मिळाले. +या विमान कंपनीची विविध घोषवाक्ये त्या त्या परिस्थितीत तयार झाली ती खालील प्रमाणे आहेत. +जून २०१४ मध्ये या विमान कंपनीचे खालील विमान कंपनीशी कायदेशीर करार झालेले आहेत.[३] +यूरोप, मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका या दूरच्या प्रवासासाठी विमानात तीन प्रकारची व्यवस्था आहे.[४] एर बस A300-200 आणि A330-300s मध्ये आसन व्यवस्थेचा आकार 1-2-1 हा हेरिंग माशाचे सापल्यासारखा आहे. ही आसन व्यवस्था प्रवाश्यांना अतिशय लाभदायक आहे.[५]आंतरराष्ट्रीय बोइंग 757-200s या विमानातील १६५ अंश कोणात बसविलेली आसन व्यवस्था देखील प्रवाश्यांना अतिशय समाधान देते. सर्व विमानात खानपान, मदिरा व्यवस्था मोफत उपलब्ध आहे. +सन २०१५ मध्ये अमेरिकन एरलाइन्सचे आंतरराष्ट्रीय विमान सेवेतील कॅनडा मेक्सिको, करेबियन, आणि मध्य अमेरिकेत जाणाऱ्या विमानातील प्रीमियन केबिनला व्यवसाय वर्ग म्हणून संबोधिले आहे. +५० आसन व्यवस्थेपेक्षा जादा व्यवस्था असणाऱ्या अंतरदेशीय विमाने तसेच यूएस एरवेझ एक्सप्रेस विमानात प्रीमियम केबिन व्यवस्था आहे. तेथे आरामदायक आसन व्यवस्था आहे. तसेच सर्व विमानात वाइन, बीयर,दारू, अल्पोप आहार, मोफत दिला जातो. जी विमाने २.५ तासापेक्षा जादा वेळ उड्डाण करतात त्यात जेवण, गरम कपडे दिले जातात. +सर्व विमानात आरामदायक आसनव्यवस्थेसह मुख्य केबिन आहे. जी आंतरदेशीय विमाने ३.५ तास किंवा त्यापेक्षा जादा प्रवास करतात त्या विमानातील प्रवाशी विमानात पूर्ण जेवण खरेदी करू शकतात.तसेच त्यापेक्षा कमी प्रवासातील प्रवाशांना अल्पोप अहार बॉक्स मिळू शकते. मद्य विकत मिळू शकते. चहा/कॉफी, थंडपेय मोफत मिळते. Transatlantic आणि दक्षिण अमेरिकन विमानात उच्च प्रतीचे जेवण, मदिरा, वाइन,मोफत आहे. खरेदी करून मदिरेसह प्रीमियन जेवण खरेदीने उपलब्ध आहे.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14734.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14734.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a244d5544666f3e5cb4016fc7ffecc12c57f420 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14734.txt @@ -0,0 +1 @@ +यूएसए क्रिकेट (यूएसएसी[३]) ही युनायटेड स्टेट्समधील क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14749.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14749.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..295e2c2e84523ea6814c38c982ce6912e3fa94f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14749.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट ही पूर्वीच्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया भारतातील या वित्तसंस्थेचे नवीन रूप आहे. सेबीने १ फेब्रुवारी, २००३ रोजी याची रचना केली.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14750.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14750.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..971cc45162ecb603388166fba430f4aaac6e32af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14750.txt @@ -0,0 +1,5 @@ +जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात. +लंडनमधील बिग बेन हे घड्याळ अत्यंत अचूक चालते. जवळच असलेल्या ग्रीनविच या वेधशाळेत सूर्य, तारे आदींच्या निरीक्षणातून पृथ्वीवरील घड्याळ्याची अचूक वेळ काढली जाई, आणि तिच्याप्रमाणे वेधशाळेतील क्रोनॉमीटर्स आणि अन्य घड्याळे जुळवून ठेवली जात. बिग बेन घड्याळ तीच वेळ दाखवते आहे की नाही याची दिवसातून अनेकदा तपासणी होत असे. ही सर्व घड्याळे यांत्रिक मशिनरीवर चालत. मशिनरीत काही बिघाड झाला तर पुढेमागे अचूक वेळ ठरविण्यास अडथळा होऊ शकला असता. त्यामुळे अचूक वेळ ठरविण्यास यंत्रांशिवाय दुसरे काही वापरणे गरजेचे होते. +पुढे असे लक्षात आले की, ’क्वार्ट्‌झ’ नावाच्या स्फटिकातली स्पंदने अत्यंत नियमित असतात. हा दगड नैसर्गिकरीत्या उत्पन्न झाला असल्याने लाखो वर्षांत त्याच्या स्पंदन वारंवरितेत सूक्ष्मातिसूक्ष्म बदलही होण्याची शक्यता नाही. या ’क्वार्ट्‌झ’च्या गुणाचा उपयोग करून हवी तितकी अचूक घड्याळे बनवली गेली. अशा अचूक घड्याळ्याने दाखविलेल्या अचूक वेळेला परमाण्विक वेळ म्हणतात. जी.एम्‌टीशी ही वेळ जुळवली की ती जागतिक वेळ होते. आणि पृथ्वीच्या भ्रमणकाळाबरोबर तिचा समन्वय साधला की ती जागतिक समन्वित वेळ होते. जागतिक वेळेत दर सहा महिन्यांनी एखाद्या सेकंदाची दुरुस्ती करून ती पृथ्वीच्या भ्रमणकाळाशी समन्वित केली जाते. +उदा. भारतीय प्रमाण वेळ यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे ५:३० वाजतात, तेव्हा ग्रीनिचला दुपारचे बारा वाजलेले असतात. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14766.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14766.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1148b96bcf65be77a0a020c120835095a847ee58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14766.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+५:३० ही प्रमाणवेळ आहे : diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14787.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14787.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c90b70d829065320bc42b054d03604fb0a8942b2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14787.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+१३:०० ही यूटीसीच्या १३ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ ओशनियामधील काही देशांमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14796.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7382314c459d734f890ad4e6afe250146589193f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14796.txt @@ -0,0 +1 @@ +यूटीसी+०४:३० ही यूटीसी पासून ४ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अफगाणिस्तान देशामध्ये पाळली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14853.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14853.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c8c12e187a4c4011507e8e53bd97f4f44972e68 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14853.txt @@ -0,0 +1 @@ +यु.पी.एस. एरलाइन्स ही अमेरिका देशामधील युनायटेड पार्सल सर्व्हिस ह्या मालवाहतूक करणाऱ्या कंपनीच्या मालकीची एक विमान कंपनी आहे. यु.पी.एस. एरलाइन्सच्या ताफ्यामध्ये सध्या २३७ विमाने असून अमेरिकेमधील ३८१ तर जगातील ३४६ विमानतळांवर यु.पी.एस.ची विमाने मालवाहतूक करतात. केंटकीमधील लुईव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.पी.एस.चा प्रमुख वाहतूक तळ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1487.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db308ac5a2290847c34f3b5a9d8e182afce434fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1487.txt @@ -0,0 +1,8 @@ + मणि हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14876.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00705c7d70d0cbe17d70c1cd3687aba14ba913d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14876.txt @@ -0,0 +1,11 @@ + ये रिश्ता क्या कहलाता है ही स्टार प्लस वर प्रसारित होणारी सर्वाधिक काळ चालणारी एक हिंदी मालिका आहे. +हमे बदलावे, भाईडा सिंह, भाशिशरीच्या उदयपुर, उदयपुर, उदयपुर मध्ये सामान्य मारवाडी कुटुंबात राहणा एक तरुण दोन. कथा लग्न दोन सुसंवाद समस्या हाताळते, तरुण मुले पालक म्हणून, आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबांना ते प्रौढ म्हणून एकमेकांना प्रेम करायला शिकले. आता कथा चेहरे समान प्रवास म्हणून Nairaच्या पालक, एक तरुण स्पर्श Naira आणि कार्तिक गोयन्काजी. +चार वर्षांनंतर +अपघात झाल्यानंतर तो नैवेद्य झापड मध्ये पडले. नक्षत्र (अकिरा आणि नैवेद्य पुत्र) आता 5 वर्षांचा आहे आणि त्याचे वडील माहीत नाही. नाक्शा अजूनही मूल आहे आणि कुटुंब आनंदी आणि कधी कधी दुः खी एकत्र आहेत. नैवेद्य आपल्या झापड एक दिवस जागा होतो आणि नक्शा प्रथम आपल्या वडिलांना स्वीकारत नाही जरी, तो नंतर आपल्या आयुष्यात त्याला स्वीकारतो. एक दिवस संपूर्ण कुटुंब करून जातो गाडी पाहण्यासाठी Kul देवी आणि घरी परत केल्यानंतर एक सुरक्षित प्रवास आहे. एक दिवस गायत्री (नैवेद्य आई) अपघात असून एका टेकडीवर घसरण होत आहे. Rajasekhar पासून पुनर्प्राप्त करण्यात अक्षम आहे गायत्री मृत्यू आणि वाटते जोरदार एकटे. एक वर्ष गायत्रीच्या मृत्यूनंतर जातो. आता राजसिक (नैवेद्य वडील) कोणीतरी लग्न करण्यास सांगितले जाते आणि तो देवदेव म्हणाले लग्न, त्याच्या दोन मुले एक घटस्फोटीत लग्नाला येत. आेशराच्या मुलगी नायर, कोण प्रत्येकजण थाटामाटात स्वागत आहे, जगात येतो. भुभमा (नैवेद्य वृद्ध आई) पबाबराजी (नैवेद्य दाखविला आजोबा) अ हृदयविकाराचा झटका आणि भुगार्ड तिच्या नवऱ्याला मृत्यू आला आणि घराच्या बाहेर त्याला भिरकावतो. आक्शुराम, नैवेद्य, नाक्श आणि नायर हे घर सोडा. +दहा वर्षांनंतर +नाकाकार आणि नायर वाढतात दहा वर्षांनी. त्यांच्या दोन मुलांना केप टाउन अकल्पित आणि नैवेद्य थेट त्यांच्या. नाक्श आता परिपक्व प्रौढ आणि प्रतिभा एक दैवी किशोरवयीन आहे. उदयपुर परत. त्याला त्या समजीचे महत्त्व पटवून देतो. काही दिवस नंतर, Akshara प्राप्त माफी मागावी, आणि परत तिच्या घरी भारतात तिचे पती Naitik आणि मुले Naksh आणि Naira. त्यानंतर, कथा नाक्शा लक्ष केंद्रीत करतो. तो तारा नाव एक मुलगी प्रेमात पडतो, तिच्या आजोबा आणि तीन भाऊ राहत. तारा नाही पालक आहे, आणि फक्त आजोबा तिच्या काळजी घेते. प्रत्येकजण तयार Naksh आणि ताराच्या लग्न. दोन्ही विवाह निर्धारण झाले आहे. दोन्ही कुटुंबांना लग्न तयारी सहभागी होतात. क्षण लग्न समारंभ आधी, नाक्श आणि तारा क्रूर करार प्रती भांडणे, आणि तारा सह अप तोडल्या आणि लग्न करण्यासाठी नकार. नाक्शा बहीण हिइरा, तिला मित्र सुक्या म्हणून छुपी, आई द्वेष सुरू होते. अॅन अकलेशरा बद्दल गैरसमज नायर मन वाढण्यास सुरू ठेवा आणि ती एक घटना नंतर घर नाही. +सात वर्षांनंतर +सात वर्षांनंतर, शोचे स्त्रियांच्या कपडयाचा गळा आता नायर लक्ष केंद्रीत करतो. समलिंगी स्त्री आई, रश्मी, आणि वडील मरण पावले आहेत. अकशहर समलिंगी, जग. नायैरा, दुसरीकडे, त्याची आई अकेशरा तिरस्कार करतो, म्हणून तो ऋषिकेश आपल्या घरी दूर राहतो. नायर बाहेर पोहोचला आणि घरी परत केल्यानंतर, कथा एक नवीन फॉर्म घेते. कार्तिक is in love with Naira आणि Naira देखील आवडी कार्तिक, पण अजूनही अनभिज्ञ आहे या आणि Gayu प्रेमात कार्तिक. त्यामुळे, कथा नवीन वळण घेते-कार्तिक दरम्यान एक प्रेम त्रिकोण (नैवेद्य कर्मचारी), नायरा, आणि समलिंगी (नैवेद्य) डिसेंबर. नायर आणि कार्तिक एकमेकांना भावना आहे, पण प्रेम आहे हे मला माहीत नाही. दरम्यान, Gayu प्रेम आहे कार्तिक, नकळत कार्तिक decries त्याला. कार्तिक प्रस्ताव लग्न Naira, त्यामुळे तो सुरुवातीला तिला नाकारतो, पण तेव्हा त्याला कळतं की Gayu प्रेम करतो त्याला खूप, तो असणारी त्याग त्याचा आनंद नावे Gayu. एक दिवस, कार्तिकला सांगते Naira बद्दल त्याच्या अंतः करणात, पण Naira नकार दिला. एक करताना केल्यानंतर, मात्र, तो कार्तिक प्रेमात देखील आहे याची जाणीव. पण तो देखील समलिंगी की बाहेर पोहोचला कर्थिक आणि म्हणून त्याचे प्रेम यज्ञ आवडतात. +तेव्हा अपघात (नायरच्या चुलत भाऊ अथवा बहीण) कार्तिक फक्त नायर प्रेम करतो की बाहेर पोहोचला, कार्तिक आणि नायर एकमेकांसाठी त्यांच्या प्रेम कबुल. कार्तिक फक्त नायरमधल्या नायकांकडे प्रेम करतो, म्हणून कार्तिक त्यांच्या प्रेम कबुल करतो. समलिंगी नंतर त्याच्या बहीण बाब यज्ञ जाणीव. समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री कार्तिक त्याच्यावर प्रेम करणार नाही हे माहीत आहे. कार्तिक त्यांचा द्वेष करतो म्हणून त्याच्या कुटुंबाबद्दल बोलायचं नाही. तिने तिच्या आई तिचे वडील आणि सावत्र आईच्या घरात ठार केले आहे की वाटते. तो ते त्याच्या आईच्या मृत्यू जबाबदार आहेत मत म्हणून कार्तिक त्याचे वडील आणि सावत्र आईच्या घरात आवडत नाही. तो लग्नाला त्यांना बोलत नाही का की. त्याच वेळी, एक पक्ष अकलाराच्या वाढदिवस आयोजित आहे, प्रत्येकजण उपासना ला, पण त्याच वेळी अकलारा कार अपघातात मृत्यू झाला. Singhania कुटुंब blames कार्तिक साठी Akshara ' s death, म्हणून तो आढळले होते, प्यालेले मध्ये त्याच्या वाहन देखावा येथे अपघात. कार्तिक पालकांना त्यांच्या मुलगा जतन आणि त्याला समर्थन करण्याचा प्रयत्न करा. कैरा नंतर कार्तिक दोषी नाही, हे कळल्यावर. कार्तिक कर्क निर्दोष असल्याचे लक्षात येते आणि आरोपी कोणीतरी आहे की. प्रतिभा आपले खरे गुन्हेगार आढळल्यास आणि कार्तिक निर्दोषत्व दर्शवणारी. सिंगनिया कुटुंबातील कार्तिकच्या भावना पाहून, कार्तिकच्या कुटुंब नायर आणि कार्तिकच्या संबंध मंजूर, प्रतिभा कुटुंब खूप सकारात्मक नाही तरी. +काही महिन्यांनी +दोन्ही कुटुंबे (गोयन्काजी आणि Singhania) तयार करणे सुरू Naira आणि कार्तिकचे लग्न. लोकमान्य टिळक समारंभ गोयन्काजी निवास म्हणतात. फक्त लग्न आधी, कार्तिक की बाहेर पोहोचला तो त्याच्या चुलत भाऊ अथवा बहीण मानसी शॉट कोण Akshara, तो सांगते Naira की काका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश आहे सहमत नाही त्याला खरे सांगतो आणि तो आहे की बद्दल सांगा Naira सत्य आहे. मानसी, कोण हिट Akshara कार, आहे बद्दल सांगा हे सत्य Naira की काका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश त्याला याची खात्री पटते की नाही सांगू Naira सत्य आणि कार्तिकला सांगते की तो सत्य सांगू Naira. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सांगते Naira की तो फक्त एकही रन नाही कार्तिकची आई आणि अस्वस्थ आहे तो कारण. कार्तिक आणि नायर लग्न. ती त्या दिवशी लगेच लग्न झाल्यानंतर, Naira वचन दिले सुवर्ण की ती ठेवा कार्तिक दूर गोयन्काजी राहण्याचा. त्यामुळे, कार्तिक घेते, तिच्या दुसऱ्या घरात त्याच दिवशी. नायरा आवडत नाही. एक दिवस, Naira आहे जखमी करून काही चोर, जे नंतर कार्तिक आणि Naira परत गोयन्काजी राहण्याचा. काही दिवसांनंतर, नरा ज्यांची भाऊ त्याची आई हत्या तुरुंगात आहे तो माणूस पूर्ण करतो, आणि नायूना बळकावण्याचा (कार्तिकच्या चुलत भाऊ अथवा बहीण) अक्राळीस अपघात झाला की बाहेर पोहोचला. या बातम्या सिंगापूर हाऊस आणि सिंगनियाच्या कुटुंबातील या बातम्या ऐकू अस्वस्थ आहे पोहोचते. गोयन्काजी दिलगीर आहोत. Naira फार अस्वस्थ आणि संतप्त येथे कार्तिक प्रथम, पण नंतर कळतं, की ते आहे, नाही कार्तिकच्या फॉल्ट. तो अक्यूराचा अपघात केस आणि त्याग करणे. कार्तिकचा वाढदिवस, कार्तिक आदित्यला कळते की आदित्य (कार्तिकच्या सासऱ्यांनी-जावयासाठी) छळ केसरची (कार्तिकची बहीण) आणि केमरकर. कार्तिक निर्णय ठेवणे हे खरं आदित्य प्रत्येकजण समोर. कार्तिक, नायर सोबत, त्याला उघडकीस निर्णय. शेवटी, सत्य आदित्य प्रकट करण्यात आले आहे, सार्वजनिक आणि कीर्ती आणि आदित्य घटस्फोट. Suhasini गोयन्काजी (कार्तिकच्या आईची किंवा वडिलांची आई) शोधू इच्छित, एक योग्य वर for Keerti आणि नंतर सैन्याने Naira लग्न Naksh आणि Keerti. नाक्शचा आनंद घेण्यासाठी ऑफर स्वीकारतो. दोन्ही कुटुंबांना लग्नासाठी तयारी सुरू. पसंत करा आणखी समांतर कथा उद्भवली बद्दल मनीष (कार्तिक वडील) आणि कीलक गोयन्काजी (कार्तिक सावत्र आईच्या घरात). Soumya मानसिक आजारी होते आणि आत्महत्या केली होती long ago. मनीष (कार्तिक वडील) त्याच्या वचन ठेवले कीलक आणि लपवून ठेवले हे खरं from everyone. नंतर, कार्तिक learns the truth about Manish आणि सर्व गैरसमज दरम्यान त्याला आणि त्याच्या वडील आहेत नेस्तनाबूत diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14884.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14884.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56dae236666214cda3aae3a943c9b5da85ddde33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14884.txt @@ -0,0 +1 @@ +येऊनहोई क्रिकेट मैदान हे दक्षिण कोरियातील इंचॉन शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. २०१४ साली आशिया खेळांसाठी हे बांधले गेले तर २०१९ पासून ह्या मैदानावर महिलांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1494.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1494.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9aa4c23f0a0ac39e4b7eb198ea83c41b060baf7a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1494.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या मणिपूर राज्यात १६ जिल्हे आहेत. ९ डिसेंबर २०१६ रोजी मणिपूरमध्ये ७ नवे जिल्हे तयार केले गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14950.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e93ff3beef680fbb20b7351dd7be560c54e2982e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14950.txt @@ -0,0 +1 @@ +जपानी येन (¥) (जपानी:円, चिन्ह: ¥; कोड:JPY; JP¥ असे संक्षिप्त रूप) हे जपानचे अधिकृत चलन आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर परकीय चलन बाजारात हे तिसरे सर्वात जास्त व्यापार केलेले चलन आहे.[4] हे युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर तिसरे राखीव चलन म्हणून देखील वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14953.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14953.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13f4156dcf7dac971e42a3dca4cd0f1225eefb82 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14953.txt @@ -0,0 +1,7 @@ +आईन किंवा अईन हा भारतात उगवणारा एक आयुर्वेदिक औषधी वृक्ष आहे.याचे मूळ स्थान भारताच्या दक्षिण व दक्षिण पुर्वोत्तर भागात आहे.तसेच हा नेपाळ,बांगलादेश ,म्यानमार ,थायलंड,कंबोडिया व व्हियेतनाम येथेही आढळतो. +ह्याला भारतीय भाषांत खालील विविध नावे आहेत. +इंग्रजी - Indian Laurel +लॅटिन - Terminalia elliptica वा Terminalia alata वा Terminalia tomentosa +हे सुमारे ३० मी. (१०० फूट ) उंच वाढणारे झाड आहे. याची गोलाई सुमारे १ मी. इतकी असू शकते.याचे फळास पाच पंख असतात व ते सुमारे ३ सेंमी. असते. ते साधारणतः अंडाकृती असते.[१]याचे लाकूड हे अग्नीरोधी व खडबडीत असते.यास कोणतीही चव अथवा वास असत नाही.याचा गाभा हा कथ्थ्या अथवा काळसर कथ्थ्या रंगाचा असतो. याला वाळवी लागल्यास त्याची भूकटी होते.[२] +"आईन" ची उल्लेखनीय विशेषता अशी आहे:या प्रजातीतील काही सदस्य कोरड्या हंगामात पाणी साठवतात. भारतातील बांदीपूर राष्ट्रीय उद्यान येथे आयोजित केलेल्या सर्वेक्षणानुसार,ही झाडेत्याच्या खोडाच्या अनुपातात एका विशिष्ट प्रमाणात पाणी साठवतात त्याची वारंवारता व पाणी साठविण्याचे प्रमाणा एका विशिष्ट परिस्थीतीत वाढते. या जल संग्रहणाची यंत्रणा आणि पारिस्थितिकीय महत्त्व अद्याप ज्ञात झाले नाही.[३] +याचे लाकूड फर्निचर, कपाटे, नाव व फळ्या आदींसाठी वापरले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14962.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..768387ff01f88269a39c297f1afcfeefbc12437a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14962.txt @@ -0,0 +1,2 @@ +येन्स स्टोल्टेनबर्ग (नॉर्वेजियन: Jens Stoltenberg; १६ मार्च १९५९ - ) हा स्कॅंडिनेव्हियामधील नॉर्वे देशाचा माजी पंतप्रधान आहे. तो २०००-२००१ व २००५-२०१३ दरम्यान ह्या पदावर होता. +मार्च २०१४ मध्ये स्टोल्टेनबर्गची नाटोच्या सरचिटणीसपदावर निवड करण्यात आली. तो ह्या पदाचा भार १ ऑक्टोबर २०१४ पासून सांभाळेल. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14987.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14987.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dc996602a05cfe7e1b3aacaf50696462e37565d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14987.txt @@ -0,0 +1 @@ +येरगोंडापलेम (अनुसुचित जाती राखीव) विधानसभा मतदारसंघ - १०२ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. येरगोंडापलेम हा विधानसभा मतदारसंघ ओंगोल लोकसभा मतदारसंघात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1499.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..062771b6d93874f2eb1e850cfa03ddb4d60ca7df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1499.txt @@ -0,0 +1 @@ +मणिपूर उच्च न्यायालय हे भारतातील मणिपूर राज्याचे उच्च न्यायालय आहे.[१] 25 मार्च 2013 मध्ये भारताच्या राज्यघटनेत आणि उत्तर-पूर्व क्षेत्र (पुनर्संघटना) कायदा, 1971 मध्ये योग्य सुधारणा करून त्याची स्थापना करण्यात आली. उच्च न्यायालयाची जागा मणिपूरची राजधानी इंफाळ येथे आहे. पहिले सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे आहेत. यापूर्वी गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे अधिकार मणिपूर राज्यावर असायचे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14997.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14997.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b111af945a11389e158fdf4f18ab4ed689b9f15e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_14997.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८८८२ असलेले येरमागड हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ८४६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात २० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ६५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ९० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : प्राथमिक शाळा खामतळा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा खामतळा येथे आहे. माध्यमिक शाळा मालेवाडा येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा मालेवाडा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. बारमाही रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - नाही. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - नाही. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1500.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..122c4cbc19d6730313b34ec9ce16d0ea07530c59 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1500.txt @@ -0,0 +1,2 @@ +मणिपूर चक्र हे एकूण बारा मुख्य चक्रांपैकी एक आहे. चक्र ही एक योग विषयक संकल्पना आहे. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रीत करतात असे मानले जाते. +सूर्यनमस्काराची सुरुवात करताना प्रणामासनात खालील मंत्र म्हटले जातात. त्या त्या मंत्राचा शरीरातील चक्राशी संबंध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15030.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15030.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6686c8ef14723f1a700ff43976b3eebd0519906f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15030.txt @@ -0,0 +1,17 @@ +बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम +उंची  : ५२.२० मी (सर्वोच्च) +लांबी  : ४०८१.८० मी +प्रकार : S - आकार +लांबी : १४९.६५ मी. +सर्वोच्च विसर्ग : १०४७७.१३ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : १०, ( ११.५८ X १२.४९ मी) +क्षेत्रफळ  : १०१.५४ वर्ग कि.मी. +क्षमता  : ९३४.४४ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : ८०९.७७ दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : १०५६० हेक्टर +ओलिताखालील गावे  : २७ +या धरणाचा कालवा सिद्धेश्वर धरणातून निघतो. +जलप्रपाताची उंची  : ३८.१० मी +जास्तीतजास्त विसर्ग  : १०.५० क्यूमेक्स +निर्मीती क्षमता  : १५ मेगा वॅट +विद्युत जनित्र  : २ X ७.५० मेगा वॅट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15033.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15033.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..14e48371b475936b8bd385cd3ffc4b6fc02319cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15033.txt @@ -0,0 +1 @@ +येलबुर्गा विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोप्पळ लोकसभा मतदारसंघात असून कोप्पळ जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15085.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d7aa2815c1bc51c68309cf0c958ca23e7c312045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15085.txt @@ -0,0 +1,2 @@ +येळीव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15111.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15111.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f45750e09e8a59e69530f4782dc3e5f71a89bd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15111.txt @@ -0,0 +1 @@ +येवती हे गाव महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात. पैनगंगा नदीच्‍या तीरावर वसलेले आहे. या गावामध्‍ये पुरातन काळातील नरशेश्‍वराचे (महादेवाचे) मंदिर आहे. शेतीच्‍या अत्‍पन्‍नामध्‍ये हे गाव तालुक्‍यात पहिल्‍या क्रमांकावर आहे व गावामध्‍ये जिल्‍ह्यात सर्वात जास्‍त ट्रॅक्‍टर आहेत.[ संदर्भ हवा ] हे गाव मराठवाडा व विदर्भच्‍या सीमारेषेवर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15205.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af0648fa6e6570952ac7f621f4ae00ee6a79e268 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15205.txt @@ -0,0 +1,14 @@ +योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगाचे वेगवेगळे प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात. +योग हा शब्द संस्कृत युज् या धातुपासून तयार झाला आहे‌. पाणिनी व्याकरणामध्ये युज् समाधौ असे सूत्र आहे. योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे, एकत्र आणने, जुळवणे' असा अनेक प्रकारे होतो. +भारतीय योग शास्त्रामध्ये पाच योग सांगितले आहेत - +पतंजलीने योगाचा अर्थ चित्तातील वृत्तींचा निरोध (योगः चित्त-वृत्ति निरोध:) सांगितला आहे· त्याच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत: यालाच अष्टांग योग असे म्हटले जाते. +योगश्चित्तवृत्ति निरोधः। या सूत्राचा अर्थ आहे - योग तो आहे, की जो देह आणि चित्त यांच्या ओढाताणीत मानवाला अनेक जन्मांपर्यंत आत्म-दर्शनापासून वंचित रहाण्यापासून वाचवतो• चित्तवृत्तींच्या निरोधाने (दमनाने) नाही, तर त्या जाणून त्यांना उत्पन्नच न होऊ देणे होय• +योगाचा मूळ सिद्धान्त ध्यान आणि आसनांच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णता प्राप्त करणे होय• याचे प्रारंभिक स्वरूप हिन्दू ग्रंथांमध्ये - महाभारत, उपनिषद, पतञ्जलीचे योगसूत्र आणि हठयोग प्रदीपिका मध्ये मिळतात• +योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवन शैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धति आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे• योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग, जाति, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषाभेदांच्या संकीर्णतांमध्ये कधी आबद्ध न असणे होय• चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणीही याचे सानिध्य प्राप्त करून लाभांन्वित होऊ शकतात• व्यक्तींच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चहूमुखी विकासामध्येही याचा उपयोग सिद्ध झाला आहे• योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे, जिला हजारो वर्षपूर्वी भारताच्या प्रज्ञावान ऋषि-मुनींनि आविष्कृत केले होते• महर्षि पतंजलिनी अष्टांग योगच्या रूपात याला अनुशासनबद्ध, संपादित आणि निष्पादित केले• +जेव्हा मनाला एकाग्र करून ध्यानावस्थित रूपात जीव परमात्म्याबरोबर मीलनाची आकांक्षा करत असते तोच योग आहे. योगासनांना आधुनिक जीवनात फक्त व्यायामच मानले जाते. इंग्रजीमध्ये याला योगच्या ऐवजी 'योगा' संबोधिले जाते. योगाचे कित्येक प्रकार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हालचालींना आपल्या ताब्यात ठेवतात ज्यांचा उद्देश असतो की मनुष्याला आपल्या स्वरूपाच्या बाबतीत ज्ञान मिळवणे हेच मानव जीवनाचे परम लक्ष्य मोक्ष प्राप्त करणे. +योग वैदिक/हिंदू तत्त्वशास्त्रात सहा विचारधारांमध्ये दर्शनांमध्ये एक आहे. इथे याचे तात्पर्य राजयोगाबरोबर आहे. तो एक ब्रह्मन्‌ मिळविण्यासाठी ईश्वरीय ध्यानाचा राजसी मार्ग आहे. +हिंदू संस्कृतीत योगाचे कित्येक प्रकारपण आहेत, उदा० निष्काम कर्म योग, आत्महित विहीन भक्ति योग आणि ज्ञान योग (विवेकपूर्ण ध्यान). +योगावर पतञ्‍जलि मुनींनी जवळजवळ इ.स.पू. १५० मध्ये योगसूत्र लिहिले. पतंजलींच्या अनुसार अष्टांग योगाचे पालन करणारी व्यक्ति आपल्या मनाला शांत करू शकते आणि शाश्वत ब्रह्मात सामावू शकते . याच अष्टांग पथा ने नंतर येणाऱ्या राज योग, तंत्रयोग आणि बौद्ध (वज्रयान) योगाचा पाया घातला. +(अपूर्ण) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15207.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c57548a7a0623446eff825a2a5bd6eca351f5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15207.txt @@ -0,0 +1,11 @@ +हा लेख 53 सेकंद पूर्वी सदस्य:InternetArchiveBot (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) +कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. + +योग ही एक उत्कृष्ट जगण्याची कला आणि विज्ञान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून योगविज्ञानाचे महत्त्व सांगितले आहे. योगामुळे आपले मन, शरीर बलवान आणि सुंदर बनते. योग हा मानसिक आणि शारीरिक पातळीवर असणारे आजार मुळापासून बरे करण्यास मदत करतो. +पुरातन काळात भारतीय संस्कृतीमध्ये राजे, ऋषी, मुनी,सामान्य जनता आपल्या रोजच्या जीवनात योगशास्त्र वापरत असत. त्यमुळे त्यांचे जगणे अजून आनंदमय होत असे.आजही हिमालयात अनेक ऋषी-मुनी योगसाधना करतात. +आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक लहान - थोर मंडळीनी योगविज्ञान शिकले पाहिजे . योगाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे ध्यानधारणा करून आणि दुसरा म्हणजे योगासने करून. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे उत्तम योगासने आहेत. वज्रासन,ताडासन,मास्य्सान ,धनुरासन हे काही प्रकार होत. अनुक्रमे मंड्या,उंची वाढवणे,पोट,शरीर यासाठी ही आसने फार लाभ दायक आहेत. आजकाल शाळेत शारीरिक शिक्षण तासाला योगासने शिकवली जातात. हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी वाढत्या वयातले उत्तम औषध आहे. शारीरिक संतुलनाचा एक महामार्ग आहे. +दुर्धर आजारांनी त्रासलेल्या लोकांना, मानसिक आजारी असलेले लोक,कामाच्या ताणापासून मुक्ती हवी असलेल्यांना ध्यानधारणा हा एक राजमार्ग आहे. थोड्याश्या जागेतही, रोज थोडा वेळ दिला तरी आपण ध्यानधारणा करू शकतो. +येथे विविध आसनांचे चित्रदालन तयार केले आहे.[१] + +[९] +[१३३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15214.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..024f6be0f3eceaf5d01fbc82e058539c443fc613 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15214.txt @@ -0,0 +1,3 @@ +योगराजसिंग. +जुलै १५, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15218.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e67d30e64aef84108a210d72957c2e1202c8f65f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15218.txt @@ -0,0 +1,10 @@ +योगाची पूर्णता संपादन करण्यासाठी चार साधनभूत गोष्टींचे एकत्रित सहकार्य परिणामकारक ठरते. +०१) शास्त्र - सत्याचे ज्ञान, तत्त्व, प्रक्रिया इ. चे ज्ञान +०२) उत्साह - त्या ज्ञानाच्या आधारे करायचे सातत्यपूर्ण प्रयत्न. +०३) गुरू - गुरुकडून मिळणारे मार्गदर्शन, आध्यात्मिक अनुभव, उदाहरण आणि गुरूंचा प्रभाव +०४) काळ - साधनेसाठी व्यतीत केलेला काळ [१] +आत्मसिद्धी - +केवळ सच्चिदानंद अशा परमतत्त्वाचा समाधीस्थितीतील अनुभव.[२] +नैष्कर्म्य सिद्धी - +अहंकारविरहित आणि कर्मफळाची आशा न बाळगता केलेले कर्म +अष्टमहासिद्धि [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1522.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6314db0e078056b341f631782c6cadc91326fc74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1522.txt @@ -0,0 +1,3 @@ +मणिलाल मोहनदास गांधी (ऑक्टोबर २८, इ.स. १८९२ - इ.स. १९५६) हा महात्मा गांधी व कस्तुरबा गांधींचाचा दुसरा मुलगा होता. +मणिलालने आपल्या वडिलांबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. यासाठी त्याने अनेकदा तुरुंगाची हवाही खाल्ली. मणिलालने दक्षिण आफ्रिकेतील दर्बान शहरात इंडियन ओपिनियन या गुजराती-इंग्लिश साप्ताहिकाचे संपादन केले. +इ.स. १९२७मध्ये मणिलालचे लग्न सुशीला मशरुवालाशी झाले. त्यांना दोन मुली सीता (इ.स. १९२८) व इला (इ.स. १९४०) तसेच एक मुलगा अरुण (इ.स. १९३४) झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15221.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15221.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d8d196fb0d38edb5d456a4e14f7767c38553323 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15221.txt @@ -0,0 +1,3 @@ +योगाची मूलतत्त्वे हे पुस्तक म्हणजे एलिमेंटस्‌ ऑफ योगा [१] या श्रीअरविंद लिखित इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. १९३३ ते १९३६ या कालावधीत एका साधकाने श्रीअरविंद यांना योगासंबंधी काही प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना श्रीअरविंद यांनी पत्राद्वारे उत्तरे दिली होती. त्या पत्रांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे. +योगाची मूलतत्त्वे (online वाचनासाठी) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15228.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15228.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..370dcb6309ba8bb023620566009a683bc62475a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15228.txt @@ -0,0 +1,30 @@ +संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : महत् नगर तापीतीर ( महतनगर-मुक्ताईनगर )जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. +संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. +निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले. +मच्छिंद्रनाथ ऊर्फ मत्स्येंद्रनाथ - गोरखनाथ ऊर्फ गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तीनाथ - मुक्ताबाई अशी ही गुरुपरंपरा आहे. +संत मुक्ताबाई यांनी आपल्या शिष्यांना सोऽहम् मंत्राची शिकवण दिली आहे असे त्यांच्या उपदेशपर अभंगातून स्पष्ट होते. +जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) (शकाबद्दल अभ्यासकांमध्ये दुमत आहे.) +बालपणी आई-वडील यांच्यासोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचा देहत्याग झालेला आहे. त्यामुळे लहान वयातच तीन भावंडाच्या पाठीवरील ही धाकटी बहीण प्रौढ बनली. +वडील-बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक हृद्य नाते निर्माण झाले. मुक्ताबाईना आलेल्या साधनेतील शंका त्यांनी ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या आधारे पुढे वाटचाल करावी असे चालू असे. एके दिवशी ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस सांगितले, आठवे समाधीचे अंग आले तुज, आता नाही काज आणिकांसी. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यातील हे संवाद ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या नावाने प्रसिद्ध आहेत. +यानंतर विसोबा खेचर शरण आले आहेत असे दिसते. शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी चारही भावंडे गेलेली असताना, मुक्ताबाईबद्दलची पैठणकरांची प्रतिक्रिया अशी होती की, हे तिन्ही अवतार तीन देवाचे l आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली ll मुक्ताबाईचा ब्रह्मचित्कला नावाने देखील सन्मान झाला असल्याचे आढळते. +ज्ञानेश्वरादी भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण येथे गेली असताना, सदैव आत्ममग्न स्थितीमध्ये असे. 'तुर्यावस्थारता सुता मुक्ता' असे दर्शन सर्वांना घडत होते. +ज्ञानाची कवडे बंद करून घेतलेल्या ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने ताटीच्या अभंगाद्वारे विनवणी केली आणि त्यातून पुढे ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. +ज्ञानेश्वरादी भावंडांची थोरवी ऐकून भेटायला आलेल्या योगीराज चांगदेवांना तिन्ही भावंडानी मुक्ताबाईंकडे सोपविले आहे. स्वतःच्या योगसिद्धीचा अहंकार झालेल्या चांगदेवाबाबत त्या म्हणतात, '' योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु l तयाचा विवेकु जाळी परता ll'' ज्ञानेश्वरादी भावंडांची अचेतनावरील सत्ता पाहून चांगदेव शरण आले तेव्हा येथेच मुक्ताबाईंनी चांगदेवांना चांगदेव पासष्टीचा अर्थ समजावून दिला. आणि मग त्यांच्यामध्ये गुरू शिष्य हे नाते निर्माण झाले. आपण मुक्ताबाईचे शिष्य झालो यातील धन्यता चांगदेवांनी पुढील शब्दांत व्यक्त केली आहे, ''चौदा शत झाली बुद्धी माझी गेली l सोय दाखविली मुक्ताईने ll'' [१] चांगदेव मुक्ताबाईंना शरण आले. ते त्यांचे शिष्योत्तम झाले. चांगदेवांनी येथे सद्गुरू मुक्ताबाई आणि इतर तिन्ही भावंडांची पूजा केली. 'मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला l नित्य मुक्तलीळा दावी अंगी ll' या भावनेने त्यांनी पूजा केली होती. +संत नामदेव जेव्हा ज्ञानेश्वरादी चार भावंडांच्या भेटीला आले तेव्हा सर्वांनी त्यांना वंदन केले, मात्र मुक्ताबाईने त्यांना नमस्कार करण्यास मनाई केली. सद्गुरूविना परमार्थप्राप्ती नाही, हे त्यांना कळावे यासाठी मुक्ताबाईचा प्रयत्न होता. गुरू गोरक्षनाथ यांच्या थापटण्याच्या प्रसंगातून नामदेवांना स्वतःचे अपुरेपण लक्षात आले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. 'लहानसी मुक्ताबाई जैसी सणकांडी' असा उल्लेख नामदेवांनी केला. [२] +नामदेवांच्या परीक्षेच्या निमित्ताने मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात वंदनीय झाली. या प्रसंगामध्ये मुक्ताबाई यांना गोरक्षनाथ यांच्या कृपेचा अनुभव आला. अमृत संजीवनी लाभण्याचा हा अनुभव होता. याच प्रसंगी त्यांना 'चिरकाल अभंग शरीरा'चे वरदान मिळाले होते. +पुढे श्रीज्ञानेश्वर भावंडे आणि संत नामदेव हे तीर्थाटनास गेलेले आहेत, त्याचे सविस्तर वर्णन नामदेव गाथेमध्ये आले आहे. परंतु या तीर्थयात्रेस मुक्ताबाई गेल्या नाहीत. शिष्य योगीराज चांगदेव यांच्यासमवेत त्या आळंदीजवळ असलेल्या सोळू या गावी अज्ञातवासात राहिल्या. +तीर्थयात्रेवरून परतल्यावर अल्पावधीतच ज्ञानेश्वरांनी समाधीस्थ होत असल्याचा आपला निर्णय बोलून दाखविला. आणि सर्व भावंडे त्यासाठी सिद्ध झाली. प्रथम ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे समाधी घेतली, त्यानंतर सोपान व वटेश्वरांनी सासवड येथे तर पुढे पुणतांबे येथे चांगदेवांनी समाधी घेतली. +निवृत्तीनाथ आणि नामदेव व इतर भक्तगण यांच्यासमवेत संत मुक्ताबाई आपेगावी पोहोचल्या. तेथून पुढे वेरूळ, घृष्णेश्वर येथे जाऊन मुक्काम केला. पुढील वाटचालीच्या दरम्यान 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती झाली. आणि नंतर वैशाख वद्य दशमी या दिनी मुक्ताबाई तापीतीरी स्वरूपाकार झाल्या. [१] +मुक्ताबाईंची समाधी महत् नगर तापीतीर कोथळी (जळगाव जिल्हा) येथे आहे. +सकलसंत गाथेमध्ये मुक्ताबाईचे फक्त ४२ अभंग ग्रथित केले आहेत. पण प्रकाशित अभंगाव्यतिरिक्त २०२ अभंग उपलब्ध होऊ शकले आहेत. ते 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. प्रकाशित ४२ अभंगाचा अर्थही या पुस्तकात उलगडून दाखविण्यात आलेला आहे.[१] पांडुरंग माहात्म्य वर्णन करणारे अभंग, नामपर अभंग, संतपर अभंग, योगिक अनुभूतीपर अभंग, तत्त्वज्ञानपर अभंग, मुक्तस्थिती वर्णनपर अभंग, संवादात्मक अभंग, कूट रचना या प्रकारे त्यांच्या अभंगांचे वर्गीकरण करता येते. +संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. या लोकरूढ समजुतीला काही प्रतीकात्मक अर्थ आहे. लहानग्या मुक्ताईने आपल्या थोरल्या भावाची म्हणजे ज्ञानेश्वरांची अधिकारवाणीने घातलेली समजूत हे या अभंगांचे स्वरूप आहे. संख्येने अल्प (१२) पण आशयाने समृद्ध असणारे हे अभंग पुढे ज्ञानेश्वरी ऊर्फ भावार्थदीपिका या ग्रंथांचे प्रेरणास्त्रोत बनले, असे अंतर्गत पुराव्यानिशी स्पष्ट होते. पोकळ शब्दशास्त्राच्या भाराने दडपून जाणारी व नागवली जाणारी सामान्य जनता पाहून, त्या पासून दूर जात, स्वतःच्या आत्मस्थितीत निमग्न राहावे हे बरे, असा विचार करणे म्हणजे ताटी लावून घेणे. ही ताटी उघडावी अशी विनवणी मुक्ताबाई करतात. ''सुख सागर आपण व्हावे l जग बोधे निववावे ll बोध करू नये अंतर l साधुस नाही आपपर ll'' असे त्या ज्ञानेश्वरांना सांगतात. ''तुम्ही तरुनी विश्व तारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा ll'' अशी विनवणी त्या ज्ञानेश्वरांना करतात. परिणामतः शुद्ध ज्ञानापासून वंचित झालेल्या जनसामान्यांमध्ये 'ब्रह्मविद्येचा सुकाळ' करण्याची प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर ज्ञानप्रदानाला उद्युक्त झाले आहेत, असे दिसते. [१] +मुक्ताबाईंनी 'निवृत्ती-मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीला निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईंना १२४ अभंगांमध्ये प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांना मुक्ताबाईंनी ५४ अभंगांमध्ये उत्तरे दिली आहेत. मुक्ताबाई समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.[३] +सकल संतगाथेमध्ये मुक्ताबाई - चांगदेव संवाद या नावाने काही अभंग प्रकाशित करण्यात आले आहेत. या अभंगांमधील पुष्कळसे अभंग कूट-स्वरूपाचे आहेत.[४] +मुक्ताबाईंनी गोरोबांकरवी नामदेवांची घेतलेली परीक्षा, हा प्रसंग सर्वश्रुत आहे. मात्र या कथेतील महत्त्वाची भूमिका निभावणारे गोरोबा म्हणजे गोरा कुंभार नसून नाथसंप्रदायातील एक थोर अध्वर्यु गोरक्षनाथ हे होत, असे अनेक पुराव्यांनी सिद्ध करता येते. मुक्ताबाईंनी गोरक्षनाथांची स्वतःच्या योगसामर्थ्याच्या आधारावर भेट घेतली. ही भेट कशी शक्य झाली याचे वर्णन नामदेवांनी केले आहे ते असे - ''गोरा जुनाट पै जुने । हाती थापटणे अनुभवाचे । परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी । वैराग्याचे वरी पाल्हाळला ।।'' हा परब्रह्म म्हातारा म्हणजे साक्षात गोरक्षनाथ हे मुक्ताबाईंचे वैराग्य पाहून स्वतःला प्रकट करते झाले.[५] +निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये बंधू-भगिनी आणि गुरु-शिष्य असे नाते होते. निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधनेच्या आधारे मुक्ताबाई यांनी जी प्रगती करून घेतली, त्याच्या आधारे त्यांनी गुरुपरंपरेतील आद्यगुरू गोरक्षनाथ यांची अदृश्य रुपात भेट घेतली. या प्रसंगी निवृत्तीनाथांना मुक्ताबाईने मार्गदर्शन केले आहे. पुढेही मुक्ताबाईच्या समाधीपूर्वी त्यांची जी विकल स्थिती झाली होती, तेव्हा निवृत्तीनाथ त्यांना सांभाळत असल्याचे वृत्त नामदेव गाथेमध्ये येते. 'ज्ञानबोध' हा ग्रंथ तर निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या नात्यावर वेगळेपणाने प्रकाश टाकणारा आहे.[१] +ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरुबंधू-भगिनी असे नाते आहे. ज्ञानेश्वरांनी 'मुक्ताबाईस दिलेली सनद' या लहानशा प्रकरणग्रंथामध्ये त्याचे दर्शन घडते. या ग्रंथाचे स्वरूप असे आहे की, येथे मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना साधनेसंबंधी विविध प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत. ज्ञानेश्वरांनी येथे मुक्ताबाईस गुरुप्रणित सोऽहम् साधनेसंबंधी मार्गदर्शन केले आहे. सोऽहम् संबंधी सखोल विवेचन झाल्यावर ज्ञानेश्वर मुक्ताबाईस म्हणतात, ''यापरता नाही उपदेश आता ।।'' ज्ञानेश्वरांना सोऽहम् साधनेसंबंधी जे ज्ञात होते ते सर्व त्यांनी मुक्ताबाईंना सांगितले असावे, असे वरील वाक्यावरून लक्षात येते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या शंकानिरसनामुळे मुक्ताबाईंचेही समाधान झाले. तो सर्व भाग त्यांनी स्वतः आत्मसात केला, त्यातून त्यांची अवस्था बदलली. त्या उच्चदशेस जाऊन पोहोचल्या. त्यांच्यातील हा बदल ज्ञानेश्वरांच्याही लक्षात आला आणि त्यामुळे त्यांनी मुक्ताबाईंना निःशंक शब्दामध्ये एक प्रशस्तिपत्रही दिले - ते म्हणाले, ''आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ।।'' [५] +या दोघांच्या नात्याचे अगदीच त्रुटित संदर्भ सापडतात. निवृत्ती आणि ज्ञानेश्वर कोरान्न मागायला जात असताना सोपानदेव आपला सांभाळ करीत असत, एवढाच उल्लेख मुक्ताबाई करताना आढळतात. [४] अनाम अरुपाची माउली l आदिमाउली ll अशा शब्दांत सोपानदेव त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढतात. [६] +मुक्ताबाईच्या निमित्ताने संत नामदेवांना सद्गुरूचे महत्त्व ज्ञात झाले आणि पुढे ते विसोबा खेचर यांना शरण गेले. मुक्ताबाई यांच्या योगसामर्थ्याची प्रचिती या प्रसंगाच्या निमित्ताने भावंडांना आली आणि मुक्ताबाई 'माय' या स्वरुपात सर्वांना वंदनीय झाली. +मुक्ताबाई यांनी आपल्या योगसामर्थ्याच्या आधारावर श्री गोरक्षनाथ यांची भेट घेतली, त्या वेळी विसोबा खेचरही घटनास्थळी उपस्थित असावेत, असे संशोधनांती स्पष्ट होते. आणि त्याचाच संदर्भ 'मुक्ताईने बोध खेचरासी केला l तेणे नामयाला बोधियेले ll या वचनामध्ये येतो. निवृत्तीनाथांच्या पुढील वचनामध्येही तसा संदर्भ येतो, 'काढिला शोधून अनुभव मुक्ताईने l ...विसोबा खेचर सिद्ध झाला ll' [१] +सद्गुरू मुक्ताबाई आणि योगीराज चांगदेव हे शिष्योत्तम असे दोघांमधील नाते आहे. मुक्ताबाई ही आई आणि चांगदेव हे तान्हे बालक अशी कल्पना करून लिहिलेले मुक्ताबाईंचे अंगाईचे अभंग आहेत. चांगदेवासारख्या योग्याकडे मातेच्या वात्सल्याने पाहू शकणारी मुक्ताबाई यांची योग्यता कोणत्या पातळीची असेल, त्यांचा अधिकारही यातून सूचित होतो. मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील हृद्य नात्यावर प्रकाश टाकणारे हे अभंग आहेत. +मुक्ताबाई यांचे व्यक्तिमत्त्व जनमानसाने विविध रुपामध्ये जतन केले आहे. तिचे लहानपण, भावा-बहिणींच्या नात्यातील हृद्यता, चांगदेव आणि मुक्ताबाई यांचे गुरुशिष्य नाते, आदिमाया मुक्ताबाई इ. विविध भूमिकेतून तिचे रूप जतन केले आहे. लहानग्या मुक्ताबाईबद्दल एक विलक्षण असे कौतुक जनमानसामध्ये आहे. तिचे लहानुगेपण, तिचे लडिवाळपण, तिचे देखणेपण स्त्रियांना विलक्षण भावते असे दिसते. 'माझ्या मुक्ताचं चांगुलपण गं जसं केवड्याचं पान'[७] असे कोणी तिच्याबद्दल म्हणते. तर कोणी तिच्या नेणत्या वयाने आणि उडणाऱ्या जावळाने मोहून जाते. 'ग्यानोबा मुक्ताबाई दोघं हिंडती धीरानं, नेणत्या ग मुक्ताबाईचं जावळ उडतं वाऱ्यानं.[८] . अहिराणी लोकसाहित्यात म्हटले आहे, 'बहीण ना भाऊ बायपननी पिरीत, ग्यानबाना जोडे, मुक्ताबाईनी सुरत ' दोघांमधील बालपणीच्या प्रेमाचे हे वर्णन आहे.[९] 'माझी मुक्ताई मुक्ताई, दहा वर्साचं लेकरू, चांगदेव योगीयानं, तिले मानला रें गुरु'.मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्या संदर्भातला चमत्कारसदृश असा कथाभाग लोकमानसाने अधिक प्रमाणात जतन केला आहे असे दिसते. [१०] मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजण्याची घटना देखील जनमाणसाला भावते. 'ज्ञानदेवांच्या घरात, एक किमया घडली, तव गुणगुणे ओवी, म्हणे मुक्ताई देवीला, कैवल्याच्या पाठीवर, रुखमाई लाटे पोळी, व्यर्थ शिणवीशी चूल, भाजले ग मी मांडे काल'[११] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15264.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec582fcb4f4844abcd74e6298fa07e06a3e91586 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15264.txt @@ -0,0 +1 @@ +योगेश अमृतलाल सागर मराठी राजकारणी आहेत. हे चारकोप मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15271.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15271.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4999059cc5544c41156ec2c5374a4949fe966244 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15271.txt @@ -0,0 +1 @@ +योग्यकर्ता हे इंडोनेशियातील एक शहर आहे. हे शहर तेथील बाटिक, नृत्य, नाट्य, संगीत, कविता, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, इ. कलांचे केंद्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15283.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15283.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0232b3e130f33b387ad1c491ade489ab0cefcd1f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15283.txt @@ -0,0 +1,104 @@ +योन (फ्रेंच: Yonne) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणाऱ्या योन नदीवरून त्याचे नाव पडले आहे. + +०१ एन · +०२ अएन · +०३ आल्ये · +०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · +०५ ऑत-आल्प · +०६ आल्प-मरितीम · +०७ आर्देश · +०८ अ‍ॅर्देन · +०९ आर्येज · +१० ऑब · +११ ऑद · +१२ अ‍ॅव्हेरों · +१३ बुश-द्यु-रोन · +१४ काल्व्हादोस  · +१५ कांतॅल · +१६ शारांत · +१७ शारांत-मरितीम · +१८ शेर · +१९ कोरेझ · +२-ए कॉर्स-द्यु-सुद · +२-बी ऑत-कॉर्स · +२१ कोत-द'ओर · +२२ कोत-द'आर्मोर · +२३ क्रूझ · +२४ दोर्दोन्य · +२५ दूब · +२६ द्रोम · +२७ युर · +२८ युर-ए-लुआर · +२९ फिनिस्तर · +३० गार्द · +३१ ऑत-गारोन · +३२ जेर · +३३ जिरोंद · +३४ एरॉ · +३५ इल-ए-व्हिलेन · +३६ एंद्र · +३७ एंद्र-ए-लावार · +३८ इझेर · +३९ श्युरॅ · +४० लांदेस · +४१ लुआर-ए-शेर · +४२ लावार · +४३ ऑत-लावार · +४४ लावार-अतलांतिक · +४५ लुआरे · +४६ लॉत · +४७ लोत-एत-गारोन · +४८ लोझेर · +४९ मेन-एत-लावार · +५० मांच · +५१ मार्न · +५२ ऑत-मार्न · +५३ मायेन · +५४ म्युर्ते-ए-मोझेल · +५५ म्युझ · +५६ मॉर्बियां · +५७ मोझेल · +५८ न्येव्र · +५९ नोर · +६० वाझ · +६१ ऑर्न · +६२ पा-द-कॅले · +६३ पुय-दे-दोम · +६४ पिरेने-अतलांतिक · +६५ ऑत-पिरेने · +६६ पिरेने-ओरिएंताल · +६७ बास-ऱ्हिन · +६८ ऑत-ऱ्हिन · +६९ रोन · +७० ऑत-सॉन · +७१ सॉन-ए-लावार · +७२ सार्त · +७३ साव्वा · +७४ ऑत-साव्वा · +७५ पॅरिस · +७६ सीन-मरितीम · +७७ सीन-एत-मार्न · +७८ इव्हलिन · +७९ द्यू-सेव्र · +८० सोम · +८१ तार्न · +८२ तार्न-एत-गारोन · +८३ व्हार · +८४ व्हॉक्ल्युझ · +८५ वांदे · +८६ व्हियेन · +८७ ऑत-व्हियेन · +८८ व्हॉझ · +८९ योन · +९० तेरितॉर दे बेल्फॉर · +९१ एसोन · +९२ ऑत-दे-सीन · +९३ सीन-सेंत-देनिस · +९४ व्हाल-दे-मार्न · +९५ व्हाल-द्वाज +परकीय विभाग: +९७१ ग्वादेलोप · +९७२ मार्टिनिक · +९७३ फ्रेंच गयाना · +९७४ रेयूनियों · +९७६ मायोत diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15301.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15301.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0e80337842b8bbc0f6dd52abbab6be530d19429 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15301.txt @@ -0,0 +1 @@ +योलानी फूरी (१२ ऑक्टोबर, इ.स. १९८९:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15322.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..09ab5401b826b7fabba7785199e798fd93737056 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15322.txt @@ -0,0 +1 @@ +अलॉइज सेनेफेल्डर (१७७१-१८३४) या बव्हेरियन मुद्रक आणि संशोधकाचा जन्म प्रेग(झेकोस्लाव्हाकिया) येथे झाला. हा एक यशस्वी नट आणि नाटककार होता. इ‌.स. १७९६ मध्ये तेलकट खडूने ओल्या दगडावर लिहिताना त्याला अचानक शिळामुद्रणाची युक्ती सुचली. अनेक प्रयत्नांनंतर छपाई जमायला लागल्यावर त्याने म्युनिच येथे स्वतःचा शिळाप्रेस काढला. तो पुढे तेथील रॉयल प्रिंटिग प्रेसचा संचालक झाला. त्याने ऑफेनबाख(Offenbach) येथे मुद्रणकला शिकवण्यासाठी एक संस्था काढली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15335.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4df91482d89b353be0b3fb3aa225ddea67d8d0d9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15335.txt @@ -0,0 +1 @@ +स्वीडनचा राजा योहान तिसरा (डिसेंबर २३, इ.स. १५३७ - नोव्हेंबर २७, इ.स. १५९२ याने स्वीडन वर इ.स. १५६८पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. हेर्टिग योहान (ड्यूक योहान) या नात्या/नावाने त्याने फिनलंडवरही राज्य केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1534.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00e66e7564e1274045f2349987edb94bb7302213 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1534.txt @@ -0,0 +1 @@ +मणीनगर विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15346.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15346.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b24a28a6edf9dc8e2305f8eee0e9c64cf54879f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15346.txt @@ -0,0 +1 @@ +योहान लुडविग लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक (जन्म नाव:योहान लुडविग फोन क्रोसिक; २२ ऑगस्ट, १८८७ - ४ मार्च, १९७७) हे जर्मनीचे अर्थमंत्री आणि चान्सेलर होते. हे १९३२-४५ दरम्यान मंत्रीपदावर आणि मे १९४५मध्ये चान्सेलर पदावर होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15365.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15365.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91aebe51882e1d20d1596028f42e5e0f7276a1f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15365.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहानेस योहान याकोबस व्हान डेर वाथ (जानेवारी १०, इ.स. १९७८ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15368.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca797530708246c8d898cb4e02b17745154de4ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15368.txt @@ -0,0 +1,7 @@ +योहानी डिलोका डी सिल्वा (सिंहला: යොහානි දිලෝකා ද සිල්වා; जन्म ३० जुलै १९९३), ही योहानी म्हणून प्रसिद्ध असलेली एक श्रीलंकन गायिका, गीतकार, रॅपर, संगीत निर्माती आणि युट्युबर आहे.[१][२][३] ती टिकटॉक वर प्रसिद्ध आहे आणि संगीत वाद्ये आयात आणि निर्यात करणारी एक व्यावसायिक महिला आहे.[४][५][६]  +तिने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात युट्युबर म्हणून सुरुवात केली. तिने लवकरच तिच्या 'देवियांगे बारे'च्या रॅप कव्हरसाठी ओळख मिळवली आणि तिच्या गायन आणि रॅपिंगची अनेक कव्हर प्रकाशित केली ज्यामुळे तिला श्रीलंकेची "रॅप राजकुमारी" ही उपाधी मिळाली.[७][८][९][१०][११] तिने खास प्रसिद्धी मिळवली ती तिच्या "माणिके मागे हिथे" ह्या गीतासाठी तिला जागतिक लोकप्रियता मिळाली.[१२][१३] [१४][२][१५][१६][१७] +ती यूट्यूबवर ३.१४ दशलक्ष सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करणारी पहिली श्रीलंकन गायिका देखील ठरली आहे.[१८][१९] एका मुलाखतीत योहानी म्हणाली की तिला बॉलिवूड गाणी खूप आवडतात.[२०][२१][२२][२३] +योहानीला बॉलीवूडमध्ये गाणी गाण्याची इच्छा असल्याने तिने हिंदीही शिकली आहे. ती इच्छा ज्या दिवशी व्यक्त केली, त्यादिवशी तिची इच्छा काही दिवसांतच पूर्ण झाली. तिने २९ सप्टेंबर २०२१ रोजी शिद्दत या बॉलिवूड चित्रपटासाठी गाणे रेकॉर्ड केले.[२४]  ] [२५] +योहानी यांचा जन्म ३० जुलै १९९३ रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे झाला.[२६][२७] ती माजी लष्करी अधिकारी मेजर जनरल प्रसन्ना डी सिल्वा आणि त्यांची पत्नी दिनिथी डी सिल्वा यांची मुलगी आहे जी श्रीलंकन एरलाइन्समध्ये माजी केबिन क्रू सदस्या आहेत.[२८][२९][३०][३१][३२] +योहानीची संगीताची आवड आणि सराव आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झाला,[३३][३४][३५] तिच्या आईनेच तिची संगीताविषयीची उत्सुकता ओळखली आणि लहान वयातच तिला ही आवड जोपासण्यास प्रवृत्त केले.[३६][३७][३८][१८] विशाखा विद्यालयातील ख्यातनाम जलतरणपटू आणि वॉटर पोलो खेळाडू म्हणून ती खेळांमध्येही मोठ्या प्रमाणात सहभागी होती, ज्यामुळे ती शाळेतील रंगभूषाधारक बनली.[३९][४०][४१][४२] +योहानीने कलाकार म्हणून संगीत क्षेत्रात कारकीर्द करण्यापूर्वी जनरल सर जॉन कोटेलवाला डिफेन्स युनिव्हर्सिटीमधून लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये तिचे उच्च शिक्षण पूर्ण केले.[४३] [४४][४५] [४६][४७] तिने सीक्यू युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया मधून अकाउंटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली.[१८][४८][४९] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15392.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91aebe51882e1d20d1596028f42e5e0f7276a1f5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15392.txt @@ -0,0 +1,2 @@ +योहानेस योहान याकोबस व्हान डेर वाथ (जानेवारी १०, इ.स. १९७८ - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15403.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3f5753463cf6ac0677c04e2d0c61e283c4f3a73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15403.txt @@ -0,0 +1,36 @@ + +रघुनाथ धोंडो कर्वे (जन्म : मुरुड-रत्‍नागिरी, १४ जानेवारी १८८२; - पुणे, १४ ऑक्टोबर १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला [१] +र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली. इ.स. १९०४मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४० च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. (असंग्रहित रधों' या पुस्तकात या मुलाखती प्रकाशित झाल्या आहे. आंतरजालावरही या मुलाखती वाचता येतात.) इ.स. १९१९ साली ते गणितातील पीएच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत. याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते. +इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत. +र.धों.कर्वे यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात नोकरी केली, त्यातच त्यांनी कुटुंब नियोजन, लोकसंखेला आळा, आणि लैंगिक सुखाचे स्त्रियांचे अधिकार याचे महत्त्व ते लोकांना सांगत राहिले. तेव्हा महाविद्यालयाच्या रूढीवादी प्राचार्यांनी त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्यांनी तो दिला परंतु वरील प्रश्नांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. +त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणासंदर्भात स्त्रियांना व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. +संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले. वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली. +स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले. नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली. +स्वतःला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली. इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले. स्वतःचे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला. +संततिनियमन. संततिनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेवून र.धों. कर्वे यांनी १५ जुलै इ.स. १९२७ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे र. धों. कर्वे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्य होय. यासाठी त्यांना सरकारी खात्यातील नोकरीही प्रसंगी गमवावी लागली. इ.स. १९२७ ते इ.स. १९५३ अशी २६ वर्षे ४ महिने कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक मोठ्या निष्ठेने, कमालीच्या निग्रहाने चालवले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा ही कर्व्यांच्या व्यक्तित्वाची ठळक वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. समाजस्वास्थ्याचे अंक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला प्रेसमधून येत. स्वतः सर्व बंडले बांधून, पत्ते घालून चौदा तारखेला ती सर्व पोस्टात जाऊन पंधरा तारखेला ते अंक ग्राहकांच्या हातीही पडत. +केवळ संततिनियमनाचीच नव्हे तर सर्वच लैंगिक प्रश्नांच्या बाबतीत बुद्धीप्रामाण्यवादी भूमिकेतून निकोप व निर्भय चर्चा व्हावी असा रघुनाथरावांनी आग्रह धरला तेव्हा त्यांना कर्मठ, सनातनी, धर्माभिमानी आणि जुनाट समजुती कवटाळणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. कायद्याच्या कैचीत पकडून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. विरोधाची पर्वा न करता आपल्याला पटलेले विचार समाजाला पटवून देण्याचा रघुनाथरावांनी आयुष्यभर जिद्दीने प्रयत्न केला. त्यासाठी आर्थिक ओढगस्तीचे, अस्थिरतेचे आयुष्य पत्करले पण आपल्या जीवननिष्ठेबाबत तडजोड केली नाही.[२] +जुलै १९२७ मध्ये ‘समाजस्वास्थ्या’चा पहिला अंक निघाला. या या अंकात हे मासिक सुरू करण्यामागचा आपला उद्देश रघुनाथरावांनी सांगितला आहे. ‘व्यक्तींच्या व समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची व त्यासंबंधी उपायांची चर्चा करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. विशेषतः ज्या विषयासंबंधी लेख इतर पत्रकार छापत नाहीत असे विषय कितीही महत्त्वाचे असले तरी त्यासंबंधी माहिती मिळवण्यास सामान्य वाचकांस अतिशय अडचण पडते. व ही अडचण दूर करण्याचा आमचा विचार आहे. यात तत्त्वज्ञानाचा खल न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल.’[३] +समाजस्वास्थ्यातील प्रचारामुळे त्यांच्यावर खटलेही भरले गेले. जवळजवळ सत्तावीस वर्षे रघुनाथरावांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालवले. अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, सदराचा किंवा इतर वस्तूचा गुण नसतो, तो फक्त तसा आरोप करणाऱ्याच्या मनाचा गुण आहे, हे सांगणाऱ्या रघुनाथरावांच्या या कार्याचे परिणाम तत्कालीन समाजस्वास्थ्यावरही झाले. अनेक वाद झाले, खटल्यांमध्ये रघुनाथरावांना शिक्षा झाली, बराच तोटा सहन करूनही ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत. +समाजाकडून होणारी अवहेलना सोसूनही आपल्या सदसद्विवेकबुद्धीला जे पटते ते निर्भीडपणे मांडण्याच्या रघुनाथरावांच्या वृत्तीमुळे अनंत आर्थिक अडचणींतूनही त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ चालवले. होईल ते नुकसान सोसण्याची आणि मासिकाचे काम करण्याची ताकद आहे तोपर्यंत ते चालू ठेवण्याचा बेत आहे. कोणी काहीही म्हटले तरी या मासिकाचे एकच ध्येय आहे. ते ध्येय सर्व समंजस माणसांना मान्य झालेच पाहिजे- मग त्यांचे मार्ग माझ्यापेक्षा वेगळे असले तर असोत! 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु। सर्वे सन्तु निरामया:। सर्वे भद्राणि पशन्तु न कश्चित्‌ दुःखभाग् भवेत।' या ध्येयाकरिता माझ्या अकलेप्रमाणे मी काम करीत राहणार. मग लोक काहीही म्हणोत![४] +आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत. आणण कसेही करून त्या सांगितल्याच पाहिजेत, असे वाटून हे मासिक काढायचे ठरवले. पण त्यात केवळ बुद्धिप्रामाण्याची तत्त्वेच सांगून मला थांबायचे नव्हते, तर ती हरघडी आचरणात आणणे, प्रत्येक विषयाला लावून त्या दृष्टीने मतप्रचार करण्याचा माझा उद्देश होता. आपले अंतिम ध्येय काय, याचा विचार मासिकाचे नाव ठरवताना करावा लागला; आणण समाजाचे कल्याण हेच ध्येय ठरवून त्याला 'समाजस्वास्थ्य' असे नाव दिले.. पण समाजाचे कल्याण साधताना सत्याकडे म्हणजे बुद्धिप्रामाण्याकडे दुर्लक्ष करून भागत नाही. कारण निसर्गाचे नियम कोणालाही बाधत नाहीत; तेव्हा त्यांना धाब्यावर बसवण्याचा फोल प्रयत्‍नही न करता त्यांचा समाजाला उपयोग कसा करून घेता येईल, हेच लिहणे जरूर आहे. [५] +फ्रान्स येथील वास्तव्यामध्ये र.धों कर्वे यांनी बरेच वाचन, अभ्यास केला. तेथून येताना सोबत ट्रंका भरून संततिनियमनाची साधने व पुस्तके घेऊन आले. स्वतःच्या बिऱ्हाडातच त्यांनी पहिले संततिनियमन केंद्र चालू केले. लोकांनी खूप हेटाळणी केली, कुचेष्टा केली, पण कर्वे आपल्या ध्यासापासून हटले नाहीत. एका वसंत व्याख्यान मालेत त्यांनी स्त्रियांनादेखील लैंगिक भावना असतात हे प्रकटपणे मांडले. त्यांचे हे प्रकट बोलणे बऱ्याच मान्यवरांना पचले नाही, पण स्वतःवर असलेल्या विश्वासाच्या जोरावर ते आपले हे नैसर्गिक विचार निदान काही लोकांपर्यंत तरी पोचवू शकले. त्या मोजक्या लोकांमध्ये पेरलेल्या विचारांचा बराच मोठा वृक्ष आज आपल्या समोर उभा आहे. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहान्त झाल्यामुळे गरोदरपणा या संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता. २१व्या शतकातील भारतातल्या सज्ञान लोकसंख्येमध्ये निदान १०% लोक तरी संततिनियमन करीत असावेत. र. धों. कर्व्यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली, तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहून दिला. जेव्हा केव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची त्यात्या वेळी त्यांना रॅंग्लर परांजपे ह्यांसारखे हितचिंतक लाभायचे. अनेक अश्लीलतेच्या कोर्ट खटल्यांमध्ये त्यांना दंड झाला. एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. दुर्दैवाने ती केस ते केस हरले पण तरीही त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला. +फ्रेंच भाषेचे र.धों. कर्व्यांना विशेष ज्ञान होते. त्या भाषेतील अनेक नाटके व गोष्टी त्यांनी रूपांतरित केली आहेत. नाटक, सिनेमा, ललित वाङ्‌मय ह्यावर 'समाजस्वास्थ्या'त टीकात्मक लेख व परीक्षणे येत. साहित्य, संगीत, अन्य कला यांची त्यांना तहान होती. देशात व जगात काय चालले आहे ह्याचे त्यांचे अवलोकन तिखट होते. एका थोर समाजसुधारकाच्या पोटी जन्म घेऊनही त्यांची वाढ खुंटली नाही. त्यांनी वडिलांच्या - महर्षी कर्वे यांच्या - पुढे अनेक पावले जाऊन समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. +एकवेळ परकीयांशी लढणे सोपे असते;पण स्वकीयांबरोबर झुंज घेणे अवघड असते. रघुनाथरावांनी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते. +डॉ. अनंत देशमुख यांनी र.धों. कर्वे यांच्या +१) असंग्रहित र.धों. कर्वे +२) निवडक 'शारदेची पत्रे' +३) बुद्धिप्रामाण्यवाद +४) मोपांसाच्या कथा +५) र.धों. कर्वे : मते आणि मतांतरे +६) शेष समाजस्वास्थ्य +७) 'समाजस्वास्थ्य'कार +८) 'समाजस्वास्थ्य'मधील निवडक लेख +या आठ पुस्तकांच्या सेटचे संकलन आणि संपादन केले आहे. +र.धों. कर्वे यांनी कुणा अनामिक व्यक्तीला २८ पत्रे लिहिली होती, त्यांतली २४ पत्रे २०१६ सालच्या एप्रिलमध्ये सापडली. त्या पत्रांबद्दलची ही माहिती :- +या पत्रांत र.धों. कर्वे यांनी धर्म, अध्यात्म, बुद्धिप्रामाण्य, साहित्य, लैंगिकता, ब्रह्मचर्य, नैतिकता, मानसशास्त्र, ज्योतिष याविषयीची आपली मते लख्खपणे मांडली आहेत. यांत रधोंनी विवेकानंद, गांधीजी, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावर कठोर प्रहार केले आहेत. +रधों म्हणतात, 'कोणताही धर्म तर्कशास्त्राला धरून नाही. आणि बुद्धिमान माणूस तर्कानेच विचार करतो. अध्यात्म बुद्धीतून नव्हे तर श्रद्धेतून निघालेले आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे विवेकानंदांच्या मताला मी किंमत देत नाही.' +अरविंद घोष, टागोर हे त्यांना ढोंगी वाटतात. टागोर उत्तम कथालेखक आहेत, पण त्यांचा नोबेल पारितोषिक मिळालेला काव्यसंग्रह त्या योग्यतेचा नव्हता. त्यांच्यापाशी मनाचा मोठेपणा नव्हता, असे ते म्हणतात. +'क्वेट्टा'त झालेल्या भूकंपाचे कारण माणसांची पापे आहेत, असे म्हणणे हा गांधींचा मूर्खपणा होता आणि त्यांच्या ब्रह्मचर्याच्या कल्पनेला काहीही शास्त्रीय आधार नसल्यामुळे धार्मिक वेड या पलीकडे त्याला महत्त्व नाही, असेही ते म्हणतात . +रधोंच्या परखडपणाचे तडाखे ना.सी. फडके, अत्रे यांनाही बसले आहेत. मामा वरेरकर हे फडक्यांपेक्षा जास्त चांगले कादंबरीकार व अत्र्यांपेक्षा अधिक चांगले नाटककार होते असे म्हणतानाच, मराठीत उत्तम कादंबरीकार नाहीत, असेही ते सांगून टाकतात. +विवाहबाह्य संबंध आणि चारित्र्यहीनतेवर त्यांनी आपली मते स्वच्छपणे नोंदवली आहेत आणि सामाजिक सुधारणेणांत लोकांचा अडाणीपणा आणि सरकारचे अडथळे याच मोठ्या अडचणी आहेत, असेही सांगून टाकले आहे. +ध्यासपर्व (र.धों. कर्वे यांच्या जीवनावरील अमोल पालेकर व चित्रा पालेकर निर्मित चित्रपट) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1541.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1541.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..721bf38c5d0bcc049ad598f88a1c157b5126c057 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1541.txt @@ -0,0 +1 @@ +मणिभाई भीमभाई देसाई (२७ एप्रिल, १९२० - १४ नोव्हेंबर, १९९३) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, महात्मा गांधींचे सहकारी आणि ग्रामीण विकासाचे प्रणेते होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15418.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45a3f254cb752e1a7ff8fe2fcb149d6af43ea1d4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15418.txt @@ -0,0 +1,2 @@ +डाॅ. रघुनाथ विनायक हेरवाडकर (जन्म : २५ सप्टेंबर १९१५; - २० जुलै १९९४) हे इतिहासविषयक लिखाण करणारे मराठीतले लेखक होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15420.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15420.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bf0eecc4925a14212ed1ed1dd1f655e775b30327 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15420.txt @@ -0,0 +1,4 @@ +रँकिन काउंटी, मिसिसिपी ही अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील ८२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +रँकिन काउंटी, मिसिसिपी काउंटीची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15428.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15428.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..28c3537e3a2bbc8531769c8d72151fce7135af54 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_15428.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +रॅंडम थॉट्स हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील चौथ्या पर्वाचा, दहावा भाग आहे व संपूर्ण मालिकेतील ७८वा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1555.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5d4355030f5ace93a657c69e03351697d88344f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1555.txt @@ -0,0 +1,4 @@ +सामान्यपणे,मतदान केंद्र म्हणजे मतदाराला जेथे जाऊन मतदान करावे लागते ती जागा असते. मतदान केंदाची निश्चिती निवडणूक अधिकारी करतो. वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी नेमून दिलेली मतदान केंद्रे असतात. साधारणपणे हे बघण्यात येते कि मतदारास त्याचे नेमून दिलेले मतदान केंद्रावर पोचण्यास त्रास होऊ नये व हे अंतर त्यांचे साधारण निवासस्थानापासून लांब असू नये. +मतदार केंद्रांची 'संवेदनशिलता' बघुन त्याठिकाणी आवश्यक त्या स्तराची सुरक्षा पुरविण्यात येते. मतदान केंद्राचे बाहेर काही विशिष्ट माहिती प्रदर्शित करण्यात आलेली असते. ती मतदाराला मतदान करण्यास पुरक अशी असते. +मतदान केंद्राचा प्रमुख मतदान अधिकारी असतो व त्याचे दिमतीस अजून व्यक्ति असतात. निवडणुकीच्या प्रक्रियेत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत अशी खबरदारी त्याला घ्यावी लागते.भारतात साधारणतः शासकीय कर्मचारीच निवडणुकीच्या कार्यात घेण्यात आलेले असतात. +मतदान केंद्रात मतपेटी किंवा मतदान यंत्राची व्यवस्था केलेली असते. तेथे जाऊन आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून मतदार आपले मतदान करू शकतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1556.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1556.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37964474edf62cdddd1ce435b77b25a4f38cb2cd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1556.txt @@ -0,0 +1,2 @@ +मतदान प्रणाली किंवा निवडणूक प्रणाली अथवा 'निवडणूक प्रक्रिया' यात मतदान वैध ठरविण्यासाठी एक नियमांचा संच असतो. त्यात मतदान कसे करावे, मत कसे टाकावे, याबाबत वर्णन केलेले असते. त्याने निवडणुकीचे निकाल तयार करण्यात मदत होते. सर्वसामान्यपणे कोणत्याही मतदान प्रणालीत बहुमत ग्राह्य धरण्यात येते. त्याव्यतिरिक्त प्रमाणशीर प्रतिनिधित्व व अनेकता मतदान या ही काही प्रणाली आहेत. अधिमान्य मतदान ही पण एक पद्धत वापरण्यात येते. या सर्व निवडणूक पद्धतींच्या अभ्यासास सामाजिक निवड उपपत्ती किंवा मतदान उपपत्ती असेही संबोधण्यात येते. ही राज्यशास्त्राची, अर्थशास्त्राची व गणिताची उपशाखा आहे. +जे कोणीही मतदान उपपत्तीशी अभ्यस्त नाहीत, त्यांना इतक्या पद्धती अस्तित्वात असतात हे बघुन आश्चर्य वाटते. त्यांचा साधारणत: असा समज असतो कि, बहुमत पद्धतीशिवाय इतर कोणतीच मतदान पद्धती अस्तित्वात नाही.असे बघण्यात आले आहे कि बहुमत प्रणाली वापरून मिळालेले निवडणूक निकाल हे खरेखुरे बहुमत म्हणुन नसतात. एखाद्या निवडणुकीत फक्त दोनच पर्याय असतील तर मग, कोणी निवडणूक जिंकली हे ठरवितांना बहुमताचा नियम योग्य आहे. तरीही, जेंव्हा मतदानासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक पर्याय असतील तर, 'सर्वमान्यपणे आवडणारा असा एकमेव पर्याय' किंवा 'सर्वमान्यपणे नावडणारा एकमेव पर्याय' असू शकत नाही. सरळसोट निवडीमध्ये किंवा अनुक्रमित निवड या पद्धतीद्वारे मतदात्यास त्याच्या भावनांची तीव्रता चांगल्या प्रकारे प्रगट करता येत नाही. वेगवेगळ्या निवडणूक पद्धती वापरल्यास वेगवेगळे निकाल मिळू शकतात, विशेषतः तेथे, जेथे स्पष्ट बहुमत निवड पद्धती नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1567.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1567.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..704e442730a9b363bb6ca0893d8835660842c2fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1567.txt @@ -0,0 +1 @@ +मतेज माव्रिक रोझिक (२९ जानेवारी, इ.स. १९७९:कोपर, युगोस्लाव्हिया - ) हा  स्लोव्हेनियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1571.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1571.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dcd58db47ca983a8f4090fa5bee921f1c6380929 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1571.txt @@ -0,0 +1,2 @@ +मत्तनचेरी महाल तथा डच महाल हे कोच्ची मधील पर्यटन क्षेत्र आहे. येथे कोच्चीच्या राजांची चित्रे व इतर वस्तूंचा संग्रह आहे. +याला डच महाल असे नाव असले तरीही ही इमारत पोर्तुगीजांनी कोच्चीच्या राजासाठी बांधून भेट दिली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1580.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5ad117e4d60a262eae4ee6c0ba604dde51087b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1580.txt @@ -0,0 +1,3 @@ +सत्यवती हे महाभारतातील एक पात्र असून ती राजा शंतनू याची पत्नी व कौरव व पांडवांची पणजी होती. लग्नाआधी ती निषाद[१] राजा दुशाराज नावाच्या एका कोळ्याची दत्तक मुलगी असते. तिच्या शरीरास माशांचा गंध येत असे म्हणून तिला मत्स्यगंधा असे म्हणत. ऋषी पराशर यांची स्त्रीसुखाची इच्छा पूर्ण केल्यानंतर ऋषी पराशर यांनी तिच्या शरीरास येणारा माशांचा गंध नाहीसा करतात व त्याजागी अद्वितीय असा सुंगध तिच्या शरीरास येईल, असे वरदान देतात. हा सुगंध अनेक योजने दूरपर्यंत येत असे, यामुळे तिला योजनगंधा[२] असे संबोधले जाऊ लागते. +शंतनूशी विवाह होण्याआधी तिला ऋषी पराशर यांच्याकडून एक मुलगा होतो. हा मुलगा म्हणजे ऋषी व्यास. त्यानंतर यमुना नदीच्या काठावर शंतनू सत्यवतीला बघून तिच्या प्रेमात पडतो. तो दाशराजाला भेटून सत्यवतीची मागणी घालतो. परंतु 'सत्यवतीचा पुत्र हा हस्तिनापूरचा भावी राजा होणार असेल, तरच तिचा विवाह शंतनूशी होईल' अशी अट दाशराज घालतो. परंतु शंतनूने त्याआधीच त्याचा जेष्ठ पुत्र देवव्रत याला भावी राजा म्हणून घोषित केले असते. त्यामुळे शंतनू ते मान्य करत नाही व तिथून परततो. मात्र देवव्रताला हे समजल्यावर तो दाशराजाला भेटून त्यांना वचन देतो की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा बनेल. पण या वचनानेसुद्धा दाशराजाचे समाधान होत नाही. त्याला वाटत असते की सद्ध्या जरी देवव्रताने स्वतः राजा न होण्याचे वचन दिले असले तरी त्याच्या पुढील पिढ्या राजगादीवर आपला हक्क सांगतील. दाशराजाचे समाधान करण्यासाठी देवव्रत प्रतिज्ञा करतो की तो आजीवन ब्रह्मचारी राहील, ज्यामुळे सत्यवतीचे वंशजच हस्तिनापूरचे राजे बनतील. आजन्म ब्रह्मचारी राहिलेल्या देवव्रताला भीष्म हे नाव मिळाले. +या प्रतिज्ञेनंतर सत्यवतीचा शंतनूशी विवाह होतो व तिला चित्रांगद व विचित्रवीर्य अशी दोन मुले होतात. शंतनूच्या मृत्यूनंतर ती काही काळ हस्तिनापूरचा राजकारभार पाहते. त्यानंतर चित्रांगद व त्याच्या मृत्यूनंतर विचित्रवीर्य हस्तिनापूरचा राजा बनतो. सत्यवती त्याचे लग्न अंबिका व अंबालिका या काशीराजाच्या मुलींसोबत करून देते. मात्र त्यांना मुलगा होण्याआधीच विचित्रवीर्याचा मृत्यू होतो. कुरू वंश इथेच संपू नये यासाठी सत्यवतीच्या आज्ञेनुसार व्यासांकडून अंबा व अंबालिका व त्यांची एक दासी यांना पुत्रप्राप्ती होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1584.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3006c18f33428a402d46223b64b33ea226ddb9e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1584.txt @@ -0,0 +1,2 @@ +मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय हे भारतातील एक नव्याने स्थापन झालेले मंत्रालय आहे. त्याची स्थापना मे २०१९ मध्ये मोदी सरकारने मत्स्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील त्याच नावाच्या विभागातून केली होती +तामिळनाडू को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड (TNCMPF), आविनचे मार्केटर आणि गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF), अमूलचे मार्केटर यांनी या निर्णयाचे स्वागत केले. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1610.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1610.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b246281d6e60030424cc98e798e922f8e9d6dda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1610.txt @@ -0,0 +1 @@ +मथुरा दूध ही पारगाव पेठ, पुणे येथील २,००,००० लिटर क्षमता असलेली दूध भुकटी, लोणी, दही, पनीर उत्पादित करणारी संस्था आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1619.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1619.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e7a52f897c19d015241f133ef2f99dac99b1dd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1619.txt @@ -0,0 +1 @@ +मथुरापूर हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1620.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97a8dc946760ef65485ac213010c8ecc901a5209 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1620.txt @@ -0,0 +1,29 @@ +डॉ. मथु सावंत (जन्म : कंधार, जि. नांदेड, १५ ऑगस्ट १९६६) या ग्रामीण साहित्यासाठी विशेष परिचित असलेल्या मराठी लेखिका आणि नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक आहेत. त्यांचे आजवर (सप्टेंबर २०१२) चार कथासंग्रह, दोन कादंबऱ्या, दोन नाटके व एक समीक्षाग्रंथ प्रसिद्ध झाला असून याशिवाय त्यांनी चरित्रात्मक लेखनही केले आहे. मराठवाड्यातील पहिल्या ग्रामीण कथाकार असल्याचा मान त्यांच्याकडे जातो. ’तिची वाट वेगळी' हा त्यांचा कथासंग्रह म्हणजे महिलांच्या ३३ टक्‍के आरक्षणाची स्पंदने आणि आंदोलने टिपणारा लेखाजोखा आहे. +बीड येथे झालेल्या चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. +डॉ. मथु सावंत यांचा जन्म राबत्या शेतकरी कुटुंबात झाला. १९८६ ते २००५ अशी २० वर्षं राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. +१९९२ ते १९९७ या कालखंडात त्यांनी गोरठा, (ता. उमरी) मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. +जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी नेहमी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांना[माहितीज्ञान पोकळी] वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.[ संदर्भ हवा ] +महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात[माहितीज्ञान पोकळी]सुद्धा त्यांचे भरीव योगदान आहे.[ संदर्भ हवा ] +१) ‘पाण्यातील पायवाट’ ह्या कथासंग्रहाला फुलंब्री (औरंगाबाद जिल्हा) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य पुरस्कार प्राप्त.(१९९४) +२) जिल्हा परिषदेच्या राजकारणावर आधारित ‘राहु-केतु’ ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा अण्णा भाऊ साठे पुरस्कार, म.सा.प. औरंगाबादचा कै. नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा फुले-आंबेडकरवादी साहित्य पुरस्कार आणि बडोदा (गुजरात) येथील मराठी वाङ्‌मय परिषदेचा अभिरुची गौरव पुरस्कार असे चार पुरस्कार प्राप्त. +३) ग्रामीण भागातील विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांच्या प्रश्नांवरील ‘जिनगानी’ ह्या कादंबरीला कोपरगाव (जि. अहमदनगर) येथील रोहमारे ट्रस्टचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार प्राप्त. +४) ‘समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’ ह्या पुस्तकाला महानुभाव विश्वभारती अमरावती या संस्थेचा महानुभाव ग्रंथोत्तेजक पुरस्कार प्राप्त. +५) ‘तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मिती पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि लोहा येथील खोब्राजी चव्हाण साहित्य पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार प्राप्त. +सदर कथासंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात तसेच सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश झाला असून, या कथासंग्रहातील कथांचे नांदेड आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः अभिवाचन झाले आहे. तसेच आकाशवाणीच्या नांदेड व उस्मानाबाद केंद्रावरून पुस्तकांतील काही कथांचे नाट्यीकरण सादर करण्यात आले होते. या प्रसारणाला ग्रामीण श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. +६) ‘नवरसांची नवलाई’ या नाटकाला कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा मातोश्री उमाबाई निगवेकर साहित्य पुरस्कार प्राप्त. +७) ‘निवडुंगाची फुलं’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार, बुलढाणा येथील भारत विद्यालयाचा शशिकलाताई आगाशे वाङमय पुरस्कार आणि कोल्हापूरच्या मराठी बालकुमार साहित्य सभेचा शेवडे गुरुजी साहित्य पुरस्कार असे एकूण तीन पुरस्कार प्राप्त. +८) ‘कथाकार भास्कर चंदनशिव’ या ग्रंथाला औरंगाबादच्या कै. धोंडीराम माने विकास प्रबोधिनीचा गुणिजन साहित्य पुरस्कार प्राप्त. +९) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल रोटरी क्लब, नांदेड या संस्थेतर्फे सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव. +१०) सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशिक्षण विद्यापीठातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव. +११) साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जनजागृती महिला प्रतिष्ठानचा सेवाभावी साहित्य पुरस्कार प्राप्त. +१२) महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरव. +१३) कुंटूर येथे १७-१-२०१० रोजी झालेल्या २ऱ्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षपद. +१४) बीड येथे आयोजित (दि. २ व ३ फेब्रु. २०१३) चौथ्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन संमेलनाचे अध्यक्षपद. +१५) पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेचा मालतीबाई दांडेकर पुरस्कार. (दि. २८ जाने. २०१३) +१६ ) सामाजिक कार्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार. +१७) सामाजिक कार्यासाठी परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला मंडळाचा वीर महिला गीताबाई चारठाणकर पुरस्कार. (२०१४) +१८) ‘राहु - केतु’ या कादंबरीस महाराष्ट्र शासन, मुंबईचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार. (१९९९) +१९) मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादचा कै. नरहर कुरुंदकर वाड्.मय पुरस्कार, १९९९ +--> अधिकृत संकेतस्थळ +--> फेसबुक प्रोफाईल + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1647.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1647.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73833db38a29b120fb45adcde60b4dae8ed589c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1647.txt @@ -0,0 +1,5 @@ +मदन हजेरी (जन्म : १९५४) हे एक मराठीतील बालसाहित्यकार आहेत. ते माध्यमिक शिक्षक, पत्रकार, व्याख्याते, लेखक आणि प्रकाशकही आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील करंबळी या गावी झाला. एम.ए.बी.एड. झाल्यावर ते नोकरीसाठी कोकणात आले आणि तेथेच स्थायिक झाले. कोकणात राहून त्यांनी सकस बालसाहित्याची निर्मिती केली. मदन हजेरी यांनी प्रथम १९९२ साली कोंबे गावात ज्ञानदीप या नावाचे ग्रंथालय सुरू केले. आणि त्यानंतर त्यांनी २०१२ सालापर्यंत राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात सुमारे ३० ग्रंथालयांची स्थापना केली. त्यांच्या झोकून काम करण्यामुळे कोकणातील बालसाहित्य चळवळीला बळकटी आली. त्यांनी विविध पदे भूषविली आणि मुलांच्या कलागुणांना वाव देणारा, त्यांना संस्कारक्षम करणारा बालविकास नावाचा प्रकल्प त्यांनी राजापूर नगर वाचनालयातून चालवला. त्याचप्रमाणे कोमसापच्या राजापूर शाखेद्वारे त्यांनी त्यांनी ’प्रकट वाचन प्रकल्प’ राबवला. +मदन हजेरी यांची २७ वर्षांच्या काळात बालसाहित्याची ३५हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. किशोर कविता, कथा कादंबरी असे त्यांचे लेखन आहे. ’मूल्यशिक्षण उपयुक्त संकलन’ या नावाचे एक पुस्तक त्यांनी शिक्षकांसाठी लिहिले आहे. ’माझ्या ग अंगणात थवे फुलपाखरांचे’ हे त्यांचे बालगीत प्रसिद्ध आहे. +मदन हजेरी हे इयत्ता नववीच्या मराठी पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळाचे संपादक सदस्य आहेत. ते किशोर मासिकाच्या संपादक सल्लागार समितीचे सदस्य आहेत. ’आपडी थापडी’ या मुलांच्या वार्षिकाचे ते २००० सालापासून संपादक आहेत. राजापूर तालुक्यातल्या ओणी गावी झालेल्या २०१२ सालच्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1659.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1659.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d8ad0e01ab9580553f9d238f8ab37132e338063 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1659.txt @@ -0,0 +1 @@ +मदन लाल हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या कस्तुरबानगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1707.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad99d4d98fcbf5714ef5665509e154a2c6fbac86 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1707.txt @@ -0,0 +1,8 @@ + +९° ५५′ १०.७८″ N, ७८° ०७′ ०९.८२″ E +मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळ:மதுரை इतर उच्चार : मदुरै] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे. +मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरैला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगऱ्याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते. +मदुरा शहरात प्रामुख्याने तमिळ भाषा बोलली जाते. या तमिळ बोलीला विशेष महत्त्व आहे. इथली तमिळ ही कोंग तमिळ, नेल्लै तमिळ, रामनाड तमिळ आणि चेन्नै तमिळ ह्या बोलींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या तमिळ बोलीला तमिळनाडू राज्यात प्रमाण मानण्यात आले आहे. शहरात तमिळ सोबतच इंग्लिश भाषा, तेलुगू, गुजराती व उर्दू या भाषा काही प्रमाणात बोलल्या जातात. परंतु सर्वच भाषांवर तमिळचा प्रभाव दिसून येतो. +भगवान शंकर(सुंदरेश्वर) व पार्वती (मीनाक्षी) यांचे हे एक सुरेख असे धार्मिक स्थळ असून ते मीनाक्षी देवीच्या नावाने ओळखले जाते. मदुरा नगराची बांधणी ही प्रामुख्याने मीनाक्षी मंदिराच्या आजूबाजूने झाली आहे. एके काळी संपूर्ण नगराच्या मध्यस्थानी मीनाक्षी-सुंदरेश्वराचे देऊळ दिसत असे. हे मंदिर गोपुरम शैलीतील असून मंदिराला एकूण १४ गोपुरे आहेत. स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेले हे देऊळ देशातील देवीच्या प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. हे १६व्या शतकातील बांधकाम असून, त्याचे क्षेत्रफळ ६५ हजार चौरस मीटर इतके आहे. हजार खांबाचा मंडप हे इथल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरातील विशेष कोरीवकाम (मुख्य मंदिर तसेच सहस्त्रस्तंभ नटराज सभा) व चित्रकला हे खास आकर्षण आहे. +मदुरा नगराच्या केंद्रस्थानी असणारे हे भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर देऊळ आहे. इथे विष्णू "अळगर"(अर्थ:सुंदरसा) ह्या नावाने ओळखले जातात. सुबक सुंदर कोरीवकाम, उत्सवाचा हत्ती आणि 'मरकतवल्ली' लक्ष्मी स्थान हे अतिशय प्रेक्षणीय आहेत्. +हे विष्णूच्या १०८ दिव्यदेशम् अशा पवित्र स्थानांपैकी एक आहे. हे देऊळदेखील अतिशय प्राचीन असून हजारो भक्तगणांची येथे नेहमीच दाटी असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_175.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8274f5924b38774e171e087b06104dcb3cd3a1fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_175.txt @@ -0,0 +1,4 @@ +भुईआवळी (शास्त्रीय नाव:Phyllanthus niruri; संस्कृत- भूम्यालकी, हिंदी- जराम्ला, सिंधी- निरुरि, बंगाली- भुइआम्ला, गुजराथी- भोंयआंवली, कन्नड- किरुनेल्ली, तामिळ- कीळकाय्नेल्ली, तेलुगू-नेलनेल्लि, मल्याळम्-कीळानेल्लि) ही भारतात आढळणारी वनस्पती आहे. इंग्रजी नावे : Chamber Bitter, Gripeweed, Shatterstone, Stonebreaker किंवा, Leafflower. +ही क्षुद्र वनस्पती पावसाळ्यांत सर्वत्र उगवते.ही सुमारे वीत दीडवीत उंच असते. पाने कातरलेली असतात. पानाखाली मोहरीएवढी पुष्कळ पिवळी फळे असतात. त्यांना आवळ्यासारखी रुची असते. पाऊस संपल्यावर ही वनस्पती मरते. म्हणून कार्तिक महिन्याअखेरीस जमा करून, सुकवून ठेवावी. हिचे मूळ, खोड,आदी सर्व पंचांगे औषधासाठी उपयोगात येतात. +भुईआवळी दीपनपाचन, मूत्रजनन, संस्रन, दाहप्रशमनी, व्रणरोपण, शोथप्रतिकर असून, पुन्हापुन्हा येणाऱ्या तापाचा प्रतिबंध करते. +भुईआवळीच्या कोवळ्या फांद्यांचा फांट आंवेत देतात. काविळीत एक तोळा मुळे वाटून दुधाबरोबर सांजसकाळ देतात. पंचांगाचा क्वाथ कडू होतो. तो हिवतापांत देतात. ह्याने शौचास साफ होते. घाम सुटतो.झोप येते आणि तापाची पाळी चुकते. यकृतवृद्धी व प्लीहावृद्धी कमी होते. भुईआवळीने लघवीचे प्रमाण वाढते, लघवीची आग कमी होते. म्हणून ती परम्यात देतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1759.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1759.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1cbc8add8165cdd4de4b0e7689b9704f20ed06df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1759.txt @@ -0,0 +1,8 @@ + मधलीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1784.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..421e9aa06088766b6d534697da1e357fbf57ba73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1784.txt @@ -0,0 +1,4 @@ +मधुकर गजानन जोशी (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे किराणा घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक आहेत. +संगीत विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1796.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edc4766eec1addc0df754533fc3f445baca32b80 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1796.txt @@ -0,0 +1 @@ +मधुकर धर्मापुरीकर हे मराठीतले एक लेखक आहेत. त्यांचा जन्म १९५४ साली नांदेड जिल्ह्यातल्या कंधार गावी झाला. ते नांदेड जिल्हा परिषदेतून वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून २००७ साली निवृत्त झाले. १९७६पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कथालेखनासोबत व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने त्यांनी विपुल लेखन केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1810.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1810.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3ccd3f91109f175d2d8d8459d3351f2accb9d9bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1810.txt @@ -0,0 +1 @@ +मधुकर हिरालाल केणिया (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२७:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १३ डिसेंबर, इ.स. १९९१ ते १७ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1840.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1840.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c13022e9273504205c1d49408e0cac6f400f11b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1840.txt @@ -0,0 +1,64 @@ +मधुमेह (इंग्रजी : डायबेटिस मेलिटस) या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही (टाईप वन); किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही (टाईप टू). या दोन्ही प्रकारात पेशींमध्ये ग्लूकोज शोषण्याच्या क्रियेत अडथळा येतो. मधुमेहाच्या रुग्णांमधे मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, थकवा, सतत तहान आणि भूक लागणे, वजन कमी होणे अशी लक्षणे दिसतात. यावर उपाय म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणे, तोंडाने घ्यावयाची औषधे, आणि/किंवा काहीं रुग्णामध्ये दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घेणे.यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी Physiotherapists कडे जाऊन आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो. +मधुमेह हा एक दीर्घकालीन उपाय करावे लागणारा आजार आहे. मधुमेहाने गंभीर स्वरूप घेतले म्हणजे मूत्रपिंड अर्धनिकामी वा पूर्ण निकामी होणे, हृदयविकार, पक्षाघात, कायमस्वरूपी वा तात्पुरते अंधत्व आणि सूक्ष्म रक्तवाहिन्या निकामी होणे त्यामुळे पायामध्ये रक्तपुरवठा न होणे, जखमेमध्ये संसर्ग, जखमा लवकर बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे असे परिणाम होतात.[१] +शरीरातील प्रत्येक पेशीस ऊर्जेची गरज आहे. शरीराचा ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लूकोज आहे. अन्नामधील कर्बोदकांचे ( साखर आणि स्टार्च) अन्ननलिकेमध्ये पचनाअंती ग्लूकोजमध्ये रूपांतर होते. ग्लूकोज रक्तामधून शरीराच्या सर्व पेशीपर्यंत गरजेप्रमाणे उपलब्ध असते. इन्शुलिन हे संप्रेरक स्वादुपिंडामधील पेशीमध्ये तयार होते. स्वादुपिंड जठराच्या मागील बाजूस असते. स्वादुपिंड अन्नपचनासाठी आवश्यक विकरे तयार करते. ती स्वादुपिंड नलिकेद्वारे लहान आतड्यात येतात. पण स्वादुपिंडातील विशिष्ट पेशी समूहामध्ये इन्शुलिन आणि ग्लूकॅगॉन ही दोन संप्रेरके तयार होतात. ही दोन्ही संप्रेरके सरळ रक्तामध्ये मिसळतात. इन्शुलिनचा पेशीआवरणावरील ग्राहक प्रथिनाबरोबर संयोग झाल्याशिवाय पेशी आवरणामधून ग्लूकोज पेशीमध्ये जाऊ शकत नाही. रक्तामधील काहीं ग्लूकोजचे ग्लायकोजेनमध्ये आणि मेदाम्लामध्ये रूपांतर होते. ग्लायकोजेन आणि मेदाम्ले शरीराचे अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा ऊर्जा साठा आहे. शरीरात पुरेसे इन्शुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लूकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते. +रक्तामधील ग्लूकोजच्या आधिक्यामुळे ग्लूकोजची पातळी वाढते. याला हायपरग्लायसेमिया (हायपर - अधिक , ग्लासेमिया - ग्लूकोज असणे) रक्तातील अधिक पातळीच्या ग्लूकोजमुळे रक्तामधील पाण्याची पातळी वाढते. थोडक्यात अधिक ग्लूकोज रक्तामध्ये अधिक पाणी. रक्तामधील पाण्याचे प्रमाण वाढल्यास मूत्रोत्सर्ग अधिक प्रमाणात होतो. मधुमेहाचे निदान आणि उपचार होण्याआधी रुग्णास सारखी तहान लागणे, अधिक पाणी पिणे आणि सारखे मूत्रविसर्जनास जावे लागणे अशी लक्षणे दिसतात. ही शरीरातील अतिरिक्त ग्लूकोज बाहेर टाकण्याची शरीराची प्रतिक्रिया आहे. मूत्रपरीक्षणामध्ये अशा वेळी ग्लूकोज आढळून येते. +ज्यावेळी शरीर रक्तातील ग्लूकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्‍न करीत असते पेशीना ग्लूकोजचा पुरवठा न झाल्याने अधिक ग्लूकोजचा पुरवठा करण्यासाठी संकेत मेंदूस मिळाल्याने रुग्णास अधिक भूक लागते. उपाशी पेशीना ग्लूकोज मिळण्यासाठी शरीरातील मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन ग्लूकोजमध्ये होते. मेदाम्ले आणि प्रथिनांचे विघटन झाल्याने कीटोन उपपदार्थ बनतात. कीटोन उपपदार्थ मूत्रामध्ये आढळून येतात. अशा स्थितीस कीटोॲसिडॉसिस या नावाने ओळखले जाते. कीटोॲसिडॉसिस ही गंभीर स्थिति आहे. वेळीच उपचारना केल्यास कीटोॲसिडॉसिस झालेली व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मरण स्थितीकडे जाऊ शकते. +या मधुमेहास नवजात मधुमेह अशी संज्ञा आहे. पहिल्या प्रकारचा मधुमेह बालवयात किंवा प्रौढावस्थेमध्ये प्रकट होतो. या प्रकारात इन्शुलिन शरीरात अत्यंत कमी तयार होते किवा अजिबातच तयार होत नाही. नवजात मधुमेह उत्तर युरोपमधील फिनलंड, स्कॉटलंड, स्कॅन्डेनेव्हिया, मध्य पूर्वेतील देश आणि आशिया येथे आढळण्याचे प्रमाण मोठे आहे. या मधुमेहास 'इन्शुलिन आवश्यक मधुमेह' असेही म्हणतात; कारण या रुग्णाना दररोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते. पहिल्या प्रकारच्या मधुमेहाची आणखी एक आवृत्ती आहे. या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक आणि कमी यांमध्ये हेलकावे खात असते. अशा रुग्णांना एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून त्यांची रक्तशर्करा नियंत्रित करावी लागते. +दुसऱ्या प्रकारचा मधुमेह पन्नाशीच्या आत सहसा होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे बळी असतात. या मधुमेहास प्रौढावस्थेमधील, वयोमानानुसार होणारा मधुमेह म्हणतात. अधिक शारीरिक वजन असणाऱ्या आणि सतत बैठे काम करणाऱ्या, शारीरिक हालचाल / व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. स्थानिक अमेरिकन, हिस्पानिक, आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे लोक, पूर्व भारतातले पाश्चिमात्य जीवनशैलीचा अंगीकार केलेले, जपान लोकांना आणि ऑस्ट्रेलियन मूळ निवासी व्यक्तीमध्ये या प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. +दुसऱ्या प्रकारचा मधुमेह हा त्या मानाने सौम्य समजला जातो. आजाराची वाढ सावकाश होते. आहार आणि तोंडावाटे घेण्याच्या औषधांनी दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. या मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर आजाराचे गंभीर परिणाम होतात. बरेच रुग्ण तोंडाने घेण्याची औषधे आणि आहारावर नियंत्रण ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवतात. पण ही औषधे काम करेेनाशी झाल्यानंतर इन्शुलिनची इंजेक्शने घ्यावीच लागतात. +आणखी एक प्रकारचा मधुमेह 'गरोदरपणातील मधुमेह' या नावाने ओळखला जातो. या आजारात मधुमेहाची लक्षणे दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना या प्रकारच्या मधुमेहाचा त्रास होतो. २००४ मध्ये अमेरिकेतील ३५ टक्के महिलांना गरोदरपणातील मधुमेहाचा त्रास झाला होता. दहा वर्षामध्ये या प्रकारच्या मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. गरोदरपणात झालेल्या मधुमेहामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे किंवा बाळास जन्मत: ग्लूकोज न्यूनता किंवा कावीळ अशा आजारास सामोरे जावे लागते. यावर उपचार म्हणून आहार नियंत्रण आणि इन्शुलिनची इंजेक्शन द्यावी लागतात. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह झाला असेल त्याना पाच ते दहा वर्षात दुसऱ्या प्रकारच्या आजारास सामोरे जावे लागते. +स्वादुपिंडाचे आजार, अति मद्यपान, कुपोषण आणि शरीरावर ताण पडेल अशा कारणांमुळे मधुमेह झाल्याची उदाहरणे आहेत. +मधुमेहाचे नेमके कारण (किंवा कारणे) अज्ञात आहे. आनुवंशिक आणि जीवनशैली अशा दोन्ही कारणाने मधुमेह होत असावा. यावर झालेल्या संशोधनातून मधुमेही व्यक्तीमध्ये जनुकीय खुणा असाव्यात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. प्रथम प्रकारच्या मधुमेहामध्ये शरीराची प्रतिकार यंत्रणा विषाणू किंवा जीवाणूच्या प्रतिकारासाठी कार्यान्वित होऊन स्वतःच्या स्वादुपिंड पेशी नष्ट झाल्या असल्याची शक्यता अधिक. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये कौटुंबिक इतिहास आणि स्थूलपणा, यांचा सहभाग असावा. +दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक होत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत. +दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तींमध्ये असते- +• सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल) +• जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे. +• आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील. भारतीय व्यक्तींमध्ये स्थूल आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींमध्ये टाईप २चा मधुमेह वाढतो आहे. +• गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया. +• १४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब +• एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि +• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे. +अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितीवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट (?) आणि ॲड्रेनलजिक ॲंन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटाने क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले. +हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेची एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हे मधुमेहाचे एक लक्षण आहे (प्रकार १ मधुमेह आणि प्रकार २ मधुमेह) , हायपरग्लेसेमियाची मुख्य लक्षणे तहान वाढते आणि वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासते. +एरवी सामान्य असणाऱ्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट. +कीटोॲसिडॉसिस किंवा आम्लमूत्रता ही मधुमेहीची अवस्था उपासमारीमुळे किंवा आटोक्यात नसलेल्या मधुमेहामुळे येते. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये अशा रुग्णांची अधिक काळजी घ्यावे लागते. शरीरातील प्रथिने आणि मेदाम्लाचे विघटन व्हायला लागले म्हणजे रक्तामध्ये कीटोन संयुगे साठतात. कीटोन संयुगे असल्याची लक्षणे पोटदुखी, उलट्या, श्वसनाचा वेग वाढणे, आणि गुंगी येणे. कीटोन मूत्रता असलेल्या रुग्णांच्या श्वासास गोडसर गंध येतो. पुरेशी काळजी घेतली नाही तर मधुमेही रुग्ण बेशुद्धावस्थेत आणि कदाचित कोमामध्ये जाऊन मृत्यू ओढवू शकतो. +बहुतांश वेळेस द्वितीय प्रकारचा मधुमेह जोपर्यंत रुग्ण डॉक्टरचा सल्ला घेत नाही तोपर्यंत उघडकीस येत नाही. हृदयविकार, जुनाट हिरड्यांचा विकार, मूत्रमार्ग संसर्ग, अंधुक दृष्टी, हातापायाची संवेदना कमी होणे, जखम बरी न होणे अशा तक्रारींमधून आणि योग्य त्या तपासण्या मधून मधुमेह उघडकीस येतो. +मधुमेहाचे निदान करण्यासाठी लक्षणे, मूत्र परीक्षण आणि रक्त तपासण्या करून मधुमेह असल्याची खात्री करून घेतली जाते. मूत्रपरीक्षणामधून कीटोन चाचणी आणि मूत्रातील प्रथिने यावरून वृक्क नीट कार्य करीत आहेत की नाही याचे निदान होते. रुग्णास ठरवून दिलेला आहार, तोंडाने घ्यावयाची औषधे आणि इन्शुलिन उपचार यांचा सल्ला दिल्यानंतर नियमित चाचण्या घ्याव्या लागतात. +क्लिनिस्टिक आणि डायस्टिक या कागद पट्ट्या मूत्रामध्ये बुडविल्यानंतर त्यांचा मूत्रातील ग्लूकोज पातळीप्रमाणे रंग बदलतो. मूत्रातील ग्लूकोजची पातळी रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण दर्शवते. मूत्र परीक्षणावरून केलेले निदान रक्त परीक्षणाएवढे अचूक नसते. तरीही ग्लूकोजचे रक्तातील प्रमाण ठरविण्याचे ही सोपी आणि जलद पद्धत आहे. +मूत्रामधील कीटोन घटकांचे परीक्षण करण्यासाठी असिटेस्ट लिंवा कीटोस्टिक्सचा उपयोग केला जातो. प्रथम प्रकारच्या मधुमेहीमध्ये कीटोन आम्लता जीवधेणा ठरू शकते. त्यामुळे तात्काळ आणि सोपी परीक्षण पद्धत कीटोन घटकांचे निदान करण्यासाठी अत्यावश्यक ठरते. +मधुमेहीसाठी आणखी एक मूत्रपरीक्षण करावे लागते ते म्हणजे मूत्रामधील अल्ब्युमिन किंवा प्रथिनांचे. एरवी मूत्रामध्ये अल्ब्युमिनचे प्रमाण नगण्य असते. पण मधुमेही रुग्णामध्ये वृक्काचे कार्य नीटसे होत नसेल किंवा वृकाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असेल तर त्याचा अंदाज घेण्यासाठी मूत्रामध्ये बुडविण्याच्या पट्ट्या उपलब्ध आहेत. अधिक संवेदनक्षम चाचणी म्हणजे रेडियोभारित रसायनाच्या सहाय्याने मायक्रोअल्ब्युमिन परीक्षण करवून घेणे. +उपाशी पोटी रक्तातील ग्लूकोज पाहणे. रुग्णाच्या शिरेमधून दोन ते पाच मिलि रक्त रुग्णाने आठ तासापूर्वी अन्न ग्रहण केले असेल (न्याहरीच्या आधी) या वेळी परीक्षणासाठी घेतले जाते. रक्तातील तांबड्या पेशी बाजूस करून रक्तरसातील ग्लूकोजची पातळी मोजण्याची ही पद्धत आहे. याचे सामान्य प्रमाण ४.४ मिलिमोल / लिटर किंवा ८० मिग्रॅ./१०० मिलि असते. या पातळीच्या वर ग्लूकोजची रक्तातील पातळी उपाशी पोटी असल्यास मधुमेहाचे निदान होते. +सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ग्लूकोज भोजनानंतर दोन तासानी १२०मिग्रॅ./१०० मिलि या पातळीस येते. मधुमेही रुग्णाच्या रक्त परीक्षणामध्ये रक्तातील ग्लूकोज भोजनोत्तर दोन तासानी १५० मिग़्रॅ / १०० मिलिहून अधिक असेल तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. जेवल्यानंतर दोन तासांच्या रक्तामधील पातळी किती असावी याचे आकडे थोडे वेगवेगळे आहेत. पण तो आकडा १५०हून अधिक नसावा. +मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो ऐंशी ग्रॅम ग्लूकोज १००-१५० मिलि पाण्यात विरघळवून ते व्यक्तीस दिले जाते. ही चाचणी उपाशी पोटी करावयाची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लूकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तरसातील ग्लूकोज पातळी ११.१ मिलिमोलर/लि किंवा २००मिग्रॅ /१०० मिलि दोन तासानी असल्यास व्यक्तीस मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासानी रक्तातील ग्लूकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो. ग्लूकोज द्रावण घेतल्यापासून तीन तासांच्या रक्तातील ग्लूकोज पातळीवरून रक्तातील ग्लूकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाचे निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे. +घरी रक्तातील ग्लूकोजची चाचणी करणारी उपकरणे उपलब्ध झाल्यापासून रुग्णाना स्वतःच्या रक्तातील ग्लूकोजची पाहणी करणे सोपे झाले आहे. रक्त बोटाच्या टोकामधून काढण्यात येते. रक्त तपासण्यासाठी एक लहान सुई असलेले उपकरण, रक्त तपासण्यासाठी कागदी पट्ट्या आणि हे मोजण्यासाठी बॅटरीवर चालणारे डिजिटल उपकरण यावर रक्तातील ग्लूकोजची पातळी दररोज किंवा आवश्यकतेनुसार मोजता येते. त्यातल्या त्यात नवीन मधुमेह रुग्ण आणि इन्शुलिन घेणारे रुग्ण यांच्यासाठी हे उपकरण आवश्यक आहे. आपला मधुमेह आटोक्यात आहे की नाही यासाठी एचबी ए१सी- ग्लायकॉसिलेटेड हीमोग्लोबिन नावाची एक चाचणी दर सहा महिन्यानी करावी. मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या रक्त परीक्षणाची एचबीए१सी पातळी ६.४ असते. मधुमेह झालेल्या व्यक्तीने त्याच्या एचबीए१सीची पातळी शक्यतो ६.५ पर्यंत राखण्याचा प्रयत्‍न करावा असे मधुमेहतज्ज्ञ सांगतात. या चाचणीसाठी दिवसभरात केंव्हाही रक्त दिले तरी चालते. +सध्या मधुमेह पूर्णपणे बरा करेल असे एकही औषध उपलब्ध नाही. पण मधुमेह आटोक्यात ठेवला म्हणजे रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. मधुमेह उपचाराची दोन लक्ष्य आहेत. पहिले रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे आणि दुसरे मधुमेहामुळे उत्पन्न होणाऱ्या व्याधी टाळणे. योग्य आहार , व्यायाम, इन्शुलिन किंवा तोंडाने घ्यावयाची औषधे नियमित घेऊन मधुमेहावर चांगलेच नियंत्रण ठेवता येते. २००३ मध्ये अमेरिकन डायबेटिक असोसिएशन या संस्थेने मधुमेहाची काळजी घेण्यासाठी काहीं पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. +आहारातील बदल योग्य तो आहार आणि पुरेसा व्यायाम ही मधुमेही रुग्णाच्या उपचारांची पहिली पायरी आहे. बहुतेक दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींचे वजन कमी करण्याने मधुमेह आटोक्यात येतो. आहारामध्ये ५०-६०% उष्मांक कर्बोदकामधून, १०-२०% प्रथिनामधून आणि ३०% मेदाम्लामधून घेणे श्रेयस्कर. प्रत्येकाच्या शरीरास आवश्यक उष्मांक वय, वजन आणि दररोज करण्यात येणारे काम यावर अवलंबून आहेत. घेण्यात येणारे उष्मांक दिवसभर विभागले गेले म्हणजे एका वेळी शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढत नाही. +प्रत्येक अन्न घटकामध्ये असणाऱ्या उष्मांकाची नोंद ठेवणे हे किचकट काम आहे. त्यासाठी आहारतज्‍ज्ञाची मदत घ्यावी लागते. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन आणि अमेरिकन डायेटिक असोसिएशनने अन्न घटकांची बदलती यादी प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक यादीमध्ये प्रथिने, मेदाम्ले आणि कर्बोदके यांमधून किती उष्मांक हे दिलेले आहे. त्यामुळे कोणत्या पदार्थाऐवजी काय खायचे याचा अंदाज घेता येतो. प्रथिने, फळे, स्टार्च, भाज्या आणि लोणी, बटर तेले जेवण्यामध्ये किती घ्यावीत आणि ब्रेकफास्ट किती घ्यावा हे समजण्यासाठी उपयोगी आहे. +दुसऱ्या प्रकारच्या अनेक मधुमेहीमध्ये वजन कमी करणे हा मधुमेह नियंत्रणाचा उत्तम उपाय आहे. अन्नघटक वरचेवर बदलणे उष्मांक नियंत्रित ठेवणे आणि माफक व्यायाम याने वजन कमी होते. +फुटाणे खाल्ल्यामुळे मधुमेहात दररोज घ्याव्या लागणाऱ्या इन्शुलिनची मात्रा कमी होते असा दावा नुकताच करण्यात आला आहे.[२] +मधुमेह या आजाराच्या रोगींना आहारावर नियंत्रण ठेवावे लागते. मधुमेह आहार वर नक्कीच नियंत्रण ठेवण्यास भाग पाडतो. पण असे असले तरी मधुमेह रोगींनी पूर्ण पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. जर मधुमेहामध्ये आहारावर नियंत्रण नसेल तर आरोग्य बिघडण्या सोबतच अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच डायबेटीज रोगींना माहित पाहिजे की त्यांच्यासाठी कोणता आहार योग्य आहे. तर पाहुया मधुमेह असल्यास कोणता आहार घेतला पाहिजे. +मधुमेह असलेल्या लोकांना आणि सर्व सामान्य लोकांना हे माहीत असते की मधुमेह झाल्यास गोड खाणे चालत नाही पण हे माहित नसते की खारट आणि आंबट देखील जास्त चालत नाही. +मधुमेह नसलेल्या व्यक्तीसाठी, उपवासाने उपवास करणारा रक्त शर्करा 100 मिलीग्राम / डीएल पर्यंत असावा. पूर्वी सामान्य जेवण साधारण 70 ते 99 एमजी / डीएल आहेत. जेवणानंतर दोन तासांनी घेतलेल्या "पोस्टप्रेंडियल" शर्करा 140 एमजी / डीएल पेक्षा कमी असावेत. हे लोक मधुमेहाशिवाय सामान्य संख्या आहेत. +गहू - मधुमेहींसाठी गहू कोरडे भाजून पीठ करतात. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करतात. +तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी करतात. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम असते. +ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरतात. जर बद्धकोष्ट होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात देतात व द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळतात. +डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करतात. डाळींचा वापर सालासकट केल्यास उत्तम असते. +फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा इत्यादी खाणे. +प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लूकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार, आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहू नाही; अशा रुग्णाना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. इंजेक्शनची सुई लहान असते. शक्यतो ज्या ठिकाणी त्वचा सैल असते अशा ठिकाणी इंजेक्शन घेण्यात येते. उदाहरणार्थ पोटाची आणि मांडीची त्वचा. +शुद्ध मानवी इन्शुलिन सध्या सर्वत्र सामान्यपणे वापरात आहे. गाय बैल आणि डुकराच्या स्वादुपिंडातून मिळवलेले इन्शुलिनसुद्धा उपलब्ध आहे. शक्यतो एकदा देता येईल एवढे एका प्रकारचे इन्शुलिन रुग्णास दिले जाते. एक किंवा दोन प्रकारचे इन्शुलिन एकत्र करून रुग्णास द्यायची पद्धत आहे. मधुमेहाच्या तीव्रतेप्रमाणे एकदा किंवा दोनदा इन्शुलिन देणे शक्य आहे. एकापेक्षा अधिक वेळा इन्शुलिन घ्यावे लागणाऱ्या रुग्णाना इन्शुलिन पंप अधिक योग्य ठरतो. शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे हा पंप इन्शुलिन पुरवतो. बॅटरीवर चालणारा हा पंप शरीराबाहेर असून इंजेक्शनची सुई पोटात खुपसलेली असते. पंपाला आवश्यक त्या सूचना दिल्यास थोड्या थोड्या प्रमाणात शरीरास इन्शुलिन मिळत राहते. व्यायाम आणि जेवण यांच्या वेळेप्रमाणे इन्शुलिनच्या वेळा रुग्णास ठरवता येतात. नेहमीचे इन्शुलिन त्वरित परिणाम करते. इंजेक्शन दिल्यापासून १५-३० मिनिटात त्याचा परिणाम सुरू होतो. जेवल्यानंतर दोन तासात नेहमीचे इन्शुलिन जसे कार्य करते, तसे त्वरित परिणाम करणारे एक इन्शुलिनही परिणामकारक आहे. त्याचा प्रभाव चार ते सहा तासापासून १८-२६ तास टिकतो. दीर्घ काळ परिणाम करणारे एका प्रकारचे इन्शुलिन चार ते सहा तासात आपला पारिणाम चालू करते आणि त्याची परिणामकारकता २८-३६ तास टिकते. +प्रमाणापेक्षा अधिक इन्शुलिन घेतल्यानंतर कमी अन्न खाणे, खूप वेळाने काळाने अन्न खाणे, अधिक व्यायाम करणे, मद्यपान करणे अशा प्रकारांमुळे ग्लूकोजची कमतरता निर्माण होते. वैद्यकीय परिभाषेमध्ये या प्रकारास हायपोग्लायसेमिया म्हणतात. प्रमाणापेक्षा अधिक भूक लागणे, गोंधळल्यासारखे वाटणे, आणि दमून जाणे अशी हायपोग्लायसेमियाची लक्षणे आहेत. काही रुग्णांना घाम अधिक येतो, शरीरास कंप सुटतो. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण बेशुद्धावस्थेत जाऊन त्याल फिट्स येण्याची शक्यता असते. या प्रकारास इन्शुलिन प्रतिक्रिया असेही म्हणतात. वेळीच लक्षात आल्यानंतर ग्लूकोज, साखर युक्त सरबते, फळांचा रस, किंवा अधिक शर्करायुक्त पदार्थ त्याला द्यावेत. +निरोगी व्यक्तीच्या स्वादुपिंडाचे रोपण मधुमेही व्यक्तीमध्ये यशस्वी झाले आहे. अर्थात एकाच वेळी वृक्करोपण आणि स्वादुपिंड रोपण केले तर ही शस्त्रक्रिया यशस्वी होते. स्वादुपिंड शस्त्रक्रिया शक्य असली तरी शस्त्रक्रियेमधील धोक्याचा विचार केल्यास रुग्णावरील औषधोपचार अधिक योग्य ठरतात. +लठ्ठपणा साठी जर शस्त्रक्रिया केली तर त्याने लठ्ठपणा कमी होऊन मधुमेह निघून जातो असे पुरावे उपलब्ध आहेत. +मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्‍ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही.[ संदर्भ हवा ] काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे – +मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे. +नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. स्वामी विवेकानंद योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे. +'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली. +सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. +केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड ॲरोमटिक प्लॅंट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्‍नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी साधारणपणे पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे. +ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करणारे असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.[ संदर्भ हवा ] +अनियंत्रित मधुमेहामुळे अंधत्व, वृक्कसंबंधी आजार आणि अवयव शत्रक्रियेने काढून टाकणे याची पाळी येते. हृदयविकाराची आणि पक्षाघाताची शक्यता दुप्पट होते. मोतीबिंदु, ग्लौकोमा, आणि मधुमेह संबंधी रेटिनाचे विकार यांची शक्यता वाढते. +परिघीय चेता शोथ म्हणजे पेरिफेरल न्यूरोपॅथी-मधुमेहामध्ये हातापायाची चेताअग्रे संवेदहीन होतात. डायबेटिक फूट नावाच्या आजारात रुग्णास हाता पायांच्या बोटास किंवा पायास झालेले व्रण, गळू, जखमा यांचे ज्ञान होत नाही. हातापायांच्या रक्तवाहिन्या संकुचित झाल्याने रक्तपुरवठा नीट्सा होत नाही. अशामुळे जखमा बऱ्या होण्यास अधिक वेळ लागतो. साध्या साध्या जखमेमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास त्या दूषित होतात. वेदनाना झाल्याने रुग्णाचे नेमके आपल्याला काय झाले आहे याकडे दुर्लक्ष होते. जखम अतिदूषित झाल्यास जंतुविषे शरीरभर पसरून सेप्टिमिया होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी डॉक्टर पायाचा दूषित भाग शस्त्रक्रियेने काढून टाकण्याचा निर्णय घेतात. +हृदयविकार आणि वृक्क विकार हे मधुमेही रुग्णाच्या गुंतागुंतीमुळे होणारे विकार आहेत. दीर्घकालीन आजारामध्ये अपोहन – डायलिसिस, वृक्करोपण किंवा वृक्क कामना करणे उद्भवू शकते. +मधुमेही मातांना झालेल्या मुलामध्ये जन्मजात दोष असल्याने यातना होणे हा अनिवार्य भाग आहे. +मधुमेहाचा प्रतिबंध आणि मधुमेह होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तीचा वेळ निघून जाण्याआधी शोध हे सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे. दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये योग्य ते वजन राखणे, पुरेसा दररोज व्यायाम करणे, यामुळे मधुमेह लवकर होत नाही. शस्त्रक्रिया, मद्यपान, गर्भारपण, धूम्रपान अशामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. निरोगी सवयी आत्मसात केल्याने मधुमेह आणि मधुमेहासंबंधी गुंतागुंत टळते. +१४ नोव्हेंबर हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1850.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1850.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..feb080bf50ee429f7a7488df3de9f512e43a7730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1850.txt @@ -0,0 +1,4 @@ +मधुराणी गोखले प्रभुलकर ह्या एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि संगीतकार आहेत. सध्या त्या मराठी दूरचित्रवाहिनी स्टार प्रवाह वरील मालिका आई कुठे काय करते! मधील अरुंधतीच्या अभिनयासाठी ओळखल्या जात आहेत.[२][३] +मधुराणी प्रभुलकर यांचा जन्म भुसावळ येथे झाला तर पुढील शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. त्यांनी मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे. +प्रभुलकर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केली असून त्यांनी स्वतः लिहिलेले आणि त्यांचीच निर्मिती असलेले नाटक 'सी-सॉ'ला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी स्वतःचा चित्रपट निर्मिती अभ्यासक्रम सुरू केला. इ.स. २००३ मध्ये त्यांनी झी मराठी वरील 'इंद्रधनुष्य' या मालिकेत काम केले. त्याच साली त्यांनी 'गोडगुपित' या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आणि याच बरोबर 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील भूमिका निभावली..[४] इ.स. २००८ मध्ये प्रभुलकर यांनी झी मराठी दूरचित्रवाहिनी वरील 'सा रे गा मा पा' या सेलिब्रिटी शोमध्ये भाग घेऊन आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली. यामुळे त्यांना 'सुंदर माझे घर' या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. +सध्या प्रभुलकर या स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी वरील आई कुठे काय करते! या मालिकेत डिसेंबर २०१९ पासून मुख्य भूमिका साकारत आहे.[५][६] [७] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1855.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1855.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6c05d116676d01b2a511aba7373491e38581f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1855.txt @@ -0,0 +1 @@ +येथे पुनर्निर्देशित करा: \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1865.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1865.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5c7cfd2afc18322b69ff30c03a46d518c758af58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1865.txt @@ -0,0 +1,8 @@ +मधुसूदन कालेलकर (जन्म : २२ मार्च १९२४; - वांद्रे, मुंबई, १७ डिसेंबर १९८५) हे साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला.  वेंगुर्ले येथे शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईत आले.  सुरुवातीस ते गिरगावात रामचंद्र बिल्डिंग (आताचे सुंदर भवन)मध्ये राहण्यास आले.  तिथे गणेशोत्सवाचा निमित्ताने त्यांनी त्यांचे पहिले नाटक लिहिले आणि आपल्या लिखाणाचा श्रीगणेशा केला.  मग त्यांनी आपला निवास वांद्रे पश्चिममध्ये येवले भवन येथे हलवला. तेथे त्यांनी कित्येक वर्षे विपुल साहित्यसंपदा निर्मिली, आणि तदनंतर वांद्रे पूर्व येथील साहित्य सहवास वसाहतीत त्यांचे शेवटपर्यंत वास्तव्य राहिले.  ते मराठी नाटककार, कथाकार आणि कवी म्हणून प्रसिद्ध झालेच पण त्याचबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ते गीतकार आणि पटकथाकार म्हणूनही प्रथितयश झाले.  कालेलकरांनी एकूण २९ नाटके आणि मराठी व हिंदी मिळून १११ चित्रपटांसाठी लिखाण केले.  त्यात त्यांनी कौटुंबिक, गंभीर, विनोदी, सामाजिक असे अनेक विषय हाताळले आहेत.  त्यांचे काही प्रमुख हिंदी चित्रपट ‘बात एक रात की,’ ‘ब्लफ मास्टर,’ ‘झुमरू,’ ‘फरार,’ ‘दुल्हन वही जो पिया मन भाये,’ ‘अखियों के झरोखों से,’ ‘गीत गाता चल,’ इत्यादी होते.  त्यांनी चार नाटकांची निर्मिती केली.  अनेक नाटकांचे गुजराती भाषेत प्रयोग झाले आणि होत आहेत, तर तीन ते चार नाटकांवर हिंदी व मराठीत चित्रपटही झाले आहेत. +फिल्म फेअर १९७८चा सर्वोत्तम पटलेखनाचा पुरस्कार ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ या चित्रपटासाठी त्यांना देण्यात आला.  महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात त्यांना एकूण नऊ वेळा सर्वोत्तम कथा, पटकथा व संवाद यांसाठी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ (१९६४/६५ – दुहेरी पुरस्कार), ‘पाहू रे किती वाट’ (१९६५/६६), ‘अपराध’ (१९६९/७०), ‘जावई विकत घेणे आहे’ (१९७३/७४), ‘अनोळखी’ (१९७४/७५), ‘गुपचूप गुपचूप’ (१९८३/८४), तसेच ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ (१९७७/७८) या चित्रपटातील “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई” या आजतागायत अंगाई म्हणून घरांघरांत सुपरिचित असलेल्या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीत लेखनाचे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या ‘अपराध मीच केला,’ ‘सागरा प्राण तळमळला’ व ‘शिकार’ ह्या नाटकांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट साहित्यिक कलाकृतीचे पारितोषिक मिळाले.  “हा माझा मार्ग एकला” या त्यांनी लिहिलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.  ह्या व्यतिरिक्त त्यांना तीन वेळा रसरंग फाळके गौरवचिन्ह पुरस्कार देण्यात आला.  गदिमा प्रतिष्ठानतर्फे उत्कृष्ट लेखक म्हणून खास गौरव व परितोषकाने सन्मानित करण्यात आले. गुजरात सरकारने त्यांच्या कथेवर निर्माण झालेल्या ‘जन्मदाता’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कथेचे पारितोषिक देऊन त्यांना मरणोत्तर पुरस्कृत केले.  दिनांक १७ डिसेंबर १९८५ रोजी त्यांचे साहित्य सहवासातील राहत्या घरी निधन झाले. + + + + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1867.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1867.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79a1d4fc49808870bfef2a8b73459c6df368ecba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1867.txt @@ -0,0 +1,12 @@ +डॉ.मधुसूदन घाणेकर हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. ’सबकुछ मधुसूदन’ नावाचा एकपात्री विनोदी कार्यक्रम ते रंगमंचावर करतात. घाणेकरांनी त्यांचे एकपात्री नाट्यप्रयोग आतापर्यंत भारत, नेपाळ, सिंगापूर,थायलंड, मलेशिया, न्यू झीलंड, आणि श्रीलंका आदी देशांत केले आहेत. या ‘सबकुछ मधुसूदन‘चे १२०००हून अधिक प्रयोग झाल्यानंतर या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ़ रेकॉर्ड्‌स(२०१२)मध्ये झाली आहे.[१] +साहित्यविश्व संस्थेतर्फे मुंबईत फेब्रुवारी २०११त घेण्यात येणाऱ्या विश्वसाहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांची निवड करण्यात आली असल्याचे साहित्यविश्व संस्थेचे सहनिमंत्रक प्रा. श्रीराम चौधरी आणि हेमंत नेहते यांनी सांगितले. +डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी जागतिक हास्य परिषद, जागतिक हस्ताक्षर मनोविश्लेषक परिषद यांसह १० महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदांचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. घाणेकर यांना चित्रपटगीत, गझल लेखन, कथा-पटकथा-संवाद लेखनासाठी तसेच हास्यकवितांसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. +त्यांच्या ‘हाहाहाऽऽ’ या कवितासंग्रहाचे विदेशी भाषांत भाषांतर झाले आहे. डॉ. घाणेकर यांच्या ‘सिग्नेचर अ‍ॅनालिसिस’ या दोनशे एकाव्या पुस्तकाचे बँकॉक येथे प्रकाशन करण्यात आले. +‘बे दुणे चकली’ या बालकविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘दिवस’, ‘टॉवर’ या कादंबऱ्या तसेच ‘झिंदाबाद झिंदाबाद’ नाटक आणि पुरस्कार एकांकिका आदी साहित्यास महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार साहित्य संमेलनात पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. घाणेकर यांचे एकूण ३३ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. +अखिल भारतीय बहुभाषिक हास्यकविसंमेलन (२०००), पहिले विनोदी साहित्य संमेलन (२००१), पहिले राज्य विद्युत साहित्य संमेलन (२००२), मुलांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (२००२), अखिल भारतीय मराठी कविसंमेलन (२००४), कवी केशवसुत शताब्दी स्मृती कविसंमेलन आदी महत्त्वाच्या दहा साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद डॉ. घाणेकर यांनी भूषविले आहे. +डॉ. घाणेकर हे साहित्यगौरव, व्ही.आर्ट्‌स, फ्रेंड्स इंटरनॅशनल हाहाहाऽऽ लाफ इंटरनॅशनल, हॅंडरायटिंग अ‍ॅनालिसिस रिसर्च फाऊंडेशन, युनिव्हर्सल अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल फाऊंडेशन, दत्तोपासक कै. ताई घाणेकर शताब्दी समिती या संस्थांचे अध्यक्ष आहेत/होते. +१) सलग ९ तास १२ मिनिटे, ७ विविध एकपात्री प्रयोग - सबकुछ मधुसूदन +२) एकपात्री प्रयोगात सर्वाधिक - ६३ पात्रे रंगविणे - (बे दुणे चकली) +३) एकपात्री कार्यक्रमाद्वारे सर्वाधिक - १०८ पात्रे सादर (बे दुणे चकली) विश्वविक्रम +४) सर्वाधिक १२०००हून अधिक कार्यक्रम सादर करणारे एकपात्री कलावंत +५) ५०हून अधिक प्रकारचे कार्यक्रम करणारे ते एकमेव एकपात्री कलावंत आहेत diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1872.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1872.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..321e6babbd2d82151003cd68bba4da2e6db97693 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1872.txt @@ -0,0 +1 @@ +मधु आपटे हे मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते होते[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1875.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1875.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9fa926335d3b7737be273879b7abc4a09102859 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1875.txt @@ -0,0 +1,4 @@ +प्रा. मधू दंडवते (२१ जानेवारी, १९२४ - १२ नोव्हेंबर, २००५) हे भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ होते. +दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी कोकण रेल्वेच्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय व्ही.पी. सिंग यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते इ.स. १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते. +त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले [१]. +हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर असलेले प्रभुत्व आणि व्यासंग यामुळे मधु दंडवते यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला ठसा उमटवला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1931.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1931.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25ed5dc37296a34aa5a1c7b48779ce368d5ec0fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1931.txt @@ -0,0 +1,41 @@ +मध्य प्रांत आणि वऱ्हाड (पूर्ण नाव सेंट्रल प्रॉव्हिन्स ॲंन्ड बेरार- CP & Berar) हा ब्रिटिश भारतातील एक प्रांत होता. भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत मध्य प्रदेश या नावाने ओळखला जाऊ लागला. सध्या या प्रांताचा भूभाग हा भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत विभागाला आहे. ब्रिटिश कालीन मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती. या प्रांतातला वऱ्हाड हा उपविभाग हा ब्रिटिश सरकारने हैदराबादच्या निजामाकडून ५ नोव्हेंबर 1902 साली करारावर सही करून २५ वार्षिक रोखसह कायमचा भाडेतत्त्वावर घेतला होता. +लॉर्ड कर्झनने बेरारचे मध्य प्रांतात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि 17 सप्टेंबर 1903 रोजी याची घोषणा करण्यात आली. +अशा प्रकारे 30 सप्टेंबर 1903 रोजीच्या रेसिडेन्सी ऑर्डरद्वारे मध्य प्रांत आणि बेरारचा जन्म झाला आणि बेरारचे प्रशासन मुख्य आयुक्तांच्या अधिपत्याखाली आले..... +1 ऑक्टोबर 1903 नंतर 'बेरार विभाग' प्रांतांसाठी प्रशासक म्हणून पूर्ण प्रांत आयुक्त-जनरल यांच्या अंतर्गत ठेवण्यात आले. +24 ऑक्टोबर 1936 रोजी, 'मध्य प्रांत आणि बेरार'च्या विधानसभेच्या स्थापनेसह, बेरारमध्ये पूर्णपणे विलीन झाल्यानंतर मध्य प्रांत 'मध्य प्रांत आणि बेरार' बनले +सध्या स्थितीत मध्य प्रांत आणि बेरार विभागाला विदर्भ म्हणतात. +....विदर्भ आणि महाराष्ट्र राज्य इतिहास काही संबंध नाही +मध्य प्रांताचे प्रशासकीय विभाग:- +१. जबलपूर विभाग +२. नर्मदा विभाग +३. नागपूर विभाग +४. छत्तीसगड विभाग +५. बेरार (वऱ्हाड) विभाग + +१. जबलपूर +२. सागर +३. दमोह +४. सिवनी +५. मंडला +६. नरसिंगपूर +७. हुशंगाबाद +८. निमाड +९. बैतुल +१०. छिंदवाडा +११. नागपूर +१२. भंडारा +१३. चांदा (हल्लीचे चंद्रपूर) +१४. वर्धा +१५. बालाघाट +१६. बिलासपूर +१७. रायपूर +१८. दुर्ग +१९. अमरावती +२०. अचलपूर +२१. अकोला +२२. बुलढाणा +२३. वाशीम +२४. वणी +२५. पुसदा (संस्थान) +मध्य प्रांतातील संस्थाने:- +१. कालाहंडी २. रायगढ ३. सारंगड ४. पटना ५. सोनेपूर ६. रेराखोल ७. बामरा ८. सक्ती ९. कावर्धा १०. छुईखदान ११. कांकेर १२. खैरागड १३. नांदगाव १४. मकराई १५. बस्तर diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1937.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1937.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50c8f5b975051192451ef2de803d2ff1c2600ade --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1937.txt @@ -0,0 +1,4 @@ +मध्य युग हा शब्दप्रयोग युरोपामधील पाचवे शतक व १५वे शतक ह्या दरम्यानच्या काळाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो. इ.स. ४७६ मध्ये रोमन साम्राज्य कोसळल्यानंतर मध्य युग सुरू झाले असे मानण्यात येते तर इ.स. १४५३ मधील ओस्मानांचा कॉन्स्टेन्टिनोपलवरील विजय ही घटना मध्य युगाच्या अस्तासाठी वापरली जाते. रानिसां हा साधारणपणे मध्य युग व आधुनिक युग ह्यांमधील दुवा मानला जातो. मध्य युगातील युरोपात अनेक उत्क्रांती घडल्या; कला, संगीत, वास्तूशास्त्राच्या नव्या शैल्या निर्माण झाल्या व समाज पूर्णपणे बदलून टाकणारे अनेक नवे शोध लावले गेले. + +बहुतेक इतिहासकारांच्या मते मध्य युग प्रारंभिक मध्य युग (इ.स. ४७६ - इ.स. १०००), उच्च मध्य युग (इ.स. १००० - इ.स. १३००) व शेवटचे मध्य युग (इ.स. १३०० - इ.स. १४५३) ह्या तीन कालखडांमध्ये विभागले जाऊ शकते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_195.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62e8f621ff3974271bbe2a3784e2ddd396e36072 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_195.txt @@ -0,0 +1,3 @@ +भूज हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे कच्छ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४८,८३४ होती. +भूजची स्थापना १५१० मध्ये राव हमीरने केली. १५४९मध्ये रा खेंगारने या शहराला कच्छ राज्याची राजधानी केले.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1959.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c19f90a0396b020153c658811f927a431290ff83 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1959.txt @@ -0,0 +1,8 @@ +मध्यम बगळा +मध्यम बगळ्याला इंग्रजी मध्ये smaller or median egret (४७)असे म्हणतात . +व मराठी मध्ये मध्यम बगळा ,मध्वा बगळा असे म्हणतात +दिसायला मोठ्या बगळ्यासारखा काळ्या पंजामुळे त्याची लहान बगळ्यापासून वेगळी ओळखण करता येते .मान इंग्रजी sच्या आकाराची असते .गायबगळ्यापेक्षा मोठा आणि दिसायला सुंदर असतो . +भारत ,श्रीलंका ,अंदमान आणि निकोबार बेटे येथे प्रामुख्याने आढळून येतात . +भातशेती सरोवरे ,दलदली ,खाजणी आणि चिखलाणी येथे असतात . +पक्षिकोश +लेखाकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1962.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e908f6ee31f18af7feb377789fff2864b40a5d1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1962.txt @@ -0,0 +1 @@ +मध्यमकालमकार हा ८व्या शतकातील बौद्ध ग्रंथ आहे, जो मुळात संस्कृतमध्ये शांतरक्षिता (७२५ – ७८८) यांनी रचला होता असा समज आहे,[१] जो तिबेटी भाषेत आहे. तिबेटी मजकुराचा आणि ज्ञानसूत्राचा अनुवाद सुरेन्द्रबोधी यांनी संस्कृतमध्ये केला होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1976.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1976.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fe00fe3755e2c569bf2f53ccc3f9228ada518e3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1976.txt @@ -0,0 +1,5 @@ +इंग्रजी नाव - Altostratus Cloud +संक्षिप्त इंग्रजी खूण - As +२००० ते ७००० मीटर +हा मध्य पातळीवर आढळणारा राखाडी किंवा निळसर काळ्या  रंगाचा ढग मुख्यतः सूक्ष्म जलबिंदूचे बनलेला असून अनेक थरांचा बनलेला असतो आणि कधी कधी सर्व आकाश व्यापून टाकण्याएवढा मोठा असू शकतो. ढगाच्या वरच्या भागात मात्र हिमकण आढळून येतात. ह्या ढगातून सूर्य किंवा चंद्र दिसू शकत नाहीत मात्र मध्ये मध्ये असलेल्या विरळ तुकड्यातून काही काळ त्यांची फिकट तबकडी दिसू शकते.  संपूर्ण आकाशभर पसरलेले असल्यास हे ढग लांबलचक पडद्यासारखे दिसतात.[१] +आकाश ह्या प्रकारच्या जाड ढगांनी व्यापले असेल तर ती  हलक्या पण दीर्घकाळ पावसाची पूर्वसूचना मानली जाते.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1977.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1977.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1da62c7b2301d4e5c684da22036bd296ce475fce --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1977.txt @@ -0,0 +1,16 @@ +पूर्वीचे राजकीय जीवन +भारताचे पंतप्रधान +वैश्विक योगदाने + +सर्वप्रथम १९२५ मध्ये मद्रास महापालिकेने शाळांमधील मागास मुलांसाठी माध्यान्ह आहार कार्यक्रम सुरू केला. १९८० च्या दशकांपर्यंत तामिळनाडू, गुजरात आणि केरळ  राज्यामध्ये व पॉंण्डेचरित माध्यान्ह आहार योजना कार्यक्रम सुरू झाला , १९९०-९१ पर्यंत या राज्यांची संख्या १२ पर्यॅंत  पोहचली . भारतात ही योजना १९९५ साली राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली. शाळेतील मुलांची गळती कमी करणे, उपस्थिती वाढवणे आणि शाळेतील नव्या भरतीमध्ये वाढ करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरू झाली. सुरुवातीला या योजनेअंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक (इयत्ता ८वीपर्यंत)पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ठराविक प्रमाणात धान्य/डाळी दिल्या जात असत. मात्र २००२ मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, अन्नपदार्थांऐवजी शिजवलेले अन्न मुलांना देणे सक्तीचे झाले. +मुलांना किती अन्न मिळाले पाहिजे याचे निकष पुनरवलोकन करून वारंवार बदलले जातात. २००४ साली ३०० कॅलरी दिल्या जात होत्या, हे प्रमाण आता १ली ते ५वीच्या विद्यार्थ्यांना ४५० कॅलरी व १२ग्रॅ. प्रोटीन व ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांना ७०० कॅलरी व २०ग्रॅ.प्रोटीन असणारे शिजवलेले अन्न देणे व वर्षातील किमान २०० दिवस अन्न देणे बंधनकारक आहे. +या योजनेच्या अंमलबजावणीचा खर्च केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून उचलतात. केंद्र सरकार या योजनेसाठी लागणारे धान्य/डाळी वगैरे गोष्टी राज्य सरकारला विनामुल्य पुरवते. शिवाय राज्यस्तरावर अन्न शिजवणे, वाटप, वाहतूक, सुरक्षा व देखरेख आदींचा खर्च केंद्र व राज्य सरकारांमध्ये विभागलेला आहे. अन्न शिजवणे (५३%-४७%), स्वयंपाकी व वाढपी (२०%-८०%), वाहतूक (२%-९८%), देखरेख (२%-९८%), साठवणूक व एकवेळचे खर्च (१०%-९०%) अश्या प्रकारे हा खर्च अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारांमध्ये विभागला आहे. +केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय सुकाणू तथा संनियंत्रण समिती (National Steering cum Monitoring Committee) आणि योजनांतर्गत मान्यता समिती (Programme Approval Board) यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांचे काम या योजनेवर राष्ट्रीय पातळीवर देखरेख ठेवणे, योजनेच्या प्रत्यक्ष प्रभावाचे निर्धारण करणे, राज्य सरकारांबरोबर समन्वय साधणे आणि राज्य व केंद्र सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती मदत करणे आहे. +या व्यतिरिक्त, राज्य स्तरावर तीन पातळ्यांवर - राज्य, जिल्हा व विभाग पातळीवर - सुकाणू तथा संनियंत्रण समिती असते. दररोजच्या व्यवस्थापनावर व अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. या संस्था शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक-पालक संघटना,माता-पालक संघटना यांना ही योजना राबवण्यासाठी आवश्यक ते आदेश देऊ शकतात. +आतापर्यंत अंमलबजावणी करताना पुढील प्रश्न प्रामुख्याने समोर आले आहेत: +अनेक राज्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत सुसूत्रता, सुविधा व समन्वय निर्माण होण्यासाठी विविध उपाय राबवलेले दिसतात. +उत्तराखंड व झारखंड राज्यांमध्ये मुलांच्या आयांना या योजनेत समाविष्ट करून घेतलेले दिसते. तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि प.बंगालमध्ये "शाळेतील बाग" योजना राबवत लागणाऱ्या अन्नातील काही भाग शाळेच्याच आवारात मुलांकडून उगवला जात आहे. तामिळनाडू मध्ये सरकारने "सामायिक डायनिंग हॉल" बांधून दिले आहेत तर गुजरातमध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यात आला आहे. +या योजनेतील प्रश्न व राबवल्याजाणाऱ्या चांगल्या पद्धतींचा सर्वंकश आढावा व माहिती अधिक विस्ताराने या २०१२ च्या अधिकृत सरकारी पत्रकात वाचता येईल. .[१]. +या व्यतिरिक्त २०१० मध्ये प्लॅनिंग कमिशनने सादर केलेल्या सुचवण्यांचा[२] +साचा:भारताच्या शासकीय योजना +भारताच्या सरकारी योजना diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1994.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1994.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f9194c592a3cb930c7d884578f25ea4a0cd6851 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_1994.txt @@ -0,0 +1,7 @@ + +मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस नदी आणि मन नदी या नद्यांचा संगम होतो. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +मन नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2007.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a0a2c17e35fdfe2d4742b157d5a926ae1a59cd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2007.txt @@ -0,0 +1 @@ +मनजित सिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे आमदार आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत आणि ते पंजाबच्या निहाल सिंग वाला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते (अमुक सालच्या निवडणुकीत) ६७,३१३ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2022.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2022.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01c5bc1fbde29e6e39d0793d3a6ee6425ec6d75d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2022.txt @@ -0,0 +1 @@ +मनप्रीत सिंग २६ जून, इ.स. १९९२:जलंधर, पंजाब, भारत - ) हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2023.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2023.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..decc7fcfb729dcb126056d0d073f997a9748240a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2023.txt @@ -0,0 +1,10 @@ +२०° १५′ ००″ N, ७४° २७′ ००″ E +मनमाड हे महाराष्ट्र राज्यातल्या नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मनमाड नगरपालिकेची स्थापना १९२८ साली झाली. +२०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या ८०,०५८ होय, यात पुरुष ४०८१६ तर महिला ३९२४२. एकूण लोकसंख्येत शुन्य ते सहा वयोगटातील बालकांचे प्रमाण हे १२% आहे. +मनमाड हे भारताच्या महत्त्वाच्या १०० रेल्वे जंक्शनांपैकी एक आहे. हे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोडते. या ठिकाणहून भुसावळ, नागपूर, औरंगाबाद, दौंड-पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी जवळपास १५० पेक्षा जास्त गाड्या आहेत. मनमाडहून मुंबईकरिता दररोज गोदावरी एक्स्प्रेस, राज्यरानी एक्स्प्रेस आणि पंचवटी एक्स्प्रेस या गाड्या सुटतात. मनमाड शहर हे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १०वर आहे त्यामुळे ते उत्तरेला मालेगाव, धुळे व दक्षिणेला कोपरगाव, शिर्डी व नगर सारख्या शहरांशी जोडले गेले आहे. तसेच मनमाडच्या पश्चिमेला चांदवड व लासलगाव ही शहरे आहेत आणि पूर्वेला नांदगाव हे तालुक्याचे शहर आहे. +मनमाड शहराचे व्यवस्थापन मनमाड नगरपरिषद पाहते. हे शहर नांदगाव विधानसभा व दिंडोरी लोकसभा मतदार संघात आहे. मनमाड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी होता न्यायालय आहे. +मनमाड येथे भारतीय अन्नधान्य महामंडळाचे कोठार आहे तसेच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे केंद्रीय अभियंता कार्यशाळेच्या दोन शाखा आहेत. आणि इंडियन आईल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडेन आईलचे प्लांट्स आहेत त्यामुळे शहरातील अनेक लोक या कंपन्यांमध्ये काम करतात. त्याशिवाय मध्य रेल्वे, शिक्षण संस्था व व्यापार हे येथील लोकांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. +मनमाड हे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे माहेरघरच आहे. येथे अनेक मराठी व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. येथे मविप्र व महात्मा गांधी विद्यामंदिरचे महाविद्यालय आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचे औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शिक्षण पदविका महाविद्यालय, अभियांत्रिकीकीमधील पदविका अभ्यासक्रमासाठी जवळ पॉलिटेक्निक महाविद्यालय आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाकरिता संत झेवियर्स हायस्कूल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालय यासारख्या मोठ्या शाळा आहेत +मनमाड जवळ मनमाड-नगर राज्य मार्गावर अंकाई-टंकाई किल्ले आहे. अंकाई या किल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. मनमाड जवळ एक अंगठ्याच्या आकाराचा सुळका आहे याला लोक "हडबीची शेंडी" असे म्हणतात. मनमाड-नांदगाव रस्त्यावर असलेल्या नागापूर या गावी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे याठिकाणी श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी जत्रा असते तसेच महाशिवरात्रीला मोठो उत्सव असतो. शिर्डी साठी बाहेरील राज्यातील लोक मनमाड येथेच रेल्वे मार्गाने येतात. +वाढत्या शहरीकरणामुळे पंचक्रोशीतील लोक मनमाड येथे स्थलांतर झालेले आहेत. परंतु त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. मनमाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याच ठिकाणी पंच क्रोशीतील शेतीमाल विकला जातो. मनमाड येथे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नंतरचे मोठे कांदा बाझार आहे. +मनमाड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, देना बँक, सेन्ट्रल बँक, महाराष्ट्र बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रगती को. ऑपरेटीव बँक, बि.एच.आर. इ. बँकांच्या शाखा आहेत. तसेच इतर सहकारी बँकांच्या शाखा ही आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2025.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f0c5e935f6b17a3a414fb113d84545a85bdf480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2025.txt @@ -0,0 +1,70 @@ +मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. मनमाडला हैदराबाद शहरासोबत जोडणारा हा ६२१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र व तेलंगणा ह्या राज्यांमधून धावतो. मराठवाडा भागातून जाणारा हा मार्ग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड ह्या शहरांना उर्वरित महाराष्ट्रासोबत जोडतो. आजच्या घडीला ह्या मार्गावर केवळ एकच ट्रॅक असून, दुसऱ्याचे काम सुरू आहे तसेच त्यांचे विद्युतीकरण होत आहे. +अजिंठा एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व इतर अनेक गाड्या ह्या मार्गावरून धावतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2026.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2026.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..676660b73c0f62e1c1f41b24950f043232bf6e6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2026.txt @@ -0,0 +1,2 @@ +दौंड मनमाड रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास मुंबई कोलकाता रेल्वेमार्गावरील मनमाड शहरास जोडतो. हा मार्ग एकपदरी असून याचे विद्युतीकरण झालेले नाही. या मार्गावर डीझेल इंजिने वापरून रेल्वेगाड्या येजा करतात. अहमदनगर, विसापूर, श्रीरामपूर, पुणतांबे, येवला, कोपरगांव ही या मार्गावरील काही मोठी शहरे आहेत. +पुणतांबे येथून शिर्डीकडे जाणारा रेल्वेमार्ग सुरू होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2032.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2032.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f0c5e935f6b17a3a414fb113d84545a85bdf480 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2032.txt @@ -0,0 +1,70 @@ +मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. मनमाडला हैदराबाद शहरासोबत जोडणारा हा ६२१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र व तेलंगणा ह्या राज्यांमधून धावतो. मराठवाडा भागातून जाणारा हा मार्ग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड ह्या शहरांना उर्वरित महाराष्ट्रासोबत जोडतो. आजच्या घडीला ह्या मार्गावर केवळ एकच ट्रॅक असून, दुसऱ्याचे काम सुरू आहे तसेच त्यांचे विद्युतीकरण होत आहे. +अजिंठा एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व इतर अनेक गाड्या ह्या मार्गावरून धावतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2043.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2043.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa2325ba94f6c390004d7b61e5679dd057da27e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2043.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मनरंजन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला खंडाळ्याजवळील राजमाचीचा एक भाग आहे. +सांगाती सह्याद्रीचा +डोंगरयात्रा - आनंद पाळंदे + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_205.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..13d8b78797d42ef54cc8f7dd2bffc3eb3d4d6198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_205.txt @@ -0,0 +1,53 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ७५% लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे. +भूतान हा शब्द संस्कृत भाषेतील भू-उत्तान (उंच प्रदेश) ह्य नावावरून तयार झाला असावा. दुसऱ्या एका अंदाजानुसार भूतान हा शब्द भोता-अंता (तिबेटच्या शेवटी) ह्या संस्कृत शब्दावरून आला असावा. भूतानी लोक आपल्या देशाला द्रुक युल ह्या नावाने संबोधतात. +भूतानी भाषेत नदीला चू किंवा छू म्हणतात. +पश्चिमी भूतान (९ नद्या) : +पूर्वीय भूतान ११ नद्या) : +भूतानच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला भारत व उत्तर दिशेला चीन आहे. +२०१६ मध्ये भूतानची लोकसंख्या ७,९९,००० आहे. +भूतानमध्ये राजधानी असलेले थिंपू शहर हे पहिल्या आणि पुनाखा हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. पुनाखा ही इ.स. १९५५पर्यंत भूतानची राजधानी होती. +१. पारो घाटी (खोरे - दोन डोंगरांमधील सपाट प्रदेश) +२. टायगर नेस्ट नावाचा मठ : पारो घाटीपासून ९०० मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३२१० मीटर उंच आहे. +३. सिमतोखा जोंग +४. बुद्ध केंद्र +५. प्राणिसंग्रहालय +६. चिमी लखांग मंदिर +भूतानमधील 94% लोकसंख्या बौद्ध धर्मीय असून बौद्ध धर्म (वज्रयान) हा या देशाचा राजधर्म (राष्ट्रीय धर्म) आहे विविध सुंदर व भव्य बौद्ध मठ व बुद्ध विहारे आहेत. येथील केवळ 6% लोकसंख्या ही हिंदू आहे. बौद्ध संस्कृती व सुंदर निसर्ग यांचा अद्भूत संगम या देशाने केलेला आहे. +भूतान मुख्यत्वे कारण चेंडू 20 व्या शतकाच्या पर्यंत जगाला पासून त्याच्या अलग कायम आहे की एक श्रीमंत आणि अद्वितीय सांस्कृतिक वारसा आहे. पर्यटक मुख्य आकर्षणे एक देशातील संस्कृती आणि परंपरा आहे. भूतानी परंपरा गंभीरपणे दक्षिणी क्षेत्रांमध्ये सर्वात प्रचलित असल्याने भूतान दुसरा क्रमांक हाती सत्ता असलेला प्रबळ धर्म बौद्ध heritage.Hinduism आहे. सरकार वाढत्या प्रतिरक्षित करेल आणि चालू संस्कृती आणि देशाच्या परंपरा कायम प्रयत्न आहे. त्याच्या मुख्यत्वे unspoiled पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा कारण, भूतान गेल्या Shangri-ला म्हणून उल्लेख केला गेला आहे. +भूतानी नागरिक परदेशात जाण्याची मुक्त आहेत, तर, भूतान अनेक परदेशी यांनी प्रवेश म्हणून पाहिले जाते. तो एक लोकप्रिय नसलेले दृष्टीकोन गंतव्य असल्याने आणखी एक कारण खर्च, ज्यामुळे फैलाव खर्चाचे अंदाजपत्रक पर्यटक उच्च आहे. अंतरावर पारगाव हे भारत, बांगलादेश, आणि मालदीव या नागरिकांच्या आहे, पण इतर सर्व परदेशी एक भूतानी टूर ऑपरेटर साइन अप करा आणि ही फी कव्हर तरी सर्वात प्रवास, निवास अमेरिकन सुमारे द्या $ 250 ते देशात राहू की प्रति दिवस, आवश्यक आहे आणि जेवण expenses.Bhutan जे 25% सभा, लाभांश, कॉन्फरन्सिंग, आणि प्रदर्शन होते 2011 मध्ये 37.482 अभ्यागत आवक प्राप्त. +भूतान धूम्रपान बंदी जगातील पहिली राष्ट्र आहे. तो 2010 Violatorsच्या $ 232 जास्त दोन महिने 'भूतान मध्ये पगार समतुल्य दंड आहेत भूतान तंबाखू नियंत्रण कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा तंबाखू विक्री बेकायदेशीर केले आहे. +ड्रेस [संपादन] +भूतानी लोक राष्ट्रीय ड्रेस घो गुडघ्याच्या लांबीचे झगा kera म्हणून ओळखले कापड पट्टा करून कंबर बरोबरीत आहे. महिला घोट्याच्या-लांबी ड्रेस, त्यासाठी म्युच्युअल फंड, दोन एकसारखे brooches खांद्याला येथे कापला आहे koma बोलावले आणि kera सह कंबर बरोबरीत बोलता. त्यासाठी म्युच्युअल फंड एक साथीदार एक लांब-बाह्यांचे ब्लाउज, त्यासाठी म्युच्युअल फंड खाली थकलेला आहे wonju आहे. एक दीर्घ बाह्यांचे जाकीट सारखी वस्त्र, toego त्यासाठी म्युच्युअल फंड प्रती थकलेला आहे. wonju आणि tegoच्या sleeves आतून बाहेर, cuffs येथे एकत्र दुमडलेला आहेत. +सामाजिक स्थिती आणि वर्ग पोत, रंग, आणि कपडे सजवणे की सजावट निश्चित. वेगळ्या रंगीत स्कार्फ्चे अवरुप, पुरुष महिला rachu (लाल सर्वात सामान्य रंग) आणि kabney म्हणून ओळखले जाते, भूतान परंपरेने जमीनदार समाज केले आहे म्हणून, सामाजिक उभे महत्त्वाचे घडत आहे. ज्वेलरी मुख्यतः विशेषतः धार्मिक उत्सव (tsechus) आणि सभा, संमेलनांतून दरम्यान, महिला थकलेला आहे. स्वतंत्र देश म्हणून भूतान ओळख मजबूत करणे भूतानी कायदा शाळा आणि इतर सरकारी कार्यालयात भेट तर राष्ट्रीय ड्रेस बोलता आणि कामावर राष्ट्रीय ड्रेस सर्व नागरिकांना बोलता अनेक नागरिकांना, विशेषतः प्रौढ तरी, सरावाचा बोलता निवडा सर्व भूतानी सरकारी कर्मचारी आवश्यक औपचारिक पोशाख म्हणून वेषभूषा. +आर्किटेक्चर [संपादन] +भूतानी आर्किटेक्चर distinctively पारंपारिक राहते खिडक्या आणि छतावर सुमारे rammed पृथ्वी आणि कुंपणासाठी असलेल्या तट्ट्या आणि लेप बांधकाम पद्धती, दगड दगडी बांधकाम आणि क्लिष्ट लाकूडकाम रोजगार. पारंपारिक आर्किटेक्चर बांधकाम नाही नखे किंवा लोह बार वापरते. [30] [126] [127] प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण dzong म्हणून ओळखले किल्लेवजा वाडा किल्ला एक प्रकार आहे. प्राचीन असल्याने, dzongs आपापल्या जिल्ह्यात धार्मिक आणि निधर्मी प्रशासन केंद्रे सेवा केली आहे. [128] टेक्सास विद्यापीठात युनायटेड स्टेट्स मध्ये एल पासो येथे कॅम्पस वर त्याच्या इमारती साठी भूतानी आर्किटेक्चर अवलंबिली जवळच्या हिल्टन गार्डन आहे म्हणून खानावळ आणि एल पासो शहरात इतर इमारती. [129] +सार्वजनिक सुटी [संपादन] +भूतान, पारंपारिक हंगामी, धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक उत्सव सुमारे मध्यभागी जे सर्वात असंख्य सार्वजनिक सुटी आहे. ते Dongzhi किंवा हिवाळा वर्षातील सर्वात लहान अगर सर्वात मोठा दिवस (सुमारे 1 जानेवारी, पंचांग अवलंबून) लुनार नवीन वर्ष (फेब्रुवारी किंवा मार्च), राजा वाढदिवस आणि आपला राज्याभिषेकच्या जयंती पावसाळ्यात (22 सप्टेंबर), राष्ट्रीय अधिकृत शेवटी समावेश दिवस (17 डिसेंबर), आणि विविध हिंदू, बौद्ध आणि उत्सव. +चित्रपट उद्योग [संपादन] +मुख्य लेख: भूतान सिनेमा +संगीत आणि नृत्य [संपादन] +मुख्य लेख: भूतान संगीत +पॅरो Tsechu +मुखवटा घातलेला नृत्य आणि नृत्य नाटकांची सहसा पारंपारिक संगीत दाखल्याची पूर्तता उत्सव येथे सामान्य पारंपारिक वैशिष्ट्ये आहेत. एनर्जेटिक नर्तक रंगीत लाकडी किंवा रचना चेहरा मुखवटे आणि शैलीकृत पोशाख परिधान, ध्येयवादी नायक, भुते, पार्श्वभूमीत चालणारे, मृत्यू डोक्यावर, प्राणी, देव आणि सामान्य लोकांच्या हास्यचित्र शब्दचित्र रेखाटणे. नर्तक रॉयल पुरस्कार आनंद, आणि प्राचीन लोक आणि धार्मिक चालीरीती प्रतिरक्षित करेल आणि मास्क बनवण्याचे प्राचीन पूर्वापार चालत आलेले किंवा ठराविक लोकांजवळ असलेले विशेष प्रकारचे ज्ञान आणि कला चिरस्थायी. +भूतान संगीत साधारणपणे पारंपारिक आणि आधुनिक वाण विभागली जाऊ शकते; पारंपारिक संगीत धार्मिक आणि लोक शैली, zhungdra आणि boedra समावेश नंतरचे समावेश [130] आधुनिक rigsar पारंपारिक वाद्ये आणि इलेक्ट्रॉनिक कळफलक मिश्रण खेळला जातो, आणि लवकर 1990 सालचे. भारतीय लोकप्रिय संगीत, पारंपारिक आणि पश्चिम लोकप्रिय प्रभाव एक संकरीत फॉर्मच्या प्रभाव दाखवते. [131] [132] +कुटुंब रचना [संपादन] +भूतानी कुटुंबांना मध्ये, वारसा साधारणपणे महिला ऐवजी पुरुष ओळ जातो. मुली त्यांचे पालक 'घर मिळेल. एक माणूस जगात आपल्या स्वतःच्या मार्गाने करण्यासाठी अपेक्षित आहे आणि अनेकदा त्याची बायको घरी आणले. प्रेम विवाह शहरी भागात सामान्य आहेत, पण लग्नांमध्ये परंपरा गावांमध्ये अजूनही सामान्य आहे. असामान्य तरी, बहूपत्नीकत्व अनेकदा तो dispersing पेक्षा समाविष्ट कुटुंब युनिट मालमत्ता ठेवणे ऐवजी एक साधन असल्याने, स्वीकारले आहे. [133] मागील राजा जिग्मे सिंग्ये Wangchuck, 2006 मध्ये abdicated चार राण्या, ज्या बहिणी आहेत हे त्यांना सांगितले. चालू राजा जिग्मे Khesar Namgyel Wangchuck, Jetsun Pema, 21, पायलट एक सामान्य नागरिक आणि मुलगी बुध, 13 ऑक्टोबर 2011. +खाद्यप्रकार [संपादन] +मुख्य लेख: भूतानी खाद्यप्रकार +तांदूळ, (लाल तांदूळ) buckwheat, आणि वाढत्या मका, भूतानी खाद्यप्रकार रोजच्या गरजेच्या आहेत. स्थानिक आहार देखील डुकराचे मांस, गोमांस, वनगाय मांस, चिकन आणि कोकरू समावेश आहे. Soups आणि मांस stews आणि मिरच्या आणि चीज सह बनवलेले मसाल्यांनी युक्त असे वाळलेल्या भाज्या तयार आहेत. Ema datshi, चीज आणि मिरच्या फार मसालेदार तयार केला सर्वव्यापकता राष्ट्रीय डिश आणि गर्व भूतानी तो आहे की म्हटले जाऊ शकते. डेअरी पदार्थ, याक इत्यादी प्राण्यांचा समावेश आणि गायी पासून विशेषतः लोणी आणि चीज, देखील लोकप्रिय आहेत, आणि खरंच जवळजवळ सर्व लोणी चीज गेलो. लोकप्रिय पेय लोणी चहा, काळा चहा, स्थानिक पातळीवर brewed ara (तांदूळ मद्य), आणि बिअर यांचा समावेश आहे. भूतान जगातील पहिला देश 2010च्या त्याच्या तंबाखू कायदा [30] अंतर्गत तंबाखू विक्री बंदी घालण्यात आली आहे आहे +क्रीडा [संपादन] +मुख्य लेख: भूतान क्रीडा +एक प्रर्दशन दरम्यान Changlimithang स्टेडियमवर. +भूतान राष्ट्रीय आणि सर्वात लोकप्रिय खेळ तिरंदाजी आहे. [134] स्पर्धा अनेक खेड्यात नियमितपणे आयोजित केली जाते. अशा लक्ष्य आणि वातावरण स्थान तांत्रिक तपशील ऑलिम्पिक दर्जा वेगळी आहे. 100 मीटर दूर ठेवलेल्या दोन लक्ष्य आहेत आणि संघ शेतातील एका टोकापासून दुसऱ्या अंकुर. संघ प्रत्येक सदस्य फेरीत दर दोन बाण shoots. पारंपारिक भूतानी तिरंदाजी सामाजिक कार्यक्रम आहे, आणि स्पर्धांमध्ये गावे, नगरे, गावे, आणि हौशी नकोसे आयोजित केले जातात. भरपूर अन्न व पाणी गायन आणि नृत्य पूर्ण सहसा आहे. समावेश आहे एक विरोधक लक्ष्य उभे असलेले आणि नेमबाज क्षमता थट्टा विचलित करण्याचा प्रयत्न करतो. एक स्पर्धात्मक खेळ (khuru) जड लाकडी एक स्पर्धात्मक खेळ एक 10 सें.मी. नखे सह निदर्शनास ज्या 10 ते 20 मीटर अंतरावर एक paperback आकाराच्या लक्ष्य फेकून आहेत तितक्याच लोकप्रिय मैदानी संघ क्रीडाप्रकार आहे. +आणखी पारंपारिक खेळ Digor, शॉट ठेवले आणि घोड्याचा नाल थ्रो सारखी आहे. +आणखी एक लोकप्रिय खेळ बास्केटबॉल आहे [134] 2002 मध्ये, भूतानच्या फुटबॉल संघ मॉन्टसेरात नाही, इतर अंतिम बिल होते काय. सामना ब्राझील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम खेळला जर्मनी त्याच दिवशी घडली, पण वेळी भूतान व मॉन्टसेरात जगातील दोन सर्वात कमी क्रमांकावर संघ होते. सामना थिंपूच्या Changlimithang नॅशनल स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आली होती, आणि भूतान 4-0 जिंकली. सामना एक डॉक्यूमेंटरी डच चित्रपट निर्माते जॉन Kramer यांनी केले. त्याच्या पहिल्या दोन फिफा विश्वचषक पात्रता, भूतान श्रीलंका आणि 2-1 श्रीलंका 1-0 ने हरवून 3-1 येथे एकूण घेत, सामने, भूतान जिंकली. [135] क्रिकेट विशेषतः परिचय पासून, भूतान मध्ये लोकप्रियता मिळवली आहे भारत पासून दूरचित्रवाणी वाहिन्यांची. भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ प्रदेशात सर्वाधिक यशस्वी संलग्न राष्ट्रे एक आहे +ताकिन हा भूतानचा राष्ट्रीय प्राणी आहे. +भूतानला राजा आणि राणी आहे.तेथील राजा वंशपरांगत आहे.तेथील राजा लोकांची सेवा करतो. +पारो विमानतळ हा भूतानमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ड्रुक एर ह्या विमान वाहतूक कंपनीचा वाहतूकतळ येथे आहे. भूतानला सिक्कीममार्गे रस्त्याने पोहोचता येते. + +बांगलादेश · भूतान · भारत · मालदीव · नेपाळ · पाकिस्तान · श्रीलंका + +क्वचित समाविष्ट केले जाणारे अन्य देश:  अफगाणिस्तान · इराण · म्यानमार diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2068.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2068.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5a1ff23f74c53cc6c87ce939682857365010c28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2068.txt @@ -0,0 +1 @@ +हिमालयातले मानसलू (उंची ८१६३ मीटर) हे जगातील आठव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे.. हे शिखर पश्चिम नेपाळमध्ये आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक ‘मानसलू’ला ‘कुटांग’ असे देखील संबोधतात. १९५६ साली जपानच्या तोशियो इमानिशी व ग्यालत्सेन नॉर्बू (शेर्पा) यांनी या शिखरावर पहिली यशस्वी चढाई केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2072.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2072.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed823b6456093325cf506b9ac547aa8cb5fe3844 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2072.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 12°8′11″N 86°15′5″W / 12.13639°N 86.25139°W / 12.13639; -86.25139 + +मानाग्वा ही निकाराग्वा ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2110.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2110.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2110.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2149.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2149.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2eae583c3e305d32d849a66403f19f1358c2dc7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2149.txt @@ -0,0 +1,12 @@ +पांडुरंगशास्त्री आठवले अर्थात दादा (जन्म : ऑक्टोबर १९, १९२०; मृत्यू - ऑक्टोबर २५, २००३) हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.[ संदर्भ हवा ] +पांडुरंग शास्त्री आठवले, हे दादाजी म्हणूनही ओळखले जाते, ज्याचे मराठीत अक्षरशः भाषांतर "मोठा भाऊ" असे केले जाते, ते एक भारतीय कार्यकर्ते, तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक, आणि धर्म सुधारणावादी होते. 1954 मध्ये स्वाध्याय परिवारची स्थापना केली. स्वाध्याय ही भगवद्गीतेवर आधारित स्वयं-अध्ययन प्रक्रिया आहे जी भारतातील सुमारे 100,000 गावांमध्ये पसरली आहे, 5 दशलक्ष अनुयायी आहेत. भगवद्गीता, वेद आणि उपनिषदांवर प्रवचनासाठी प्रसिद्ध असलेले दादाजी त्यांच्या निःस्वार्थ कार्यासाठी आणि धर्मग्रंथातील उत्कृष्ट ज्ञानासाठी देखील ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] +पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म ऑक्टोबर १९, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. संस्कृत शिक्षक वैजनाथ शास्त्री आठवले आणि त्यांची पत्नी पार्वती आठवले यांना जन्मलेल्या पाच मुलांपैकी ते एक होते. पारंपरिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदान्त, साहित्य, त्याचबरोबर इंग्रजी भाषा साहित्याचा अभ्यास पांडुरंगशास्त्री यांनी केला.[ संदर्भ हवा ] त्यांना रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानित केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा (Way of life, way of worship & way of thinking) पुरस्कार केला.[ संदर्भ हवा ] +आठवले बारा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी लहान मुलासाठी स्वतंत्र अभ्यासाचा अभ्यासक्रम तयार केला. अशा प्रकारे, आठवले यांना प्राचीन भारतातील तपोवन पद्धतीप्रमाणेच शिकवले जात असे. 1942 मध्ये, त्यांनी श्रीमद भगवद्गीता पाठशाळा, माधवबाग, मुंबई येथे प्रवचन देण्यास सुरुवात केली, 1926 मध्ये त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेले केंद्र.[ संदर्भ हवा ] +आठवले यांनी रॉयल एशियाटिक लायब्ररीमध्ये 14 वर्षे परिश्रमपूर्वक वाचन केले; लहान वयातच, त्यांनी काल्पनिक साहित्याचा प्रत्येक भाग (मार्क्सच्या तत्त्वज्ञानापासून ते व्हाईटहेडच्या लेखनापर्यंत प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानापर्यंत) वाचल्याबद्दल प्रसिद्ध होते. 1954 मध्ये त्यांनी जपानमध्ये झालेल्या दुसऱ्या जागतिक तत्त्वज्ञानी परिषदेत भाग घेतला. तेथे आठवले यांनी वैदिक आदर्शांच्या संकल्पना आणि भगवद्गीतेची शिकवण मांडली. अनेक सहभागी त्यांच्या कल्पनांनी प्रभावित झाले होते परंतु त्यांना भारतात अशा आदर्शांच्या अंमलबजावणीचा पुरावा हवा होता. नोबेल पारितोषिक-विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. आर्थर कॉम्प्टन हे आठवले यांच्या कल्पनांनी विशेषतः मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी त्यांना युनायटेड स्टेट्समध्ये एक आकर्षक संधी दिली,[१] जिथे ते त्यांच्या कल्पनांचा प्रसार करू शकतील. आठवले यांनी नम्रपणे नकार दिला, असे सांगून की त्यांना त्यांच्या मूळ भारतात बरेच काही साध्य करायचे आहे, जिथे त्यांनी वैदिक विचार आणि भगवद्गीतेचा संदेश शांतपणे आचरणात आणणारा आणि प्रसारित करणारा एक आदर्श समुदाय जगाला दाखवून देण्याची योजना आखली.[ संदर्भ हवा ] +पांडुरंगशास्त्री आठवले यांचा विवाह १९४४ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील निर्मलाताई सिधये यांच्याशी झाला. निर्मलाताईंनी स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्यातही दादांना भक्कम साथ दिली. स्वाध्याय कार्यातील बंधु-भगिनींना तसेच तत्त्वज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन कायम लाभत होते. दादांच्या देहावसनानंतर ताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठात वास्तव्याला होत्या. ३ ऑगस्ट १९२६ रोजी जन्मलेल्या निर्मलाताई आठवले यांचे वयाच्या ९०व्या वर्षी ३१ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.[ संदर्भ हवा ] +6 मे 1997 रोजी वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे आयोजित एका सार्वजनिक समारंभात पांडुरंग शास्त्री आठवले यांना धर्मातील प्रगतीसाठी टेम्पलटन पारितोषिक मिळाले.[ संदर्भ हवा ] मूळ वैदिक धर्माचे तत्त्वज्ञान हा या चळवळीचा पाया आहे. स्वाध्याय परिवाराने 1978 मध्ये भारतात प्रत्येक रविवारी अनुयायांच्या बैठकीसह स्वतःची स्थापना केली, जिथे प्रार्थना गायली गेली आणि आठवले यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग प्ले केले गेले. स्वाध्याय, ज्याचे जवळून भाषांतर "स्वतःचा अभ्यास" हे वैदिक तत्त्वज्ञानावर आधारित प्रक्रिया आहे आणि परिवारातील सदस्यांना "स्वाध्यायी" म्हणतात.[ संदर्भ हवा ] गेल्या काही वर्षांत, आठवलेंच्या अनुयायांनी भगवद्गीतेच्या अंतर्मनातील देव आणि देवाचे वैश्विक प्रेम या संकल्पना लाखो लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत: जात, सामाजिक आर्थिक अडथळे आणि धार्मिक भेद. आठवले यांनी वैयक्तिकरित्या हजारो गावांना भेट दिली (पैदल आणि भाड्याने सायकलने) आणि त्यांचे बंधू आणि भगिनी (स्वाध्यायी) वैयक्तिकरित्या प्रत्येक घरात गेले आणि प्रत्येक कुटुंबाशी निःस्वार्थ संबंध प्रस्थापित केले आणि घरोघरी जाऊन गीतेच्या विचारांचा प्रसार केला. अनुयायांनी संपूर्ण भारतातील अंदाजे 100,000 खेड्यांमध्ये आणि जगभरातील किमान 34 राष्ट्रांचे पालन केले आहे. दादाजी या गावांमध्ये, आठवलेंनी देवकेंद्रित भक्तीद्वारे सामाजिक कार्य करण्यासाठी विविध प्रयोग (प्रयोग) सुरू केले, ज्यात सामूहिक, दैवी श्रम (भक्ती)च्या भावनेने सहकारी शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड प्रकल्पांचा समावेश आहे. कॅनडामधील अँटीगोनिश चळवळ. सार्वभौमिक रक्तनिर्मात्याच्या तत्त्वाखाली एक जागतिक कुटुंब तयार करून जगाच्या समस्यांचे निर्मूलन करण्याची आठवले यांची दृष्टी पूर्ण करण्याचे स्वाध्यायांचे ध्येय आहे. त्यांना वाटले की भगवद्गीतेची सार्वत्रिकता सर्व मानवतेसाठी मार्गदर्शक ठरते. त्यामुळे त्याचे विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. आज, लाखो अनुयायी कॅरिबियन, अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह 35 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रत्येक राहण्यायोग्य खंडात आढळू शकतात. रेव्ह. आठवले यांचे "देवाच्या दैवी पितृत्वाखाली वैश्विक बंधुत्व" हे स्वप्न पूर्ण करणे हे स्वाध्याय परिवाराचे ध्येय आहे.[ संदर्भ हवा ] +२५ ऑक्टोबर २००३ रोजी मुंबई, भारत येथे आठवले यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ठाणे जिल्ह्यातील तत्त्वज्ञान विद्यापीठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, जेथे २४ तासांच्या कालावधीत लाखो शोककर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली होती. त्यानंतर, उज्जैन, पुष्कर, हरिद्वार, कुरुक्षेत्र, गया, जगन्नाथ पुरी आणि शेवटी रामेश्वरम येथे त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.[ संदर्भ हवा ] +१९९१ मध्ये श्याम बेनेगल यांनी आठवले यांच्या स्वाध्याय चळवळी किंवा प्रयोगांवर आधारित अंतरनाद (द इनर व्हॉईस) हा चित्रपट तयार आणि दिग्दर्शित केला, ज्यात शबाना आझमी आणि कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २००४ मध्ये अबीर बजाझ यांनी आठवले यांच्या जीवनावर आणि कार्यांवर आधारित स्वाध्याय या लघुपटाचे दिग्दर्शन केले.[ संदर्भ हवा ] +दादाजींच्या प्रवचनावर आधारित वैदिक स्तोत्रे, गीता आणि रामायण यावर आधारित अनेक पुस्तके आहेत. वाल्मिकी रामायण, गीता अमृतम, संतांना श्रद्धांजली, प्रार्थना प्रीती, तुलसीदल, संस्कृती पूजन (संस्कृती आणि धर्माच्या योग्य व्याख्यांचे वर्णन), विजिगीशु जीवनवाद आणि बरेच काही ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. श्री पांडुरंग वैजनाथ आठवले शास्त्री (दादा) यांनी गुजराती, मराठी, हिंदी आणि संस्कृत द सिस्टीम्स: द वे अँड द वर्क (स्वाध्यायः द युनिक फिलॉसॉफी ऑफ लाईफ) यांसारख्या अनेक भाषांमध्ये लिहिलेले.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमणियम म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील देदीप्यमान आशेचा किरण आहेत[२] +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2156.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..af629d8397d414cc35d5edc8928b7ff24f158b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2156.txt @@ -0,0 +1,3 @@ +स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील भागांची यादी + +मॅनीयरस हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील दुसऱ्या पर्वाचा, अकरावा भाग आहे आणि संपूर्ण मालिकेतील सत्तावीसवे भाग आहे.. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2157.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2157.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5cb79357d5489486df6fa97bd5ce079efa6b93e6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2157.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनेका गांधी ( २६ ऑगस्ट १९५६) ह्या एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेच्या सदस्या व भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्या पशू हक्क चळवळकर्त्या, माजी मॉडेल व दिवंगत नेता संजय गांधी ह्याची पत्नी आहेत. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पिलीभीत मतदारसंघामधून विजय मिळवला. नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांना महिला आणि बालकल्याण मंत्रीपद मिळाले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2167.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2167.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1edfc65535e1641a17fbf998cc273768551060b4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2167.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज हे भारतीय पुरुषांना देण्यात येणारे एक नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2199.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..acd473bbccbc75f6633cb831f286c3e5e6b21217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2199.txt @@ -0,0 +1 @@ +मनोज कुमार ( ॲबटाबाद-पाकिस्तान , २४ जुलै, इ.स.. १९३७) हे एक हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_220.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_220.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d4522823a59c0513895128ae48c12dd5cccdac5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_220.txt @@ -0,0 +1 @@ +भूतानचा ध्वज हा भूतानच्या राष्ट्रीय चिन्हांपैकी एक आहे. यावर पिवळा व केशरी त्रिकोन वर-खाली असून त्यांच्यावर ड्रॅगनचे चित्र आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2216.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2216.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53b283a8c54e990960cfcddcd913e838a0edff7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2216.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनोरमा दाते (जन्म:अज्ञात, मृत्यु:१४ डिसेंबर इ.स. २०१३) या नागपूर येथील समाजसेविका, बालशिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या अध्यक्ष होत्या.त्या सामाजिक क्षेत्रात 'आत्याबाई' या नावाने परिचित होत्या.त्यांचे वय १०१ वर्ष होते.[१]त्यांचे नागपूरच्या शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान होते. +पतीच्या मृत्युनंतर गरीब व अनाथ मुलांसाठी त्यांनी निरलसपणे व निःस्वार्थीपणे काम केले.त्यांनी 'शिशुविहार'ची स्थापना केली.त्यांनी अनेक विद्यार्थी उभारले जे भारतात अनेक मोठ्या पदावर कार्यरत आहेत.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2225.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2225.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d390912dea67f98e97d1027e12cd1d40e05aeb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2225.txt @@ -0,0 +1,2 @@ +मनोरी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2241.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2241.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a7da5bd0f23b2ee4aadce8fb43705dd2b64d5fe0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2241.txt @@ -0,0 +1,42 @@ +मनोहwर जाधव (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे मराठी कवी, समीक्षक, प्राध्यापक व भाषांतरकार आहेत. +जाधन फैजपूर येथे अध्यापन करून इ.स. १९९५ साली पुण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी त्यांनी काम केले. त्यांच्या पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदाच्या कारकिर्दीत चार नवे अभ्यासक्रम चालू करण्यात आले[ संदर्भ हवा ]. यात मराठी भाषेच्या अमराठी अभ्यासकांसाठी लक्षून बनवलेल्या सहा महिन्यांच्या मराठीचा पदविका अभ्यासक्रमाचा समावेश होता.एम.ए.एम.फिल.पीएच.डी +मराठी विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(1998 ते 2003) +13 सप्टेंबर 2008 ते 13 सप्टेंबर 2011 +त्यांनी दलित साहित्य व प्रामुख्याने दलित काव्याचे समीक्षण केले आहे. दलित स्त्रियांची आत्मकथने, प्रत्ययपर्व, साहित्यः शोध आणि बोध हे त्यांचे प्रमुख समीक्षाग्रंथ होत. हिंदी भाषेतील सहा समकालीन कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी पूर्ण केले असून, अनुवादित कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे[ संदर्भ हवा ]. +प्रकाशित साहित्यः +कविता संग्रह +➡'कधी कधी,'नवीन उद्योग (1996) +➡प्रत्ययपर्व,ग्रंथाली +(2010) +➡तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात,ग्रंथाली(2014) +समीक्षाग्रंथ: +➡साहित्य दृष्टी आणि दृष्टिकोन,नवीन उद्योग(1996) +➡प्रबोधन आणि परिवर्तन,नवीन उद्योग(1996) +➡दलित स्त्रियांची आत्मकथने:स्वरूप आणि चिकित्सा,सुविद्या प्रकाशन(2001) +➡ +परिवर्तनाचे प्रवाह,पद्मगंधा प्रकाशन(2010) +संपादने: +➡साहित्य शोध आणि संवाद(डाॅ.गंगाधर पानतावणे यांची अध्यक्षीय भाषणे व मुलाखती) सुविद्या प्रकाशन(2000) +➡समीक्षेतील नव्या संकल्पना,स्वरूप प्रकाशन +(2014) +➡साहित्य,समाज आणि संस्कृती(डाॅ.गंगाधर पानतावणे गौरवग्रंथ) सुविद्या प्रकाशन(2006) +➡मराठी वाड.मयाचा इतिहास:पुनर्लेखन दिशा,सुविद्या प्रकाशन(2010) +➡समकालीन साहित्य चर्चा(डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले गौरवग्रंथ) प्रतिमा प्रकाशन(2010) +शोधनिबंध- +पुस्तक परीक्षणे आणि ललित गद्यः +🖊 अस्मितादर्श,अनुबंध,सत्याग्रही विचारधारा,परिवर्तनाचा वाटसरू,सुगावा,समाज प्रबोधन पत्रिका,महाराष्ट्र टाईम्स(रविवार संवाद ),लोकसत्ता (रविवार लोकरंग),लोकमत(मंथन) +,सकाळ(सप्तरंग).....इ.नियतकालिकात/दैनिकांत लेखन प्रसिद्ध +🖊रविवार सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीत 'मंथन' या शीर्षकाचा ललित स्तंभ लेखन(2014) +🖊तस्लिमा नसरीन,निर्मला पुतुल,सर्वेश्वर द्याल सक्सेना,राजेश जोशी,अरुण कमल,कुमार अंबुज,एकांत श्रीवास्तव ,पवन करण इ...हिंदीतील अनेक प्रथितयश कवींच्या कवितांचे मराठी अनुवाद... +🖊'उगवेल का अशी एखादी पहाट' ?स्वागत पुस्तकांचे,मंथन पुरवणी,लोकमत 22 मार्च 2015,पान 17 +जाधव यांना बुलडाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार देण्यात आला[ संदर्भ हवा ]. +1)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कविवर्य भा.रा.तांबे पारितोषिक +2)साहित्य दृष्टी आणि दृष्टिकोन या समीक्षा ग्रंथास 'अस्मितादर्श ' वाड.मय पुरस्कार 1997 +3)'प्रत्ययपर्व' या कवितासंग्रहासाठी बुलढाणा जिल्हा साहित्य संघाचा कवी ना.घ.देशपांडे पुरस्कार 2012 +4)दलित स्त्रियांची आत्मकथने:स्वरूप आणि चिकित्सा या ग्रंथास अस्मितादर्श'वाड.मय पुरस्कार ,2004 +5)जालना येथील ऊर्मी नियतकालिकातर्फे काव्यविषयक योगदानाबद्दल दिला जाणारा 'कवी ना.धो.महानोर पुरस्कार',2015 +6)'कैफी आझमी पुरस्कार',बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन , पुणे 2015 +7)'बाबा भारती प्रबद्ध पुरस्कार' राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे 2015 +8)साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान,पुणे यांच्या वतीने साहित्यक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकास दिला जाणारा 'साहित्यभूषण' पुरस्कार 1 फेब्रुवारी 2016 +9)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकासाठी दिला जाणारा 'प्राचार्य व्ही.के.जोग स्मृती पुरस्कार' विद्यापीठ वर्धापनदिनी प्रदान,10 फेब्रुवारी 2016 +10)'तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात' या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा 'कवी केशवसुत पुरस्कार' दि.27 फेब्रुवारी 2016 diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2247.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7a5dc5b3e365b43c2d2f88248e7264d747265b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2247.txt @@ -0,0 +1,6 @@ +मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (जन्म : १३ डिसेंबर १९५५; - १७ मार्च २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते. पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते. +त्यांचा जन्म म्हापसा(गोवा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आयआयटीतील वर्गमित्र आहेत. +ते १९९४,१९९९,२००२,२००७ आणि २०१२च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पणजी विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले. +पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. +मनोहर पर्रीकर १७ मार्च २०१९ रोजी निधन पावले.[२] +मनोहर पर्रीकर यांचे 'मनोहर कथा' नावाचे चरित्र मंगला खाडिलकर यांनी लिहिले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2258.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2258.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..83b3c6feac41c12dc68639a1293ab34c4cb86fd4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2258.txt @@ -0,0 +1,3 @@ +मनोहर शंकर हर्डीकर. +जुलै ९, इ.स. २००६ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2289.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2289.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..258df0411a7317fa209bd1771ac1fccda2387ab7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2289.txt @@ -0,0 +1,2 @@ +मन्रो काउंटी, आर्कान्सा ही अमेरिकेच्या आर्कान्सा राज्यातील ७५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2309.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85caf540e171c74d82b03b89a16594fc75e76831 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2309.txt @@ -0,0 +1 @@ +मनवी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ रायचूर लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2310.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2310.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3627a97ae05c9ba3feea19c7ed00fe10d71dcd73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2310.txt @@ -0,0 +1,2 @@ +हा लेख मान्सा जिल्ह्याविषयी आहे. मान्सा शहराबद्दलचा लेख येथे आहे. +मान्सा हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मान्सा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2318.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2318.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dbdb8f943de1871feaa45810d90481a8c6651c3a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2318.txt @@ -0,0 +1 @@ +मन्सूर राणा (२७ डिसेंबर, १९६२:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा  पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९० मध्ये २ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2322.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f9194c592a3cb930c7d884578f25ea4a0cd6851 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2322.txt @@ -0,0 +1,7 @@ + +मन नदी ही विदर्भातील अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांतून वाहते. मन, ही पूर्णा नदीची एक उपनदी आहे. बाळापूर या गावी म्हैस नदी आणि मन नदी या नद्यांचा संगम होतो. + +पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या +मन नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2334.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2334.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0507eea487e84600242cf6f7504268d6cd488c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2334.txt @@ -0,0 +1,2 @@ +ममदापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2352.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0ecaef65d8ce15109d5be8d059cd73b64b4b76d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2352.txt @@ -0,0 +1,2 @@ +मय दैत्य किंवा मयासूर हा असूर आणि दानवांचा राजा होता. तो स्थापत्यशास्त्रात अत्यंत प्रवीण होता आणि अनेक चमत्कारपूर्ण बांधकामे त्याने केल्याचा उल्लेख मिळतो. रावणाची पत्नी मंदोदरी मय दैत्याची कन्या होती. +हेमा ही मय दैत्याची पत्नी[१][२] तर मंदोदरीशिवाय दुंदुभी आणि मायावी ही याची अपत्ये होती.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2368.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2368.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2366c6645b23421ebbca402c514fe62eb93f76a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2368.txt @@ -0,0 +1,10 @@ + +मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील अभयारण्य आहे. ते पुण्यापासून ७२ किमी आणि दौंडपासून ३५ किमी अंतरावर आहे. +हा भाग भारतीय वन्यजीव संस्थेने १९ ऑगस्ट १९९७ मध्ये अभयारण्य घोषित केला. +मयुरेश्वर अभयारण्यामध्ये बहुतांश बाभूळ, खैर, हिवर, सिसू, बोर, करवंद यांसारख्या शुष्क पानझडी वनस्पती आणि गवताळ प्रदेश आढळतो. +इथे अनेक प्रकारचे पक्षीही आढळतात, जसे, धाविक, भारतीय नीलपंख, घार, भारतीय राखी धनेश, कंठवाला होला, पांढऱ्या छातीचा धीवर, चिमण चंडोल, खाटीक, छोटा तपकिरी होला, निळ्या गालाचा राघू, पांढऱ्या कंठाची मनोली, सातभाई, गरुड, इ. +प्राण्यांमध्ये चिंकारा, तरस, भारतीय लांडगा, भारतीय कोल्हा, खोकड, भारतीय ससा हे प्राणी इथे आढळतात. +मयुरेश्वर अभयारण्य त्यामध्ये आढळणारे वन्यजीव आणि पक्षी याबरोबरच तिथल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. चिंकारा पाहण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. पर्यटक स्वतःच्या गाडीतून किंवा पायी चालत प्राणी पाहू शकतात. +मे २०१६ मध्ये इथले शुल्क पुढीलप्रमाणे होते: +अभयारण्यामध्ये वनविभागाचे दोन तंबू आहेत. राहण्याची सर्वात जवळची व्यवस्था सुपे गावामध्ये आहे. +अभयारण्याला भेट देण्यचा सर्वोत्तम काळ ऑगस्ट अखेर ते फेब्रुवारी आहे. उन्हाळ्यामध्ये इथे खूप गरमी आणि दमट हवमान असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2375.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2375.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa4cbff9c29ade9c662770fdb191cdfd9e9b8577 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2375.txt @@ -0,0 +1,2 @@ +मयूरभंज हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2380.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f19d950e990042ff596ab1a9fa60179279f75b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2380.txt @@ -0,0 +1,2 @@ +मयूरी तथा शालिनी (१९८३-२००५) ही मल्याळम, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री होती. +हीने २००५मध्ये वयाच्या २२व्या वर्षी आत्महत्या केली.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2384.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2384.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..22bcb94cb258eb1b25297b5f513021cd8f8a50ba --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2384.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर रोग या रोगाने पिकांच्या फांद्या/खोड मरते.याने पिक उत्पादनात प्रचंड घट होते., , हरभरा, ऊस, वाटाणा व +हा रोग कापूस, तूर, हरभरा, ऊस, पानवेल, व वटाणा इत्यादी पिकांवर येतो.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2387.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2387.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748a1f543e750d30bdc77059edf8e24492b1f8b0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2387.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९९३ असलेले मरकागाव हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६९६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४३ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १८६ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४६ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा धानोरा येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा , पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट, पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी कूरियर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - ५ ते १० किमी अंतरावर. व्यापारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. सहकारी बँका, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - ५ ते १० किमी अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - ५ ते १० किमी अंतरावर. क्रीडांगण, - ५ ते १० किमी अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - ५ ते १० किमी अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - ५ ते १० किमी अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - ५ ते १० किमी अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - ५ ते १० किमी अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2391.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2391.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48bc89d0e82746ca473abd66665f44807a167045 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2391.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारखेळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2400.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f151ff2465b2b4bc0deb8104880acf15f34af1a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2400.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरडसगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५४५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2401.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2401.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..138db28129ecad326cf2955123e046e15ae401ee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2401.txt @@ -0,0 +1,18 @@ +मृत्यू म्हणजे जीवित प्राण्याच्या शरीरातील त्या सर्व जैविक क्रियांचा अंत ज्या त्याला जिवंत राहण्यास मदत करतात. मृत्यूनंतर शरीराचे कार्य थांबते व प्राणी निष्क्रिय होतो. मृत्यूनंतर शरीराचे हळूहळू विघटन होण्यास सुरुवात होते. जन्म झालेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे. +मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे. अस थोडच आहे की तुम्ही ऐंशी वर्षाच्या झालात आणि लगेच मेलात? तर नाही ऐंशी वर्षापर्यंत मृत्यू तुमच्या आसपास फिरत असतो. तुमच्या शरीरामध्ये असतो, तुमचा शरीराबरोबर, वयाबरोबर तोही मोठा होत असतो. आणि एक दिवस तुम्हाला पूर्णपणे घेरून तुमच. जीवन संपवून टाकतो. मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा. जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. +एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते? या प्रश्नाचे तीन दृष्टिकोनांतून विश्लेषण करता येते. :- +वैद्यकीय दृष्टिकोनातून, धार्मिक दृष्टिकोनातून आणि तिसरे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. +’शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’ अशी ढोबळ व्याख्या करता येते. श्वासोच्छ्‌वास बंद होणे, नाडीचे व हृदयाचे ठोके बंद पडणे, दृष्टी स्थिर होणे, शरीरावरील केस ताठ होणे, शरीराचे तापमान घसरणे व शरीर थंड पडायला लागणे, संपूर्ण मेंदूच्या प्रक्रिया थांबणे, शरीर कुजायला सुरुवात होणे आणि बाह्य जगताशी संपर्क कायमचा तुटणे ही मृत्यूची लक्षणे समजली जातात. +मृत्यूनंतर काही तास शरीरातील पेशी त्यांच्या आंतरिक प्रक्रियेमुळे स्वतंत्रपणे जिवंत राहतात. म्हणूनच मृत्युपश्चात अवयवांचे दान करता येते, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते अवयव बसवता येतात. हे मृत शरीरातले अवयव जिवंत असले तरी तरी त्यांत चेतना वा जाणीव नसते. उदाहरणार्थ मृत्यूनंतर सात-आठ तास डोळ्यांच्या पेशी जरी जिवंत असल्या तरी जाणिवेच्या अभावी बघण्याचे कार्य मात्र घडत नसते. मृत्यूनंतर पचनक्रियाही काही वेळ चालू असते. शरीर कुजण्याची क्रिया मृत्यूनंतर काही तासांनी सुरू होते. +हृदयक्रिया बंद पडणे या लक्षणापेक्षा मेंदू बंद पडणे हे मृत्यूचे सर्वमान्य लक्षण आहे. त्यामुळेच हृदयक्रिया बंद पडलेल्या आणि डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या व्यक्ती, त्यांचे मेंदू बंद पडलेले नसल्याने काही तासांनी जिवंत झाल्याची उदाहरणे आहेत. +मृत्यूची काटेकोर कायदेशीर व्याख्या अजूनही सर्वमान्य झालेली नाही. +माणसाचा मृतदेह पुरणे, जाळणे, पशुपक्ष्यांच्या ताब्यात देणे नदीला किंवा समुद्राला अर्पण करणे इत्यादी प्रथा निरनिराळ्या समाजात रूढ आहेत. हा अंत्यविधी करण्यापूर्वी मृत देहावर अखेरचे कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक संस्कार करण्यात येतात. मृत्यूनंतर विशिष्ट दिवशी आप्त आणि अन्य लोक जमा होतात आणि विशिष्ट धार्मिक किंवा तशाच प्रकारचे काही विधी करतात. याशिवाय मृतव्यक्तीचे मासिक, त्रैमासिक किंवा वर्षश्राद्ध करण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे. अन्य लोक ठरावीक दिवशी मृताच्या स्मृतीनिमित्त किमान त्याच्या तसबिरीला हार घालतात. +या सर्व विधींच्या मागे मृत व्यक्तीला आपल्या सद्‌भावना, श्रद्धा, आपले सन्मान पोहचावेत अशी इच्छा असते. म्हणजे त्या व्यक्तीच्या जिवाला किंवा आत्म्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे गृहीत धरलेले असते. मृतात्म्याला सद्‌गती लाभो, किंवा शांती मिळो, त्याचा पुढचा प्रवास सुरळीत होवो अशी इच्छा त्या मृत जिवापर्यंत पोहोचते अशी लोकांमध्ये समजूत असते. +मृत व्यक्तीचा ’जीव’ कायमचा कबरीमध्ये पडून राहतो, कायमचा कैलासावर, वैकुंठात, स्वर्गात, नरकात किंवा थोडाथोडा काळ या दोन्ही ठिकाणी वास्तव्य करतो, भूत होऊन पृथ्वीवरच राहतो, परमेश्वराशी एकजीव होतो जातो, निर्वाणाला जातो वगैरे अनेक धार्मिक कल्पना आहेत. जगाच्या अंताच्या वेळी ईश्वर कबरीत हा पडून राहिलेल्या ’जिवा’चा न्यायनिवाडा करतो अशीही धार्मिक कल्पना आहे. याचा अर्थ असा की ’जिवाचे मृत्यूनंतर अस्तित्व’ अनेक धर्मांनी मान्य केले आहे. म्हणजे माणसाचा शारीरिक मृत्यू झाल्यावरही तो धर्मदृष्ट्या ’जिवंत’ असतो. +ज्यू, पारशी, ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्मातले अनेक पंथ आणि व्यक्ती यांच्या तत्त्वांप्रमाणे माणसाला पुनर्जन्म नसतो. त्यामुळे मृत्यूनंतरची अवस्था म्हणे काहीही नसणे, भूतयोनीत जाणे किंवा स्वर्गप्राप्ती वा नरकवास एवढीच मर्यादित असते. हिंदू, जैन, शीख, बौद्ध आदी भारतीय धर्मांनी मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत वेगळे सांगितले आहे, हा या धर्मांचा आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. +हिंदू धर्मशास्त्रानुसार माणसाला पंचकोश (म्हणजे पाच आवरणे वा देह) असतात. या आवरणांना कोश म्हणतात. अन्‍नकोश, प्राणकोश, मनकोश (किंवा कार्मिककोश), विज्ञानकोश आणि आनंदकोश असे हे पाच कोश आहेत. तिबेटी बौद्ध मतानुसार किंवा थिऑसॉफिकल मतानुसार वासनाकोश आणि निर्वाणकोश असे आणखी दोन कोश आहेत. +अन्‍न्कोश आपण डोळ्याने पाहू शकतो, प्राणकोश, वासनाकोश आणि मनकोश यांची फक्त कल्पना करता येते. सामान्य माणसापाशी विज्ञानकोश, आनंदकोश आणि निर्वाणकोश हे केवळ बीजरूपाने असतात. उच्च बुद्धि्मंत, कलावंत आणि धार्मिक वा आध्यात्मिक उच्च साधक यांच्या बाबतीत या कोशांचा थोडाफार विकास झालेला असतो. या पाच वा सात कोशांव्यतिरिक्त माणसाला एक कारण-देह असतो. मात्र त्याचे अस्तित्व केवळ बिंदुरूप असते. +माणसाच्या मृत्यूच्या वेळी माणसाचा दृश्यकोश गळून पडतो आणि कालांतराने प्राण कोशही गळून पडतो. वासनाकोश आणि मनकोश यांचे सारस्वरूप कारण-देहाला बीजरूपाने चिकटून राहतात. माणसाच्या मृत्यूच्या वेळी क्त त्‍याचा फक्त स्थूलदेह मरण पावतो, शरीरातील जीवात्मा हा प्राण-वासना-मन या कोशांसकट शरीराबाहेर पडतो. प्राणकोश हा शरीराला एका चंदेरी नाडीने जोडलेला असतो. ही नाडी किंवा आयुष्याची दोरी जोपर्यंत बळकट असतेतोवर मनुष्य जिवंत असतो. मनुष्य मेल्यानंतर ही चंदेरी नाडी तुटली नाही, तर तो पुनर्जीवित होऊ शकतो. +मृत्यूविषयीचा हा आध्यात्मिक दृष्टिकोन भारतीय धर्मांनी थोड्याफार फरकांनी मान्य केलेला आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2416.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2416.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_242.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..685b50b7b8ec6d5fc61d6074184842f596c89212 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_242.txt @@ -0,0 +1,9 @@ +भुमरी नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ही भातसई नदीची उपनदी आहे. हिच्यावरती सारंगपुरी नावाचे धरण आहे. + + +उल्हास नदी  · कामवारी नदी · काळू नदी · खडवली नदी · चोरणा नदी · तानसा नदी · दहेरजा नदी · पिंजळ नदी · पेल्हार नदी · बारबी नदी · भातसई नदी (भातसा नदी) · भारंगी नदी · भुमरी नदी · मुरबाडी नदी · वांदरी नदी · वारोळी नदी · वैतरणा नदी · सूर्या नदी + + +भुमरी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2422.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2422.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2423.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2423.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_244.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cae9f051f2023bc304f10c3c035352fb3914c732 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_244.txt @@ -0,0 +1,2 @@ +भूमिपोन अदुल्यदे (मराठी लेखनभेद: भूमिपोल अतुल्यतेज, भूमिबोल अदुल्यदेज; थाई: ภูมิพลอดุลยเดช ; रोमन लिपी: Bhumibol Adulyadej ; शाही थाई लिप्यंतर: Phumiphon Adunyadet ;) (५ डिसेंबर, इ.स. १९२७ - १४ ऑक्टोबर इ.स. २०१६) हा थायलंडचा राजा होता. सार्वजनिक जीवनात 'महाराज' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या राजाला नववा राम या नावानेही उल्लेखले जाते. ९ जून, इ.स. १९४६पासून राज्यारूढ असलेला नववा राम जगभरातील वर्तमान शासनप्रमुखांमध्ये सर्वाधिक काळ अधिकारारूढ शासनप्रमुख होता. भूमिबोल अदुल्यदेज हा थाई इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ कार्यकाळ असलेला राजा ठरला आहे. त्यांच्या निधनाने एका मोठ्या पर्वाची अखेर झाली, असे मानले जाते. +याच्यानंतर त्याचा मुलगा वज्रालंकरण थायलंडचा राजा झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2461.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2461.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ec849dc0ceec7b011dc16fb6fb02583d68bf7ace --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2461.txt @@ -0,0 +1,3 @@ +`विस्थापन` ही संकल्पना व्यापक असल्यामुळे मराठी कादंबरी साहित्यात या संदर्भातील विविध प्रश्नांची चर्चा कमी अधिक प्रमाणात झालेली आहे. परंतु एकूण मराठी कादंबरी साहित्य प्रकारचा इतिहास पाहताना १९६० पूर्वी हा विषय केंद्रभूत मानून फारसे कादंबरी लेखन झालेले नाही. या विषयाच्या अनुषंगाने थोड्याफार प्रमाणात विस्थापितांचे जीवन कुठे कुठे आलेले दिसून येते. मात्र त्यांची संपूर्ण जीनानुभूती आविष्कृत करणारी कलाकृती विरळच आहे. यात प्रामुख्याने धरणग्रस्तांच्या प्रश्नाने या संकल्पनेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यानंतर मराठी कादंबरीने हा विषय केंद्रभूत मानून नवा आशय व विषय घेऊन एकूण साहित्य विश्वात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली. +विस्थापितांचे भौगोलिक स्थान ,सांस्कृतिक जडण घडण ,समाजरचना,मातीशी जुळलेली घट्टनाळ आणि भावनिकबंध तोडून टाकताना होणारी घुसमट यांचे यथार्थ चित्रण मराठी कादंबरी साहित्य प्रकारातून आलेले आहे .दुष्काळ,धरण,प्रकल्प,देशाची फाळणी,भाषावार प्रांतरचना,धार्मिक व वांशिक छळवाद ,नैसर्गिक आपत्ती ,उदरनिर्वाहासाठी कायमचे किंव्हा अंशकालीन स्थलांतर इ कारणाने विस्थापित झालेले समाजसमूह आणि मुक्त अर्थ व्यवस्थेमुळे देशात येऊ घातलेल्या मोठमोठ्या प्रकल्पामुळे विस्थापित होऊ पाहणारी गावे ही कादंबरी लेखनाचे विषय झालेले आहेत.मात्र मराठी कादंबरीमध्ये प्रामुख्याने धरण्ग्रस्तांचेच विस्थापित्व अधिक लक्ष्य केलेले आढळते.धरण्ग्रस्ताशिवाय इतर कारणांमुळे निर्माण झालेल्या विस्थापित जीवनाचे चित्रण फारसे मराठी कादंबऱ्यामधून झालेले नाही. +या भयावह समस्येकडे मराठवाड्यातील दोन-तीन कादंबरीकारांनी प्रामुख्याने लक्ष वेधले आहे.त्यात त्र्यंबक असरडोहकर ,सरदार जाधव,आणि जगदीश अभ्यंकर यांनी अनुक्रमे` काळी आई `कोयता` आणि `धरणग्रस्त` कादंबऱ्यामधून विस्थापितांचे चित्रण केले आहे .काळी आई मधून प्रकल्पासाठी जमिनी दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती प्रचंड पैसा येतो.आणि त्या ठिकाणचा कष्टकरी ,शेतकरी व्यसनाधीनतेचा कसा बळी ठरतो.या पद्धतीचे चित्रण येते.तर कोयता या कादंबरीत उसतोडणी कामगारांची अवहेलना अभिव्यक्त होते.त्यात मुकादमाचा ऊसतोडणी महिला कामगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन किती वाईट असतो याचे दर्शन घडते.त्याचबरोबर धरणग्रस्त कलाकृती मधून मराठवाड्यातील पैठण तालुक्यातील बांधलेला पहिला `मातीचा` प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नाथसागर अर्थात जायकवाडी या प्रकल्पात एकूण चार तालुक्यातील साधारणपणे १०८ गावांचा समावेश होतो.जमिनी गेल्यानंतर त्या ठिकाणची संपूर्ण संस्कृती ,शेजार,गावगाडा उद्ध्वस्त होऊन जातो.त्यानंतर पाण्याच्या तुंबामुळे अनेक गावे पुन्हा संकटात सापडली जातात.त्यांना सरकारी पातळीवर धरणग्रस्त,पूरग्रस्त,प्रकल्पबाधित म्हणून गणले जात नाही.ही अवस्था अभिव्यक्त होते.हे नवीन आशय ,विषय घेऊन मराठवाड्यातील कादंबरीकारांनी कादंबरी लेखन केलेले आहे.त्यामुळे मराठवाड्यातील साहित्यिक नवीन काहीतरी करू पाहत आहे.याची नोंद घ्यावी लागते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2472.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2472.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e51786a33e5fce0d4d868c6fb19d22adad29edb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2472.txt @@ -0,0 +1 @@ +मराठा हे टिळकांनी सुरू केलेले इंग्लिश भाषेतील दैनिक होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2474.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..353dff504ca65dbab95ae59bf276cdd9960feb11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2474.txt @@ -0,0 +1,28 @@ +मराठा नौदल ही मराठा साम्राज्याच्या सशस्त्र दलांची नौदल शाखा होती, जी 17 व्या शतकाच्या मध्यापासून ते 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतात अस्तित्वात होती. +छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या अगोदरही भारतात आरमार होते. चोळ, कलिंग राज्यांकडे स्वताचे आरमार होते, त्या आरमाराच्या जोरावर या राजांनी आपले साम्राज्या भारतीय भूखंडाबाहेर विस्तारले होते. मा्त्र त्यानंतरच्या काळात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला. मध्ययुगीन भारतात, मुस्लिम शासकांनी (जसे की दख्खन सल्तनत आणि मुघल सल्तनत) यांनी लढाऊ आरमाराचा विचारही केला नव्हता. याचा फायदा पोर्तुगिज-फ्रेंच-इंग्रज-सिद्दी यांनी घेतला. समुद्री व्यापारासाठी मुघलांना देखील पोर्तुगिजांकडून कार्ताझ (परवाने) विकत घ्यावे लागत असत. १६५६ साली शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली, त्यामुळे कोकणाचा बराचसा भाग स्वराज्यात आला. त्याकाळात त्यांच्यात व सिद्दीत अनेक झटापटी झाल्या. आॅक्टोबर १६५७ मध्ये महाराजांनी कल्याण आणि भिवंडीचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. मिळालेल्या या प्रदेशाच्या संरक्षणासाठी व सिद्दी व युरोपियनच्या कुरापती थांबवण्यासाठी व त्यांना सागरी मार्गाने मिळणारी रसद तोडण्यासाठी शिवाजी महाराजांना आरमारची गरज भासू लागली आणि यातुनच त्यांनी २४ आॅक्टोबर १६५७ मध्ये भिवंडी, कल्याण व पेण मध्ये पहिल्या जहाजाची निर्मिती केली. +मुघल आरामाराबाबत परावलंबी होते, त्यांनी पश्चिम किनाराच्या संरक्षणाची जबाबदारी जंजिराच्या सिद्दींवर सापवली होती तर पूर्वेकडे मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारे खलाशी हे फिरंगी होते व त्यासाठी मुघलांकडून वार्षिक १४ लक्ष रुपये एवढा खर्च केला जायचा. +शिवाजी महाराजांनी पोर्तुगिज अभियंत्यांना देखील जहाज बांधणीच्या कामासाठी ठेवले होते. लैतांव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगस यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी पहिली २० लढाई खलबते बांधण्यास सुरुवात केली. लैतांव व्हियेगसचा हाताखाली ४०० माणसे ही काम करत होते. पुढे विजरई कौंदि द संव्हिसेंति ह्याने शिवाजी महाराजांच्या आरमारात काम करत असलेल्या पोर्तुगिज लोकांना स्वदेशी जाण्यास भाग पाडले. १६६७ साली विजरईने पोर्तुगालच्या राजालाही शिवाजी महाराजांच्या आरमाराबद्दल कळवले होते. शिवाजी महाराजांनी आरमाराच्या प्रमुखाला सरखेल ही पदवी दिली होती.[२] +नौकाबांधणी कारखान्यांत विविध प्रकारची जहाजं बांधली जात असत. यामध्ये गुराब म्हणजे तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज, तरांडी (या प्रकारच्या नावेचा उपयोग प्रामुख्यानं माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठी केला जात असे), तारवे आणि गलबतं ही जलद चालणारी जहाजं होती, शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाजं होती. +पुढं जहाजांची संख्या चारशेपर्यंत वाढत गेली. महाराजांनी आरमाराचं नियोजनही अत्यंत सुव्यवस्थितपणे केलेलं होतं. दोनशे जहाजांचा ताफा करून त्यावरती सुभा, दौलतखान, मायनाक भंडारी, वेंटगी सारंगी म्हणजेच दर्यासारंग, इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले आणि समुद्रावर दरारा निर्माण केला. पुढं खोल समुद्रात जाणाऱ्या नौकाही बांधण्यात आल्या. इराण, बसरा, मक्का या ठिकाणाशी व्यापारास सुरुवात झाली. शिवरायांच्या आरमारात सुमारे पाच हजार सैनिक होते. +1664 ची सुरतची लढाई एक सुसंघटित लढाई होती, ज्यायोगे मराठ्यांनी त्यांचे सैन्य आणि नौदल समन्वित पद्धतीने वापरले. शिवाजी महाराजांनी सन १६६४ मध्ये सुरत लुटली. या धनाचा उपयोग शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला. किल्ल्याच्या बांधकामाची जबाबदारी हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवण्यात आली. बांधकामाला सुरुवात झाली; पण काही काळातच स्वराज्यावर मिर्झाराजे जयसिंग यांचं वादळ आलं, पुढं पुरंदरचा तह झाला. महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यास जावं लागलं. तिथं ते अडकून पडले, या काळात सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम हिरोजी यांनी स्वतःचे दागदागिने गहाण टाकून पूर्ण केलं. बळकट असा किल्ला निर्माण झाला. आरमारासाठी बळकट जलदुर्गाची निर्मिती झाली पाहिजे, असं महाराजांना वाटत असे, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या जलदुर्गांच्या बांधकामातून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. मुरुड-जंजिऱ्याचा किल्ला हा सिद्धींच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याजवळ पद्मदुर्ग (कांसा) हा किल्ला बांधला. पद्मदुर्ग वसवून दुसरी राजापुरी उभी केली. सन १६७२ मध्ये मुंबईच्या जवळ खांदेरी बंदरावर शिवरायांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. मुंबईला आणि पर्यायानं इंग्रजांना धाक बसावा हा यापाठीमागचा उद्देश होता. उत्तर कोकणातलं दळणवळणही यामुळं सुलभ होणार होते. सुरुवातीला दौलतखान आणि नंतर मायनाक भंडारी यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं. कल्याण आणि चौल इथल्या खजिन्यातून एक लक्ष होन या किल्ल्यासाठी महाराजांनी उभे केले. +इंग्रजांना ही बातमी समजताच त्यांच्यात खळबळ माजली. मुंबईचा गव्हर्नर जेराल्ड आँन्जिअर यानं डॅनियल ह्यूज यास तिथं पाठवलं, खडकाजवळ उभा राहून तो ‘हे बेट आमचं आहे, तुम्ही इथून निघून जा’ असं मराठ्यांना उद्देशून बोलू लागला. यावरती मायनाक म्हणाले : ‘‘हे बेट आमचंच आहे. आम्ही इथून जाणार नाही, मी माझ्या राजांचा हुकूम मानतो.’’ मराठे ऐकत नाहीत हे पाहून लढाई करून इथून मराठ्यांना हाकलून लावावं, या उद्देशानं इंग्रजांचं नाविक दल ‘हंटर’ आणि ‘रिव्हेंज’ ही लढाऊ जहाजं घेऊन त्या ठिकाणी आले. यामध्ये कॅप्टन रिचर्ड केग्वीन, कॅप्टन फ्रान्सिस थाँर्प, कॅप्टन विलियन मिंचीन, सार्जंट नॅश, कॅप्टन माँलिव्हिएर हे नामवंत इंग्रज अधिकारी होते. लढाईला सुरुवात झाली, उथळ पाण्यामुळं इंग्रजांच्या बोटी चालेनात. उलट मराठी आरमार अतिशय चपळाईनं इंग्रजांवरती हल्ले करू लागलं. रिचर्ड केग्विन म्हणाला : ‘‘मराठ्यांच्या छोट्या बोटी आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात. अशा छोट्या बोटी आपल्या आरमारात असत्या, तर किती बरं झालं असतं.’’ सुरुवातीला मराठ्याच्या बोटींना नावं ठेवणारे इंग्रज या बोटींचं कौतुक करू लागले. ब्रिटिश अभिमानाने म्हणत : ‘Britannia Rule the waves, Britons never will be slaves.’ मात्र, असे इंग्रज या ठिकाणी हरत गेले. +कुलाबा किल्ल्याचं बांधकाम इसवीसन १६७८ मध्ये सुरू झालं. या किल्ल्याचं बांधकाम करताना दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधल्या आहेत. या बांधकामात चुन्याचा मसाला वापरला गेला नाही- म्हणजेच दरजा भरलेल्या नाहीत. याचं कारण, समुद्राच्या लाटा भिंतीवरती आदळल्या, की त्याचं पाणी दोन दगडाच्या फटीतून आतमध्ये जावं, पाण्याच्या प्रवाहाला विरोध कमी प्रमाणात व्हावा आणि बांधकाम दीर्घायुषी व्हावं. +पद्मदुर्गच्या बांधकामातसुद्धा वेगळ्याच प्रकारचं तंत्र वापरलं गेलं आहे. या किल्ल्याच्या भिंतीवर जिथं लाटा आदळतात, तिथं ७-८ सेंटिमीटर दगड झिजलेले आहेत; पण यामध्ये वापरलेला चुन्याचा मसाला मात्र झिजला नाही. दगडापेक्षा भक्कम ताकद या चुन्यामध्ये प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली दिसते. खांदेरी किल्ला भक्कम व्हावा आणि शत्रूला सहजासहजी किल्ल्याजवळ जाता येऊ नये, या उद्देशानं महाराजांनी या किल्ल्याच्याभोवती वेगवेगळ्या आकाराचे दगड टाकले. या टाकलेल्या दगडावर कालवे वाढावेत म्हणजे कडा धारदार होतील आणि पाण्यातून चालत जाणं अवघड होऊन जाईल, हा उद्देश. विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळत तर पाण्यात प्रचंड मोठी भिंत महाराजांनी बांधली. तिची लांबी सुमारे पाऊण किलोमीटर आहे, तर रुंदी तीन मीटर आहे. किनाऱ्यापासून खोल समुद्रात तिचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. शत्रूच्या बोटी जर विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आल्या, तर या भिंतीवर आपटून त्या फुटाव्यात, असा उद्देश. मराठी बोटींचा तळ खोल नसल्यानं या भिंतीचा धोका त्यांना नव्हता. पुढं विजयदुर्गवर इंग्रजांचा हल्ला झाला, त्यावेळी इंग्रजांच्या बोटी या भिंतीवरती आदळून फुटल्या,. +1680 ते 1689 या काळात मराठा नौदलाने संभाजीच्या कारकिर्दीत अनेक लढाया लढल्या. मेनक भंडारी, दर्या सारंग आणि दौलत खान हे संभाजीच्या कारकिर्दीत मराठा नौदलाचे एडमिरल होते. +१६७८-७९ मध्ये, शिवाजीने मुंबईजवळील खांदेरी आणि कुलाबा हे नौदल किल्ले जंजिऱ्यातील सिद्दी आणि इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील युती तपासण्यासाठी बांधण्यास सुरुवात केली. एप्रिल 1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी या किल्ल्यांचे बांधकाम अपूर्ण होते. संभाजींनी गादीवर येऊन या किल्ल्यांचे उर्वरित बांधकाम तातडीने पूर्ण केले. संभाजीने या स्थानांना आपले किल्ले म्हणून मजबूत केले. +१६८१ साली औरंगजेबाच्या मार्गदर्शनाखाली जंजिऱ्याच्या सिद्दींनी कोकणातील मराठा गावांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. औरंगजेबाने संभाजीच्या मराठा राज्याला चारही बाजूंनी वेढा घालण्याची योजना आखली होती म्हणून त्याने आपल्या अधीनस्थ सिद्दीला मराठा प्रदेशावर छापे टाकण्याचा आदेश दिला. हे ऐकून संभाजी संतापले पण त्यांना जंजिरा किल्ल्याचे सामरिक महत्त्वही माहीत होते. अरबी समुद्रातील व्यापारावर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याला जंजिरा काबीज करायचा होता. 1681 च्या उत्तरार्धात संभाजींनी सिद्दींना शिक्षा करण्याचा आणि जंजिरा काबीज करण्याचा निर्णय घेतला. संभाजीने सैन्य आणि नौदलातील 20,000 सैनिकांसह जंजिऱ्यावर उभयचर वेढा घातला आणि सैन्याला वैयक्तिकरित्या कमांड दिले. संभाजीने सिद्दीला फसवून किल्ला जिंकण्याची योजना आखली. त्याने ज्येष्ठ मराठा सेनापती कोंडाजी फर्जंद यांच्या नेतृत्वाखालील एक दल सिद्दीला त्याच्याशी खोट्या भांडणाच्या बहाण्याने पाठवले. खरी योजना अशी होती की कोंडाजी आणि त्याचे लोक किल्ल्यातील बंदुकीच्या साठ्याचा स्फोट करून सैनिकांचे मोठे नुकसान करतील, भिंती कोसळतील आणि दहशत निर्माण करतील जेणेकरून किना-यावरील मराठा सैन्याने हल्ला करून हादरलेल्या किल्ल्याचा ताबा घ्यावा. तथापि, सिद्दीला ही योजना पक्षातील एका महिला सदस्याकडून समजली आणि त्याने कोंडाजी फर्जंद यांच्यासह पक्षाच्या सदस्यांना अंमलात आणले. पक्षाचे दोनच सदस्य संभाजीच्या छावणीत परत जाण्यात यशस्वी झाले. +योजना अयशस्वी झाल्यानंतर संभाजीने जंजिऱ्यावर जोरदार हल्ला केला. मराठ्यांच्या तोफखान्याने किल्ल्याच्या तटबंदीचे नुकसान करण्यास सुरुवात केली. मराठा नौदलाची 300 जहाजे किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होत्या परंतु सिद्दींच्या भक्कम तोफखान्याने किल्ल्याचे रक्षण केले. दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले आणि दोन्ही बाजूंना वरचा हात मिळवता आला नाही. संभाजीने जंजिऱ्यावर सतत दबाव ठेवला आणि त्याच्या तोफखान्याने किल्ल्याच्या तटबंदीचे मोठे नुकसान केले. मराठा नौदलाने जंजिऱ्याला तिन्ही बाजूंनी नाकेबंदी करून किल्ल्यावरील सर्व साहित्य बंद केले. मराठा सैन्याने किनाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत सागरी सेतू बांधण्यास सुरुवात केली. पूल आकार घेऊ लागला. सिद्दी अत्यंत बिकट परिस्थितीत अडकले होते आणि अन्नाच्या तीव्र टंचाईशी झुंज देत होते. काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास संभाजी किल्ला ताब्यात घेईल हे सिद्दींच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी औरंगजेबाकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्याचे सामरिक महत्त्व औरंगजेबाला चांगलेच ठाऊक होते. संभाजीचा जंजिऱ्यावरील हल्ला वळवण्यासाठी त्याने ताबडतोब जनरल हसन अली खान याला कल्याण आणि भिवंडीचा 35,000 मजबूत फौजा उध्वस्त करण्यासाठी पाठवले. हसन अली खानने कल्याण आणि भिवंडीचा नाश केला आणि मराठ्यांची राजधानी रायगडावर हल्ला करण्याची धमकी दिली. +संभाजीने जंजिरा जवळजवळ काबीज केला होता पण हसन अली खानची आगाऊपणा तपासण्यासाठी त्यांना जंजिऱ्यातून माघार घ्यावी लागली. संभाजीच्या अनुपस्थितीत महाडचे नौदल सेनापती दादाजी रघुनाथ देशपांडे यांनी वेढा ताब्यात घेतला. संभाजीने नंतर हसन अलीखानला अहमदनगरला मारहाण केली पण कल्याण-भिवंडीच्या वाटचालीमुळे जंजिरा वाचला. तरीसुद्धा संभाजी आणि मराठा नौदलाने जंजिऱ्याच्या सिद्दींचे प्रचंड नुकसान केले आणि संभाजीच्या उर्वरित कारकिर्दीत त्यांनी कधीही मराठ्यांवर हल्ला केला नाही. सिद्दींना औरंगजेबाला मदत करण्यापासून रोखण्याचे संभाजीचे राजकीय उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य झाले, तरीही जंजिरा काबीज करण्याचे त्यांचे लष्करी उद्दिष्ट साध्य झाले नाही. +मुघल सरदार राहुललाखान आणि रणमस्तखान यांनी १६८२ मध्ये कल्याण आणि भिवंडी ताब्यात घेतली होती. त्यांनी कल्याणजवळील दुर्गाडी किल्ला नष्ट केला. संभाजीला ताबडतोब शहरे परत काबीज करायची होती आणि ते त्वरीत प्रदेशात आले. पोर्तुगीज जहाजे शत्रूंना पुरवण्यासाठी ठाणे खाडीचा वापर करत असल्याने ठाणे खाडीकडे वळणाऱ्या पारसिक टेकडीवर पारसिक किल्ला बांधण्याचे आदेश त्यांनी ताबडतोब दिले. संभाजींनी पारसिक येथे आपल्या सैन्याला ठाणे खाडी ओलांडणाऱ्या पोर्तुगीज जहाजांवर बॉम्बफेक करण्याचे आदेश दिले. नंतर संभाजीने कल्याण-डोंबिवलीच्या लढाईत राहुललाखान आणि रणमस्तखान यांचा पराभव करून कल्याण व भिवंडी पुन्हा ताब्यात घेतली. त्यांनी तातडीने कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. कल्याण हा मराठ्यांचा महत्त्वाचा नौदल तळ होता. +1682 मध्ये मराठ्यांनी कोकण किनारपट्टीवर अनेक छोट्या छोट्या लढायांमध्ये पोर्तुगीजांचा पराभव केला, तारापूर आणि इतर अनेक ठिकाणे ताब्यात घेतली. गोव्याचे सामरिक महत्त्व संभाजीला चांगलेच ठाऊक होते. गोवा प्रदेशात पोर्तुगीज नौदलाच्या हालचाली रोखण्यासाठी संभाजींना कर्नाटकच्या किनारपट्टीवरील अंजदिवा बेटावर एक किल्ला बांधायचा होता. कारवार प्रदेशातील त्याचे सैन्य किल्ला बांधण्यासाठी बांधकाम साहित्यासह बेटावर उतरले. पोर्तुगीजांना ही बातमी कळताच त्यांनी बेटावर पोहोचून मराठ्यांना हुसकावून लावले. संभाजीने नंतर 1683 च्या गोव्यातील मोहिमेत पोर्तुगीजांचा दारुण पराभव केला. या पराभवानंतर, संभाजीच्या उर्वरित कारकिर्दीत पोर्तुगीजांनी मराठ्यांशी लढा दिला नाही. +1683 च्या उत्तरार्धात औरंगजेबाने आपला मुलगा मुअज्जम याला संभाजी महाराजांच्या गोव्यावरील हल्ल्यापासून पोर्तुगीजांना वाचवण्यासाठी 100,000 सैन्य, हजारो उंट, हत्ती आणि घोडे पाठवले होते. पोर्तुगीजांना मदत करण्यासाठी त्याने त्याला रामदरा घाटमार्गे गोव्यात उतरण्याचा आदेश दिला. दक्षिणेकडून कोकणातील मराठा प्रदेशांवर हल्ला करणे हा मुअज्जमचा मुख्य उद्देश होता. औरंगजेबाने आपल्या नौदलाला सुरत येथे मुअज्जमचे प्रचंड सैन्य गोव्यात पुरवण्याचे आदेश दिले. मराठा नौदलाने या पुरवठा जहाजांवर छापे टाकले आणि या पुरवठादारांचा मोठा भाग ताब्यात घेण्यात यश आले. त्यामुळे मुअज्जमच्या सैन्यात अन्नाची मोठी टंचाई निर्माण झाली. त्यामुळे उपासमार, रोगराई आणि मराठा सैन्याच्या सततच्या गनिमी हल्ल्यांमुळे मुअज्जमच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. +मराठा नौदलाने 1687 मध्ये गुजरातमधील भरूच या महत्त्वाच्या व्यापारी केंद्रावर छापा टाकला होता. +मुंबईजवळील इंग्रजांचा प्रभाव रोखण्यासाठी संभाजीने एलिफंटा बेट विकत घेतले. +संभाजींना मराठा नौदलाचे आधुनिकीकरण करायचे होते. त्यामुळे त्याने अरब नौदल सेनापती जंगे खान याच्याशी मैत्री केली. मराठा नौदलाला जलद जहाज बांधणी आणि तोफखाना वापरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी संभाजींनी त्यांना कोकणात बोलावले. जांगे खानने ही ऑफर स्वीकारली आणि १६८१ मध्ये सहा महिने कोकणात आपल्या सैन्यासोबत राहिला. त्याच्या माणसांनी मराठा नौदलाला जहाजबांधणी आणि तोफखाना वापरण्याच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण दिले. +१६८९ मध्ये औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्याने संभाजीला पकडले, छळले आणि नंतर मृत्युदंड दिला. त्याच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत मराठा नौदलाचा आकार वाढला होता. नौदलाला बळकट करण्यासाठी त्यांनी शिवाजीची धोरणे चालू ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत मराठा नौदलाने मुंबई, जंजिरा आणि गोवा या प्रदेशांना वगळून उत्तर कोकणातील तारापूर ते उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंतच्या किनारपट्टीवर नियंत्रण ठेवले. नौदल युद्ध आणि नौदलाचे महत्त्व त्यांना चांगलेच ठाऊक होते. +समुद्रात जाणाऱ्या किंवा "ब्लू वॉटर" नौदलाच्या तुलनेत मराठा नौदल प्रामुख्याने तटीय "ग्रीन वॉटर" नौदल होती. त्यांची जहाजे जमिनीवर/समुद्री वाऱ्यावर अवलंबून होती. मराठ्यांनी तटीय पाण्यापासून दूर समुद्रात ब्रिटिशांना गुंतवून ठेवण्यासाठी इतकी मोठी जहाजे बांधली नाहीत. +2007 च्या हॉलिवूड चित्रपट पायरेट्स ऑफ द कॅरिबियन: अॅट वर्ल्ड्स एंडमध्ये श्री सुंभजी नावाचे पात्र चित्रित केले आहे, जो मराठा नौदल अधिकारी कान्होजी आंग्रे यांचा मुलगा संभाजीचा कथित संदर्भ आहे. + +अॅडमिरल कान्होजी आंग्रे यांच्या स्मरणार्थ भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नेव्हल कमांडला INS आंग्रे असे नाव देण्यात आले आहे. +भारतीय नौदलाने आपल्या दोन पाणबुड्यांना INS खांदेरी असे नाव दिले आहे त्याच नावाच्या मराठा सागरी किल्ल्यावर +भारतीय टपाल सेवेने मराठा ताफ्यातील गुरब आणि पाल यांचे स्मरणार्थ तिकिट जारी केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_25.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_25.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a60992ca577ed04d7a341c820064a1f186fa81c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_25.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2503.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2503.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e3f47c4374e4f495b6496f2eb86110b671d1495 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2503.txt @@ -0,0 +1 @@ +पलायसौदा ( ग्रीक: Παλαιόσουδα, "जुना सौदा"), ज्याला मराथी म्हणून ओळखले जाते ( ग्रीक: Μαράθι), क्रेतेच्या सौदा बे जवळ, मराथी शहराच्या दक्षिणेस असलेले एक लहान बेट आहे .हे बेट एक लोकप्रिय डायव्हिंग स्थान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2533.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2533.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f9918efa6e3832b86bc8c1ad7e373b01b867144f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2533.txt @@ -0,0 +1,25 @@ +मराठी सिनेमा म्हणजे भारतातील मराठी भाषेतील सिनेमा. मराठी ही भारतातील महाराष्ट्र राज्याची भाषा आहे. जुन्या मुंबईवर आधारित, हा सर्वात जुना आणि भारतातील अग्रणी चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. मराठी आणि संस्कृत संगीत नाटके करत असणारे मराठी कामगारांनी त्या काळात मराठीत नाटक सादर केले.आलम आरा ह्या पहिले हिंदी बोलपट्टीच्या एक वर्षनंतर, पहिला मराठी बोलपट चित्रपट, अयोध्येचा राजा,१९३२ साली प्रदर्शित झाला . जरी हा उद्योग मुंबईत असलेल्या मोठ्या बाजारपेठित हिंदी चित्रपटापेक्षा खूपच लहान असला, तरी मराठी सिनेमा कर मुक्त आहे आणि अलिकडच्या वर्षांत ती प्रगती करीत आहे. दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला राजा हरिश्चंद्र, १९१३ साली प्रसिद्ध झालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून ओळखला जात असे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारचा दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीत जीवनगौरव भरण्यासाठी देण्यात येतो. +मराठी सिनेमा भारतीय चित्रपटातील सर्वात जुना प्रकार आहे. १९ मे १९१२ रोजी दादासाहेब तोरणे यांनी मुंबईत कोरोनेशन सिनेमॅटोग्राफ येथे श्री पुंडलिकचा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित केला. +दादासाहेब फाळके यांना स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पहिल्या पायनियर आणि सिनेमाचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्यांनी १९१३ मध्ये आपल्या पहिल्या स्वदेशी बनलेल्या फिल्म 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटाची क्रांती आणली. या चित्रपटाला इफ्फी आणि एनआयएफडीने मराठी चित्रपटाचा एक भाग म्हणून मानले आहे कारण मराठी आणि हिंदी चित्रपटाची निर्मिती पूर्णता मराठी कामगारांची निर्मिती होते.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर हे विसाव्या शतकातील सक्रिय चित्रपट निर्मितीचे एक केंद्र होते. १९१९ साली बाबुराव पेंटर यांनी लोकप्रिय म्हणून ओळखले आणि कोल्हापूरच्या महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रीय चित्रपट कंपनीची स्थापना केली आणि बालाशेद पवार, कमला देवी आणि झुनझाराराव पवार यांच्यात पहिली ऐतिहासिक ऐतिहासिक सेरंधारी (१९२०) प्रसिद्ध भूमिका साकारली. सेट, वेशभूषा, डिझाइन आणि पेंटिंग या विषयातील त्यांची विशेष आवड असल्यामुळे त्यांनी नवीन माध्यमांतून आणि ऐतिहासिक शैलीत विशेष करण्यासाठी मराठा इतिहासातील भाग निवडले. १९३० पर्यंत बाबुराव पेंटरने अनेक मूकपट तयार केले. तथापि, काही मूकपटांच्या नंतर, महाराष्ट्र चित्रपट कंपनीने आवाज येण्याच्या आशेने बंद केले. बाबूराव विशेषतः टॉकीजबाबत उत्सुक नव्हते कारण त्यांनी विश्वास ठेवला होता की ते गेल्या काही वर्षांत इतक्या वेदनादायक उत्क्रांतीचा नाश करतील.दासाहेब फाळके यांना मराठी चित्रपटाचा जनक म्हणतात. त्यानि खुप जुन्य कलात् ही नविन् नविन् प्रयोग करत् सिनेमचि निर्मिति केली + +मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला बोलपट अयोध्येचा राजा (चित्रपट) हा प्रभात निर्मित आहे. प्रभातचा संत तुकाराम हा १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये श्यामची आई या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. +सिंहासन(जब्बार पटेल): कलावंत : श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, दत्ता भट. +अशी ही बनवाबनवी(सचिन): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी. +एक डाव भुताचा(रवि नेमाडे): कलावंत : दिलीप प्रभावळ्कर, अशोक सराफ, रंजना. +माहेरची साडी(विजय कोंडके): कलावंत : अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, आशालता वाबगांवकर. +नवरी मिळे नवऱ्याला(सचिन): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, निवेदिता जोशी, सुप्रिया पिळगांवकर. +जैत रे जैत(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, मोहन आगाशे, निळू फुले. +माझा पती करोडपती(सचिन पिळगावकर): कलावंत : अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे. +पिंजरा(व्ही. शांताराम): कलावंत : संध्या, श्रीराम लागू, निळू फुले. +झपाटलेला(महेश कोठारे): कलावंत : लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, मधू कांबीकर, विजय चव्हाण, दिलीप प्रभावळकर. +आम्ही जातो आमुच्या गावा(कमलाकर तोरणे): कलावंत : धुमाळ, उमा भेंडे, सूर्यकांत, श्रीकांत मोघे. +जगाच्या पाठीवर(राजा परांजपे): कलावंत : सीमा देव, रमेश देव, राजा परांजपे. +मधुचंद्र(राजदत्त): कलावंत : उमा, काशीनाथ घाणेकर, नाना पळशीकर, श्रीकांत मोघे. +पाठलाग (राजा परांजपे): कलावंत : भावना, काशीनाथ घाणेकर. +सामना(जब्बार पटेल): कलावंत : निळू फुले, श्रीराम लागू. +आत्मविश्वास(सचिन): कलावंत : नीलकांती पाटेकर, दया डोंगरे, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर. +हा खेळ सावल्यांचा(?) कलावंत: काशीनाथ घाणेकर, आशा काळे, लालन सारंग, राजा गोसावी. +कळत नकळत(कांचन नायक): कलावंत : विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, अशोक सराफ. +उंबरठा(जब्बार पटेल): कलावंत : स्मिता पाटील, गिरिश कर्नाड. + १९५० + •  १९५१  •  १९५२  •  १९५३  •  १९५४  •  १९५५  •  १९५६  •  १९५७  •  १९५८  •  १९५९  •  १९६०  •  १९६१  •  १९६२  •  १९६३  •  १९६४  •  १९६५  •  १९६६  •  १९६७  •  १९६८  •  १९६९  •  १९७०  •  १९७१  •  १९७२  •  १९७३  •  १९७४  •  १९७५  •  १९७६  •  १९७७  •  १९७८  •  १९७९  •  १९८०  •  १९८१  •  १९८२  •  १९८३  •  १९८४  •  १९८५  •  १९८६  •  १९८७  •  १९८८  •  १९८९  •  १९९०  •  १९९१  •  १९९२  •  १९९३  •  १९९४  •  १९९५  •  १९९६  •  १९९७  •  १९९८  •  १९९९  •  २०००  •  २००१  •  २००२  •  २००३  •  २००४  •  २००५  •  २००६  •  २००७  •  २००८  •  २००९  •  २०१०  •  २०११  •  २०१२  •  २०१३  •  २०१४  •  २०१५ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2535.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2535.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e9f7a3ca318f4d70665eb1f7444da38d00615ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2535.txt @@ -0,0 +1 @@ +ही मराठी भाषेत निर्मिलेल्या चित्रपटांची यादी आहे. मराठी चित्रपट उद्योग सर्व भारतीय चित्रपट उद्योगांमध्ये सर्वात जुना आहे. राजा हरिश्चंद हा भारतातील पहिला मूकपट (मूक चित्रपट) आहे, जो दादासाहेब फाळके यांनी सर्व मराठी-क्रूच्या मदतीने निर्देशित केला होता. अयोध्येचा राजा हा इ.स. १९३२ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील पहिला बोलपट होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_254.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_254.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f1077f9ede78109d7851417230f3011d73c3b27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_254.txt @@ -0,0 +1,7 @@ +करडा रंग +हिम म्हणजे बर्फाचा चुरा पांढरा असतो, तर ढगाचा रंग करडा असतो. करडा रंग म्हणजेच भुरा रंग. वृद्धापकाळ जवळ आला की सफेद होण्याआधी डोक्यावरील केस करडे होतात. त्यामुळे करडा रंग हा निवृत्तीचा मानला जातो. +गृहसजावटीत करडा रंग कोणत्याही अन्य रंगासोबत उठून दिसतो. महाराष्ट्रातील दगड हे करड्या रंगाचे आहेत, त्यामुळे पंढरपूरची विठ्ठलाची मूर्तीही करड्या रंगाची आहे. +प्रभाकर बर्वे, यशवंत देशमुख आदी चित्रकार त्यांच्या चित्रात करड्या रंगाचा वापर जास्त करीत. चित्रकार हुसेन यांची जुनी चित्रेही करड्या रंगात होती. +ग्रॅफाईट पेन्सिलमध्ये अशा रंगाची छटा असते. पूर्वी वर्तमानपत्रातील चित्रे करड्या रंगात असत. +कृष्णधवल चित्रपटांच्या काळाची आठवण म्हणून आजही लोक करड्या रंगात ग्रुप फोटो काढवून घेतात. +करडा रंग फिका केला,म्हणजे त्यात थोडा पांढरा रंग मिसळला की राखाडी रंग बनतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2560.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2560.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15bb80ae66d83829cb698da7c2a037c6c9b4480c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2560.txt @@ -0,0 +1,6 @@ +मराठी प्रबंध सूची ही महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध विद्यापीठांत सादर करण्यात येऊन मान्यता मिळालेल्या 'मराठीविषयक' प्रबंधाची सूची आहे. 'मराठीविषयक' ह्या संज्ञेने मराठी साहित्य, तौलनिक साहित्याभ्यास, भाषाविज्ञान आणि शिक्षणशास्त्र ह्या विषयांशी संबंधित अशा मराठी भाषेतील तसेच अन्य भाषांतील प्रबंधांचा निर्देश केलेला आहे.[१] ह्या सूचीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून त्यांत १९३८ ते २००७ [२] [३] ह्या कालखंडातील प्रबंधांचा समावेश झालेला आहे. +डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी हे १९८५ साली नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मराठीच्या प्रेमापोटी मराठीतील प्रबंधसंपदा विद्यार्थी आणि संशोधकांच्या कार्यासाठी उपयोगी पडावी म्हणून सन १९८५ ते १९९१ पर्यंत शोधकार्य करून, त्यांनी प्रथम डी.लिट. आणि आचार्य पदवी मिळविणाऱ्यांच्या प्रबंधांची व नंतर १९९१ पर्यंतच्या मराठी विषयातील तब्बल ७५८ प्रबंधांची नावे, त्यातील विषय व संशोधनकारांच्या नावे गोळा केली. त्यानंतर मराठी प्रबंधसूची हे पुस्तक प्रकाशित केले. +त्यासाठी कुळकर्णी यांनी स्वखर्चाने राज्यातील सर्व विद्यापीठे फिरून माहिती गोळा करण्याचे काम केले. केवळ माहिती गोळा करून त्यांचे काम थांबलेले नव्हते; तर प्रत्येक विद्यापीठात संशोधन करणाऱ्या महिला संशोधकांची आणि त्यांच्या विषयांची प्रकारनिहाय नावे त्यांनी गोळ केली. त्यांतही एकसारखे लिखाण असलेल्या शोधप्रबंधांची यादी त्यांनी तयार केली. सध्या डॉ. वसंत विष्णू कुळकर्णी यांच्याकडे २००७ पर्यंतची तब्बल सतराशे प्रबंधांची सूची आहे. त्याचे ग्रंथस्वरूपात प्रकाशन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. केवळ मराठी प्रबंधांची यादीच नव्हे; तर डॉ. कुळकर्णी यांनी सर्वाधिक अकरा कोशही प्रकाशित केले आहेत. +प्रबंधसूची तयार करण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. वि. भि. कोलते यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर देशात मराठीखेरीज कोणत्याही प्रादेशिक भाषेत अशी सूची असल्याचे ऐकिवात नाही, असा दावा डॉ. कुळकर्णींचा आहे. मराठीत प्रबंधलेखनाची सुरुवात झालेल्याला २०१२ साली ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने २००७ ते २०१२ या दरम्यानच्या प्रबंधांचा आढावा असलेली सूची प्रकाशित करण्याची शेवटची इच्छा असल्याचे ते बोलून दाखवितात. +ही सूची करताना नागपूर विद्यापीठाने कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. त्यांच्या ग्रंथालयाकडे मराठीविषयीचे अनेक प्रबंध नसल्याची बाबही समोर आली +या पुस्तकात समाविष्ट केलेल्या प्रबंधांची वर्गवारी : diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2575.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2575.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d94f7edb6356d5d24e51f2f87e0e0958f915896 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2575.txt @@ -0,0 +1,4 @@ +मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा 1 मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' म्हणून सन १९६५ पासून अधिकृतपणे साजरा केला जातो.[१] +अनेक वेळा सर्व सामान्य माणसा कडून 'मराठी राजभाषा दिवस' आणि 'मराठी भाषा गौरव दिन' याची गफलत केली जाते. मराठी राजभाषा दिवस आणि भाषागौरव‌ दिवस हे दोन्ही दिवस भिन्न स्वरुपाचे आहे. +'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार "महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल" असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले.[२] महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होते. मराठीला राजभाषेचा दर्जा राज्य स्थापने वेळी नव्हता. तत्कालीन वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी भरीव उपक्रम हाती घेतले. राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली. मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी “राज्यभाषा परिचय” हे पुस्तक तयार केले गेले. मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. १ मे मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात. +ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित केला.[३] मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2578.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26a3bbdcc45062bd0c9687f12723f10657f043aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2578.txt @@ -0,0 +1,5 @@ + मराठी भाषा व वाङ्मय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद हा विभाग 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' येथे १९५९ मध्ये सुरू झाला. प्रसिद्ध समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी हे या विभागाचे पहिले विभागप्रमुख होते. त्यानंतर या विभागात डॉ. यू. म. पठाण, डॉ. सुधीर रसाळ, डॉ. गो. मा. पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, प्रभाकर मांडे या व्यासंगी प्राध्यापकांची नियुक्ती झाली व विभागाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली. +मराठवाडयाच्या ग्रामीण भागातून लोकसंग्रहातील प्राचीन हस्तलिखिते मिळविणे, त्यांचे संशोधन व जतन करणे असे मोलाचे कार्यही विभागात पूर्वीपासून चालत आलेले आहे. प्रा. अरविंद थिटे, प्रा. ढोके, प्रा. अरविंद कुरुंदकर  व डॉ. सुधारक चांदजकर या संशोधन साहाय्यकांनी या प्राचीन हस्तलिखितांच्या नोंदीचे कार्य केले. त्यातील काही हस्तलिखितांचे संशोधन डॉ. यू. म. पठाण, यांच्या मार्गदर्शनाखाली कै. अरविंद कुरूंदकर आणि डॉ. सुधाकर चांदजकर यांच्या सहकार्याने करून काही पुस्तकेही विद्यापीठाच्या साहाय्याने प्रकाशित केली आहेत. +थोर कलावादी समीक्षक कै. वा. ल. कुलकर्णी यांनी या विभागात शिक्षण घेणाऱ्या पहिल्या शिक्षित पिढीतील वाचकांची आणि साहित्यिकांची पिढी घडविली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. यू. म. पठाण मराठी विभागाचे माजी प्रमुख संत वाङ्मयाचे  गाढे अभ्यासक  म्हणून ओळखले जातात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. लोकसाहित्य या विषयाच्या अभ्यासाची पायाभरणी याच विद्यापीठात प्रथम झाली याचे श्रेय डॉ. प्रभाकर मांडे यांना आहे. विभागातीलच माजी विद्यार्थी नंतर विभागातच प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुख पुढे सदरील विद्यापीठाचे कुलगुरू असा अभिमानास्पद प्रवास असलेले मा. डॉ. नागनाथ कोतापल्ले हे आदर्श होत. शिवाय त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले. याप्रमाणेच या विभागाचे माजी विद्यार्थी कवी प्रा. फ. मुं. शिंदे यांनाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान प्राप्त झाला. सुरुवातीच्या काळात प्राचार्य डॉ. मा. गो. देशमुख, डॉ. ल. म. भिंगारे, प्रा. भगवंत देशमुख हे ज्येष्ठ समीक्षकही अभ्यागत प्राध्यापक म्हणून विभागात कार्यरत होते. +आज महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य आणि लोकसाहित्य या तीनही प्रवाहांचा अभ्यास संशोधनाचा पातळीवर चालू आहे. या विभागाने दलित साहित्य आणि ग्रामीण साहित्य या दोन प्रवाहांना अतिशय समृद्ध केले. निर्मितीच्या पातळीवर कार्य करणाऱ्या लेखकांत मोठया प्रमाणात विभागाचे माजी विद्यार्थी आहेत. प्राचार्य रा.रं. बोराडे आणि प्रा. फ. मुं. शिंदे हे दोन्ही साहित्यिक अनुक्रमे महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे[१] आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते दोघेही याच विभागाचे विद्यार्थी होत.जागतिक पातळीवरचे  परदेशी अभ्यासक डॉ. सोनथायमर आणि डॉ. एलिनार झेलियट यांनी या विभागास भेट देऊन दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह पाहून समाधान व्यक्त केले आहे. तसेच डॉ. दुशान डिक यांनीही येथे संशोधन कार्य केले आहे. १९८० पासून मराठी विभागात एम. फिल.च्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. एम. फिल.च्या संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधनही दखल पात्र आहे. +इ.स. २०१८ सालात मराठी विभागात पाच प्राध्यापक असून प्राचीन मराठी वाङ्मय, आधुनिक मराठी वाङ्मय, वाङ्मयाचा इतिहास] लोकसाहित्य, साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे, दलित-ग्रामीण-स्त्रीवादी‌-आदिवासी साहित्य प्रवाह, भाषिक कौशल्ये, प्रसारमाध्यमे व सृजनशील लेखन तसेच भाषाविज्ञान अशा अभ्यासपत्रिका अभ्यासल्या जातात. तसेच या क्षेत्रातील संशोधनाचे कार्यही तेव्हापासून अविरत सुरू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2606.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2606.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..117e27c5b1732e61809db69bb9d23950d62008a8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2606.txt @@ -0,0 +1,9 @@ +  +मराठी रंगभूमी ही मराठी भाषेतील रंगभूमी आहे, जी मुख्यतः भारतातील महाराष्ट्र राज्यात उद्भवलेली किंवा आधारित आहे. 19व्या शतकाच्या मध्यापासून सुरुवात करून 1950 आणि 1960 च्या दशकात त्याची भरभराट झाली. आज, भारताच्या इतर भागांतील बहुतेक थिएटरला सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या आक्रमणाचा सामना करताना कठीण वेळ आली असताना, एक निष्ठावान प्रेक्षकवर्ग असलेल्या महाराष्ट्र राज्यात त्याची लक्षणीय उपस्थिती कायम आहे. विजय तेंडुलकर, पी.एल. देशपांडे, महेश एलकुंचवार आणि सतीश आळेकर यांसारख्या नाटककारांच्या विनोदी सामाजिक नाटके, प्रहसन, ऐतिहासिक नाटके, संगीत, प्रायोगिक नाटके आणि 1970 नंतरच्या गंभीर नाटकांपर्यंत त्याचा संग्रह आहे. त्यांच्या कार्याचा संपूर्ण भारतातील रंगभूमीवर प्रभाव पडला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीतील नवनवीन शोध आणि लक्षणीय नाट्यकलेमध्ये आघाडीवर आहे. +महाराष्ट्राच्या प्रदेशाला दीर्घ नाट्य परंपरा लाभली आहे. पहिल्या शतकातील सातवाहन शासक गौतमीपुत्र सातकर्णी यांची आई गौतमी बालश्री यांनी नाशिक येथील गुहेतील शिलालेखांमध्ये नाटकाचा एक प्रारंभिक संदर्भ सापडतो. शिलालेखात त्यांनी आपल्या प्रजेसाठी उत्सव आणि सामाजिक नाट्य मनोरंजनाचे आयोजन केल्याचा उल्लेख आहे. [१] +सध्याच्या तामिळनाडू राज्यातील तंजोरच्या भोसले राजांसाठी मराठी भाषेतील लक्ष्मीकल्याणम आणि गंगा-कावेरी संवाद यांसारख्या १७व्या शतकातील नाटकांचा उल्लेख करणारे स्त्रोत आहेत. मात्र, ही राजदरबारात सादर होणारी नाटके होती[२] [३] +.रामायणातील एका लोकप्रिय अध्यायावर आधारित विष्णुदास भावे यांचे मराठीतील रंगमंचावरील पहिले सार्वजनिक नाटक सीता स्वयंवर (सीतेचे लग्न) होते. 1843 मध्ये सांगली येथे, सांगलीच्या संस्थानाचा शासक प्रेक्षकांच्या भेटीस आलेले, हे एक प्रायोगिक नाटक होते, जे शेजारच्या कर्नाटक प्रदेशातील यक्षगान नावाच्या लोकनाट्यावर आधारित होते. आपल्या नाटकाच्या यशानंतर त्यांनी रामायणाच्या इतर भागांबद्दल आणखी बरीच नाटके सादर केली. त्यांच्या नाटकांवर शेक्सपिअर आणि पारशी थिएटर्सचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव होता. भावे यांनी नंतर एक टूरिंग थिएटर ग्रुप तयार केला [४] [५] .शतकाच्या उत्तरार्धात मराठी रंगभूमीवर झाशीच्या राणीचे नाटक (1870), सवाई माधवरावांचे मृत्यू (1871), अफझलखानाच्या मृत्यूचे नाटक (1871) आणि मल्हारव महाराज (1875) ही उल्लेखनीय नाटके पाहायला मिळाली. तथापि, 1880 मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या कालिदासाच्या अभिज्ञानकुंतलम् या शास्त्रीय कृतीवर आधारित मराठी रंगमंचाने एक वेगळे रंगभूमीचे रूप धारण केले. त्यांच्या नाटय़संस्थेच्या यशाने किर्लोस्कर नाट्यमंडळी मराठी रंगभूमीवर व्यावसायिक पुनरावृत्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यानंतर नाटक कंपन्यांची निर्मिती झाली. [६] +मराठी रंगभूमीच्या सुरुवातीच्या काळात कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी आणि अण्णासाहेब किर्लोस्कर या नाटककारांचे वर्चस्व होते, ज्यांनी संगीत नाटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्कृष्ट संगीत नाटकांनी मराठी रंगभूमीला सुमारे अर्धशतक समृद्ध केले. अशा नाटकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संगीत प्रकाराला नाट्यसंगीत म्हणतात. मराठी रंगभूमीच्या याच काळात बाळ गंधर्व, केशवराव भोळे, भाऊराव कोल्हटकर, दीनानाथ मंगेशकर यांसारखे दिग्गज गायक-अभिनेते घडले. +20 व्या शतकाच्या उत्तरार्धात, काही नाट्य अभ्यासकांनी त्यांच्या नाटकांमध्ये तमाशा आणि दशावतार या पारंपरिक प्रकारांचा समावेश केला आहे. 1970 च्या दशकात, विजय तेंडुलकरांच्या घाशीराम कोतवाल, विजया मेहता यांच्या बर्टोल्ट ब्रेख्तच्या द गुड वुमन ऑफ सेटझुआनचे मराठी रूपांतर देवाजीने करुणा केली (1972) आणि कॉकेशियन यासारख्या अनेक उल्लेखनीय नाटकांमध्ये तमाशा फॉर्मचा उपयोग वर्णनात्मक साधन आणि शैली म्हणून करण्यात आला. अजब न्याय वर्तुलाचा (1974) म्हणून चॉक सर्कल, पु.ल. देशपांडे यांचा तीन पैशाचा तमाशा (1978), ब्रेख्तच्या थ्रीपेनी ऑपेराचे रूपांतर. [७] मेहता यांनी रुपांतर केले आणि आयोनेस्को विथ चेअर्स . [८] [९] वर्यावरची वरात "पु.ला" लिखित सर्वात प्रसिद्ध आणि विनोदी नाटक. देशपांडे" आणि हे नाटक अजूनही नवीन कलाकार आणि क्रूसह थिएटरमध्ये आहे. पु.ल.ने निर्माण केलेली पात्रे असली तरी. काल्पनिक होते बरेच लोक अजूनही त्यांच्याशी संबंधित आहेत. +५ नोव्हेंबर हा दिवस "मराठी रंगभूमी दिन" म्हणून साजरा केला जातो. +साचा:Marathi Theatre \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2609.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2609.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0721c7bfb347d1d260bbf16cb5d3c591a4f05e0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2609.txt @@ -0,0 +1,10 @@ +मराठी वर्णमाला किंवा मराठी मुळाक्षरे खालीलप्रमाणे आहेत; यात प्रामुख्याने ५० वर्णांचा समावेश होतो. +() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेले स्वर +{} = इंग्रजीच्या प्रभावामुळे नंतर समविष्ट करण्यात आलेले स्वर +() = स्वरमालेत वेगळी चिन्हे नसलेले स्वर +() = शासकीय वर्गीकरणातून वगळण्यात आलेली संयुक्त व्यंजने +मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेमध्ये (मूळ १६ स्वर + इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले २ आधुनिक स्वर) १८ स्वर + २ स्वरादी (अनुस्वार व विसर्ग) + ४२ व्यंजन (४० मूळ आणि २ संयुक्त) असे एकूण ६२ वर्ण दिले आहेत.[१] +मनुष्य एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना त्याच्या फुफ्फुसांतून हवा वर येते. ती हवा मग glottis, larynx वगैरे अवयवांतून जाते आणि शेवटी मुखात येते. येथे नाक, पडजीभ, टाळू, alveolar ridge, दात, ओठ, जीभ अशा वेगवेगळ्या अवयवांची उघडझाप होते व एक उच्चार तयार होतो. +पडजीभ आणि जीभेची मागची बाजू एकत्र आली की वेगळा वर्ण उच्चारला जातो आणि जिभेचे टोक व दात यांचा एकमेकांना स्पर्श झाल्यावर एक वेगळाच वर्ण उच्चारला जातो. +या सर्व अवयवांना उच्चारक (articulators) असे म्हणतात. +मराठीतल्या डावा या शब्दातला ‘ड’चा उच्चार वाड़ा या शब्दातल्या ‘ड़’ पेक्षा वेगळा आहे. त्यामुळे योग्य लिखाण डावा आणि वाड़ा असे व्हावे. इंग्रजीत वाड़ाचे स्पेलिंग Wāṛā असे होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2611.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2611.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..03dfd466165e428de56f4f5535636aa29f281564 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2611.txt @@ -0,0 +1 @@ +या लेखात मराठी लेखकांची क्रमशः यादी लेखकाच्या आडनावाच्या इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2629.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2629.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2d66e8f9dbe17abb3199daee37a446ae3c4c653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2629.txt @@ -0,0 +1,9 @@ +मराठी विकिस्रोत हा मराठी विकिपीडियाचा बंधूप्रकल्प आणि एक विकी प्रकल्प आहे. हे आंतरजालावर असलेले मराठी मुक्त ग्रंथालय आहे. 'मराठी विकिस्रोत' विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. +हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. +यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण असते. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले दस्तएवज आणता येतात. +१००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बंधू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असते. +मराठी विकिपीडियावर त्या अभंगांची, काव्याची आणि लेखांची चर्चा होऊ शकते. परंतु ते लेख फक्त मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवता येतात. उदा० मुळातली ज्ञानेश्वरी, तुकारामाचे मुळात जसे आहेत तसे अभंग, आणि मनाच्या श्लोकांची मूळ संहिता, वगैरे. + + +परंतु विकिस्रोतवर स्वरचित ग्रंथलेखन करता येत नाही, स्वरचीत ग्रंथलेखनासाठी अथवा स्वरचीत पुस्तक विकीवर आणायचे असेल तर आणायचे असेल तर कृपया ते विकिबुक्स[permanent dead link]वर चढवा. +त्याच प्रमाणे जालावर संस्कृत ग्रंथ आणण्यासाठी संस्कृत विकिस्रोत पहा. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2641.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2641.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b6d47c77a3f15442a5c8d4dc15bc5c19b9d36e07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2641.txt @@ -0,0 +1 @@ +मराठी वृत्तपत्रे भारतातील सगळ्यात जुन्या वृत्तपत्रांत आहेत. दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरू केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरू केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2652.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2652.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c69baf45c62e962c01f32ef539b0030a6d471be --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2652.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. निवांत वेळी आपली कामे आटपून माणसाने भगवंताचारणी लीन व्हावे. चांगले आचरण करावे. भेद भाव टाळावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात ४०० वर्षांपूर्वी आपल्याला त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे. ज्ञानेश्वारानी सामान्य जनाला कळेल अश्या भाषेत गीता ओव्या लिहिल्या. गोरा कुंभार, चोखामेळा एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी आपल्या रोजाच्या जीवनतील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले. +पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2657.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2657.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5162cd3d12f72f544d617417340a12a66962a5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2657.txt @@ -0,0 +1,37 @@ +मराठी भाषेत निर्माण केल्या गेलेल्या मौखिक आणि लिखित स्वरूपातील साहित्याला मराठी साहित्य म्हणतात. +इतर भाषांशी तुलना केली असता काही साहित्य प्रकार हे फक्त मराठीत आढळून येतात असे दिसते. उदा. ओव्या, अभंग, कीर्तन पोवाडे, लावण्या, इत्यादी. +कादंबरी +कथा +कविता +ललित लेख +(कविता ) +नाटक +लोक साहित्य +बाल साहित्य +कथा +विनोद +अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख। +समीक्षा +चारोळी +गझल +ओवी +अभंग +भजन +कीर्तन +पोवाडा +लावणी +भारूड +बखर +पोथी +आरती +लोकगीत +गोंधळ +उखाणे +पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), माधव राजगुरू लिखित 'सुगम मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४ चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. +भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे. +त्या यादीतील काही नावे :- +स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :- + + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2678.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..00fb6a62497b0f7c1968b51d69942c4bad714b9a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2678.txt @@ -0,0 +1,10 @@ +मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, तत्त्वज्ञानकोश, चरित्रकोश, समाजविज्ञानकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात. +संख्येने सर्वाधिक, उपप्रकारांत सर्वाधिक आणि सर्वांच्या परिचयाचा कोशप्रकार म्हणजे शब्दकोश होय. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४०० च्या घरात जाईल. मराठी भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात १३४ तर स्वातंत्र्योत्तर काळात २७० पेक्षा अधिक शब्दकोश निर्माण झाले. +मराठीतील पहिला शब्दकोश म्हणजे विल्यम कॅरे यांनी १८१० मध्ये प्रकाशित केलेला 'मराठी-इंग्रजी कोश' (अ डिक्शनरी ऑफ दी मऱ्हाटा लॅंग्वेज). हा कोश पंडित विद्यानाथ (वैजनाथ शर्मा) यांच्या मदतीने तयार केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. वैजनाथ शर्मा हे कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमधील मराठीचा प्रमुख पंडित होते. या कोशाची पृष्ठसंख्या ६५२ असून यात मराठी शब्द मोडी लिपीत व अर्थ इंग्लिश भाषेत दिला आहे. +दुसरा कोश लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी या लष्करी अधिकाऱ्याने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे. +वरील कोशांपेक्षा खूप मोठा आणि आजही पुनर्मुद्रणे होत असल्याने सहज उपलब्ध असलेला शब्दकोश म्हणजे मोल्सवर्थ-कॅंडी यांनी संपादित केलेली मराठी ॲन्ड इंग्लिश डिक्शनरी. हा कोश इ.स. १८५७मध्ये प्रकाशित झाला. अरबी-फार्सी-तुर्कीमधून आलेले शब्द देवनागरीबरोबर उर्दू लिपीतही लिहून दाखवले आहेत. हा चमत्कार यानंतर करायला कुणीही धजले नाही. या कोशाच्या ३०-पानी प्रस्तावनेत मराठी शब्दांच्या बनावटीबद्दल विद्वत्तापूर्ण भाष्य आहे. कोकणी, राजापुरी, वाडी जिल्ह्यातले शब्द, उत्तर महाराष्ट्रातले शब्द, पोर्तुगीज, अरबी, फारसी, तुर्की आणि हिंदुस्तानी शब्द वगैरे देताना हे शब्द कुठून आले ते सांगितले आहे. काही खास शब्दांबाबत त्यांचा वाक्यांतला आणि वाक्प्रचार-म्हणीतला वापर स्पष्ट केला आहे. या कोशात डेमी आकारातली ९२० पाने आहेत. शब्दांची जंत्री तीन स्तंभात असून कोठेही जागा वाया घालवलेली नाही. टंकाचा आकारही खूप लहान घेतला आहे. मराठी-इंग्रजी डिक्शनरीबरोबरच मोल्सवर्थने अर्धवट लिहून ठेवलेला इंग्रजी-मराठी कोशही कॅंडीने पूर्ण केला. +शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमिळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), मराठी-रशियन-जर्मन कोश (सुनंदा महाजन, अनघा भट, योगेंद्रकुमार) यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत. +श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी तयार केलेला 'ज्ञानकोश' ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी आहे. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो. +मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे. हा ज्ञानकोश आंतरजालावर मोफत वाचता येतो. +स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली 'मराठी विश्वकोशा'ची निर्मिती सुरू केली. 'विश्वकोश' हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा ज्ञानकोश आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. इ.स.२०१६मध्ये विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल. हाही ज्ञानकोश आंतरजालावर पहाता येतो, आणि तो सीडीरूपातही विकत मिळतो. +महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९ या काळात दहा खंडांचा 'भारतीय संस्कृतिकोश' ही महत्त्वाची कोशनिर्मिती केली. संस्कृतीचे विविध घटक लक्षात घेऊन केलेल्या सुमारे बारा हजार नोंदी या कोशात आहेत. या कोशाप्रमाणेच दोन हजार पृष्ठांचा, चार खंडांतील मुलांचा संस्कृतिकोशही महादेवशास्त्रींनी निर्माण केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_269.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_269.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..43b6e72048893cf5af012e5134ac19d5b1192730 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_269.txt @@ -0,0 +1,2 @@ +भुलाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2692.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2692.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73fbd26082276888c0beacbc0242aee36cb6de5a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2692.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठे-दुराणी युद्ध डिसेंबर इ.स. १७५९ ते जानेवारी १५, इ.स. १७६१ दरम्यान उत्तर भारताच्या स्वामित्वासाठी झालेले युद्ध होते. +डिसेंबर १७५९मध्ये १,००,००० च्या मराठा सैन्याने दिल्लीतील अफगाण शिबंदीला हरवून दिल्ली काबीज केले. तेथपासून १७६१ च्या संक्रांतीच्या दिवशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईपर्यंत अनेक लढाया झाल्या. यात शेवटी मराठ्यांचा दारुण पराभव झाला व दुराणीनेही भारतातून पाय काढता घेतला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2697.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4cef911885b7c2bdbf6ffbfd2aaf88e3e062f081 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2697.txt @@ -0,0 +1,2 @@ +मराठ्यांचा इतिहास हे एक मराठी पुस्तक आहे. +या पुस्तकात इ.स. १६०० ते इ.स. १८१८ पर्यंतचा मराठ्यांचा इतिहास लिहिण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक सोमनाथ रोडे हे आहेत. इ.स. १९९८ पासून या पुस्तकाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2702.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eae5ffe2304adfa527ec9a71ae7a42b2ae237ccd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2702.txt @@ -0,0 +1 @@ +मरान्याव हे ब्राझिल देशाचे एक राज्य आहे. साओ लुईस ही मरान्याव राज्याची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2708.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2708.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d05e8f46b6ed2698e46276bd375b0dcd60d1ae8a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2708.txt @@ -0,0 +1 @@ +मरिउपोल हे दक्षिण युक्रेनमधील एक शहर आहे. दोनेत्स्क ओब्लास्तमधील हे शहर २०२२मध्ये रशियाने हस्तगत केले diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2752.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2752.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..033e6292285a9f9002280a4f77538652b333a03b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2752.txt @@ -0,0 +1,5 @@ +मारियाना खंदक (इंग्लिश: Mariana Trench) (अन्य उच्चार - मरियाना, मेरियाना) हा प्रशांत महासागराच्या तळावरील एक भूभाग आहे. समुद्रसपाटीपासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मारियाना खंदक ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. हा खंदक २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान जपानच्या दक्षिणेला व फिलिपिन्सच्या पूर्वेला येतो. ’चॅलेंजर डीप’ हा मारियाना खंदकामधील सर्वात खोल बिंदू आहे. +याची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणाशी करायची म्हटले तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतक्या उंचीवर आहे. त्याच्या उंचीपेक्षा या खंदकाची खोली अधिक आहे. मारियाना खंदकाच्या तळावर १,०८६ बार इतका पाण्याचा दाब पडतो व तो पृ्थ्वीवरील एखाद्या सपाट भूमीवर पडणाऱ्या वातावरणातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे. +या खंदकाचा तळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्‍न झाले आहेत. + +गुणक: 11°21′N 142°12′E / 11.350°N 142.200°E / 11.350; 142.200 diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2754.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..469bf8fbc220944eebc30556cefc3e3306b9e020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2754.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्यानो गोन्झालो आंदुहार (स्पॅनिश: Mariano Gonzalo Andújar; ३० जुलै १९८३ (1983-07-30), बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला आंदुहार २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर आंदुहार २००९-१४ दरम्यान काल्सियो कातानिया तर २०१४ पासून एस.एस.सी. नापोली ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2781.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e9d783c808d781a0631f438562f0a7419be1987 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2781.txt @@ -0,0 +1 @@ +मरीन ड्राइव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरीमन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटी येथे संपतो. समुद्रालगत असलेला हा रस्ता प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील समुद्रात टेट्रापॉड्स दगड आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2795.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ce7e5189ad074ec4417867867bb72b26f7326e2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2795.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरियम-उझ-झमानी ऊर्फ राजकुमारी हीराकुंवारी ऊर्फ हर्खाबाई (ऑक्टोबर १, इ.स. १५४२ - इ.स. १६२२) मुघल सम्राट अकबर याची पत्नी होती. ती जन्माने राजपूत हिंदू होती. अकबराशी लग्न केल्यावर ती त्याची राणी झाली. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेला जहांगीर तिचा पुत्र होता. +अकबर diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2805.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2805.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b44ab3ba70ac2b7f99e323717c0cadb407609f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2805.txt @@ -0,0 +1,3 @@ +मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, (तमिळ: ம. கோ. இராமச்சந்திரன் ; रोमन लिपी: Maruthur Gopalan Ramachandran) (जानेवारी १७, इ.स. १९१७; नवलपिटिया, ब्रिटिश सिलोन - डिसेंबर २४, इ.स. १९८७; चेन्नई, तमिळनाडू, भारत) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते. यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री होते. +तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. इ.स. १९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. इ.स. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दरम्यान द्रविड मुन्नेट्र कळघम पक्षाचे ते सदस्य झाले. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. इ.स. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम पक्ष स्थापला. इ.स. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. इ.स. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते. +एम.जी. रामचंद्रन यांना मरणोत्तर भारतरत्‍न पुरस्काराने गौरवण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2809.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2809.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..084d454bb7935e9994d6ddb2dfea4913d868a392 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2809.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरे कॉमिन्स (२ जानेवारी, १९९७:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - हयात) हा दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु आता  आयर्लंडचा क्रिकेट खेळाडू आहे.[१] +मरे हा प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थानिक स्पर्धांमध्ये खेळला. त्याने २०१६ मध्ये प्रथम-श्रेणी पदार्पण केले. नंतर तो आयर्लंडला स्थलांतरित झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2822.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f989b9b22c9cd9858338f2350c13a2313a462f12 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2822.txt @@ -0,0 +1,2 @@ +ऑक्टोबर ६, इ.स. २००६ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2830.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2830.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..805963515da7ea445b3e855750a6005ad99fec7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2830.txt @@ -0,0 +1,2 @@ +मरोली हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे.[१][२] हे स्थानक दक्षिण गुजरातमधील मरोली शहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. +सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.[३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2834.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2834.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a56d31bff87b46e0004a9f2c9d0ab847c555ac8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2834.txt @@ -0,0 +1 @@ +रोमन मिथकशास्त्रांनुसार मर्क्युरी हा देवांचा दूत असून तो व्यापार, गती, चोर व खरेदी-विक्रिचा देव मानला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_285.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab4ce8bb855e886524a0a4f8a9f39a1df5628afc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_285.txt @@ -0,0 +1,2 @@ + भुवन हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2851.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ba3b39fe340880040a155f4c295eabe7e5e206 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2851.txt @@ -0,0 +1 @@ +मर्ना कॅट्स (जन्म स्थळ, तारीख अज्ञात - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने या सामन्यांमध्ये ४६ धावा केल्या.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2863.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2863.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3a6f20bee945fe96a6c3dd1d945f90c51ce643 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2863.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मार्लिन विलोबी (मे १७, इ.स. १९४८:डीट्रॉइट, मिशिगन, अमेरिका - ) ही एक अमेरिकन रतिअभिनेत्री आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2885.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2885.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..783a9a5e92e0652968b6fc5f9e18e26eb9b0e17d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2885.txt @@ -0,0 +1,4 @@ +मर्शीवणी तांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १५ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८१ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३९२ लोकसंख्येपैकी २१७ पुरुष तर १७५ महिला आहेत.गावात १८६ शिक्षित तर २०६ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १२५ पुरुष व ६१ स्त्रिया शिक्षित तर ९२ पुरुष व ११४ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ४७.४५ टक्के आहे. +मावळगाव, सोरा,चिलखा, सेनकुड, शेण्णी, थोडगा, ब्रह्मवाडी, सिंदगी खुर्द, मांगदरी, सिंदगी बुद्रुक, मोघा ही जवळपासची गावे आहेत.गाडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2890.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2890.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7735810c0b334f5edb2f84cbe2467d83ffcb1402 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2890.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सर काउंटी, न्यू जर्सी ही अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील न्यू जर्सीमधील काउंट्या९३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2902.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2902.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62d0d88de1325165bd6bc62989fdc810e3181c5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2902.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ एसएलआर मॅकलारेन हे मर्सिडिज-बेंझ व मॅक्लारेन या कंपनींचे वाहन असून ते इ.स. २००३ ते इ.स. २०१० पर्यंत उत्पादित केले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2909.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2909.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9e87964f2c26184cb2f5f68787ef787f682efcb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2909.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सिडिज-बेंझ डब्ल्यु११४ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीचे वाहन असून ते १९६८ ते १९७६ पर्यंत उत्पादित केले होते. हे सेडान प्रकारचे वाहन होते तर रमर्सिडिज-बेंझ डब्ल्यु११५ हे यावर आधारित कूप प्रकारचे वाहन होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_291.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_291.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f372aad2efb018484140f8120df44613f45d47cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_291.txt @@ -0,0 +1,3 @@ +भुवन बाम (जन्म : बडोदा, २२ जानेवारी १९९४) हा भारतीय गायक आणि गीतकार आहे[१]. तो दिल्लीत राहतो. तो त्याच्या यूट्यूब कॉमेडी चॅनेल 'बीबी की वाइन्स'साठी प्रसिद्ध आहे. २०१८मध्ये भुवन १ कोटी ग्राहकसंख्या पार करणाऱ्या पहिल्या भारतीय यूट्यूब कार्यक्रमाचा निर्माता झाला.[२] +भुवन बामचे कुटुंब बडोद्यातून दिल्लीला गेले. तेथे त्याने ग्रीन फील्ड्स स्कूलमधून शिक्षण घेतले आणि शहीद भगतसिंग कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. भुवन बाम याने त्याच्या सांगीतिक करियरची सुरुवात रेस्टॉरंटमध्ये म्युझिशियन म्हणून केली आणि नंतर त्याने स्वतःचे गाणे तयार करण्यास सुरुवात केली.[३][४] +बामने एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपली इंटरनेट कारकीर्द सुरू केली. ज्यात त्याने एका बातमी पत्रकारास दिवा लावला. ज्याने एका महिलेला काश्मीरच्या पुरामुळे आपल्या मुलाच्या मृत्यूविषयी असंवेदनशील प्रश्न विचारले. हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये व्हायरल झाला असून त्याने जून २०१८ मध्ये बामला स्वतःचे यूट्यूब चॅनेल तयार करण्याची प्रेरणा दिली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2941.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2941.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..402768411f6cff671eb43e454018e1176e70fa2b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2941.txt @@ -0,0 +1,2 @@ +मर्सीन हे बेल्जियमच्या गेंट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. +११ जून २०२२ रोजी बेल्जियम आणि माल्टा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2962.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2962.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40d1a40766d0a4aabf0c897b1cde7985d1313475 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2962.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सिडिज-बेंझ एसएलएस एएमजी ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीची आरामदायी अतिवेगवान कार आहे. २०१० सालापासून ही वाहने मर्यादित संख्येत तयार केली जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2970.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2970.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ce9c9a58c0af3121b4ad6d1989200f1ba0c5cceb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_2970.txt @@ -0,0 +1 @@ +मर्सेडिझ-बेंझ डब्ल्यू ११६ ही मर्सिडिज-बेंझ या कंपनीने तयार केलेली कार असून. त्याचे उत्पादन इ.स. १९७२ ते इ.स. १९८० पर्यंत केले गेले.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_299.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_299.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d026d0bbcbd06cc3c282e49abadef31fc17ba47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_299.txt @@ -0,0 +1,10 @@ +गुणक: 20°16′12″N 85°50′24″E / 20.27000°N 85.84000°E / 20.27000; 85.84000 + +भुवनेश्वर ही भारताच्या ओड़िशा राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. भुवनेश्वर शहर ओरिसाच्या पूर्व भागात वसले आहे. महानदी भुवनेश्वरच्या ईशान्येकडून वाहते. १९४६ साली वसवले गेलेले भुवनेश्वर जमशेदपूर व चंदिगढसोबत भारतामधील सर्वात पहिले रेखीव (Planned) शहर होते. १९४८ साली ओरिसाची राजधानी कटकहून भुवनेश्वरला हलवण्यात आली. सध्या भुवनेश्वर ओडिशाचे आर्थिक, राजकीय व शैक्षणिक केंद्र आहे. ओडिशा विधानसभा येथेच स्थित आहे. केवळ २५ किमी अंतरावर असलेली कटक व भुवनेश्वर ही भारतामधील प्रमुख जोडशहरे आहेत. हिंदू धर्मामधील चार धाम ह्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले जगन्नाथपुरी हे स्थान भुवनेश्वरच्या ६० किमी दक्षिणेस तर कोणार्क सूर्य मंदिर ६५ किमी दक्षिणेस स्थित आहेत. +अनेक सहस्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम कलिंगच्या युद्धामध्ये आढळतो. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये खारवेलने शिशुपालगड येथे आपली राजधानी वसवली. सातव्या शतकात कलिंग साम्राज्याची राजधानी भुवनेश्वर येथेच होती. २०११ साली भुवनेश्वरची लोकसंख्या ८.४३ लाख इतकी होती. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे व शैक्षणिक संस्थांचे नवे केंद्र बनलेले भुवनेश्वर भारतामधील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांपैकी एक आहे. +१९४८ मध्ये आधुनिक भुवनेश्वर शहराचा पाया घातला गेला, तरीही शहराच्या आणि आसपासच्या भागांकडे शतकांपूर्वीचा इतिहास आहे. +धौली ही भुवनेश्वरजवळील कलिंग युद्धाची जागा होती. हे युद्ध इसवी सनापूर्वी २६२-२६१ या कालावधीत झाले. कलिंगावर आक्रमण केलेल्या मौर्य सम्राट अशोकाने (कारकीर्द इसपू २७२-२३६) युद्धानंतर त्या राज्यावर कब्जा केला. कलिंग युद्धात अतोनात प्राणहानी झाल्यामुळे अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले, त्याबाबतचा शिलालेख धोंली येथे आहे. अशोकाच्या सर्वात प्रभावी आज्ञेपैकी एक आज्ञा आधुनिक शहराच्या नैर्ऋत्येकडे ८ कि.मी. वर असलेल्या शिलालेखात कोरलेली आहे. मौर्य साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हा परिसर महामेघववाह राजघराण्याकडे गेला. खारवेल हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध राज्य. शहरानजीकचा शिशुपाळगड प्रसिद्ध आहे. उदयगिरी व खंडगिरी ही जैनांची पुण्यक्षेत्रेही जवळच आहेत. उदयगिरी टेकडीतील अनेक गुंफापैकी हत्तीगुंफा ही खारवेल राजाच्या शिलालेखामुळे प्रसिद्ध आहे. खंडगिरी टेकडीत पाच गुंफा आहेत. त्यांतील इंद्रकेसरी गुंफेच्या पाठीमागील गुंफेत जैनांच्या २४ तीर्थकरांच्या मूर्ती आढळतात. त्यानंतर सातवाहन, गुप्तस, मथरास आणि शैलओभभोव यांच्यासह अनेक राजवंशांनी या भागावर राज्य केले. +इसवी सनाच्या ७ व्या शतकात, सोमावमशी किंवा केशरी राजवंशाने या भागात आपले राज्य स्थापन केले. त्यांनी अनेक मंदिरे बांधली. केशारींनंतर, पूर्व गंगास हा कलिंग क्षेत्रावर १४ व्या शतकापर्यंत राज्य करीत होता. त्यांची राजधानी कलिंगनगर. ही सध्याच्या भुवनेश्वर जिल्ह्यात आहे. त्यांच्यानंतर, भोई वंशांचे मुकुंददेव या मराठा राजाने या परिसरात अनेक धार्मिक इमारती विकसित केल्या. भुवनेश्वरमधील बहुतेक जुनी मंदिरे ८ व्या ते १२ व्या शतकांदरम्यान शैव प्रभावाखाली करण्यात आली. अनंत वासुदेव मंदिर हे शहरातील विष्णूचे एकमेव प्राचीन मंदिर आहे. १५६८ मध्ये, अफगाण वंशाच्या Karrani राजवंशाने या क्षेत्रावर नियंत्रण मिळवले. त्यांच्या कारकिर्दीदरम्यान, बहुतेक मंदिरे आणि इतर रचना नष्ट झाल्या किंवा खराब झाल्या. +१६ व्या शतकात, क्षेत्र पंचमणी (?) मोगलांच्या नियंत्रणाखाली आले. १८ व्या शतकाच्या मध्यावर मुघलांच्या ताब्यात असलेल्या मराठ्यांनी या प्रांतात येण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन दिले. १८०३ मध्ये हे क्षेत्र ब्रिटिश वसाहतवादी राजवटीखाली आले आणि बंगाल प्रेसिडेन्सी (१९१२ पर्यंत), बिहार आणि ओरिसा प्रांत (१९१२-१९३६) आणि ओरिसा प्रांताचे (१९३६-१९४७) भाग होते. ब्रिटिशशासित ओरिसा प्रांताची राजधानी कटक होती ती पुरामुळे बाधित होत असे आणि आणि त्या शहराला विस्तारासाठी जागेची अडचण होती. यामुळे ३० सप्टेंबर १९४६ रोजी ओरिसा प्रांताच्या विधानसभेत(?) राजधानी स्थलांतरित करण्याच्या प्रस्ताव मांडण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १३ एप्रिल १९४८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवी राजधानी स्थापन केली. +नवीन राजधानीचे नाव "त्रिभुवनेश्वर" किंवा "भुवनेश्वर" (अक्षरशः "पृथ्वीचे प्रभू") होते. हे शिवाचे नाव, लिंगराज राजाचे दैवत होते. ओरिसाची विधानसभा १९४९ मध्ये कटकपासून भुवनेश्वरमध्ये हलवण्यात आली. भुवनेश्वर एक आधुनिक शहर म्हणून बांधले गेले. त्याचा आराखडा जर्मन वास्तुविशारद ओटो कॉन्निजिबर्जर यांनी बनवला. रुंद रस्ते, उद्याने आणि उद्याने तयार केली. शहराचे काही भागच या योजनेच्या पाठोपाठ आले. पण पुढील काही दशकांत ही योजना वेगाने वाढली. १९५१ मध्ये घेतलेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेनुसार शहरांची लोकसंख्या फक्त १६५१२ होती १९५२ ते १९८९ या कालावधीत या भागावर क्षेत्र परिषद किंवा नगर पंचायतीचा कारभार चाले. नगरपालिकेची स्थापना केवळ १२ मार्च१९७९ रोजी झाली. १९९१ च्या जनगणनेनुसार भुवनेश्वरची लोकसंख्या ४११,५४२ इतकी वाढली आहे. त्यानुसार १४ ऑगस्ट १९९४ रोजी भुवनेश्वर महापालिकेची स्थापना झाली. +बिजू पटनायक विमानतळ हा भुवनेश्वरच्या दक्षिण भागात असून येथे एर इंडिया, गोएर व इंडिगो ह्या कंपन्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळूर इत्यादी शहरांहून थेट प्रवासी विमानसेवा पुरवतात. भुवनेश्वर रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या पूर्व तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय एक स्थानक असून येथे दररोज अनेक गाड्या थांबतात. कोलकाता ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५ तसेच राष्ट्रीय महामार्ग २०३ भुवनेश्वरमधूनच जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3007.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3007.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cdda8e5444a9876738054c61378953bee959b048 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3007.txt @@ -0,0 +1,2 @@ + मलकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3010.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3010.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..23383ffcb37c5c8e508aacab72e45295ccd97a25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3010.txt @@ -0,0 +1,2 @@ + मलकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_303.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e330535aa9bc361611d6b5f44b0fb1367f24c9e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_303.txt @@ -0,0 +1 @@ +भुवनेश्वरप्रसाद सिंह (१ फेब्रुवारी, इ.स. १८९९:भोजपूर, बिहार, भारत - १२ नोव्हेंबर, इ.स. १९८६) हे १ ऑक्टोबर, इ.स. १९५९ ते ३१ जानेवारी, इ.स. १९६४ या कालावधीत भारताचे सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पटणा आणि नागपूर उच्च न्यायालयांत न्यायाधीश होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3052.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3052.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb394a115c261f86df309062a3c49d8df5f603a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3052.txt @@ -0,0 +1 @@ +मलयाळ मनोरमा (मल्याळम: മലയാള മനോരമ) हे एक मल्याळी भाषेतील केरळातून प्रकाशित होणारे दैनिक व मासिक आवृत्तीतून निघणारे नियतकालिक आहे, तसेच मासिकाच्या स्वरूपात देखील प्रकाशित होते. केरळमधील पत्तनम्तिट्टा ह्या ठिकाणी मलयाळ मनोरमाचे मुख्यालय आहे. मलयाळ मनोरमा हे सर्वात प्रथम मार्च १४, इ.स. १८९० साली साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित झाले. सध्या त्याचा खप १.६ कोटी प्रतींहून अधिक आहे. साधारणपणे १८-२० लाखांहून अधिक दैनंदिन खपाचे मलयाळ मनोरमा दैनिक आहे. वार्षिक नियतकालकांमध्ये भारतातील सर्वाधिक खपाची अशी "दि वीक" (इंग्रजी) आणि "मनोरमा इयरबूक" (इंग्रजी) ही दोन्ही प्रकाशने मनोरमा संघटनेची आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3075.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5612c3552973f59dfa9824e01579edd49f75a51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3075.txt @@ -0,0 +1,10 @@ +मलाक्का (भासा मलेशिया: Melaka; जावी लिपी: جوهر ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिण भागात वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मलाक्का पर्लिस व पेनांग यांच्या पाठोपाठ तिसरे छोटे राज्य आहे. मलाक्क्याच्या उत्तरेस नगरी संबिलान, तर दक्षिणेस जोहोर वसले आहे. बांदाराया मलाका येथे मलाक्क्याची राजधानी असून ७ जुलै, २००८ रोजी या शहरास युनेस्को जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. +मलाक्का मलेशियाच्या इतिहासातील सर्वाधिक जुन्या सल्तनतींपैकी एक आहे. मात्र इ.स. १५११ साली पोर्तुगीजांनी मलाक्क्याची सल्तनत जिंकून घेतल्यावर राजेशाही संपुष्टात आली. तेव्हापासून आजतागायत सुलतानाऐवजी यांग दि-पर्तुआ नगरी, अर्थात राज्यपाल, हा शासनप्रमुख या नात्याने राज्यकारभार सांभाळतो. +१,९५० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेले मलाक्का मलय द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशा किनाऱ्यावर वसले आहे. मलाक्का व इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांदरम्यान मलाक्क्याची सामुद्रधुनी पसरली आहे. द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दोन तृतीयांश अंतरावर वसलेले मलाक्का पूर्वीपासून मलाक्क्याच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील व्यूहात्मक महत्त्वाचे केंद्र आहे. +पुलाउ बसार, पुलाउ उपे ही बेटे व तांजुंग तुआन नावाचे एक्स्क्लेव्ह मलाक्क्याच्या सरहद्दीतच मोडतात. +प्रशासकीय दृष्ट्या मलाक्क्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन होते : + + + कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक + + क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3077.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3077.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2478f60175728bbd32c135abe6d4284dc64cdf5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3077.txt @@ -0,0 +1 @@ +मलाक्क्याची सामुद्रधुनी (भासा मलेशिया: Selat Malaka; उच्चार: सलात मलाक्का) ही द्वीपकल्पीय मलेशिया व सुमात्रा हे इंडोनेशियाचे बेट यांच्यामधील ८०५ कि.मी. रुंदीची सामुद्रधुनी आहे. १४१४ ते १५११ सालांदरम्यान या द्वीपसमूहांवर अंमल गाजवलेल्या मलाक्क्याच्या साम्राज्यावरून हे नाव पडले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3078.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3078.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2478f60175728bbd32c135abe6d4284dc64cdf5d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3078.txt @@ -0,0 +1 @@ +मलाक्क्याची सामुद्रधुनी (भासा मलेशिया: Selat Malaka; उच्चार: सलात मलाक्का) ही द्वीपकल्पीय मलेशिया व सुमात्रा हे इंडोनेशियाचे बेट यांच्यामधील ८०५ कि.मी. रुंदीची सामुद्रधुनी आहे. १४१४ ते १५११ सालांदरम्यान या द्वीपसमूहांवर अंमल गाजवलेल्या मलाक्क्याच्या साम्राज्यावरून हे नाव पडले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_308.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_308.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3e0f48fad4761b3acd138ac16a1761d29decbae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_308.txt @@ -0,0 +1 @@ +भुवनेश्वर हा ओडिशा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3080.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3080.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3080.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3104.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3104.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3c64d59eb8889f4808241301a58731db4c0b7d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3104.txt @@ -0,0 +1 @@ +मालावीचा राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलावीचे प्रतिनिधित्व करणारा पुरुष संघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3125.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a4de39bd2bc0fb8d36db8c7c1402ce1ecc644438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3125.txt @@ -0,0 +1 @@ +मलिकु तथा मिनिकॉय हे भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील एक शहर व बेट आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3139.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3139.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4edc57ad86278e428170cc58be7f606f42d6fb84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3139.txt @@ -0,0 +1,2 @@ +मलेशिया-सिंगापूर दुसरा सेतू (मलाय:लालुआन केदुआ मलेशिया-सिंगापुरा) हा सिंगापूर आणि मलेशियाच्या जोहोर शहरांना जोडणारा पूल आहे. याला सिंगापूरमध्ये तुआस सेकंड लिंक (तुआस दुसरा सेतू) असे नाव आहे. याहा पूल २ जानेवारी, १९९८ रोजी वाहतुकीस खुला झाला.[१] +१.९२ किमी लांबच्या या पुलावर एकूण सहा मार्गिका आहेत. हा पूल खुला झाल्यावर जोहोर-सिंगापूर कॉझवेवरील वाहतूक ताण कमी झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3156.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3156.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..748729a72f160a6862ba0ab0b83d372bf39e7ce3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3156.txt @@ -0,0 +1 @@ +मलेशिया फुटबॉल संघ (मलाय: Pasukan bola sepak kebangsaan Malaysia; फिफा संकेत: MAS) हा आग्नेय आशियामधील मलेशिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला मलेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५४ व्या स्थानावर आहे. मलेशियाने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. मलेशिया १९७६, १९८० व २००७ ह्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांमध्ये पात्रता मिळवली आहे. ह्यांपैकी २००७ स्पर्धेमध्ये मलेशिया सह-यजमान देश होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3164.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3164.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5335e8e3f730dcbf31882864e7fa193f1218a0ad --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3164.txt @@ -0,0 +1,5 @@ +मलेशिया हा आग्नेय आशियामधील देश प्रामुख्याने मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागावर व बोर्नियो बेटाच्या उत्तर भागावर वसला आहे. प्रशासकीय दृष्ट्या मलेशिया १३ राज्ये व तीन संघशासित प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. + + कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक + + क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3175.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3175.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0d013f2cebb717b79b13635dde618fd72ae0511 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3175.txt @@ -0,0 +1 @@ +मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांचा समुह किंवा एकापेक्षा अधिक प्रदर्शन पडदे असणारे चित्रपट संकुल diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3187.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55617b9c8b601f9f2b0246c44be35e8aa512b4df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3187.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +मल्याळम चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची यादी. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3196.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3196.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73d3f5b87cafc8fa534ec16d9e0544d3bb38eae0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3196.txt @@ -0,0 +1 @@ +क्रिस्ताप्पा निम्माला (९ सप्टेंबर, इ.स. १९५३:हैदराबाद, तेलंगाणा, भारत - हयात) हे तेलुगू देसम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तेलंगाणा राज्यातील मलकजगिरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3239.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3239.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..edf2d0d35d335d1ddff3c077231b4818b7a8e86c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3239.txt @@ -0,0 +1,2 @@ +मळकापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3247.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3247.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c578cb914911efbec136997a493f1ccac59be6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3247.txt @@ -0,0 +1 @@ +मळवट हा एक गंधाचा प्रकार आहे.हा हिंदू धर्मातील धार्मिक विधीत कपाळावर लावला जातो.हा हळदी - कुंकू - तांदूळ यांचे मिश्रण करून तयार केला जातो.हा प्रामुख्याने पोतराजाला लावला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3265.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3265.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c52aa29faab7b0971031ac81b40401a5ea23f19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3265.txt @@ -0,0 +1,3 @@ + मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते. +निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते. +भारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील चिनी मशरूम (Volvariella volvacea) या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3325.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3325.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a2d8c8b4ea5b2f2ba68ec6c1345ee483bcd6b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3325.txt @@ -0,0 +1,6 @@ +मसूर हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातले एक गांव आहे. शहापुरापासून मसूर दोन अडीच मैलांवर आहे. पुणे-मिरज मार्गावर मसूर रेल्वे स्थानक आहे. +समर्थांच्या भ्रमणामुळे, त्यांच्या रसाळ कीर्तनांमुळे आणि त्यांच्या सिद्धिसामर्थ्यामुळे त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढत चालला. आपल्या शिष्यांना व आपल्याकडे आकर्षित होणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यांत परस्परांविषयी आत्मीयता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी रामजन्माचे व हनुमानजयंतीचे उत्सव सुरू केले. अशा उत्सवांसाठी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी मारुतीची स्थापना केली त्यातील एक मसूरचा मारुती होय. +मसूर येथील ब्रह्मापुरी भागातील कुलकर्णी घराण्याला समर्थांनी अनुग्रह दिला होता म्हणून त्या ब्रह्मापुरी भागातच शके १५६७ मध्ये मारुतीची स्थापना केली. हा मारुती 'मसूरचा मारुती' म्हणून ओळखला जातो. त्याला 'महारुद्र हनुमान' असेही म्हणतात. गावाजवळ दोन ओढे एकत्र येतात. ब्रह्मापुरी भाग ओढ्यापलीकडे आहे. ही मूर्ती चुन्याची आहे. मूर्तीची उंची सुमारे ५ फूट आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. समर्थांच्या अकरा मारुतीत सर्वात देखणी ही मूर्ती आहे. मूर्ती सुंदर रंगविलेली आहे. मूर्तीची मुद्रा सौम्य, प्रसन्न आहे व डोक्यावर सुरेख मुकुट आहे. गळयातील माळ, हार, जानवे, कटि-मेखला, लंगोटाचे काठ, हाताची बोटे ही सर्व बारकाव्याने रंगविलेली आहेत. मूर्तीच्या डाव्या उजव्या हाताला शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांची चित्रे काढलेली आहेत. गाभार्ऱ्याच्या एका भिंतीवर गाभाऱ्याचेच रंगीत चित्र आहे. देवळावर एका वृक्षाने सावली धरली आहे. देवळाचा सभा मंडप सुमारे १३ फूट लांबीरुंदीचा चौरस आहे व सहा दगडी खांबांवर आधारलेले पक्के छत आहे. +देवळाशेजारीच नारायण महाराजांचा मठ आहे. आता या देवळाचा जीर्णोद्धार श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड या संस्थेने केला असून देवळाची मालकी वरील संस्थेकडे आहे. देवळाची व्यवस्था प्रतिवर्षी ह्याच संस्थेतर्फे केली जाते. समर्थ रामदासांनी ह्या मारुतीची स्थापना केल्यानंतर सतत ४ वर्षे येथे रामवनमीचा उत्सव केला. ह्या उत्सवांपैकी एका उत्सवात समर्थांना 'कल्याण' हा शिष्य मिळाला. +'कल्याणा'चे मूळ नाव 'अंबाजी' असे होते. समर्थांनी त्याची परीक्षा घ्यायचे मनात ठरविले. मसूर येथील रामनवमीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत एका झाडाची एक मोठी फांदी आड येऊ लागली. समर्थांनी अंबाजीला कुऱ्हाडीने ती फांदी तोडायला सांगितली. मात्र फांदीच्या शेंडयाकडे बसून फांदी तिच्या बुंध्याकडे तोडायची अशी स्पष्ट सूचना त्याला समर्थांनी दिली व ते निघून गेले. गुरूच्या आज्ञेप्रमाणे अंबाजीने फांदी तोडली तेव्हा तो फांदीसकट तेथे खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर येईना की त्याचा आवाज येईना. सर्व लोकांना काळजी वाटू लागली. समर्थांना लोकांनी हा वृत्तान्त सांगितला. तेव्हा समर्थ विहिरीजवळ आले व विहिरीत डोकावून म्हणाले, 'अंबाजी, कल्याण आहे ना?' त्याबरोबर विहिरीतून उत्तर आले, 'सर्व कल्याण आहे.' अंबाजीची गुरूनिष्ठा कसोटीला उतरली. तेव्हापासून अंबाजीचे 'कल्याण' हेच नाव रूढ झाले. +समर्थ संप्रदायातील एक अनुयायी महाराज 'रामदासी' मसूर येथे आले असता त्यांना मारुतीरायांनी 'येथेच राहा' असा आदेश दिला. त्याप्रमाणे ते येथेच राहिले व त्यांनी देवळाची दुरुस्ती करवून घेतली व उत्सवाची शिस्त व पद्धत ठरवून दिली. येथे चैत्र शु. १५ला हनुमानजयंतीचा उत्सव होतो. येथील रामदासी महाराजांच्या मठीत काही यात्रेकरूंची उतरण्याची सोय होऊ शकते. भोजनाची मात्र खास अशी सोय नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3328.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3328.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b242be96bf47082ad8a41b8ad98087d4b40e8d26 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3328.txt @@ -0,0 +1,4 @@ +मसूरी हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या डेहरादून जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. डेहरादून शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३०,११८ होती. +हे शहर अनेक दशकांपासून थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. + +उत्तराखंडची राजधानी देहरादून पासून 28 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरांच्या रांगेत मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत. एप्रिल ते जून हा काळ तिथला पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. डिसेंबर ते फेब्रुवारी बर्फाच्छादित प्रदेश बऱ्यापैकी असतो. हॉटेल्स मसुरी पासून खाली सात-आठ किलोमीटर अंतरावर डोंगरउतारावर आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3338.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3338.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..997b2337c1e4b252997f5ccbdb3055fee3397bb6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3338.txt @@ -0,0 +1 @@ +मस्की विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोप्पळ लोकसभा मतदारसंघात असून रायचूर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3345.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7cba26b01e61c1fa97f33d67b618002725a20d40 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3345.txt @@ -0,0 +1,7 @@ +मशीद रेल्वे स्थानक हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील व मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3350.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccbba0c34c96fb6873e37dbca5906486ea35b824 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3350.txt @@ -0,0 +1,2 @@ +अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते. कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी..२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे. +कारणे : मानसिक श्रम, मानसिक तणाव, शारीरिक श्रम, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा न मिळणे, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे, मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ, चष्म्याचा नंबर वाढलेला असणे, सर्दी होणे, तापाच्या लक्षणांची सुरुवात असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे, इत्यादी.. या नसेला पाचवी नस असेही म्हणतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3359.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3359.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9e972f8029c3f6a4d4dbac6651453c39574d9a17 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3359.txt @@ -0,0 +1 @@ +महंत अवैद्यनाथ (जन्मनाम कृपाल सिंह बिष्ट" २८ मे १९२१, मृत्यु: १२ नोव्हेंबर २०१४) हे एक भारतीय राजकारणी व महंत होते. भारतीय जनता पक्षाचे सदस्य राहिलेले अवैद्यनाथ ४ वेळा गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. ते हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष तसेच गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत होते. ते विद्यमान महंत व खासदार योगी आदित्यनाथ ह्यांचे गुरू मानले जात. त्यांनी राम जन्मभूमी चळवळीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3381.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3381.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..68a1be42c2673ac60349a9049f616e9fdcc45a8f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3381.txt @@ -0,0 +1,3 @@ +महत्तम सामाईक विभाजक. +दोन किवा दोना पेक्षा अधिक संख्यांचा म.सा.वि ती मोठ्यात मोठी संख्या आहे , जी दिलल्या प्रत्यक संख्येला पूर्ण विभाजित करते +२४, ४८, ३६चा म. सा. वि. १२ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3385.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3385.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dd8f3ac6435039fac4b36dc8f352504d54e65fa0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3385.txt @@ -0,0 +1,12 @@ +महदाइसा ऊर्फ महदंबा या महानुभाव पंथातील एक महिला साधिका आहेत.त्यांचा जन्म मराठवाडयातील जालना जिल्ह्यामधे झाला. +श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करणारी महदाइसा ही संन्यासिनी, धवळेकर्ती कवयित्री,तपस्विनी होती अशी तिच्याविषयी महानुभावांंची श्रद्धा आहे.[१] तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" अशा शब्दांंमधे महानुभावपंंथीय तिचा गौरव करतात. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा महानुभाव पंथीयांना मार्गदर्शक आहे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त करून देतात.[२]आजही जालना आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये महानुभाव पंथ मोठया प्रमाणात पसरलेला आहे.[३] +[३] +यादवकालात; एकेश्वरीवादाचा पुरस्कार करणाऱ्या पंथाचा म्हणजेच महानुभाव पंथाचा उगम झाला. या पंथाचे पंचकृष्ण म्हणजेच श्रीकृष्ण, श्री दत्तगुरू, चांगदेव राऊळ, श्री गोविंद प्रभू व श्री चक्रधरस्वामी यांनी या संप्रदायाची धुरा वाहिली.[४] चक्रधरस्वामी यांच्या काळात महानुभाव पंथाचा खऱ्या अर्थाने प्रसार झाला.महदाइसा ही चक्रधरस्वामींची शिष्या.[५] +तत्कालीन समाजजीवनात स्त्रीच्या पातिव्रत्याच्या कल्पनेला विशेष महत्त्व होते.स्रियांंची सामाजिक अवस्था पुरुषसत्ताक असतानाच्या पार्श्वभूमीवर महदाइसा ह्यांंचे कार्य नोंंद घेण्याजोगे आहे.[६] +महदाइसाचा जन्म वायेनायक व कामाइसा ह्यांच्या पोटी जालन्यामधे एका विद्वान घराण्यात झाला. तिचे पणजोबा वामनाचार्य हे यादवराजांचे आश्रित असून पणजी महदाइसाही विद्वान होती. पणजीला म्हाळसा प्रसन्न होती, असे मानले जाते. पणजी महादेवरायाची पुरोहित असल्याने राजा तिला नित्य प्रश्न विचारीत असे व ती भविष्य सांगत असे. एका वादात तिने परप्रांतीय विद्वानांचा पराभव केल्याने तिला जैतपत्र मिळाले. राजाने पाच गावे इनाम म्हणून दिली. +बालपणीच वैधव्य आलेली महदाइसा त्या काळच्या प्रथेनुसार माहेरी आली. माहेरी तिला प्रतिष्ठा होती.तिचे चुलत बंंधु नागदेव हे पुढे तिचे गुरू झाले. महदाइसेचे ’लीळाचरित्र’, [७]’श्री प्रभुचरित्र’, ’स्मृतिस्थळ’ व ’धवळे’हे चार ग्रंंथ प्रसिद्ध आहेत. तीर्थयात्रेस जाणे, व्रतवैकल्य करणे, देवपूजा या तिच्या आस्थेच्या व श्रद्धेच्या संंकल्पना होत्या. प्रारंंभी चक्रधर स्वामींचे शिष्य दादोस हे तिचे गुरू होते. त्‍यांच्याकडूनच नागदेवाला व महदाइसाला श्री चक्रधरस्वामींंची महती कळली. +चक्रधरस्वामींनी आपल्या पंथात समानतेवर भर दिला. स्त्रियांना, शूद्रांना त्यांच्या पंथात प्रवेश होता. त्यामुळेच चक्रधरस्वामी हे आद्य कृतिशील सुधारक ठरतात असे मानले जाते. स्वामींचे शिष्यत्व महदाइसेने स्वीकारले होते. महानुभाव पंथाचा सर्वश्रेष्ठ संन्यास मार्ग तिने स्वीकारला होता. महदाइसेच्या वडिलांंचा याला विरोध होता. महानुभावाचे खडतर असलेले भिक्षाव्रत तिने स्वीकारले होते. या व्रतानुसार हाताच्या ओंजळीत मावेल एवढेच अन्न भिक्षा म्हणून स्वीकारायचे, ते अन्न नदीच्या काठी जाऊन, नदीकडे तोंड करून प्राशन करायचे व मग पाणी प्यायचे. वैराग्यवृत्ती आणि मनोनिग्रह या गुणांमुळेच ती हा खडतर प्रवास पार करू शकली. चक्रधर स्वामींवर तिची नितांत श्रद्धा होती. त्यांच्या प्रत्येक विचाराला व तत्त्वज्ञानाला अनुसरणारी ती शिष्या होती. चक्रधर स्वामींना आपले जीवन तिने समर्पित केले. +महदाइसाबद्दल लीळाचरित्रात माहिती मिळते. चक्रधरस्वामी गेल्यानंतर त्यांच्या लीलांचे वर्णन करण्यासाठी लीळाचरित्राची निर्मिती झाली . या लीलांमधे प्रामुख्याने चक्रधरस्वामींना जिज्ञासा व बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्न विचारणारी महादाइसेचे वर्णन आहे’ म्हातारी चचकः, म्हातारी विसासकः एथ निरंतर काहीतरी पुसतचि असे’ असे उदगार स्वामी तिच्याबद्दल काढतांना दिसतात. दोघांच्या संवादांतून, प्रश्नोत्तरांतून पंथाची माहिती आपल्याला मिळते. +चक्रधरांचे तत्त्वज्ञान नीट समजून न घेतल्याने सामाजिक विरोध त्यांंना स्वीकारावा लागला. आपल्या अवतार कार्याची समाप्ती होत आहे अशी जाणीव चक्रधरांना झाली व पंथाची धुरा नागदेव व महदाइसा या दोघांंकडे त्यांंनी सोपविली. महदाइसाने आपले संपूर्ण जीवन स्वामींच्या चिंतनात व पंथाच्या कार्यासाठी समर्पित केले. +चक्रधर स्वामींच्या चिंतनाच्या याच काळात ’धवळ्या’ची रचना झाली. धवळे, मातृकी रुक्मिणी स्वयंवर, गर्भकांड ओव्या, आरती अशी महदाईसाची वाङ्मय निर्मिती आहे. श्रीकृष्ण रुक्मिणी यांच्या विवाह कथेकडे महदाइसा आकर्षित झाली होती.रुक्मिणीच्या मनातील भक्तिभाव हा तिला महत्त्वाचा वाटला. तिचे चक्रधरस्वामींशी असलेले गुरू- शिष्याचे नाते ती या धवळ्याद्वारा व्यक्त करताना दिसते. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवराची कथा ही तिला आद्य कवयित्रीचा मान मिळवून देणारी ठरली. [८]श्री चक्रधरांनी ७१ प्रसंगात श्रीकृष्णचरित्राचे वर्णन केले आहे. त्याचेच श्रवण मनन व चिंतन करून धवळ्याची निर्मिती झाली आहे. चक्रधर स्वामींचा वियोग तिला सहन झाला नाही. चक्रधरांनी जाण्यापूर्वी महदाइसाला ’असंन्निधान धर्म’ सांगितला होता. ’असंन्निधानी तळमळ..... पोळलेल्या सुनेच्या परी, तयासि कव्हणे ठायी सुखासि नेये. अखंड जळतचि असे’ अशीच विरहात जळणारी रुक्मिणी महदाइसेने आपल्या काव्यातून प्रकट केली .[९] +महानुभाव पंथ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3395.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3395.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c8915e9d2689196eaa0faa4a58035e6b9eb2b359 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3395.txt @@ -0,0 +1 @@ +महबूबनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येथून २००९ साली निवडून आले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3406.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3406.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c3a527fe65fb3d0a118bc0343b9f56cf4f5aa381 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3406.txt @@ -0,0 +1,3 @@ +महमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता. +वयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली. +हा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3409.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..81b58ba16778a8130453b8beb660490ca68c7ab6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3409.txt @@ -0,0 +1,2 @@ +तिसरा मेहमेद (ऑट्टोमन तुर्की:محمد ثالث‎; मेहमेद इ सालिस; २६ मे, इ.स. १५६६ - डिसेंबर २१ किंवा २२, इ.स. १६०३) हा इ.स. १५९५ पासून मृत्यूपर्यंत ऑट्टोमन सम्राट होता. +हा आपल्या अनेक भावंडांना ठार करून सत्तेवर आला. याच्या राज्यकालादरम्यान त्याच्या विरुद्ध अनेक उठाव झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3430.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3430.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92548a7391c76cae2a8c342f58bfea8bfc9ce1dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3430.txt @@ -0,0 +1,3 @@ +अबुल फतेह नसिरुद्दीन महमूद शाह पहिला तथा महमुद शाह पहिला किंवा महमूद बेगडा (इ.स. १४४५ - २३ नोव्हेंबर, इ.स. १५११) हा पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील गुजरातचा सुलतान होता. हा मुझफ्फरी वंशाचा स्थापक अहमद शाह पहिल्याचा नातू असून मुझफ्फरी सुलतानांमधील सर्वाधिक काळ राज्य करणारा होता. +जुनागढ आणि पावागढ हे गुजरातमधील दोन मोठे डोंगरी किल्ले तथा गड जिंकून घेतल्यावर याला बेगडा असे नामाभिधान मिळाले. याने मध्य गुजरातमध्ये वात्रक नदीकाठी महमुदाबाद (आताचे मेमदावाद) नावाचे शहर वसवले. याशिवाय पावागढच्या पायथ्याशी असलेले चांपानेर शहर जिंकल्यावर त्याचे मुहम्मदाबाद असे नामकरण करून शहराचे इस्लामी स्थापत्यात पुनर्वसन केले. याच प्रकारे जुनागढ जिंकल्यावर त्याचे नाव मुस्तफाबाद केले व किल्ला अधिक भक्कम करून तेथे अनेक महाल व इतर इमारती रचविल्या. +महत्त्वाकांक्षी असलेल्या महमूदने हिंदुस्तानात इस्लाम पसरविण्यासाठी कैरोच्या आणि ऑटोमन सुलतानांशी संधी केली व समुद्रमार्गे कुमक मागवली. तेथून आलेल्या आरमाराच्या मदतीने महमूदने कच्छपासून दक्षिण गुजरातपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर आपला अमल बसविला आणि थेट मुंबईपर्यंत धडक मारून तेथील कोळ्यांकडून ती बेटे जिंकून घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3474.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3474.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..eb78159a029ea8f6742534d5e5546ba5d6394877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3474.txt @@ -0,0 +1 @@ +दिवेही किंवा मालदीवी ही दक्षिण आशियातील मालदीव ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे. ही हिंद-आर्य भाषासमूहाच्या दक्षिण विभागातील एक प्रमुख भाषा असली तरीही ह्या गटातील इतर भाषांसोबत तिचे साधर्म्य आढळत नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3488.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3488.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e9f3b4cc03b1ec9f4619001c2147b171b94c4e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3488.txt @@ -0,0 +1 @@ +ज्या पारंपरिक माहिती प्रक्रिया प्रणालीत पुरेशा अभ्यासल्या जात नाहीत अशा अतिशय क्लिष्ट आणि मोठ्या माहिती संचाला(Data Setला) महा माहिती अथवा Big Data असे संबोधले जाते. अश्या प्रकारच्या माहिती प्रक्रियेमध्ये मोठ्या माहिती संचाचा अभ्यास, योग्य माहिती संच बनवणे, शोध, प्रसार, साठवणे, प्रदर्शित करणे, योग्य माहिती विचारणे आणि माहिती गुप्तता अशी आव्हाने असतात. ही संकल्पना सूचक विश्लेषणांच्या (Predictive Analysis) आणि इतर माहिती संकलनाच्या प्रक्रियेमध्ये वापरली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3496.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3496.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..19b61c9608fe684a0a1354d620ed7ce90e3614e4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3496.txt @@ -0,0 +1,3 @@ + +महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील महांकाली नदीचा उगम हा बसप्पावाडी तलावातून होतो. या नदीची लांबी २२.५ किमी असून ही अग्रणी नदीची उपनदी आहे. महांकाली नदीचे खोरे कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांत आहे. कवठेमहांकाळमधील ११ गावे आणि जत मधील ९ गावे महांकाली नदीच्या खोऱ्यात येतात या नदीला २० गावांतून अनेक छोटे मोठे नाले येऊन मिळतात. +महांकाली नदीवर बसप्पावाडी गावापासून ते शिंगणापूर गावापर्यंत एकही बांधबंधारा नव्हता. या भागात पाऊस कमी असतो. त्यातूनही बंधारा नसल्याने पाणी वाहून पुढे जायचे, त्यामुळे बसप्पावाडी, अंकले, कोकळे, ढफळापूर, कुडनूर, करलहट्टी या गावांना नदी पात्र असूनही तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असे. जानेवारी २०१७मध्ये डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांच्या जलबिरादरी टीमने महांकाली नदीची पाहणी केली आणि कोकळे कुडनूर हद्दीत नदीवर लोकसहभागातून बंधारा बांधण्यास सुरुवात केली. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि एक एक करत आज जलबिरादरीच्या मदतीने आणि लोकसहभागातून महांकाली नदीवर साखळी पद्धतीने ५ सिमेंट बंधारे बांधून तयार झाले आहेत. अग्रणी अगस्ती बंधारा, अग्रणी जलतीर्थ बंधारा; अग्रणी माऊली बंधारा, अग्रणी विठ्ठल बंधारा,अग्रणी संगमनाथ बंधारा हे पाच बंधारे कौकले गावच्या महाकाली नदीवर बांधण्यात आले आहेत. जेव्हां हे बंधारे पावसाच्या पाण्याने किंवा योजनेच्या पाण्याने भरतील तेंव्हा संपूर्ण महांकाली नदी आणि परिसरात विविध कामांसाठी पाणी भरपूर उपलब्ध होणार आहे.या पाच़ बंधाऱ्यामुळे दरवर्षी कौकले गावाला पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे टॅंकर बंद झालें आहेत. तसेच गावांतील विहीरी आणि बोअरवेल यांनासुद्धा खूप फरक पडला आहे. जलबिरादरीच्या मदतीने आणि लोकसहभागामधून बांधलेल्या या बंधाऱ्यामुळे कौकले आणि परिसरामध्ये शेतीविकास होऊ लागला आहे. परिसरात बागायत शेतीमधग्येसुद्धा वाढ होऊ लागली आहे. या बंधाऱ्याळे गावांतील लोकांमधे उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3505.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3505.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..292a8f036c89914445e5437fadc738499ba15713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3505.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाकवि कालिदास कलामंदिर हे नाशिक येथील मुख्य कला मंदिर आहे. बहुतेक सर्व व्यावसायिक नाटकांचे खेळ येथेच होतात. महाकवी कालिदास कलामंदिर हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3514.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3514.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..881eb5b024c5584677aa42ebc494c0cf6c878fcc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3514.txt @@ -0,0 +1,3 @@ + +उत्तराखंडातल्या या महाकाली नदीला शारदा नदी, काली नदी, काली गंगा ही अन्य नावे आहेत. ही नदी भारत व नेपाळ या देशांची सीमा दर्शवते. नदीचा उगम हिमालय पर्वतात ३,६०० मीटर उंचीवर असलेल्या कालापानी नावाच्या गावाजवळ होतो. हे गाव उत्तराखंड राज्याच्या पिठोरगड जिल्ह्यात आहे. +कूटी, धौलीगंगा, गोरी, चमेलिया, रामगुण, लढ़िया या महाकाली नदीच्या उपनद्या आहेत. उत्तर प्रदेशातील बहरिच जिल्ह्यात शरयू नदीला मिळाल्यावर त्यांचा गंगा नदीशी संगम होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3528.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4964e3cc56f08ea4128d5e934bd795794f132468 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3528.txt @@ -0,0 +1,2 @@ + महागांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3534.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3534.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f084ad0dece59070c39ca6189e70cc4cd00a1f3b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3534.txt @@ -0,0 +1,2 @@ + महागाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3543.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3543.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1836d79f08f385f36285af240e6c3a7ca7afaf1e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3543.txt @@ -0,0 +1 @@ +वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इ.स.पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्वात होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3550.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3550.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b932035bc8e5d94dcdd85f1c18e12c0fe9d9fe7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3550.txt @@ -0,0 +1,14 @@ +महाड हे महाराष्ट्रात कोकण विभागातील एक शहर आहे. महाड हे मुंबईपासून १८० किलोमीटर अंतरावर तर पासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. आसपासच्या रम्य व सुंदर वातावरणामुळे महाड हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे चवदार तळे सत्याग्रह केला आणि हे ठिकाण इतिहासात अमर झाले. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व पारंपरिक महत्त्व असल्यामुळे महाडचे वैशिष्ट्य वाढले आहे. +महाड हे सह्याद्री रांगांने घेरलेले व सावित्री आणि गांधारी नद्यांच्या काठावर वसलेले शहर आहे. कोंकणातल्या शहरांमध्ये महाड हे बऱ्यापैकी सुधारलेले शहर असल्यामुळे ते आधुनिक औद्योगिक व पौराणिक भारतीय संस्कृतीचा एक आगळा वेगळा संगम आहे. +इतिहास : +इतिहासात महाडचा सर्वात जुना संदर्भ ई.स.पु. २२५ मध्ये आढळतो. +ई.स. १३० मधे महाडवर बौद्ध धर्मिय कंभोजवंशिय राजा विष्णू पुलित यांचे राज्य होते.महाडची गांधारपाले बौद्ध लेणी त्याच्या राजवटित निर्माण केली गेली.तसा शिलालेख तेथे आहे. +महाडवर मुख्यत: मौर्य सम्राट,कंभोज,सातवाहन,क्षात्रप,वाकाटक,शिलाहार,देवगिरीचे यादव,निजामशाह,आदिलशाह,शिवाजी महाराज,पोर्तुगिज,पेशवे,सिद्दि यांची राजवट झाली आहे.ई.स.१८१८मधे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाड जिंकले,१९४७ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाड ब्रिटिशांच्या अमलाखाली होते.[१] +ईसवी सनाच्या पहिल्या शतकापासुन महाड हे कोकणातील एक प्रमुख बंदर व व्यापार केंद्र म्हणुन प्रसिद्ध होते.त्यामुळेच महाड हे नाव पाली भाषेतील शब्द महाहट् वरून पडले.महा-मोठि व हट्-बाजारपेठ,मोठी बाजारपेठ. +देवगिरीच्या यादव राजवटीत महाराष्ट्राची सर्वात जास्त व्यापारी उन्नती झाली.तेंव्हा एक व्यापार केंद्र व बंदर असलेल्या महाडची जास्त भरभराट झाली. +महाडचा कोट हा छोटेखानी किल्ला आदिलशाहि काळात बांधला गेला.१७७४ मधे नाना फडणविसांनी कोटाची दुरूस्ती करून तोफा तैैैनात केल्या होत्या. +१८८१ च्या खानेसुमारी प्रमाणे महाडची लोकसंख्या ६८०४ होती. +इंग्रजांनी १८६६ मधे महाड नगरपालिका स्थापन केली. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. +येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[२] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते. +महाडमधील व महाडच्या आसपास असलेली काही प्रेक्षणीय स्थळे: diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3595.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3595.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..340f4897722006e9da4d099bf9cb3cef5cc6651a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3595.txt @@ -0,0 +1,34 @@ +छत्रपती शिवाजी महाराज + +जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.[१][२] सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले.[३] +महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[३][४] जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.[५] खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.[६][७] +महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. +'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे. +जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी जोतीराव यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, जोतीराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. +जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे.[८] जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. +त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीरावकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद "[९] +महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत: +विद्येविना मती गेली । +मतीविना नीती गेली । +नीतीविना गती गेली । +गतीविना वित्त गेले । +वित्ताविना शूद्र खचले। +इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। +बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. +महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला.[१०] +मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. +‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली. +२४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. +महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.[१५] +'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. +'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा फुले यांचा शेवटच ग्रंथ. तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते. 'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राम्हण्यावादी तत्त्वज्ञाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठीच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका'ची निर्मिती झाली आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेहरा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे." त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे.[१६] +रा. ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे. +जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे "महात्मा फुले" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :- +महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. +तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली." +या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.[ संदर्भ हवा ] +आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता. +या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. +नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे. +या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे. +हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_364.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0e3e0271e170583498f9fbe49ba595636149ddf7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_364.txt @@ -0,0 +1,7 @@ +भूज: द प्राईड ऑफ इंडिया हा हिंदीमधील युद्ध फिल्म आहे. अभिषेक दुधैय्या दिग्दर्शक, सहनिर्माते व पटकथा लेखक आहेत. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात तयार करण्यात आलेली ही घटना भूज विमानतळाचे तत्कालीन प्रभारी आयएएएफ स्क्वाड्रन लीडर विजय कुलकर्णी यांच्या जीवनाविषयी असून त्यांनी आणि त्यांच्या पथकाने ३०० स्थानिक महिलांच्या मदतीने भुजच्या एअरबेसची पुनर्रचना केली.[१] या चित्रपटात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर, अम्मी विर्क आणि प्रणिता सुभाष यांच्यासह कर्णिक व[२] अजय देवगण आहेत.[३] +१९ मार्च २०१९ रोजी चित्रपटाची घोषणा केल्यानंतर, याची पुष्टी झाली की चित्रपटामध्ये दाखवलेली खरी घटना ही युद्धातील एक अत्यंत आकर्षक कथा आहे.[४] फोटोग्राफी जून २०१९ च्या उत्तरार्धात सुरू झाली,[५][६] आणि त्याचे चित्रीकरण हैद्राबाद, कच्छ, भोपाळ, इंदूर, लखनौ, मुंबई आणि कोलकाता येथे झाले.[७] कोविड-१९ (साथीचा रोग) सर्व देशभरात डिस्ने + हॉटस्टारवर प्रसारित झाला.[८] +१९ मार्च २०१९ रोजी भूषण कुमार यांनी भारत-पाक युद्धाच्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटाची घोषणा केली.[१०] चित्रपट घटना लेखनात १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर तीनशे स्थानिक महिला नष्ट जेथून लष्करी विमानांच्या हालचाली सुरू होतात असा विमानतळ पुनर्रचना मदत जेथे भूज, गुजरात येथे आहे.[११] +अजय देवगणने विजय कर्णिकची व्यक्तिरेखा साकारली असून, या भूमिकेसाठी तो एकमेव पर्याय होता. इतर कलाकारांमध्ये संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, अम्मी विर्क आणि राणा डग्गुबाती यांचा समावेश होता.[१२] हा चित्रपट विर्कचा दुसरा हिंदी चित्रपट आहे. दक्षिण अभिनेत्री प्रनिता सुभाष नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत या चित्रपटात सहभागी झाली.[१३] +परिणीती चोप्रालासुद्धा या चित्रपटाच्या एका जासूसच्या भूमिकेत साइन केले होते, परंतु तिची सायना या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखेमुळे ती नोव्हेंबर २०१९ मध्ये चित्रपटातून बाहेर पडली. जानेवारी २०२० मध्ये चोप्राच्या जागी नोरा फतेहीची निवड झाली.[१४] नंतर जानेवारीत डग्गुबाती यांनी आरोग्याच्या समस्या सांगून हा चित्रपट सोडला आणि शरद केळकर यांनी त्यांची जागा घेतली.[१५] +दत्तने २५ जून २०१९ रोजी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली.[१६] त्यानंतर देवगणसह अन्य कलाकारांनी भोपाळ, इंदूर, लखनौ, मुंबई आणि कोलकाता येथे या चित्रपटाचा पुढील भाग सुरू केला. डिसेंबर २०१९ च्या उत्तरार्धात कच्छमध्ये देवगण आणि सिन्हा यांच्या चित्रित गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. +जून २९, २०२० रोजी, अजय देवगण चित्रपट प्रदर्शित करेल, अशी घोषणा डिस्ने+ हॉटस्टारवर मुळे उशीरा २०२० थिएटर बंद परिणाम म्हणून केवळ कोविड-१९ भारतामध्ये साथीच्या काळात प्रसारण झालं.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3650.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3650.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..824faae8e92109d071fc51d06906ec8df6536329 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3650.txt @@ -0,0 +1,10 @@ +पाटणा गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे असे इथले लोक सांगतात.[ संदर्भ हवा ] हे मंदिर पाटणादेवी परिसरात आहे तसेच ते सुस्थितीत आहे. +धुळ्यापासून ७०-७५ किमी अंतरावर, तसेच वेरूळ लेण्यांपासून ६५ किमी अंतरावर असलेल्या पाटणा, (ता.-चाळीसगाव, जि.-जळगाव) गावाजवळ हे मंदिर आहे. हे मंदिर ११ किंवा १२ व्या शतकातील आहे असे मानले जाते.[ संदर्भ हवा ] +चाळीसगावपासून पश्चिमेला २० किमी अंतरावर असलेले पाटणादेवी मंदिर हे एक जागृत चंडिका देवीचे शक्तिपीठ मानले जाते. आज ह्या संपूर्ण परिसराला शासनाने गौताळा अभयारण्य म्हणून संरक्षित केलेला असल्याने परिसर हिरवागार दिसतो.[ संदर्भ हवा ] +पाटणा गाव ओलांडल्यावर वनविभागाचे गेट ओलांडल्या नंतर साधारण २ किमी अंतरावर उजव्या बाजूस पूर्वाभिमुख "प्राचीन हेमाडपंती महादेवाचे मंदिरा"चा एक बोर्ड दिसतो. मंदिर परिसरात जवळजवळ ५-६ अशीच मंदिरे असावीत, कारण आता फक्त त्या ठिकाणी मोठे मातीचे ढिगारे व शिलाखंड भग्नावस्थेत आढळतात. यादव काळात येथे मोठे प्रगल्भ सांस्कृतिक व धार्मिक केंद्र असावे असे अवशेषांवरून लक्षात येते.[ संदर्भ हवा ] +सदर मंदिर हे हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील उत्कृष्ट नमुना आहे. या शैलीत दोन दगडांना जोडताना कोणतेही जोडमिश्रण न वापरता प्रत्येक दगडांच्या स्तंभात खाचा तयार केल्या जातात. जेणेकरून ह्या खाचांमधे मोठमोठे दगडी स्तंभ ही लीलया अडकतात. या मंदिराचे निर्माण कार्य एका भव्य अशा १० फूट उंचीच्या ओट्यावर झालेले प्रथमदर्शनी वाटते. त्याची लांबीच जवळपास १०० फुटांपर्यंत आहे. नंदीगृह , सभागृह व गर्भगृह अशी मंदिर रचना आहे. नंदीगृहाच्या दर्शनी भागाला उभारलेले दोन जवळपास दहा फूट उंचीचे नक्षीदार खांब आहेत. मंदिर सभागृहाचा विस्तार बराच मोठा आहे. इतर २४ लहान खांबांवर सभामंडपाची उभारणी केलेली आहे. प्रत्येक खांब प्रमाणबद्ध असून सुंदर नक्षीकाम करून सुशोभित केलेला आहे. +प्रवेशद्वारावरच श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तसेच चौकटीवर यक्ष,गंधर्व, किन्नर हे गायन, वादन व नृत्य करत असलेल्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसेच गर्भगृहाच्या डाव्या बाजूला एक सुंदर शिलालेख आढळतो. परंतु काही ठिकाणी कडेकडेला त्याचे पापुद्रे काळाने काढले आहेत. +बाहेरून दगडी स्तंभ उभारतांना एका सरळ रेषेत न उभारता अशा पद्धतीने काळजीपूर्वक उभारला आहे की प्रत्येक खांबाचा जोड हा विलग आहे. स्तंभांवरील कोरीवकाम अप्रतिम असून अनेक शिल्पे झिजलेल्या अवस्थेत आहेत. काहींचे मूळ स्वरूप लक्षात येत नाही. +संपूर्ण मंदिरांच्या बाहेरील बाजूने कोरलेल्या मुर्त्यांनी सजवले आहे. या मुर्त्यांमधे अनेक मुद्राभाव असलेली शिवाची, गणेशाची शिल्पे आहेत. तसेच येथे कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची एक छोटीशी परंतु हुबेहूब प्रतिमा देखील येथे पाहायला मिळते. +बाहेरील खांबाच्या खालच्या पट्टीवर हत्तीशिल्पे दिसून येतात. पण दुर्दैवाने त्यातील एकही हत्ती आज पूर्णपणे शिल्लक नाही. एकेठिकाणी कोरलेली चामुंडा देवीची मूर्ती दिसते. त्यात तिने पायांजवळ दोन दैत्यांचा केशसंभार पकडून त्यांना शरण आणले आहे. पायाखाली एका दैत्याला दाबले आहे, तर मांडीवर एक दैत्य जीवदानाची याचना करत आडवा पडलेला आहे. शुंभ निशुंभ यांचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील रंणचण्डिका कारागिरांनी हुबेहूब कोरली आहे. +ही प्राचीन वास्तू सन १९५८ च्या अधिनियम २४ नुसार पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष म्हणून जाहीर करण्यात आली आहे.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3662.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3662.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..53a5acff48493e7029ea5a3c35f60d511bdf8ce9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3662.txt @@ -0,0 +1 @@ +महादेवपूर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3669.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3669.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aa69711eddb2c437ac28363a76b4ef8fcfde9575 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3669.txt @@ -0,0 +1,2 @@ +महादेववाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3684.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee5311c54246b5fb7b3f54589291174900355e75 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3684.txt @@ -0,0 +1,2 @@ +महान हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे. या मध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_37.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_37.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d3d007f4dede8c079b6bfcd31305153e4d63e951 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_37.txt @@ -0,0 +1 @@ +भिवकुंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3707.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe40bd9a683929a177b23cefd43e0b663604f2fe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3707.txt @@ -0,0 +1,36 @@ + +ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी 'महानुभाव' संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला.आणी मराठी भाषेचा आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला'‘महान अनुभवोस्तेजा बलं वा यस्य सः महानुभावः'’ या दृष्टीने मोठा तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे म्हटले जाते. वि.भि. कोलते यांच्या मते (पहा : लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५) या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम एकनाथांनी वापरले असल्याचे शं. गो. तुळपुळे म्हणतात. +समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्त्वज्ञानाला बाजूला करून, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला आणि सर्वच देवतांचे प्रस्थ कमी केले. देवतांच्या पूजेचा निषेध केला आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली. संपूर्ण अहिंसा आणि कडकडीत वैराग्य यांचे पालन आपल्या संप्रदायात अपरिहार्य मानले. धर्माचे रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या बौद्ध आणि जैन संप्रदायांप्रमाणो जनभाषेत आपले तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. +श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. +महानुभाव पंथ महाराष्ट्रात उगम पावलेला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब आणि काश्मीरपर्यंत झाला. उत्तरेकडे या संप्रदायाला जयकृष्णी पंथ म्हटले जाते. आजही उत्तर भारतात या संप्रदायाचे आश्रम व महंत आहेत. या संप्रदायाच्या समाजावादी व चातुर्वर्ण्यविरोधी विचारसरणीमुळे मोठय़ा प्रमाणात अनुयायी लाभले. महानुभाव संप्रदायाचे तेरा आम्नाय आहेत. कवीश्वर आम्नाय हा त्यांतील एक होत. मुरारी बास हे याच आम्नायातले आहेत. तत्त्वाचिंतनात्मक लेखन हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. ग्रंथांवर भाष्ये-महाभाष्ये लिहिली गेली. भाष्यलेखनाची परंपरा व्यापक, प्रदीर्घ व भाष्य-लेखन सातत्य टिकविणारी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक व अवतारस्वरूप श्री चक्रधरस्वामी यांनी बाराव्या तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररूपाने 'दृष्टान्तपाठ' या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी व भाष्यकारांनी केली. हा इतिहासही महानुभाव साहित्याचे वेगळपण सिद्ध करणारा आहे. याच भाष्यलेखनमालिकेतील मुरारीबासांचा 'दृष्टान्तप्रबोध' हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ञ विद्वान आणि त्यांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले आहे. +यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना करणाऱ्या चक्रधर स्वामींना लोक "पंचकृष्णां" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल स्वामींना आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठांत संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ते अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यांनी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सूत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाचे महानुभाव पंथाचे संन्यासी यांनी तिथे महानुभाव पंथाचा प्रचार-प्रसार केला +. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला ते हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात. +यादवराजांच्या कारकिर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उदयास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. +‘महानुभाव’ या नावाने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. +चक्रधरोक्त सिद्धान्तसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात चक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी आहे. द्वारकाधीश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी दत्तात्रय, श्रीकृष्ण चक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. +जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वैती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे. +अविद्येपासून मुक्त होऊन ईश्वरस्वरूपाचा आनंद भोगण्याची पात्रता जीवाच्या ठिकाणी असल्याने महानुभावांनी जीवास ‘बद्धमुक्त’ मानले आहे. प्रपंचाचे स्वरूप अष्टभैरवस्थित पंचमहाभूते व त्रिगुण यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी असे असून त्याचे ‘कारण प्रपंच’ व ‘कार्य प्रपंच’ असे दोन भाग केले आहेत. ‘कारण प्रपंच’ हा अनादि अनंत म्हणूनच नित्य आहे. कार्यरूप प्रपंच हा व्यक्त आणि अनित्य होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘प्रपंचु संहारे’ असे म्हटले असल्यामुळे प्रपंच अनित्य वर्गातला आहे, यात शंका राहत नाही. अविद्या अनादि मानली तरी ती नित्य असली पाहिजे, असे अनुमान करण्याचे कारण नाही. कारण–अविद्या व कार्य−अविद्या मोक्षस्थितीत संपूर्ण नाश पावतात, असे गौतम बुद्ध व शंकराचार्य यांचे मत आहे, तेच चक्रधर स्वामींनी मान्य केले आहे (महाराष्ट्र जीवन, खंड १, पृष्ठ २१९). +देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे, असे ते समजतात. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे, अशी त्यांची धारणा असते. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे. +महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. ईश्वराकडून शब्दज्ञान झाले, तरी मोक्षमार्गाने जाण्यासाठी अनुसरणाच्या मार्गाचा अवलंब करून वयाच्या छप्पन्नाव्या वर्षापूर्वी सर्वेंद्रिये कार्यक्षम असताना संन्यास घेणे आवश्यक आहे. संन्यास घेऊन परमेश्वराला अनुसरल्यानंतर देहान्तापर्यंत साधकाला ‘असती−परी’ आचरावी लागते. महानुभावांचे उपदेशी आणि संन्यासी असे दोन वर्ग असून उपदेशी वर्ग लौकिक जीवनात चातुर्वर्ण्य पाळतो. संन्यासदीक्षेनंतर मात्र जातिनिर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही. +महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर हे होत. ऋद्धिपूरच्या गोविंदप्रभू या परमेश्वरावताराचे ते शिष्य. त्यांचे मूळचे नाव हरपाळदेव असून त्यांच्या मृत शरीरात चांगदेव राऊळ यांनी प्रवेश करून नवीन अवतार धारण केला अशी कल्पना आहे. नागदेवाचार्य हे चक्रधरांचे पट्टशिष्य व पंथाचे पहिले आचार्य. चक्रधरांच्या वैदिक धर्माहून आणि लोकरूढीहून वेगळ्या शिकवणीमुळे तत्कालीन सनातनी लब्धप्रतिष्ठितांकडून त्यांना विरोध झाला व त्यांना नाहीसे करण्याचे प्रयत्न झाले. +महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर व श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या व आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला. नागदेवांच्या जीवनावरील स्मृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र व परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास व गुर्जर शिववास यांनी संस्करण केले. केशवराज सूरी यांनी सिद्धान्तसूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांनी नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा. मुनिव्यासांनी श्रीचक्रपाणी, गोविंदप्रभू व चक्रधर यांच्या ‘संबंधा’ने पवित्र झालेल्या स्थळांची स्थानपोथी लिहिली. डॉ. कोलते ह्यांच्या मते ते कर्तृत्व शंकास्पद आहे. म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे व मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी चक्रधरशिष्या महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री होय. हयग्रीवाचार्य यांनी भागवताच्या दशम स्कंधावर गद्यराज हे निर्यमक श्लोकबद्ध काव्य लिहिले. पंथाच्या उत्कर्षकाळात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेनंतर भाष्यग्रंथ व इतर प्रकारचे साहित्य लिहिले गेले. त्यात गुर्जर शिववासाने, चक्रधरांच्या वचनांवर संबंधिलेले लक्षणस्थळ, विचारस्थळ व आचारस्थळ हे ग्रंथ महत्त्वाचे होत. यांतील प्रत्येक स्थळावर पुढे अनेक भाष्ये किंवा बंद लिहिले गेले. त्यांत दत्तराज मराठे यांचा लक्षणबंद, वाईंदेशकरांचा विचारबंद विश्वनाथवास बीडकर यांचा आचारबंद विशेष महत्त्वाचे आहेत. स्थळ व बंद ग्रंथांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले आहे. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला. चक्रधरांची वचने ज्या प्रसंगी निरूपिली गेली वर्णन करणारा, निरुक्तशेष ग्रंथ भीष्माचार्य वाइंदेशकर ह्यांनी तयार केला. तोही पंथीय वाङ्मयात महत्त्वाचा मानला जातो. +महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली (नको गा केशवदेया : येणें, माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवैस की : किंवा ‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :) (स्मृ. स्थ. १५, ६६). चक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपरिक संस्कृत पठडीत तयार झालेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृत वाङ्मयाच्या वळणावर गेली असून त्यांच्या भाषेवर संस्कृताचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथात प्रारंभी महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या, धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. लक्ष्मण रत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीसलक्षणांची टीप यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर जोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१) चरित्रग्रंथ, (२) सूत्रग्रंथ, (३) साती (काव्य) ग्रंथ, (४) भाष्यग्रंथ, (५) साधनग्रंथ, (६) तात्त्विक ग्रंथ, (७) गीता टीका, (८) आख्यानक काव्ये, (९) स्थलवर्णनपर ग्रंथ, (१०) इतिहासग्रंथ, (११) स्फुटरचना अशा प्रकारांत करता येईल. +भास्करभट हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपूरचरित्र, स्थानपोथी इ. ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. काही आग्नायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ निबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, धर्ममते भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यास येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इ. अनेक लिप्या तयार झाल्या असल्या, तरी बहुतेक ग्रंथ सकळ लिपीतच आढळतात. परशुराम आचार्यांच्या काळात निर्माण झालेल्या अनुयायांची नावे अशी : (१) कवीश्वर, (२) उपाध्ये, (३) पारिमांडल्य, (४) अमृते, (५) मदळसा, (६) कुमर, (७) यक्षदेव, (८) दामोदर, (९) हरिदेव, (१०) जयदेव, (११) साळकर, (१२) दिवाकर आणि (१३) महेश्वर. महानुभाव पंथाने प्रस्थापित आचारधर्मावर प्रहार करून एक नवा विचारप्रवाह निर्माण केला. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपरिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशूद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या. महानुभाव पंथाच्या वैदिक वा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. तो वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे. असेही काही मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व सांगताना (१) वेद हे कर्मरहाटीचे शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत, (२) देवतांची उपासना परमेश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण, (३) चक्रधर वचने हीच महानुभावांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत म्हणून, वगैरे. +महानुभाव ह्या प्रमुख संप्रदायामध्ये महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. +महानुभाव पंथातील देवाचे अवतार +‘सूत्रपाठ’ या ग्रंथास महानुभावांचा वेद असे संबोधले जाते. त्यातून महानुभावांचे सारे तत्त्वज्ञान विशद झाले आहे. +महानुभाव जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या वस्तू मुख्य व नित्य अशा मानतात. त्यांच्या मते, या चार वस्तू स्वतंत्र, नित्य, अनादि व अनंत आहेत. जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांचे परस्परांशी किंवा सर्वांशी कधीच ऐक्य साधले जात नाही, असे हा पंथ मानतो. म्हणूनच त्यास ‘द्वैती पंथ’ म्हणतात. +‘देवता या नित्यबद्ध आहेत, जीव बद्धमुक्त आहेत, परमेश्वर नित्यमुक्त आहे व प्रपंच अनित्य आहे’ असे या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे. +जीव : जीव बद्धमुक्त म्हणजे बद्ध असूनही मुक्तीस पात्र असणारा असा आहे. त्याला मायेचे बंधन आहे. तो मूलतः स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे पण अविद्येमुळे त्याला काळसरपणा प्राप्त झालेला आहे. तांदळाच्या दाण्यावर जसे पाच पदर असतात, तसा जीव हा ‘पाच पिशीं’नी युक्त असतो. अनादि, अविद्या, अन्यथाज्ञान, जीवत्व व आदिमळ या त्या पाच पिशी होत. यासाठी उद्धवगीतेत मडक्याच्या उतरंडीचा समर्पक दृष्टान्त दिला आहे. यांतील सर्वांत तळाचे मडके अविद्या हे आहे. हे अविद्येनेच मडके फोडले म्हणजे वरची मडकी आपोआपच फुटतील. +प्रपंच : प्रपंचास महानुभाव अनित्य मानतात. कारणप्रपंच व कार्यप्रपंच असे त्यांनी प्रपंचाचे दोन भाग केले आहेत. अव्यक्त असणारी पंचमहाभूते व त्रिगुणी म्हणजेच कारणप्रपंच होय. कार्यप्रपंचाची निर्मिती पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज, तम हे त्रिगुण यांच्यातून झाली आहे. +देवता : देवतांना महानुभावांनी गौण मानले आहे. परमेश्वर हा नित्यमुक्त असल्यामुळेच तो जीवाचा उद्धार करू शकतो. (परमेश्वर एकु सोडविता) परमेश्वराचे ज्ञान झाले म्हणजे, अथवा भक्ती केली म्हणजे, जीवाला मोक्ष मिळतो. मोक्ष परमेश्वराकडूनच मिळू शकतो. देवतांकडून नाही. देवतांचे कार्य सृष्टीतील जिवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे होय. +वेदान्तातील कल्पनेच्या उलट महानुभावीय ईश्वरास प्रमुख स्थान देतात आणि ब्रह्मास एक भाग मानतात. त्यांच्या मते, ईश्वर हा अनादि, नित्य, अव्यक्त, स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी, ज्ञानमय, आनंदमय, सर्वसाक्षी व सर्वकर्ता असा आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यदेह धारण करून अवतार घेतो. +ईश्वराचे स्वरूप ज्ञानामुळे ओळखता येते. शब्दज्ञान, सामान्यज्ञान, अपरोक्षज्ञान व विशेषज्ञान असे या ज्ञानाचे चार प्रकार आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ही मोक्षप्राप्तीची दोन साधने आहेत. +महानुभाव चार युगांचे चार अवतार मानतात. कृतयुगात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात कृष्णावतार आणि कलियुगात चक्रधरावतार असे हे अवतार होत. महानुभावांनी फक्त पाचच मूर्ती मानून त्यांची पूजा केली आहे. हे पाच अवतार हेच त्यांचे पंचकृष्ण होत. गुरूवर प्रीती करावी पण त्याला परमेश्वर समजू नये असे महानुभाव मानतात. हा पंथ वेदांबद्दल आदर बाळगणारा असला तरी वेदांना प्रमाण मानणारा नाही. महानुभाव पंचकृष्णांच्या वचनांनाच प्रमाण मानतात. +व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते, असे सांगणारा महानुभाव हा एकच पंथ असून, येथे सर्व माणसे समान आहेत, असे काही विद्वान मानतात. त्यांच्या मते दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे व दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. इ.स. १२व्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. महानुभाव संप्रदाय हा अहिंसावादी असून अहिंसा परमो धर्मः हे त्याचे एक महत्त्वाचे तत्त्व आहे +बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी यांनी केलेल्या सामाजिक परिवर्तनाने धर्मशास्त्र व साहित्याची दारे समाजातील उपेक्षितांसाठी खुली झाली. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींकडेच सामाजिक समतेच्या आद्यप्रवर्तकाचा पहिला मान जातो. त्या काळानंतर हातामध्ये समाजाची सूत्रे असणाऱ्यांनी चक्रधरांच्या विचार व स्वार्थाआड येऊ पाहणाऱ्या सर्वसमावेशक विचारांना सर्वसामान्यांपासून हेतुपुरस्सर दूर ठेवले, असा आरोप होतो. चक्रधर स्वामींचे समतेचे तत्त्वज्ञानही उपेक्षित ठेवले गेले. हा त्रास जो चक्रधर स्वामींच्या आधुनिक विचारांना झाला, तोच महात्मा फुले, सावित्रीबाई, रयतेचा राजा श्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या महापुरुषांनाही झाला. तीच प्रथा आजही सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात दिसून येत आहे, असे काहींचे मत आहे. चक्रधरांची धर्मक्रांती ही सनातन्यांच्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन होते, असे म्हटले जाते. +महानुभाव पंथ हा सर्वांत जुन्या पंथांपैकी एक असला तरी त्यावर राजकीय आक्रमणांमध्ये पंथीय साहित्य पुन्हापुन्हा नष्ट होण्याचे प्रसंग आले. त्यामुळे सांगोवांगी लीळा मिळवून पुनर्लेखनाचे प्रयत्‍न झाले. कोणत्या लीळा मूळ आहेत याविषयी (त्यांचा मोठा जाणता वर्ग संन्यस्त असल्यामुळे) पंथेतर साहित्यिकांनी केलेले संशोधन खऱ्या पंथश्रद्धांशी जुळत नाही असा आक्षेप काही पंथीयांनी कालौघात घेतला. विष्णू भिकाजी कोलते यांचा परिचय अग्रगण्य महानुभाव साहित्य संशोधक म्हणून होता. पण नंतरच्या काळात पंथ संप्रदायाच्या लोकांनी काही मुद्द्यांवरील त्यांचे लेखन अमान्य असल्याचे सांगितले. +महानुभावांनी, आठवणी, दिनचर्या, स्थळवर्णन, व्यक्तिवर्णन, कथात्मक भावगीतसदृश, तात्त्विक व विवेचनपर अशी विविध प्रकारची रचना केली आहे. लीळाचरित्र, स्मृतिस्थळ, ऋद्धिपूरचरित्र, सिद्धान्तसूत्रपाठ, दृष्टांतपाठ व पूजावसर हे गद्यवाङ्‌मय एका धार्मिक प्रेरणेतून आल्याचे दिसते. या सर्व रचनेत चक्रधरांचे चरित्र व शिकवणूक हाच विषय प्राधान्याने आहे. बहुतेक गद्यग्रंथ संकलनात्मक आहेत. +वर दिलेल्या सूचीतील पहिल्या सात ग्रंथांना महानुभाव पंथामध्ये खास मानाचे स्थान असून ते सामूहिकपणे "साती ग्रंथ" या नावाने ओळखले जातात. +महानुभाव पंथाच्या वाङ्मयीन कालमर्यादेच्या दृष्टीने इ. स. १३५० ते १६८० हा कालखंड म्हणजे त्या वाङ्मयाचा उत्तररंग ठरत असला तरी त्याला उत्तररंगाचे वैभव मात्र नाही; कारण या पंथाच्या वाङ्मयाचा ‘पूर्वरंग’ अतिशय समृद्ध आणि संपन्न आहे. वि.ल. भावे यांच्या महानुभाव वाङ्मयसूचीचे अवलोकन केल्यास आजमितीस त्याचा निम्माशिम्मा भागही प्रकाशित झालेला नाही हे लक्षात येते. त्यांच्या सूचीत नोंदलेले भाष्यग्रंथ, स्थळग्रंथ, लक्षणग्रंथ, टीपग्रंथ इत्यादी ज्या दिवशी मुद्रणाचा संस्कार घडून उपलब्ध होतील, त्या दिवशी या कालखंडाच्या संपन्नतेचा नेमका साक्षात्कार होऊ शकेल. महानुभाव पंथाने मराठी भाषेला ‘शास्त्र काट्याची कसोटी’ प्राप्त करून दिली आहे. +== अनावश्यक मसुदा diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3754.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40902732aab7c87a5abbf05ac6f51957098a6aee --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3754.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाभारत याच नावाच्या हिंदू महाकाव्यावर आधारित ही एक भारतीय टेलिव्हिजन मालिका आहे. ९४ भाग हिंदी मालिकेत डीडी नॅशनल वर २ ऑक्टोबर १९८८ ते १५ जुलै १९९० दरम्यान मूळ धाव झाली. हे बी.आर. चोप्रा यांनी निर्मित केले होते आणि दिग्दर्शन त्यांचा मुलगा रवी चोप्रा यांनी केले होते. राज कमल यांनी संगीत दिले होते. व्यासांच्या मूळ कथेवर आधारित ही पटकथा उर्दू कवी राही मासूम रझा यांनी लिहिली होती. मालिकेसाठी वेशभूषा मगनलाल ड्रेसवाला यांनी प्रदान केली. प्रत्येक भाग अंदाजे ९० मिनिटे चालला आणि भगवद्गीतेतील दोन श्लोकांचा समावेश असलेल्या शीर्षक गीताने सुरुवात केली. हेच शीर्षकगीत गायले गेले आणि गायक महेंद्र कपूर यांनी सादर केलेले श्लोक. शीर्षक गीता नंतर भारतीय आवाज-कलाकार हरीश भीमानी यांनी एका काळातील व्यक्तिरेखेचे ​​कथन केले, त्यातील सद्य परिस्थितीचा तपशील आणि त्या भागातील सामग्रीचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. टेलिव्हिजनसाठी तयार केलेली ही महाभारत मालिकेची आतापर्यंतची सर्वात यशस्वी मालिका आहे.महाभारत कथा भाग दुसरा - बर्बरीक आणि वीर बब्रुवाहन यांची कथा ही एक स्पिन ऑफ मालिका होती ज्यात महाभारतातून काही भाग बाकी होते. +१. नितीश भारद्वाज द्वारकाधीश भगवान श्री कृष्णा, भगवान विष्णू / देवकी-वासुदेव यांचा लहान मुलगा / नंद आणि यशोदाचा पुत्र , राधाचा पत्नी, बलाराम आणि सुभद्राचा भाऊ / पांडव यांचे चुलत भाऊ, रुक्मिणी यांचे पती.    +२. किशोर शहा किशोरवयीन कृष्णा म्हणून +३.चक्रवर्ती सम्राट धरमराज युधिष्ठिर म्हणून गजेंद्र चौहान, कुंतीचा मुलगा पहिला पांडव / यम / कुरु कुळचा मुलगा / इंद्रप्रस्थांचा राजा आणि नंतर हस्तिनापुरा / द्रौपदीचा पती   +४. तरुण युधिष्ठिर म्हणून सोनू +५. प्रवीण कुमार म्हणून कुंतीपुत्र भीम, कुंतीचा दुसरा पांडव / कुरू कुळचा मुलगा / वायु / इंद्रप्रस्थचा युवराज (मुकुट प्रिन्स) द्रौपदीचा पति / हिडिंबी / घटोत्कचा पिता +६. अर्जुन कुंतीपुत्र अर्जुन, तिसरा पांडव / कुंतीचा मुलगा आणि इंद्र / द्रौपदीचा उल्लू, आणि सुभद्रा / बलराम-कृष्णाचे भाऊ / अभिमन्यूचे वडील   +७. अंकुर जावेरी युवा अर्जुन म्हणून +८. नकुल म्हणून समीर चित्रे, चतुर्थ पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमारारा / द्रौपदीचा नवरा +९. संजीव चित्रे सहदेव म्हणून पाचवा पांडव, माद्रीचा मुलगा आणि अश्विनी कुमार / द्रौपदीचा नवरा +१०. रूप गांगुली सम्राग्णी यज्ञसेनी द्रौपदी या नात्याने, सर्व पांडवांची पत्नी / पंचली / यज्ञसेनी / द्रुपदची छोटी मुलगी / पंचलाची राजकन्या / धृष्टद्युम्ना आणि शिखंडी यांची बहीण +११. आलोक मुखर्जी, सुभद्रा म्हणून अर्जुनची दुसरी पत्नी / अभिमन्यूची आई / वासुदेव यांची मुलगी / कृष्णा-बलारामची बहीण / यादव राजकुमारी +१२. धर्मेश तिवारी, कुलगुरू कृपाचार्य diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3767.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27e85ee0b88c7f1fb48be80c7c796da3a35cbf47 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3767.txt @@ -0,0 +1 @@ +महामने उस्माने (जानेवारी २०, इ.स. १९५० - ) हा नायजरचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हा १६ एप्रिल, इ.स. १९९३ ते २७ जानेवारी, इ.स. १९९६पर्यंत सत्तेवर होता. लष्करी उठावात पदच्युत झालेला उस्माने त्यानंतर विरोधीपक्षनेता होता. हा डिसेंबर १९९९ ते मे २००९ पर्यंत नायजरच्या संसदेचा सभापती होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3777.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..034d9701b14c333932a45e5935e5b32422f2a0ec --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3777.txt @@ -0,0 +1,4 @@ +महा मिनिस्टर हे होम मिनिस्टरचे नवे पर्व असून आदेश बांदेकर यात विविध शहरांत जाऊन महिलांमध्ये खेळ घेऊन एकमेव अंतिम विजेत्या महिलेला ११ लाखांची पैठणी देऊन सन्मान करणार आहेत. +ही स्पर्धा महाराष्ट्रातील १० केंद्रांवर घेण्यात आली: +नाशिक, ठाणे, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, पनवेल, अहमदनगर, रत्‍नागिरी, कोल्हापूर, नागपूर. +प्रत्येक केंद्रावर ९० जणींची प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली. त्या ९० जणींमध्ये स्पर्धा घेऊन विजेतीची पुढील फेरीसाठी निवड करण्यात येत असून तिचा १ लाख २५ हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मान केला जात असे. अशा १० केंद्रांच्या विजेत्या १० जणींमध्ये अंतिम स्पर्धा होऊन जी महाविजेती ठरेल तिला ११ लाखांची पैठणी दिली जाणार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3795.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df9e974cb575ae1e098b12f1aa87a959e83adbef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3795.txt @@ -0,0 +1,3 @@ +श्रीगुप्त (२४०-२८०) या राजाने गुप्त साम्राज्याची सुरुवात केली. त्याच्या ताब्यात उत्तर किंवा मध्य बंगालचा प्रदेश ताब्यात असण्याची शक्यता आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3835.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3835.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7116deaf97c7b02e16e13edfb03a28562601eea7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3835.txt @@ -0,0 +1,3 @@ +महाराष्ट्र-सारस्वत हा वि. ल. भावे ह्यांनी लिहिलेला ग्रंथ मध्ययुगीन मराठी साहित्याच्या इतिहासाची मांडणी करणारा प्रसिद्ध ग्रंथ आहे. ह्या ग्रंथांच्या आजवर विविध आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आढळतात. चौथ्या आवृत्तीला डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी लिहिलेली पुरवणी जोडण्यात आली होती. मध्ययुगीन साहित्याची मांडणी करणारा हा ग्रंथ त्याच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे अधिक प्रसिद्ध आहे. +महाराष्ट्र-सारस्वत ह्या ग्रंथांची पहिली आवृत्ती विष्णू गोविेद विजापूरकर ह्यांच्या ग्रंथमाला ह्या मासिकातून मार्च १८९८ ते मे १८९९ ह्या कालावधीत क्रमशः प्रकाशित झाली. ही पहिली आवृत्ती म्हणजे ९८ पानी लहानसा निबंध असून तो १८९४ च्या सुमारास लिहिला असल्याचे सदर ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागाच्या प्रस्तावनेत नोंदवण्यात आले आहे[१]. ह्या ग्रंथाची दुसरी आवृत्ती भारत-इतिहास-संशोधक मंडळाच्या ग्रंथमालेत १९१९ साली प्रकाशित करण्यात आली. ह्या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचा पहिला भाग १९२५ साली आणि दुसरा भाग १९२८ साली प्रकाशित झाला [२]. ह्या ग्रंथाची चवथी आवृत्ती १९५१ साली प्रकाशित करण्यात आली. ह्या आवृत्तीला तोवर झालेल्या संशोधनाच्या आधारे पुरवणी जोडण्याचे काम डॉ. शं. गो. तुळपुळे ह्यांनी केले[३]. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3842.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3842.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39f6491c9aa897e62128addfdb50cc358638e1a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3842.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. महाराष्ट्र शासनाच्या विशेष अधिकारानुसार "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८"ला अनुसरून हे इ.स. १९९८ साली स्थापन झाले. महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात[१]. +सध्या या विद्यापीठाचे कुलगुरू हे डॉ. अरुण जामकर आहेत. विद्यापीठाचा कारभार चालण्यासाठी ११ विविध समित्या व विभागांची स्थापना करण्यात आली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3862.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..71401a41d8dad213d09c34e4cdef8a872f29d060 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3862.txt @@ -0,0 +1 @@ +हा खानदेश,पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे नेतृत्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3904.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3904.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b6a1fc94f06eb05e8621b068c408f8e0a22a64d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3904.txt @@ -0,0 +1,8 @@ +महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी बंगळूर येथील संस्था आहे. +या संस्थेची स्थापना इ.स.१९२०मध्ये झाली. गांधीनगर ह्या बंगलोरातील मध्यवर्ती ठिकाणी मंडळाची स्वतःची जागा व वास्तू आहे. बंगळूर शहर रेल्वे आणि बस स्थानकापासून मंडळात १० मिनिटांत पायी पोचता येते. येथे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंडळाचे वधुवर संशोधन मंडळ आहे. +गणेशोत्सव हा मंडळाचा वर्षातला सर्वात मोठा सोहळा असतो. दहा दिवसांतील एखाद्या रविवारी महाप्रसाद असतो. त्याच दिवशी सकाळी प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंताचा लोकप्रिय कार्यक्रम ठेवला जातो. स.न.वि.वि. हे मंडळाचे मासिक असून याचा गणेशोत्सव विशेषांक प्रकाशित होतो. बंगळूरमधील हौशी कलाकारांसाठी एकांकिका स्पर्धा या दहा दिवसांत आयोजित होते. +बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात बाहेरगावच्या मराठी पाहुण्यांना उतरायची सोय आहे. पूर्वी येथे संस्थेचे उपाहारगृह होते. आता ते वेगळ्याच नावाने दुसरे कुणीतरी चालवते. मराठी खाद्यपदार्थ आता येथे मिळत नाहीत, त्यांसाठी समोरच्या हॉटेलमध्ये जावे लागते. +पत्ता: २ रा क्रॉस, गांधीनगर, बेंगलोर ५६० ००९ +दूरभाष: +९१ ८० २२२६ २१७६ +ई-मेल ग्रुप: [१] +संकेतस्थळ:[[२]], [[३]] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3921.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3921.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdf7ea0207be442382bd1e7957db5f7696e48736 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3921.txt @@ -0,0 +1,30 @@ +मुंबई, भारत + डॉ. श्री. माधव कुसेकर +महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव : एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. +वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला. +बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली[ संदर्भ हवा ]. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला. +एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे. +आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५१२ वाहने आहेत त्यांचा तपशील पुढीप्रमाणे आहे- +याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत +एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात. +एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. +बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच २०१७पासून महामंडळाने 'शिवशाही' या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत. +To measure fuel economy in MSRTC , the term KPTL is used and highest KPTL means high fuel efficiency by vehicle and less operational cost. +DIVISION | AVG. KPTL +Aurangabad | 44.66 +Beed | 48.52 +Jalna | 48.88 +Latur | 46.93 +Nanded | 47.95 +Osmanabad | 48.06 +Parbhani | 46.12 +Mumbai | 39.77 +एसटीच्या संचालक मंडळावर अध्यक्ष आणि कमाल १७ संचालक नेमणूक करण्याची तरतूद आहे़. त्यापैकी अध्यक्ष हा महाराष्ट्र शासनाचा परिवहन मंत्री असतो तर व्यवस्थापकीय संचालक हाच उपाध्यक्ष असून तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो. विद्यमान वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. [१] +महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८. +(१) मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे. (२) मध्यवर्ती कार्यशाळा, चिकलठाणा, औरंगाबाद.(३) मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूर. +(१) मुंबई (२) पुणे (३) नाशिक (4) औरंगाबाद (५) अमरावती (६) नागपूर +मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी, पुणे. +एसटी महामंडळात एकूण २२ कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा १९७१ नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचाऱ्यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे. +एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे. +महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी. तसेच एसटीच्या सेवा अविरत चालू ठेवण्यासाठी एसटीला शासनाच्या मालकीचे पूर्णपणे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करावे. +संबंधित इतर अधिक माहिती diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3936.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72f4ffef6cbd84af4c08dcd2ad93889b3a6d4fd9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3936.txt @@ -0,0 +1 @@ +प्रमुख राज्य महामार्ग ११ हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख राजकीय महामार्ग आहे. हा राजकीय महामार्ग गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहराला जोडतो व नवेगाव राष्ट्रीय उद्यान जवळुन जातो. हा राजकीय महामार्ग सडक अर्जुनी, कोहमारा, नवेगाव, अर्जुनी मोरगाव, देसाईगंज, आरमोरी ह्या महत्वपूर्ण स्थळांशी जोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3946.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6985ed9e8ef63c06fdc933790a3efec18232915d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3946.txt @@ -0,0 +1,15 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) महाराष्ट्र माध्यमिक बोर्ड अधिनियम १९६५ (१८७७ मध्ये दुरुस्ती करण्यात) आले आहे. +महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे महाराष्ट्र, भारत राज्यातील माध्यमिक शिक्षण संबंधित काही बाबी नियंत्रित करण्यासाठी १ जानेवारी, १९६६ रोजी अस्तित्वात आली. 1976 मध्ये कायदा दुरुस्ती करण्यात आली आणि मंडळ नाव वादलून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ठेवले गेले. +बोर्ड सर्वात प्रमुख कार्य दहावी आणि बारावीच्या परीक्षा आयोजित करणे आहे.परीक्षा मार्च मध्ये आयोजित केले जातात आणि परिणाम जून घोषित होते. मार्च २००० मध्ये, १३,८३५ शाळातील १.४४ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत दिली आणि ८००,००० विद्यार्थी , ३,५८१ शाळा/महाविद्यालयातील बारावी परीक्षा दिली.बोर्ड पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्‍नागिरी येथे त्याच्या नऊ विभागीत बारावीच्या आणिu दहावी परीक्षा आयोजीत करते. +कायदेचे निर्मिती व अंमलबजावणीचे मार्गदर्शक राज्य तसेच केंद्रीय बोर्ड आहे. +निर्मिती आणि सर्व ग्रेड, पाठ्यपुस्तके, परीक्षांचे वेळापत्रक आणि प्रकार अभ्यासक्रम अंमलबजावणी +मध्यवर्ती चाचण्या आणि प्रश्नपत्रिका सुधारणा. एकूण ४१ विभाग सध्या लेखक समिती अंतर्गत कार्यरत आहेत.[१] +प्रामाणिकपणाने परीक्षा आयोजित आणि वाद झाल्यास निःपक्षपाती न्याय मिळवून देणे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3951.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee174800d228cb035047bd9dc5e347ef0db12c15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3951.txt @@ -0,0 +1,2 @@ +नाटकांसाठीचे सेन्सॉर बोर्ड म्हणून ओळखले जाते.मंडळाचे अरुण नलावडे हे अध्यक्ष आहेत.२०१७ साली वर्षभरात मराठीच्या १ हजार २६९ संहिता मंडळा कडे आल्या. तर हिंदीच्या ४७४ संहिता आल्या.  प्रत्येक महत्त्वाच्या शहरातून एक व्यक्ती मंडळावर आहे. आधी ४० ते ४२ सदस्य होते, आता एकूण ५५ सदस्य आहेत. [१][२] व्यावसायिक नाटकासाठी १००० रुपये फीस आकारली जाते.[१] +रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ पुढील सेवा देते: १) एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे २) ऑर्केस्ट्रा तमाशा,मेळा,नाटक आयोजित करण्यासाठी प्रमाणपत्र देणे तसेच सार्वजनिक ठिकाणी होणा-या एक दिवसाच्या कार्यक्रमांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे.३) नाट्य संहितांना प्रमाणपत्र देणे [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3954.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..efe4c09997b2bbc764d8601cceff40875240c30f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3954.txt @@ -0,0 +1,18 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + +महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माण करून औद्योगिक व कृषी क्षेत्रास, अन्नधान्याची नासाडी होउ नये म्हणून, साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. +महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६ ” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ ” पारित झाल्यानंतर, १९५६चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे. +वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते. +या संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात. +कंटेनर फ्रेट स्टेशन : सन २००५ मध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, द्रोणागिरी नोड, न्हावाशेवा येथे कंटेनर फ्रेट स्टेशनची स्थापना करण्यात आली. +त्याद्वारे आयात-निर्यातदारांसाठी सेवा उपलब्ध आहेत. +सन १९५७ मध्ये महामंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाने भाडयाची गोदामे घेऊन, त्यामध्ये साठवणुकीचा व्यवसाय सुरू केला. +महामंडळाने गोदाम बांधकाम कार्यक्रम हाती घेऊन, १९६१-६२ मध्ये स्वमालकीच्या दोन गोदामांमधून २,७२० मेट्रिक टनाची साठवणूकक्षमता निर्माण केली.तेव्हापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी महामंडळाने व्यवसायानुरूप साठवणूक क्षमतेचे गोदाम बांधकाम हाती घेऊन महाराष्ट्रात स्वमालकीच्या गोदामांची सोय केली.आजमितीस एकूण १९३ ठिकाणी महामंडळाच्या वखारकेंद्राचे जाळे असून स्वमालकीच्या एकूण ८३० गोदामांमधून, १३ लाख ५० हजार मेट्रिक टन मालाची साठवणूक करता येते.सदर १७४ वखारकेंद्रावरील कामकाजाचे नियंत्रण आठ विभागीय कार्यालये - औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर यांचेमार्फत होते. +महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची दि. ०१ मे २०१३ पासून विभागाची पुनर्रचना केलेली आहे, त्यानुसार सुधारीत विभाग व त्यांचे पत्ते खालिल प्रमाणे आहेत. +गुणक: 20°55′58″N 77°45′20″E / 20.932813°N 77.755555°E / 20.932813; 77.755555 diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3959.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3959.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a99c9814092d1f0811ffa873ed8e76a92211a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3959.txt @@ -0,0 +1,5 @@ +भाजप (१०४) शिवसेना (४०) काँग्रेस (४३) राष्ट्रवादी (४१) शिवसेना उबाठा (१६) बविआ (३) एमआयएम (१)भारिपबम (१) मनसे (१) रासप (१) भाकप (१) अपक्ष (१३)शेकाप (१) +महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे. +२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. ०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विघानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकार मध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली. +नाना पटोले (२०१९-२०२२)राहुल नार्वेकर (२०२२-) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3965.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..572ec87c7c01cf2975af34714ff6f1f21e8fb779 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3965.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारताच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची यादी आहे. याचा अनुक्रम संकेतस्थळावर असलेल्या यादीप्रमाणेच आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3968.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3968.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..572ec87c7c01cf2975af34714ff6f1f21e8fb779 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3968.txt @@ -0,0 +1 @@ +ही भारताच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची यादी आहे. याचा अनुक्रम संकेतस्थळावर असलेल्या यादीप्रमाणेच आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3979.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3979.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06a99c9814092d1f0811ffa873ed8e76a92211a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3979.txt @@ -0,0 +1,5 @@ +भाजप (१०४) शिवसेना (४०) काँग्रेस (४३) राष्ट्रवादी (४१) शिवसेना उबाठा (१६) बविआ (३) एमआयएम (१)भारिपबम (१) मनसे (१) रासप (१) भाकप (१) अपक्ष (१३)शेकाप (१) +महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह). विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे. +२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. ०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विघानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकार मध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली. +नाना पटोले (२०१९-२०२२)राहुल नार्वेकर (२०२२-) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3999.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3999.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b72ce1d1ce829eb70ca3f77680753bc3ad318005 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_3999.txt @@ -0,0 +1,20 @@ +महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे महाराष्ट्र राज्याची मुख्य कायदा बनवणारी संस्था महाराष्ट्र विधानसभेचे पीठासीन अधिकारी आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्याच बैठकीत सदस्यांच्या बहुमताने ५ वर्षांच्या कालावधीसाठी विधानसभा अध्यक्षाची निवड केली जाते. या कालावधीमध्ये विधानसभेचे सदस्यत्व सोडेपर्यंत किंवा पदाचा राजीनामा देईपर्यंत अध्यक्ष पद धारण करता येते, परंतु विधानसभा सदस्यांच्या प्रभावी बहुमताने मंजूर केलेल्या ठरावाद्वारे विधानसभा अध्यक्षांना पदावरून दूर केले जाऊ शकते.[१] अध्यक्षांच्या अनुपस्थितीत, महाराष्ट्र विधानसभेची बैठक विधानसभा उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते.[२] +विधानसभेचे अध्यक्ष हे विधानसभा सभागृहातील कामकाज चालवतात आणि सभागृहात सादर केलेले विधेयक हे धन विधेयक आहे की नाही हे ठरवतात. ते सभागृहामध्ये शिस्त आणि शिष्टाचार राखतात आणि सदस्यांना त्यांच्या अनियंत्रित वर्तनासाठी त्यांना निलंबित करून शिक्षा देखील करू शकतात. ते नियमांनुसार अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, निंदा प्रस्ताव आणि लक्षवेधी सूचना यांसारखे विविध प्रकारचे ठराव सभागृहात मांडण्यास परवानगी देतात. चर्चा सत्रात चर्चेसाठी कोणत्या विषयपत्रिकेवर निर्णय घ्यायचा ते देखील अध्यक्ष ठरवतात. अध्यक्ष निवडीची तारीख महाराष्ट्राचे राज्यपाल निश्चित करतात. सभागृहाच्या सदस्यांनी केलेल्या सर्व टिप्पण्या आणि भाषणे ही अध्यक्षांना उद्देशून असतात, अध्यक्ष हा सभागृहाला उत्तरदायी असतो.[२] +राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.[३] +राज्य विधानसभा अध्यक्ष (सन १९३७ ते वर्तमान).[४] +(निवडणूक) +(१९५७) +(१९६२) +(१९६७) +(१९७२) +(१९७८) +(१९८०) +(१९८५) +(१९९०) +(१९९५) +(१९९९) +(२००४) +(२००९) +(२०१४) +(२०१९) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_400.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..db05401211f0ec1bb5c9bdeac17f7e0c62bdb8f0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_400.txt @@ -0,0 +1,3 @@ +भूतानचे पंतप्रधान ( ल्योनचेन) हे भूतानचे सरकार प्रमुख आहेत. नॅशनल असेंब्लीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाकडून पंतप्रधानांची नियुक्ती केली जाते. ते कार्यकारी मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. +९ एप्रिल २००८ रोजी, जिग्मे थिनले हे पहिले निवडून आलेले पंतप्रधान बनले. देशातील पहिल्या लोकशाही निवडणुकीनंतर त्यांनी पदभार स्वीकारला. [१] [२] +७ नोव्हेंबर २०१८ पासून सध्याचे पंतप्रधान लोतेय त्शेरिंग आहेत; ते देशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले तिसरे पंतप्रधान आहेत. [३] [४] [५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4014.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4014.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5a78ead803aec22a7e6309a8196ef285986141c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4014.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्र राज्याच्या निर्मिनंतर १९६२ मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एकूण २६४ पैकी २१५ जिंकल्या होत्या. काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ १५ जागा होत्या. त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला ९, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला ६, रिपब्लिकन पार्टीला ३ आणि समाजवादी पक्षाला १ जागा मिळाली. या विधानसभेत १५ अपक्ष आमदारही निवडून आले होते. काँग्रेसला मतांमध्ये ५१.२२ टक्के वाटा मिळाला होता तर शेकापला केवळ ७.४७ टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं.[१] +महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेआधी १९५७ मध्ये झालेल्या द्विभाषिक मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ३९६ पैकी २६९ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण मुख्यंत्री झाले. त्यावेळी मुंबई प्रांतात २८२ एकल-सदस्यीय मतदारसंघ तर ५७ द्विसदस्यीय मतदारसंघ होते. पुढे १९६० मध्ये द्विभाषिक मुंबई प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन नवीन राज्ये निर्माण करण्यात आली, त्याच वेळी मुंबई प्रांताच्या विधानसभेचेही विभाजन झाले आणि १९६० मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी पुन्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १९६१ मध्ये भारतातील द्विसदस्यीय मतदारसंघ संपुष्टात आणून नवीन मतदारसंघाची रचना करण्यात आली.[२] १९६२ मध्ये सर्व २६४ मतदारसंघासाठी निवडणुका लढवल्या गेल्या. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. या विधानसभेची स्थापना झाल्यावर विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली. बाळासाहेब भारदे हे सलग दोन विधानसभांसाठी अध्यक्ष होते. १९६२ ते १९७२ असा प्रदीर्घ काळ ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. भारत-चीन सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कृष्ण मेनन यांनी १९६२ मध्ये संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावांना ते मंत्रीपद दिले. त्यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री झाले. परंतु २४ नोव्हेंबर १९६३ मध्ये त्यांचे मुख्यमंत्री पदावर असतानाच अकाली निधन झाले.[३] मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे बाळासाहेब सावंत यांच्याकडे आली, ते २४ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते ५ डिसेंबर, इ.स. १९६३ या कालावधीत महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री होते. त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.[४][५] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4029.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4029.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..377eda7d526bded3374a0d2ab72fe05ff349657e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4029.txt @@ -0,0 +1,17 @@ +महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा महाराष्ट्र विधानसभेचा निवडून आलेला सदस्य असतो जो महाराष्ट्र विधानमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात (विधानसभेत) अधिकृत विरोधी पक्षाचे नेतृत्व करतो. विरोधी पक्ष नेता हा सत्ताधारी पक्षानंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या पक्षाचा नेता असतो. विजय वडेट्टीवार हे सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत.[१] +महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[२] +(निवडणूक) +(१९५७) +(१९६२) +(१९६७) +(१९७२) +(१९७८) +(१९८०) +(१९८५) +(१९९०) +(१९९५) +(१९९९) +(२००४) +(२००९) +(२०१४) +(२०१९) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4055.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4055.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..72960007316aacc7fa681e85d563c39601183af1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4055.txt @@ -0,0 +1,8 @@ +विकिपीडिया विश्वकोश (एनसायक्लोपीडिया)च्या पानातून /लेखातून नमूद केलेली, वापरलेली (used) किंवा संदर्भ दिलेली कोणतीही व्यापार चिन्हे, सेवा चिन्हे (service marks), collective marks, design rights हे, त्यांच्या संबंधित मालकांची संपत्ती आहेत. त्यांचा (इतरांच्या संपत्तीचा), या विकिपीडियातील लेखातील मूळ लेखकास असलेल्या CC-BY-SA आणि GFDL ने अभिप्रेत अशा परवान्याअतंर्गत, समान माहितीच्या पलीकडे तुम्ही उपयोग करू शकता, असा त्याचा अर्थ होत नाही (म्हणजे उपयोग करू शकत नाही). +तसे स्पष्ट अधिकृतपणे नमूद नसल्यास, विकिपीडिया आणि Wikimedia सारखी संकेतस्थळे अशा कोणत्याही मालकी हक्कदारांनी दुजोरा दिलेली endorsed अथवा त्यांच्याशी जोडली गेलेली affiliated नाहीत, असेच अपेक्षित आहे. आणि अर्थातच त्यामुळे, विकिपीडिया अन्यथा otherwise सुरक्षित अशी साधनसामग्री materials वापरण्यास कोणतीही परवानगी देऊ शकत नाही/देत नाही. अथवा अशा प्रकारच्या कोणत्याही अमूर्त सामग्रीचा incorporeal property [मराठी शब्द सुचवा] केलेला कोणताही उपयोग सर्वस्वी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर असेल. +This work contains material which may be subject to trademark laws in one or more jurisdictions. Before using this content, please ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. You are solely responsible for ensuring that you do not infringe the rights to this trademark. See our general disclaimer. The use of this file on Wikimedia Foundation projects does not imply endorsement of the trademark holder by the Foundation, nor vice versa.This tag does not indicate the copyright status of the attached work. A normal copyright tag is still required. See Commons:Licensing for more information. +सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने वाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते. +बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात) +हे टाळण्याच्या दृष्टीने संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} हा साचा बनवला आहे तो सर्व संस्था खासकरून सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4063.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4063.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbc53db6226ab6bf3caa3a14c71f2a5fd1cb673a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4063.txt @@ -0,0 +1,5 @@ +गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई, भारत +स्थावर संपदा क्षेत्रांचे नियमन होण्यासाठी, "महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण" (Maharashtra Real Estate Regulatory Authority) (MahaRERA) अधिसूचना काढून स्थापना केली गेली. केंद्र शासनाने स्थावर संपदा (विनियम व विकास) कायदा, अधिनियमीत केल्यानंतर त्यातील कलमांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण स्थापन केले. नोंदणीकृत स्थावर संपदा प्रकल्पांबाबतच्या तक्रारीं जलद गतीने निकाली काढण्यासाठी या प्राधिकरणाद्वारे न्याय निवाडा यंत्रणा उभारली गेली आहे. +प्राधिकरण हे स्थावर संपदा क्षेत्रातील लाभार्थी, प्रवर्तक व अभिकर्ता इत्यादींच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन झाले आहे. +सर्व वाणिज्यिक व रहिवास स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक आहे. वर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याशिवाय कोणताही प्रवर्तक त्यांच्या स्थावर संपदा प्रकल्पाची किंवा त्यातील भागाची जाहिरात, बाजारातील विक्रीची कार्यवाही करू शकत नाही. स्थावर संपदा क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व अभिकर्त्यांना कायद्याअंतर्गत नोंदणी केली जाते. कोणतीही बाधीत व्यक्ती कायद्यातील नियम व विनियमातील तरतूदींचा भंग अथवा तरतूदीच्या विरुद्ध कृती केल्याच्या संदर्भात तक्रार करु शकते. +महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे नोंदविलेला नोंदणी क्रमांक व त्यावेळी दिलेली सविस्तर माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर त्याचप्रमाणे, प्रकल्पाची जाहीरात, माहिती पुस्तिका व प्रकाशित केल्या जाणाऱ्या सर्व कागदपत्र या बाबी प्रवर्तकास ठळकपणे नमूद करावी लागतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4098.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..984f43c71b89caf21292d939a528b96af3bda799 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4098.txt @@ -0,0 +1,30 @@ +महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. हे एक लोकशाही पद्धतीने निवडून चालणारे सरकार आहे, ज्यामध्ये दर ५ वर्षांनी २८८ आमदार विधानसभेवर निवडून जातात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत विधानसभा (कनिष्ट सभागृह) आणि विधान परिषद (वरिष्ट सभागृह). महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७८ आमदार आहेत, त्यापैकी ६६ आमदार हे निवडून तर १२ आमदार नामनिर्देशित असतात.[१] भारताच्या संसदीय व्यवस्थेप्रमाणेच कनिष्ट सभागृहात म्हणजेच विधानसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांचा गटच सरकार स्थापन करु शकतो. विधानसभेत बहुमताचे नेतृत्व करणारा नेताच मुख्यमंत्री बनतो आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यामधून मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाते आणि विविध मंत्रालयाचा कारोभार या मंत्र्यांकडे सोपवला जातो. निवडून न आलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यास, त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहात निवडून येणे बंधनकारक असते.[२] भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो.[३] एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.[४] +मूलभूत हक्क +कार्यकारिणी: +राष्ट्रपती +उपराष्ट्रपती +पंतप्रधान +मंत्रीमंडळ +संसद: +राज्यसभा +लोकसभा +चेअरमन +अध्यक्ष +न्यायव्यवस्था: +सर्वोच्च न्यायालय +सरन्यायाधीश +उच्च न्यायालये +राज्यस्तरीयपक्ष +राष्ट्रीय आघाड्या: +डावी आघाडी +राष्ट्रीय लोकशाही आघाडी +विधान सभा +विधान परिषद +पंचायत +ग्राम पंचायत +पंचायत समिती + +मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो. त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात. राज्यमंत्री मंत्री मंडळातील बैठकींमध्ये सहभाग नाही घेऊ शकत. स्वतंत्र प्रभार असणारा राज्य मंत्री हा एक प्रकारे कॅबिनेट मंत्र्यांसारखाच असतो, संबंधित खात्यांशी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. पण हा देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत केवळ त्याच्या खात्याचा चर्चेपुरताच सहभाग घेऊ शकतो.[१४] मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.[१४][१५] +महाराष्ट्रात १४ व्या विधानसभा निवडणुकीनंतर १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.[१६] दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळे उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सहाय्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर भाजपचे देवेंद्र फडणविस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. +पालकमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या कडून प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केले जातात. जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मधील एक महत्वाचा दुवा म्हणून ते काम करतात. सध्याच्या महाराष्ट्राच्या वर्तमान पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: +शिंदे - फडणवीस सरकार मधील पालकमंत्र्यांची यादी-[१८] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4125.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62df3ecd68ab88cd565cc437445400ce6fc82205 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4125.txt @@ -0,0 +1,7 @@ +ही महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग (ओबीसी) जातींची यादी आहे. मंडल आयोगाने महाराष्ट्रातील ओबीसी जातींची संख्या ३६० इतकी नोंदली होती, मात्र सध्या ही संख्या ३४६ आहे. महाराष्ट्र राज्यात ओबीसींना १९% आरक्षण आहे.[१] +मारवाडी स्वर्णकार ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे) +बढई,वाढी, वाडी, वधाई, पोटजाती: झाडे +सुतार,पांचाळ सुतार, लिंगायत सुतार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे) +(शा. नि. दि. 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट ) +गुजर, सुर्यवंशी गुजर, बडगुजर, तत्सम जाती :- लोंढरी / पेंढारी +गुर्डा-कापेवार (शा. नि. दि. 1 मार्च 2014 प्रमाणे बदल) गुरडी-कापेवार (शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4128.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b26ef2f1df83058b29c76be9a1564b36d604cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4128.txt @@ -0,0 +1,3 @@ +औष्णिक विद्युत केंद्र (इंग्रजी: Thermal Power Station-Shortname=T.P.S.) +कोळसा जाळून, त्याद्वारे मिळणाऱ्या उष्णतेवर पाणी तापवून, त्याच्या वाफेवर जनित्र फिरवून विज बनवणारे यंत्र/प्रकल्प. असे प्रकल्प महाराष्ट्रात खालील ठिकाणी आहेत.[१] +यानंतर दोंडाईचा (जि. धुळे)येथे एक वि.केंद्र प्रस्तावित आहे.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_415.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_415.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e2270ee3f7f98955cb7cb8bd5018a0b6271275b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_415.txt @@ -0,0 +1,19 @@ +भुदरगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. + + +कोल्हापूरपासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. +भुदरगड तालुक्यातील गारगोटी जवळील हा किल्ला आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली होती. पण आज रोजी गडाची तटबंदी पूर्णपणे जांभ्या दगडामध्ये पुन्हा बांधून झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मोठी यात्रा भरते. +हा अजुनही चांगल्या स्थितीत असलेला गड, शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. इ.स. १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलशाही|मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भुदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देऊन टाकली ती अजूनही देवळात आहेत. +अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करून त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला. +इ.स. १८४४ मध्ये कोल्हापुरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भुदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. ऑक्टोबर १३ १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. +असे बंडाचे प्रयत्‍न वारंवार होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली. +गडावर जाण्यासाठी गारगोटीवरून पाल बार्वे मार्गे किंवा गारगोटीवरून पुशपनगर राणेवाडी मार्गे जाता येते. पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक भुदरगडावर जाते. पूर्वी पेठ शिवापूर ही बाजारपेठ होती. वाटेत महादेवाचे मंदिर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो. या मार्गाने गडावर पोहचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळया धाटणीचे हेमाडपंथी मंदिर दिसते. मंदिराभोवती ओवऱ्या, कमानी व दिपमाळा आहेत. मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे. +देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो. वाडयात गडसदरेचे अवशेष आहेत. वाडयाच्या पलिकडे करवीरकर छत्रपतींनी जिर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे. सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा स्थापित केला आहे. मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे. +वाडयाजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भुदरगडचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो. यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे. तलावाशेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदिर मंदिरात आदिशक्ती भवानीची शस्त्रसज्ज देखणी मुर्ती आहे. तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात. आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदिर लागते. मंदिरात अनेक देवतांच्या मुर्ती दिसतात. तेथुन झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास, आपण एका छोटया तलावाजवळ येतो. त्या ठिकाणी अनेक समाध्या आहेत. या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे. तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता, आपणास गड पायथ्याच्या पेठ शिवापूर गावचे सुंदर दर्शन होते. +पुन्हा माघारी दुधसागर तलावाजवळ यायचे तलाव जेथे संपतो, तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदिर दिसते. पुर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भलीमोठी चौरस शिळा व या शिळेत कोरून काढलेली १०० चौफूटांची खोली (पोखर धोंडी) दिसते. येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो. त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे. भुयाराच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर अन्य मुर्त्यांसोबत जखुबाइची शेंदरी मुर्ती दिसते. आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदिरापर्यंत चालत जायचे. त्या ठिकाणी तटबंदीत आणखी एक बुजलेला दरवाजा दिसतोगडावर चिऱ्याच्या कोरडया पडलेल्या २ विहिरी व दोन तलाव आहेत .परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे. +गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात. +गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरून दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो. गडाच्या सर्व बाजूनी वनीकरण केल्यामुळे हा गडाखालील परिसर सदैव हिरवागार दिसतो. +गडाखाली पेठ शिवापूर, गडबिद्री, जकींनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी छोटी गावे आणि वाड्या आहेत. +कोल्हापूरपासून गारगोटी व नंतर गारगोटीपासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस. टी. महामंडळाची बस आहे. +{महाराष्ट्रातील किल्ले} +[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4197.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4197.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67451abe3cd92102017c656fe212c2a663ede923 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4197.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4211.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4211.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6fa4749321761e41d1f98cfcaaa138c074735308 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4211.txt @@ -0,0 +1,2 @@ + +India Pak 1971 War Shahid Murlidhar Krishna Ghadage diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4215.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4215.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..930cccb20f71d196c3d2d8b3e734adf308bbecc7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4215.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रात सुमारे २६ संत/सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4222.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4222.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c472e78b8e8087711d7337ad6941db51521661cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4222.txt @@ -0,0 +1 @@ +द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्यांना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक पुरुष ठरवला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4229.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4229.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..163b97d975e0d43e6f003f369bc38e3c57a249dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4229.txt @@ -0,0 +1 @@ +द टाइम्स ग्रुपतर्फे २०१७ सालापासून ९ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणारी ही एक स्पर्धा आहे. यामध्ये चालू असलेल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्रींना नामांकने देऊन ऑनलाईन मतदानानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक महिला ठरवली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4234.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4234.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0f1d841ef76dc2050ef287e63dc1569daf0b916 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4234.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रात दरवर्षी सर्वसाधारपणे २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. यापैकी साधारणपणे २ सुट्ट्या ह्या रविवारी असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ व १८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना 'सार्वजनिक सुट्ट्या' म्हणून जाहीर केले आहे.[१] +बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल रोजी राज्यातील बँकांना सुट्टी असते. ही सुट्टी केवळ बँकांसाठीच मर्यादित असून सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4235.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4235.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f0f1d841ef76dc2050ef287e63dc1569daf0b916 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4235.txt @@ -0,0 +1,2 @@ +महाराष्ट्रात दरवर्षी सर्वसाधारपणे २४ सार्वजनिक सुट्ट्या असतात. यापैकी साधारणपणे २ सुट्ट्या ह्या रविवारी असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात सन २०१७ व १८ सालासाठी खाली नमूद केलेल्या दिवसांना 'सार्वजनिक सुट्ट्या' म्हणून जाहीर केले आहे.[१] +बँकांना आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी १ एप्रिल रोजी राज्यातील बँकांना सुट्टी असते. ही सुट्टी केवळ बँकांसाठीच मर्यादित असून सदरहू सुट्टी शासकीय कार्यालयांसाठी लागू नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4250.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..67451abe3cd92102017c656fe212c2a663ede923 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4250.txt @@ -0,0 +1 @@ +भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4263.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4263.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f39773936fde4108355125b7a1e266fb3ce7aad4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4263.txt @@ -0,0 +1,61 @@ + + +आठ ते नऊ कोटी +लक्षणीय लोकसंख्या +इतर + +मराठी लोक (महाराष्ट्रीय) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारताच्या दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य, ह्या ठिकाणी या लोकांचे मूळ निवासस्थान आहे. मराठी ही त्यांची मातृभाषा असून, ती इंडो-आर्यन दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारताच्या प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. +महाराष्ट्र ह्या शब्दाचा अपभ्रंश माराष्ट्र +महाराष्टे भवा: माहाराष्ट्रा:। +माराष्ट्र म्हणजे मराठा. मराठा ह्या शब्दाचे दोन अर्थ, यादव, चव्हाण, जाधव, मोरे, जगताप, संकपाळ, सोनवणे, शिर्के, शिंदे, जाधव इत्यादी जे क्षत्रिय ह्यांना महाराष्ट्रिक अशी प्राचीन संज्ञा होती. त्यांना प्रथमारंभी मराठा हे उपपद अन्यव्यावृत्यर्थ लावीत. महाराष्ट्रिकांनी वसविलेला जो देश त्याला महाराष्ट्र असे नाव पडले. नंतर त्या देशात ब्राह्मणांपासून अंत्यजापर्यंत जेवढे म्हणून हिंदू वर्ण होते त्यांना "माराष्ट्र ऊर्फ मराठा ही व्यापक संज्ञा लावण्याचा प्रघात चालू झाला." ह्या व्यापक संज्ञेने विशिष्ट जे सर्व लोक त्यांचा जो धर्म तो महाराष्ट्रधर्म म्हणावा. भिन्न वर्ण, भिन्न गोत, भिन्न कर्म, भिन्न आचार, भिन्न पहिराव, भिन्न भूषणे, भिन्न भाषा, भिन्न कुळ्या, इत्यादीनाना उपभेद ह्या मराठ्यांत यद्यपि असले तत्रापि कांही धर्म ह्या लोकांत सामान्य आहेत. धर्म चार:- +(१) देशाचार, +(२) कुळाचार, +(३) वंशाचार, +(४) देवशास्त्राचार, +आचारप्रधानो धर्मः। +आचाराला प्रविणाचार्य धर्म म्हणतो. +(१) देशधर्म, +(२) कुळधर्म, +(३) वंशधर्म, +(४) देवधर्म. +याज्ञवल्क्यादि ऋषींनी प्रचलित केला जो आचार, व्यवहार, प्रायश्चित्तादि त्रिविध धर्म तो देशधर्म. +कुळात म्हणजे गोतात ज्या कुळमान्य चाली-रीती त्या कुळधर्म, +वंशांत जे प्रचलित धर्म ते वंशधर्म. आणि देवसंबंधक जी कर्तव्ये ती देवधर्म. +देशधर्म, कुळधर्म, वंशधर्म व देवधर्म ह्या चार धर्मांच्या अनुज्ञेप्रमाणे आपापल्या धर्मी सर्वांनी वर्तावे. त्यांत महाराष्ट्रधर्माची पहिली खूण म्हणजे, सर्वात ब्राह्मण श्रेष्ठ, हे मत मान्य असणे, तो सर्वाचा गुरू, देव गुरूरूपे सर्वास रक्षिता, सुख देता, मुक्तिदेता. हा धर्म सर्व धर्माचा जीव, म्हणून प्रविणाचार्य सांगतो. ही महाराष्ट्र धर्माची दुसरी खूण. प्रत्यही स्नान करणे ही, महाराष्ट्र धर्माची तिसरी खूण. मूळ महाराष्ट्रधर्म म्हणजे +(१) स्नान, +(२) गुरुपदेश, +(३) मंत्रजप प्रत्यही करावा, स्नान म्हणजे शुचिर्भूतपणा, गुरुपदेश म्हणजे सर्व जातीत श्रेष्ठ जो ब्राह्मण त्याने उपदिष्ट जो आचार व्यवहार प्रायश्चितादि धर्मसमूह तो. आणि मंत्रजप म्हणजे गुरुपदेशानुरूप श्रद्धायुक्त आचरण. तीर्थगुरू तीर्थाचा स्थळगुरू, स्थळाचा, श्रीगुरू कुळाचा व जगद्गुरू जगताचा म्हणजे सर्व देशाचा. जगद्गुरू तोच शंकराचार्य. शंकराचार्यांनी धर्मस्थापना केली. [[दक्षिणेस सेतुबंध रामेश्वर, उत्तरेस काशी, पश्चिमेस द्वारका व पूर्वेस तुळजापुर, यांच्या मधील जो पुण्यदेश तो महाराष्ट्र धर्माचे स्थान.]] +१} कुलधर्म म्हणजे प्रत्येक कुलाचे विशिष्ट धर्म, +२} वंशधर्म म्हणजे उपकुलांचे ऊर्फ वंशांचे धर्म. +३} देवधर्म म्हणजे देशांत, जातीत, कुलांत, वंशात मान्य असलेल्या देवासंबंधाने व स्वतः व्यक्तिमात्राला इष्ट असलेल्या देवते संबंधाने कर्तव्ये. हे सर्व धर्म मिळून महाराष्ट्रधर्म ऊर्फ माराष्ट्रधर्म होतो. महाराष्ट्रधर्माची मुख्य व एकच एक खूण म्हटली म्हणजे गुरुत्वाच्या नात्याने सर्व धर्मसंबंधक कर्मांचे ब्राह्मणाच्या म्हणजे तीर्थगुरूच्या किंवा स्थलगुरूच्या किंवा कुलगुरूच्या किंवा जगद्गुरूच्या हस्ते संपादन. ब्राह्मणाच्या हस्ते जो कोणी कोणचे ही धर्मकर्म संपादू इच्छीत नाही तो महाराष्ट्रधर्मी नव्हे. अशा ब्राह्मण द्वेष्ट्याला जुन्या काळी पाखंडी म्हणत व धर्मबाह्य म्हणजे कायद्याच्या व रूढीच्या बाहेरचा पतित समजत. +"उग्रा: जातिविशेषाः क्रूरकर्माणो वा। प्रत्येनस: प्रति प्रति एनसि पापकर्मणि नियुक्ताः प्रत्येनसः तस्करा-दिदंडनादौ नियुक्ताः। +सूताःचे ग्रामण्यःच सूतग्रामण्यः। +सूता: वर्णसंकरजाति विशेषाः। +ग्रामण्यः ग्रामनेतारः।" +अर्थ:- ग्रामणी अन्नपाण्याचा पुरवठा करी; सूत तंबू, रथ वगैरेच्या दुरुस्तीच्या कामी उपयोगी पडे; उग्र रखवालदारीचे कार्य संपादी; आणि प्रत्येनस् चोराचिलटा पासूनचे भय निवारी. उग्राः, प्रत्येनसः, सूताः, ग्रामण्यः हे सर्व शब्द अनेक वचनी आहेत. तेव्हा उघडच झाले की, शिपाई, गावचे पुढारी, डागडूजी करणारे रथकार व पोलीस हे राजाचे सेवक. + +मराठी ही यादव राजवटी मध्ये राजभाषा होती.यादव राजा सिंघण हे त्यांच्या दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध होते. त्याच्या दानशूर पणाबद्दलची माहिती ही मराठी शिलालेखांच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात पहायला मिळते. हेमाद्री सारख्या विद्वान व्यक्तींच्या रचनाही मराठीत उपलब्ध आहेत. हेमाद्री यांची हेमाडपंती मंदिरांची रचना प्रसिद्ध आहे. +मराठीतील शिलालेख हे रायगड मधील आक्षी, पाटण, पंढरपूर वगैरे ठिकाणी आहेत. या शिलालेखांपैकी सर्वांत लोकप्रिय शिलालेख हा कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या (बाहुबली) पायाशी आहे. हा लेख खालीलप्रमाणे आहे. +चामुंडराये करवियले, गंगाराये सुत्ताल करवियाले.... +या शिलालेखामधून पुतळ्याचे शिल्पकार व तत्कालीन राजाबद्दल माहिती मिळते. हा पुतळा श्रवणबेळगोळ +इ.स.पू. २३० साली महाराष्ट्रात सातवाहन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. +उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे. +इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. +इसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. प्रतिष्ठाण येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले. +आजचे चंद्रवंशी अत्री गोत्राचे, पणकनीस देवक लावनारे मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहेत. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. हे शालिवाहन महाभारतातील पांडवांपैकी अर्जून पुत्र अभिमन्यूच्या वंशजांपैकी एक वंश. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरू केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला. +सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३ व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता. +१७ व्या शतकाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचे चिरंजीव संभाजी हे छत्रपतींच्या मृत्यूनंतर राजगादीवर आले. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना छत्रपती संभाजींनी मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरले नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजींची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजींचा धाकटा भाऊ राजाराम यांनी केले. त्यांच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पत्नी ताराराणींनी घेतली. आपल्या अज्ञान मुलांच्या नावाने स्वतः राज्य कारभार पाहिला. पण त्याच वेळी औरंगजेबाच्या कैदेत असणाऱ्या शाहू यांनी मोर्चेबांधणी करून ताराराणीविरुद्ध बंड केले. मराठा सरदारांनी मध्यस्थी करून ताराराणीस कोल्हापूरची व शाहूस सातारची गादी दिली. पुढे शाहूने पेशवाई पंतप्रधान निर्माण करून बाळाजी विश्वनाथ यास पहिला पेशवा केले. त्यानंतर राज्य चालविण्याची जबाबदारी पेशव्यांच्या डोक्यावर आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते. +बहुसंख्य मराठी लोक हे हिंदू आहेत.[१] अल्पसंख्यकात जैन, ख्रिश्चन, मुस्लिम आणि यहूदी यांचा समावेश होतो.[१] +ब्रिटिश शासनाच्या आधी, महाराष्ट्र प्रदेश अनेक राजस्व विभागात विभागला गेला. एक काउंटी किंवा जिल्हा मध्ययुगीन परगणासमतुल्य होते. परगणा प्रमुखांना देशमुख असे म्हटले गेले आणि रेकॉर्ड कपाट्यांना देशपांडे असे म्हटले गेले. गाव हे सर्वात कमी प्रशासकीय एकक होते. मराठी भागातील ग्रामीण समाज, पाटील किंवा गावाचे प्रमुख, महसूल गोळा करणारा आणि गावाचे रेकॉर्डकीपर कुलकर्णी हे गावकरी गणले जात. अशी वंशानुगत स्थिती होती. गावात बलुते नावाचे बारा वारसा सेवक देखील असत. बलुते यंत्रणा कृषी क्षेत्राला पाठिंबा देणारी होती. या प्रणालीच्या अंतर्गत शेतकरी शेतकऱ्यांना आणि गावाच्या आर्थिक व्यवस्थेला सेवा प्रदान करीत. या प्रणालीचा आधार जात होता. नोकर त्यांच्या जातींसाठी विशिष्ट कार्यांसाठी जबाबदार होते. बारा बलुते यांच्यामध्ये बारा प्रकारचे नोकर होते; हे जोशी (ब्राह्मण जातीचे गावचे पुजारी आणि ज्योतिषी), सोनार (दवाईदान्या जातीचे सुवर्ण), मातंग (दोरखंड तयार करणे), सुतार (सुतार), गुरव (देवळाचे पुजारी), न्हावी , परीट (वॉशरमन), कुंभार (कुंभार), चांभार (काॅबलर), धोर, कोळी (मच्छीमार किंवा जलवाहक), चौगुले (पाटलाचे साहाय्यक) आणि महार (गावचे चौकीदार आणि इतर कार्ये). +मराठी लोक लोक भाषा, इतिहास, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथा, सामाजिक संरचना, साहित्य आणि कला यांसारख्या दृष्टीने इतरांपेक्षा वेगळे आहेत[२] +जसे मराठा साम्राज्य भारतभरात पसरले तसतसे मराठी लोक त्यांच्या शासकांच्या बरोबर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाले. +जेव्हा पेशवे, होळकर, सिंधिया आणि गायकवाड या वंशाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाहेरील नवीन जागा जिंकल्या, तेव्हा ते त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने मराठी प्रशासक, कारकून, पुजारी, सैनिक, व्यापारी आणि कामगार घेऊन गेले.१८व्या शतकापासून हे लोक आपल्या शासकासोबत भारताच्या विविध भागामध्ये स्थायिक झाले आहेत. २०० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांचे महाराष्ट्राबाहेर वास्तव्य असले तरीही या गटांतील अनेक कुटुंबे ठरावीक जुन्या मराठी परंपरेचे पालन करतात. +१९व्या शतकात मोठ्या संख्येने भारतीय लोक मॉरिशस, फिजी, दक्षिण आफ्रिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, सुरिनाम , आणि जमैका येथे ऊसलागवडीसाठी काम करण्यासाठी वेठबिगार मजूर म्हणून नेले गेले. बहुतेक स्थलांतरित हिंदुस्थानी भाषा बोलणारी किंवा दक्षिण भारतीय होती, तथापि, मॉरिशसला स्थलांतरित करणाऱ्या माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी लोक होते. +पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला. +marathi people was eat the +bhaji and bhakari and also +zunaka bhakari +now in modern life they eat some +forign foods because litercy is incresing so also they eat there ancient food (traditional foods) + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4276.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4276.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3d9c828213f73a9ee14c803bc990907c1f5dfd09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4276.txt @@ -0,0 +1,65 @@ + +महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहीत बारा ज्योतिर्लिंग ही आहेत. त्यामुळे हे मुळ आदिमाया सर्वस्याद्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात. +मंदिरावर व्यवस्थित नजर टाकली तर जैन मुर्ती आढळून येतात.एकेकाळी येथे पद्मावती नावाची राणी राज्य करत होती असे सांगतात.या भागात त्या काळी ईडलिंबूच्या बागा असत.राणी निर्भयपणे राज्य करत असल्याने तिला सिंहासारखी शूर माणले जायचे . +देवीच्या मुर्तीमधे पद्मावतीचे चित्र रेखीवपणे कोरले आहे .ही मुर्ती पद्मावतीची असल्याचा काही ठिकाणी उल्लेख आढळतो. + +पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स. ६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे.[१] मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. +पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते.[२] +कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होतीअसे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीत इ.स. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा. +मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे. अकराव्या शतकातील शिलालेखात ​'लिंगशैषाघौषहारिणी' असा देवीचा उल्लेख आहे. देवीच्या संस्कृत आरतीमध्येही तिच्या मस्तकावरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर माहात्म्य ग्रंथात १३ व्या अध्यायातील सातव्या श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकित मस्तकाम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे असा उल्लेख आहे. हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणेता हेमाद्री यांनी रचलेल्या हेमाद्री वीरचित चतुर्वर्गचिंतामणी या व्रतखंडात मस्तकावर नाग असे वर्णन असलेली मूर्ती करवीरनिवासिनीच आहे असे नमूद केले आहे. नाग, लिंगयोनी, पानपात्र आणि म्हाळुंग अशी महत्त्वाची चिन्हे हीच ज्या देवीची महत्त्वाची ओळख आहे.[३] +पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महलक्ष्मीचा उल्लेख आहे. मार्कंडेय पुराणातील शाक्त संप्रदायचे ग्रंथ दुर्गा सप्तशती नुसार सृष्टी निर्माणच्या व त्रीदेवांच्या आधी ब्रम्हांडात फक्त एक तेजस्वी उर्जा शक्ती होती. ती उर्जा शक्ती अर्थात परब्रम्ह निर्गुण निराकार होती. त्या उर्जा शक्तीने सगुण साकार रूप धारण केले. ती चतुर्भुज होती. ती तप्तकांचन वर्णभा अर्थात तापलेल्या सोन्याच्या रंगाची होती. तीच्या उजव्या वरच्या हातात जमिनीला टेकलेली गदा, उजव्या खालच्या हातात म्हाळुंग फळ अर्थात बीजफळ, डाव्या वरच्या हातात खेटक, डाव्या खालच्या हातात पानपात्र, मस्तकी सयोनी लिंग आणी साडेतीन वेटोळे असलेला नाग आहे. तसेच ती सिंहावर विराजमान आहे. हिच मुळ सर्वस्याद्या शक्ती म्हणजे कोल्हापूर करवीर निवासिनी जगत जननी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवी. ह्या देवीचे वास्तव्य कोल्हापूर येथे आहे. आई महालक्ष्मी देवीचा प्रमुख सण शारदीय नवरात्र उत्सव आहे. +देवी दुर्गा सप्तशती मध्ये महालक्ष्मीचे वर्णन - +मातुलुङ्गं गदां खेटं पानपात्रं च बिभ्रती। +नागं लिङ्गं च योनिं च बिभ्रती नृप मूर्धनि।। +तप्तकाञ्चनवर्णाभा तप्तकाञ्चनभूषणा। +शून्यं तदखिलं स्वेन पूरयामास तेजसा।। +मुळ प्रकृती सर्वस्याद्या भगवती त्रिगुणात्मक परमेश्वरी पराशक्ती चतुर्भुज महालक्ष्मीच्या तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व चतुर्भुज महासरस्वती प्रकट झाली. व तिघींनी मिळून त्रिदेव-देवींची उत्पत्ती केली. पहिल्या मुळ त्रिदेवींची पुढील स्वरूप. +प्राधानिक रहस्य :- +वैकृतिक रहस्य :- +योगमाया महाकाली :- +विष्णूंची योगनिद्रा. मधू कैठभ यांचा वध करण्यासाठी भगवान ब्रम्हदेवानी ज्या देवीची स्तुती केली तीच भगवती दशभुजा योगमाया महाकाली. +चंडिका महिषमर्दिनी दुर्गा :- +सर्व देवांच्या अंगापासून ज्या देवीची उत्पत्ती झाली. त्या देवीने महिषासुर राक्षसाचा वध केला ती देवी म्हणजे भगवती अष्टदशभूजा चंडिका. अर्थात श्री महालक्ष्मी. महालक्ष्मी हीच त्रिगुणात्मक स्वरूपिनी व सर्वस्याद्या आहे. पुढे ह्याच देवीने दुर्गमासुर व कोल्हासूर राक्षसाचा वध केला व भक्तांची महालक्ष्मी अंबाबाई बनून करवीर नगरीत स्थायी झाली. +कौशिकी अंबिका :- +शुम्भ निशुम्भ मर्दन करण्यासाठी पार्वती देवीच्या शरीरातून जी देवी प्रकट झाली ती म्हणजे भगवती अष्टभूजा कौशिकी अंबिका. अर्थात महासरस्वती देवी. +सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मी देवीच्या तमोगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज आदिशक्ती महासरस्वती प्रकट झाले. म्हणून सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला त्रिगुणात्मक स्वरूपिणि म्हणतात. नंतर तिघींनी मिळून त्रिदेवांची निर्मिती केली. +शंकर-सरस्वती प्रकट झाले. +ब्रम्हा-लक्ष्मी प्रकट झाले. +विष्णू-गौरी प्रकट झाले. +नंतर ह्या सहा जोड्यांचे विवाह करून दिले. त्यांना कार्य सोपविले. +अशी कामे सोपवून सर्वस्याद्या शक्ती जगत जननी सर्वस्याद्या महालक्ष्मी महाकाली व महासरस्वतीसह करवीर येथे वास्तव्यास राहिली. +आपल्या हिंदू धर्मात महालक्ष्मी देवता श्री हरी विष्णूंची धर्मपत्नी व दागिने तसेच पैसे देणारी अर्थात ऐश्वर्य देणारी देवता समजली जाते. परंतु शास्र व पुराणाची माहिती नसल्याने अनेकांना महालक्ष्मीचे स्वरूप समजत नाही. +( देवी महालक्ष्मीचे प्रामुख्याने चार रूप आहेत ) +१) सर्वस्याद्या महालक्ष्मी +जेव्हा सृष्टी शुन्य स्वरूपात होती तेव्हा निर्गुण निराकार परब्रम्हाने पहिले सगुण साकार रूप धारण केले. गदा, पानपात्र, म्हाळुंग, ढाल, सयोनी नागलिंग, सिंह वाहीनी असे स्वरूप असलेली देवी तापलेल्या सोन्यासारखी दिसणारी स्री रूपाची होती. परंतु ती ना स्री ना पुरूष ना नपुसक. ती तर लिंगायात्रित देवी होती जिचे नाव होते श्री महालक्ष्मी अर्थात आपल्या सर्वांची कुलस्वामिनी करवीर निवासीनी आई अंबाबाई. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही त्रिगुणांची अधिष्ठात्री देवता. तिच्या तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज महासरस्वती प्रकट झाली. पुढे ह्या तिघिंनी मिळून त्रिदेव-देवींना प्रकट केले. देवी महालक्ष्मी अंबाबाई ही मुळ प्रकृती. त्रिदेव देवी सह सर्व देवतांची माता जगत जननी. +२) चंडिका महालक्ष्मी +जेव्हा जेव्हा सृष्टीवर दैत्यांनी आतंक माजवला तेव्हा तेव्हा जगदंबेने रौद्र रूप धारण करून दैत्यांचा संहार केला. सर्वस्याद्या महालक्ष्मीचे हे अष्टदशभुजा चंडिका स्वरूप आहे. अर्थात अठरा हातांची महादेवी. देवीने महिषासुर, कोलासुर व दुर्गमासुर राक्षसांचा वध केला. म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी दुर्गा म्हटले जाते. +३) श्री लक्ष्मी देवी +सर्वस्याद्या महालक्ष्मीने तमोगुणातून चतुर्भुज महाकाली व सत्वगुणातून चतुर्भुज महासरस्वती प्रकट केली. तेव्हा तिघिंनी त्रिदेव-देवींची निर्मिती केली. त्यावेळी महालक्ष्मीच्या गुणातून ब्रम्हा व लक्ष्मी प्रकट झाले. पुढील अवतार सारणीसाठी भृगु ऋषींच्या यज्ञाद्वारे सर्वस्याद्या महालक्ष्मीने समुद्रदेव व त्यांची पत्नी तिरंगीनी ह्यांच्याकडे लक्ष्मीदेवी रूपात जन्म घेतले. ह्या देवीला श्री म्हटले जाते. श्री अर्थात ऐश्वर्य, सुख, समृद्धी. पाश, अंकुश, कमळ आणि शंख धारण करणारी ही महालक्ष्मी कन्या भगवान विष्णूंची अर्धांगिनी झाली. +४) विष्णूप्रिया श्री महालक्ष्मी +सर्वस्याद्या महालक्ष्मीची ह्या कन्येचा विवाह चतुर्भुज महासरस्वती देवी पुत्र भगवान विष्णूंशी झाला. आणि देवी लक्ष्मी हरीप्रिया अर्थात विष्णूपत्नी श्री महालक्ष्मी झाली. हीच देवी समुद्रदेव व तिरंगीनी मातेची कन्या म्हणून ओळखली जाते. दोन कमळ आणि वरद अभय मुद्रा धारण करणारी ही विष्णूपत्नी. साक्षात धन, धान्य, संतान, सुख, समृद्धी व ऐश्वर्यची अधिष्ठात्री देवता. समुद्रमंथनातून प्रकट झालेली ही चौदा रत्नांपैकी एक. ह्या देवीची प्रामुख्याने आठ रूपे म्हणून देवीला अष्टलक्ष्मी ही म्हणतात. +ब्रम्हदेवांनी सृष्टी निर्माण केली. तेव्हा श्री विष्णूंनी दोन काशी निर्माण केल्या. एक उत्तर काशी जी काशी विश्वेश्वर अर्थात महादेवांना समर्पित केले. व दुसरे दक्षिण काशी सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीला समप्रित केले. दक्षिण काशी हे महालक्ष्मीला अत्यंत प्रीय असल्याने आदी व अनंत काळासाठी ती इथेच वास्तव्यास राहिली. +आदिशक्ती महाकाली स्वरूप देवी सतीने आपल्या पतीच्या अर्थात महादेवांच्या अपमानाविरूद्ध आपले पिता प्रजापती दक्ष यांच्या यज्ञ होम अग्नीत स्वतःला नष्ट केले. तेव्हा महादेव सतीचे कलेवर घेऊन पृथ्वीलोक फिरत होते. सतीच्या पुर्न जन्मासाठी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. ते ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे देवीचे शक्तीपीठ निर्माण झाले. करवीर कोल्हापूर येथे सतीचे त्रिनेत्र पडले. येथे महिषमर्दिनी महाकाली शक्तीपीठ निर्माण झाले. हे क्षेत्र सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मीचे मुळ स्थान आहे. म्हणून हे मुळ आद्य शक्तीपीठ नावाने ओळखले जाते. पुराणात उल्लेख केलेल्या १०८ शक्तीपीठांपैकी व श्री महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ करवीर कोल्हापूर आहे. देवी सतीच्या आत्मदहन नंतर सर्वस्याद्या शक्ती महालक्ष्मी स्वरूप आदिशक्ती महाकालीने पार्वती देवी रूपात जन्म घेतले. पार्वती देवी ही अंबिका, चंडिका, तुळजाभवानी, रेणुका, एकवीरा, जीवदानी, प्रभादेवी, काळुबाई , नव दुर्गा अशा अनेक नावाने ओळखली जाते. +पुर्वी महाराष्ट्रात मोगलाईची हुकुमत होती. हिंदूंचे सर्व मंदिरे तोडून मशिद बांधले जात होते. याच काळात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आद्य शक्तीपीठ असलेलं कोल्हापूर करवीर निवासिनी सर्वस्याद्या शक्ती त्रिगुणात्मक स्वरूपीणी आई अंबाबाई श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावर ही संकट आले. मोगलांच्या विध्वंसामुळे देवी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची विटंबना होईल या भयाने मूर्ती अनेक वर्षे एका पुजाऱ्याच्या घरात लपवून ठेवली गेली. १७२० साली श्रीमंत छत्रपती महाराणी ताराबाई सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. सन् १७१५ साली नरहरभट सावगावकर यांना महालक्ष्मी देवीने मूर्ती कुठे आहे याचा दृष्टांत दिला. नरहरभट यांनी तत्कालीन करवीर श्रीमंत छत्रपती महाराज संभाजीराजे दुसरे यांना सांगितले. महाराजांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे (गजेंद्रगडकर) यांनी २६ सप्टेंबर १७१५ रोजी विजया दशमीला श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची पुन्हा स्थापना केली. आज या घटनेला ३०५ वर्षे पुर्ण होत आहेत. +कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दहा शतकांत मंदिराची अनेकदा वाढ झाली. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे. +हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेबरोबर मंदिरासही देवपण येते व म्हणूनच देवळाची डागडुजी किंवा वाढ करणे संमत असले तरी कोणताही भाग काढून टाकणे किंवा पाडणे मान्य नाही. यामुळे जुन्या देवळांची मोठी वाढ झालेली दिसते. चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणाऱ्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो. +देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिग्‌साधन, विनाचुन्याचे जोडीव-घडीव दगडी बांधकाम, व नक्षत्रावर अनेक कोनाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्ये होत. देवळाच्या प्रकारात शेषशायी, दत्तात्रेय, विष्णू, गणपती वगैरे अनेक देवतांची देवळे आणि काशी व मनकर्णिका कुंडे आहेत. +महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्वकाळ जनतेचा ओघ असतो. बाळाजी बाजीराव पेशव्यांची बायको गोपिकाबाई हिने नवस फेडण्यासाठी पावणेचोवीस तोळे (जवळजवळ पाव किलो) वजनाचे सोन्याचे चार चुडे वाहिल्याचा उल्लेख सापडतो. +शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर शुक्रवारी व आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पोर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार व पालखीचे भोई असतात. पूर्वी संस्थान असताना पालखीकरिता हत्ती, घोडे वगैरे सर्व लवाजमा असे. पालखीच्या सर्व टप्प्यांवर नायकिणींचे गाणे व नाच होत असे. +नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ, काळ्या मातीत पेरलेले धान्य वगैरे वापरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसाप्रीत्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्यापितळेच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून उदवायच्या व देवीसमोर फेर धरून फुंकावयाच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो. व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात, असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर-प्रथांचे उत्तम उदाहरण आहे. +महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबद्दल निश्चिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले.[१] ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते; कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सीम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो. +काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर-चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे. देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथीयांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ.स. १७२२ मध्ये दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते. +हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे. प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे. देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर, पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत. महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात. +प्राध्यापक प्रभाकर माळशे म्हणतात, "करवीराचे नाव आजही स्थानिक पातळीवर कोल्हापूर शहर दर्शविण्यासाठी वापरले जाते".[४] +प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होऊ नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, स्वामी समर्थ, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम, कात्यायनी, पंचगंगा व साती आसरा आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत. +देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो. +महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखीमध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो. +दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत आणि नोव्हेंबर्मध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. ती अशी :- +१. ३१ जानेवारी (आणि ९ नोव्हेंबर) : सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. +२. १ फेब्रुवारी (आणि १० नोव्हेंबर) : सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोचतात. +३. २ फेब्रुवारी (आणि ११ नोव्हेंबर) : मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या पूर्ण अंगावर पडतात. +या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात. हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडला जातो. +महालक्ष्मीच्या देवळाच्या परिसरात असलेल्या देवळांपैकी शेषशायी व नवग्रहांचे देऊळ शिल्प आणि प्राचीनत्व या दृष्टीने महत्त्वाची आहेत. शेषशायीचे देऊळ पूर्व दरवाजाच्या दक्षिणेला आहे. या देवळामध्ये विष्णूची मूर्ती शेषनागाच्या अंगावर पहुडलेली आहे. या देवळामध्ये एक लिंग असून देवळाच्या समोरच सुंदर मंडप आहे. त्याच्या छताच्या आतल्या बाजूला जो घुमट आहे त्याच्यावरील शिल्प आणि कोरीव काम इतके अप्रतिम आहे की, त्याची तुलना अबू येथील विमलसभा या वास्तूच्या छतावरील कोरीव कामाबरोबरच करता येईल. या कोरलेल्या छताच्या खालच्या बाजूला जैन तीर्थकरांच्या दिगंबर मूर्ती कोरलेल्या असून त्यांच्या बाजूला कन्नड भाषेतील शिलालेख आहे. या मंडपाची बांधणी बहुधा एखाद्या भाविक जैन राजाने केली असावी. +नवग्रहांच्या देवळालाही दर्शनी बाजूला एक सुंदर मंडप असून त्या मंडपाच्या छताला आतील बाजूवर असलेल्या नऊ तावदानावरून या मंडपाला नवग्रह मंडप म्हणतात. वास्तविक या उत्तर-चालुक्य अथवा होयसाळ काळातील छताप्रमाणे या मंडपाच्या छतावर मुख्य देवतेभोवती अष्ट दिक्‌पालांचे चित्रण आहे. ही मुख्य देवता जैन असावी अशा अनुमानास बराच आधार आहे. आवरातील दोन देवळे (शेषशायी व नवग्रह) जैन आहेत हे अर्थपूर्ण आहे. हा मंडप म्हणजे प्राचीन भारतीय शिल्पाचा एक अतिशय उत्कृष्ट असा नमुना आहे. मंडपाच्या वरच्या बाजूला हंसांच्या प्रतिकृती व टोकाला अप्सरांच्या अतिशय सुंदर मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. उजव्या बाजूच्या एका छोटया देवळात महिषासुराला मारणाऱ्या दुर्गेची प्रतिमा आणि सूर्यदेवाला वाहून नेणाऱ्या सात घोडयांच्या रथाचे उत्कृष्ट कोरीव काम आहे.डाव्या बाजूला असलेल्या देवळात नवग्रहांच्या मूर्ती असून त्यांची प्रतिष्ठापना अगदी अलीकडे करण्यात आलेली आहे. +वरील दोन देवळांव्यतिरिक्‍त आणखी छोटीछोटी पूजेची ठिकाणे मुख्य मंदिराच्या परिसरात असून त्या मध्ये हरिहरेश्‍वर, मुक्‍तेश्‍वरी आदि देवळांचा उल्लेख करावा लागेल. मंदिराच्या उत्तरेकडे पूर्वी काशी आणि मनकर्णिका या नावांची दोन कुंडे होती. ही कुंडे आता मातीने भरून गेलेली आहेत आणि तेथे असलेल्या मूर्ती आणि इतर प्रतिमा वस्तुसंग्रहालयात वा इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत. हल्ली महालक्ष्मीच्या देवस्थानाचा सर्व कारभार जिल्हाधिकारी एका समितीच्या मदतीने पहतात. +देवीची साडेतीन शक्तिपीठे :- diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4279.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4279.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c54a3f6d9e2ec5e040507f55b31039db2fc7997 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4279.txt @@ -0,0 +1 @@ +भुलाभाई देसाई मार्गावर स्थित महालक्ष्मी देवीचे मंदिर मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात तीन मुर्ती आहेत महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. धाक्जी दादाजी (१७६०- १८४६) ह्या हिंदू व्यापाऱ्याने १८३१ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोधार केला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4298.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4298.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc008fc1f3777c46a50626957e250892a448ea34 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4298.txt @@ -0,0 +1,2 @@ + महालमिऱ्या डोंगर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4309.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4309.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..165f303e3b9e59e992895eda4060d0960256567d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4309.txt @@ -0,0 +1,8 @@ + महाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4314.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4314.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f56c2862214b90c8d44bdf97b62a80be64b7ade --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4314.txt @@ -0,0 +1,2 @@ + महाळुंगे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4323.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a62ba826f827babbb621518d9777470dc3592c84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4323.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९४९ असलेले महावडा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १६८.६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात १४० कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ५०३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय गडचिरोली येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, ऑटो व टमटम, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. टॅक्सी, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - रेशनचे दुकान, शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_433.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_433.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dcaae294636a4c524acdac3f61bb6af2fb4a8a5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_433.txt @@ -0,0 +1,2 @@ + +भूपेंद्र नाथ कौशिक "फ़िक्र" (७ एप्रिल, १९२५ - २८ ऑक्टोबर, २००७) हे उर्दू, हिंदी भाषा कादंबरीकार होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4343.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aecf7b94600df988e325e9c06b2dd79ae960c86e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4343.txt @@ -0,0 +1,2 @@ +सुसरी नदी धरण हे सुसरी नदीवरील धरण आहे. हे धरण महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात उभारले जाणार आहे. या धरणासाठी इ.स. १९७१ साली पहिल्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर इ.स. १९७६ साली दुसरे, तर इ.स. २००९ साली तिसरे सर्वेक्षण केले गेले. याला महावीर बंधारा असेही नाव आहे. +या धरणामुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी, दहीगाव, ओसूर, असरविरा, नवनाथ आणि गणेशबाग (रानशेत) येथील आदिवाश्यांच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. यामुळे समस्याग्रस्त समाजघटकांनी सुसरी धरणविरोधी संघर्ष समिती या समितीच्या माध्यमातून विरोध दर्शवण्याचे प्रयत्न चालू राखले आहेत[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4352.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4352.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25d5fef0183df82aa8fcd8089e5318fe5fe5e415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4352.txt @@ -0,0 +1,13 @@ +महाश्वेता ही डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे.[१] +कोड या त्वचारोगामुळे नवऱ्याकडून नाकारल्या गेलेल्या स्रीच्या जीवनाची गोष्ट या कादंबरीत मांडली आहे. +सुधा ही या कादंबरीतील प्रमुख पात्र आणि नायिका आहे. पेशाने शिक्षक असलेल्या वडिलांच्या कुटुंबातील ती मोठी मुलगी आहे. सनातनी वळणाच्या परंतु इनामदार असलेल्या शिरवळ येथील देशपांडे कुटुंबातील माधव हा धाकटा मुलगा रूपवान असलेल्या सुधाच्या सौंदर्यावर भाळतो. माधवच्या कुटुंबियांना मान्य नसताना माधव सुधाशी विवाह करण्याचे ठरवितो . इनामदार कुटुंबातील सर्व निर्णय माधवची धाकटी काकू घेत असते. संपूर्ण घरावर तिची सत्ता असते . माधवसाठी आपली भाची लग्न करून आणावी असे तिच्या मनात असते . माधव सुधाशी लग्न करायच्या निर्णयावर ठाम राहतो .माधवच्या या हट्टामुळे काकुला हा विवाह स्वीकारावा लागतो . माधव इनामदार कुटुंबातील असला तरीही त्याचे घरच्या व्यवहारात मन रमत नसते. तो शेतीतील बी- बियाणे यांच्या प्रयोगात रमलेला असतो. कलेची त्याला आवड असते.तो सौंदर्याचा विशेष भोक्ता असतो.कुरूपता त्याला सहन होणारी नसते. शिपुरली येथील धनगोंडा पाटील हे त्याला यासाठी कायम प्रोत्साहन देत असतात. लग्नाला दोन वर्ष झाल्यानंतर एके रात्री माधवला सुधाच्या अंगावरील कोडाचा डाग दिसतो. तो त्याबद्दल तिला उपेक्षित वागणूक देत तिने त्याला फसविले आहे असे म्हणतो. यामुळे दुःखी झालेल्या सुधाला पुढील संकटाची कल्पना येते . माधव तिचा सहानुभूतीने विचार करण्यापेक्षा माधव घरात सर्वांना ही गोष्ट सांगतो . घरातील धार्मिक कर्मठ वातावरण असल्याने माधवची काकू सुधाला दोषी ठरविते आणि तिला माहेरी पाठवली जाते.या सर्व प्रकाराने भांबावलेला आणि माधव मुंबईत जातो. तिथे त्याची भेट योगायोगाने त्याचा मित्र पंडित यांच्याशी होते .पंडित हा चित्रकार असतो आणि चित्रपट सृष्टीतील महिलांशी त्याचा संपर्क असतो. पंडितच्या संपर्कांतील महिलांशी सौंदर्य भोक्ता असलेला माधवसुद्धा संपर्क वाढवितो . त्याच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. सुधा आपल्या माहेरी राहून नवस, देवाची पूजा करीत आपला संसार सुरू होण्याची वाट पाहत असते . तिची मोठी मावशी अनेक वर्षांनी तिच्या आईकडे रहायला येते. आर्थिकदृष्ट्या संपन्न मावशी आणि तिचे यजमान तीर्थयात्रा करायला जाणार असतात सुधाची आई तिला त्यांच्याबरोबर पाठवते. दिल्ली येथे सुधाला त्वचारोग निष्णात डॉक्टरांना दाखविले जाते पण ते आता हा रोग बरा होण्याची शक्यता नसल्याचे सांगतात . +हरिद्वार येथे पोहोचल्यावर सुधा आजारी पडते .तेथे ती अचानक आजारी पडते त्यावेळी तिच्या धर्मशाळेच्या समोर असलेल्या राम मंदिरातील माताजी तिची काळजी घेतात . दुःखाने व्यथित सुधा त्यांच्या प्रेमाने भारावून जाते आणि कमला असे नाव घेऊन त्यांच्यासह मंदिरात रहायचे ठरवते . तिच्या माहेरी तिचा पत्राद्वारे संपर्क सुरू असतो . +या मंदिरात एक दिवस अचानक एक स्वामीजी त्यांनी सांभाळलेल्या अनाथ मुलांसह येतात. सुधा त्या मुलांचा आईप्रमाणे सांभाळ करते. दानशूर व्यापारी कुटूंबाकडून आर्थिक मदत मिळाल्याने या अनाथ मुलांसाठी एक आश्रम सुरू केला जातो आणि त्याची पूर्ण जबाबदारी स्वामीजी आणि सुधा घेतात. +कालांतराने स्वामीजी आणि सुधा यांच्यात आत्मीयता वाढू लागते. या दरम्यान माधवचा चित्रकार मित्र पंडित या परिसरात येतो आणि अत्यवस्थ होतो. सुधाच्या आश्रमात त्याला आणले जाते आणि तिथेच त्याला बरंही वाटू लागतं. सौंदर्यासक्त पंडित देखील कोड आलेल्या सुधाच्या मनाच्या सौंदर्याने भारावला जातो. मुंबईत परतल्यावर तो माधवला एका स्रीबद्दल म्हणजेच सुधाबद्दल सांगतो पण माधव किंवा पंडित यांना कल्पना नसते की ती स्री म्हणजे माधवची पत्नी सुधाच आहे. +मुंबईच्या गलक्यात कंटाळलेला माधव घरी परत येतो. त्याच्या काकूने आता त्याचा विवाह तिच्या भाचीशी करण्याचा खटाटोप सुरू केलेला असतो. पण याकाळात दिवाळीसाठी पंडित माधवसह त्याच्या घरी येतो. +पंडित आणि माधव घरी येतात त्यिवेळी माधवच्या काकू घरी नसतात. त्या चार दिवसांनी घरी आल्यानंतर माधव पंडितला त्यांची ओळख करून देण्यासाठी नेतो.त्यावेळी पंडितला पाहिल्यावर काकूंना अचानक चक्कर येते आणि त्या अस्वस्थ होतात. +याचे कारण असे असते की पंडितचा चेहरा त्याच्या वडिलांच्या चेहऱ्याशी अगदी मिळताजुळता असतो. पंडितचे वडील आणि काकू हे आधीचे प्रियकर प्रेयसी असतात. पंडितच्या वडिलांपासून काकूंना झालेला मुलगा म्हणजेच हा पंडित असतो. पंडितने लहानपणापासून त्याच्या आईला पाहिलेलेच नसते याचे कारण कुमारी माता म्हणून पडितला जन्म दिल्यानंतर त्याच्या वडिलांशी काकू संबंध तोडते आणि शिरवळच्या श्रीमंत कुटूंबातील मुलाशी लग्न करते.हे कळल्यानंतर माधव अस्वस्थ होतो. धर्मपरायण आणि सदाचरणी असल्याचे भासवत अनेक वर्षे काकूने घरावर आपली सत्ता अबाधित ठेवलेली असते. सुधाच्या अंगावरील कोड हे सुद्धा धर्माचे कारण देऊनच काकूने नाकारलेले असते आणि कोडी मुलगी धर्मपरायण कुटूंबात नको असे सांगून माधवचे वैवाहिक जीवन तिनेच उध्वस्त केलेले असते.परंतु पडितच्या निमित्ताने माधवला आणि संपूर्ण कुटुंबालाच काकूंचा खोटेपणा समजतो. +आपल्या पत्नीचा शोध घेण्यास उत्सुक माधव तिच्या माहेरी पोहोचतो. पण तिथे कुणीही राहत नसते. सुधा हरिद्वार येथे एका आश्रमात असल्याचे त्याला शेजारच्या काकू सांगतात. पंडितला भेटलेली कुष्टी महिला म्हणजे सुधाच असणार असे वाटून तो तिला भेटण्यासाठी हरिद्वारला पोहोचतो. आश्रमाचा शोध घेत अनपेक्षितपणे माधव पोहोचलेला पाहून सुधाला धक्का बसतो. दरम्यान स्वामीजी आणि सुधा यांची जवळीक वाढू लागलेली असते आणि ते दोघे सहजीवन स्वीकारून आश्रमाची देखभाल करणार असे चित्र दिसत असताना माधव तिथे येतो. +माधवच्या तिथल्या निवासकाळात तो सुधाची क्षमा मागतो. सुधा या नव्या बदलाला स्विकारायला तयार नसते. या सगळ्या प्रसंगाने मानसिक दुःखाने व्यथित स्वामीजी आश्रम सोडून निघून जातात.आणि शेवटी माधव आणि कोडाने संपूर्ण शरीर पांढरे झालेली सुधा यांचे सहजीवन पून्हा सुरू होते. +१९९८-९९साली दूरचित्रवाहिनीवर या कथेवर आधारित मालिका महाश्वेता या नावाने प्रसारित झाली. +ऐश्वर्या नारकर(सुधा),अविनाश नारकर(माधव) आणि आशालता( काकू) यांच्या यामधे प्रमुख भूमिका आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4366.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4366.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6bfb6790aad0de59c6d8182bfedf4f53117f7f7f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4366.txt @@ -0,0 +1,3 @@ +महासुंदरी देवी (?? - ४ जुलै, २०१३:रांती, मधुबनी जिल्हा, बिहार) या भारतीय लोककलाकार होत्या. या मधुबनी शैलीमध्ये चित्रे काढायच्या. +महासुंदरी देवींना शालेय शिक्षण मिळाले नव्हते. त्या लहानपणीच आपल्या मावशीकडून मधुबनी चित्रकला शिकल्या. वयाच्या सुमारे पन्नासाव्या वर्षी त्यांनी परदा पद्धत झुगारून दिली व आपली चित्रकला पसरविण्यासाठी त्या देशभर फिरल्या. महासुंदरी देवींनी महिला हस्तशिल्प कलाकार औद्योगिकी सहकार समिती या सहकारी संस्थेची स्थापना केली व त्याद्वारे हस्तकला कारीगरांना रोजगार आणि संधी उपलब्ध करून दिल्या. +यांची मोठी मुलगी मोती कर्ना ही सुद्धा मधुबनी चित्रकार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_438.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_438.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5340483ae7764bd14bf8fde521a0d89941a2ec3f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_438.txt @@ -0,0 +1,3 @@ +धोला-सदिया पूल हा ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेला पूल भारतातील सर्वात लांब पूल आहे. सुमारे सव्वानऊ किलोमीटर (नेमके ९.१५ किलोमीटर (५.६९ मैल)) लांबीच्या या पुलाची वजन पेलण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे हा पूल नागरिकांसोबत लष्करालाही वापरता येतो. हा पूल मुंबईतील बांद्रा-वरळी सीलिंकपेक्षा ३.५ किलोमीटर (२.२ मैल) लांब आहे. चीनच्या सीमेजवळ पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याच्या उद्देशाने या पुलाची निर्मिती झाली. चीनच्या सीमेपासून हा पूल १०० किमी दूर आहे. +या धोला-सदिया पुलाच्या बांधकामाला इ.स. २०११मध्ये सुरुवात झाली आणि त्याचे उद्‌घाटन २६ मे इ.स. २०१७ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पुलाच्या बांधकामाची अंदाजपत्रकाप्रमाणे किंमत ९५० कोटी रुपये होती [१]परंतु प्रत्यक्षात झालेला खर्च २०५६ कोटी रुपये आहे.[२] +जो बांद्रा-वरळी सीलिंकच्या १६०० कोटी पेक्षा अधिक आहे. हा पूल आसामची राजधानी दिसपूरपासून ५४० किमी तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. एकही नागरी विमानतळ नसलेल्या अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांना या पुलामुळे दिब्रूगढ विमानतळावर सहजपणे पोचणे शक्य झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4390.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7f52f47643fcbf7b0864f77451d8a8f2bf5848d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4390.txt @@ -0,0 +1 @@ +महिंद्रा अँड महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय वाहनौत्पादन संस्था आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4400.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4400.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..12755c4aa1e46ea4474803dfcb7d8721f20501ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4400.txt @@ -0,0 +1,2 @@ +महिमापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_441.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16fe5731220745163791482c21e4c994f3fb3cef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_441.txt @@ -0,0 +1 @@ +भूपेंद्रभाई पटेल (जन्म १५ जुलै १९६२) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे गुजरातचे १७ वे आणि वर्तमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. २०१७ मध्ये घाटलोडिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुजरात विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी अहमदाबादच्या नगरपालिका संस्थांमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध आहेत. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4410.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a0355bcc313a0815cd24a1c47e8fdf89c525b639 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4410.txt @@ -0,0 +1,2 @@ +महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) हे महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारे एक मंडळ असून याची स्थापना आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त २४ फेब्रुवारी १९७५ रोजी करण्यात आली. २० जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने माविम ला बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठीच्या विविध योजना राबविण्यासाठीची एक नोडल संस्था म्हणून घोषित केले. +मानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देणे, हे माविमचे मिशन आहे. माविमची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_442.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_442.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..16fe5731220745163791482c21e4c994f3fb3cef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_442.txt @@ -0,0 +1 @@ +भूपेंद्रभाई पटेल (जन्म १५ जुलै १९६२) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे गुजरातचे १७ वे आणि वर्तमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. २०१७ मध्ये घाटलोडिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गुजरात विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी अहमदाबादच्या नगरपालिका संस्थांमधून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध आहेत. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4423.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4423.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cf81761865905e8d51d180cbb61cdc2f77185fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4423.txt @@ -0,0 +1,3 @@ +महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) हा महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सर्वात लहान प्रकार आहे. महिला ट्वेंटी-२० हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सदस्यांपैकी दोन सदस्यांमधील २० षटकांचा प्रति-बाजू क्रिकेट सामना आहे.[१] पहिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना ऑगस्ट २००४ मध्ये इंग्लंड आणि न्यू झीलंड यांच्यात झाला होता,[२][३] दोन पुरुष संघांमध्ये पहिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याच्या सहा महिने आधी.[४] आयसीसी महिला विश्व ट्वेंटी-२०, फॉरमॅटमधील सर्वोच्च-स्तरीय स्पर्धा, पहिल्यांदा २००९ मध्ये आयोजित करण्यात आली होती. +एप्रिल २०१८ मध्ये, आयसीसी ने तिच्या सर्व सदस्यांना पूर्ण महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) दर्जा दिला. त्यामुळे, १ जुलै २०१८ नंतर दोन आंतरराष्ट्रीय संघांमध्ये खेळले जाणारे सर्व ट्वेंटी-२० सामने पूर्ण महिला टी२०आ असतील.[५] जून २०१८ मध्ये झालेल्या २०१८ महिला ट्वेंटी-२० आशिया चषक स्पर्धेच्या समारोपाच्या एका महिन्यानंतर, आयसीसी ने पूर्वलक्षीपणे स्पर्धेतील सर्व सामने पूर्ण महिला टी२०आ दर्जा दिला.[६] २२ नोव्हेंबर २०२१ रोजी, २०२१ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत, हाँगकाँग आणि नेपाळ यांच्यातील सामना खेळला जाणारा १,००० वा महिला टी२०आ होता.[७] +आयसीसी ने २०२७ पासून सुरू होणारी एक नवीन स्पर्धा जाहीर केली आहे आणि तिला आयसीसी महिला टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणतात.[८] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_443.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_443.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..799042eeb3d3b18dfdd3c3ef3af854ab2dea8415 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_443.txt @@ -0,0 +1,2 @@ +भूपेश बघेल ( २३ ऑगस्ट १९६१) हे भारत देशाच्या छत्तीसगढ राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. १९९३ सालापासून पाटण मतदारसंघामधून निवडून येणारे बघेल छत्तीसगढ प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर देखील होते. +२०१८ छत्तीसगढ विधानसभा निवडणूकीमध्ये बघेल ह्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव केला. १७ डिसेंबर २०१८ रोजी बघेल ह्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4436.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fb638fdd99e47afdaf254b94ff19dd672bfd43a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4436.txt @@ -0,0 +1,6 @@ +महिला व बालविकास मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. मंगलप्रभात लोढा हे सध्या महिला व बालविकास कॅबिनेट मंत्री आहेत. +[१][२] +हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. ह्या विभागाची स्थापना 1993 साली करण्यात आली. महिला व बालविकास स्वतंत्र खाते सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. महिला व बालविकास विभागातील (गट अ व ब) संवर्गातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.(MPSC) मार्फत महिला व बालविकास विभाग सुधारित सेवा प्रवेश नियम 2021 व 2022 नुसार कायदेशीर दृष्टीने सामाजिक राज्यसेवा म्हणजेच (सरळसेवा) स्पर्धात्मक परिक्षेच्या मार्फत भरली जातात. +महिला व बालविकास विभागातील राजपत्रित (गट अ व ब) संपूर्ण पदे हे १९९३ पासून ते आजपर्यंत , सामाजिक राज्यसेवा स्पर्धा परिक्षेतून भरली जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_447.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_447.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1b33234c413570174ef76e6267adac9912ffdc4a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_447.txt @@ -0,0 +1,8 @@ + +भूम हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. +आलियाबादवाडी आंबी (भूम) आनंदवाडी (भूम) आंदरुड आंजणसोडा अंतरगाव (भूम) आंतरवाळी आरसोळी आष्टा (भूम) आष्टेवाडी बागलवाडी (भूम) बऱ्हाणपूर (भूम) बावी (भूम) बेदरवाडी बेळगाव (भूम) भवानवाडी भोगळगाव भोणगिरी भूम बिरोबाचीवाडी बुरुडवाडी चांदवड (भूम) चिंचोळी (भूम) चिंचपूर (भूम) चुंबळी दांडेगाव देवळाली (भूम) देवांग्रा दिंडोरी (भूम) डोकेवाडी दुधोडी डुक्करवाडी गाणेगाव घाटनांदुर गिखाळी गिरळगाव गोळेगाव (भूम) गोरमाळा हाडोंगी हांगेवाडी हिवरा (भूम) हिवर्डा इडा लित इराचीवाडी जांब (भूम) जयवंतनगर जेजळा जोतिबाचीवाडी (भूम) कनाडी (भूम) कासरी (भूम) कृष्णापूर (भूम) लांजेश्वर माळेवाडी (भूम) माणकेश्वर (भूम) मात्रेवाडी (भूम) नागेवाडी (भूम) नळी (भूम) नळीवडगाव नान्नजवाडी नवलगाव निपाणी (भूम) पाडोळी पखरूड पांढरेवाडी (भूम) पन्हाळवाडी पाथरूड पाटसांगवी पिदा पिंपळगाव (भूम) राळेसांगवी रामेश्वर (भूम) रामकुंड (भूम) रोसांबा सडेसांगवी सामानगाव सान्नेवाडी सावरगाव (भूम) शेखापूर सोनगिरी (भूम) सुकटा तांबेवाडी (भूम) तिंत्रज उळुप उमाचीवाडी वडाचीवाडी (भूम) वाकवड वाल्हा वालवड (भूम) वांगीबुद्रुक वांगीखुर्द वंजारवाडी (भूम) वारेवडगाव वरुड (भूम) +या तालुक्यामध्ये आलमप्रभु यांचे मंदिर आहे. तालुका मुख्यालयापासुन जवळच कुंथलगिरी हे सुप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र आहे.येथील पेढयांचे विविध प्रकार महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. तालुका अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. + • ईट  • पाथरूड  • वालवड + • माणकेश्‍वर + • लांजेश्वर. +शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून त्यामधून ज्वारी, मका, उडीद ही मुख्य पिके घेतली जातात.तसेच काही भागात कांदयाचे उत्तम प्रतीचे पीक घेतले जाते.तालुका अवर्षणग्रस्त असला तरी कानडी,इडा अंतरगाव, गनेगाव, चिंचपुर परिसरात द्राक्षे बागांचे वाढते प्रमाण तालूक्याच्या आर्थिक सुबत्तेत भर घालत आहे.सिंचनाच्या आधुनिकीकरणाने उसाचे क्षेत्रही वाढत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4477.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..05088fed747d42b251c91108c07585f29b690f92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4477.txt @@ -0,0 +1,3 @@ +२२° ३३′ ००″ N, ७५° ४५′ ३६″ E +डॉ. आंबेडकर नगर[२], जूने नाव: महू, ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूरजवळ एक लष्करी छावणी आहे. 'महू' हे नाव इंग्रजी MHOW (MHOW – मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर) वरून आले. हे शहर इंदूर जिल्ह्यामध्ये येते. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला होता. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे येथे सैनिकी शिक्षक पदावर कार्यरत होते. येथे भीम जन्मभूमी स्मारक आहे. सन २००३ मध्ये मध्य प्रदेश सरकारने महूचे नाम बदलून "डॉ. आंबेडकर नगर" असे ठेवले. येथील महू स्टेशन रेल्वे स्थानकाचे नावही "डॉ. आंबेडकर स्टेशन" असे केले गेले. येथे बाबासाहेबांच्या सन्मानार्थ डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ स्थापन केलेले आहे. +भीम जन्मभूमी हे महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4507.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4507.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a83ab4130bfce3e82789fd45c8b5d4deaef3e3e8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4507.txt @@ -0,0 +1,2 @@ +राजा महेंद्रवर्मन (६०० - ६३०) हा पल्लव राजा होता. याची राजधानी राजमुंद्री येथे होती. +याने मत्तविलास प्रहसन नावाचे संस्कृत मार्मिक नाटक लिहिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4511.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4511.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..42fb465b3fb0ad76a9dad98026f44760ac005aeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4511.txt @@ -0,0 +1 @@ +महेंद्रसिंह चौहाण (१ नोव्हेंबर, इ.स. १९५३:बामणवा, महेसाणा जिल्हा, गुजरात - ) हे भारतीय राजकारणी आहेत. गुजरातच्या साबरकांठा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १५व्या लोकसभेवर निवडून गेलेले चौहाण व्यवसायाने डॉक्टर आहेत.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4520.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..39124b9ba16a62f28747d3d40552298f9564ffd0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4520.txt @@ -0,0 +1 @@ +महेंद्र हरी दळवी मराठी राजकारणी आहेत. हे अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4522.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a95cd8cccf30db80c2b563f13a215df3d9d3e77f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4522.txt @@ -0,0 +1 @@ +महेंद्र नाथ पांडे ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4524.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4524.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f2866aebe5ad2126588c75ba5acd380a839f871 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4524.txt @@ -0,0 +1 @@ +महेंद्र मुंजापरा ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4536.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8963642b1c316a18d13104491a00dda235852d52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4536.txt @@ -0,0 +1 @@ +महेमदावाद विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ खेडा जिल्ह्यात आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4538.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4538.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..afa28f85c0e06dd99ef6a21a7445bf2d439acbf5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4538.txt @@ -0,0 +1,3 @@ +[[]], इ.स. +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +माहेला उदावट्टे  श्रीलंकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_457.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3a0399580c71de1b2152449a763d9cd0e44dc50e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_457.txt @@ -0,0 +1 @@ +भूमिधर बर्मन (१२ ऑक्टोबर १९३१ - १८ एप्रिल २०२१) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते. १९९६ मध्ये २२ दिवसांसाठी ते आसामचे मुख्यमंत्री होते.[१] ते ७ वेळा निवडून आलेले आसाम विधानसभेचे सदस्य होते. ते १९६७ मध्ये पहिल्यांदा निवडून आले आणि २०१५ मध्ये त्यांना आसामचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले.[२][३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4586.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4586.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a76d164970b05ff689045ef00e5b62e05a53963d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4586.txt @@ -0,0 +1 @@ +महेसाणा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4608.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4608.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..07d189c87a6a64269793d36862c45a7d2e0ffabb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4608.txt @@ -0,0 +1,17 @@ + +माधव गोविंद वैद्य किंवा बाबूराव वैद्य हे संस्कृतचे व्यासंगी विद्वान होते.. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील तरोडा या गावी १९२३ साली झाला. त्यांचे निघन नागपुरात १९ डिसेंबर २०२० रोजी झाले. +मा.गो. वैद्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण तरोड्यात आदितवार दरवाजा प्राथमिक शाळेत झाल्यानंतर त्यांच्या मावसकाकाने त्यांना नागपुरात पुढील शिक्षणासाठी आणले. अकरावी मॅट्रिकनंतर १९३९ साली त्यांनी नागपूरमधीलच मॉरिस कॉलेजमध्ये बी.ए.साठी प्रवेश घेतला. संस्कृत व गणित हे विषय घेऊन त्यांनी बी.ए.ची परीक्षा विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. संस्कृत विषयात एम.ए. करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली. +एम.ए.झाल्यावर मा.गो. वैद्य न्यू इरा हायस्कूल(आता, नवयुग विद्यालय) या शाळेत शिक्षक म्हणून लागले. त्या सुमारास याचदरम्यान महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी डॉ. रघुवीर यांना संस्कृत कोशासाठी दोन मदतनीस हवे आहेत, असे कळल्यानंतर न्यू इरा हायस्कूलमधील नोकरी सोडून त्यांनी संस्कृत कोषाचे काम सुरू केले. मात्र काही कारणाने हे काम सोडावे लागले. +पुढची नोकरी कुर्वे स्कूल मध्ये गणिताचे शिक्षक म्हणून आणि त्यानंतरची पब्लिक सर्विस कमिशनच्या ऑफिसात. १९४९ साली ते नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून लागले. मा.गो. वैद्यांनी सलग १७ वर्षे हिस्लॉप कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमातून संस्कृतचे अध्यापन केले. त्यांचे मराठी प्रमाणेच संस्कृत-इंग्रजीवर अद्भुत प्रभुत्व होते. त्यांनी १९६६मध्ये कॉलेजची नोकरी सोडली. +मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते छान शर्ट, पॅंट, टाय लावून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही. +हिस्लॉप कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना मा.गो. वैद्य यांनी संघाशी असलेली निष्ठा कधीही लपविली नाही. इतकेच नव्हे तर १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर तसा करार करण्याचे बाणेदारपणे नाकारले. +मा.गो. वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडल्यामुळे कॉलेजचे फार मोठे नुकसान झाले आहे असे कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य मोझेस म्हणाले. मात्र दुसरा कसलाही विचार न करता मा.गो. वैद्य हे १९६६मध्ये तरुण भारत या मराठी वृत्तपत्रात दाखल झाले. +१९५४-५५ मध्ये प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, असे करार विद्यार्थ्यांकडून करून घेतले होते. तेव्हा त्यास वैद्य यांनी नकार दिला होता. नंतर मा. गो. वैद्यांनी हिस्लॉप कॉलेज सोडले. पुढे वैद्य यांनी पत्रकारितेत पाऊल ठेवले. आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर त्यांनी संपादक म्हणून लिहिलेले अग्रलेख गाजले होते. १९७८ मध्ये मा. गो. वैद्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली होती. +राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ असलेल्या मा. गो. वैद्य यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, त्या त्यांनी नेटाने पार पाडल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, अखिल भारतीय प्रवक्ता म्हणून काम करताना वैद्य यांनी आपली छाप सोडली. संघ परिवारात सर्वांसाठी ते आदरणीय होते. हिंदुत्वावर त्यांचं विपुल साहित्य प्रकाशित झालेले असून त्यांना अनेक पुरस्कांरांनीही सन्मानित करण्यात आले होते. +१९६६पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणाऱ्या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले. +आणीबाणीचा काळ व त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा.गो. वैद्य याच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता.आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ हा त्यांचा अग्रलेख डाक आवृत्तीत छापला गेला; पण शहर आवृत्तीत सेन्सॉर अधिकाऱ्याने छापू दिला नाही म्हणून अग्रलेखाची तेवढी जागा निषेध म्हणून त्यांनी मोकळी सोडली. +त्या वेळी मा.गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने ते लेखन करीत. ‘चांगले राज्य चांगल्यांचे राज्य’ हा त्यांचा लेख वाचून दैनिक हितवादचे त्या वेळचे संपादक ए.डी. मणी यांनी त्यांचे आवर्जून अभिनंदन केले होते. +१९७८ साली मा.गो. वैद्य महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. +राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारे ’सुगम संघ’ नावाचे हिंदी पुस्तक मा.गो. वैद्यांनी लिहिले आहे, ते नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.. त्याची ई-आवृत्ती ६ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झाली. + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4697.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4697.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b1bdb38e87d5e40f1c68128dde32574d6a19035f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4697.txt @@ -0,0 +1,2 @@ +माँट्रोझ काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पश्चिम कॉलोराडोमधील ही काउंटी युटाच्या सीमेला लागून आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४१,२७६[१] माँट्रोझ या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२] ही काउंटी माँट्रोझ नगरक्षेत्रात मोडते +माँट्रोझ काउंटीची रचना १८८३मध्ये करण्यात आली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_47.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_47.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..492112b41dcc33cd40b147899ff6ff35d2261c63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_47.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिवडेबुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७२० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4709.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4709.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d51cfc61cdcadb8503cc691df0a267d1691fd1da --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4709.txt @@ -0,0 +1,2 @@ +मॉंते कॅसिनो इटलीमधील एक टेकडी आहे. रोमपासून १३० किमी आग्नेयेस कॅसिनो शहराजवळील ही खडकाळ टेकडी ५२० मी उंचीची आहे. रोमन काळात या भागाचे नाव कॅसिनम होते. +या टेकडीवर कॅथोलिक पंथीय ख्रिश्चनांचा मोठा मठ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_471.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_471.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..10ff27b50dd4f81f4551a0791aad9af4160a4e67 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_471.txt @@ -0,0 +1,40 @@ +भोंडला किंवा भुलाबाई किंवा हादगा हा एक महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे.[१][२] महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने ही एकच परंपरा पाळत असल्याचे दिसते.[१] +मुलींचे पावसाळ्यातील समूह नृत्य असेही या खेळाला संबोधिले जाते.[३] +भोंडला हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते.[४] +भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.[५] नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरून छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते.[६] म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात.[१] +नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.[७] हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. +घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या ठिपक्यांनी झूल काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात. +याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते.. +भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते.[७] +भोंडला करताना म्हटली जाणारी गाणी ही महिलांच्या आयुष्याशी निगडीत असतात.[८] +नमन गीत- +१.ऐलमा पैलमा गणेश देवा +माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा +माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी +पारवळ घुमती गिरीजा कपारी +अंकाणा तुझी सात वर्ष +भोंडल्या तुझा सोळा वर्ष +२.वहाते मी हादग्या परी +हादगा देव मी पूजिते +सख्यांना बोलविते +हादगा देव मी पूजिते +लवंगा सुपा-या वेलदोडे +करून ठेविले विडे +वहाते मी हाद्ग्यापुढे +हादगा देव मी पूजिते [९] +३.आला चेंडू गेला चेंडू +राया चेंडू झुगारिला +आपण चाले हत्ती घोडे +राम चाले पायी +रामाचा पत्ता कुठ नाही +राम ग वेचितो कळ्या +सीता ग गुंफिते जाळ्या +या गीतात सीता ही भूमिकन्या असून धरतीचे रूप मानले जाते तर सावळा राम निळ्या आकाशाचे प्रतीक मानला जातो.[७] +अशी गाणी गात शेवटी ...आडात पडला शिंपला, +आमचा भोंडला संपला!याने सांगता होते., आणि सर्प म्हणे मी ....खिरापतीला काय ग? अशी विचारणा होऊन एकेक पदार्थाची नावे घेत खिरापत ओळखण्याची चढाओढ लागते.. +शेवटी गोड की तिखट? अशा तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या की जिचा भोंडला असयचा तिला अगदी धन्य वाटते अशी या खेळाची गम्मत समजली जाते.[२] +आधुनिक काळात भोंडला हा केवळ मुलीचा घरगुती कार्यक्रम राहिला नसून त्याला सामाजिक स्वरूप आले आहे. विविध सामाजिक संस्था, महिला संघटना , राजकीय पक्ष हे महिला- मुलींसाठी भोंडला आयोजित करतात.[१०] परदेशातील भारतीय लोक तिथे स्थानिक पातळीवर भोंडला आयोजित करून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.[११] +शारदीय नवरात्र +आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: भोंडला हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:भोंडला येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे. +सध्या मराठी 'विकिपिडिया'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.वस्तुतः भोंडला आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा भोंडला नावाने मराठी विकिस्रोत या संबंधीत बन्धू प्रकल्पात स्थानांतरीत केली आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पात s:mr:भोंडला लेख/लेखमाला तपासून साहाय्य करा. +मराठी भाषेतील 'विकिपिडिया'मध्ये आपले स्वागत आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. विकिपीडिया हे दालन पूर्वप्रकाशित भोंडला ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित भोंडला ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4724.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4724.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..702353911a84e02ca3a6b38c56794ac3202ffec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4724.txt @@ -0,0 +1 @@ +मॉंत्रियाल पिएर त्रुदू आंतरराष्ट्रीय विमानतळ हा कॅनडाच्या मॉंत्रियाल शहरातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक आहे. या विमानतळावरून मॉंत्रियालमधील बव्हंश प्रवासी वाहतूक होत असून मालवाहतूक मॉंत्रियाल मिराबेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4735.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4735.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17d5db46cd57c18a70834f030321117d28ed25de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4735.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 43°36′43″N 3°52′38″E / 43.61194°N 3.87722°E / 43.61194; 3.87722 + +मॉंतपेलिए (फ्रेंच: Montpellier; लेखनभेद: मॉंपेलिये) ही फ्रान्समधील लांगूदॉक-रोसियों ह्या प्रदेशाची राजधानी व फ्रान्समधील आठवे मोठे शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून मार्सेल व नीस खालोखाल भूमध्य किनाऱ्यावरील ते फ्रान्सचे तिसरे मोठे शहर आहे. २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे २.६५ लाख होती. +लीग १ ह्या फ्रान्सच्या सर्वोत्तम फुटबॉल लीगमध्ये खेळणारा मॉंपेलिये एच.एस.सी. हा क्लब येथेच स्थित आहे. येथील स्ताद देला मोसॉं ह्या स्टेडियममध्ये १९९८ फिफा विश्वचषकामधील सामने खेळवले गेले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4744.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c5144a8f176f47608d5132485fb4662c0f067900 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4744.txt @@ -0,0 +1,56 @@ +मांगदरी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील आहे. +मांगदरी हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील २४५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ११६ कुटुंबे व एकूण ६२२ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर पुणे ५० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३१९ पुरुष आणि ३०३ स्त्रिया आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५६६३९ [१] आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५६० मिमी पर्यंत असते. +गावात एक शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा आहे. ही शाळा २०१५ साली आय.एस.ओ. नामांकन केलेली आहे. +गावात एक शासकीय प्राथमिक शाळा आहे. ही गुंजवणी खोऱ्यातील १९४७ पूर्वीची सगळ्यात जुनी शाळा आहे. +गावात एक शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा आहे. +सर्वात जवळील माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा आंबवणे येथे ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +सर्वात जवळील पदवी महाविद्यालय नसरापूर येथे १५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय (पुणे) २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था (पुणे) २५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पॉलिटेक्निक (भोर) १५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा(वेल्हे) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा (भोर) १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र ४ किलोमीटरअंतरावर आहे. +सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र (पुणे) २०ते२५ किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वैदयकीय अशासकीय सुविधा नाही. +गावात शुद्धीकरण न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात हॅन्डपंपच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात ट्यूबवेलच्या/बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात झऱ्याच्या पाण्याचा पुरवठा आहे. +गावात शासनाच्या सामाजिक वनीकरण व ज्ञान प्रबोधिनी संस्थेने बांधलेले छोटे बंधारे, वळण बंधारे शेत तळी सुद्धा आहेत. +गावात पिंडीच्या आकाराची शिवकालीन विहीर आहे +गावात गटारव्यवस्था उघडी आहे. +सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. +या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. +गावात सार्वजनिक स्वच्छता गृह नाही. +सर्वात जवळील पोस्ट ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावाचा पिन कोड +गावात दूरध्वनी उपलब्ध नाही.सर्वात जवळील दूरध्वनी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात सार्वजनिक दूरध्वनी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील सार्वजनिक दूरध्वनी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. +गावात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही.सर्वात जवळील इंटरनेट सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात खाजगी कूरियर उपलब्ध नाही.सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. +सर्वात जवळील जिल्यातील मुख्य रस्ता ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे. +सर्वात जवळील एटीएम १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात व्यापारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात सहकारी बँक उपलब्ध नाही.सर्वात जवळील सहकारी बँक ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात शेतकी कर्ज संस्था उपलब्ध नाही.सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +गावात स्वयंसहाय्य गट उपलब्ध आहे. +सर्वात जवळील रेशन दुकान ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +सर्वात जवळील आठवड्याचा बाजार व कृषी उत्पन्न बाजार समिती १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात अंगणवाडी पोषण आहार केंद्र उपलब्ध आहे. +सर्वात जवळील आशा स्वयंसेविका १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात वृत्तपत्र पुरवठा उपलब्ध नाही.सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. +गावात विधानसभा मतदान केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र उपलब्ध नाही.सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. +प्रतिदिवस १६ तासांचा वीजपुरवठा सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे. +मांगदरी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +मांगदरी या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते : भात (तांदूळ), ज्वारी, वांगी-टोमॅटो-कांदे अशी भाजी व डोंगरावर मोठी जांभळे व करवंद अशी फळे diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4765.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0cc1ab1f7de82b40b3da806f83452a3d4036cf19 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4765.txt @@ -0,0 +1 @@ +मांगळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4782.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4782.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5831028c1fc63a8b5d7e03a81f2a2eb829d29abd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4782.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4799.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2e9dc6effcda3ecc645a7d95380202f70fe83b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4799.txt @@ -0,0 +1,4 @@ +मांगेली ही मराठीची एक बोलीभाषा आहे. मांगेला कोळी समाजाची ही भाषा आहे. +मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेला समाजात ही बोलीभाषा बोलली जाते. तसेच ही भाषा नारिंगी व आजूबाजूच्या परिसरात बोलली जाते. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4822.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74746c2a253ae21234388f8f36ffccb05a17713d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4822.txt @@ -0,0 +1,2 @@ + मांजरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4831.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2b768d52a4fdc8cb50eeb2d2fddb340e97272af --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4831.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांजरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४६ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७७० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4836.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d5b05ff0dd9fdc83b6073526749c98ca9db19b5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4836.txt @@ -0,0 +1,3 @@ +मांजर्डे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +तासगांव,आरवडे,डोर्ली,बलगवडे,गौरगाव,मोराळे,पेड,हातनुर, इत्यादी diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4846.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4846.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f4e4673f5a4ae2568e25cad2d546e36175a6f8bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4846.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांटी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. +हा भाग डोंगराळ व वनाच्छादित असल्याने येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो.एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_487.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_487.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2bf534756a6be6a3a80849d1c86aeaa2675f7576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_487.txt @@ -0,0 +1,3 @@ +भूस्थिर उपग्रह हे पृथ्वी भोवताली फिरणारे उपग्रह असतात की जे पृथ्वी भोवती फिरतात परंतु ते पृथ्वी वरून स्थिर भासतात. +केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तुचे पृथ्वी पासुनचे अंतर वाढल्यास त्याचा भ्रमण काळ वाढतो.सर्वात उंचावरचा भूस्थिर कक्ष सुमारे ३६००० किलोमीटर उंचीवर असतो. त्याचा भ्रमणाचा वेग पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या भ्रमणाइतकाच असल्याने या कक्षातील उपग्रह पृथ्वीवरून बघितले असता आकाशात एकाच ठिकाणी स्थिर आहेत असे वाटते. +भारतीय राष्ट्रीय उपग्रह diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4881.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4881.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9442ac102bd0290cfbc4d4aa33f416e60c9b7014 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4881.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4908.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f8cbaf47e323f834be1cba7c85d371415cd6c6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4908.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवी खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4910.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f83b013cae33438fcc7a76b623be8c9d15714e43 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4910.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडवी नदी (Mandovi River) ही गोवा राज्याची जीवनरेखा समजली जाते. ही नदी उगमापासून पहिले २९ किलोमीटर कर्नाटकातून आणि शेवटचे ५२ किलोमीटर गोव्यातून वाहते. गोव्यातीतील सत्तरी तालुक्यात येईपर्यंत या नदीला म्हादई म्हणतात आणि पुढे मांडवी. या नदीच्या काठाला पणजी येथे छोट्या नौका लागतात. नदीच्या एका बाजूला पणजी शहर आणि दुसऱ्या बाजूला बेती हे बंदर-वजा-गाव आहे. नदीवर या दोन्ही गावांना जोडणारा पूलही आहे आणि याच पुलाला मांडवी पूल म्हणून ओळखले जाते. म्हादेई नदीलाच महादयी नदी म्हणतात. +‎ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4924.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecd87b9ce9e7174f75523bee636c5bb998352547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4924.txt @@ -0,0 +1,2 @@ +मांडाखळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५५ मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4965.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..79bb7f92989fa40c057ba41773effe2e1db65540 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4965.txt @@ -0,0 +1 @@ +मांदोरा अचारिगे डॉन दिलानी सुरंगिका तथा दिलानी मांदोरा (९ डिसेंबर, इ.स. १९८२:कॅंडी, श्रीलंका - ) ही  श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4969.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4969.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a7a1e852914e3c43946040116c476e40b8fe4bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_4969.txt @@ -0,0 +1,7 @@ + +मांद्रेम हाऊस हे गोव्यातील एक पर्यटक निवासस्थान आहे. +दक्षिण गोव्यातील मांद्रे या गावात समुद्रकिनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर हे निवासस्थान आहे. गोव्याच्या दाभोळी विमानतळापासून या ठिकाणाचे अंतर दोन तासांच्या प्रवासाइतके आहे. +मांद्रेम हाऊसमध्ये टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पद्धतीने पुनर्वापर करून सर्व सजावट करण्यात आली आहे. त्यांत निवासी सोयीसुविधांमध्येही पुनर्वापर केलेल्या वस्तूंचा अंतर्भाव आहे. +'मांद्रेम हाऊस ही खाजगी मालमत्ता आहे.पर्यटकांना शुल्क आकारून निवासासाठी ही जागा दिली जाते. +या ठिकाणी समाईक स्वयंपाकघराची व स्वतंत्र खोल्यांची सोय केलेली आहे. पर्यटक स्वतः स्वयंपाक करू शकतील, अशी सर्व अत्याधुनिक साधनसामग्री तसेच आवश्यक पदार्थ येथे उपलब्ध करून देण्यात येतात. +छोटे उद्यान व तरण तलाव अशा अन्य सुविधा या ठिकाणी आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_499.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_499.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f37366316f945e531c4d5935ed66928ec6ed9b77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_499.txt @@ -0,0 +1,3 @@ +भेंडीचे झाड हे तपकिरी रंगाची खरखरीत साल असलेले मध्यम आकारचे व छत्रीसारख गोल वाढणारे वर्षभर हिरव्या, पिंपळासारख्या पानांनी आच्छादलेला वृक्ष आहे. याला पिवळ्या रंगाची मोठी, शोभेची फुले वर्षभर येतात. ही फुले जसजशी परिपक्व होतात तशी जांभळट, मातकट लाल रंगाची होतात. या फुलांच्या अंश:कोषात पाकळ्यांच्या मुळांशी गडद लाल मखमली रंग असतो. त्या झाडाची फळेही हिरवी गार टणकफळे, फळ फोडल्यावर त्यातून पिवळा रंग निघतो आणि चंदेरी बिया-सोन्या-चांदीचच फळ असे दिसते.[१] +मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडातील असलेले हे झाड कोकण, दक्षिण भारत, श्रीलंका, अंदमान, बांगला देश आणि पॅसेफिक बेटांवर आढळते. मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोलंबो येथे या झाडांची लागवड रस्त्याच्या दुतर्फा आढळते. क्षारयुक्त जमिनीतही याची पैदास आणि वाढ जोमाने होते. बियांनी तसेच छाटणी पद्धतीने रोप तयार करून झाडांची पैदास करता येते. याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर, बैलगाडीची चाके आणि होड्या तयार करण्यासाठी होतो. कागद तयार करण्यासाठीही याचा उपयोग होतो. याच्या साली व फळांपासून लालसर दाट वंगणाचे तेल मिळत. फुलांपासून पिवळा रंग तयार करतात. एरंडयाच्या तेलातला भेंडीच्या बियांचा अर्क कीटकांच्या, प्रामुख्याने डासांच्या चावाण्यावर वर उपाय आहे. +भेंडीची मूळशक्तीवर्धक आहेत. त्वचा विकारांवर हे सर्वण्यात औषध आहे. याचा उपयोग अतिसार मूळव्याध तसेच मधुमेहाच्या उपचारांमध्ये केला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_50.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_50.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df02ce48c75c43023675b4b13b8f713de8f61d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_50.txt @@ -0,0 +1 @@ +भिवनी-महेंद्रगढ भारताच्या हरयाणा राज्यामधील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5035.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5035.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99fe7e4307b1248ca4665954ec032b8fa0b966d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5035.txt @@ -0,0 +1,3 @@ +८ फेब्रुवारी, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5070.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5070.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b61be016710abe223109098d7f3a536f1112893a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5070.txt @@ -0,0 +1,10 @@ + +माउंट कॅलिब्रॉन अमेरिकेतील रॉकी माउंटन्स मधील एक शिखर आहे. रॉकी माउंटन्सच्या मॉस्किटो पर्वतरांगेत असलेले हे शिखर कॉलोराडोच्या पार्क काउंटी अल्मा गावापासून जवळ असलेला हा डोंगर सान इसाबेल राष्ट्रीय अरण्यात आहे. हे शिखर १४,२२३ फूट उंचीचे असून कॉलोराडो फॉर्टीनर्समधील एक आहे. याच्या सपाट माथ्यामुळे तसेच जवळ असलेल्या इतर तीन १४,००० फूट उंचीच्या डोंगरांमुळे क्वचित याला फॉर्टीनर्सच्या यादीत घातले जात नाही. +अल्मा गावातून कॉलोराडो ९ वरून काउंटी मार्ग ८ या कच्च्या रस्त्यावरून काइट लेकपर्यंत जावे. तेथून माउंट ब्रॉस ट्रेल या किंवा काइट लेक ट्रेल यांपैकी कोणत्याही पायवाटेने शिखरापर्यंत जाता येते. काइट लेक ट्रेल माउंट डेमोक्रॅटच्या बाजूने चढते[१] तर माउंट ब्रॉस ट्रेल माउंट ब्रॉस शिखराखालून जाते. +हा डोंगर डिकॅलिब्रॉन या कठीण गिरिभ्रमणमार्गावर आहे. या मार्गावरून माउंट डेमोक्रॅट, माउंट लिंकन आणि माउंट ब्रॉस हे इतर तीन १४,००० फूटांचे डोंगर एका दिवसात पार करता येतात. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5074.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0715d1911a3f090e47fdb4678201388710ff6228 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5074.txt @@ -0,0 +1 @@ +माउंट दमावंद (دماوند) हे इराणमधील सर्वोच्च शिखर आहे. इराणच्या उत्तर भागातील अल् बुर्ज या पर्वतरांगांमध्ये स्थित या शिखराची उंची ५६१० मीटर आहे. हा आशिया खंडातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी मानला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5098.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5098.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8cd660dd78ed5d1fa8eec4af1b29ba2c06938015 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5098.txt @@ -0,0 +1,8 @@ + +माउंट हार्वर्ड अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२१ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट मासिव्हपेक्षा ७ फुटांनी कमी आहे. +कॅसल पीक  • ग्रेझ पीक  • माउंट अँटेरो  • टोरीझ पीक  • क्वांडारी पीक  • माउंट एव्हान्स  • लाँग्स पीक  • माउंट विल्सन +माउंट शाव्हानो  • माउंट प्रिन्सटन  • माउंट बेलफोर्ड  • क्रेस्टोन नीडल  • माउंट येल  • माउंट ब्रॉस  • किट कार्सन पीक  • मरून पीक  • टॅबेग्वाश पीक +माउंट ऑक्सफर्ड  • माउंट स्नेफेल्स  • माउंट डेमोक्रॅट  • कॅपिटोल पीक  • पाइक्स पीक  • स्नोमास माउंटन  • माउंट इओलस +विंडम पीक  • चॅलेंजर पॉइंट  • माउंट कोलंबिया  • मिसूरी माउंटन  • हम्बोल्ट पीक  • माउंट बीयेरश्टाट  • सनलाइट पीक +हँडीस पीक  • कुलेब्रा पीक  • एलिंगवूड पॉइंट  • माउंट लिंडसे  • लिटल बेर पीक  • माउंट शेर्मान  • रेडक्लाउड पीक  • पिरॅमिड पीक  • विल्सन पीक +सान लुइस पीक  • वेटरहॉर्न पीक  • माउंट ऑफ द होली क्रॉस  • ह्युरॉन पीक  • सनशाइन पीक diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_51.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_51.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df02ce48c75c43023675b4b13b8f713de8f61d6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_51.txt @@ -0,0 +1 @@ +भिवनी-महेंद्रगढ भारताच्या हरयाणा राज्यामधील लोकसभा मतदारसंघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5101.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed462566603916ee1a59685de2396f0e413e81d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5101.txt @@ -0,0 +1,4 @@ +माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारत व अफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली. +माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म स्कॉटलंडमधील डुंबार्टशायर येथे ६ ऑक्टोबर, इ.स. १७७९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. इ.स. १७९६ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना भारतात कोलकाता येथे दुय्यम पदावर नियुक्त केले. +बनारसचे (आताचे वाराणसी) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. इ.स. १७९९ मध्ये कंपनी सरकारने अवधचा नवाब वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात ब्रिटिश लोकांची कत्तल करण्यास सुरू झाली यातून एल्फिन्स्टन वाचले. +इ.स. १८०१ मध्ये पुणे येथील दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सहाय्यक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5112.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5112.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..24070ea8c1c08aef09871474a62236e55728de7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5112.txt @@ -0,0 +1,6 @@ +माउरूस योकाई (१८ फेब्रुवारी १८२५ – ५ मे १९०४). श्रेष्ठ हंगेरिअन कादंबरीकार. त्याचा जन्म विद्यमान स्लोवाकिया गणराज्यातील कोमारॉम येथे झाला. त्याचे आई वडील दोघेही सुखी आणि राजसंपन्न घराण्यातील होते. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याचे शिक्षण घरीच झाले. माउरूसमध्ये बालवयातच बुद्धीचे तेज होते. त्याचे वडील व्यवसायाने वकील होते. अल्पावधीतच वडिलांचे निधन झाल्यावर कुटुंबाने त्याला वकिलीचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. १८४६ साली त्याने कायद्याची पदवी घेतली पण वकिलीचा व्यवसाय फारसा केला नाही साहित्य आणि राजकारण ह्या क्षेत्रांतच राहिला. वकिली व्यवसायातील केल्या जाणाऱ्या तडजोडी नैतिकदृष्ट्या त्याला अप्रिय वाटत होत्या. +हंगेरियन अकॅडमीने त्याच्या झेसिडा फि (ज्यू बॉय) ह्या पहिल्या नाटकाचे प्रयोग केल्याने तो बुडापेस्टला आपल्या साहित्य कारकीर्दीला वळण देण्यासाठी गेला. तेथील साहित्य चळवळीतील लोकांशी त्याचा परिचय झाला. +प्रारंभी एका नियतकालिकात प्रकाशित झालेल्या त्याच्या वर्किंग डेज  ह्या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन झाले. त्याच्या साहित्यातील विलक्षण प्रभावामुळे लवकरच बुडापेस्ट मधील साहित्य विश्वात त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्या काळात लोकप्रिय आणि अभिजात दर्जा असणाऱ्या इलेटकीपेक (Életképek),या नियतकालिकाचे संपादकपद त्याला मिळाले. १८४५ मध्ये त्याने शोकात्म पात्रांचा अभिनय करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रिशी विवाह केला. +१८४८ साली हंगेरीत झालेल्या क्रांतिकारक चळवळीत तो सहभागी होता. हंगेरिअन संसदेत विरोधी पक्षनेता म्हणून त्याने काही काळ काम केले. १८९७ मध्ये हंगेरिअन संसदेच्या वरिष्ठ गृहाचा आजीव सदस्य म्हणून त्याची निवड झाली. विक्टोरिया कालखंडातील इंग्रजी साहित्यामध्ये त्याच्या साहित्याला विशेष प्रसिद्धी मिळाली होती. खुद्द विक्टोरिया राणी त्याच्या साहित्याची चाहती होती असे सांगितले जाते. +योकाईने नाट्यलेखन आणि कथालेखनही केलेले असले, तरी त्याची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या कादंबरीलेखनावर. वर्किंग डेज (१८४६, इं. शी.) ही त्याची पहिली कादंबरी. त्याच्या विशेष उल्लेखनीय कादंबऱ्यांत (सर्व इं. भा.) द गोल्डन एज इन ट्रान्सिल्व्हेनिया (१८५२), द डे ऑफ रॉथ (१८५६), द बॅरन्स सन्स (१८६९) आणि ब्लॅक डायमंड्स (१८७०) ह्यांचा समावेश होतो. जोमदार शैली, विनोदाचा परिणामकारक वापर आणि गतिमान कथानके ही त्याच्या कादंबरीची काही लक्षणीय वैशिष्ट्‌ये होत. +बूडापेस्ट येथे तो निधन पावला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5114.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5114.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6d2012b049a972a0a8b607fa7d508dcbbc1febe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5114.txt @@ -0,0 +1 @@ +माउस हे संगणकाला माहिती पुरवण्याचे एक उपकरण आहे. आधुनिक संगणकांचे माउस हे एक अविभाज्य अंग होउन बसले आहे. जगातील सर्वप्रथम माउस १९८१ साली झेरॉक्स कंपनीने तयार केलेल्या संगणकात वापरला गेला. माउसला X-Y Position इंडिकेटर हे मूळ नाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5118.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5118.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4a32481f3ff3fa8f6475c319f7f237fbd2c97d2e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5118.txt @@ -0,0 +1,7 @@ +माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वतश्रेणीतील एक उंच शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही माउंट अबू प्रसिद्ध आहे.ते गुजरात राज्याच्या पालनपूरपासून ५८ कि.मी.दुर आहे. येथे पर्वताचे २२ कि.मी. लांब आणि ९ कि.मी.रुंद असे खडकाळ पठार आहे. गुरू शिखर हे या पर्वताचे सर्वात उंच शिखर आहे.ते समुद्रसपाटीपासुन १७२२ मीटर उंच आहे.त्यास 'वाळवंटातले नंदनवन' असेही म्हणतात,कारण त्यात अनेक नद्या,तलाव,धबधबे आणि सदाहरीत जंगले आहेत. याचे प्राचिन नाव अर्बुदांचल असे आहे. +पुराणात या क्षेत्राचा अर्बुदारण्य म्हणुन उल्लेख आहे.त्यामुळे 'अबु' हे सध्या असलेले नाव त्याचा अपभ्रंश आहे. असे मानतात कि वशिष्ठ ऋषि यांनी, विश्वामित्र ऋषींशी त्यांच्या मतभिन्नतेमुळे, या पर्वताच्या दक्षिण भागात आपला शेवटचा जीवनकाल घालविला. +माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव ठिकाण आहे जे १२२० मीटर उंचीवर आहे. राजस्थान व गुजरात राज्यांमधील गर्मीपासून वाचण्यासाठी याचा अनेक शतके वापर सुरू आहे. माउंट अबू वन्यजीव अभयारण्याची सन १९६० मध्ये स्थापना झाली.त्याचे क्षेत्र २९० चौरस कि.मी. आहे. +येथे अनेक जैन मंदिरे आहेत.येथील दिलवाडा मंदिर हे संगमरवरावर नक्षिकाम केलेल्या अनेक मंदिरांचा समुह आहे.त्याचे बांधकाम ११ व्या ते १३ व्या शतकाच्या दरम्यान झाले. तेथुन जवळच मेवाडच्या राणा कुंभ ने बांधलेला अचलगढ हा किल्ला आहे. +नखी तलाव हा माउंट अबू येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदू आहे.नक्की तलावाशेजारच्या टेकडीवर रघुनाथ मंदिर आणि महाराजा जयपूर यांचा राजवाडा आहे. या पर्वतावर अनेक हिंदू मंदिरे आहेत. यात अधरदेवी मंदिर पण आहे जे सलग दगडात कोरलेले आहे.गुरू शिखर पर्वताच्या टोकावर दत्तात्रेयाचे मंदिर पण आहे.माऊंट अबू वर विष्णूच्या पावलाचा ठसा आहे असा समज आहे.याव्यतिरिक्त, दुर्गा ,अंबिकामाता मंदिरेही येथे जवळच आहेत. +सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे अबू रोड आहे जे माउंट अबू गावापासुन आग्नेयेस २७ कि.मी. वर आहे.ते दिल्ली पालनपूर अमदावाद या रेल्वेमार्गावर आहे.भारताच्या बहुतेक मुख्य शहरांना जाण्यासाठी येथे रेल्वेसेवा आहे +भारताच्या इ.स. २००१च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २२,०४५ येवढी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5124.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5124.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..30321c3bfc389784c5d0565d67ba4393441371ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5124.txt @@ -0,0 +1,2 @@ + +माउंट ऑलिंपस (ग्रीक: Όλυμπος) हा ग्रीसमधील सर्वात उंच पर्वत आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची २,९१९ मी. (९५७० फूट) आहे. हा पर्वत थेसालोनिकी शहरापासून १०० किमी अंतरावर स्थित आहे. ग्रीक दंतकथेनुसार हा पर्वत देवांचे घर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5182.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5182.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..540290da6a5d27cc123a4833a9d6faa14a357efd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5182.txt @@ -0,0 +1 @@ +माकोतो कोबायाशी हे जपानी भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना टोशिहिदे मस्कावा व योईचिरो नाम्बू यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मूलभूत कणांसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5185.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5185.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3900c081c0780a4b369361116abc63079f030bf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5185.txt @@ -0,0 +1,3 @@ +गुणक: 52°8′N 11°37′E / 52.133°N 11.617°E / 52.133; 11.617 + +माक्देबुर्ग ही जर्मनीमधील जाक्सन-आनहाल्ट ह्या राज्याची राजधानी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5187.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5187.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90c233d371e871c4d42248e3ad733ff97315d9e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5187.txt @@ -0,0 +1,3 @@ +माक्देबुर्गचा वेढा हा वेढा जर्मनीतील माक्देबुर्ग शहराला ऑक्टोबर २५ - नोव्हेंबर ६, इ.स. १८०६ मध्ये फ्रान्सच्या सैन्याने घातलेला वेढा होता. प्रशियाच्या आधिपत्यात असलेले माक्देबुर्ग शहर पडल्यावर फ्रान्सचा विजय झाला. +या वेढ्याचे नेतृत्व सुरुवातीस मार्शल जोआकिम मुरातने तर नंतर मिशेल नेय यांनी केले होते. प्रशियन सैन्य फ्रांत्स फॉन क्लाइस्टच्या नेतृत्वाखाली लढले.[१][२] फ्रांसच्या ग्रांड आर्मेने जेना-आउअरश्टेटच्या लढाईतून पळ घेतलेल्या प्रशियन सैन्याचा पाठलाग करीत असताना प्रशियन सेनापती फ्रेडरिक लुईने माक्देबुर्गच्या किल्ल्यात आश्रय घेतला. मुरातने फ्रेडरिक लुईला शरण पत्करण्यास सांगितले आणि किल्ल्यास वेढा घालण्यास सुरुवात केली. फ्रेडरिक लुईने किल्ला आणि त्यातील २५,००० सैनिक जनरल फॉन क्लाइस्टच्या हवाली केले व तेथून पळ काढला. त्याच वेळी फ्रांसच्या सम्राट नेपोलियनने मार्शल ज्यॉं-दि-द्यू सूल्तच्या हाताखालील फौजेला परत बोलावून घेतले. माक्देबुर्गला वेढा घातलेले सैन्य याच फौजेचा भाग असल्याने मुरातने १८,००० सैनिक नेयला दिले व इतर सैनिकांसह फ्रांसकडे कूच केली.[१] नेयने एल्ब नदीच्या दोन्ही तीरांवर छावणी टाकली पण किरकोळ झटापटींशिवाय किल्ला घेण्याचे फारसे प्रयत्न केले नाहीत. फॉन क्लाइस्टनेही एखाददुसरा एल्गार सोडता फारशी हालचाल केली नाही. किल्ल्यातील सैनिकांचे ढासळते धैर्य पाहून फॉन क्लाइस्टने माझ्या खिशातील रुमाल जेव्हा जळेल तेव्हाच मी संधीची बोलणी सुरू करेन अशी घोषणा केली[२] पण इकडे फ्रेंचांनी आपल्या तोफा मोर्चावर आणीत असलेले पाहून प्रशियनांची गाळण उडाली व त्यांनी तहाची बोलणी सुरू केली. नोव्हेंबर ७ रोजी संधीची कलमे निश्चित झाली आणि पुढच्या दिवशी किल्ल्यातील सगळ्या शिबंदीने शरणागती पत्करली व ११ तारखेला फ्रेंचांनी सगळ्यांना युद्धकैदी बनवून किल्ल्याबाहेर काढले.[१] + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5193.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5193.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b4d4a09018ef6710639945470df00fa7ec5c118 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5193.txt @@ -0,0 +1,6 @@ +फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले. +लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादी विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले. +इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली. +१८५० सालीं मुल्लर अर्वाचीन युरोपीय भाषांचे अध्यापन करू लागले. १८७२ सालीं स्ट्रासबर्ग विद्यापीठात त्यांची व्याख्याने झाली. १८९२ सालीं त्यांना ओरिएंटल काँग्रेसचे अध्यक्ष केले. १८९६ सालीं मुल्लर यांना इंग्लंडच्या प्रिव्ही काउन्सिलवर (सुप्रीम कोर्टावर) नेमण्यात आले. +तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय. प्राचीन वेदग्रंथांमध्ये विकास पावलेल्या हिंदूंच्या ईश्वरकल्पनेविषयी मुल्लर यांना खोलवर समज आली होती. +भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांना भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची मोठी ओढ आणि भारतीय संस्कृतीवर प्रेम होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5199.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5199.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..69bd2bebe3ed99cc309b8dc3960370d38932130c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5199.txt @@ -0,0 +1,8 @@ +माक्सू पिक्त्सू (स्पॅनिश: Machu Picchu) हे  पेरू +देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या ८० किमी वायव्येला समुद्रसपाटीपासुन ८,००० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये देखील माक्सू पिक्त्सूचा समावेश केला गेला. +इंकास, मायनांच्या विरुद्ध, कोणतीही लिखित भाषा नव्हती आणि १९ व्या शतकापर्यंत कोणत्याही युरोपियन लोकांनी या साइटला भेट दिली नाही, आतापर्यंत ज्ञात आहे. म्हणून, साइट वापरात असताना त्याच्या कोणत्याही लेखी नोंदी नाहीत. इमारतींची नावे, त्यांचे मानले जाणारे उपयोग आणि त्यांचे रहिवासी हे सर्व आधुनिक पुरातत्वशास्त्रज्ञांचे उत्पादन आहे, भौतिक पुराव्याच्या आधारावर, ज्यामध्ये साइटवरील थडग्यांचा समावेश आहे. +सर्वात अलीकडील पुरातत्वशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की माक्सू पिक्त्सू हे इंका सम्राट पचाकुटी (१४३८-१४७२) यांच्यासाठी इस्टेट म्हणून बांधले गेले होते. बऱ्याचदा "लोस्ट सिटी ऑफ द इंका" म्हणून संबोधले जाते, हे इंका सभ्यतेचे सर्वात परिचित प्रतीक आहे. इंका लोकांनी १४५० च्या आसपास इस्टेट बांधली परंतु एक शतकानंतर स्पॅनिश विजयाच्या वेळी ती सोडून दिली. नवीन एएमएस रेडिओकार्बन डेटिंगनुसार, ते इ.स. १४२०-१५३२ पासून व्यापलेले होते. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या ऐतिहासिक संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की या जागेला इंकाने हुयना पिक्त्सू म्हटले आहे, कारण ते त्याच नावाच्या लहान शिखरावर अस्तित्वात आहे. +माक्सू पिक्त्सू शास्त्रीय इंका शैलीत, पॉलिश केलेल्या कोरड्या दगडांच्या भिंतींसह बांधले गेले. इंटिहुआताना, सूर्याचे मंदिर आणि तीन खिडक्यांची खोली या तीन प्राथमिक संरचना आहेत. अभ्यागतांना त्या मूळतः कशा दिसल्या याची चांगली कल्पना देण्यासाठी बहुतेक बाहेरील इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. १९७६ पर्यंत, माक्सू पिक्त्सूचा ३०% पुनर्संचयित करण्यात आला आणि जीर्णोद्धार सुरू आहे. +माक्सू पिक्त्सू हे १९८१ मध्ये पेरूचे ऐतिहासिक अभयारण्य आणि १९८३ मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. २००७ मध्ये, माक्सू पिक्त्सूला जगभरातील इंटरनेट पोलमध्ये जगातील नवीन सात आश्चर्यांपैकी एक म्हणून निवडण्यात आले. + +माक्सू पिक्त्सू (येल विद्यापीठातील मानववंशशास्त्राचे प्राध्यापक रिचर्ड एल. बर्गर यांनी) १४५० मध्ये बांधले गेले असे मानले जात होते. तथापि, बर्गरच्या नेतृत्वाखाली २०२१ च्या अभ्यासात रेडिओकार्बन डेटिंगचा (विशेषतः, AMS) वापर केला गेला हे उघड करण्यासाठी की माचू पिचू सुमारे १४२०-१५३० AD पासून व्यापलेले असावे. बांधकाम दोन महान इंका शासक, पचाकुटेक इंका युपांकी (१४३८-१४७१) आणि टपॅक इंका युपांकी (१४७२-१४९३) यांच्याकडून आजपर्यंतचे दिसते. पुरातत्वशास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे की पचाकुटेकने बांधकामाचा आदेश दिला होता. रॉयल इस्टेटचा एक माघार म्हणून त्याच्या वापरासाठी, बहुधा यशस्वी लष्करी मोहिमेनंतर. जरी माचू पिचू ही "रॉयल" इस्टेट मानली जात असली तरी ती उत्तराधिकाराच्या पंक्तीत गेली नसती. त्याऐवजी ते सोडून देण्याआधी ८० वर्षे वापरले गेले होते, असे दिसते की इंका साम्राज्याच्या इतर भागांमध्ये स्पॅनिश विजयांमुळे. हे शक्य आहे की या भागात स्पॅनिश विजयी लोक येण्यापूर्वी तेथील बहुतेक रहिवासी प्रवाशांनी केलेल्या चेचकांमुळे मरण पावले होते. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5201.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5201.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d4bcfc0c22a61245b0a5ceffeba02f2066b6cd1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5201.txt @@ -0,0 +1,5 @@ +गुणक: 42°48′N 47°30′E / 42.800°N 47.500°E / 42.800; 47.500 + +मखच्कला (रशियन: Махачкала; अव्हार: МахӀачхъала) हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील दागिस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. मखच्कला शहर कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.७२ लाख होती. +१८४४ साली स्थापन करण्यात आलेल्या मखच्कलाचे नाव १९२१ सालापर्यंत पीटर द ग्रेट ह्याच्या नावावरून पेत्रोस्कोये, Petrovskoye असे होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर दागिस्तानमध्ये दहशतवाद सुरू आहे त्यामुळे मखच्कला शहर असुरक्षित बनले आहे. +रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. आन्झी मखच्कला हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5205.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5205.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad59ecc86432ab9b60f61d6d274aa7664cffdecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5205.txt @@ -0,0 +1,2 @@ +मागाठाणे विधानसभा मतदारसंघ - १५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मागाठाणे मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७३, १८७३ आणि वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक २१३ ते ३५६, ४८२ ते ५०१ आणि ५१९ ते ५२५ समावेश होतो. मागाठाणे हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे प्रकाश राजाराम सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5207.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..683ad086d00f4360624d5ced7ecb7004ba0a895e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5207.txt @@ -0,0 +1 @@ +मागदी विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात असून रामनगर जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5209.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5209.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad59ecc86432ab9b60f61d6d274aa7664cffdecf --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5209.txt @@ -0,0 +1,2 @@ +मागाठाणे विधानसभा मतदारसंघ - १५४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मागाठाणे मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनगणना वॉर्ड क्र. १७७३, १८७३ आणि वॉर्ड क्र. १६६८ मधील इन्युमरेशन ब्लॉक २१३ ते ३५६, ४८२ ते ५०१ आणि ५१९ ते ५२५ समावेश होतो. मागाठाणे हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +शिवसेनेचे प्रकाश राजाराम सुर्वे हे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_527.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_527.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3cfe6aacd6c1762c3744359ce6657be81a4518e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_527.txt @@ -0,0 +1,2 @@ +भेकऱ्याचा कोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5285.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5285.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2a1a80d279049bacb198cea4f21373e9b156e03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5285.txt @@ -0,0 +1,3 @@ +माचोई हिमनदी एक ९ किलोमीटर लांब[१] हिमालय पर्वत श्रेणीच्या ईशान्यभागात वसलेली हिमनदी आहे. ही हिमनदी भारताच्या लडाख प्रदेशातील द्रास पासून ३० किमी पश्चिमेकडे, सॉनमार्ग पासून ८ किमी पूर्वेकडे आणि राष्ट्रीय महामार्ग १-Dच्या दक्षिणेस झोजी ला येथे सरासरी ४८०० मीटर उंचीवर आहे. +या हिमनदीच्या नावावर उंच शिखर म्हणजे माचोई पीक, हिमनदीच्या पूर्व टोकाला, ५४५८ मीटर उंचीवर आहे. या हिमनदीतून पश्चिमेस वाहणारी सिंद नदी आणि पूर्वेकडे वाहणारी द्रास नदी उगम पावतात. [२] +जागतिक तापमानवाढीमुळे माचोई, इतर हिमालयीन हिमनदांप्रमाणेच भीषण दराने वितळत आहे. [३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5294.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7435acfc3f20487fbada52962e88599a9f761e20 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5294.txt @@ -0,0 +1,2 @@ + माजगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5302.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5302.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..198794fec95050723c2fa656485c4cf369d61039 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5302.txt @@ -0,0 +1,3 @@ +माजगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. +हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे. येथे उष्णकटिबंधीय वातावरण आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान १०४२ मिलीमीटर आहे.हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २४.४ अंश सेल्सियस आहे.येथील वाऱ्याचा सरासरी वेग २.८ मीटर प्रति सेकंद आहे.वाऱ्याचा कमाल वेग सुमारे १० मीटर प्रति सेकंद आहे.हिवाळ्यात तापमान १०.९ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३७.६ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते. +==प्रेक्षणीय स्थळे==माजगाव या गावात श्री समर्थ रामदास स्थापित ११ मारुती पैकी एक मारुती आहे ..गावात श्री भैरवनाथाचे भव्य व सुंदर असे मंदिर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5326.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5326.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3b182026cdf6f4c3bbc8183296a4964e4f464db1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5326.txt @@ -0,0 +1,2 @@ + माजारा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5340.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..570fa11b3db602cb1ed1c99b18bdd9ad7135d2c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5340.txt @@ -0,0 +1,9 @@ +मुंबई ज्या सात बेटांची बनली त्यापैकी माझगाव हे एक बेट होते. हा विभाग आता दक्षिण मुंबईत येतो. माझगावला भायखळा (मध्य रेल्वे) स्थानक किंवा डॉकयार्ड रेल्वे (हार्बर रेल्वे) स्थानकावरून जाता येते. माझगावच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मोठी गोदी आहे. तेथे जहाजबाधंणी, मालाची चढ-उतार करणे वगैरे कामे चालतात. +माझगाव हे नाव मत्स्य ग्राम या संस्कृत शब्दापासून तयार झाले आहे असे म्हणतात. त्याचा अर्थ माशांचा गाव असा होतो. याचबरोबर काहीजण माझगाव हा शब्द मराठी माझं गाव ह्या शब्दापासून तयार झाला आहे असे म्हणतात. माझगाव हा शब्दाची उत्पत्ती कदाचित पोर्तुगीज भाषेतूनही झाली असावी. पूर्वी माझगाव हा विभाग आंब्याच्या झाडांसाठी फार प्रसिद्ध होता. २०व्या शतकात देखील काही आंब्याच्या खास जाती या भागात दिसून आल्या आहेत. माझगाव हे छोटेसे बेट उत्तरेकडे छोट्या छोट्या डोंगरांनी आणि बंदराकडील बाजूकडे किनाऱ्याने वेढलेले असून कोंकणाची आठवण करून देते. येथील मूळ रहिवासी हे आगरी आणि कोळी समाजाचे होते. +येथे पहिल्यांदा येऊन राहणारा हा पोर्तुगीज वंशांचा जेसुईयाटस् होता. त्यानेच १६व्या शतकात येथे एक चर्च बांधले. १५७२ मध्ये पोर्तुगालच्या राजाने हे बेट डिसोझा ई लिमा या कुटुंबाला दिले, याच मुद्द्यावर मुंबईचे डिसोझा आपली ओळख सांगत असतात. ज्यावेळेस पोर्तुगीजानी हे बेट ब्रिटिशांना दिले त्यावेळेस येथे रोमन कॅथॉलिक लोकांची बरीच मोठी लोकसंख्या होती. हे प्रामुख्याने बाटलेले मूळ हिंदू कोळी होते. तसेच काही युरोशियन्स तर काही दक्षिण आफ्रिकेतून आणले गेलेले गुलामदेखील होते. त्यांना काफिर असे म्हटले जायचे. ह्यांची लाकडाची अशी पारंपरिक घरे अजूनही दिसून येतात. ही घरे आता पूर्वांपार असा चालत आलेला खजिना म्हणून संरक्षित केलेली आहेत. +मूळचे ग्लोरिया चर्च हे नोस्सा सेन्होरा दा ग्लोरिया हे १६३२ मध्ये डिसोझा कुटुंबीयांकडून मिळालेल्या देणगीतून बांधले होते. १९११ मध्ये ते पाडण्यात आले व दोन वर्षांनी पुन्हा गॉथिक पद्धतीने मूळ चर्चपासून साधारणपणे १ किलोमीटर दूर बांधले. +माझगाव मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी राहत होता. तो १६९० मध्ये मोंगलांच्या नाविक दलामध्ये सामील झाला. त्याला एका वर्षानंतर रुस्तमजी दोराबजी ह्या पारसी माणसाने डोंगरी भागातील कोळ्यांच्या मदतीने हाकलून लावले. ह्या रुस्तमजीना त्यांच्या ह्या कामासाठी पटेल ही पदवी दिली गेली आणि त्यांचेच वारसदार पुढे पटेल नावाने ओळखले जाऊ लागले. +उमरखाडीमध्ये भराव टाकून १७ व्या शतकाच्या अखेरीस, माझगाव हे मुंबईचे दक्षिणेकडील उपनगर बनले. इतकेच नव्हे तर हा भाग म्हणजे रहिवाशांसाठी एक फॅशनेबल भाग म्हणून ओळखला जाऊ लागला. येथील नावाजलेले असे तरला नावाचे घर होते वाडिया कुटुंबाने १८ व्या शतकाच्या अखेरीस बांधले होते. ते मग जीजीभाई कुटुंबाला १०० वर्षानंतर विकण्यात आले. तेच पुढे १९२५ मध्ये कोर्टाची इमारत झाले. पुढे कोर्ट मलबार हिल येथे हलविण्यात आल्यानंतर ते घर सैन्याच्या ताब्यात आले. पुढे आग लागल्यावर त्या घराचा उपयोग १९४३पासून जे.जे. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची वसाहत म्हणून वापरत होते. नंतर ते जमीनदोस्त करण्यात आले. +माझगावमध्ये इतरही बंगले आणि शेतीवाडी होती. ज्यावेळेस एक्स्प्लेनेड(?) फोर्ट विभागातून हलविण्यात आले त्यावेळेस १७६०मध्ये मुंबईच्या किल्ल्यातील शस्त्रागार हलवून ते माझगाव मध्ये आणण्यात आले. त्यामुळेच तेथील रस्त्याला गनपावडर रोड हे नाव देण्यात आले. १७९० मध्ये माझगाव गोदी बांधण्यात आली. तर १७९३ मध्ये हॉर्नबी व्हेलार्ड(आताचा हाजी अली रोड) बांधल्यानंतर, बेलासिस रोड बांधण्यात आला व माझगाव आणि मलबार हिल हे भाग जोडण्यात आले. +पुढच्या शतकामध्ये जवळचेच भायखळा हे उपनगर म्हणून उदयास आले आणि लोक तेथे स्थायिक होऊ लागले. त्यामुळे माझगावचे नशीब पालटून त्याला अवकळा आली. त्याचे आणखी एक कारण म्हणजे म्हणजे शतकाच्या अखेरच्या तीस वर्षांमध्ये पूर्वेकडे(?) असणाऱ्या गोदीची वाढ झाली आणि परळ्ला कापडाच्या गिरण्यांची संख्या वाढू लागल्याने ह्या भागातून तिकडे स्थलांतर होत गेले. +१७९९ मध्ये नवाब अवाज अली हा मैसूरच्या टिपू सुलतानचा नातेवाईक येथे स्थाईक झाला व त्याला येथेच दफन करण्यात आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5350.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5350.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..613c1c15ce24299a1d33a19064294c8b6fcb7d87 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5350.txt @@ -0,0 +1,3 @@ + +माझगाव डॉक्स लिमिटेड (लघुरूप:एमडीएल) तथा 'माझगाव गोदी' हे भारताचे एक महत्त्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्धनौका व पाणबुड्या निर्माण करते. तसेच तेल खननासाठी आवश्यक ती जहाजे बनविते. ही कंपनी, याव्यतिरिक्त, टॅंकर, कार्गो बल्क कॅरियर्स, प्रवासी जहाजे व होड्यापण बनविते.[मराठी शब्द सुचवा] +या माझगाव गोदीची स्थापना १८व्या शतकात झाली. हिची अधिकृत नोंदणी ही इ.स. १९३४ मध्ये, एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन इ.स. १९६० मध्ये राष्ट्रीयीकरण झाले. माझगाव डॉक्स लिमिटेड सध्या भारत सरकारच्या अधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5353.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7641d5acdd56f7a487228eeedc342a3ee138727f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5353.txt @@ -0,0 +1 @@ +त्या काळातील ग्रामीण माणूस कसा राहत होता, कसा जगत होता, त्याचे परस्पर संबंध, गावाबद्दलची आत्मीयता कशी होती, संकटकाळी तो कसा वागत होता याचं प्रत्ययकारी दर्शन ‘माझा गाव’ मधून होतं. हळूहळू जुन्या चांगल्या परंपरांचे समाजातून उच्चाटन होऊ लागले आणि त्याजागी कोणत्याच उच्च मुल्यांची स्थापना न झाल्यामुळे समाजाच्या विविध घटकांत बेबनाव वाढत गेला. स्वार्थीपणा आणि भाऊबंदकी यामुळे माणसातील माणुसकीचा लोप होऊ लागला. म्हणूनच जुन्या परंपरांमधील चांगुलपणाचे गुणगान करण्याची एक मनस्वी ओढ लेखकाला वाटत आली आहे. यातूनच ‘माझा गाव’ची निर्मीती झाली आहे. या कादंबरीतले प्रत्येक पात्र जिवंत आहे, स्वाभाविक वाटणारे आहे. खेड्यातील पाटील-कुलकर्णी एकत्र आल्यावर गावाच्या उद्धारासाठी बरेच काही घडू शकते आणि पुर्वीच्या काळी ते घडतही होते. याचा परिचय करून देणारी एक ह्रद्य कादंबरी. जुन्या पिढीतील परोपकारी व बुद्धीमान असे तात्या कुलकर्णी आणि गावावर जिवापाड प्रेम करणारे आप्पासाहेब इनामदार यांच्या परस्पर संबंधातून कादंबरीचे कथानक फुलत जाते. आजच्या संकुचित, स्वतःपुरते पाहणाऱ्या मानसिकतेमुळे होणाऱ्या सामाजिक ऱ्हासाच्या पार्श्वभूमीवर आजही ह्या कादंबरीचे महत्त्व अधिक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5392.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5392.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..25c2e42283d08364a86825907ef9e9e3a970c866 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5392.txt @@ -0,0 +1,2 @@ +माटकुट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5421.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5421.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5fe9e583224efa8ef5989db4cefe6ea08e1dba30 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5421.txt @@ -0,0 +1,5 @@ +माडगुळे हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव मराठी लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचे जन्मगाव आहे.[१] ग.दि. माडगूळकर यांचे बालपण या गावात गेले.[२] +माडगुळे हे सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील १३७२.०९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ३९४ कुटुंबे व गावाची एकूण लोकसंख्या १९११ आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर विटा हे ५५ किलोमीटर अंतरावर आहे. माडगुळेमध्ये ९४९ पुरुष आणि ९६२ स्त्रिया आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६८५९४ [३] आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. +माडगुळे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): +सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ): diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5444.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5444.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91e38f8148e0de7b810e1ccbaa5eb623c3342e92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5444.txt @@ -0,0 +1,2 @@ +माढा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याच्या अकरा तालुक्यांपैकी एक आहे. +२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,९२,६११ होती.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5445.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8973cfdaef1337d41d26ca8b4ea7b261680a18e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5445.txt @@ -0,0 +1,2 @@ +माढा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या सोलापूर जिल्ह्यामधील ४ आणि सातारा जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5446.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5446.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01b621770b85221004c10c5f552861d93e104672 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5446.txt @@ -0,0 +1 @@ +माढा हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा गावामधील रेल्वे स्थानक आहे. येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या तसेच काही एक्सप्रेस गाड्या थांबतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5451.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5451.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..96f21aebc2a94cec5f4db993874f51beed2198f7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5451.txt @@ -0,0 +1,5 @@ + +माण (मांड) नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. +माण (मांड) नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_547.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_547.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..04d1bd891e68b12e2da5102e4b768bda178f9b11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_547.txt @@ -0,0 +1,5 @@ +भेळ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.याचे ओली भेळ आणि सुकी भेळ असे दोन प्रकार असतात. +कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, कैरी, बारीक चिरून घ्यावेत. +एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करावे +त्यावर आवडीप्रमाणे शेव व कोथिंबीर टाकावी. +आजकाल वेगवेगळ्या कंपन्यांची भेळ् बाजारात मिळते.ती घरी आणुन त्या पाकिटावरच्या निर्देशाप्रमाणे ती तयार करावी लागते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_548.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_548.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..56db64278553b48eaed68149c23d8d658a7e8217 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_548.txt @@ -0,0 +1,8 @@ +भेळपुरी हा भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील हा एक खारट,आंबट,गोड,तिखट एकत्रित करून बनविलेला चवदार उपहार आहे. हा गप्पा मारता मारता खाण्यासाठीही उपयोगात आणला जातो. हा चाट चा एक प्रकार आहे. हे बनविण्यासाठी जाडे तांदूळ, भाज्या आणि सॉस यांचा वापर करतात.[१] +भेळपुरी मुंबईचे गिरगाव, जुहू, या चौपाटीवर नियमित मिळते. मुंबईतील सर्व गल्लीबोळातून याच्या फिरत्या गाड्या पाहावयास मिळतात. हा उपहार रस्त्यावर खाण्याचाच आहे हे विचार ग्रहित धरलेले आहेत. भेळपुरीचा प्रसार अगदी भारतातील कानाकोपऱ्यात झालेला आहे. भारताचे विविध प्रदेशात त्या त्या हवामानानुसार किंवा परिस्थितीनुसार भेळपुरी बनविण्यासाठी तेथील उपलब्ध पदार्थांचा वापर केला जातो. भेळपुरीचे मूळं स्वरूप भडंग आहे. भडंग हा पच्छीम महाराष्ट्रातील उत्तम असा तेलकट, आंबट, गोड, तिखट, चवीचा पदार्थ आहे. भडंगचा वापर करून कोरडी भेळपुरी तयार केली जाते. कोलकत्ता मध्ये भेळपुरीला झालमुरी म्हणतात. तेथे ही तेल वापरून जाडे भातापासून बनवितात. मैसूर मध्ये भेळपुरीला चुरुमुरी आणि बंगलोर मध्ये चुरमुरी म्हणतात.[२] कोरडी भेळपुरी जी भडंग म्हणून प्रसिद्ध आहे तिच्यावर कांदा, लिंबू रस, कोथिंबीर, यांचा दिमाखदार थर पसरवून लिंबूरस पिळून ती खावयास देतात. +भेळपुरी कोठे आणि केव्हा बनविली याचा कोठेही उल्लेख नाही पण मुंबई आणि पूर्ण भारतभर गल्लो गल्ली मौज म्हणून मित्रा मंडळी एकत्र येऊन तसेच कुटुंबे चवदार भेळपुरीचा दिल खुश होऊन आस्वाद घेतात. +भेळपुरी बनविण्यासाठी साधारणपने जाडा भात, बेसन पिठापासून बनविलेले विविध आकाराचे नूडल्स, व बटाटा, कांदा, चाट मसाला, चटणी, आणि विविध प्रकारचे तळलेले मसाले यांचे मिश्रण वापरतात.[३] +गिऱ्हाइकाच्या सवयीनुसार नुसार आणि आदेशानुसार चाट मसाला, तिखट, यांचे प्रमाण वापरून भेळपुरी बनविली जाते. उत्तर भारतात शिजविलेल्या बटाट्याचे लहान लहान तुकडे करून वापर करतात. चाट साठी मुख्यता दोन प्रकारच्या चटणी असतात. त्यात एक म्हणजे गोडी असणारी तपकिरी रंगाची प्रसिद्धचटणी आणि दुसरी हिरव्या रंगाची तेलकट की जी हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरी पासून बनविलेली असते! यांचा वापर करतात. +भेळपुरी बनविताना ते विविध प्रकारे बनविली जाते. त्यात भात पसरवून त्यावर आंबट - गोड आंब्याच्या बारीक बारीक चकत्या पसरवितात. शिवाय त्यावर कांदा, कोथिंबीर, लिंबू रस, बटाटा टोमॅटो, चाट मसाला यांची पेरणी असतेच.[४] कधी कधी हे सर्व मिश्रण लहानश्या पुरीवर पसरवून ती पुरी सहीसलामत मुखात जाईल अशा प्रकारे सर्व्ह केली जाते. किंवा गव्हाचे पिठापासून बनविलेल्या ब्रेडचाही वापर केला जातो. +भेळपुरीच्याच ज्या अनेक विविधता आहेत त्यांची नावे अनेक आहेत त्यात सेवपुरी, दहिपुरी, सेव पापडी चाट, चुरमुरी, यांचा समावेश होतो. +भेळपुरी साधारणपने कागदाचा गोलाकार किंवा कोण करून त्यात खावयास देतात. ती खाण्यासाठी जाड पेपरचा एक तुकडा देतात किंवा पापडी देतात. कधी कधी प्लेट मध्ये देऊन ती खाण्यासाठी पापडी देतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5486.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5486.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1843bce3b70a566797b2fbff9dacd66843ed132a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5486.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणखेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5493.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9ba13098af43c052b53ad923f11a7dbd76bbf16d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5493.txt @@ -0,0 +1,2 @@ +"माणगांव बु हे रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील ३६५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ७३ कुटुंबे व एकूण ३३८ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर खोपोली २५ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १७५ पुरुष आणि १६३ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ० असून अनुसूचित जमातीचे ५४ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५५४४५५ [१] आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_55.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_55.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e4e91639bfda380a18e9395c1df6633a8a0402a9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_55.txt @@ -0,0 +1,2 @@ + भिवपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5500.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1f2556eb9a3963db7d580247135d968e87c803d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5500.txt @@ -0,0 +1,10 @@ + +माणगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.मानगाव ‌‌‌‌मधे रजिवली हे एक गाव आहे. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ + +शैलेश् अर्बन् diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5517.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5517.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..286ec179ef789b39dd7ef73e239d45177d903e8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5517.txt @@ -0,0 +1,7 @@ +महाराष्ट्रातल्या पाचगणीजवळ खिंगर नावाचे एक खेडे आहे. त्या खेड्याच्याही शेजारी एका शांत, निवांत ठिकाणी ‘अक्षर मानव’ संघटनेकडून दरवर्षी माणसांचे संमेलन भरववले जाते. दरवर्षीच्या संमेलनाला माणसाशी संबंधित असलेला एक खास विषय ठरवला जातो. त्या संमेलनाला तेच नाव दिले जाते. त्या विषयाच्या संकल्पनेभोवती पूर्ण तीन दिवस गप्पा मारत, चर्चा करत, त्या संकल्पनेचा आनंददायी आणि तेवढाच गंभीर, समाजाला बोधप्रद असा उलगडा करत हे संमेलन चालते +पुण्याच्या शुक्रवार पेठेत राष्ट्रभूषा चौकात अक्षर मानव नावाच्या एका संघटनेतर्फे हे संमेलन भरते. पहिल्या वर्षाच्या संमेलनाचे नाव ‘मी संमेलन’, . दुसऱ्या वर्षीचे नाव ‘मी-तू संमेलन’ आणि तिसऱ्या वर्षीचे ‘आपण संमेलन’ होते. चौथ्या वर्षीचे संमेलन २७-२९-२९ जुलै २०१२ या दिवशी झाले. त्या संमेलनाचे नाव होते ‘समाज संमेलन.’ +या माणसांच्या संमेलनाला निमंत्रणपत्रिका नसते, औपचारिक उद्‌घाटन किंवा समारोप नसतो, कार्यक्रमपत्रिका नसते आणि अध्यक्षही नसतो. संमेलनस्थळी चार रात्री आणि तीन दिवस राहणे अनिवार्य असते. +संमेलनात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला येण्याजाण्याचा खर्च, मानधन असे काहीही दिले जात नाही. राहण्याचीही स्वतंत्र व्यवस्था नसते. पण सर्वाना चांगले जेवायखायला घातले जाते व चहा-नाश्ताही मिळतो. या राहण्याखाण्याचे कुणाकडूनही कसलेही पैसे घेतले जात नाहीत. +या संमेलनांमुळे सामाजिक संस्कार घडतात, असा आयोजकांचा विश्वास आहे. चर्चांद्वारा प्रगट झालेली इथली मतमतांतरे सर्वदूर पोहोचतात आणि पुढच्या काळात ती सर्वत्र नांदत, निनादत असतात, असा उपस्थितांचा स्वानुभव आहे. आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या आणि दिशादर्शक गोष्टी या संमेलनांमध्ये बोलल्या-ऐकल्या जातात. त्या अर्थाने ही संमेलने खूप अर्थपूर्ण आणि खोल चिंतन-मननाची होतात. + +मराठी साहित्य संमेलने diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5528.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5528.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..543a9e6fc9b9a2af5664b8972d7aeb2e47441698 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5528.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणिक मधुकर मराठे (इ.स. १९४३ - फेब्रुवारी, २०१६:पुणे) या पुण्यात कर्वेनगर येथे राहणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या होता. एर कमोडर मधुकर मराठे हे त्यांचे पती आणि क्रीडा पत्रकार वि.वि. करमरकर हे त्यांचे थोरले बंधू होत. +श्रीमती मराठे यांनी दृष्टिहीनांसाठी ब्रेल लिपीमध्ये आठ हजाराहून अधिक पुस्तके तयार केली होती. उत्तराखंडातील पूरग्रस्तांसाठी आणि जम्मूमधील विस्थापित हिंदू मुलींसाठी त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5540.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5540.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1df41de8a89730cf391f73a03021c0994065ed44 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5540.txt @@ -0,0 +1,20 @@ +बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम +उंची  : ५०.३८ मी (सर्वोच्च) +लांबी  : ९३० मी +प्रकार : S - आकार +लांबी : ७० मी. +सर्वोच्च विसर्ग : १४३९ घनमीटर / सेकंद +संख्या व आकार : ५, ( १२ X ५ मी) +क्षेत्रफळ  : १८.६५ वर्ग कि.मी. +क्षमता  : ३०७.९१ दशलक्ष घनमीटर +वापरण्यायोग्य क्षमता  : २८८.१० दशलक्ष घनमीटर +ओलिताखालील क्षेत्र  : २२२३.१७ हेक्टर +ओलिताखालील गावे  : ३ पूर्ण व १२ थोड्याप्रमाणात +लांबी  : २३.५० कि.मी. +क्षमता  : १.३१ घनमीटर / सेकंद +ओलिताखालील क्षेत्र  : ४३५६ हेक्टर +ओलिताखालील शेतजमीन  : ३४८५ हेक्टर +जलप्रपाताची उंची  : ३८ मी +जास्तीतजास्त विसर्ग  : २२.९३ क्यूमेक्स +निर्मिती क्षमता  : ६ मेगा वॅट +विद्युत जनित्र  : १ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5554.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5554.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1954c3d94cbeeb65570774a4d5e6ba1bdb858cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5554.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणिकवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5572.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5572.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..86f6ab60c137938d56f09335720efce2952d0326 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5572.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5573.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f6ab4f833b8757ff8a287cdc36c0e0664d1a0949 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5573.txt @@ -0,0 +1,2 @@ +माणेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5594.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..757f9cba1e0573efa85658e3b88a6c47f07c0766 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5594.txt @@ -0,0 +1,8 @@ + मातवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_56.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_56.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3024ec71e9b349ead6e98ec52023ce91bc23f42a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_56.txt @@ -0,0 +1 @@ +भिवपुरी रोड हे रायगड जिल्ह्याच्या भिवपुरी गावामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5600.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5600.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d74ccea32b5afc756f0c46026b4da713978d6cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5600.txt @@ -0,0 +1,3 @@ +मातागोर्दा काउंटी, टेक्सास ही अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील २५४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मातागोर्दा काउंटी, टेक्सासची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5601.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..27de62089e8a63f53a6ae171808aaeecf1737599 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5601.txt @@ -0,0 +1,2 @@ +माताणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5648.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5648.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cef9ca5deaa5fa9a8b0456201cdb588474942753 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5648.txt @@ -0,0 +1,17 @@ + +मात्सुओ बाशो (जपानी भाषा: 松尾 芭蕉 ; रोमन लिपी: Matsuo Bashō ;) (इ.स. १६४४ - नोव्हेंबर २८, इ.स. १६९४) हा जपानच्या एडो काळातील प्रख्यात कवी होता.[१] हायकायनो रेन्गा या काव्यप्रकारातील रचनांसाठी बाशो त्याच्या काळी ख्यातनाम होता.[२] His father may have been a low-ranking samurai, which would have promised Bashō a career in the military, but not much chance of a notable life. His biographers traditionally claimed that he worked in the kitchens.[३] आता काही अनेक शतकांच्या टीका व समीक्षणांनंतरही त्याच्या छोट्या व सुबद्ध हायकूंमुळे तो हायकू-कवींमध्ये अग्रणी मानला जातो. त्याच्या काव्यरचना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असून जपानात अनेक स्मारकांवर व वारसास्थळांवर त्यांतील अवतरणे नोंदवली आहेत.[२] +मात्सुओ बाशो यांनी जपानी हायकू या काव्यप्रकारात अत्यंत सुबद्ध अशी रचना केली होती.[४] Later that year he left Edo on the first of four major wanderings.[५] +उदा;古池や蛙飛込む水の音(जपानी कांजी) ふるいけやかわずとびこむみずのおと (जपानी १७ हिरागानालिपीत भाषांतरित) +फुरुइके या कावाझू तोबीकोमू मिझुनो ओतो (रोमाजी बांधणी ) +स्पष्टीकरण : +   + फु-रु-इ-के या(५) + का-वा-झू तो-बी-को-मू(७) + मि-झुनो ओतो(५) +                    +मराठी भाषांतरण : +  + जुना तलाव + त्यात बेडूक उडी घेतो + पाण्याचा आवाज.......... +                     diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5667.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5667.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..014246d71f00ef4e048b1ab3b8c13970cb5442d3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5667.txt @@ -0,0 +1,2 @@ +मादळगांव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5681.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5681.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f30c267b0976cb0dcdcff053af231052c5c63430 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5681.txt @@ -0,0 +1,8 @@ +मारिया टेक्ला आर्टेमिसिया माँटेसॉरी (३१ ऑगस्ट, १८७० - ६ मे, १९५२:नूर्डविक, नेदरलँड्स) या इटालियन डॉक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी पुरस्कृत केलेली लहान मुलांसाठीची शिक्षणपद्धती जगभरात वापरली जाते. +माँटेसॉरींनी लहानपणी मुलांच्या शाळेत प्रवेश घेउन अभियंता होण्याचे ठरविले होते परंतु नंतर हा बेत बदलून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोमच्या सापिएंझा विद्यापीठातून वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या पहिल्या काही स्त्रियांमध्ये त्या होत्या. त्या १८९६ साली पदवीधर झाल्या. +१८९६ ते १९०१ पर्यंत, मॉन्टेसरी यांनी तथाकथित "फ्रेनेस्थेनिक" मुलांसोबत काम केले आणि संशोधन केले - संज्ञानात्मक विलंब, आजारपण किंवा अपंगत्व अनुभवणारी मुले यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणे, अभ्यास करणे, बोलणे आणि लेखन प्रकाशित करणे या गोष्टी सुरू केल्या. महिला अधिकार आणि शिकण्यात अडचणी असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली.[१] +माँटेसॉरी थियोसोफिकल सोसायटीच्या सदस्या होत्या. १९३९मध्ये त्या चेन्नईच्या थियोसोफिकल सोसायटीमध्ये आपल्या शिक्षणपद्धतीचा वर्ग घेण्यासाठी आल्या होत्या.[२] १९४०मध्ये इटलीने जर्मनीच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केल्यावर युनायटेड किंग्डमने आपल्या साम्राज्यातील सगळ्या इटालियन व्यक्तींना जेरबंद केले. यांत माँटेसॉरी यांचा मुलगा मारियो सुद्धा होता. मारिया माँटेसॉरींना थियोसोफिकल सोसायटीच्या आवारात बंदिस्त ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांनी मारियोला आपल्या आईबरोबर राहण्यास परवानगी दिली गेली. त्यानंतर दोघेही चेन्नई व कोडाईकॅनाल येथे राहिले होते. त्यांना भारतात शिक्षण देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मारिया व मारियो दोघेही महायुद्ध संपेपर्यंत भारतातच राहिले व १९४६मध्ये ते नेदरलँड्स व युरोपला परतले. +मॉन्टेसरी यांनी निरीक्षणांवर आधारित, बालवाडीतील मुलांच्या शिक्षणामध्ये अनेक पद्धती लागू केल्या. त्या त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि पद्धतीचे वैशिष्ट्य बनल्या. त्यांनी जड फर्निचरच्या जागी,मुलांना सहजपणे हलवता येतील अशा लहान मुलांच्या आकाराच्या टेबल आणि खुर्च्या, लहान मुलांचा सहजपणे हात पोहोचू शकेल अशी लहान आकाराची कपाटे यांचा वापर सुरू केला. फुलांची रचना करणे, हात धुणे, जिम्नॅस्टिक्स, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आणि स्वयंपाक करणे, झाडू मारणे, धान्य निवडणे, भाजीपाला निवडणे यासारख्या कृतींचा समावेश शिक्षणामध्ये केला.[१] +त्यांच्या भारतातील वास्तव्यात त्यांनी अनेक ठिकाणी त्यांच्या प्रयोगांवर आधारित व्याख्याने दिली, प्रशिक्षण वर्ग चालविले. त्यांच्या हाताखाली अकराशे शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आणि माँटेसरी शाळा सुरू केल्या. त्याच्या कार्याचा प्रभाव भारतात गिजुभाई बधेका, सरलादेवी साराभाई आणि ताराबाई मोडक यांच्यावर पडला. त्यांनी सुरुवातीला माँटेसरी संघ स्थापन केला. [३] +द सिक्रेट ऑफ चाईल्डहुड [३] +मॉन्टेसरी पद्धत आणि श्रीअरविंद यांची सर्वंकष शिक्षण पद्धत यांतील अनुबंध diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5711.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a7cf3bf9762e88160043ed0f7f88809d07d7802 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5711.txt @@ -0,0 +1,2 @@ +प्रा. माधव काशीनाथ देशपांडे (इ.स. १९१० - इ.स. १९७४) हे मराठी कथालेखक आणि कादंबरीकार होते. +देशपांडे १९३३-३९ या काळात पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात, आणि १९३९-४१ या काळात अहमदाबादच्या कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये इंग्लिशचे प्राध्यापक होते. कॉलेजांतील नोकरी सोडल्यानंतर ते पुण्यात इंग्लिशचे वर्ग चालवीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5713.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5713.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3abc8df2e0ec0729ad8e2281c721c3289a36d05b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5713.txt @@ -0,0 +1 @@ +कॅप्टन माधवराव कृष्णाजी शिंदे हे एक मराठी हे पत्रकार, विनोदी लेखक, कवी, नाटककार, संपादक, समाजसेवक, कवी आणि अभिनेते होते. १९३४साली दत्तू बांदेकर आणि मंडळींनी स्थापन केलेल्या साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळाचे ते एक सक्रिय सदस्य होते. ते ’माधव मिलिंद’या टोपणनावाने कविता लिहीत. मा.कृ. शिंदे हे ’नवमत’ या नवविचार प्रवर्तक मासिकाचे संपादक होते. अनंत गद्रे यांच्या ’निर्भीड’मधूनही ते लेखन करीत असत. त्यांची नवमत या नावाची एक पुस्तक प्रकाशन संस्था होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5717.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5717.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92679710fe7d75b3b712c047cf46bf24af68361e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5717.txt @@ -0,0 +1,12 @@ +डॉ. माधव धनंजय गाडगीळ (जन्म : पुणे, महाराष्ट्र, भारत,२४ मे १९४२) हे जागतिक कीर्तीचे मराठी पर्यावरण शास्त्रज्ञ आहेत. +माधव गाडगीळ यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. पुणे, मुंबई या विद्यापीठांतून जीवशास्त्राच्या पदव्या घेऊन नंतर हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी या विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत. +माधव गाडगीळ यांच्या पत्‍नी सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था[१][२] मध्ये शास्त्रज्ञपदावर होत्या. +इ.स. १९७३ ते २००४ पर्यंत माधव गाडगीळ बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली. हार्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत. शिवाय अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते. +विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी माधव गाडगीळ यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल त्याचे अभिनव प्रयोग केले आहेत. +लोकसंख्येचे जीवशास्त्र, सर्वसाधारण पर्यावरण, पर्यावरण-संरक्षण, पर्यावरणाची मानवी बाजू आणि ऐतिहासिक पर्यावरण हे प्रा.डॉ. माधव गाडगीळ यांचे संशोधनाचे विषय आहेत. . +जीवशास्त्र व पर्यावरण शास्त्रज्ञ, संशोधक, अध्यापक, शेतकरी, सामान्य जनता, पर्यावरणाशी संबंधित बिनसरकारी संस्था आणि राष्ट्रीय पर्यावरण धोरणे आखणारे सरकारी आणि संस्थाकीय अधिकारी यांच्याशी माधव गाडगीळ यांचा सततचा संपर्क असतो. +माधव गाडगीळ हे सह्याद्री पर्वतभागाच्या पर्यावरणीय अहवाल समितीचे (गाडगीळ कमिशनचे) अध्यक्ष होते. भारतातल्या ’पहिले जैवशास्त्रीय संरक्षित वन या कल्पनेचे ते जनक आहेत. +माधव गाडगीळ हे पर्यावणाच्या शालेय पातळीवरील अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्या सरकारी समितीचे अध्यक्ष आहेत. + +डॉ. माधव गाडगीळ हे मराठी आणि इंग्रजी नियतकालिकांतून सातत्याने पर्यावरणविषक लेख लिहीत असतात. त्यांचे २१५हून अधिक संशोधन प्रबंध आणि सहाहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. +गाडगीळ यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5731.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5731.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f5b1ecdf63530def1de0f9527dbe78612de97aa8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5731.txt @@ -0,0 +1,8 @@ +डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; - २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते. +गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे. +पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे. +पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. +शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. +१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले. +माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे Archived 2015-04-17 at the Wayback Machine. डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते. +माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे : diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5739.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c055d024fcc31dae6724fd82a5522e31126ab1db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5739.txt @@ -0,0 +1,3 @@ +माधव नारायण आचार्य (जन्म : चौल, इ.स. १९३०; - चौल, २७ जून, इ.स.२०१४) हे एक मराठी लेखक होते. त्यांचे लेख अनुष्टुभ, अभिरुची, आलोचना, धर्मभास्कर, भाषा आणि जीवन, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, ललित, आणि सत्यकथा यांसारख्या मासिकांमधून प्रसिद्ध होत. विविध विषयांच्या पोथ्या-पुराणे, धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे, संतवाङ्‌मय आदी जुन्या ग्रंथांमधील संदर्भांचे शोध घेऊन त्यावर लेख लिहणे हा त्यांचा छंद होता.. +मा.ना. आचार्य यांनी सुरुवातीला अलिबागमधील चौलमध्ये राहून आपल्या संस्कृत अभासक वडिलांकडून गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयात त्यांनी सतत ३० वर्षे अध्यापन केले. निवृत्तीनंतरचे आपले उर्वरित आयुष्य त्यांनी चौलमध्ये घालविले. संतकाव्य, मराठी व संस्कृत साहित्य आणि व्याकरण हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय होते. मोरोपंतांच्या काव्याचा त्यांचा खास अभ्यास होता. मोरोपंतांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे,. +मा.न. आचार्य यांनी त्यांच्यालेखनबद्दल ३० पुरस्कार मिळाले होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5757.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c8f095c788ceafc5ac813638f3d10eca6cc63c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5757.txt @@ -0,0 +1,4 @@ +लोकनायक बापूजी अणे उपाख्य डॉ. माधव श्रीहरी अणे (२९ ऑगस्ट १८८० - २६ जानेवारी १९६८) हे एक शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि आधुनिक संस्कृत कवी होते. त्यांना "लोकनायक बापूजी" म्हणजे "लोकनेते आणि आदरणीय पिता" ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती. ते काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते. ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते. +टिळकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे न.चिं. केळकर, काकासाहेब खाडिलकर, गंगाधर देशपांडे, डॉ बी.एस. मुंजे, अभ्यंकर, टी.बी. परांजपे आणि वामन मल्हार जोशी या लोकमान्य टिळकांच्या प्रख्यात शिष्यांपैकी ते पहिले होते. बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर अणेंनी महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारले तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनाही राजी केले. त्यांनी काँग्रेसला खिलाफत चळवळीत सामील होण्यास विरोध केला तसेच राष्ट्रीय हिताच्या किंमतीवर मुस्लिमांना जास्त आकर्षित करण्याविरुद्ध इशारा दिला. महात्मा गांधी त्यांच्या शांत तर्काचे कौतुक करत, त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि अनेकदा त्यांचा सल्ला घेत. सुभाषचंद्र बोस आणि जतिंद्र मोहन सेनगुप्ता यांच्यातील वादांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. +ते अपक्ष उमेदवार म्हणून इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. +त्यांच्या निवडक लेखांचे ‘अक्षरमाधव’ हे पुस्तक निघाले, तर ‘श्रीतिलकयशोर्णव’ या बापूजींनी रचलेल्या संस्कृत काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.[१] बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहाशी संबंधित आहेत. 'बापूजी अणे अन् पिवळे दोन आणे' असे त्यावेळी म्हणत असत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5777.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5777.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..654902796b2297168c5f94305f2d825bf01c6333 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5777.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधवराव सप्रे (१९ जून, १८७१:पथरिया, दमोह जिल्हा, मध्य प्रदेश - २३ एप्रिल, १९२६:रायपूर) हे हिंदी लेखक, विचारवंत, पत्रकार-संपादक, स्वातंत्र्यसेनानी आणि सार्वजनिक कामांसाठीच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी लिहिलेली एक टोकरी भर मिट्टी ही हिंदी भाषेतली पहिली लघुकथा समजली जाते.[ संदर्भ हवा ] +सप्रे यांचे आठवीपर्यंत शिक्षण विलासपूरमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी रायपूरहून ११वी मॅट्रिक, आणि त्यानंतर कलकत्त्याहून बी.ए. केले. लगेचच त्यांना मामलेदार म्हणून नोकरी मिळाली. पण त्याकाळी ब्रिटिशांची नोकरी म्हणजे गुलामगिरी असे समजणारी तरुण पिढी होती. तिला अनुसरून सप्रे यांनी नोकरी सोडली आणि पत्रकारितेचा व्यवसाय केला. त्यावेळी संपूर्ण छत्तीसगड प्रदेशात छापखाने नव्हते. सप्रे यांनी विलासपूर जिल्ह्यातल्या पेंड्रा नावाच्या छोट्या गावातून छत्तीसगढ मित्र नावाचे मासिक १९००पासून प्रकाशित करायला सुरुवात केली. हे मासिक जेमतेम तीन वर्षे चालले. मग सप्रे यांनी लोकमान्य टिळकांच्या मराठीतल्या केसरी वर्तमानपत्राची हिंदी आवृत्ती हिंदी केसरी काढली. दरम्यान ते नागपूरहून हिंदी पुस्तकमाला छापून प्रसिद्ध करू लागले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5779.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5779.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f611feb35793415e3a097157709f9ca75ceaf590 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5779.txt @@ -0,0 +1 @@ +वैद्य. महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. फेब्रुवारी ५ २००० रोजी त्यांचे निधन झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5780.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5780.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df2db913bf55ea9e438e71e0e255f37bbc78b22a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5780.txt @@ -0,0 +1 @@ +माधवसिंह सोळंकी ( जुलै २९, इ.स. १९२७) हे भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांनी इ.स. १९७६ ते इ.स. १९७७, इ.स. १९८० ते इ.स. १९८५ आणि इ.स. १९८९ ते इ.स. १९९० या काळात गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.तसेच इ.स. १९९१ ते इ.स. १९९२ या काळात ते पी.व्ही.नरसिंह राव यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्रमंत्री होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5807.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5807.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0bf6b4a9509008a17dd6d18a0cf6849d999a2699 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5807.txt @@ -0,0 +1,6 @@ +लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या भारतीय लष्करातील अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक विजेत्या डॉक्टर असून २९ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांची लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्ती झाली. या पदावर काम करणाऱ्या त्या तिसऱ्या महिला तर पहिल्या महाराष्ट्रातील महिला आहेत.त्यांनी नवी दिल्ली येथील एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस- वैद्यकीय) म्हणून पदभार स्वीकारला. [१]त्यापूर्वी कानिटकर पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडीकल कॉलेजच्या महिला अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. या पदावरील त्या पहिल्या महिला होत्या.[२] +६ जुलै २०२१ रोजी त्यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू पदी निवड झाली. [३]लष्करातून ऑक्टोबर २०२१ मध्ये निवृत्त झाल्यावर त्या हा पदभार स्वीकारतील. +कानिटकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे घेतले. तर वैद्यकीय शिक्षणासाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला. त्यांना मनापासून ए.एफ.एम.सी. या लष्करात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर तयार करणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे पुढे त्यांनी तिथे प्रवेश घेतला.एम.बी.बी.एस.च्या तिन्ही टप्प्यात पुणे विद्यापीठात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. तसेच १९८२ मध्ये अभ्यास आणि शिक्षणेतर क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले. वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर त्यांनी लखनौ येथे लष्करी प्रशिक्षण घेतले.एम.डी.(शिशुरोग तज्ञ) ही पदवी त्यांनी मुंबईमधून घेतली. तर पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजीचे प्रशिक्षण ए.आय.आय.एम.एस., नवी दिल्ली येथून पूर्ण केले. +त्यांनी एम.बी.बी.एस., एम.डी.(शिशुरोग तज्ञ), डी.एन.बी.(शिशुरोग तज्ञ), फेलोशिप पीडीयाट्रिक नेफ्रॉलॉजी असे शिक्षण घेतले आहे. +लष्करात डॉक्टर म्हणून सामील झालेल्या अधिकारी स्त्रियांपैकी अनेक जणी लग्नानंतर ही नोकरी सोडतात. कायम नोकरी (पर्मंनंट कमिशन) घेणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी आहे. आजही हे क्षेत्र पुरूषप्रधान क्षेत्र मानले जाते. मात्र डॉ.कानिटकर यांनी हॉस्पिटल नसलेल्या ठिकाणी तात्पुरत्या बराकीत राहूनसुद्धा सैनिकांना आरोग्यसेवा दिली. आसाम, अरुणाचल प्रदेश बरोबर दक्षिण आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी त्यांनी काम केले. डॉ.कानिटकर भारतीय लष्करातील पहिल्या प्रशिक्षित पीडीयाट्रिक नेफ्रोलॉजिस्ट आहेत.पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी मूत्रपिंडांच्या विकारांवर उपचार करणारी केंद्रे उभारली. सिंगापूर तसेच रॉयल कॉलेज, इंग्लंड येथून त्यांनी या विषयातील विशेष प्रशिक्षण घेतले आहे.ए.एफ.एम.सी. मध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि शिशुरोग विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच अनेक विद्यापीठात परीक्षक म्हणूनही काम केले आहे. कानिटकर यांनी विविध क्रमिक पुस्तकात १५ प्रकरणे लिहिली आहेत. तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. २०१७ मध्ये ए.एफ.एम.सी. मध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाल्यावर तेथे वैद्यकीय संशोधन केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केले. +डॉ.कानिटकरांचे पती लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर हेसुद्धा लष्करात अधिकारी होते. ते परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेवा पदक विजेते आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5822.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50d73a900f52c3b5ed7f9c3cf2653d67dea1f48e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5822.txt @@ -0,0 +1 @@ +माधुरी मेहता (१ नोव्हेंबर, १९९१:बालनगिर, ओडिशा, भारत - ) ही  भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१४ दरम्यान २ एकदिवसीय आणि ३ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे.[१] ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करीत असे[१] महिला राष्ट्रीय संघाकडून खेळणारी ती ओडिशातील पहिली क्रिकेट खेळाडू आहे. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5826.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b5d173a763a342131eae0312bfb63fe8c05f6b5f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5826.txt @@ -0,0 +1,2 @@ +माधुरी मोहन शानभाग (माहेरच्या गीता प्रभू आजगावकर) या एक मराठी लेखिका आहेत. त्या पदार्थविज्ञानाच्या प्राध्यापिका असून कॉलेजच्या प्राचार्या आहेत. माधुरी शानभाग यांनी २५हून अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्या पुस्तकांत चरित्रे, विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रहही आहेत. त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. +शानभाग मूळच्या बेळगावच्या आहेत व तेथेच वाढलेल्या आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5838.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fe48b994996ac1c61747463ee5ec08760ca23e02 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5838.txt @@ -0,0 +1 @@ +माधोपूर (पंजाब) हे भारताच्या पंजाब राज्याच्या गुरदासपूर जिल्ह्यातील पठाणकोट तहसिलीतील एक शहर आहे.ते पठाणकोट - जम्मू या राष्ट्रीय महामार्ग क्र. १-अ वर स्थित आहे.पठाणकोट रेल्वे स्थानकापासून ते सुमारे ९.५ किमी अंतरावर आहे.हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5851.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5851.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2264d70d20a7b105c7052034e182ca19bd58550c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5851.txt @@ -0,0 +1,5 @@ +माना पटेल (१८ मार्च, २००० - ) [१] ही भारतीय जलतरणपटू आहे. ही बॅकस्ट्रोक प्रकारात पोहते. +पटेलने तोक्यो येथे २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. [२] +पटेलने ऑक्टोबर २०२१ पर्यंत ३१ राष्ट्रीय विक्रमांसह ३२ आंतरराष्ट्रीय आणि ९९ राष्ट्रीय पदके जिंकली आहेत. [३] +पटेल सात वर्षांची असताना पोहायला सुरुवात केली. [४] तिने अहमदाबादच्या उदगम स्कूल फॉर चिल्ड्रन येथे वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. [४] तिला गुजरात विद्यापीठ जलतरण केंद्रात कमलेश नाणावटी यांनी प्रशिक्षण दिले होते. [५] [६] ती सध्या बेंगलुरू येथील डॉल्फिन अ‍ॅक्वाटिक्स येथे प्रशिक्षक निहार अमीन यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेते. +पटेल गुजरातच्या अहमदाबाद शहरात राहते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5859.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5859.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8e745187fff6148272eae5d48283092054476e22 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5859.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानकादेवी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २४ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5862.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5862.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aab8f8002ed89f28d48d9db07023c31463a921b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5862.txt @@ -0,0 +1,6 @@ +मानखुर्द हे मुंबई शहराच्या मानखुर्द भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईमधून मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे मानखुर्द हे पहिलेच स्थानक आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र येथून जवळ आहे. +{{{1}}} {{{5}}} +{{{2}}} {{{6}}} +{{{3}}} {{{7}}} +{{{4}}} {{{8}}} +मुंबई छशिमट · मशीद · सँडहर्स्ट रोड · डॉकयार्ड रोड · रे रोड · कॉटन ग्रीन · शिवडी · वडाळा रोड · गुरु तेग बहादुर नगर · चुनाभट्टी · कुर्ला · टिळक नगर · चेंबुर · गोवंडी · मानखुर्द · वाशी · सानपाडा · जुईनगर · नेरूळ · सीवूड्स–दारावे · सी.बी.डी. बेलापूर · खारघर · मानसरोवर · खांदेश्वर · पनवेल · किंग्ज सर्कल · सागरसंगम · तरघर · बामणडोंगरी · खारकोपर · गव्हाण · रांजणपाडा · न्हावा शेवा · द्रोणागिरी · उरण · सोमाटणे · रसायनी · आपटा · जिते · हमरापूर · पेण · कासू · नागोठणे · निडी · रोहा diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5877.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a6aeaa97c18106d0d0c8918f6e215c20bf78a00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5877.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानमोडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5878.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5878.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5f690d54082845e74d99faba7566d2bee0e2a101 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5878.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानमोड्या हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७८० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5925.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7fe34ebec0928b7811c660b35011cd0d2e0da65c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5925.txt @@ -0,0 +1 @@ +मानव विकास निर्देशांक (HDI) म्हणजे दीर्घकालीन आणि निरोगी आयुष्य, ज्ञानार्जनास प्रवेश आणि रहाणीमानातील सभ्य मानदंड या मानव विकासाच्या तीन मूलभूत आयामांमधील प्रगतीच्या मूल्यांकनासाठी असलेले सारांश मोजमाप होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5928.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5928.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..481ed54fe5e60e7e8e4e78cbb5e8479780dfe18c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5928.txt @@ -0,0 +1,16 @@ +मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात. +इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.महबूब् उल हक यांना "मानव विकास निर्देशाकाचे जनक" म्हणून संबोधले जाते.[२][३][४] +१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला. +४ नोव्हेंबर २०१० नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.[५] +१. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - २०) / (८५ - २०) +जेव्हा सरासरी आयुर्मान ८५ असते तेव्हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते २० असते तेव्हा निर्देशांक ० असतो. +२. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/२ +सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15 +अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18 +३. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = [ln (द. डो. ए. रा. उ.) - ln (१००)] / [ln (७५०००) - ln (१००)] +जेव्हा दर डोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द. डो. ए. रा. उ.) हे ७५००० अमेरिकन डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते १०० अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो ० असतो. +मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो. +मानवी विकास निर्देशांक = ∛(आ. नि.)x(शै. नि.)x(उ. नि.) +४ ) मानवी विकास  निर्देशांक 0 ते १ च्या  दरम्यान असतो , 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही तर १ म्हणजे पूर्ण मानवी विकास होय. +५) निर्देशांकावर आधारित विविध देशांची वर्गवारी केली जाते , o.७५८ पेक्षा जास्त मानवी विकास निर्दशांक असणाऱ्या देशाना 'अतिउच्च मानव विकास ' गटात o .६४o ते o.७५८ मानव विकास निर्देशांक असल्यास 'उच्च मानवी विकास 'o.४६६ ते o.६४o मानव विकास निर्देशांक असल्यास 'मध्यम मानवी विकास 'आणि o.४६६ पेक्षा कमी मानवी विकास निर्देशांक असल्यास त्या देशाना 'कमी मानवी विकास गटात 'टाकले जाते .  +५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.[६] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5930.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5930.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6018930ae1843ecf82465e60ea9f70d938ff4079 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5930.txt @@ -0,0 +1,35 @@ +मानवी शरीरात डोके व मान, मध्यशरीर (धड), दोन हात, दोन पाय या सहा भागांचा समावेश होतो. +अभ्यासाच्या सोयीसाठी हे सहा भाग पाडण्यात आले आहे. यांनाच 'षडंगशरीर' असे म्हणतात. + +शरीररचना शास्त्रात एक सारखी लक्षणे असणारे आणि एकाच प्रकारचे काम करणारे अवयव आणि रचना यांचा एक समूह मानला आहे. त्यालाच संस्था असे नाव आहे. +मानवी शरीरात पुढील संस्था आढळतात. +1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम +2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी पाण्याची उंची. +3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन +4 लाल रक्तपेशींची संख्या: - +पुरुष: - 5 ते 5.5 दशलक्ष / क्यूबिक सेमी +स्निआ: - 4.5 ते 5 दशलक्ष / क्यूबिक सेमी +5 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर +6 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड) +7 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन +8 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस. +9 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी +10. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस. +11 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर +12 हिमोग्लोबिन: - +पुरुष - 14 ते 16 ग्रा. / 100 बुद्धीबळ +Snii - 12 ते 14 g / 100 शतरंज +13. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट +14. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट. +15 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी. +16 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस +17 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9 +18. रक्तातील वेगवेगळ्या रक्त गठयाची संख्या - +- मोनोसाइट्स - 3 ते 8% +बेसोफिल - 0.5% +- लिम्फोसाइटस - 20 ते 25%. +- न्युट्रोफिल्स - 40 ते 70% +1 9. शरीर तापमान - 9 8.4 अंश फॅरनहाइट = 310 = केल्व्हिन = 36.9 अंश सेल्सियस = 66.4 डिग्री रॅंकिन. +20 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32 +21 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध. +22. सर्वात पातळ त्वचा - पापणी (bergamot) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_594.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_594.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fcd428248ca010fba9e9ffaf06b6eef7242175d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_594.txt @@ -0,0 +1 @@ +भोंगीर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5950.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5950.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..77c36826e3d5d3a5914bbe350a1cae9657fca15a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5950.txt @@ -0,0 +1,9 @@ +मानस सरोवर(अपभ्रंश - मान सरोवर) हा तिबेट मधील गोड्या पाण्याचा तलाव आहे.तो ल्हासा पासून २००० कि.मी. वर कैलास पर्वताच्या दक्षिणेस आहे. +मानस सरोवर समुद्र सपाटी पासून ४,५५६ मीटरवर आहे. जगातील हे सर्वात उंचीवर असलेले गोड्या पाण्याचे तळे आहे. मानस सरोवर आकाराने साधारण वर्तुळाकार आहे. सरोवराचा घेरा ८८ किमी, खोली ९० मीटर तर क्षेत्रफळ ३२० चौरस किमी. इतके आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. मानस सरोवराच्या सानिध्यात सतलज, सिंधु, ब्रह्मपुत्रा (ही तिबेटमध्ये यार्लुंग संग्पो या नावाने ओळखली जाते) व कर्नाली नद्यांचा उगम आहे. +कैलाश पर्वताप्रमाणे, मानस सरोवरही तीर्थस्थळ असून, भारत व इतर देशातील भाविक इथे येतात. मानस सरोवरात स्नान करून तेथील पाणी प्यायल्यास सर्व पापे माफ होतात असा विश्वास आहे. दरवर्षी भारतातून कैलास मानस सरोवर यात्रा आयोजित केली जाते. हिंदू धर्मातील कथांनुसार या तळ्याचे निर्माण ब्रह्मदेव यांनी आपल्या मनात केले त्यामुळे याचे नाव मानस सरोवर आहे (संस्कृत मध्ये मानस = मन) + सरोवर= तळे). +मराठी लेखिका कै.सत्त्वशीला सामंत यांच्या मते याचे अचूक नाव मानस सरोवर असून याबद्दल त्यांनी भारत सरकारला अनेक पुरावे दिले आहेत. भारत सरकारने यावर त्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.[१] येथे आहे. +हिंदू धर्मात हे पवित्र मानले जाते. हजारो लोक त्याच्या तत्त्वज्ञानासाठी दरवर्षी कैलास मानसरोवर यात्रेमध्ये भाग घेतात. हिंदू विचारसरणीनुसार हा तलाव प्रथम भगवान ब्रह्माच्या मनात जन्मला. मानसरोवर हा संस्कृत शब्द मानस आणि सरोवर यांच्या जोडीने बनला आहे ज्याचा शब्दशः अर्थ 'मनाचा सरोवर' आहे. येथे सती देवीच्या शरीराचा उजवा हात पडला. म्हणूनच, दगडी दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते. येथे एक शक्तीपीठ आहे. +हे बौद्ध धर्मात देखील पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की राणी मायाची ओळख येथे भगवान बुद्धाशी झाली होती. +जैन धर्म आणि तिबेटचे स्थानिक बोन्पा लोकही ते पवित्र मानतात. +या तलावाच्या काठावर अनेक मठ आहेत. +संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानस सरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5964.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5964.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..01eae29bb6802e60b5ccb9f03bb9afe601c0525f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_5964.txt @@ -0,0 +1,2 @@ +मानसिंगतांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6012.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..039fadb46017a2c2b04ce4f0273c47fa31275def --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6012.txt @@ -0,0 +1,134 @@ +मानोरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्याचा एक तालुका आहे. मानोरा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. +अजणी +अमदारी +अमगव्हाण +अमकिन्ही +असोळा बुद्रुक +बालाजीनगर +भंडेगाव +भिलडोंगर +भोयणी +भुळी +बिदगाव +बोरव्हाबुद्रुक +चाकुर +चौसळा +चिखाली +चिसतळा +चोंधी (मानोरा) +दहिथाणा +दापुराबुद्रुक +दापुराखुर्द +दरा (मानोरा) +देर्डी +देऊरवाडी (मानोरा) +देवथाणा +धामणीमनोरा +धानोराभुसे +धानोराबुद्रुक +धानोराखुर्द +धावंडा +धोणी +डोंगरगाव (मानोरा) +एकलारा (मानोरा) +फुलुमारी +गडेगाव +गाळमगाव +गारटेक +गव्हा +घोटी (मानोरा) +गिराट +गिरडा +गिरोळी +गोगजाई +गोंदेगाव (मानोरा) +गोसटा +गुंदी +हळदा +हाताणा +हातोळी +हाट्टी +हिवाराबुद्रुक +हिवाराखुर्द +इंगळवाडी (मानोरा) +इंझोरी +जगदंबानगर +जामदरा +जामणी (मानोरा) +जमुनाखुर्द +जावळाबुद्रुक +जावळाखुर्द +जोतिबानगर +काकडचिखली +कमळापुर +करखेडा (मानोरा) +कारळी +कारपा +खंबाळा +खंडाळा (मानोरा) +खपरदरी +खपरी +खेडाआबई +खेरडा +कोळार +कोंदोळी +कुपटा +लोहारा (मानोरा) +महमदशाहपुर +माहुळी +मेंडरा +म्हासणी +मोहगाव +मुंदळा +नायगावबांदी +नायणी +पालोदी +पंचाळा +पारावा (मानोरा) +पिंपळशेंडा (मानोरा) +पिंपरी (मानोरा) +पोहरादेवी +रजितनगर +रामतीर्थ (मानोरा) +रतनवाडी (मानोरा) +रेणकापूर (मानोरा) +रोहणा +रुद्राळा +रूई (मानोरा) +साखरडोह +सावळी (मानोरा) +सावरगाव (मानोरा) +सय्यदपुर +सेवादासनगर (मानोरा) +शेंदोणा +शेंदुर्जणा (मानोरा) +शिंगणापूर (मानोरा) +सिंगडोह +सोईजणा +सोमेश्वरनगर +सोमनाथनगर +सोमठाणा (मानोरा) +ताळपबुद्रुक +टेंभाळा +तेरका +तोरनळा +उज्वलनगर +उमरदरी +उमरीबुद्रुक +उमरीखुर्द +उंबरडा +वसंतनगर (मानोरा) +वटफळ +विळेगाव (मानोरा) +विठोळी (मानोरा) +वडगाव (मानोरा) +वागदरी +वायगुळ +वायगुळतांडा +वंजारखेड +वापटा +वारदा +वारोळी +वातोड +यशवंतनगर (मानोरा) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6039.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b28b04f643122b019e912540f228c8ed20be9eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6039.txt @@ -0,0 +1,3 @@ + + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6041.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6041.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c0853e5fdd108b9a6cca4bbe9c5f614c3659c509 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6041.txt @@ -0,0 +1 @@ +मापुचे भाषा (Mapudungun, Mapuche) ही मापुचेची भाषा आहे, एक अमेरिंडियन लोक जे सध्याच्या चिली आणि अर्जेंटिना या देशांमध्ये राहतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6050.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6050.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a35a01f9239e1f1ef280c6459181724ed5726abe --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6050.txt @@ -0,0 +1,2 @@ +मामटापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6057.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6057.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cccafaede677de7f5fc79d98c57115e86bd217f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6057.txt @@ -0,0 +1,2 @@ + मामदाबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6091.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6091.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9463e40e49e8ccdcc27467d0f8cdcfac963d2622 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6091.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +माय फेर लेडी हा १९६४ साली प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. +लंडनमधील एका पावसाळी रात्री ओपेराचे प्रेक्षक टांग्याची वाट बघत असतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6140.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6140.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..698d6f66ad4c7d7e28407a51df0ec9f2b8c671bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6140.txt @@ -0,0 +1,3 @@ +२७ मे, इ.स. २००८ +दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6172.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6172.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..161046366c5fc616af163051a490e53b2323f720 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6172.txt @@ -0,0 +1,3 @@ +६ मार्च, इ.स. २००८ +दुवा: cricinfo.com (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6186.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6186.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..82301c5c2cbd401f2e54f02f99e859cccbe3a593 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6186.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल जॉन फ्राउड माइक श्रिम्पटन (२३ जून, १९४०:न्यू झीलंड - १३ जून, २०१५:न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९६३ ते १९७४ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6189.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6189.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..313bf6d04c0520e48fe07e65ceccf1e93f34028e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6189.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायकेल जॉन रेमंड रिंडेल (फेब्रुवारी ९, इ.स. १९६३:दर्बान, नाताल, दक्षिण आफ्रिका - ) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९९४ ते १९९९ दरम्यान २२ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6195.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6195.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5398fc76995c1bf303b382a01d47b33fd1bce986 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6195.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल ह्यू तिस्सेरा (२३ मार्च, १९३९:कोलंबो, सिलोन - हयात) हा  श्रीलंकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6207.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6207.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d27e4cc557eb4df178d0ec73ee71c523d3c26fb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6207.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल ह्यू विल्यम पॅप्स (जुलै २, इ.स. १९७९ - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6218.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6218.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7c19ad687d6a01443aaad9f1b8f55c99bf9e460a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6218.txt @@ -0,0 +1,3 @@ +मायकेल माइक बर्न्स (६ फेब्रुवारी, १९६९:लॅंकेशायर, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचे क्रिकेट पंच आहे. +त्याचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना हा २०२० साली होता. +बर्न्स १९९२-२००५ दरम्यान सॉमरसेटसाठी प्रथमवर्गीय क्रिकेट खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6223.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6223.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..73c5706991c2ced07dfd11e3344bc7be6ce7f9cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6223.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल बोल्टन (जन्मनाव:मायकेल बोलोटिन[१]) (फेब्रुवारी २६, इ.स. १९५३) हा अमेरिकेतील सॉफ्ट रॉक प्रकारच्या संगीतातील गायक व गीतकार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6244.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6244.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df00bf688f010d8eb8caf7085cbe857ac68f771f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6244.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल लेविट (जन्म १९ जून २००३) एक डच क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6248.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6248.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df00bf688f010d8eb8caf7085cbe857ac68f771f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6248.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल लेविट (जन्म १९ जून २००३) एक डच क्रिकेट खेळाडू आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6256.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6256.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..dc532c7a485263557448c0ca949b8f71127a3b6c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6256.txt @@ -0,0 +1 @@ +मायकेल वॉल्टर विल्यम माइक सेल्वी (२५ एप्रिल, १९४८:इंग्लंड - हयात) हा  इंग्लंडकडून १९७३ ते १९७७ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6294.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6294.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..345068aea1bfb8d55aae82778176d154de7527bb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6294.txt @@ -0,0 +1,4 @@ + + +मायक्रोसॉफ्ट एक्सेल (इंग्लिश: Microsoft Excel) हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने बनवलेले, विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स संगणकप्रणाल्यांसाठी वितरलेले स्प्रेडशीट उपयोजन सॉफ्टवेर आहे. ते मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेर संचामधील एक घटक सॉफ्टवेर असून यात वापरकर्त्यांना साधी, गुंतागुंतीची गणिते, स्तंभालेख, व्हीबीए प्रोग्रॅमिंगदेखील करण्याची सुविधा पुरवली आहे. इ.स. १९९३ साली बाजारात आलेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ५ व्या आवृत्तीपासून हे सॉफ्टवेर विंडोज व मॅकिंटॉश ओएस एक्स प्रणाल्यांवरील स्प्रेडशीट सॉफ्टवेरांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. +वेगवेगळे तक्ते बनवायला याचा उपयोग होतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6322.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6322.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461180e88af5cb05bab7f31ca111e24dd0927182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6322.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायानोरीटी स्टडीज[१] हे भारतामधील अल्पसंख्याकावरील निबंधांचे संकलन आहे. ते अभ्यासिका रोवेना रोबिनसन[२] यांनी संपादित केले आहे. सन २०१२ साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांनी प्रकाशित केले आहे. +हे पुस्तक कायद्याचे क्षेत्र, प्रशासन आणि भारतातील अल्पसंख्याकाची ओळख यांना स्पर्श करते. या निबंधामध्ये भारतातील अल्पसंख्याकांना कसे ओळखले जाते, त्यांची व्याख्या काय केली जाते, कायदेशीररीत्या त्यांचे कसे प्रवर्ग केले जातात आणि त्यांच्या संस्थिकरणाची प्रक्रिया याचा अभ्यास आहे. आदिवासी व जात या ओळखींच्या आंतरछेदामुळे अल्पसंख्यांक ओळखीला निर्माण झालेल्या आव्हानांच्या अभ्यासाद्वारे अल्पसंख्यांक अभ्यास ही ज्ञानशाखा अल्पसंख्याकांची व्याख्या विस्तृत करते.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6323.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..461180e88af5cb05bab7f31ca111e24dd0927182 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6323.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायानोरीटी स्टडीज[१] हे भारतामधील अल्पसंख्याकावरील निबंधांचे संकलन आहे. ते अभ्यासिका रोवेना रोबिनसन[२] यांनी संपादित केले आहे. सन २०१२ साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस यांनी प्रकाशित केले आहे. +हे पुस्तक कायद्याचे क्षेत्र, प्रशासन आणि भारतातील अल्पसंख्याकाची ओळख यांना स्पर्श करते. या निबंधामध्ये भारतातील अल्पसंख्याकांना कसे ओळखले जाते, त्यांची व्याख्या काय केली जाते, कायदेशीररीत्या त्यांचे कसे प्रवर्ग केले जातात आणि त्यांच्या संस्थिकरणाची प्रक्रिया याचा अभ्यास आहे. आदिवासी व जात या ओळखींच्या आंतरछेदामुळे अल्पसंख्यांक ओळखीला निर्माण झालेल्या आव्हानांच्या अभ्यासाद्वारे अल्पसंख्यांक अभ्यास ही ज्ञानशाखा अल्पसंख्याकांची व्याख्या विस्तृत करते.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6336.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6336.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ba3b39fe340880040a155f4c295eabe7e5e206 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6336.txt @@ -0,0 +1 @@ +मर्ना कॅट्स (जन्म स्थळ, तारीख अज्ञात - हयात) ही  दक्षिण आफ्रिकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७२ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. हिने या सामन्यांमध्ये ४६ धावा केल्या.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6343.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6343.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d589989f3b328f6b2a03f2ae0c5ec667417408c8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6343.txt @@ -0,0 +1,2 @@ +मायलुआहानन सेन्थिलनाथन (९ मार्च, १९६९:धरमपूर, तमिळनाडू भारत - हयात) हा भारताचा क्रिकेट खेळाडू आहे. +मायलुआहानन याने तमिळनाडू आणि गोवाकडून एकूण ३७ प्रथम-श्रेणी आणि १६ लिस्ट-अ सामने खेळलेला आहे. त्यांनी १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6353.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6353.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e954b7ef0c126caff8047fcaca0a01fb67c51e96 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6353.txt @@ -0,0 +1,4 @@ +माया बर्मन (१९७१) हया एक फ्रान्समधील भारतीय वंशाचे समकालीन(कन्टेेम्पररी) कलाकार आहेत.माई बर्मन हया सुप्रसिद्ध पेंटर साष्टी बर्मन यांची कन्या आहे.[१] +माया बर्मन या २३ व्या वर्षी भारतात विवाहबद्ध झाल्या आणि त्यानंतर त्यांना मुलगा झाला.परंतु त्यांचे लग्न दोन वर्षांनी मोडले तेव्हा त्या आपल्या मुलासोबत फ्रान्सला परत आल्या.[२] +बर्मन यांचा पॅरिस येथे जन्म झाला.फ्रान्समध्येच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. सुरुवातीला त्यांनी वास्तुविशारदचे प्रशिक्षण दिले,परंतु हा व्यवसाय खूप निर्बंधित आहे अस वाटले.मग त्यांनी पेंटिंगसाठी हात फिरविला.त्यांनी मुख्यतः पेंटिंगसाठी पेन आणि शाई,आणि जल रंग वापरले.उत्स्फूर्त प्रसार माध्यमाने आपल्या कामाची मालिका तयार करण्यास त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले आहे,कारण नवीन कल्पनांसह प्रत्येक पेंटिंगचे कार्य पूर्ण करणे किंवा पुनर्रचना करणे अवघड आहे.[३] +त्या बाकीच्या कलावंतांपैकी विस्तारित कुटुंबातील सर्वांत तरुण सदस्य आहे. त्यांचे वडील सक्ती बर्मन (कोलकत्ता हून) आणि फ्रेंच आई मयेत डेल्टीईल हे दोन्ही प्रमुख कलाकार आहेत.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6355.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6355.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92fb54beb7d40e0ca0ffc2632a9a97353a7268de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6355.txt @@ -0,0 +1 @@ +माया बऱ्हाणपूरकर ही भारतीय वंशाची मायक्रोबायोलॉजीची संशोधक आहे. अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या दुर्धर आजारावरील दोन नव्या औषधांचा तिने शोध लावला आहे. ‘कार्डिओ शील्ड ऍक्वा’ आणि ‘विवा फ्लोरा’ अशी या औषधांची नावे आहेत. या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली व कॅनडातील नॅशनल सायन्स फेअर स्पर्धेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा सर्वोच्च प्लॅटिनम पुरस्कार तिला देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली भारतीय मुलगी आहे.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6409.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6409.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1776cd5e00310e1ee19e2c06c008441b0ba8fc7e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6409.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्डी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. +==प्रेक्षणीय स्थळे==श्री.तुळजाभवानीमाता मंदिर,श्री. महादेव मंदिर(शिपदरा) +मोही, राणंद, जाशी, खुटबाव, सोकासन, डांगीरेवाडी, वावरहिरे, diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6422.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6422.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..260e2ade8ceb3edf763d066233bd7f2ac4162f09 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6422.txt @@ -0,0 +1,7 @@ +मार्ली मॅटलिन (जन्म २४ ऑगस्ट १९६५) ही एक अमेरिकन अभिनेत्री, लेखिका आणि कार्यकर्ता आहे. एक अकादमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब अवॉर्ड, आणि एक स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड, व्यतिरिक्त ती असंख्य पुरस्कारांची प्राप्तकर्ता आहे. तिला बाफ्टा अवॉर्ड आणि चार प्राइमटाइम एमी अवॉर्ड्ससाठी नामांकने मिळाली आहे. +ती १८ महिन्यांची असल्यापासून बहिरी आहे.[१] मॅटलिनने वयाच्या सातव्या वर्षी इंटरनॅशनल सेंटर ऑन डेफनेस अँड द आर्ट्स निर्मीत द विझार्ड ऑफ ओझ नाटकामधुन पदार्पण केले.[२]मॅटलिनने रोमँटिक ड्रामा चित्रपट चिल्ड्रेन ऑफ अ लेसर गॉड (१९८६) मध्ये सारा नॉर्मनची भूमिका साकारून अभिनयात पदार्पण केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला. अकादमी पुरस्कार जिंकणारी ती पहिली कर्णबधिर कलाकार आहे, तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील सर्वात तरुण विजेती आहे.[३][४][५][६] मॅटलिनने पोलिस नाट्य मालिका रिझनेबल डाउट्स (१९९१-१९९३) मध्ये अभिनय केला, ज्याने तिला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकन मिळवून दिले आणि सीनफेल्ड (१९९३), पिकेट फेन्सेस (१९९३), द प्रॅक्टिस (२०००), आणि लॉ ॲन्ड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (२००४-०५) मधील तिच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेने तिला चार प्राइमटाइम एमी अवॉर्ड नामांकन मिळवले. CODA (२०२१) मधील तिच्या भूमिकेसाठी, तिने मोशन पिक्चरमधील कलाकारांद्वारे उत्कृष्ट कामगिरीसाठी स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार जिंकला. +मॅटलिन ही नॅशनल असोसिएशन ऑफ द डेफची प्रमुख सदस्य आहे आणि तिचा दुभाषी जॅक जेसन आहे.[७][८] २००९ मध्ये, तिला हॉलीवूड वॉक ऑफ फेम वर एक स्टार मिळाला. +मॅटलिनचा जन्म मॉर्टन ग्रोव्ह, इलिनॉय येथे लिबी (१९३०–२०२०) [९] आणि डोनाल्ड मॅटलिन (१९३०-२०१३), जो ऑटोमोबाईल डीलर होता, यांच्या घरी झाला. [१०] आजारपणामुळे आणि तापामुळे मॅटलिनने वयाच्या १८ महिन्यांत तिच्या उजव्या कानाची सर्व श्रवणशक्ती आणि डाव्या कानाची ८०% श्रवणशक्ती गमावली. तिच्या आत्मचरित्र आय विल स्क्रीम लेटर यामध्ये, तिने असे सुचवले आहे की तिचे श्रवण कमी होणे अनुवांशिकदृष्ट्या विकृत कॉक्लियामुळे झाले असा अनुमान आहे.[११] तिच्या कुटुंबातील ती एकमेव सदस्य आहे जी बहिरी आहे. तिच्या बहिरेपणाबद्दल ती विनोद करते: "अनेकदा मी माझ्या स्पीकरफोनद्वारे लोकांशी बोलत असते आणि १० मिनिटांनंतर लोक म्हणतात, 'एक मिनिट थांब, मारली, तू मला कसे ऐकू शकतेस?' ते विसरतात की माझ्याकडे एक दुभाषी आहे जो ते बोलत असताना माझ्याशी हातवारे करत आहे. म्हणून मी म्हणतो, 'तुला माहित आहे काय? मी बुधवारी ऐकू शकते." [१२][१३] +मॅटलिन आणि तिचे दोन मोठे भाऊ, एरिक आणि मार्क, एका रिफॉर्म ज्यू कुटुंबात वाढले. तिच्या कुटुंबाची मुळे पोलंड आणि रशियामध्ये आहेत.[१४][१५] मॅटलिनने बधिरांच्या सभास्थानात हजेरी लावली आणि हिब्रू भाषेचा ध्वन्यात्मक अभ्यास केल्यानंतर, तिचा तोराह भाग शिकू शकली.[१६] तिने अर्लिंग्टन हाइट्स येथील जॉन हर्सी हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली आणि पॅलाटिन, इलिनॉय येथील हार्पर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.[१७] तिने फौजदारी न्याय क्षेत्रात कारकीर्दीची योजना आखली होती.[१८] तिच्या आत्मचरित्रात, मॅटलिनने दोन घटनांचे वर्णन केले ज्यामध्ये तिचा विनयभंग झाला: वयाच्या ११ व्या वर्षी एका महिला काळजीवाहूकडून आणि एकदा हायस्कूलमधील शिक्षकाकडून.[१९] +मॅटलिनने पोलीस अधिकारी केविन ग्रँडलस्कीशी लग्न केले.[२०] त्यांना चार मुले आहेत: सारा (जन्म १९९६), ब्रँडन (जन्म २०००), टायलर (जन्म २००२), आणि इसाबेल (जन्म २००३). [२१] +२००२ मध्ये, मॅटलिनने डेफ चाइल्ड क्रॉसिंग नावाची तिची पहिली कादंबरी प्रकाशित केली, जी तिच्या स्वतःच्या बालपणावर आधारित होती. तिने नंतर ऑक्टोबर २००७ मध्ये नोबडीज परफेक्ट नावाचा पुढील भाग लिहिला आणि प्रकाशित केला. १४ एप्रिल २००९रोजी, मॅटलिनचे आत्मचरित्र, आय विल स्क्रीम लेटर, प्रकाशित झाले.[२२][२३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6424.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6424.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1190cf348bec55b79a82a2f1bfdc5e6ae2cc393e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6424.txt @@ -0,0 +1,8 @@ + मारळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6445.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6445.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0ca9eb172d8596df693d07acfea25c35a031bb4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6445.txt @@ -0,0 +1,2 @@ + मारवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6462.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6462.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ecceaac0258c18fd7668e0d4f94ecce68fc5bec6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6462.txt @@ -0,0 +1,3 @@ +मारिओ होआव कार्लोस दो रोसारिओ द ब्रिट द मिरांडा (रोमन लिपी, पोर्तुगीज: Mario João Carlos do Rosario de Brit de Miranda), अर्थात मारिओ मिरांडा (मराठी लेखनभेद: मारिओ द मिरांडा ; रोमन लिपी: Mario Miranda) (इ.स. १९२६; दमण, पोर्तुगीज भारत - ११ डिसेंबर, इ.स. २०११; लोटली, गोवा) हे प्रख्यात गोवेकर-भारतीय हास्यचित्रकार होते. यांचे वास्तव्य लोटली, गोवा येथे होते. इ.स. १९८८ साली पद्मश्री व इ.स. २००२ साली पद्मभूषण, पद्मविभूषणइ.स. २०१२ पुरस्कार देऊन हास्यचित्रकलेतील यांचे योगदान गौरवण्यात आले. +मिरांडा यांची हास्यचित्रे टाइम्स ऑफ इंडिया तसेच मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या अन्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या हास्यचित्रांनी त्यांना विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. +मारिओ मिरांडा याचा जन्म मूळच्या गौड सारस्वत ब्राह्मण, परंतु पुढे रोमन कॅथलिक बनलेल्या गोवेकर घराण्यात इ.स. १९२६ साली दमण येथे झाला [१]. इ.स. १७५० च्या सुमारास रोमन कॅथॉलिक धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांचे पूर्वज सरदेसाई आडनाव लावत असत[२]. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6493.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99a0e097130e744a01390428da792c4c5a192547 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6493.txt @@ -0,0 +1,26 @@ +मारिया ग्योप्पर्ट-मायर हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6510.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6510.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ad50b947d923271b32fe49d90472e376606d2d97 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6510.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रॅंड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे. +टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6515.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6515.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ab38d513f87d30ba9d0c56c2d1ef42570204fa92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6515.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारियाचीवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान थंड व आल्हाददायक आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून वर्षातील सर्वाधिक पाऊस पडतो. येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6522.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6522.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a9dcab009d6f20ae068ca1a3f3eb93cbd635e8ed --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6522.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारियेले फ्रॅंको (पोर्तुगीज उच्चार: [maɾiˈɛli ˈfɾɐ̃ku]), (जन्मनाव:मारियेले फ्रांसिस्को दा सिल्वा; (२७ जुलै, १९७९ - १४ मार्च, २०१८) ही एक ब्राझीलची राजकीय नेता, स्त्रीवादी व मानवाधिकार कार्यकर्ता होती. फ्लुमिनेंस फेडरल युनिवर्सिटी येथुन सार्वजनिक प्रशासनात स्नातकोत्तर झाल्यानंतर, ती रियो दि जानेरोच्या महानगर शासनात सोशालीझम व लिबर्टी पार्टी साठी जानेेवारी २०१७ ते तिच्या मृत्यु पर्यंत नगरसेविका होती. +१४ मार्च २०१८ रोजी, एक भाषणानंतर कारमधीन प्रवास करीत असताना फ्रॅंको व कारचालकावर अनेक गोळ्या घालुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. फ्रॅंको ही पोलिसांच्या क्रौर्य व बेकायदेशीर खुनांची स्पष्ट वक्ती होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6526.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6526.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6526.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6551.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6551.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..123bee676cc14f6ab93fd44dfa47f5ba9f14e205 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6551.txt @@ -0,0 +1 @@ +मारी बिमेनिमाना (जन्म ३० नोव्हेंबर १९९६) ही रवांडाची क्रिकेट खेळाडू आणि रवांडा महिला क्रिकेट संघाची सध्याची कर्णधार आहे.[१] तिने रवांडासाठी २६ जानेवारी २०१९ रोजी नायजेरिया विरुद्ध, रवांडाच्या नायजेरिया दौऱ्यातील पहिल्या महिला टी२०आ सामन्यात रवांडाकडून तिचे महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) पदार्पण केले.[२] रवांडाकडून खेळलेला हा पहिला महिला टी२०आ सामना होता.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6570.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6570.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b1d355efe210d0d4c94f9cf8987b7f617042933 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6570.txt @@ -0,0 +1,19 @@ +मारुती चितमपल्ली (नोव्हेंबर ५, १९३२ - हयात) हे मराठी वन्यजीव अभ्यासक,लेखक आहेत. +वनाधिकारी म्हणून दीर्घकाळ म्हणजे ३६ वर्षे नोकरी. नोकरीदरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण ६५ वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली, जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात. त्यांचे वाचनही प्रचंड आहे आणि त्यांना पुस्तकांचीही आवड आहे. पक्षीतज्‍ज्ञ डॉ. सलीम अली, लेखक व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध चित्रकार ए. ए. आलमेरकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता. +चिवतमपल्ली यांचा जन्म सोलापुरातला. त्यांचे वास्तव्य गुजराथीमिश्रित मराठी बोलणाऱ्यांच्या वाड्यात होते. त्यांचे आजोबा सोलापुरातल्या बुधवार पेठेत राहत. तेथे तेलुगू बोलणाऱ्यांची वस्ती होती. मुस्लिमबहुल वस्तीही जवळच होती. त्यामुळे आई वडील आणि मुले मराठी, गुजराती, तेलुगू आणि उर्दूमिश्रित हिंदी बोलू लागल +पाचव्या इयत्तेतील स्कॉलरशिपमुळे अकरावीपर्यंत महिना दहा रुपये मिळत असल्याने मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मोफत झाले. भर तापात परीक्षा देऊनसुद्धा मारुती चितमपल्ली वर्गात पहिल्या नंबराने पास झाले. +महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर चितमपल्लींनी त्यांची वही मराठीच्या प्राध्यापकांना दाखवली, आणि तिच्यातली एक कथा महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रकाशित झाली. +त्यांच्या वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता मारुती चितमपल्लींना जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणाऱ्या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला,ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले रंगांच्या छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांचे वर्णन करताना मारुती चितमपल्लींच्या उपयोगी पडले. +लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला दुसरा गुरू. प्राणी, पक्षी, वनस्पती तो न बोलता नजरेने दाखवी. वीण झाल्यानंतर सोडून दिलेली सुगरण पक्षाची घरटी त्यानेच दाखविली. त्याच्याबरोबर रानातून चालताना रुई, धोतरा, निवडुंगाची माजलेली झुडपे आणि बोरी, बाभळी, निंबाची काटेरी झुडपे चुकवत चालावे लागे. त्या झाडाखालून चितमपल्लींनी होल्यांची घरटीही शोधली. फुलपाखरांच्या मागे जात गवतामधील कीटकांचे संगीत ऐकायला ते तिथेच शिकले. +अरण्यवाटेवर आणखी एकाने, हणमंतामामाने, चितमपल्लींना जंगलाचे न्यारे जग शिकवले पाखरांची नावे त्यानेच सांगितली. तळ्याकाठी पाखरांची पिसे सापडायची. पारी, पोपटी व उदी रंगाची पिसे पाहून हणमंतामामा पाखरांची नावे सांगायचा. मामा खांद्यावर कुदळ घेऊन उंच वारूळ शोधत चालायचा. या वारुळांना ते टेकराज म्हणत, पण हे वारूळ म्हणजेच सापांचे घर कधी दिसले नाही. हणमंतामामाजवळ सापांविषयी खूप ज्ञान होते. विषारी, बिनविषारी सापांपासून तर सापांच्या जाती ओळखण्यापर्यंत आणि सापांची अंडी असे सारे काही चितमपल्लींना हणमंतामामाकडूनच शिकायला मिळाले. +हणमंतामामांनी चितमपल्लींना वन्यप्राण्यांच्या असंख्य लोककथा सागितल्या, आणि तेच ज्ञान पुढे वनखात्याच्या नोकरीत कामी पडले. मामाची अंधश्रद्धाच चितमपल्लींना पशुपक्ष्यांविषयीच्या संशोधनासाठी कारणीभूत ठरली. काय खरे आणि काय खोटे हे ओळखता येऊ लागले. +मारुती चितमपल्लींचे रानाविषयीचे माझे प्रेम आई, माळकरीण आत्या, लिंबामामा आणि हणमंतमामा यांनी जोपासले. त्यांच्यामुळे चितमपल्लींना वन्यजीवशास्त्र उलगडले. +पारंपरिक कॉलेज शिक्षणात अपयशी ठरल्यानंतर मारुती चितमपल्ली यांनी वानिकी महाविद्यालयाची वाट धरली. पुण्यातील विभागीय वनाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला. सोलापूरचे राहणारे वनक्षेत्रपाल एम.डी. गाडगीळ यांची पुण्यातील वनसंशोधन केंद्रात भेट घेतली. त्यांनी वनक्षेत्रपालाच्या निवडीसाठी होणारी लेखी परीक्षा, त्याची पूर्वतयारी याविषयी वितमपल्लींना मार्गदर्शन केले. विद्यापीठ परीक्षेचा निकाल वाईट लागणार होता. तरीही वानिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी सर्व परीक्षा गंभीरपणे देण्याचा निर्धार त्यांनी केला. मुलाखतीला कशी उत्तरे द्यायची हे गाडगीळ यांनी सांगितले होते. सोळा मैल चालण्याच्या परीक्षेचा सरावही केला. त्यासाठी आई, मामांसोबत लहानपणी केलेली रानभटकंती उपयोगी ठरली. एकीकडे विद्यापीठ परीक्षा सुरू असतानाच मुख्य वनसंरक्षकांकडून मुलाखतीकरिता बोलावणे आले. जे.ए. सिंग यांनी त्या वेळी मुलाखत घेतली होती. मुलाखतीत यश मिळाले आणि सोळा मैल चालण्याची परीक्षाही यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यामुळे वानिकी महाविद्यालयातील प्रवेशाची निश्चिती मिळाली. अपेक्षित होते तेच झाले आणि वनखात्याकडून अपेक्षित पत्र आले. मारुती चितमपल्लींची कोईमतूरच्या सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज या वानिकी महाविद्यालयात दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. +या वानिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आणि मारुती चितमपल्ली यांचे आयुष्य एका वेगळ्या वाटेने पुढे जाऊ लागले. +शिस्त काय असते हे त्यांना या महाविद्यालयाने शिकवले. पहाटे उठणे, ठरलेल्या वेळेनुसार सर्व काही करणे सुरू झाले. वानिकी महाविद्यालयात असताना पहिल्यांदा त्यांनी वनातला अभ्यास दौरा केला. जंगलात राहायचे म्हणजे तंबूत, महिनाभर लागणारे सारे सामान सोबत, असे सारे काही कुतूहलमिश्रित होते. प्रवेश घेताना १६ मैलांची अट जशी कायम होती, तशी मॅरेथॉन रेसमधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना १६ मैलांचे अंतर धावत धावत चार तासांत पूर्ण करावे लागे. वनाधिकारी म्हणून तंदुरुस्त आहात की नाही याची ती चाचणी होती. मात्र, पहिल्याच वर्षी मॅरेथान रेसमध्ये धावताना मेंदूतील रक्तस्रावामुळे एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय वेळेत पोहोचू न शकल्याने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून अंत्यविधी पार पाडला. भविष्यात वनाधिकाऱ्याला कशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागू शकते, याचे दाहक वास्तव मारुती चितमपल्लींनी विद्यार्थिदशेतच अनुभवले. +मारुती चितमपल्लींना वनखात्यातील नोकरीत ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अलींचा सहवास खूप काही शिकवून गेला. वनखात्यातील नोकरीच्या निमित्ताने चितमपल्लींनी अनेक ठिकाणचे जंगल पिंजून काढले. पश्चिम महाराष्ट्रात १५ वर्षे नोकरी केल्यानंतर ते विदर्भात नवेगाव बांधला आले. त्यानंतर नागझिरा, नागपूर, मेळघाट येथली जंगले अनुभवली. मात्र त्यांना नवेगाव बांधचे जंगल अधिक आवडले. शिकारासाठी येणारे माधवराव पाटील त्यांनी तेथेच भेटले. शिकारीच्या निमित्ताने आपल्या सोबत्यांकडून माधवराव वनविद्या शिक्ले आणि ही वनविद्या त्यांच्याकडून चितमपल्लींना शिकता आली. मात्र, ही वनविद्या साध्य करायला त्यांना अनेक वर्षे लागली. +मारुती चितमपल्ली यांनी परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले आणि त्यानंतर जर्मन आणि रशियन भाषांचा अभ्यास केला. +रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो अभ्यासक्रम पूर्णही केला. +स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत ‌की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा ‌खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे.जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे.चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत)ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी)चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले. +मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले; आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद)चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते. +मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली, आणि त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6573.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6573.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c37ce38928f84c0ce788a2df3f029729d108ec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6573.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मारुती ज्ञानू माने (डिसेंबर २७, १९३७ - जुलै २७, २०१०) हे मराठी कुस्तीगीर होते. +महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुकातील कवठेपिरान गावी मारुतीराव माने यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीच्या तालमीस आरंभ केला. +राजस्थानच्या कुस्तीपटू महिरुद्दीनचा पराभव करून माने यांना 1964 मध्ये हिंद केसरीचा मुकुट देण्यात आला. तो एकेकाळी जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंमध्ये समावेश होता. त्यांना केंद्र शासनाने प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कारही प्रदान केला. +दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6583.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6583.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3fd8bece5053d0dac11be7dd57bf55e5bc2b9b36 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6583.txt @@ -0,0 +1 @@ +मारुफा अख्तर (जन्म १ जानेवारी २००५) ही बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून उजव्या हाताची मध्यम वेगवान गोलंदाज म्हणून खेळते.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6589.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6589.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9c37ce38928f84c0ce788a2df3f029729d108ec0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6589.txt @@ -0,0 +1,5 @@ + +मारुती ज्ञानू माने (डिसेंबर २७, १९३७ - जुलै २७, २०१०) हे मराठी कुस्तीगीर होते. +महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुकातील कवठेपिरान गावी मारुतीराव माने यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीच्या तालमीस आरंभ केला. +राजस्थानच्या कुस्तीपटू महिरुद्दीनचा पराभव करून माने यांना 1964 मध्ये हिंद केसरीचा मुकुट देण्यात आला. तो एकेकाळी जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंमध्ये समावेश होता. त्यांना केंद्र शासनाने प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कारही प्रदान केला. +दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6593.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f764774b631f41b26e7bb1a382faeafe7b13eb4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6593.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम (संक्षेप: एमडीएमके; तमिळ: மறுமலர்ச்சி திராவிட முன்னேற்றக் கழகம்) हा भारत देशामधील एक द्राविडी राजकीय पक्ष आहे. दक्षिण भारताच्या तमिळनाडू व पुडुचेरी राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या एमडीएमकेची स्थापना १९९२ साली व्हायकोने द्रमुकमधून बाहेर पडून केली. हा पक्ष श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम ह्या अतिरेकी संघटनेचा समर्थक मानला जातो. +२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये एमडीएमके ने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घेतला परंतु त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. २०१९ मध्ये डीएमके सोबत युती केली आणि निवडणुकीस सामोरे गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6597.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6597.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6597.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6599.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6599.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2a42e5cbe9abe8ce457a15847e2d18e727b0f1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6599.txt @@ -0,0 +1,49 @@ +२०° ०६′ ००″ N, ७८° ४९′ ००″ E +मारेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. +धामणी (मारेगांव) +धानोरा (मारेगांव) +धानपूर +डोल डोंगरगाव +डोंगरगाव (मारेगांव) +डोरली (मारेगांव) +दुर्गाडा +गाडेगाव +गावराळा +घोडदरा (मारेगांव) +घोगुळदरा +गिरजापूर +गोदाणी +गोंदबुरांडा +गोराज +हातवणजरी +हिवारा माजारा +हिवरी (मारेगांव) +इंदिरागाव +जागलोण +जाळका +कानडा +कान्हळगाव +करणवाडी (मारेगांव) +केगाव (मारेगांव) +खडकी (मारेगांव) +खैरगाव (मारेगांव) +खाणदाणी +खापारी +खेकडवाई +किलोणा +किन्हाळा (मारेगांव) +कोळगाव (मारेगांव) +कोसारा +कोथुर्ला +कृष्णापूर (मारेगांव) +कुंभा +लाखापूर +मच्छिंद्र +मदनपार +महागाव (मारेगांव) +माजारा +मांगळी (मारेगांव) +मांगरूळ (मारेगांव) +मारदी +मारेगाव. +[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6601.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6601.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..df1617e64709d65f081821be67905f9d3946ef62 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6601.txt @@ -0,0 +1,2 @@ + मारेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6616.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6616.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e8f2bf4e6783f8d2814d7f06165e842e63df73b1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6616.txt @@ -0,0 +1,2 @@ +मारोतराव सांबशीवपंत कन्नमवार (१० जानेवारी १९०० - २४ नोव्हेंबर १९६३) हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते, त्यांनी २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. +त्यांनी १९५७ मध्ये मुंबई राज्यातील सावली विधानसभा मतदारसंघाचे आणि १९६० ते १९६२ पर्यंत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. १९६२ च्या निवडणुकीत ते पुन्हा महाराष्ट्र विधानसभेसाठी सावली येथून निवडून आले. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचे निधन झाले.[१][२][३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6623.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6623.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..91f5f96d292702f1325e5974eae42e514eb78f60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6623.txt @@ -0,0 +1,3 @@ +१ सप्टेंबर, इ.स. २००७ +दुवा: [१] (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6635.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6635.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..671b459ab8b9a5ccd7b6389673c3a8e39241024c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6635.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्क डेनिस गाँझालेझ हॉफमान (१० जुलै, १९८४ - ) हा  चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे. +हा चिले, रशिया, स्पेन, ब्राझील आणि इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉल खेळला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6689.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed2c4b6e83a75e3137ca4147f138bd44ae55c395 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6689.txt @@ -0,0 +1 @@ +मार्क लोपेझ तोरेस (३१ जुलै, इ.स. १९८२:बार्सेलोना, स्पेन - ) हा स्पेनचा टेनिस खेळाडू आहे. याने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये रफायेल नदालसह पुरुष दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक मिळविले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6690.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6690.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..06d14611848919de2f1c7095ce6436a4d2e070d0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6690.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्क रॉबर्ट मायकेल वाह्लबर्ग (जन्म ५ जून १९७१), [१] पूर्वी त्याच्या स्टेज नावाने ओळखला जाणारा मार्की मार्क, [२] हा अमेरिकन अभिनेता आहे. त्यांने कॉमेडी, नाटक आणि ॲक्शन शैलींमध्ये काम केले आहे. त्याला एक बाफ्टा पुरस्कार मिळाला आहे. त्याला दोन अकादमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, नऊ प्राइमटाइम एमी पुरस्कार, आणि तीन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहेत. +द डिपार्टेड (२००६) या क्राइम ड्रामामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केल्याबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. स्पोर्ट्स ड्रामा बायोपिक द फायटर (२०१०) मध्ये मिकी वॉर्डच्या भूमिकेसाठी वाहल्बर्गला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. २०१७ मध्ये तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6693.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6acea8b9cad51ecc04fdd3f749432ae2d1652eeb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6693.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्क जेम्स विल्यम्स, एमबीई (२१ मार्च, १९७५ - ) हा व्यावसायिक स्नूकर[१] खेळाडू आहे. हा २०००, २००३ आणि २०१८ असे तीन वेळा विश्वविजेतेपद जिंकला[२] आहे. +वयाच्या ४३ व्या वर्षी जेव्हा त्याने मे २०१८ मध्ये विजयी केले, तेव्हा तो क्रूसिबल येथे विश्वविजेतेपदाचा दुसरा सर्वात मोठा विजेता ठरला (रे रेर्डन १९७८ मधील सर्वात जुने विजेता होते, वय ४५ वर्ष). विल्यम्सने त्याच्या एकल-बॉलच्या लांब पॉटिंग क्षमतेसाठी प्रख्यात म्हणून ओळखले जाते, "वेल्श पॉटिंग मशीन" असे टोपणनाव विल्यम्सने मिळवले आहे. +कारकिर्दीत (१९९९-२०००, २०००-२००१ आणि २००२-२००3) विल्यम्सला एकूण तीन हंगामांमध्ये जागतिक क्रमवारीत स्थान देण्यात आले आहे. २००२/२००3 हा त्यांचा सर्वात यशस्वी हंगाम होता, जेव्हा त्याने टूर्नामेंट्स (ट्रिपल क्राउन म्हणून ओळखले जाते): यूके चॅम्पियनशिप, मास्टर्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. असे केल्याने, स्टीव्ह डेव्हिस आणि स्टीफन हेन्ड्रीनंतर तो तिसरा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त, जागतिक स्पर्धेच्या तिन्ही आवृत्त्या - वर्ल्ड स्नूकर चॅम्पियनशिप, सहा-रेड वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड सीनियर चॅंपियनशिप जिंकणारा तो पहिला खेळाडू (आणि आजपर्यंतचा एकमेव खेळाडू) आहे. +विश्व चॅंपियनशिप जिंकणारा पहिला डावखुरा खेळाडू, विल्यम्सने दोन यूके चॅम्पियनशिपसह ( १९९९ आणि २००२) एकूण २२ रॅंकिंग स्पर्धा जिंकल्या असून, त्याला सर्वांगीण यादीमध्ये पाचवे स्थान मिळाले आहे. त्याने दोन वेळा (१९९८ आणि २००३) मास्टर्स जिंकले आहेत. २००३ मध्ये दुसऱ्या विश्वविजेतेपदानंतर त्यांचा फॉर्म कमी होऊ लागला; त्यानंतर २००१ च्या मोसमानंतर तो अव्वल १६ क्रमांकावर आला, परंतु २०१० मध्ये त्याने पुन्हा स्थान मिळवले. २०११ पासून २०१७ पर्यंत स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरल्याने. विल्यम्सने त्याच्या कारकिर्दीत ४७० पेक्षा जास्त शतके ब्रेक तसेच स्पर्धेत दोन जास्तीत जास्त ब्रेक संकलित केले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6696.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6696.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cb90782cd5f693a7ced1f038533dbbdfa64cbfe9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6696.txt @@ -0,0 +1,3 @@ +३१ ऑगस्ट, इ.स. २०१६ +दुवा: [] (इंग्लिश मजकूर) +मार्क अँड्रु वूड (११ जानेवारी, इ.स. १९९०:ॲशिंग्टन, नॉर्थम्बरलॅंड, इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_670.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_670.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b0d393ea681b7ad58a0a5f81bc080132aa998676 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_670.txt @@ -0,0 +1,10 @@ +भोगावती नदी ही महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही सीना नदीची उपनदी आहे. धाराशिव येथे हिचा उगम आहे. बार्शी व माढा तालुक्यांतून ती वाहते. वराई, नागझरी, नीलकंठा व सीरा या तिच्या उपनद्या आहेत.मोहोळ तालुक्यातील भोयरे गावाजवळ भोगावती नदीचा सीना नदीशी संगम होतो. भोगावती नदीची एकूण लांबी ६५ किलोमीटर आहे. + +भोगावती नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + + +कासारी नदी  · कुंभी नदी  · कृष्णा नदी  · घटप्रभा नदी  · ताम्रपर्णी नदी  · तिल्लारी नदी  · तुळशी नदी  · दूधगंगा नदी  · पंचगंगा नदी  · भोगावती नदी  · मलप्रभा नदी  · वारणा नदी  · वेदगंगा नदी  · सरस्वती(गुप्त) नदी  · हिरण्यकेशी नदी + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6743.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52eedbfcc94a77f25657a0c9fccf3e80c0248283 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6743.txt @@ -0,0 +1 @@ +मार्कस ऑरेलियस ॲंटोनिनस ऑगस्टस (एप्रिल २६, इ.स. १२१ - मार्च १७, इ.स. १८०) हा इ.स. १६१ ते मृत्यूपर्यंत रोमन सम्राट होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6746.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6746.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a58a953c97e391c6976b7ff7292660ef575f1ef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6746.txt @@ -0,0 +1 @@ +मार्कस जेम्स नॉर्थ (२८ जुलै, १९७९ - ) हा ऑस्ट्रेलियाकडून २१ कसोटी आणि दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. \ No newline at end of file diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6757.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6757.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a86fd697f8fda013ff9d201e2471e0e60addaf70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6757.txt @@ -0,0 +1,24 @@ +१ अमला • +५ अनुरीत • +६ साहा (†) • +७ विजय (क) • +१० मिलर • +१४ मार्श • +१६ नाईक (†) • +१७ स्टोइनिस • +१८ मोहित • +१९ धवन • +२० अक्षर • +२१ साहू • +२५ जॉनसन • +२८ बेहारदीन • +२९ गुरक्रीत • +३२ मॅक्सवेल • +५४ वोहरा • +६६ संदीप • +८७ अॅबट • +९४ करिअप्पा • + ठाकुर • + जाफ़र • + स्वप्निल सिंग • +प्रशिक्षक: संजय बांगर diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6765.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6765.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b9dc71d5b91a45fb05b15665a10731b8e2b4dcd8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6765.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्कस अ‍ॅनेयस लुकानस (रोमन लिपी: Marcus Annaeus Lucanus) (नोव्हेंबर ३, इ.स. ३९ - एप्रिल ३०, इ.स. ६५) हा रोमन कवी होता. तो तत्कालीन रोमन साम्राज्यातील हिस्पानिया बेटिका देशातल्या कोर्डुबा या नगरात, म्हणजे आधुनिक काळातील स्पेन देशातल्या कोर्डोबा शहरात जन्मला. फार्सालिया हा त्याच्या काव्यसंग्रह प्राचीन रोमन साहित्यात महत्त्वाचा मानला जातो. तो रोमन सम्राट नीरो याचा समकालीन होता. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6783.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6783.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..74eef413e711299a80553bebc293563009786bd3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6783.txt @@ -0,0 +1 @@ +मार्को ॲंतोनियो रोद्रिगेझ (स्पॅनिश: Marco Antonio Rodríguez; १० नोव्हेंबर १९७३ (1973-11-10); मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉल पंच व सामना अधिकारी आहे. त्याने २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामन्यांदरम्यान पंचाचे काम पाहिले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6784.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6784.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aff18867790c7f5c4d95f304885d79daa8792550 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6784.txt @@ -0,0 +1 @@ +मार्को आंद्रेस एस्त्रादा क्विंतेरोस (२८ मे, १९८३ - ) हा  चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा मधल्या फळीतून खेळत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6790.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6790.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8140c903f4a0bd884f82b829724ea032cc130f77 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6790.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्को यान्सिन (१ मे, २०००:दक्षिण आफ्रिका - हयात) हा  दक्षिण आफ्रिकाचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. २०२१ च्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्ससाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ९ एप्रिल २०२१ रोजी आयपीएल पदार्पण केले. +२६ डिसेंबर २०२१ रोजी सेंच्युरियन येथे भारताविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने कसोटी पदार्पण केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_68.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_68.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d12d1686714c577bf6c7b051338ed529fd55dd7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_68.txt @@ -0,0 +1,10 @@ +भिवापूर  — +भिवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. +हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. +भिवापूर नाव हे तेथे असलेल्या गव तलावात खोदकाम करतांना कोरीव दगडी बिम(आर्च)सापडले त्यावरून आधी बिमापुर नंतर बिवापुर कालांतराने भिवापुर हे नाव रूढ झाले.गावात भिमादेवीचे मंदिर असल्याने आख्याइकेनुसार भिमापुर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला असा समज आहे. ह्या मंदिरात असलेल्या मातेची मुर्ती तलाव खोदकामात मीळाल्यामुळे तीची स्दथापना ही सध्या असलेल्या जागेवर स्थापीत करून गावातील भाविकमोठ्या श्रद्धेने पुजा करतात नवरात्रामध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात. +भिवापूरमध्ये चार हायस्कुले व दोन महाविद्यालये आहेत. त्यापैकी भिवापुर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वात जुनी शाळा आहे. या गावात एक सरकारी आयटीआय देखील आहे. भिवापूरचे विद्यार्थी जिल्ह्यात सर्वात हुशार समजले जातात. अनेक मोठ्या सरकारी पदावर देशातील विविध भागात या गावातील नागरिक काम करतात. शिक्षक या पदावर काम करणारे नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे हे या गावाचे विशेष होय. +भिवापूरच्या जवळ रानाळा हे निसर्गरम्य स्थळ आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जातात. पण सध्या उमरेड करण्डला अभयारण्य झाल्याने येथे लोकांना जाण्यास परवानगी नाकारली जाते पण तेथे एक पौराणिक मंदिर राणीमाताचे असल्याने जंगल विभागाच्या मदतीने जाता येते. शिवाय, उदासीन मठ, बस स्टॅंङ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, श्री गणेश मंदिर भिवापुर गणेश चौक इत्यादी अन्य रमनिय ठिकाणे आहेत. भिमामाता मंदिर हे विशेष जागृत देवस्थान भिवापूर नगरीत आहे. +भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन होते. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा 'वायगाव' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील 'क्युरकुमिन' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे. +भिवापूर या गावी मिरची 'फुलकट' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी आंध्र प्रदेश राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत.भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत. +२०१५ पूर्वी भिवापूर शहरात ग्राम पंचायत अस्तित्वात होती पण २०१५ या वर्षी प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायत मध्ये सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान लव परमानंद जनबंधू (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) तसेच उपनगराध्यक्ष म्हणून श्री शंकर राजेराम दडमल (शिवसेना) यांना मिळाला. +भिवापूर नगरीत अनेक दशकांपासून एकमेव असा नोगा जूस कारखाना आहे. नवीन ओद्योगिक परिसरात काही छोटे मोठे उद्योग चालू झाल्याने ओद्योगिक परिसराला महत्त्व आले असले तरी मोठा असा उद्योग भिवापूर नगरीत नसल्याने विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. मिरची हा येथील खूप प्रसिद्ध असलेला व्यवसाय असून मिरची या पिकावरील प्रक्रिया असलेलें एखादे मोठे उद्योग या शहरात किव्हा जवळपास असायला हवे होते. भिवापूर शहराला लागुनच तास परीसरात एक औद्योगिक वसाहत निर्माण झालेली असून ती शाश्नानेच तयार केलेली आहे. त्यात हळुवार का होईना पण छोटे उद्योग सुरू होत आहेत. बेकरी कारखाना तसेच कापूस उद्योग कारखाना व लोखंडी शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना या वसाहतीत सुरू झाला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6821.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3948eef94162822dbd9a2d122f856debc4d7cf33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6821.txt @@ -0,0 +1 @@ +अभिजात मार्क्सवाद आणि स्त्रीवाद् यांच्यातील परस्पर संबंधाबाबत विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. अर्थात मार्क्सवादातील पुढील काही आशय सुत्रांनी स्त्रीवादी आकलनात भर पाडली आहे : १. ऐतिहासिक विकासक्रम समजून घेण्यासाठी विचारांवर वा संकल्पनांवर नव्हे, तर लोकांच्या भौतिक कृतीवर विशेषतः उत्पादनाच्या क्रियेवर भर दिला आहे. २. माणूस स्वतः आपला इतिहास घडवत असतो. या संकल्पनांचा स्त्रीवादी आकलनावर प्रभाव पडला आहे. प्रामुख्याने कुटुंबातील शोषण ऐतिहासिक संदर्भात समजून घेणे शक्य झाले. [१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6831.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6831.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6e12ab96ea65c0cc38ab58ed2731f1827a946339 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6831.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गरेट बाउमन ज्यूड (१ ऑगस्ट, १९४०:सिडनी, ऑस्ट्रेलिया - हयात) ही  ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६३ मध्ये १ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. मार्गरेटने १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XI महिला क्रिकेट संघातर्फे ५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_684.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..567891ec4eb79c4ea21cb604090131630937bed2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_684.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोजपूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6841.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6841.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..223a7510b393646f9d33db03e2abdac350b15350 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6841.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गरेट ॲन विल्क्स (जन्म दिनांक अज्ञात:इंग्लंड - हयात) ही यंग इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७३ मध्ये ६ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९७८ मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6866.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6866.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fa861b61884ba7b10ddfa2c48a9f9198e1089254 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6866.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्गशीर्ष पौर्णिमा ही हिंदू पंचांगातील मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे. +या दिवशी दत्त जयंती असते. याच दिवशी अन्नपूर्णा जयंतीही असते. +मार्गर्शीष पौर्णिमा हा एक बौद्ध धर्मीयांचा सण आहे. या दिवशीच मार्गर्शीषातल्या पौर्णिमेला गौतम बुद्ध राजगृहाला गेले होते. तेव्हा श्रेणीय बिंबिसार राजाने यष्टिवन दान दिले. तथागत बुद्ध आल्याचे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी व दर्शनासाठी राजा व प्रजा गेली. सर्वांनी भिक्खू संघासह बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर राजाने बुद्ध व भिक्खू संघाला दुसऱ्या दिवशी भोजनदान स्वीकारण्याची नम्र विनंती केली. दुसऱ्या दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसमवेत भोजनासाठी गेले, तिथे त्यांचा आदरसत्कार केला गेला. भोजनदान संपल्यावर धम्म उपदेश श्रवण करून राजाने बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाला वेळूवन दान दिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6877.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6877.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1722ff79ceb84f63935b9b72fd2e4315abaf72f6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6877.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्गशीर्ष शुद्ध नवमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील नववी तिथी आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_689.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_689.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7ef579e894dd58760c7fa156ab4a22c4f342bfbc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_689.txt @@ -0,0 +1 @@ +भोजपुर हा भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र आरा येथे आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6894.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6894.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6897.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6897.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b9828b8ede2d6f85022b9f7b746d0a82882e356 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6897.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गारेट जॉईस हडलसे (१ डिसेंबर, १८९७:इंग्लंड - १९७७:केंब्रिज, इंग्लंड) ही  इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३७ मध्ये २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6908.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6908.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b2e536cc5057cf9a8ebb472e6ddc3a81cf785d03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6908.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्गारेट मनेर्लिन मिचेल (इंग्लिश: Margaret Munnerlyn Mitchell; नोव्हेंबर ८, इ.स. १९०० - ऑगस्ट १६, इ.स. १९४९) ही एक अमेरिकन लेखिका होती. मिचेलला तिने लिहिलेल्या गॉन विथ द विंड ह्या ऐतिहासिक कादंबरीसाठी इ.स. १९३७ साली पुलिट्झर पुरस्कार मिळाला. गॉन विथ द विंड हे तिने लिहिलेले एकमेव पुस्तक आहे. +आजवर सुमारे ३ कोटी प्रति विकल्या गेलेले गॉन विथ द विंड ही जगातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी एक आहे. ह्या कादंबरीवर आधारित ह्याच नावाचा चित्रपट इ.स. १९३९ साली प्रदर्शित झाला. ह्या सिनेमाला विक्रमी १० ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. +अटलांटा शहरात जन्मापासून राहिलेल्या मार्गारेट मिचेलचा १९४९ साली अपघाती मृत्यू झाला. ती अटलांटामधील पीचट्री स्ट्रीट हा रस्ता पायी ओलांडत असताना मद्यधुंद होउन मोटार चालवत असलेल्या एका टॅक्सी चालकाने तिला ठोकरले ज्यात ती गतप्राण झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6924.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..980e7260e332b1c96b1aa14c7b9ddc17c8ebfcca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6924.txt @@ -0,0 +1,16 @@ +मार्गिका १० (मुंबई मेट्रो) ही हिरव्या मार्गिकेचा विस्तारित भाग असून , याला गायमुख-शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिका म्हणून संबोधले जाते. ही भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई शहरातल्या मेट्रो प्रणालीचा एक भाग आहे. ही मार्गिका पूर्णपणे उन्नत आहे. +फेब्रुवारी २०१७ मध्ये, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोषित केले की दिली मेट्रो रेल्वे महामंडळ (डीएमआरसी) मेट्रो १०चा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करीत आहे. एमएमआरडीए आणि डीएमआरसी यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या प्राथमिक योजनेप्रमाणे ही ठाणे - भाईंदर महामार्गाला समांतर मार्गाने धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मेट्रो मार्गिका ९ शी जोडले जाईल. या प्रकल्पाची किंमत ₹३,६०० कोटी (यूएस $ ५३ कोटी) आहे. [१] [२] [३] +पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबई मेट्रो १० च्या ९.२ किमी लांबीच्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मार्गिकेचा शिलान्यास केले. २०२२ मध्ये या मार्गिकेचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा असून मीरा-भाईंदर, ठाणे, बोरिवली आणि उर्वरित मुंबईमला ही मार्गिका जोडेल. या मार्गिके मुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याच्या तुलनेत प्रवासासाठी ५०% ते ७५% पर्यंत कमी वेळ लागेल. +महाराष्ट्र सरकार डीएमआरसीने शिफारस केलेले मास्टर प्लॅन मार्गिका द्रुतगतीने कार्यान्वित करण्यासाठी व पुढील 3-4 ते वर्षात पूर्ण करण्यासाठी उत्सुक आहे. सर्वप्रथम, प्रकल्प अहवाल अद्ययावत करण्याचे व पुढील संभाव्य उन्नत मेट्रो मार्गिकेसाठी नवीन प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. +१. मापक (नाममात्र) :: - १४३५ मिमी +2 मार्गाची लांबी :: - +3 स्थानकांची संख्या :: - ४ (सर्व उन्नत) +4 रहदारी अंदाज: : - गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) पर्यंत +5. गती ९० किमी / ता +ii. कमाल वेग ८० किमी / ता +iii. वेळापत्रक गती ३५ किमी / ता +६. मार्गान्त : - हे गायमुख-सीएसएमटी मेट्रो मार्गिकेचे गायमुखकडील विस्तारआहे. खाली नमूद केल्याप्रमाणे या विभागात फक्त एकच मार्गान्त स्थानक आहे: +१० आगार : - या विस्तारासाठी कोणताही अतिरिक्त डेपो प्रस्तावित नाही. ओवळे किंवा गायमुख या दोन्हीपैकी सीएसएमटी ते गायमुखचा आगार योग्य प्रमाणात वाढल्यानंतर या विस्तारासाठी वापरला जाईल. +मेट्रो मार्गिका १०, मार्गिका ११ आणि मार्गिका ४ या विस्तारासाठी ओवळे किंवा गायमुख येथे कार डेपो वापरला जाईल. +मार्गिका १० ठाण्यातील गायमुखला मीरा रोडच्या शिवाजी चौकात जोडते. या मार्गिकेवर ९.२ किलोमीटर मध्ये चार उन्नत स्थानके असतील. +  diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6932.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a1e3f8757158b22d61f83a5bbcb940e55fdab1d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6932.txt @@ -0,0 +1 @@ +मार्गो बेट्टी फ्रॅंक (१६ फेब्रुवारी, इ.स. १९२६ – ९ मार्च, इ.स. १९४५) ही अ‍ॅन फ्रॅंकची मोठी बहीण होती. तिचा जन्म फ्रांकफुर्ट, जर्मनी येथे झाला. इ.स. १९३३मध्ये नाझी पक्षाने जर्मनीत सत्ताग्रहण केले. याच वर्षी फ्रॅंक कुटुंब जर्मनीतून अ‍ॅम्स्टरडॅमला स्थलांतरित झाले. मात्र इ.स. १९४०पर्यंत नाझी जर्मनीने नेदरलॅंड्सवर सत्ता मिळवली. इ.स. १९४२मध्ये तिला गेस्टापोकडून छळछावणीत पाठविण्यासाठी नोटीस आली. यामुळे सर्व कुटुंबाला त्वरित ऑटो फ्रॅंकच्या कार्यालयातील गुप्त खोल्यांमध्ये लपावे लागले. ४ ऑगस्ट, इ.स. १९४४ रोजी विश्वासघाताने त्यांना पकडण्यात आले व बर्गन-बेल्सन छळछावणीत पाठविण्यात आले. तिथेच ९ मार्च, इ.स. १९४५ रोजी मार्गोचा प्रलापक ज्वराने मृत्यू झाला. अ‍ॅनच्या दैनंदिनीतील नोंदीनुसार मार्गोसुद्धा दैनंदिनी लिहित असे. मात्र तिची दैनंदिनी अद्याप सापडली नाही आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6934.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6850a2aa8a474b4caef5c3fd8ce20e7632ce9c98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6934.txt @@ -0,0 +1 @@ +मार्ग्रेथे दुसरी (डॅनिश: Margrethe Alexandrine Þórhildur Ingrid) ही डेन्मार्कच्या राजतंत्राची विद्यमान राणी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6940.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6940.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..34a7c8757fd3cfeb74fb1601610d7932b29b763b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6940.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्च ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७० वा किंवा लीप वर्षात ७१ वा दिवस असतो. + +मार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - मार्च १२ - मार्च १३ - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6960.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6960.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d420cd24a8451b97116ec77d7aa59e2310f8ac88 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_6960.txt @@ -0,0 +1,5 @@ +मार्च २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८८ वा किंवा लीप वर्षात ८९ वा दिवस असतो. + + + +मार्च २७ - मार्च २८ - मार्च २९ - मार्च ३० - मार्च ३१ - (मार्च महिना) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7036.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7036.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..153ff3d891bddc283532d90ddd89eea3f8df716a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7036.txt @@ -0,0 +1,2 @@ +मे ३, इ.स. २००७ +दुवा: [---] (इंग्लिश मजकूर) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7039.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7039.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3a7bf6e1c51839f73663ffeb379d11f748eb58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7039.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जन्म : १५ जानेवारी १९२९; - ४ एप्रिल १९६८) हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7045.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7045.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2f3a7bf6e1c51839f73663ffeb379d11f748eb58 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7045.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर (जन्म : १५ जानेवारी १९२९; - ४ एप्रिल १९६८) हे एक अमेरिकन सुधारक व धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7073.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7073.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9f603d45f4392ebcc88fdafa1aae287adb07c00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7073.txt @@ -0,0 +1,26 @@ +मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7074.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9f603d45f4392ebcc88fdafa1aae287adb07c00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7074.txt @@ -0,0 +1,26 @@ +मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7109.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7109.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..688be48636f1e021f831849e180817c8fadba2f2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7109.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्था फैरल ह्या सामाजिक कार्यकर्ता होत्या. त्या आपल्या कामासाठी भारतात आणि परदेशात प्रसिद्ध होत्या. त्यांनी महिलांचे हक्क, लैंगिक समानता आणि प्रौढ शिक्षणासाठी भरपूर काम केले आहे. १३ मे २०१५ रोजी अफगाणिस्तानमधील काबुल गेस्ट हाउसमध्ये दहशतवादी हल्ल्यात १४ जण ठार झाले होते. या हल्ल्याच्या वेळी काबुलमधील आगाखान फाऊंडेशनसह ते लिंग प्रशिक्षण कार्यशाळेचे नेतृत्व त्या करीत होत्या.[१][२] +इ.स.१९८१ मध्ये अंकुर येथे साहित्य साक्षर म्हणून, दिल्लीतील महिला साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी काम करणारे एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपले कारकीर्द सुरू केले. त्यांनी प्रौढ शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी भागीदारी शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला.[३] मार्था यांच्या मते, भागीदारी ही आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याचा आपण १९९१ मध्ये त्यांनी क्रिएटिव्ह लर्निंग फॉर चेंज नावाची संस्था स्थापन केली. यामध्ये, औपचारिक सेटिंग्जमध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शिक्षण सामग्री प्रदान केली गेली. ज्यामुळे शिक्षण रचनात्मक पद्धतीने केले जाऊ शकेल. इ.स.१९८१ मध्ये अंकुर येथे साहित्य साक्षर म्हणून, दिल्लीतील महिला साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी काम करणारे एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपले कारकीर्द सुरू केले.[४] त्यांनी प्रौढ शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी भागीदारी शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. इ.स.१९८१ मध्ये अंकुर येथे साहित्य साक्षर म्हणून, दिल्लीतील महिला साक्षरता आणि सक्षमीकरणासाठी काम करणारे एक स्वयंसेवी संस्था म्हणून आपले कारकीर्द सुरू केले. त्यांनी प्रौढ शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी भागीदारी शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. मार्था यांच्या मते, भागीदारी ही आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचा आपण १९९१ मध्ये त्यांनी क्रिएटिव्ह लर्निंग फॉर चेंज नावाची संस्था स्थापन केली. यामध्ये, औपचारिक सेटिंग्जमध्ये विद्यार्थ्यांना, आणि शिक्षकांना शिक्षण सामग्री प्रदान केली गेली ज्यामुळे शिक्षण रचनात्मक पद्धतीने केले जाऊ शकेल.'[५][६] +इ.स.२०१४ मध्ये त्यांनी लैंगिक शोषण यावर प्रथम भारतीय पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचे शीर्षक - कार्यस्थळांना प्रवृत्त करणे असे होते. लैंगिक अपंगत्व आणि सिविल सोसायटी संस्थेतील लैंगिक छळाचा अभ्यास. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या लोकांसाठी हे पुस्तक एक मैलाचे दगड आहे. प्रौढ शिक्षण, पर्यावरण, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता, लिंग मुख्य प्रवाहात आणि महिला सशक्तीकरण यासारख्या विषयांवर त्यांनी इतर अनेक पुस्तके लिहिली आहेत.[७] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7116.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7116.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5123415422fdaa8697815ca9a62139a165e0653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7116.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्न नदी किंवा मार्ने नदी ही फ्रान्समधील एक नदी आहे. ही सीन नदीची उपनदी आहे असून मार्न पॅरिसच्या पूर्वेकडील आणि आग्नेय भागात वाहते. या नदीची लांबी ५१४ किलोमीटर (३१९ मैल) आहे. फ्रांसच्या हौ-मार्ने, मार्ने, सीने-एट-मार्ने आणि वाल-दे-मार्ने या विभागांना या नदीचे नाव दिलेले आहे. +मार्न नदीचा उगम लॅन्ग्रेस पठारात होतो. तेथून ही साधारणपणे उत्तरेकडे वाहते आणि सेंट-डिझियर आणि चालोन-एन-शॅम्पेन शहरांच्या मध्ये पश्चिमेकडे वळते. पॅरिसपासून जवळ ही नदी शेरेंटन येथे सीन नदीला मिळते. मार्न नदीच्या मुख्य उपनद्या रोयनॉन, ब्लेझ, सॉल्क्स, ओवरक, पेटिट मोरिन आणि ग्रँड मोरिन आहेत . +पहिल्या महायुद्धात या नदीकाठी दोन मोठ्या लढाया झाल्या. यांतील १९१४मध्ये झालेल्या पहिल्या लढाईनंतर युद्धाला कलाटणी मिळाली. १९१८मध्ये या नदीकाठी अजून एक लढाई झाली.चार वर्षांनी म्हणजे १९१८ मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7117.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7117.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5123415422fdaa8697815ca9a62139a165e0653 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7117.txt @@ -0,0 +1,3 @@ +मार्न नदी किंवा मार्ने नदी ही फ्रान्समधील एक नदी आहे. ही सीन नदीची उपनदी आहे असून मार्न पॅरिसच्या पूर्वेकडील आणि आग्नेय भागात वाहते. या नदीची लांबी ५१४ किलोमीटर (३१९ मैल) आहे. फ्रांसच्या हौ-मार्ने, मार्ने, सीने-एट-मार्ने आणि वाल-दे-मार्ने या विभागांना या नदीचे नाव दिलेले आहे. +मार्न नदीचा उगम लॅन्ग्रेस पठारात होतो. तेथून ही साधारणपणे उत्तरेकडे वाहते आणि सेंट-डिझियर आणि चालोन-एन-शॅम्पेन शहरांच्या मध्ये पश्चिमेकडे वळते. पॅरिसपासून जवळ ही नदी शेरेंटन येथे सीन नदीला मिळते. मार्न नदीच्या मुख्य उपनद्या रोयनॉन, ब्लेझ, सॉल्क्स, ओवरक, पेटिट मोरिन आणि ग्रँड मोरिन आहेत . +पहिल्या महायुद्धात या नदीकाठी दोन मोठ्या लढाया झाल्या. यांतील १९१४मध्ये झालेल्या पहिल्या लढाईनंतर युद्धाला कलाटणी मिळाली. १९१८मध्ये या नदीकाठी अजून एक लढाई झाली.चार वर्षांनी म्हणजे १९१८ मध्ये झाली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7125.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7125.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..406cc44b3be32a7f282ef955f31d00ef48698d3e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7125.txt @@ -0,0 +1,4 @@ +मार्माराचा समुद्र (तुर्की: Marmara Denizi, ग्रीक: Θάλασσα του Μαρμαρά) हा युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारा तुर्कस्तानमधील एक भूमध्य समुद्र आहे. ह्ना समुद्र काळ्या समुद्राला एजियन समुद्रासोबत (पर्यायाने भूमध्य समुद्रासोबत जोडतो. बोस्फोरस ही मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडणारी सामुद्रधुनी तर डार्डेनेल्झ ही मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडणारी सामुद्रधुनी आहे. +मार्माराचा समुद्र तुर्कस्तानच्या युरोपियन व आशियाई भागांना वेगळा करतो. ह्या समुद्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ११,३५० चौरस किमी तर कमाल खोली १,३७० मी आहे. + +गुणक: 40°45′N 28°0′E / 40.750°N 28.000°E / 40.750; 28.000 diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7129.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7129.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..469bf8fbc220944eebc30556cefc3e3306b9e020 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7129.txt @@ -0,0 +1,2 @@ +मार्यानो गोन्झालो आंदुहार (स्पॅनिश: Mariano Gonzalo Andújar; ३० जुलै १९८३ (1983-07-30), बुएनोस आइरेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला आंदुहार २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे. +क्लब पातळीवर आंदुहार २००९-१४ दरम्यान काल्सियो कातानिया तर २०१४ पासून एस.एस.सी. नापोली ह्या क्लबांसाठी खेळत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7150.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7150.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdd3df2a5c241da9c64effbdc39fb029491f86d8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7150.txt @@ -0,0 +1 @@ +मार्लेन स्लॅबॅजर (१९६६:डेन्मार्क - हयात) ही  डेन्मार्कच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९९ दरम्यान २१ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7159.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7159.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8d61f5b09dff7e12ae2a1fa178d593c6f89a410 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7159.txt @@ -0,0 +1,37 @@ +२१ मार्च, इ.स. २०१२ +दुवा: Espncricinfo (इंग्लिश मजकूर) +मार्लोन नथानियेल सॅम्युएल्स (फेब्रुवारी ५, इ.स. १९८१:किंग्स्टन, जमैका - ) हा  वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. +२४ गांगुली • +९ मिश्रा • +२१ फर्ग्युसन • +२३ क्लार्क • +२९ इक्बाल • +३५ मन्हास • +६९ पांडे • +७३० सॅम्युएल्स • +-- जाधव • +-- खडीवाले • +-- मजुमदार • +-- सिंग • +६ राईट • +१२ सिंग • +४९ स्मिथ • +६९ मॅथ्यूज • +७७ रायडर • +-- राणा • +-- गोमेझ • +१७ उथप्पा • +-- रावत • +-- द्विवेदी • +२ दिंडा • +३ शर्मा • +५ कुमार • +८ थॉमस • +११ कार्तिक • +३३ मुर्तझा • +६४ नेहरा • +९१ खान • +९४ पर्नेल • +९९ वाघ • +-- उपाध्याय • +प्रशिक्षक: आम्रे diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7214.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7214.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7214.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7250.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7250.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..139597f9cb07c5d48bed18984ec4747f4b4f3438 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7250.txt @@ -0,0 +1,2 @@ + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7274.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7274.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b75338d637414ff6ca3d5ea531d6ffd49009b855 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7274.txt @@ -0,0 +1,4 @@ +लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा पाया घालणाऱ्या भारतीय पुरातत्त्वज्ञा. मालती नागर यांनी १९५८ मध्ये सामाजिक मानवशास्त्र आणि १९६१ मध्ये प्रागैतिहासिक पुरातत्त्व यांत एम. ए. अशा दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे पीएच.डी. साठी प्रवेश घेतला (१९६१). ह. धी. सांकलिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन केली (१९६६). त्यांच्या प्रबंधाचा विषय ’एथ्नोआर्किऑलॉजी ऑफ अहाड’ हा होता. +त्यांनी अहाड या ताम्रपाषाणयुगीन पुरातत्त्वीय स्थळावर मिळालेल्या मातीच्या भांड्यांचे पद्धतशीर वर्गीकरण केले आणि त्यावरील चित्रांचा अन्वयार्थ लावण्यासाठी भिल्ल आदिवासींचा लोकजीवनशास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. याचप्रमाणे त्यांनी अहाड येथील घरांची रचना आणि मेवाडमधील घरांचे प्रकार व रचना यांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांचे मेवाडमधील स्त्रियांच्या बांगड्या आणि ताम्रपाषाणयुगीन अहाडमधील तांब्याच्या बांगड्या यांवरील लोकजीवनशास्त्रीय संशोधन लक्षणीय होते. पीएच.डी. करत असताना त्यांनी मेवाडमधील संस्कृती, लोकजीवन आणि धार्मिक चालीरिती यांची अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली. विशेषतः महाराणा प्रताप यांचे जन्मस्थान असलेल्या चावंडजवळ अरवली टेकड्यांमध्ये गोगुंदा या आदिवासी गावातल्या मातीच्या भांड्यांच्या वापराचा व आसपासच्या खेड्यातील मातीची भांडी बनवण्याच्या तंत्राचा सखोल अभ्यास केला. +नागर यांची डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून नेमणूक झाली (१९६६). त्यानंतर पुढील वर्षी त्या व्याख्याता या पदावर रुजू झाल्या (१९६७). लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व विषयासाठीचे भारतीय विद्यापीठांमधील हे पहिले स्वतंत्र पद होते. या पदावर नेमणूक झाल्यावर नागर यांनी मध्य प्रदेश व सध्याच्या छत्तीसगढ राज्यातील गोंड आदिवासींवरील लोकजीवनशास्त्रीय संशोधनाला प्रारंभ केला. त्यांनी भीमबेटका या प्रागैतिहासिक पुरातत्त्वीय स्थळाच्या परिसरातील आदिवासींची केलेली निरीक्षणे तेथील शैलचित्रांचा अभ्यास करताना महत्त्वाची ठरली. सध्या छत्तीसगड राज्यात असलेल्या बस्तर जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंची निरीक्षणे करताना त्यांनी बस्तरमधील मारिया व मुरीया गोंडांच्या महापाषाणयुगाशी साधर्म्य असलेल्या दफनांचे आणि संबंधित धार्मिक विधींचे संशोधन केले. +नागर यांचे मध्य प्रदेशातील सागर, दमोह आणि सामनापूर जिल्ह्यांत पारधी आणि कुचबंदीया या जमातींचे लोकजीवन आणि पुरातत्त्वीय पुरावे यांची सांगड घालण्याचे काम महत्त्वाचे आहे. त्यांनी विविध आदिवासींचे शिकारीचे, सापळा लावण्याचे, रानातील वनस्पती गोळा करण्याचे आणि मासेमारीचे तंत्र यांसंबंधी विस्तृत संशोधन केले. पारधी आणि कुचबंदीया या जमातींची एकमेकांना पूरक ठरणारी आर्थिक व सामाजिक सहकार्याची भूमिका या संशोधनामुळे दिसून आली. तसेच औषधी वनस्पती, अन्न म्हणून वापरल्या जाणाऱ्या रानवनस्पती, शिकारीची साधने, शस्त्रे, भाले, जाळी व सापळे यांसारख्या विविध वस्तूंचा अभ्यास करून त्यांचा पुरातत्त्वीय निष्कर्षांना कसा उपयोग होतो, हे नागर यांनी दाखवून दिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7295.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8db0daccb19736de30ce2b6d357223f7643ea7c1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7295.txt @@ -0,0 +1 @@ +मालदा हा पश्चिम बंगाल राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7297.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7297.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a5320f4ff88c6cbcc23dfeacebf700e0c6aa7bc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7297.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालदारी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील भोकर (गाव) तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_73.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_73.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d2b1b107561aafb744c9ad0ea3b6498bba542f08 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_73.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिवापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7307.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7307.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0c71cc39df35cc0e9900fdb1b084cb21d54ddd25 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7307.txt @@ -0,0 +1,5 @@ +मालदीवमध्ये पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय म्हणून ओळखला जातो, परकीय चलन महसूल कमावण्यासाठी तसेच देशामध्ये रोजगाराची निर्मिती करण्यासाठी मालदीवमध्ये पर्यटन व्यवसाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मालदीव द्वीपसमूह हा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो.[१][२] +मालदीवमधील पर्यटनास १९७२ मध्ये सुरुवात झाली. १९६० च्या दशकात मालदीव द्वीपसमूहाला भेट देणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या मिशनने मालदीव द्वीपसमूह पर्यटनासाठी योग्य स्थान नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर १९७२ मध्ये मालदीवमध्ये प्रथम रिसॉर्ट सुरू करण्यात आले आणि त्याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी १९७२ मध्ये पहिल्या पर्यटकांच्या गटाचे आगमन झाले आणि तेव्हापासून मालदीवमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला असे मानले जाते. मालदीव मधील पर्यटनाची सुरुवात दोन रिसोर्ट ने सुरू झाली ज्याची क्षमता २८० लोकांना सामावून घेण्याची होती, कुरुंबा आयलॅंड रिसॉर्ट हे मालदीवमध्ये सुरू झालेले पहिले रिसॉर्ट असुन त्यानंतर बांदोस आयलॅंड रिसॉर्ट हे रिसॉर्ट सुरू झाले. सध्या, मालदीवमध्ये १०५ पेक्षा जास्त रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. २००९ मध्ये खाजगी मालकीच्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांना राहता यावे याबाबत नियम करण्यात आला, २०१५ मधील आकडेवारीनुसार एकूण १.२ दशलक्ष पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. +२०१८ मधील आकडेवारीनुसार मालदीव मध्ये २०१८ या वर्षात १३० बेट-रिसॉर्ट्स चालविली गेली, पर्यटकांच्या संखेतील वाढ लक्षात घेता भविष्यातील येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी इतर २३ जागांवर वाल्डोर्फ एस्टोरिया, मोव्हेनपिक, पुलमॅन आणि हार्ड रॉक कॅफे यांसारखे बाहेरील गुंतवणूकदार काम करत आहेत. मालदीवमधील विमानतळ परिसरात विस्तृत सुधारणा करून २०१९ किंवा २०२० च्या सुरुवातीस ७.५ मिलियन पर्यटकांना विमानतळावर उतरता येऊ शकेल अशी सुविधा मालदीव सरकारतर्फे उपलब्ध करण्यात येईल.[३][४][५] +मालदीव मधील पर्यटनाची सुरुवात १९७२ मध्ये तीन हॉटेलसह सुरू झाली, २०१८ च्या आकडेवारीनुसार १३० पेक्षा जास्त ऑपरेशनल रिसॉर्ट्स तेथे पर्यटकांच्या सेवेत आहेत. मालदिवमध्ये एक बेट आणि त्यावर एक रिसॉर्ट आहे. याचा अर्थ एक हॉटेल संपूर्ण बेटावर आहे त्यामुळेच हॉटेल मधून नजरेस पडणारे निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. एका बेटावर एक हॉटेल असल्याने पर्यटकांना अधिक लक्झरी सुविधा प्रदान केल्या जातात. मालदीवमधील पर्यावरण अनुकूल राहण्यासाठी डिझेलऐवजी पारंपारिक उर्जा स्रोत उदाहरणार्थ सौर ऊर्जा इ.च्या वापरावर भर देण्याचा प्रयत्न मालदीवमध्ये सुरू आहे. मनोरंजनासाठी दूरसंचार सारख्या सेवा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या जातात. +मालदीवची अर्थव्यवस्था कोणत्याही हवामानातील बदलांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबुन आहे. समुद्रामुळे उत्पन्न होऊ शकणाऱ्या अनिश्चित नैसर्गिक आपत्ती तसेच वातावरणातील बदलाच्या परिणामी मालदीव आता उगवणारा समुद्र आणि कोरल रीफच्या विषाणूच्या समस्येचा सामना करीत आहे. जागतिक बँकेच्या मते, "भविष्यातील समुद्राच्या पातळीवर २१०० पर्यंत १० ते १०० सेंटीमीटरच्या श्रेणीत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संपूर्ण देश पाण्याखाली येऊ शकतो." त्यामुळे लोकसंख्या वाढविण्याच्या प्रयत्नाऐवजी भूगर्भीय प्रकल्पांसह उगवणाऱ्या समुद्र समस्येशी लढण्यासाठी सरकारने नवीन निर्णय घेतला आहे. इतर बेटे भाड्याने देणे आणि नवीन बेटे तयार करणे ही संकल्पना मालदीव तर्फे राबवण्यात येत आहे, हल्टुमले या बेटापैकी एक आहे.[६][७] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7319.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7319.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e89a2c5c8939308a6cc10744f150330a09f33f92 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7319.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालबिडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7349.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7349.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..18df9bcb5f4fc14cd9f97fa0676a3d96b626d3db --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7349.txt @@ -0,0 +1 @@ +मालविका मराठे (१९६७ - ७ मे, २०२०:माहीम, मुंबई, महाराष्ट्र) या दूरदर्शन-सह्याद्री या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर सन १९९१ ते २००१ पर्यंत या कालावधीत वृत्तनिवेदिका होत्या. त्यापूर्वी त्या आकाशवाणी (All India Radio)वर निवेदिका होत्या. या त्यांच्या आकाशवाणीत उद्घोषक म्हणून काम करत असतानाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीदरम्यान त्यांनी अनेक व्यावसायिक मराठी नाटकांमधेही भूमिका केल्या होत्या. नव्या संचात आलेल्या 'मोरूची मावशी' या नाटकात त्यांची भूमिका होती. मालविका मराठे यांनी काही दूरचित्रवाणी मालिकांमध्येही काम केले होते. अनेक रंगमंचीय कार्यक्रमांच्या त्या सूत्रसंचालक असत. त्यांनी दूरदर्शनवरील 'हॅलो संखी' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सतत १२ वर्षे सूत्रसंचालन केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7371.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7371.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d5612c3552973f59dfa9824e01579edd49f75a51 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7371.txt @@ -0,0 +1,10 @@ +मलाक्का (भासा मलेशिया: Melaka; जावी लिपी: جوهر ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या दक्षिण भागात वसले आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मलाक्का पर्लिस व पेनांग यांच्या पाठोपाठ तिसरे छोटे राज्य आहे. मलाक्क्याच्या उत्तरेस नगरी संबिलान, तर दक्षिणेस जोहोर वसले आहे. बांदाराया मलाका येथे मलाक्क्याची राजधानी असून ७ जुलै, २००८ रोजी या शहरास युनेस्को जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. +मलाक्का मलेशियाच्या इतिहासातील सर्वाधिक जुन्या सल्तनतींपैकी एक आहे. मात्र इ.स. १५११ साली पोर्तुगीजांनी मलाक्क्याची सल्तनत जिंकून घेतल्यावर राजेशाही संपुष्टात आली. तेव्हापासून आजतागायत सुलतानाऐवजी यांग दि-पर्तुआ नगरी, अर्थात राज्यपाल, हा शासनप्रमुख या नात्याने राज्यकारभार सांभाळतो. +१,९५० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेले मलाक्का मलय द्वीपकल्पाच्या आग्नेय दिशा किनाऱ्यावर वसले आहे. मलाक्का व इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांदरम्यान मलाक्क्याची सामुद्रधुनी पसरली आहे. द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दोन तृतीयांश अंतरावर वसलेले मलाक्का पूर्वीपासून मलाक्क्याच्या सामुद्रधुनीच्या परिसरातील व्यूहात्मक महत्त्वाचे केंद्र आहे. +पुलाउ बसार, पुलाउ उपे ही बेटे व तांजुंग तुआन नावाचे एक्स्क्लेव्ह मलाक्क्याच्या सरहद्दीतच मोडतात. +प्रशासकीय दृष्ट्या मलाक्क्याचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन होते : + + + कदा · कलांतान · जोहोर · तरेंगानू · नगरी संबिलान · पराक · पर्लिस · पाहांग · पेनांग · मलाक्का · सलांगोर · साबा · सारावाक + + क्वालालंपूर · पुत्रजय · लाबुआन diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7373.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2f01577a21c3f4a0776d0f1988d554abf998c03 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7373.txt @@ -0,0 +1,3 @@ +{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} + +मादागास्कर हा पूर्व आफ्रिकेतील एक द्वीप-देश आहे. अंतानानारिव्हो ही मादागास्करची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे जगातील सर्वात मोठ्या बेटांपैकी एक आहे. याच्या चारही बाजुंना हिंद महासागर आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_739.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_739.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cbc7ed0c2ee26d1e793fb1956fe29727183692aa --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_739.txt @@ -0,0 +1,18 @@ +भोपिवळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने गेल्यावर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १४ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ११५ कुटुंबे राहतात. एकूण ४७९ लोकसंख्येपैकी २४९ पुरुष तर २३० महिला आहेत. गावाची साक्षरता ८१.१८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८७.२१ आहे तर स्त्री साक्षरता ७४.७६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ५४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ११.२७ टक्के आहे. मुख्यतः कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून ते काही प्रमाणात कुक्कुटपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +गाळतरे, नाणे, शेलटे, मुंगुस्ते, देवळीतर्फेकोहज, वैतरणानगर,पिंपळास, खारिवळीतर्फेकोहोज, आपटी, गोर्हे, सांगे ही जवळपासची गावे आहेत.मांडा-वावेघर ग्रामपंचायतीमध्ये भोपिवळी, देवळीतर्फेकोहज, मांडे, मुंगुस्ते, वावेघर ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7412.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7412.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9f6d40cea3d6f8aaf7fb8a7573630e391cd8d0b9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7412.txt @@ -0,0 +1 @@ +माली राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालीचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7414.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7414.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bbd17fee766468c4790ff581899ae93b90bcba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7414.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मालीचे साम्राज्य वायव्य आफ्रिकेमधील इ.स.च्या १३ ते १७व्याशतकांमध्ये असलेले साम्राज्य होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7416.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7416.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5bbd17fee766468c4790ff581899ae93b90bcba4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7416.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मालीचे साम्राज्य वायव्य आफ्रिकेमधील इ.स.च्या १३ ते १७व्याशतकांमध्ये असलेले साम्राज्य होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7453.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7453.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8af5ce1e29ad3f3989f1a1f9a93eaf820f960c5e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7453.txt @@ -0,0 +1,2 @@ +मालेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7492.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7492.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0df859d78be5eb4f3feeb8a164e78e606b5b4d28 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7492.txt @@ -0,0 +1 @@ +मालेवाडी हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव नाशिक डिव्हिजनमधे येते. ते अहमदनगरपासून ४० कि.मी. अंतरावर आहे, तर पाथर्डीपासून २९कि.मी.वर आहे . गावातून शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसेस तसेच खाजगी वाहने मिळतात. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7500.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7500.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8f94ff099b95dd5f3c7bff35b0c11744f9016488 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7500.txt @@ -0,0 +1,18 @@ +मालोंदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. +वाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे वाडा-शहापूर मार्गाने गेल्यावर राजा वडापाव नंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव ८.१ किमी अंतरावर आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +हे लहान आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३८ कुटुंबे राहतात. एकूण १७६ लोकसंख्येपैकी ९१ पुरुष तर ८५ महिला आहेत. गावाची साक्षरता ९०.९६ टक्के आहे.पुरुष साक्षरता शतप्रतिशत आहे तर स्त्री साक्षरता ८१.७१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या ५.६८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात. +गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात. +कांबरे, आबितघर, सावरखांड, विजापूर, कोणे, गाटेसबुद्रुक, गाटेसखुर्द, चिखले, गोळेघर, बावळी, तिळगाव ही जवळपासची गावे आहेत.सरशी ग्रामपंचायतीमध्ये मालोंदे आणि सरशी ही गावे येतात. +१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html +२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html +३. +https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/ +४. +http://tourism.gov.in/ +५. +http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036 +६. +https://palghar.gov.in/ +७. +https://palghar.gov.in/tourism/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7509.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..649a0985535dcfad1dda08d90765ab2789f64dd5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7509.txt @@ -0,0 +1,14 @@ +एल हज मलिक एल शबाझ +काळा राष्ट्रवाद +नेशन आॅफ इस्लाम +मुस्लिम माॅस्क, +अतालाह शाबाझ +क्युबिलाह शाबाझ +ईल्यासाह शाबाझ +गामिलाह लुमुंबा शाबाझ +मलिकाह शाबाझ +अर्ल लिटल +माल्कम एक्स (१९२५ - १९६५) हा एक आफ्रिकी-अमेरिकी मुस्लिम मंत्री व मानवाधिकार कार्यकर्ता होता. त्याच्या चाहत्यांसाठी तो अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा धैर्यशील समर्थक होता. अधिकारांसाठी गोरे अमेरिकी काळ्यांच्या विरुद्ध कसे गुन्हे करतात हे सांगण्यात त्याची हयात गेली. ह्यासाठी एक त्याचे निंदक त्याला वर्णभेदाचे व हिंसाचाराचे समर्थन केल्याबद्दल दोष देतात. असे असूनही माल्कम एक्सला आफ्रिकी-अमेरिकी इतिहासातील, श्रेष्ठ व महान लोकांमध्ये गणले जाते. +त्याचे वय ६ असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. तो १३ वर्षाचा असताना त्याच्या आईला एका मानसिक रुग्णालयात भरती करण्यात आले, ज्यानंतर तो अनेक फाॅस्टर घरांमध्ये राहिला. १९४६ मध्ये, वय वीस वर्ष असताना, तो चोरीच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेला. तुरुंगात असतात तो नेशन आॅफ इस्लाम ह्या संघटनेचा भाग झाला. तेव्हाच त्याने नाव माल्कम लिटल वरून माल्कम एक्स असे बदलून घेतले, कारण लिटल हे नाव गोऱ्या मालकाने त्याच्या पालकांवर थोपले होते, अशी त्याची समजूत होती. १९५२मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तो संघटनेचा सगळ्यात प्रभावी नेता म्हणून पुढे आला. त्याने १२ वर्षे संघटनेचे त्याने नेतृत्व केले. त्याच्या आत्मकथेमध्ये त्याने नेशनचा सदस्य असताना केलेल्या काही गोष्टी अभिमानाने लिहिल्या आहेत, मुख्यतः, त्याचा मोफत व्यसन मुक्ती कार्यक्रम. नेशन ही संघटना काळ्यांचे वर्चस्व, गोऱ्या अमेरिकींना वेगळे करणे, ह्या गोष्टीचे समर्थक होती. मानवाधिकार चळवळीला व एकीकरणाच्या मुद्द्याला नेशनचा नकार होता. +मार्च १९६४ च्या दरम्यान, माल्कमम एक्स नेशन आॅफ इस्लाम व त्याचा नेता एलिजाह मुहम्मद, ह्यांच्याबद्दल नकारात्मक झाला. संघटनेसोबतच्या काळाबद्दल त्याने अनेक वेळा खेद व्यक्त केला व सुन्नी इस्लामला मानायला सुरुवात केली. अफ्रिका व मध्य पूर्वचा काही काळ दौरा केल्यावर, व हज पूर्ण केल्यावर, त्याला एल हज मलिक ए शाबाझ, हे नाव मिळाले. त्याने नेशन आॅफ इस्लामला अस्वीकृत केले, वर्णवादाला नकार दिला, व मुस्लिम माॅस्क, ईंक, व आॅरगनायझेशन आॅफ ॲफ्रो अमेरिकन युनिटी ह्यांची स्थापना केली. त्याचा पॅन-आफ्रिकनवाद, काळ्यांना स्व:अोळख, व काळ्यांना स्वरक्षण ह्या गोष्टींना समर्थन देत राहिला. +२१ फेब्रुवारी १९६५ रोजी नेशन आॅफ इस्लामच्या ३ सदस्यांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7525.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7525.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..47360eba12908e86796f88200b1feee3619f750f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7525.txt @@ -0,0 +1 @@ +माल्टा क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका माल्टाने २-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7578.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7578.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fdc9522e3a70a8544c7df7a3a3a583182e6d6b06 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7578.txt @@ -0,0 +1,2 @@ + माळखेड बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7592.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7592.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..316462b3d33c107abf77d78eb7688aacbf59086c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7592.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळझरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7602.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..38901a51d84e2dc2aa0ee05ccc49b6cc68023ca3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7602.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळबोरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7622.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7622.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..37c8fc3d12a6812ce1cc75a7fd72dd630694da14 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7622.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४७० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_764.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_764.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..97c86fec24d54e9ae0137a75baeba037059074f3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_764.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोरगिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_767.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_767.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..541f171a50faddd1e41d2c6d465910bf495a3aa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_767.txt @@ -0,0 +1,26 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५२७५११ असलेले भोरटेक हे गाव, जळगाव या जिल्ह्यातील ५५६.० हेक्टर क्षेत्राचे गाव असून ह्या गावात ६२ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ४६३ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर जळगाव जिल्हा|जळगाव हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमी पेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. माध्यमिक शाळा चौबारी येथे आहे. +५ ते १० किमी अंतरावर : काही नाही +१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा अमळनेर येथे आहे. पदवी महाविद्यालय अमळनेर येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा जळगाव जिल्हा|जळगाव येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र अमळनेर येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा अमळनेर येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - मोबाइल फोन सुविधा, सार्वजनिक बस सेवा, जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - पोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्टेशन, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. टॅक्सी, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. डांबरी रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - एटीएम - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमी पेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +या लेखातील माहिती २०११ च्या जनगणनेनुसार [१] आहे. जनगणनेत नसलेल्या माहितीसाठी वेगळा संदर्भ दिला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7677.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7677.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..20018d2f7660fc9db291a825b69fe43b2ac961ab --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7677.txt @@ -0,0 +1,2 @@ +माळोशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7679.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7679.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f41556842b256111d0630885fe04fa1bbd1292c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7679.txt @@ -0,0 +1 @@ +मावडी कडे पठार हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7682.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d0e8cc23b5c1ffc58cb184f0bb100db5002588a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7682.txt @@ -0,0 +1 @@ +मावदी सुपे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7684.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7684.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..62c2c3a265f6183ed9bd242462f8f224b32222e5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7684.txt @@ -0,0 +1,3 @@ + +मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.जुन्नर प्रांततील 12 मावळ आणि पुणे प्रांततील 12 मावळ अशी एकूण 24 मावळ स्वराज्यात होती. दोन नद्या दरम्यानचा प्रदेशला मावळ किंवा नहेर असे म्हणतात. +शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मावळ्यांचा हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग होता. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांमधल्या खोऱ्याला "मावळ" आणि खोऱ्यातील सैनिकांना "मावळे" म्हणत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_770.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..903cc6e874a970ba93ec445272cfc53b01beb7c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_770.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोरड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7707.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8b137891791fe96927ad78e64b0aad7bded08bdc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7707.txt @@ -0,0 +1 @@ + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7711.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7711.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b70807c16088e980254b17e219c6e4c20d1b0b60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7711.txt @@ -0,0 +1,18 @@ +मावोपोल्स्कीए प्रांत (इंग्लिश लेखनभेदः लेसर पोलंड प्रांत; पोलिश: Województwo małopolskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. + +ओपोल्स्का · +कुयास्को-पोमोर्स्का · +झाखोज्ञोपोमोर्स्का · +डॉल्नोश्लोंस्का · +पोट्कर्पाट्स्का · +पोडाल्स्का · +पोमोर्स्का · +माझोव्येत्स्का · +मावोपोल्स्का · +लुबुस्का · +लुबेल्स्का · +वार्मिन्स्को-माझुर्स्का · +वूत्श्का · +व्यील्कोपाल्स्का · +श्लोंस्का · +श्वेंतोकशिस्का प्रांत diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7730.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7730.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6b791e4fbdec03eda3f2f5d89cc18017465380dc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7730.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९५५ असलेले मासरीगाटा हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील ६०६.९७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ४४ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या १६९ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ३० किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-१. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा निमनगाव येथे आहे. माध्यमिक शाळा निमनगाव येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा रांगी येथे आहे. १० किमी पेक्षा अधिक अंतरावर : पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय धानोरा येथे आहे. वैद्यकीय महाविद्यालय धानोरा येथे आहे. मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युट गडचिरोली येथे आहे. पॉलिटेक्निक गडचिरोली येथे आहे. व्यावसायिक प्रशिक्षण शाळा गडचिरोली येथे आहे. अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र गडचिरोली येथे आहे. अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते. +नसलेल्या सुविधा - +उघडी गटारे, न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +डांबरी रस्ते, कच्चे रस्ते, पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ ते १० किमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे / सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ ते १० किमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ ते १० किमी अंतरावर. टॅक्सी, - ५ ते १० किमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ ते १० किमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7743.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7743.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1c44e9271c16a394ebcf41887dd10019a4a2083e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7743.txt @@ -0,0 +1,2 @@ +मासळापेण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7753.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7753.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e6050ef7950cdc64f86e3ca49a503ccfd11c48d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7753.txt @@ -0,0 +1,26 @@ +मासातोशी कोशिबा हे शास्त्रज्ञ आहेत. +आ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन · +ॲ · एडवर्ड ॲपलटन +ए · लियो एसाकी +ऑ  · फ्रँक ऑपनहाइमर +ओ  · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम +क  · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग +ग  · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक +च  · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह +ज  · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की +झ  · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके +ट  · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर +ड  · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर +त  · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ +थ  · जॉर्ज पेजेट थॉमसन +न  · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन +प  · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक +फ  · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग +ब  · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक +म  · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर +य  · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू +र  · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन +ल  · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स +व  · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा +श  · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर +स  · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस  · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7795.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7795.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c9b5490d66caf9c775ca9bc91cd6c8dc060fc24d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7795.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +मास्टर ऑफ कॉमर्स (एमकॉम) ही पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी आहे ,ज्यात वाणिज्य, व्यवस्थापन ,विपणन ,अंकेक्षण  आणि अर्थशास्त्र संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. वाणिज्य पदवीधर पदवी प्रमाणेच राष्ट्रकुल  राष्ट्रांमध्येही ही पदवी दिली जाते. +मास्टर ऑफ कॉमर्सला सामान्यत: एक वर्षाचा पूर्ण-वेळ अभ्यास आवश्यक असतो.लेखांकन, अर्थशास्त्र, वित्त किंवा विपणन यासारख्या विषयांवर सामान्यत: अभ्यासक्रम असतो आणि अंतर्निहित सिद्धांतावर जोर देतो. संबंधित, अभ्यासक्रमा मध्ये सहसा शोध प्रबंध  घटक समाविष्ट असतो किंवा ते केवळ शोध आधारित असू शकतात. +Given this structure, the Master In Commerce differs from other business and management degrees. Its concentration on one area distinguishes it from generalist degrees, such as the मास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनीस्ट्रेशन; some universities offer the M.Comm in general management, although this is more similar to the Master of Management than to the MBA. +As compared to specialized Professional degrees - such as the Master of Science in Finance or Master of Accounting - the M.Comm places more emphasis on theory, although sometimes less on practice; generally, though, there is a close correspondence between these degrees and the related M.Comm; see also Master of Science in Management. +Admission is usually on the basis of an existing Bachelor's (or similar compatible) degree, generally the Bachelor of Commerce. Depending on the degree focus, a related undergraduate major and / or a fairly strong quantitative background may also be a prerequisite. Some programs admit students from non-business backgrounds such as liberal arts, engineering, or the sciences - these programs usually require that students complete a bridging course. +Based on specialization, graduates are typically employed in fields related to their degree focus, such as financial services, marketing and project management; graduates also often work in general management and business consulting [१] Archived 2011-04-15 at the Wayback Machine.. +The Master of Commerce includes a research component and thus provides access to a doctorate; progressing from the Master of Commerce, a student can pursue a Doctor of Commerce (D.Comm), Doctor of Business Administration (DBA), or a Doctor of Philosophy (Ph. D) degree program. +साचा:Academic degrees diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7814.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7814.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f68d655b5d497b6138b86e93b00a9bd44875be45 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7814.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील एक गाव आहे. +नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7821.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7821.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d1b0b66e3801bb5d97d8ce04df446439b1307198 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7821.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहिंद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7823.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7823.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2463c468da5edcae464c724b918d61d88542b4de --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7823.txt @@ -0,0 +1,3 @@ +'माहिती' याचा अर्थ कोणत्याही स्वरूपातील, कोणतेही साहित्य असा असून त्यामधे, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने,ई-मेल, अभिप्राय,सूचना,प्रसिद्धीपत्रके,परिपत्रके, आदेश,रोजवह्या,संविदा,अहवाल, कागदपत्रे,नमुने,प्रतिमाने, (मॉडेल) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील आधार सामग्री...... +माहिती या शब्दाला अनेक अर्थ असू शकतात, जसे - संवाद, ज्ञान, देवाण-घेवाण,अर्थ, व्युत्त्पत्ती इ. एखादी गोष्ट नव्याने कळणे, इतरांना सांगणे, समजावणे, प्रसारित करणे ही माहितीची काही उदाहरणे आहेत. +संदर्भ: माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ : अण्णा हजारे यांच्या पुस्तकातील प्रकरण प्रारंभिक मधील (च)'माहिती' याचा अर्थ पृ. क्र. ३ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7826.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7826.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..44ca5f1d5f7edd3bd6594fc2fef608ceb0b1dc4f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7826.txt @@ -0,0 +1 @@ +माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. भारत सरकारच्या प्रसारण शाखा, प्रसार भारतीच्या, कारभारासाठी हे मंत्रालय जबाबदार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ही मंत्रालयातील इतर महत्त्वाची वैधानिक संस्था आहे जी भारतात प्रसारित होणाऱ्या चित्रपटाच्या नियमनास जबाबदार आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7836.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7836.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436e1d7f96e91ac1709b2eba41eea99a29f92e73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7836.txt @@ -0,0 +1,37 @@ +माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. +०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२ +०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ +२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ +२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३ +०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ - +०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ +२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ +१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ +०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८ +१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० +०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ +१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३ +०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ +१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ +०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ +१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ +२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० +०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ +२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ +०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ +१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९ +०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ +२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ +२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४ +०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ +०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९ +०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० +११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४ +३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९ +२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ +३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ +१४ ऑगस्ट २०२० - पदावर + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7837.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7837.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..436e1d7f96e91ac1709b2eba41eea99a29f92e73 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7837.txt @@ -0,0 +1,37 @@ +माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. + +मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व तंत्रज्ञान मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. +०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२ +०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२ +२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३ +२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३ +०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ - +०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२ +१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५ +२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७ +१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८ +०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८ +१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८० +०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२ +१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३ +०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५ +१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५ +०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६ +१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८ +२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९० +०४ मार्च १९९० - २४ जून १९९१ +२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३ +०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५ +१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९ +०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९ +२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३ +२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४ +०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८ +०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९ +०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१० +११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४ +३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९ +२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९ +३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२ +१४ ऑगस्ट २०२० - पदावर + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7845.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b61da01165c78aa4dd7e94d181113286e911c840 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7845.txt @@ -0,0 +1,3 @@ +This template is used to describe a group of people that form a tribe or gotra (clan). +This template can also be used to create infoboxes that describe the numerous tribes of Arabia. +साचा:Organization infoboxes diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_788.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f785a5ac6cddf2e7da38f5e8179483945c5e2e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_788.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोला पासवान शास्त्री (२१ सप्टेंबर, १९१४:बैरगच्ची, बिहार आणि ओरिसा प्रांत, ब्रिटिश भारत - १० सप्टेंबर, १९८४:नवी दिल्ली, भारत) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि १९६८-७१ दरम्यान तीन वेळा भारतातील बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. +१९६८ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, परंतु हा कार्यकाळ केवळ तीन महिने टिकला. [२] हे बिहारचे पहिले मुख्यमंत्री होते. [२] ते दुसऱ्यांदा १९६९ मध्ये १३ दिवसांसाठी आणि तिसऱ्यांदा १९७१ मध्ये ७ महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले. [२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7894.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7894.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..498efe0633ca9340238fe42ddd2104217c31e44a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7894.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7903.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7903.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f9fdb6e59549f73d47837a55708295ce924673d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7903.txt @@ -0,0 +1,2 @@ +माहेर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7910.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7910.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1d6c9566bd40196112124900f052aa475f034e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7910.txt @@ -0,0 +1,7 @@ + +माहेरची साडी (१९९१) हा एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके (दिवंगत मराठी चित्रपट दिग्गज दादा कोंडके यांचे पुतणे) यांनी केले होते. चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत ₹१२ कोटी (US$1.6 दशलक्ष)ची कमाई केली, ज्यामुळे तो सर्वकाळातला सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनला. त्यावेळच्या कोणत्याही मराठी चित्रपटापैकी ही सर्वाधिक कमाई होती. +माहेरची साडी चित्रपट दोन वर्षांहून अधिक काळ प्रतिष्ठित प्रभात टॉकीजवर चालला.[१] हा चित्रपट एक कौटुंबिक विषयावरील फॅमिली ड्रामा आहे. हा अत्यंत यशस्वी राजस्थानी चित्रपट "बाई चली ससरीये" (1988)चा रिमेक होता, ज्याचा नंतर 1994 मध्ये जुही चावला आणि ऋषी कपूर यांना घेऊन साजन का घर म्हणून हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. +अनिल मोहिते यांनी चित्रपटाला संगीत दिले. चित्रपटाची गाणी त्या काळी प्रचंड गाजली. लोक गाणी ऐकताना डोळे पुसायचे. आजही "माझं सोनुलं सोनुलं..माझं छकुलं छकुलं" हे गीत लोकप्रिय आहे. +मराठीतील अजरामर चित्रपटांत याची गणना होते. लोक हा चित्रपट पाहताना खूप रडायचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा चित्रपट पोहचला. +लोक सांगतात, सिनेमाच्या थिएटरमध्ये जेव्हा कुणी मागे वळून पाहिले तर अक्षरशः अख्खं थिएटर रडताना दिसायचं. +लोकांना चित्रपट एवढा प्रचंड आवडला की लग्नाचं वऱ्हाड असल्यासारखं वाहने करून लोक जवळच्या शहरात खास चित्रपट पाहण्यासाठी जात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7914.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7914.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e9a12e128da2922f8bab77b8d61012e8d25e5f52 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7914.txt @@ -0,0 +1,3 @@ +७ फेब्रुवारी, इ.स. २०११ +दुवा: CricInfo (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7924.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7924.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..245bec1ed6bb74d4505482725ad02449f10c511a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7924.txt @@ -0,0 +1 @@ +मिंग राजवंश (सोपी चिनी लिपी: 明朝; पिन्यिन: Míng Cháo, IPA: [mǐŋ tʂʰɑ̌ʊ̯]), किंवा महान मिंगांचे साम्राज्य (सोपी चिनी लिपी: 大明国; पारंपरिक चिनी लिपी: 大明國; पिन्यिन: Dà Míng Guó) हा मंगोल-प्रभावित युआन राजवंशाच्या कालखंडानंतर इ.स. १३६८ ते इ.स. १६४४ या कालखंडात चिनावर राज्य करणारा राजवंश होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7926.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7926.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46662a6d5f28ed83acb9405268b59c5f8105ceea --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7926.txt @@ -0,0 +1 @@ +मिंगशिंग यिंगप्यान गोंग्शी ऊर्फ मिंगशिंग चित्रपट कंपनी (पारंपरिक चिनी लिपी: 明星影片公司; पिन्यिन: Míngxīng yǐngpiàn gōngsī; शब्दशः अर्थ: "तेजस्वी तारा चित्रपट कंपनी") ही इ.स. १९२० व १९३० च्या दशकांत चिनी चित्रपट-निर्मितीच्या क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी होती. १९२२ साली स्थापलेली ही कंपनी १९३७ साली दुसऱ्या चीन-जपान युद्धामुळे बंद पडेपर्यंत पंधरा वर्षे चित्रपट-निर्मिती करत होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_794.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_794.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7d964519d66518dcdf8666e78877a75d0cc70636 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_794.txt @@ -0,0 +1,8 @@ + भोलावळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7943.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7943.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5e3cdd1b0517f9714f5fbacbc71aaa7c76848e8d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7943.txt @@ -0,0 +1 @@ +मिकाएल इशाक  स्वीडनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7955.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7955.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..85e27dbcfe39ea1ae86353c2da8537521583e744 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7955.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिकी मिशेल इशिकावा (जन्म २९ जुलै १९९१) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका आहे. द टेररच्या दुस-या सीझनमध्ये एमी योशिदा या भूमिकेसाठी आणि टी-स्क्वॉड या संगीत गटाचा भाग म्हणून तिला ओळखले जाते. +मिकी इशिकावाने तिची कारकीर्द सुरू केली जेव्हा तिने ग्रुप टी-स्क्वॉडचा भाग म्हणून डिस्ने रेकॉर्डवर साइन इन केले. या काळात तिने जोनास ब्रदर्स, मायली सायरस आणि द चीता गर्ल्ससोबत दौरा केला होता आणि निकेलोडियन मालिका झोई १०१ मध्ये काम करत होती. टी-स्कुवाड च्या विघटनापासून, तिने एकल कारकीर्द सुरू केली आहे. +मिकी मेक युवर मूव्ह सारख्या इतर अनेक प्रकल्पांमध्ये दिसली जिथे तिची सहाय्यक भूमिका होती त्यानंतर स्वे नावाच्या आशियाई नाटकात. तिने द टेररवर एमी योशिदा ही मालिका नियमित भूमिका जिंकली; तिला जवळची वाटणारी भूमिका. "मी दुसरी पिढी म्हणून ओळखतो, म्हणून, एमीच्या वाचनात, असे वाटले की आम्ही खूप समान आहोत आणि मला पात्राशी खूप जवळचे आणि जोडलेले वाटले." +मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असलेल्या डिस्ने+ मालिका द फाल्कन अँड द विंटर सोल्जरमध्ये तिने लीहच्या भूमिकेत पाहुणे म्हणून काम केले. +मिकी मिशेल इशिकावा diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7958.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7958.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..92d43f9305f7af7c0355d926dabb630065ab79dd --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7958.txt @@ -0,0 +1,4 @@ +मायकल ॲन्जेलो (मार्च ६, इ.स. १४७५ – फेब्रुवारी १८, इ.स. १५६४) हा एक प्रसिद्ध इटालियन चित्रकार, शिल्पकार, वास्तुकार, कवी व अभियंता होता. इटालियन रानिसां मधील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये त्याला गणले जाते. मायकल ॲन्जेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटा व डेव्हिड ह्या रानिसांमधील मोठ्या कलाकृती मानल्या जातात. +वयाच्या तेराव्या वर्षी तत्कालीन विख्यात चित्रकार डोमेनिको यांच्या कार्यशाळेत शिक्षणासाठी मायकेल दाखल झाला. त्याने डोमेनिकोंच्या कार्यशाळेत रेखांकन आणि भित्तिचित्रकला यांत विलक्षण प्रगती केली. फ्लोरेन्स शहराचा तत्कालीन धनाढ्य आणि कलाकारांची उत्तम पारख असलेला अधिपती लॉरेन्झो दे मेदिची याने मायकेलचे गुण हेरून त्याच्या कलासंग्रहातील रोमन शिल्पकृतींचा अभ्यास करण्यासाठी बोलावले. +१४८९ ते १४९२ या काळात लॉरेन्झचा वरदहस्त लाभल्यामुळे मिकेलेंजेलोचा संबंध तत्कालीन विख्यात शिल्पकार, तत्त्ववेत्ते यांच्याशी आला. बॅटल ऑफ लॅपीत्झ हे मिकेलेंजेलोने तयार केलेले संगमरवरातील पहिले शिल्प होय. त्यानंतरच्या आयुष्यात मायकेलने असंख्य शिल्पाकृती बनविल्या. त्यापैकी व्हॅटिकनमधील पिएता, डेव्हिड, टुम्ब ऑफ लॉरेन्झो दि मेदिची, डे अँड नाइट, डस्क ऑफ डॉन ही संगमरवरी शिल्पे अद्वितीय आणि अजरामर ठरली. याच्या शिल्पांमधून त्याने दर्शविलेली मानवी शरीर प्रमाणबद्धता आणि शरीरसौष्ठव चकित करून टाकणारे आहे. +१५३४ साली मिकेलेंजेलो रोमला आला. रोममधील सेंट पीटर्स चर्चचे बरेचसे बांधकाम राफाएल, ब्रामांत, पेरूत्झी या वास्तुविशारदांनी केले होते. पुढे तिसऱ्या पोप पॉलच्या आग्रहाखातर मिकेलेंजेलोने हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी मायकेलेने आधी लोरेन्सच्या प्रसिद्ध डोमो कॅथेड्रलचा अभ्यास केला. सेंट पीटर्स चर्चमधील सिस्टीन चॅपेलच्या छतावरील चित्रकृतींसाठी मिकेलेंजेलो प्रसिद्ध आहे. या छताचा गिलावा ओला असतानाच छताखाली उताणे पडून मायकेलने ३०० मानवाकृती रंगविलेल्या आहेत.या छताशिवाय मायकेलच्या द लास्ट जजमेंट, क्रुसिफिकेशन ऑफ सेंट पीटर्स आणि कन्व्हर्शन ऑफ सेंट पॉल या चित्रकृती प्रसिद्ध आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7967.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7967.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0a14b0915f5eede13294e5cc8794f266802cab49 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7967.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिकोलाइव्ह ओब्लास्त (युक्रेनियन: Миколаївська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या दक्षिण भागात वसले असून त्याच्या दक्षिणेला काळा समुद्र आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7974.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e226cee0c9b325979092e7540cdd3c0392b74f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_7974.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिखाइल मिखाइलोविच झोश्चेन्को (रशियन: Михаи́л Миха́йлович Зо́щенко; १० ऑगस्ट, इ.स. १८९४:सेंट पीटर्सबर्ग, रशिया – २२ जुलै, इ.स. १९५८:लेनिनग्राड, रशिया) हे रशियन लेखक होते. +यांचे वडील युक्रेनियन होते तर आई रशियन होती. झोश्चेन्कोंच्या वडीलांनी सेंट पीटर्सबर्गमधील सुव्होरोव्ह संग्रहालयाच्या भिंतींवरील कलाकुसर करवली होती.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8012.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8012.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8012.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8018.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8018.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bc60cde30110d50007e660eacde27ef9baba8c74 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8018.txt @@ -0,0 +1 @@ +मिगेल दि उनामुनो इ हुगो (२९ सप्टेंबर, इ.स. १८६४ - ३१ डिसेंबर, इ.स. १९३६) हे स्पॅनिश साहित्यिक होते. हे सालामांका विद्यापीठात प्राध्यापक होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8025.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8025.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e3d8e8c295c96192db0bee4760b9bf5e29632ed4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8025.txt @@ -0,0 +1 @@ +† खेळलेले सामने (गोल). diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8031.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8031.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f272093e025a0a79fd105773f9385f2cfdfaeb95 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8031.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिन्यॉन दु प्रीझ (१४ जून, इ.स. १९८९ - ) ही  दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. दु प्रीझ दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाची नायिका होती. +ही उजव्या हाताने फलंदाजी करते व क्वचित यष्टिरक्षणही करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8074.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8074.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64ef7b711895520148e80bbe797708f59abb1ae9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8074.txt @@ -0,0 +1 @@ +मिझोरम हा भारताच्या मिझोरम राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. मिझोरममधील सर्व ४० विधानसभा मतदारसंघ ह्याच्या अखत्यारीत येतात. १९७२ सालापासून ह्या मतदारसंघामधून लोकसभेवर खासदार निवडून येत आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सी. लालरोसांगा येथून निवडून आले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8095.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8095.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9a07c528064287cf68bd5fb87f220a6ea09acb60 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8095.txt @@ -0,0 +1 @@ +लेस्व्होस हे ग्रीसमधील एक बेट आहे. याचे इंग्रजी स्पेलींग लेस्बोस असे असले तरी याचा उच्चार लेस्व्होस असा आहे. इंग्लिश भाषेत लेस्बियन (समलिंगी स्त्रीया) हा शब्द या बेटावरून आलेला आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8101.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8101.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..95830d75ac69755fa2dd6217fe85bbc0a50faf3c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8101.txt @@ -0,0 +1,14 @@ +मिठसागरे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.पर्यंत असते. +गावागावानुसार जशी बोली भाषा बदलते तशीच पदार्थांची चवही बदलते. त्या पदार्थाचे मसाले बदलतात, ते बनविण्याची पद्धतही बदलते अन् त्या पदार्थांचे अंतरंगही बदलते. मात्र यात महत्त्वाची भूमिका पार पाडते ते म्हणजे मीठ. एखाद्या पदार्थात मीठ नसेल तर? पदार्थ कितीही मेहनतीने बनविलेला असला तरी त्याची चव मीठ ठरविते. मात्र एखाद्या गावाच्या नावातच ‘मीठ’ दडलेले असेल तर ते गाव किती चव‌िष्ट असेल! अर्थातच यादवकालीन बारव, भागोजी नाईकांच्या इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईचा संदर्भ, गोरक्षनाथांना मानणारे गाव अन् गावातील अनेक अवशेष म‌िठसागरे गावचा वेगळेपणा दाखवून देतात. म्हणूनच म‌िठसागरेची सफर चवदार ठरते. +नाशिक जिल्ह्यातील अनेक गावे आपला इतिहास हरवून बसण्याच्या कक्षेत आली आहेत. कालांतराने मागे पडत असलेली जुनी पिढी अन् नव्या पिढीचा ग्रामीण जीवनाशी तुटत चालेला ऋणानुबंधांचा फटका त्या गावच्या लोकसंस्कृतीवर परिणाम करताना दिसतो आहे. त्यातच गावकुसांच्या स्मृतीपटलावरील आख्यायिका, लोककथा, परंपरा, लोकगीते अन् ऐतिहासिक घटना घडामोडींचा वैभवशाली पट नोंदविला न गेल्याने जेवढं काही मौखिक स्वरूपात पुढे जाईल तेवढंच थोडफार शिल्लक असल्याचं पहायला मिळतं. अर्थात हा बदल जरी अपेक्ष‌‌ित असला तरी त्याचा वेग मात्र अधिक असल्याने इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आपण हरवत चाललो आहोत, असे अनेक गावांकडे पाहिले की वाटायला लागते. +नाशिकच्या प्रत्येक गावात काहीना काही इतिहास दडला आहे, असे प्रत्येक गाव टाहो फोडून सांगताना दिसते. स्थानिकांनी या आठवणींचे, स्मृतींचे अन् इतिहासाचे संकलन करून ठेवण्याची गरज असल्याचे सिन्नर तालुक्यातील म‌िठसागरे हे गाव पाहिले की होते. म‌िठसागरेला स्वातंत्रवीर भागोजी नाईक अन् इंग्रजांमधील युद्धाची पार्श्वभूमी असल्याने या गावाला वेगळेच महत्त्व लाभले आहे. मात्र या स्मृती आता म‌िठसागरेच्या स्मृतीपटलावरून पुसट होत चालल्या आहेत. यादवकालीन विहीर, वाडे अन् अनेक युद्धवीरांच्या समाधी या उरलेल्या काही खाणाखुणा गावचा इतिहास उलगडतात; मात्र त्या खाणाखुणांची अवस्थाही अत्यंत बिकट असून, त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. +सिन्नर-शिर्डी मार्गावर १२ किलोमीटरवर डाव्या हाताला पांगरी बुद्रक हे गाव लागते. या गावातून एक रस्ता म‌िठसागरे गावाकडे जातो. पाच किलोमीटर गेल्यावर एखाद्या ओसाड माळावर गाव वसल्याचे दिसते. गावाला म‌िठसागरे असे नाव कशामुळे पडले हा प्रश्न तेथील ग्रामस्थांनाही सतावतो आहे. मात्र त्यांच्या या प्रश्नांचे उत्तर गावातच दडलेले आहे. म‌िठसागरे या गावाचे मूळ नाव आहे रेवळगाव, असे दत्तात्रेय जाधव सांगतात. रेवळगाव असे गावाचे आधीचे नाव असल्याने आजोबा-पणजोबांकडून ऐकल्याचे ते सांगतात. मात्र अचानक गावाला म‌िठसागरे कधीपासून म्हटले जाऊ लागले हे कोडे त्यांना उलगडलेले नाही. मात्र गावातील व्यापाऱ्यांची मोडकळीस आलेली घरे म‌िठसागरेचे गूढ उलगडतात. हे गाव पूर्वी मारवाड्यांची पेठ अन्‌ बाजारपेठेचे ठिकाण होते. यामुळे गावात अनेक व्यापाऱ्यांची लहानमोठी वाडावजा घरे होती. +आता त्यातील जवळपास सर्व जमीनदोस्त झाली आहेत. हे व्यापारी मीठाचा व्यापार करीत असावेत अन् आजूबाजूची गावे मीठासाठी रेवळगावावर अवलंबून असावेत. त्यामुळे इतर गावांसाठी सागरातून येणारे मीठ कोठे मिळते तर मिठाचे सागर असलेल्या म‌िठसागरे या गावात. यामुळे गावचे मूळ नाव मागे पडले व ज्या नावाने गाव ओळखले जाऊ लागले ते म‌‌िठसागरे नाव प्रचलित झाले. अर्थात हा एक अंदाज तेथील परिस्थितीवरून लावता येतो. असेच काहीसे घडले असण्याची शक्यता आहे, अशी पुष्टी म‌िठसागरेचे रहिवाशीही देतात. दरम्यान, गेल्या शंभर वर्षात म‌िठसागरेतील मारवाडीमंडळी बदलत्या परिस्थितीनुसार मुख्य शहराकडे वळाली असावीत अन् म‌िठसागरेचा बाजारपेठ म्हणून असलेला लौकिक मागे पडला असावा; मात्र हा इतिहास सांगायला गावाचे म‌िठसागरे हे नाव मात्र कायम राहिले आहे. +गावात शिरण्यापूर्वी एक किलोमीटर अलीकडे उजव्या हाताला दगडी बांधणीची एक विहीर पहायला मिळते. जलस्थापत्य रचनेतील एक अनोखा नमुना म्हणून याकडे पाहता येईल. विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे तिचा तळही पाहता येतो. तळाला आठ लाकडी ओंडक्यांवर विहीर उभी आहे. वरच्या बाजूची विह‌िरीची बांधणीही दगडी असून, आवर्जून पाहण्यासारखी आहे. तेथून पुढे गावात शिरण्यापूर्वी उजव्या हाताला एक समाधी दिसते. त्या समाधीवर मोठ्या वृक्षाने बस्तान बांधल्याने ती समाधी त्या वृक्षाभवतीचा ओटा वाटायला लागतो. ही समाधी कोणाची हे कोणालाही ठाऊक नाही. मात्र या समाधीला भागोजी नाईक व इंग्रजांमधील लढाईचा संदर्भ आहे. त्यावरील शिलालेखात म‌िठसागरेत भागोजी नाईक व इंग्रजांमध्ये झालेल्या लढाईचा उल्लेखही आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भागोजी नाईकांनी क्रांतीज्वाळा पेटती ठेवली होती. त्यामुळे इंग्रजांना भागोजींना पकडणे गरजेचे झाले होते. भागोजी नाईक म‌िठसागरेत असल्याची माहिती पांचाळेतील पाटलाने इंग्रज अधिकाऱ्याला कळविली. त्यानंतर म‌िठसागरेला इंग्रजांनी वेढा घातला. तेथून भागोजी नाईक व इंग्रजांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. +या लढाईत भागोजींचे चाळीस-पन्नास लढवय्ये तर इंग्रजांचेही अनेक सैनिक मारले गेले. त्यातील अनेकांच्या समाधी या घटनांची आजही साक्ष देण्यासाठी तेथे असल्याचे दिसते. म‌िठसागरेत भागोजींना गोळी लागल्याने ते सहकाऱ्यांसह घोड्यावर पांचाळेत पोहचले. तेथेही तुंबळ युद्ध झाले. तेथून ते सांगवीत गेले अन्‌ तेथेच त्यांचा मृत्यू झाला व त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार केले गेले, अशी माहिती नाशिक व नगर गॅझेटियर तसेच संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या क्रांतीवीर भागोजी नाईक या पुस्तकातून मिळते. मात्र भागोजींचा मृत्यू येथेच झाला असावा, असे म‌िठसागरेतील ग्रामस्थ मानतात, अशी माहिती गोरक्षनाथ कासार यांनी दिली. भागोजींच्या मृत्यूबाबात अनेक मतप्रवाह असले तरी म‌िठसागरेत उडालेल्या क्रांतीच्या ठिंणगीमुळे अनेकांना इंग्रजांविरूद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली अन्‌ स्वातंत्रयुद्ध पेटत ठेवण्यात भागोजींनी मोठी भूमिका निभावल्याने म‌िठसागरेत `स्वातंत्र्ययुद्ध प्रेरणा स्मारक’ उभा होण्याची गरज गोरक्षनाथ कासार व्यक्त करतात. असे स्मारक गावात उभे राहिल्यास भागोजी नाईक व त्यांच्या लढवय्या सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल. +वावीकडून म‌िठसागरेत येताना रस्त्यालगत असलेली समाधी पाहून डाव्या हाताकडचा रस्ता आपल्या नव्याने बांधलेल्या राम मंदिरासमोर घेऊन जातो. यात परिसरात मारूती, खंडोबा, विठ्ठल रूक्मिणी, पांडूरंग, गणपती, महादेव, सटुबाई, बालाजी मंदिर आहे. गावात रामनवमीचा व चंपाष्टीला खंडेराय उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. रामनवमीतील कावड सजावट पाहण्यासारखी असते. या उत्सवांमध्ये आजही आखाडी म्हणजेच सोंगे मिरविण्याची पद्धत म‌िठसागरेने आजही जपली आहे. मंदिरासमोर लहान लहान दगडी बांधणीतील दोन-तीन मंदिरे आहेत. छोट्याशा महादेव मंदिराशेजारी दोन समाध‌ी पहूडलेल्या आहेत. या समाध्या सैनिकांच्या असाव्यात, असे ग्रामस्थ सांगतात. त्या समाध्यांवर शिलालेख आहे. मात्र त्यावर डांबर पडल्याने आता ते शिलालेख वाचता येत नाहीत. असाच शिलालेख असलेल्या तीन-चार समाधी गावात आहेत. गावात अनेक वीरगळ आहेत. या वीरगळीपासून रस्त्यापलीकडे दगडी बांधणीची एक बारवही आहे. ही बारव यादवकालीन असावी. +कारण वावीतील बारवेशी ती साम्य दाखविते. तिचे पाणी वापरात असले तरी बारवेची अवस्था बिकट झाली आहे. राममंदिराजवळील भक्कम लाकडी दरवाजाची पूर्वीची वेस गावाला वेसकोट असल्याची साक्ष देते. अर्थात जुन्यावेशीची जागा आता नव्याने बांधलेल्या वेशीने घेतली आहे. पूर्वी गावाला दोन वेशी व गावाभवती भक्कम कोट होता. गावात मारवाडी पेठ वसलेली होती. त्यामुळे गाव श्रीमंत असावे, असे दिसते. याच्या खाणाखुणा लहान लहान माडीवजा टुमदार पण आता कोसळेल्या इमारतीतून दिसतात, असे दत्तात्रेय जाधव व अरुण चतुर सांगतात. गावाच्या संरक्षणासाठी कोटांवर गोफणधारी सैनिक असायचे. त्यांनी अनेकदा दरोडेखोरांना पळवून लावल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणूनच काय की, सिन्नर तालुक्यात एक म्हण प्रचलित होती,`शहा, पचाळं तांगे तंगडी अन्‌ म‌िठसागरेचे पहिलवान गडी’! +म‌िठसागरेतील अंधारवड नावाच्या वडाच्या झाडाची कथाही प्रसिद्ध आहे. शिंदेवाडी रस्त्यावर अंधारवड नावाचा वड होता. या वडाला अंधारवड म्हणण्यामागे कारण ग्रामस्थ असे सांगतात की, त्या वडाचा विस्तार दोन-तीन एकरात होता. त्यामुळे त्या वडाखाली नेहमी अंधार असल्याने त्याचे नाव अंधारवड असे पडले. नंतर ही जागा कोणीतरी विकत घेतली व तो वड पाडण्यात आला. तेव्हा त्या वडाचे लाकूड ती व्यक्ती सात वर्षे जाळत होती, असेही त्या वडाचे वैभव सांगताना म्हटले जाते. आता तो वड तेथे नसला तरी त्याच्या आठवणी मात्र ग्रामस्थांच्या मनातील अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेल्या आहेत. असाच वारसा चावडी रूपात गावात होता. मात्र नंतर तिही पडली. गावातील दगडी शाळाही आता नजरेआड होण्याच्या मार्गावर आहे तर गावातून जाणारा एक लहानसा ओढा पुढे गोदेला जाऊन मिळतो. म‌िठसागरेचे नेहमीच चर्चेत असलेले एक वेगळेपण म्हणजे. +दोन-तीन हजार लोकसंख्येच्या गावात गोरक्षनाथ कासार नावाची साधारण वीस-पंचवीसजण आहेत. त्यामुळे गोरक्षनाथ कासार यांना शोधत आलेल्या व्यक्तीची चांगलीच फजिती होते. त्या व्यक्तीला ते नेमके कुठे राहतात व कसे दिसतात याची माहिती नसेल तर त्या व्यक्तीला किमान पाच-दहा घरे तर नक्की भटकंती करावी लागते, असे ग्रामस्थ गंमतीने सांगतात. गावातील पोस्टमनही गोरक्षनाथ कासार नावाचे होते. एकाच नावाची साम्यता असण्यामागचे कारण म्हणजे गेली चाळीस-पन्नास वर्षांपासून दडलेली एक परंपरा अन्‌ श्रद्धा. सिन्नर- शिर्डी रस्त्यावर वावीपासून चार किलोमीटर असलेल्या या गावाजवळ धामोरी (ता. कोपरगाव) हे लहान गाव आहे. येथे श्री गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर, तसेच दुर्मिळ असलेले गोरखचिंच नावाचे झाड आहे. या झाडाचे खोड प्रचंड मोठे असून, तेथे किमान नऊ व्यक्ती एकावेळी बसून पारायण करू शकतात. म‌िठसागरे ग्रामस्थांचे हे गोरक्षनाथ मंदिर श्रद्धास्थान असल्याने आपल्या मुलांची नावे गोरक्षनाथ ठेवण्याची कासार कुटुंबीयांमध्ये परंपरा चालत आलेली आहे. म‌िठसागरेतील ग्रामस्थांनी श्रद्धा, परंपरा अन्‌ आपल्या संस्कृतीचे पैलू पुढील पिढीमध्ये रूजविण्यासाठी चालविलेली ही अनोखी पद्धत थक्क करते. +अनेक लहानलहान वाडे, वीरगळी, समाधी, बारव, टिकवून ठेवलेली आखाडी संस्कृती, गोरक्षनाथांच्या नावाचा वारसा अन् म‌िठसागरेच्या नावातील वेगळेपण हा प्रवास अल्हाददायक करतो. तर भागोजी नाईकांची म‌िठसागरेतील लढाई आजही लढत राहण्याची अनेकांना प्रेरणा देत राहते. आपण या योद्धांच्या बलिदानाला विसरू नये, अशी साद म‌िठसागरे घालत राहते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8120.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8120.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48a9acc712d8b52f06fe9ed914c24065fcd2de9b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8120.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिडलँड काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8128.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8128.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b912e6feec751ab2273b31a1ce806840301d08f9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8128.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिडलसेक्स काउंटी, व्हर्जिनिया ही अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मिडलसेक्स काउंटी, व्हर्जिनियाची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8148.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..906c16f88d31376d8c196d6e52c1283ddd6d9b07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8148.txt @@ -0,0 +1 @@ +मिणसी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8213.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8213.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4c5106e97b9292fb0efa3ff6f45805d9d316a505 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8213.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +हा लेख खालील लेखांशी संबंधित आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8264.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8264.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2cef6219211f8c34c3e2d25b4d5d97ceeb7bf393 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8264.txt @@ -0,0 +1 @@ +मिनोती देसाई (१५ मार्च, १९६८:इंदूर, मध्य प्रदेश, भारत - हयात) ही  भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८५ मध्ये १ महिला कसोटी आणि १ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8293.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8293.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..800bc6e772010149c6d58ffd2a9e809107c6b8a1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8293.txt @@ -0,0 +1,3 @@ +मियागी (जपानी: 宮城県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. सेंडाई ही मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. +मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंप व त्सुनामीमध्ये मियागी प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. +गुणक: 38°21′N 140°50′E / 38.350°N 140.833°E / 38.350; 140.833 diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8295.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8295.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2b8e0244734b26cd13b6bc42fda35952b504f04c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8295.txt @@ -0,0 +1 @@ +मियागी मैदान (宮城スタジアム, मियागी सुताजियामु) जपानच्या रिफु शहरातील मैदानी खेळांचे मैदान आहे. याची क्षमता ४८,१३३ आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8304.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8304.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4e7597857c27ce63686261b2c6e1c2d61f7d659f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8304.txt @@ -0,0 +1 @@ +नेपोलियनच्या रशियातील मोहिमेमध्ये ९ ते १० जुलै १८१२ या दोन दिवसांत पोलिश भालाधारी घोडेस्वारांना मिर येथे रशियन घोडदळाने पराभूत केले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8335.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8335.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0d1624c661124ff2a45769165a200a06664af009 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8335.txt @@ -0,0 +1,2 @@ + मिरजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावतालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8360.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8360.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..26f8c965bff5af94c45a5746571a4088b18b6c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8360.txt @@ -0,0 +1,2 @@ + +मिरा अलेक्सांद्रोव्ना आँद्रीव्हा (२९ एप्रिल, २००७:क्रास्नोयार्स्क, रशिया - ) ही एक रशियन टेनिस खेळाडू आहे, diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8364.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8364.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7e40521ea37e789c39d062bfc9be34fdabc00d4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8364.txt @@ -0,0 +1 @@ +मिरांडा वेरिंगमेअर (२२ जुलै, १९९२:नेदरलँड्स - ) ही  नेदरलँड्सच्या महिला क्रिकेट संघाकडून २००८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही यष्टिरक्षक आहे व उजव्या हाताने फलंदाजी करते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8373.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8373.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..694f82803b6bfffe0a1b330be41f4154eb8da7c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8373.txt @@ -0,0 +1,2 @@ + मिरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8374.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8374.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f56f729c06e904807aa1fd5f7a5539e88b7f6aa3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8374.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिरापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो. मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_839.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_839.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..40aec6e8d3e0b66f8cf82e05ac524dc9cc053501 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_839.txt @@ -0,0 +1,2 @@ +भोसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8436.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8436.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..45fff67932afe87a505561417f5744a2e3d626cb --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8436.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिर्टिल जॉर्जेस (२१ डिसेंबर, १९९०:ग्रॅनव्हिल, फ्रांस - ) ही फ्रेंच व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहॅंड फटका मारते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_845.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_845.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90d782946b8598bacec8bd114f37128523fee312 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_845.txt @@ -0,0 +1,8 @@ + भोस्ते हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8457.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8457.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8651ecf47f29ae2f5e08c264e8ede002fb58353f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8457.txt @@ -0,0 +1,11 @@ +गुणक: 43°3′8″N 87°57′21″W / 43.05222°N 87.95583°W / 43.05222; -87.95583 + +मिलवॉकी हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या विस्कॉन्सिन राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर विस्कॉन्सिनच्या पूर्व भागात लेक मिशिगनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून ते शिकागो शहराच्या उत्तरेला ९० मैल अंतरावर स्थित आहे. २०१० साली ५.९५ लाख शहरी व १५.५५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले मिलवॉकी अमेरिकेमधील २८वे मोठे शहर व ३९वे महानगर क्षेत्र आहे. +मिलवॉकीची स्थापना १८४६ साली सॉलोमन जुनू ह्या फ्रेंच शोधकाने केली. त्यानंतर येथे जर्मन वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले. मिलवॉकीवर जर्मन संस्कृतीचा पगडा आजही जाणवतो. विसाव्या शतकामध्ये एक मोठे औद्योगिक केंद्र असलेल्या मिलवॉकीची गेल्या काही दशकांमध्ये अधोगती झाली आहे. +मिलवॉकीमधील हवामान थंड स्वरूपाचे आहे. येथील हिवाळे प्रदीर्घ, रूक्ष व अतिथंड तर उन्हाळे सौम्य असतात. +२०१० च्या जनगणनेनुसार मिलवॉकी शहराची लोकसंख्या ५,९४,८३३ इतकी होती जी २००० सालापेक्षा ०.४ टक्क्यांनी कमी आहे. अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ३० वर्षांदरम्यान येथील लोकसंख्या काही प्रमाणावर घटली आहे. येथील ३९.२ टक्के लोक आफ्रिकन अमेरिकन वंशाचे आहेत. एका अहवालानुसार मिलवॉकी हे अमेरिकेमधील सर्वाधिक वर्णद्वेषी शहर आहे.[४] +मिलवॉकीच्या स्थापनेपासून जर्मन वंशीय लोक येथे मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून सध्या येथील २० टक्के जनता जर्मन वंशीय कुळांची आहे. +अमेरिकेमधील सर्वात मोठ्या १००० कंपन्यांपैकी १४ कंपन्यांची मुख्यालये मिलवॉकी महानगर क्षेत्रात आहेत. आरोग्यसेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग असून बँकिंग व इतर आर्थिक सेवा तसेच उत्पादन ही येथील अर्थव्यवस्थेची प्रमुख अंगे आहेत. मिलवॉकीच्या जर्मन इतिहासामुळे बीयर उत्पादन हा येथील सर्वात मोठा उद्योग होता. अनेक वर्षे मिलवॉकी हे बियर उत्पादन करणारे जगातील सर्वात मोठे शहर होते. इ.स. १८४३ साली मिलवॉकीमध्ये येथे १३८ बीयर कारखाने होते. तीव्र स्पर्धेमुळे येथील बरेचसे उत्पादक इतरत्र स्थानांतरित झाले व सध्या मिलवॉकीमध्ये केवळ एकच मोठा बियर उत्पादक राहिला आहे. +लेक मिशिगनच्या काठावरील स्थानामुळे पर्यटन हा देखील एक प्रमुख उद्योग आहे. +अमेरिकेमधील बहुसंख्य शहरांप्रमाणे वैयक्तिक मोटार हा मिलवॉकीमधील नागरी वाहतूकीचा सर्वात मोठा पैलू आहे. मिलवॉकीला मॅडिसन व शिकागोसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ९४ व ग्रीन बेसोबत जोडणारा इंटरस्टेट महामार्ग ४३ हे येथील सर्वात मोठे द्रुतगती महामार्ग आहेत. तसेच इतर अनेक मोठे रस्ते व महामार्ग मिलवॉकीला उपनगरांसोबत जोडतात. नागरी वाहतूकीसाठी बससेवा उपलब्ध आहे. +खालील व्यावसायिक संघ मिलवॉकीमध्ये स्थित आहेत. तसेच नॅशनल फुटबॉल लीगमधील ग्रीन बे पॅकर्स हा संघ मिलवॉकीच्या १०० मैल उत्तरेला ग्रीन बे येथे स्थित असून तो मिलवॉकी भागामधीलच एक संघ समजला जातो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8458.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8458.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a6e5ddefb85243c96a5b8f861e624eff06a19c6 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8458.txt @@ -0,0 +1,3 @@ +जनरल मिचेल प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: MKE, आप्रविको: KMKE, एफ.ए.ए. स्थळसूचक: MKE) अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात असलेला विमानतळ आहे. या विमानतळास जनरल बिली मिचेलचे नाव देण्यात आले आहे. मिचेल विस्कॉन्सिनचा रहिवासी होता व त्याला अमेरिकेच्या वायु सेनेच्या जनकांपैकी एक समजले जाते. हा विमानतळ १९२०मध्ये हॅमिल्टन विमानतळ या नावाने बांधला गेला. +हा विमानतळ शिकागो महानगरास जवळ असल्याने शिकागोच्या उत्तरी उपनगरातील लोक याचा वापर करतात. येथे ॲमट्रॅकचे रेल्वे स्थानक असून त्या गाड्या शिकागोपर्यंत धावतात. +येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच कॅनडा आणि मेक्सिकोतील शहरांना प्रवासी सेवा आणि मालवाहतूकसेवा उपलब्ध आहे. येथून डेल्टा एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि फ्रंटियर एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8459.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8459.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48e9838b18a411cddf6612ae9e226f3112c78713 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8459.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिलवॉकी काउंटी, विस्कॉन्सिन ही अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ७२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. +मिलवॉकी काउंटी, विस्कॉन्सिनची रचना रोजी झाली. या काउंटीला यांचे नाव दिलेले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8466.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8466.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4f50004e681307ba8b05bf72910d7f47f65b0bf0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8466.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिलाऊ पूल (फ्रेंच: le Viaduc de Millau, ऑक्सितान: lo Viaducte de Milhau) हा फ्रान्स दक्षिण भागातील मिदी-पिरेने ह्या प्रदेशाच्या अ‍ॅव्हेरों विभागामधील मिलाऊ ह्या गावाजवळील तार्न नदीच्या खोऱ्यावर बांधलेला एक पूल आहे. १,१२५ फूट उंच असलेला मिलाऊ पूल हा जगातील सर्वांत उंच (सर्वाधिक उंचीवरील नव्हे) पूल आहे. १४ डिसेंबर २००४ साली खुल्या केल्या गेलेल्या ह्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे ४० कोटी युरो इतका खर्च आला. पॅरिस ते मॉंतपेलिए दरम्यानच्या गतिमार्गाचा हा एक भाग आहे. +गुणक: 44°04′46″N 03°01′20″E / 44.07944°N 3.02222°E / 44.07944; 3.02222 diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8493.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8493.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..50e189b3d1652ba6f9a169c05467106ecec16a07 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8493.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिलिंद चंपानेरकर हे एक मुक्त पत्रकार असून मराठी लेखक आहेत. +चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात इंडियन एक्सप्रेससाठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारिता पत्करली. त्यातून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख व अनुभव, शाश्वत विकासासाठी या नियतकालिकामधून, तसेच दैनिक महाराष्ट्र टाइम्समधून प्रकाशित झाले आहेत. नक्षलग्रस्त भागांमधलं जनजीवन, आशियातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि राजकीय चळवळींचा मागोवा हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. बस्तर व काश्मीर सारख्या अस्वस्थ प्रदेशांमध्ये फिरून तेथील सर्वसामान्य माणसांचे जीवनावर त्यांनी लेखन केलेले आहे. पॅलेस्टाईन प्रश्नासंबंधीच्या आशियाई देशांच्या शांतियात्रेत (२०१२) त्यांचा सहभाग होता. +पाकिस्तान-भारत पीपल्स फोरम फॉर पीस ॲन्ड डेमॉक्रसी या संस्थेच्या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8509.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8509.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c885c5c1885ff1c2b01431a93c8140a236f5e432 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8509.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद वा. गाडगीळ हे एक मराठी विनोदी लेखक आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8520.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8520.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..134e5a6e9c75777c4d7e92027595fdf44345b877 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8520.txt @@ -0,0 +1 @@ +मिलिंद पन्ह (मराठी: मिलिंदाचे प्रश्न) हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ असून त्याची निर्मिती सुमारे इ.स.पू. १०० मध्ये झाली आहे. या ग्रंथात बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय-ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवादात्मक चर्चा आहे. मिलिंदांनी विचारलेल्या बौद्ध धर्माविषयीच्या व इतरही सर्व प्रश्नांचे नागसेन यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली त्यात मिलिंदाचे समाधान झाले आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8536.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8536.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b13aa8d696df4c22aa2a07af9ef4f0f48b479c11 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8536.txt @@ -0,0 +1,7 @@ +मिलिंद (इ.स.पू. २०६ - इ.स.पू. १४०) हा ग्रीक वंशीय भारतीय राजा होता. हा पंजाबवर साधारपणे इ.स.पू. १६० ते इ.स.पू. १४० पर्यंत राज्य करणाऱ्या यवन राजांमध्ये सर्वात उल्लेखनीय राजा होता. याला मिलिंदच्या व्यतिरिक्त इतर अनेक नावांनी जसे-, 'मीनॅंडर', मीनॅंडर पहिला किंवा 'मीनांडर' इत्यादींनी सुद्धा ओळखले जाते. याचे विविध प्रकारचे अनेक सिक्के उत्तर भारताच्या विस्तृत क्षेत्रांमध्ये, इथपर्यंत की यमुनेच्या दक्षिणेत सुद्धा मिळतात. मिलिंदने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. प्रसिद्ध बौद्ध ग्रंथ 'मिलिंदपन्ह' (मिलिंद प्रश्न) मध्ये बौद्ध भिक्खु नागसेन सोबत त्याचे संवादात्मक प्रश्नोत्तर दिले गेले आहेत. +मिलिंद पहिला पश्चिमी राजा होता, ज्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मथुरा (उत्तर प्रदेश) वर राज्य केले. त्याच्या राज्याची सिमा बैक्ट्रिया, पंजाब, हिमाचल आणि जम्मू पासून मथुरा पर्यंत होती. डेमेट्रियस सारखा मिलिंद नावाचा यवन राजाचे सुद्धा अनेक सिक्के उत्तर-पश्चिम भारतात उपलब्ध झाले आहेत. त्याची राजधानी 'शाकल' (सियालकोट) होती. भारतात राज्य करतांना तो बौद्ध श्रमणांच्या संपर्कात आला आणि आचार्य नागसेन स्थवीर कडून त्याने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. मिलिंदचे राज्य यमुना पासून आमू (वक्षु) दरी पर्यंत पसरलेले होते. यद्यपि त्याची एक राजधानी बलख (वाहलीक) सुद्धा होती, परंतु इतर परंपरेनुसार मुख्य राजधानी सागल (स्यालकोट) नगरी होती. +प्लूतार्क ने लिहिले आहे की, मिलिंद मोठा न्यायी, विद्वान आणि लोकप्रिय राजा होता. त्याच्या मृत्यु नंतर त्याच्या अस्त्यांवर मोठे-मोठे स्तूप बनवले गेले. मिलिंदला शास्त्र चर्चा आणि वादविवादाची मोठी सवय होती, आणि साधारण पंडित त्याच्या समोर टिकू शकत नव्हते. बौद्ध ग्रंथांत याचे नाव मिलिंद आले आहे. 'मिलिंद पन्ह' या पाली ग्रंथात त्याच्या बौद्ध धर्म स्वीकार करण्याचे विवरण दिले गेले आहे. त्याने अनेक सिक्क्यांवर बौद्ध धर्माच्या 'धम्मचक्र प्रवर्तन'चे चिह्न 'धम्मचक्र' बनलेले आहे, आणि त्याने आपल्या नावासोबत 'ध्रमिक' (धार्मिक) विशेषण दिले आहे. +यूनानी लेखक स्ट्रैबोच्या लेखांवरून समझते की, डेमेट्रियसच्या भारत आक्रमणामध्ये मिलिंद त्याचा सहयोगी होता. स्ट्रैबो अनुसार या विजयाचा लाभ काही मिलिंद ने आणि काही युथिडिमासचा मुलगा डेमेट्रियस ने प्राप्त केला होता. यावरून अनेक इतिहासकारांनी हा अर्थ काढला की, मिलिंद और डेमेट्रियस यांनी एकाच वेळी संयुक्त रूपात भारतावर आक्रमण केले होते, आणि मिलिंद डेमेट्रियसचाच सेनापती होता. श्री टार्न या मताच्या प्रमुख प्रतिपादकांत आहेत. नंतर मिलिंदने सुद्धा आपला पृथक(?) व स्वतंत्र राज्य स्थापित केले. इंडो-यूनानी राज्यकर्त्यात डेमेट्रियस पेक्षा मिलिंद निसंदेह सर्वात योग्य राज्यकर्ता वा सम्राट होता. +मिलिंदपन्हमध्ये, मिलिंद आणि बौद्ध भिक्खु नागसेन यांच्यामधील विवाद आणि त्याच्या परिणामाने मिलिंद ने बौद्ध धर्म स्वीकारला, या कथेचे वर्णन आहे. मिलिंदने भारतात आपल्या राज्य सीमांच्या विस्तारासोबतच प्रशासनला स्थायित्व प्रदान केले. मिलिन्दचा अधिकार स्वातघाट, हजार जिल्हा व पंजाबात रावी नदी पर्यंत होता. स्ट्रैबोच्या वर्णनानुसार यूनानींनी गंगा घाटी आणि पाटलिपुत्र पर्यंत आक्रमण केले. महाभाष्यच्या वर्णनांच्या आधारावर मानले जाऊ शकते कि, यूनानीनीं अवध(?)चे साकेत, राजस्थानात चित्तौड जवळ स्थित 'माध्यमिका'वर हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला होता. मिलिंदचे नाणे उत्तर मध्ये काबुल पर्यंत आणि दिल्ली ते मथुरा पर्यंत मिळलेले आहेत. +पेरीप्लस नुसार मिलिंद राजाची नाणी भडौचच्या बाजारात खूप प्रसिद्ध होती. त्यांच्या कतिपय कांस्य धातूच्या नाण्यांवर धम्मचक्र प्रतीक 'महरजत धमिकस' प्रचलित होते. 'मिलिन्दपन्ह'च्या उल्लेखानुसार साकेत मिलिंद राजाची राजधानी होती. साकल तत्कालीन शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तसेच तेथील आर्थिक सुबत्ता व संपन्नता पाटलीपुत्र समान होती. मिलिंद राजाच्या कांस्य नाण्यांवर धम्मचक्राचे चिह्न आढळते. मथुरा येथे त्यांचे तसेच त्यांचा पुत्र स्टेटो यांचे नाणी मिळाले आहेत. +कालांतराने मध्य अशियाचे भटक्या टोळक्यांनी ज्यात 'सीथियन' लोकही होते., बैक्ट्रियाप्रांतावर हल्ला चढवला होता. चीनचे सम्राट शी-हुआंग-टी द्वारा तिसऱ्या शतकात चीनची विशाल भिंत बनवण्याचे कारण हे आक्रमण रोखने हा देखील हेतू होता. ज्यामुळे सीथियन लोकांना विस्थापित होऊन भारताच्या इण्डो-ग्रीक भागावर आक्रमण करावे लागले होते. सीथियन म्हणजेच भारतीय इतिहासात शक टोळ्या होय. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8555.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8555.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..17bf2c67eb3c970885693b9f682c88dc747d7e10 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8555.txt @@ -0,0 +1 @@ +मिलोश निंकोविच (सर्बियन सिरिलिक: Милош Нинковић; २५ डिसेंबर १९८४, बेलग्रेड, युगोस्लाव्हिया) हा एक सर्बियन फुटबॉलपटू आहे. २०१० फिफा विश्वचषकातील सर्बिया संघामधील तो एक महत्त्वाचा खेळाडू होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8561.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e5ed47712258a42e831a1bdc5d151aa03c3bb710 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8561.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू होते. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांना फ्लाइंग सिक्ख असे टोपणनाव मिळालेले आहे. +२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला भाग मिल्खा भाग हा हिंदी चित्रपट मिल्खा सिंग यांच्या चरित्रकथेवर आधारित आहे. +मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र द रेस ऑफ माय लाइफ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8580.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8580.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ccb8eec40057812d7fde75ac12ac204aadd4f9b8 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8580.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिल्स काउंटी, आयोवा ही अमेरिकेच्या आयोवा राज्यातील ९९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8582.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8582.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..65511fd6fce4ced6bbcf7f971544edcd80efdf7d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8582.txt @@ -0,0 +1,2 @@ +मिल्हे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_86.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_86.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2e8b5516413f0ded5e6aca57ab79d66509be0226 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_86.txt @@ -0,0 +1,2 @@ +भिसेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २७ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो.पावसाळ्यात दिवसा तापमान ३० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ५५० मिमी असते. फेब्रुवारी मध्य ते जून मध्य हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8602.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8602.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b81d7c61403782f12fb55f6e45ff069406f77e3d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8602.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिशन: इम्पॉसिबल – रॉग नेशन हा २०१५ चा अमेरिकन अॅक्शन हेरपट आहे जो मॅकक्वेरी आणि ड्र्यू पियर्स यांच्या कथेवरून ख्रिस्तोफर मॅकक्वेरी यांनी लिहून दिग्दर्शित केला आहे. हा मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल (२०११) चा पुढील भाग आहे आणि मिशन: इम्पॉसिबल चित्रपट मालिकेतील पाचवा भाग आहे. यात टॉम क्रूझ, जेरेमी रेनर, सायमन पेग, विंग रेम्स, रेबेका फर्ग्युसन, शॉन हॅरिस आणि अॅलेक बाल्डविन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात इम्पॉसिबल मिशन्स फोर्सचा एजंट एथन हंट (क्रूझ) आणि त्याची टीम त्यांचे विघटन झाल्यानंतर सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीद्वारे हंटचा पाठलाग होतो. तसेच त्यांना जगभरातील गुन्हेगारी सरकारी एजंट्सच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट असलेल्या सिंडिकेटशी गुप्तपणे लढा द्यावा लागतो. +मॅकक्वेरी, ज्यांनी मिशन: इम्पॉसिबल - घोस्ट प्रोटोकॉलसाठी अप्रमाणित पुनर्लेखन पूर्ण केले होते, त्यांची ऑगस्ट २०१३ मध्ये मिशन: इम्पॉसिबल - रॉग नेशनचे दिग्दर्शक म्हणून घोषणा करण्यात आली. क्रूझ, रेनर, पेग आणि ऱ्हेम्सचे पुनरागमन जुलै २०१४ पर्यंत निश्चित झाले होते, तर पटकथा देखील पीअर्स आणि विल स्टेपल्स यांनी विकसित केली होती; परंतु त्याचे श्रेय शेवटी फक्त मॅक्वेरीला दिले गेले. फर्ग्युसन, हॅरिस आणि बाल्डविन यांनी ऑक्टोबरमध्ये कलाकारांची निवड केली. मुख्य चित्रीकरण ऑगस्ट २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत व्हिएन्ना, कॅसाब्लांका, लंडन आणि हर्टफोर्डशायरमधील लीव्हस्डेन स्टुडिओ या ठिकाणी झाले. चित्रपटाचे अधिकृत शीर्षक मार्च २०१५ मध्ये उघड झाले. +मूळत: २५ डिसेंबर २०१५ रोजी जगभरात प्रदर्शित होण्यासाठी नियोजित असलेला हा चित्रपट २३ जुलै २०१५ रोजी व्हिएन्ना स्टेट ऑपेरा (चित्रीकरणाच्या ठिकाणांपैकी एक) येथे प्रदर्शित झाला आणि एका आठवड्यानंतर पॅरामाउंट पिक्चर्सद्वारे अमेरिकेत चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. चित्रपटाचे अॅक्शन सीक्वेन्स, अभिनय (विशेषतः क्रूझ आणि फर्ग्युसनचे), पटकथालेखन आणि दिग्दर्शन यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जगभरात $६८३ दशलक्ष कमावून हा २०१५ मधील आठवा-सर्वाधिक-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आणि फ्रँचायझीमध्ये दुसरा-सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट पुढील भाग २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8614.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8614.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6f1e2f6d473bbee03e45cb830292a56287290337 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8614.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिशन रोड मैदान किंवा टिन क्वॉंग रोड रिक्रिएशन मैदान हे मॉंग कॉक, हाँग काँग येथील एक बहुउपयोगी खेळांचे मैदान आहे, जे मुख्यतः क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. १९७६ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानावरील पहिला सामना हाँग काँग एकादश आणि क्वीन्सलॅंड कोल्ट संघांदरम्यान खेळवला गेला.[१] +नोव्हेंबर २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (ICC) ह्या मैदानावर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवण्याची संमती असल्याचे जाहीर केले,[२] आणि हे मैदान पूर्व आशिया आणि चीन मधील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान ठरले. +२६ जानेवारी २०१६ रोजी, ह्या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये हाँग काँग आणि स्कॉटलंड संघांदरम्यान खेळवला गेला.[३]. मैदानावर पहिले दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने ह्याच दोन संघांदरम्यान खेळवले गेले.[४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8626.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8626.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3383a1ea245ece37e3b7479cedc956a1fb312c55 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8626.txt @@ -0,0 +1,11 @@ +मिशिगन (इंग्लिश: Michigan) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिशिगन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ११वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचे राज्य आहे. +जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याच्या साठ्यांचा किनारा मिशिगनला लाभला आहे. भव्य सरोवर परिसरातील मिशिगन राज्याला पाच पैकी चार भव्य सरोवरांचा किनारा आहे (ओन्टारियो सरोवर वगळता). मिशिगन राज्य दोन द्वीपकल्पांचे बनले आहे. उत्तरेकडील द्वीपकल्प दक्षिणेकडील द्वीपकल्पापासून ८ किमी रुंद मॅकिनाउच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे. +मिशिगनच्या उत्तरेला कॅनडाचा ओंटारियो हा प्रांत व सुपिरियर सरोवर, पूर्वेला ह्युरॉन सरोवर, आग्नेयेला ईरी सरोवर, दक्षिणेला इंडियाना व ओहायो तर पश्चिमेला मिशिगन सरोवर व विस्कॉन्सिन हे राज्य आहेत. लान्सिंग ही मिशिगनची राजधानी असून डेट्रॉईट हे सर्वात मोठे शहर आहे. +अमेरिकेतील वाहन उत्पादन उद्योगाचे मिशिगन हे केंद्र आहे. विसाव्या शतकामध्ये स्थापलेल्या तीन मोठ्या वाहन उत्पादन कंपन्यांमुळे डेट्रॉईट व मिशिगनची वेगाने भरभराट झाली. + +१. हेन्री फोर्ड - फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (डिअरबॉर्न) +२. विल्यम बोईंग - बोईंग कंपनीचे संस्थापक (डेट्रॉईट) +३. फ्रान्सिस फोर्ड कोपोला - चित्रपट दिग्दर्शक (डेट्रॉईट) +४. मॅडोना - पॉप स्टार (बे सिटी) +५. एमिनेम - रॅप म्युझिक स्टार (डेट्रॉईट) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8637.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8637.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee0a022c1aecddc26ae42c515b05b57353c044cc --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8637.txt @@ -0,0 +1,3 @@ +मिकेल फ्रांस्वा प्लातिनी (फ्रेंच: Michel François Platini; २१ जून १९५५) हा एक माजी फ्रेंच फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक व युएफाचा विद्यमान अध्यक्ष आहे. २६ जानेवारी २००७ पासून ह्या पदावर असलेला प्लातिनी युएफाचा सहावा अध्यक्ष आहे. आजवरच्या जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक मानला जात असलेल्या प्लातिनीला युरोपामधील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू हा पुरस्कार तीन वेळा मिळाला व तो फिफाचा सर्वोत्तम संघ ह्या काल्पनिक संघामध्ये तीनवेळा निवडला गेला. २००४ साली पेलेने जगातील १०० सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंच्या यादीत प्लातिनीची निवड केली. +आक्रमक मिडफिल्डर ह्या स्थानावरून खेळणारा प्लातिनी १९७६ ते १९८७ दरम्यान फ्रान्स संघाचा भाग होता. त्याने १९७८, १९८२ व १९८६ ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये फ्रान्सकडून भाग घेतला. युएफा यूरो १९८४ स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा देखील प्लातिनी भाग होता. प्लातिनीने फ्रान्ससाठी एकूण ७२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी ४१ गोल नोंदवले. फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करण्याचा त्याचा हा विक्रम २००७ साली थियेरी ऑन्रीने मोडला. प्लतिनीने १९८८ ते १९९२ दरम्यान फ्रान्स संघाच्या प्रशिक्षकाचे कार्य सांभाळले. +क्लब पातळीवर प्लातिनी १९७२-७९ दरम्यान फ्रान्सच्या ए.एस. नॅन्सी, १९७९-८२ दरम्यान ए.एस. सेंत-एत्येन तर १९८२-८७ दरम्यान इटलीमधील युव्हेन्तुस एफ.सी. ह्या संघांसाठी खेळत होता. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8639.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8639.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46f9f4b261f88643c0a5e0236d19ce2c74535ad2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8639.txt @@ -0,0 +1 @@ +व्हेरॉनिका मिशेल बाशेले हेरिया (स्पॅनिश: Verónica Michelle Bachelet Jeria; डिसेंबर १, १९४९ - ) ही चिले देशाची विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ११ मार्च २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेली बाशेले ह्यापुर्वी मार्च २००६ ते मार्च २०१० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्ष होती. ती चिलेची पहिली व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8663.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8663.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..99538aafc518e0c00e216818d4ba9f926be69a89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8663.txt @@ -0,0 +1 @@ +भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात.मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.मिश्र अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रा मार्फत घडवून आणले जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8678.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8678.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a301e497f6a8452747bee1d80e6311f712cf9fda --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8678.txt @@ -0,0 +1,3 @@ +२८ एप्रिल, इ.स. २००८ +दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर) + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8687.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8687.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..98018452bc238a5a8ebed7503f44e40e33549cb9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8687.txt @@ -0,0 +1,39 @@ +मिसळ पाव कडधान्यांची रस्सा असलेली उसळ, पोहे, त्यावर भेळ व फरसाण फरसाण घालून पावासोबत खाल्ला जात असलेला पदार्थ. हा पदार्थ तसा आधुनिक पाककृती आहे. परंतु मसालेदार चव व सहजतेने उपलब्धता यामुळे प्रसिद्ध आहे. यात कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिक मिसळ, दही मिसळ, नादखुळा मिसळ, गुजराती मिसळ, फराळी मिसळ इत्यादी प्रकारही केले जातात. +हा पदार्थ इसवी सन १९५० साली महाराष्ट्रात कोल्हापुर-पुणे-नाशिक येथे एसटी ने प्रवास करताना उदयास आला. +मिसळ +साहित्यः +१) मटकी(मोड आलेली) पाव किलो +२) कांदे ४ +३) टोमॅटो २ +४) ओला नारळ +५) कोथिंबीर +६) आले १ इंच +७) लसूण ६-७ +८) चिवडा १०० ग्रॅम +९) ब्रेड १ +१०) काळा मसाला १ चमचा +११) लाल तिखट २ चमचे +१२) मीठ +१३) गूळ +१४) चिंचेचा कोळ +१५) फरसाण पाव किलो +१६) बारीक शेव १०० ग्रॅम +१७) खारे दाणेमूठभर +पूर्वतयारी: +१. दोन मोठे कांदे उकडून सोलून कापून घ्यावेत. दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. +२. मोड आलेली मटकी कुकरमेध्ये वाफवून घ्यावी. लसूण वाटून घ्यावी. +३. बटाटे उकडून त्याच्या फोडी कराव्यात. लिंबाएवढा चिंचेचा कोळ करून घ्यावा. +कृती: +१. एक पातेलीत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेला निम्मा कांदा गुलाबी रंगावर परतावा. +२. कांद्यावर आलं, लसूण वाटलेले, काळा मसाला, २ चमचे लाल तिखट घालून खमंग परतावा. +३. वाफवलेली मटकी कांद्यावर टाकावी. बटाटयाच्या फोडी त्यात घालून त्यात ६-७ वाटया पाणी घालावे. +४. उसळीत कोळलेली चिंच, मीठ, गूळ घालून रस्सा चांगला उकळून घ्यावा. रस्सा पातळ आंबटगोड व झणझणीत तिखट हवा. ह्यालाच सॅंपल असे म्हणतात. +५. मिसळ करताना खोलगट डिशमध्ये २ मोठे चमचे फरसाण, थोडे खारे दाणे, १ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा व १ टे.स्पून बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. +६. त्यावर १ टे.स्पून बारीक शेव, ओला नारळ, कोथिंबीर घालावी. खायला देताना दुसऱ्या बशीत ब्रेडच्या स्लाईस द्यावा. +दक्षता: +१. ह्या मिसळीचे सॅंपल खूप पातळ व तिखट करतात. आवडत असल्यास कांदा लसूण मसाला १ टे.स्पून घालावा. मिसळ झणझणीत लागते. +२. सॅंपल जरा जास्त करावे म्हणजे ब्रेड त्याबरोबर खाता येते. +३. फरसाण आणताना १०० ग्रॅम जाड गाठी शेव वेगळी आणावी व ती सॅंपल उकळताना त्यात घालावी. सॅंपल दाटसर व चविष्ट होते. +४. मिसळीचे सर्व जिन्नस तयार ठेवावेत व आयत्यावेळी खोलगट बशीत तयार करून खाण्यास द्यावी. +टीप: +१. चिवडा नसेल तर वाटीभर कांदापोहे घालावेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8691.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8691.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ff3f2c9b7336961367a8cf4a379da1184168bb70 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8691.txt @@ -0,0 +1 @@ +मिसळपाव.कॉम हे एक मराठी संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर सदस्य साहित्य, चर्चा, काव्य, पाककृती, कला, नवीन लेखन या धाग्यांमधून लेखन व संवाद करतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8702.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8702.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca7f87421094f491201c0fdeaa37da17502049e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8702.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटा व लुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसी व मिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरी व आर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत. + +मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरी व ओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8707.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8707.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..57742acf163b6b4b1d6a653dc21496fd428d4fa9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8707.txt @@ -0,0 +1,5 @@ +मिसूरी (इंग्लिश: Missouri; उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य भागात (मिड-वेस्ट) वसलेले मिसूरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २१वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १८व्या क्रमांकाचे राज्य आहे. +मिसूरीच्या दक्षिणेला आर्कान्सा, पश्चिमेला कॅन्सस, नैऋत्येला ओक्लाहोमा, वायव्येला नेब्रास्का, उत्तरेला आयोवा, पूर्वेला इलिनॉय व केंटकी तर आग्नेयेला टेनेसी ही राज्ये आहेत. जेफरसन सिटी ही मिसिसिपीची राजधानी, कॅन्सस सिटी हे सर्वात मोठे शहर तर सेंट लुईस हे येथील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. मिसूरी ही मिसिसिपी नदीची सर्वात मोठी उपनदी राज्याच्या मध्यातून पूर्व-पश्चिम दिशेने वाहते व सेंट लुईसजवळ मिसिसिपी नदीला मिळते. अमेरिकेच्या मध्य भागात वसलेले मिसूरी बरेचदा पूर्व व पश्चिम अमेरिकेला वेगळे करणारे राज्य मानले जाते. येथील सेंट लुईस शहर सर्वात पश्चिमेकडील पौव्रात्य शहर तर कॅन्सस सिटी शहर सर्वात पूर्वेकडील पश्चिमात्य शहर अशी संबोधली जातात. +शेती, खाद्य व्यवसाय, रासायनिक उत्पादन हे मिसूरीमधील सर्वात मोठे उद्योग आहेत. येथील वाईन बनवण्याचा उद्योग वेगाने प्रगती करीत आहे. + + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8737.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8737.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6274009491fddf636a46e3d989ce31d6e98e4815 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8737.txt @@ -0,0 +1 @@ +मिहिर चंद्रकांत कोटेचा गुजराती राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8762.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8762.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b0b0af3406d827cca8139b2c453ba1d5b8aca90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8762.txt @@ -0,0 +1 @@ +मी होणार सुपरस्टार हा स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8770.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8770.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..344fa1c32307618add62127b21f3e814f083c53f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8770.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीघर काउंटी, माँटाना ही अमेरिकेच्या माँटाना राज्यातील ५६ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे. +२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8772.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ca96ac43ae39e3d279aeda4f165471585f734722 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8772.txt @@ -0,0 +1,3 @@ +मीटर (meter or metre) (चिन्ह: m) हे आंतरराष्ट्रीय प्रमाण पद्धतीतील अंतर मोजण्याचे मूलभूत एकक आहे. मीटरचे सुरुवातीचे माप हे पृथ्वीचे धृव आणि विषुववृत्त यातील अंतराच्या 1⁄10,000,000 एवढे अंतर असे मानले जात असे. आता मीटरची व्याख्या "एका प्रकाश-सेकंदाचा 1⁄299,792,458 एवढा भाग" अशी केली जाते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचा वेग हा स्थिर मानला गेल्याने या व्याख्येत प्रकाशाचा वेग हा प्रमाण म्हणून मानतात, त्यामुळे मीटरची निःसंदिग्ध अशी व्याख्या करता येते. +१ मीटर = १०० सेंटीमीटर +१००० मीटर = १ किलोमीटर diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8799.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8799.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..431014ab18c0b5eb4a4dec584957b691b8aabc7c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8799.txt @@ -0,0 +1,4 @@ +मीनल शहा ही एक मॉडेल आणि रिॲलिटी स्टार आहे. ती रिॲलिटी शो एमटीव्ही रोडीज रायझिंग मध्ये दिसण्यासाठी ती ओळखली जाते. २०२१ मध्ये बिग बॉस मराठी ३ मध्ये तिने भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.[१] +मीनलने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. +मीनल हे रिअ‍ॅलिटी टीव्ही शोमधील एक प्रसिद्ध नाव आहे कारण ती अनेक हिंदी टीव्ही रिॲलिटी शोचा भाग आहे. मीनल लोकप्रिय हिंदी टीव्ही रिॲलिटी शो रोडीजच्या सहभागींपैकी एक होती. २०१७ च्या रोडीज स्पेशल सीझन रायझिंग स्टारमध्ये ती एक लोकप्रिय स्पर्धक होती. लीडर प्रिन्स नरुलाच्या गँगमध्ये मीनलने परफॉर्म केले. +ती नानचाकू आणि मार्शल आर्ट्समध्ये निपुण आहे. मीनलकडे एक युट्यूब चॅनल देखील आहे, जिथे ती तिच्या रोडीज प्रवासाची झलक शेअर करते. २०२१ मध्ये तिने बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला आणि फायनलिस्ट ठरली.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8806.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8806.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dfefb2ad44e0a3c83b42f5c1fa1a236e3206e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8806.txt @@ -0,0 +1,4 @@ +मीना मंगेशकर-खडीकर (जन्म : इ.स. - हयात) या मराठी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर ही त्यांची सख्खी मोठी बहीण. उषा, आशा व हृदयनाथ ही भावंडे आणि दीनानाथ हे वडील. हे सर्वच गायक आहेत/होते. +लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या कैक जाहीर कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसेच, अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी लता मंगेशकरांबरोबर पार्श्वगायन केले आहे. ‘मदर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातले ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा’ हे संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले गीत लताबरोबर मीना मंगेशकरांनीही गायले होते. +कारकीर्द :- + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8817.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8817.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7dfefb2ad44e0a3c83b42f5c1fa1a236e3206e13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8817.txt @@ -0,0 +1,4 @@ +मीना मंगेशकर-खडीकर (जन्म : इ.स. - हयात) या मराठी गायिका व संगीतकार आहेत. त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट गीते गायली आहेत. काही चित्रपटांच्या त्या संगीत दिग्दर्शक होत्या. मराठी बालगीतांना संगीत देण्यासाठी त्या जास्त प्रसिद्ध आहेत. लता मंगेशकर ही त्यांची सख्खी मोठी बहीण. उषा, आशा व हृदयनाथ ही भावंडे आणि दीनानाथ हे वडील. हे सर्वच गायक आहेत/होते. +लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या कैक जाहीर कार्यक्रमांत मीनाताईंचा सहभाग होता. तसेच, अनेक हिंदी सिनेमातही त्यांनी लता मंगेशकरांबरोबर पार्श्वगायन केले आहे. ‘मदर इंडिया’ या गाजलेल्या चित्रपटातले ‘दुनिया में हम आए हैं तो जीना ही पड़ेगा’ हे संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले गीत लताबरोबर मीना मंगेशकरांनीही गायले होते. +कारकीर्द :- + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8818.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8818.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4d426335f71efb670be3685d94753f33e8b31155 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8818.txt @@ -0,0 +1 @@ +डॉ. मीना राजेंद्र शेटे-संभू या वैद्यकीय व्यवसात असून एक लेखिका आहेत. त्यांची पुस्तके मराठी आणि इंग्रजीत आहेत. त्यांतली काही मराठी पुस्तके, ही हिंदी किंवा इंग्रजी पुस्तकांची भाषांतरे आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8870.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8870.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1986eb1a03fe51a75e9acfef3272e7e9c884c9d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8870.txt @@ -0,0 +1,7 @@ +श्रीमती मिरा कलबाग: विज्ञान आश्रमच्या अम्मा +पुण्याजवळील पाबळ येथील विद्यान आश्रम१९८३ पासून उत्कर्ष करत आहेत,शिक्षणाच्या माध्यमाने विकास आणि विकासाद्वारे शिक्षणहे आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहेत. डॉ.कलबाग प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकण्याच्या या नैसर्गिक पद्धतीचा परिचय करून देणे,त्यासाठी त्यांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली. विज्ञान आश्रम हे अभिप्राय प्रयोग आणि चाचणी करण्यासाठी एक प्रयोगशाळा आहे.[१] +डॉ. कलबाग हिंदुस्तान लिव्हर (आता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड), मुंबईमधील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ होते, परंतु त्यांनी आपली नोकरी सोडली आणि पाबळ सारख्या गावात स्थायिक झाले. केवळ आपल्या पत्नी श्रीमती मीरा कलबागच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ते आपल्या जीवनात हे ठळक पाऊल उचलू शकले.आश्रमातील कार्यकर्त्यांनी विज्ञान आश्रमात 'ज्ञान' (विज्ञान) लक्षात ठेवून अम्मा 'आश्रम'ची काळजी घेते. +श्रीमती मीरा कलबाग आश्रममध्ये सर्व विद्यार्थी आणि कामगारांच्या "अम्मा" (आई) होत्या. अम्मा १९८३ मध्ये पुण्याजवळ पाबळ ह्या एका छोटया गावात आल्या.जेव्हा ते इथं आल्या , तेव्हा फोनची सुविधाही नव्हती. बऱ्याचदा डॉ. कलबागला त्यांच्या कार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले, परंतु अम्मा क्वचितच पाबळहून बाहेर पडल्या असतील . त्यांनी पाबळ आणि शेजारच्या गावातील मुलींसाठी टेलरिंग आणि स्टिचिंग क्लास सुरू केले. १९८४ ते २००० या कालावधीत त्यांनी १६ वर्षाच्या कालावधीत ६०० पेक्षा अधिक मुलींना प्रशिक्षण दिले. त्यांनी या मुलींचे सशक्तीकरण व व्यक्तिमत्त्व विकास यावर भर दिला. ज्ञानाच्या चिंतन, चर्चा आणि अनेक मुलींच्या जीवनाला आकार दिला आहे. +२००० च्या नंतर त्यांच्या आयुष्यामुळे अम्मां ने टेलरिंग क्लास थांबविले. त्याचप्रमाणे वयोमर्यादा गावातील विद्यार्थी / कामगार आणि महिलांना तिच्या समुपदेशनाच्या मार्गाने येत नाही. प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक समस्यांबद्दल अम्माशी चर्चा करण्यास मोकळे वाटते आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. आपल्या समस्या सोडविण्यासाठी अम्मा 'विपासना' आणि त्यांच्याकडे आलेल्या ज्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याद्द्वारे सशक्त नैतिक पाठबळ देतात.[२] +आश्रम मध्ये स्वयंपाकघर अम्माचे व्यवस्थापन कौशल्य एक आदर्श उदाहरण आहे. आमच्या देशात जोरदार भुकेलेला असल्याने अन्नही वाया जाऊ नये असा तिला आग्रह आहे. आश्रमांत प्रत्येकजण प्रत्येक महिन्याच्या प्रारंभास सांगतो की तो प्रत्येक जेवणासाठी वापरत आहे. त्यानुसार दररोज केवळ आवश्यक अन्न शिजवलेले आहे. एक साधा चार्ट आहे, जे किती लोकांना उपस्थित आहेत आणि किती अन्न शिजवावे हे दर्शविते. अम्माच्या स्वयंपाकघर मध्ये सर्वकाही प्रमाणित आहे, उदा. कित्येक चपाती, एका प्रमाणात दिलेल्या पिठात, तेल आणि 'मसाल्यासारखे' भाज्या इत्यादी मध्ये वापरले जाऊ शकतात. अश्या अशिक्षित स्वयंपाकघरात 'मावशी' या मानकेप्रमाणे शिजवणे शिकवले गेले आहेत. स्वयंपाकघरमध्ये कठोर स्वच्छता राखली जाते. अन्नपदार्थ खाल्यानंतर प्रत्येकाने आपली प्लेट उचलण्याची अपेक्षा केली जाते, स्वच्छतेसाठी भांडीचे निरीक्षण केले जाते आणि त्यांच्या योग्य जागेत ठेवली जाते. भांडी धुऊन झाल्यावर, कचराचे पाणी आणि अन्नपदार्थांचे स्क्रॅप वर्मी कंपोस्ट पिटकडे वळवले जातात. या मिनिटांच्या तपशीलासह, अम्मा यांनी स्वयंपाकघरचे काम फार चांगले केले होते. अशा प्रकारे आश्रमात शिजवलेल्या अन्नाच्या खर्चावर नियंत्रण ठेवले जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर संतुलित आहाराचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता, प्रत्येक विद्यार्थ्याचे वजन आणि हिमोग्लोबिन संख्या प्रवेशाच्या वेळी नोंदवली जाते आणि फरक लक्षात घेता दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. नेहमीच सुधारणा होत असते. +गेल्या अनेक वर्षांपासून अम्मा विपोषणाचा अभ्यास करीत होत्या . प्रत्येक दिवशी संध्याकाळी, आश्रमात १५ मिनिटे सामुदायिक ध्यान केले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते. या चर्चेने विद्यार्थ्यांना त्यांचे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्यास आणि त्यांच्यात बदल घडवून आणण्यास मदत होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8871.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8871.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1986eb1a03fe51a75e9acfef3272e7e9c884c9d2 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8871.txt @@ -0,0 +1,7 @@ +श्रीमती मिरा कलबाग: विज्ञान आश्रमच्या अम्मा +पुण्याजवळील पाबळ येथील विद्यान आश्रम१९८३ पासून उत्कर्ष करत आहेत,शिक्षणाच्या माध्यमाने विकास आणि विकासाद्वारे शिक्षणहे आपले ध्येय साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहेत. डॉ.कलबाग प्रचलित शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकण्याच्या या नैसर्गिक पद्धतीचा परिचय करून देणे,त्यासाठी त्यांनी विज्ञान आश्रमची स्थापना केली. विज्ञान आश्रम हे अभिप्राय प्रयोग आणि चाचणी करण्यासाठी एक प्रयोगशाळा आहे.[१] +डॉ. कलबाग हिंदुस्तान लिव्हर (आता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड), मुंबईमधील एक वरिष्ठ शास्त्रज्ञ होते, परंतु त्यांनी आपली नोकरी सोडली आणि पाबळ सारख्या गावात स्थायिक झाले. केवळ आपल्या पत्नी श्रीमती मीरा कलबागच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ते आपल्या जीवनात हे ठळक पाऊल उचलू शकले.आश्रमातील कार्यकर्त्यांनी विज्ञान आश्रमात 'ज्ञान' (विज्ञान) लक्षात ठेवून अम्मा 'आश्रम'ची काळजी घेते. +श्रीमती मीरा कलबाग आश्रममध्ये सर्व विद्यार्थी आणि कामगारांच्या "अम्मा" (आई) होत्या. अम्मा १९८३ मध्ये पुण्याजवळ पाबळ ह्या एका छोटया गावात आल्या.जेव्हा ते इथं आल्या , तेव्हा फोनची सुविधाही नव्हती. बऱ्याचदा डॉ. कलबागला त्यांच्या कार्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागले, परंतु अम्मा क्वचितच पाबळहून बाहेर पडल्या असतील . त्यांनी पाबळ आणि शेजारच्या गावातील मुलींसाठी टेलरिंग आणि स्टिचिंग क्लास सुरू केले. १९८४ ते २००० या कालावधीत त्यांनी १६ वर्षाच्या कालावधीत ६०० पेक्षा अधिक मुलींना प्रशिक्षण दिले. त्यांनी या मुलींचे सशक्तीकरण व व्यक्तिमत्त्व विकास यावर भर दिला. ज्ञानाच्या चिंतन, चर्चा आणि अनेक मुलींच्या जीवनाला आकार दिला आहे. +२००० च्या नंतर त्यांच्या आयुष्यामुळे अम्मां ने टेलरिंग क्लास थांबविले. त्याचप्रमाणे वयोमर्यादा गावातील विद्यार्थी / कामगार आणि महिलांना तिच्या समुपदेशनाच्या मार्गाने येत नाही. प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक समस्यांबद्दल अम्माशी चर्चा करण्यास मोकळे वाटते आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. आपल्या समस्या सोडविण्यासाठी अम्मा 'विपासना' आणि त्यांच्याकडे आलेल्या ज्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याद्द्वारे सशक्त नैतिक पाठबळ देतात.[२] +आश्रम मध्ये स्वयंपाकघर अम्माचे व्यवस्थापन कौशल्य एक आदर्श उदाहरण आहे. आमच्या देशात जोरदार भुकेलेला असल्याने अन्नही वाया जाऊ नये असा तिला आग्रह आहे. आश्रमांत प्रत्येकजण प्रत्येक महिन्याच्या प्रारंभास सांगतो की तो प्रत्येक जेवणासाठी वापरत आहे. त्यानुसार दररोज केवळ आवश्यक अन्न शिजवलेले आहे. एक साधा चार्ट आहे, जे किती लोकांना उपस्थित आहेत आणि किती अन्न शिजवावे हे दर्शविते. अम्माच्या स्वयंपाकघर मध्ये सर्वकाही प्रमाणित आहे, उदा. कित्येक चपाती, एका प्रमाणात दिलेल्या पिठात, तेल आणि 'मसाल्यासारखे' भाज्या इत्यादी मध्ये वापरले जाऊ शकतात. अश्या अशिक्षित स्वयंपाकघरात 'मावशी' या मानकेप्रमाणे शिजवणे शिकवले गेले आहेत. स्वयंपाकघरमध्ये कठोर स्वच्छता राखली जाते. अन्नपदार्थ खाल्यानंतर प्रत्येकाने आपली प्लेट उचलण्याची अपेक्षा केली जाते, स्वच्छतेसाठी भांडीचे निरीक्षण केले जाते आणि त्यांच्या योग्य जागेत ठेवली जाते. भांडी धुऊन झाल्यावर, कचराचे पाणी आणि अन्नपदार्थांचे स्क्रॅप वर्मी कंपोस्ट पिटकडे वळवले जातात. या मिनिटांच्या तपशीलासह, अम्मा यांनी स्वयंपाकघरचे काम फार चांगले केले होते. अशा प्रकारे आश्रमात शिजवलेल्या अन्नाच्या खर्चावर नियंत्रण ठेवले जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर संतुलित आहाराचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता, प्रत्येक विद्यार्थ्याचे वजन आणि हिमोग्लोबिन संख्या प्रवेशाच्या वेळी नोंदवली जाते आणि फरक लक्षात घेता दर तीन महिन्यांनी तपासणी केली जाते. नेहमीच सुधारणा होत असते. +गेल्या अनेक वर्षांपासून अम्मा विपोषणाचा अभ्यास करीत होत्या . प्रत्येक दिवशी संध्याकाळी, आश्रमात १५ मिनिटे सामुदायिक ध्यान केले जाते. त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाते. या चर्चेने विद्यार्थ्यांना त्यांचे विचार स्पष्टपणे व्यक्त करण्यास आणि त्यांच्यात बदल घडवून आणण्यास मदत होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8876.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8876.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2dfc920d5b48c238e7f3d56b89705bbee0e60850 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8876.txt @@ -0,0 +1,4 @@ + +डॉ. घांडगे ह्या औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठात मराठीच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत. त्या प्रामुख्याने मराठी वाङ्मयाच्या सूचीकार आहेत. डॉ. घांडगेंनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांपैकी काही ही :- + +(अपूर्ण) diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8886.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8886.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..35da5deaa00656d43a32ec7e00f9761632120fae --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8886.txt @@ -0,0 +1,2 @@ +मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ - १४५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मीरा भाईंदर मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ८, १७ ते ३६, ४१ ते ४४, ४६ आणि ४७ यांचा समावेश होतो. मीरा भाईंदर हा विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२] +अपक्ष उमेदवार गीता भरत जैन ह्या मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8918.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f00ebd52c897bc8293b52e230aaaf6980f2eb113 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8918.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंगापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8932.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8932.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..0dcbde2355d34170c96e7f4ab3c10f90f548dc98 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8932.txt @@ -0,0 +1 @@ +मुंगुसवाडे हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. मुंगुसवाडे हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8946.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8946.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6c798c4bc638eebd6900a283a6f2439a38e93e63 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8946.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुंजवड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९०० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8965.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8965.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c641c9afc40302bd86a6cdaaf0c32a371acd3233 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8965.txt @@ -0,0 +1,5 @@ + + +जे.के. रेलिंग यांच्या अनेक भागात प्रसिद्ध झालेल्या हॅरी पॉटर या कथानकात खूप पात्रे आहेत. त्या सर्व पात्रांची ही यादी आहे, त्यांतली काही पात्रे जे.के.रोलिंगच्या वेबसाइटवरील "विझार्ड ऑफ द मंथ" मध्ये आली आहेत आणि काही जे.के. रोलिंगच्या आयटीव्ही(ITV)वर दाखवलेल्या कथानकात आली आहेत. +ह्या यादीतील सर्व पात्रे त्यांच्या आडनावांप्रमाणे अकारविल्हे दिली आहेत, ज्या पात्राचे आडनाव कथानकात आलेले नाही, ते पात्र त्याच्या पहिल्या नावानुसार अनुक्रमित केले आहे. हॅरी पॉटरचे ८ चित्रपट आहेत व पुस्तकांचे ७ सीरिज आहेत. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8974.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6d89c359d81ab1d4fcd0f54da39dceb70ee82c84 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8974.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुंढाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8989.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8989.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3bf78b9c2fd7473701550af21b341c0607a0a408 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8989.txt @@ -0,0 +1 @@ +मुंडावर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात असून अजमेर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8996.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8996.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..315347b925ef4e881de800e5b36db912a7a3ebc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_8996.txt @@ -0,0 +1,7 @@ + +मुंबई–नागपूर द्रुतगतीमार्ग किंवा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा, 6 पदरी, १२० मीटर रुंदीचा नियोजित महामार्ग (रस्ता) आहे. हा मार्ग महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरशी जोडेल [१]हा महामार्ग  १० जिल्ह्ंयातून, २६तालुक्यांतून आणि ३९० गावांमधून जाणार आहे आणि या मार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील प्रवास ८ तासात पूर्ण होईल .[२] या प्रकल्पासाठी ₹ ५५,३३५.३२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.[३] +महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मरारविम) या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था असेल. सपाट जमिनीवर या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ताशी १५० किमी असेल व सह्याद्री घाटात ताशी १०० किमी असेल. [४] राज्य सरकार या मार्गावर  २४ शहरे तयार करणार आहे. या शहरांत अत्याधुनिक आरोग्य सुविधा, कौशल्य व्यवस्थापन केंद्रे, आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्था असतील. या प्रकल्पासाठी १० जिल्ह्यांतून एकूण २८,२८० हेक्टर जमीन अधिग्रहित केली गेली आहे, त्यातील ८,५२० हेक्टर महामार्गासाठी वापरली जाणार आहे तर १०,८०० हेक्टर ही नवीन नगरांसाठी असेल.[५] प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी मरारविमला  बँकांकडून २८ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची गरज आहे.[६] +महामार्गावरील पूर्व बांधकाम कार्याचा वेग वाढविण्यासाठी, मरारविमने या प्रकल्पाला पाच पॅकेजमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्येक पॅकेजसाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनी नेमली.[७]नागरी काम  आता १६ पॅकेजमध्ये विभाजित करण्यात आले आहे .[८] +हा गतिमार्ग ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या दहा जिल्ह्ंयातून जाईल. हा १२० मीटर रुंदीचा असेल. यामधला मध्यवर्ती दुभाजकाचा भाग हा २२.५ मीटर्सचा आहे. यामध्ये दोन्ही बाजूला चार-चार अशा एकूण आठ मार्गिका (लेन्स) असतील. जर भविष्यात एखादी मार्गिका वाढवायची झाली तर त्यासाठी रस्त्याच्या मध्यात असलेल्या मोकळ्या भागाचा उपयोग करता येईल. त्यामुळे भविष्यात ज्यावेळी नव्या मार्गिका हव्या असतील तेव्हा त्यासाठी १२० मीटर्सच्या आखणीबाहेरील जमिनीची गरज लागणार नाही. या प्रकल्पात ५०हून अधिक उड्डाणपूल आणि २४हून अधिक छेदमार्ग (इंटरचेंजेस) असणार आहेत. या खेरीज या मार्गावर ५पेक्षा जास्त बोगदे, वाहनांसाठी महामार्गाच्या खालून जाणारे४००हून अधिक भुयारी मार्ग तर पादचाऱ्यासाठी ३००हून अधिक भुयारी मार्ग अनेक मोक्याच्या ठिकाणांवर बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुख्य गतिमार्गावरील वाहतूक कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालू राहील. तसेच स्थानिक जनतेलाही त्यांच्या दळणवळणात महामार्गाचा कोणताच अडथळा होणार नाही, आणि अपघात टाळले जातील. या गतिमार्गावरील प्रवेश व बाहेर पडण्याची ठिकाणे नियंत्रित असतील. महामार्गावर जेवढे अंतर कापले गेले त्यानुसार टोल आकारला जाईल. महामार्गावर स्वयंचलित टोल आकारणी बसवण्याचा प्रस्ताव आहे.या द्रुतगती महामार्गाच्या कडेला असलेल्या पूरक मार्गामध्ये सेवावाहिन्या जसे ओएफसी केबल्स (Optical Fiber Cable), गॅस पाईप लाईन्स आणि वीज वाहतूक करणाऱ्या टाकल्या जातील.[९] +समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन ११ डिसेंबर २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर ते शिर्डी या ७०१ किमीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ पासून कार्यान्वित होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किमीचा आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येईल. +१० जिल्ह्यांमध्ये मिळून २० पेक्षा अधिक कृषी समृद्धी केंद्रे प्रस्तावित आहेत. या गतिमार्गास जिथे इतर राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग छेदतील तिथे ही कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जाणार आहेत. अशा दोन नगरांमधले सरासरी अंतर ३० कि.मी. असणार आहे. प्रत्येक नगराचे आकारमान साधारण १००० ते १२०० एकर [४०० ते ५०० हेक्टर (२ कि.मी. x २.५ कि.मी.)] इतके असणार आहे. या केंद्रांमध्ये शेतीवर आधारित अन्न व फळ प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य असेल आणि त्याशिवाय तिथे अन्य उत्पादन आणि व्यापार केंद्रही असेल. याबरोबरच इथे सर्व मूलभूत सोयीसुविधांसकट रहिवासी क्षेत्रही असेल. आधुनिक नगररचनेच्या नियमांनुसार इथले जमीन वापराचे प्रमाण ठरविले जाईल. जमिनीचा अर्धा भाग हा निवासी क्षेत्रासाठी राखीव असेल, १५% भाग हा औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असेल, तर २०% भाग हा अंतर्गत रस्त्यांसाठी राखीव असेल. याबरोबरच १०% भाग हरितक्षेत्र म्हणून राखीव ठेवला जाईल; आणि ५% भाग हा सार्वजनिक आणि त्यासारख्या अन्य वापरासाठी ठेवलेला असेल.[११] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9020.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9020.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..02d7f7b1a43e85b7b84d4da916be2d5c5f41acd7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9020.txt @@ -0,0 +1,10 @@ + + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे. +पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था आहे जी विदेशाच्या मदतीने उभारण्यात आली. युनेस्को कडून रशियन रूबेल्सच्या स्वरूपात निधी मिळवण्यात आला होता. १९६१ मध्ये ह्या संस्थेस "राष्टीय महत्त्वाची संस्था" असा दर्जा देण्यात आला. तेंव्हा पासून भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ही उत्तरोत्तर वाढून जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आली आहे.  +हि संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.  + +भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) संस्थेची मुख्य इमारत, मुंबईच्या पवई ह्या उपनगरात संस्था वसली आहे. मुंबईच्या मध्यभागही असूनही निसर्गाच्या अगदी जवळ असल्यामुळे येथे राहणाऱ्यांना शहरी जीवन व निसर्गरम्य जीवन अनुभवता येते. हा परिसर पूर्णतः रहिवासी असल्यामुळे, सर्व विद्यार्थी हे एकूण १५ वसतिगृहांमध्ये राहतात, ज्यामध्ये जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. परिसरात खेळाच्या व इतर क्रियांसाठी उत्तम मैदाने व सुविधा उपलब्ध आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे. +संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत. +भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत +३ विद्यालये आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9021.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9021.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..15765ca23ec4c4d29016221e824620f6dc43c4c9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9021.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे वेळापत्रक म्हणजे मुंबई इंडिकेटर. हा मोबाईलवर सर्रास वापरला जाणारा एक ॲप आहे. त्याद्वारे एखाद्याला मुंबईतील ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट इत्यादींचे मार्ग, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा आणि त्या वाहतुकीसाठी किती पैसे त्या सेवा नागरिकांकडून आकारतात इ. सर्व माहिती कळू शकते. त्यासाठी वापरायचा मोबाईल हा अँड्राॅइड किंवा आय ओस प्रणाली धारण केलेला असावा. अँड्राॅइड किंवा आय ओएस प्रणाली नसेल तरीसुद्धा काही मोबाईल मध्ये हा ॲप सुरू होऊ शकतो. त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्ले स्टोर (अँड्राॅइड) किंवा ॲप स्टोर (आय ओएस-iPhone Operating System)मधे जाऊन मुंबई इंडिकेटर डाऊनलोड करता येतो. तिथे एम् - इंडिकेटर (M-Indicator) हा पर्याय दिसतो.. हा ॲप निशु:ल्क आहे, त्यासाठी वापरकर्त्याकडून कुठलेही पैसे आकारले जात नाहीत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9075.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9075.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bdaf5fc1a6e38f94fba154b8df7499a422a3fa0c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9075.txt @@ -0,0 +1,71 @@ +दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग[१] हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. दिल्ली व मुंबई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,३८६ किमी लांबीचा मार्ग दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्र ह्या राज्यांमधून धावतो. मथुरा, कोटा, रतलाम, वडोदरा, सुरत, वापी इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत. +दिल्ली व मुंबई दरम्यान धावणाऱ्या मुंबई राजधानी एक्सप्रेस, ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात. +चर्चगेट ते डहाणूदरम्यान धावणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकल हाच रेल्वेमार्ग वापरतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9079.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9079.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6805b1bb9dda884606eb298670b8063816b8212c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9079.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबई पारबंदर प्रकल्प (Mumbai Trans Harbour Link) किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाईल ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येईल. +मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली. महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीस फारसे स्वारस्य न दाखवल्यामुळे व राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प बासनातच राहिला. २०१२ साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. परंतु ह्या पूलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच सध्या कोणत्याही प्रमुख खाजगी कंपनीने ह्या प्रकल्पामध्ये रस दाखवला नाही. ह्या कारणांस्तव ₹ ११,००० कोटी खर्च अपेक्षित असलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे भविष्य अज्ञात आहे. +साचा:मुंबईमधील रस्ते diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9085.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9085.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fe11b09ff8855017bf7781c14a74f007784f592 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9085.txt @@ -0,0 +1,72 @@ +मुंबई-चेन्नई रेल्वेमार्ग हा भारतामधील एक प्रमुख रेल्वेमार्ग आहे. मुंबई व चेन्नई ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,२८१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व तमिळनाडू ह्या राज्यांमधून धावतो. हा मार्ग मुंबई-सोलापूर-गुंटकल-चेन्नई इग्मोर असा आहे. महाराष्ट्रातील लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर इत्यादी महत्त्वाची स्थानके ह्याच मार्गावर आहेत. +प्रशासकीय सोयीसाठी हा मार्ग खालील ४ पट्ट्यांमध्ये विभागला गेला आहे. +भारतामधील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे दरम्यान धावली. १८५४ मध्ये हा मार्ग कल्याणपर्यंत वाढवला गेला. १८६२ साली बोरघाटामध्ये रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले व मुंबई व पुणे रेल्वेद्वारे जोडले गेले. १८७१ साली रायचूर येथे मद्रास रेल्वे व ग्रेट इंडियन पेनिस्युला रेल्वे ह्यांचे मार्ग जुळले व मुंबई व मद्रास हा मार्ग पूर्ण झाला. +मुंबई व चेन्नई दरम्यान धावणाऱ्या दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल इत्यादी गाड्या ह्याच मार्गावरून धावतात. + + +रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎ + +उत्तर •  +उत्तर पश्चिम •  +उत्तर पूर्व •  +उत्तर पूर्व सीमा •  +उत्तर मध्य •  +दक्षिण •  +दक्षिण पश्चिम •  +दक्षिण पूर्व •  +दक्षिण पूर्व मध्य •  +दक्षिण मध्य •  +पश्चिम •  +पश्चिम मध्य •  +पूर्व •  +पूर्व तटीय •  +पूर्व मध्य •  +मध्य •  +कोकण +भारतीय कंटेनर निगम लिमिटेड •  +डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन •  +इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन •  +इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड •  +कोकण रेल्वे कॉर्पोरेशन •  +मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण •  +रेल विकास निगम लिमिटेड •  +रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया •  +राइट्स लिमिटेड +बनारस रेल्वे इंजिन कारखाना •  +चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा •  +डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना •  +इंटिग्रल कोच कारखाना •  +रेल डबा कारखाना •  +रेल चाक कारखाना •  +रेल स्प्रिंग कारखाना +दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग •  +दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग •  +दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग •  +दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग •  +हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग •  +मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग +चेन्नई उपनगरी रेल्वे •  +दिल्ली उपनगरी रेल्वे •  +हैदराबाद एम.एम.टी.एस. •  +कोलकाता उपनगरी रेल्वे •  +कोलकाता मेट्रो •  +मुंबई उपनगरी रेल्वे +वंदे भारत एक्सप्रेस •  +गतिमान एक्सप्रेस •  +शताब्दी एक्सप्रेस •  +राजधानी एक्सप्रेस •  +हमसफर एक्सप्रेस •  +दुरंतो एक्सप्रेस •  +संपर्क क्रांती एक्सप्रेस •  +जन शताब्दी एक्सप्रेस •  +विवेक एक्सप्रेस •  +राज्यराणी एक्सप्रेस •  +दार्जिलिंग हिमालय रेल्वे •  +निलगिरी पर्वतीय रेल्वे •  +कालका-सिमला रेल्वे •  +पॅलेस ऑन व्हील्स •  +डेक्कन ओडिसी •  +गोल्डन चॅरियट diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9089.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9089.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1ee55b3b9fe70f3620355b608bf38a261d496b33 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9089.txt @@ -0,0 +1,57 @@ + +बॉम्बे प्रांत किंवा बॉंबे प्रेसिडेन्सी (इंग्रजी: Bombay Presidency) हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, तसेच वर्तमान येमेनमधील एडन या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता. मुंबई प्रांताची राजधानी मुंबई ही होती. +मुंबई प्रदेशाचे चार भाग असून त्या प्रत्येकावर एकेक कमिशनर नेमलेला होता. त्यांची मुख्यालये कराची, अहमदाबाद, पुणे आणि बेळगाव येथे होती. प्रत्येक जिल्ह्या प्रमुख अधिकारी हा कलेक्टर असून त्याच्या जोडीला असिस्टंट कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर असत. प्रत्येक जिल्ह्यात सुमारे आठ तालुके असत आणि प्रत्येक तालुक्यात १००-२०० गावे असत. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी, खोत, तलाठी आणि महार इ. कारभारी असत. +ब्रिटिश काळात मुंबई प्रांताचा प्रमुख हा गव्हर्नर असे. या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते. परत ३० मार्च १९४६ ते १५ ऑगस्ट १९४७ पर्यंत बाळ गंगाधर खेर हेच होते. +मुंबई प्रांताचे प्रशासकीय विभाग:- +१. उत्तर किंवा गुजरात +२. मध्य किंवा डेक्कन (दख्खन) +३. दक्षिण किंवा कर्नाटक +४. सिंध +मुंबई प्रांतातील जिल्हे:- +१. मुंबई शहर +२. अहमदाबाद +३. भरूच +४. खेडा +५. पंच महाल +६. सुरत +७. ठाणे +८. कुलाबा +९. रत्‍नागिरी +१०. अहमदनगर +११. खान्देश (१९०६ मध्ये दोन जिल्ह्यांत विभाजन) +१२. नाशिक +१३. पुणे +१४. सातारा +१५. सोलापूर +१६. बेळगाव +१७. विजापूर +१८. धारवाड +१९. उत्तर कानडा +२०. कराची +२१. हैदराबाद +२२. शिकारपूर +२३. थर आणि पारकर +२४. उत्तर सिंध सीमान्त +मुंबई इलाख्यातील संस्थाने - +अ] डेक्कन स्टेट एजन्सी - +१. कोल्हापूर +२. अक्कलकोट +३. औंध +४. जमखिंडी +५. जंजिरा +६. कुरुंदवाड (थोरले) +७. कुरुंदवाड (धाकटे) +८. मिरज (थोरले) +९. मिरज (धाकटे) +१०. मुधोळ +११. फलटण +१२. रामदुर्ग +१३. सांगली +१४. डफळापूर +१५. जत +१६. सावंतवाडी +१७. सावनूर +१८. भोर +मुंबई प्रांतात प्रामुख्याने सिंधी, मराठी, गुजराती आणि कन्नड या चार भाषा आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या. मुंबई प्रदेशात एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण अधिक आहे. कानडी भागात बहुतांशी लिंगायत पंथाचे लोक होते. सिंधमध्ये सिंधी व मुसलमान आणि गुजरातमध्ये गुजराती व जैन समाजाचे लोक होते. +भारत स्वतंत्र झाल्यावर १९६० सालापर्यंत अनुक्रमे बाळ गंगाधर खेर आणि मोरारजी देसाई हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर मुंबई प्रांताचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. +स्वातंत्र्यानंतर मुंबई प्रांतातील सिंध प्रदेश हा पाकिस्तानात समाविष्ट झाला. गुजरात प्रदेश भारताचे एक घटक राज्य बनले. कर्नाटक प्रदेश हा तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. कोकण, खानदेश आणि देश हे प्रदेश आणि मध्य प्रांतातील विदर्भ व वऱ्हाड आणि हैदराबाद संस्थानातील मराठवाडा यांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9138.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9138.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9d6f81d90e00a66942d6df155e7818f63ac91be4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9138.txt @@ -0,0 +1 @@ +मुंबई सेंट्रल हा महाराष्ट्रामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९७७ साली हा मतदारसंघ रद्द करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9145.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9145.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..58b1e3bfbcc2a8be13b872ba357e6bc943c14610 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9145.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुंबई उच्च न्यायालय (अधिकृत नाव: बॉम्बे हायकोर्ट[१], इंग्रजी: The High Court of Bombay) हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.[२] +मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते, तसेच उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो. +१९९५ मध्ये शहराचे नाव बदलून बॉम्बे वरून मुंबई असे करण्यात आले असले तरी, कोर्टाने एक संस्था म्हणून त्याचे पालन केले नाही आणि बॉम्बे हायकोर्ट हे नाव कायम ठेवले. तथापि, मुंबई उच्च न्यायालय असे नाव देण्याचे विधेयक 'केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 जुलै 2016 रोजी कोलकाता उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालयाचे नाव अनुक्रमे कोलकाता उच्च न्यायालय आणि चेन्नई उच्च न्यायालय असे बदलण्यास मान्यता दिली. ते भारताच्या संसदेसमोर मंजुरीसाठी प्रलंबित आहे परंतु काही काळासाठी ते लागू केले जाणार नाही.[३][४] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9148.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9148.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..646ec6021f0c5341cb8c68786adc776ff2861895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9148.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मुंबईचा जाव‌ई हा इ.स. १९७० मध्ये विमोचित झालेला व राजा ठाकुर यांनी दिग्दर्शित मराठी भाषेतील एक भारतीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. वसंत काळे यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक हे राजा ठाकूर आहेत. +हा चित्रपट एका जोडीदाराच्या समस्यांबद्दल वर्णन करतो. ज्याला राहण्यास वेगळी जागा नाही आणि नातेवाईकांसोबत त्याच खोलीत त्याला राहायला भाग पाडले जाते. +१९७१ मध्ये,हा चित्रपट यूएसएसआरमध्ये चित्रपट विक्रीसाठी डब करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9165.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9165.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9db9e22c66be3ddee824a11217f10dd358a10267 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9165.txt @@ -0,0 +1,5 @@ +मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वेमार्ग हा भारतीय रेल्वेचा एक प्रस्तावित द्रुतगती रेल्वेप्रकल्प आहे. या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल. +महाराष्ट्रातील मुंबई महानगरास गुजरातमधील अहमदाबाद शहरास जोडणाऱ्या या मार्गाच्या ५०८ किलोमीटर प्रवासापैकी सव्वाशे किलोमीटरचा हिस्सा महाराष्ट्रात आहे आणि बारापकी चार स्थानके (मुंबई बांद्रा-कुर्ला कॉंप्लेक्स, ठाणे, विरार आणि बोईसर) महाराष्ट्रात आहेत तर उरलेली आठ - वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, साबरमती आणि अहमदाबाद - ही गुजरातमध्ये आहेत. +या मार्गावरील गाड्यांचा कमाल वेग प्रतितास ३५० किलोमीटर असेल. ५०८ किमीचे अंतर २ तास ७ मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. सर्व बारा स्थानकांवर थांबल्यास २ तास ५८ मिनिटे लागतील. +या मार्गाच्या बांधणीचा एकूण खर्च ९ खर्व, ७६ अब्ज, ३६ कोटी (९,७६,३६ कोटी) रुपये आहे. त्यापैकी जपान सरकारच्या जायका या संस्थेकडून ७९,१६५ कोटींचे कर्ज मिळणे अपेक्षित आहे. या कर्जावर फक्त ०.१ टक्के व्याजदर आकारला जाईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंधरा वर्षांनी परतफेड चालू होईल आणि ती ३५ वर्षे चालेल. परतफेडीचा कालावधी पन्नास वर्षांचा आहे. इ.स. २०२३-२४ पर्यंत बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य केल्यास २०४० सालापासून परतफेड चालू होईल आणि तेव्हा मासिक हप्‍ता सुमारे दोनशे कोटी रुपये असेल. +जपानने दिलेल्या कर्जाव्यतिरिक्त लागणाऱ्या रकमेपैकी (१८,४७१ कोटी रुपये) निम्मा हिस्सा भारताचे केंद्र सरकार उचलेल आणि महाराष्ट्राला व गुजरातला प्रत्येकी पंचवीस टक्के भार सोसावा लागेल. त्यानुसार महाराष्ट्राला साडेचार हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम या प्रकल्पाला द्यावी लागेल. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9174.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9174.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6403f3887ab3d9c0637b84834ed21501c2e39f7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9174.txt @@ -0,0 +1,24 @@ +मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग (यशवंतराव चव्हाण द्रुतगतीमार्ग; स्थानिक प्रचलित नाव : एक्सप्रेसवे) हा भारत देशामधील सर्वात पहिला नियंत्रित-प्रवेश महामार्ग आहे. २००२ साली बांधून पूर्ण झालेला हा ९४.५ किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई व पुणे ह्या महाराष्ट्रातील सर्वात मोठया दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगाने प्रवास करण्याची ओळख भारतवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे. २००९ साली मुंबई–पुणे गतिमार्गाला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांचे दिले गेलेले नाव वापरले जात नाही.. +मुंबई–पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून २ तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी बहुतांश खाजगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात. +भारताची आर्थिक राजधानी मुंबई व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे ह्यांदरम्यान प्रवासासाठी जुना मुंबई–पुणे महामार्ग (रा.मा. ४) ब्रिटिशांच्या काळात बांधला गेला होता. ह्या मार्गावर सातत्याने वाढती वाहतूक व वर्दळ पाहता व भविष्यामधील वाढीव वाहतूकीचा अंदाज घेता ह्या हमरस्त्याला पर्यायी मार्ग बांधणे गरजेचे बनले होते. १९९० साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या राइट्स व ब्रिटिश कंपनी स्कॉट विल्सन समूह ह्यांना नव्या द्रुतगतीमार्गाची पाहणी व अभ्यास करण्यासाठी नेमले. १९९४ साली राइट्सने आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च ₹ १,१४६ कोटी इतका अपेक्षित होता. १९९७ साली महाराष्ट्र शासनाने ह्या महामार्गाच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली. बांधा-वापरा-हस्तांतरित करा ह्या तत्त्वावर एकूण ३० वर्षे पथकर आकारून बांधकामखर्च वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. +डिसेंबर १९९७मध्ये रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवल्या. ह्या प्रकल्पाच्या लोकप्रियतेमुळे तब्बल ५५ निविदा दाखल केल्या गेल्या. त्यांपैकी ४ कंत्राटदारांना १ जानेवरी १९९८ रोजी संपूर्ण एक्सप्रेसवेच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले. महामार्गाचा पहिला टप्पा २००० साली उघडण्यात आला व २००२ सालच्या एप्रिलमध्ये संपूर्ण महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. +मुंबई–पुणे गतिमार्ग नवी मुंबई शहराच्या कळंबोली ह्या नोडपाशी सुरू होतो. शीव पनवेल महामार्ग व रा.मा. ४ येथेच जुळतात. येथून साधारणपणे आग्नेय दिशेने धावत जाऊन हा मार्ग पुण्याबाहेरील देहू रोड येथे मुंबई-बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र.४ च्या बाह्यमार्गाला (बायपास) येऊन मिळतो. येथून वाहनांना पुण्याकडे अथवा पिंपरी चिंचवडकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. सह्याद्री डोंगररांगेतून वाट काढण्यासाठी बोरघाटामध्ये एक्सप्रेसवे व जुना महामार्ग एकत्र धावतात. ह्यामुळे जुन्या बोरघाटामधील अत्यंत तीव्र वळणे व खोल उतारांचा वाहनांना सामना करावा लागत नाही. गतिमार्गावरील वाहनांना बाहेर पडण्याचे केवळ ९ फाटे आहेत: शेडुंग, चौक, खालापूर, लोणावळा-१, लोणावळा-२, सोमाटणे (तळेगावसाठी), देहूरोड, रावेत (निगडीसाठी) व चिंचवड. +मुंबई–पुणे गतिमार्गावर संपूर्ण लांबीदरम्यान प्रत्येक दिशेने ३ असे एकूण ६ पदर (लेन्स) आहेत. मार्गावर अनेक उड्डाणपूल व एकूण ६ बोगदे आहेत. खालापूर व तळेगाव ह्या दोन ठिकाणी टोलनाके असून मोटार कारना एकेरी फेरीसाठी ₹२३० इतका टोल मोजावा लागतो. (हा दर दोनचार महिन्यांनी वाढतो.) दुचाकी, तीन चाकी वाहने, ट्रॅक्टर, बैलगाड्या व पादचारींना गतिमार्गावर प्रवेश नाही. +एक्सप्रेस-वेवर एकूण ६ बोगदे असून हे सर्व बोगदे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने बांधले आहेत. +दख्खन आणि कोकण यांना जोडणाऱ्या बोर घाटाच्या १८३० च्या मूळ बांधकामातील कमान म्हणजेच अमृतांजन पूल होय. हा पूल २०१० साली पाटला. +पुलाचा इतिहास : +मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटात (बोर घाटात) असलेला अमृतांजन पूल हा काही अभ्यासकांच्या मते बोर घाटाच्या आठवणीप्रीत्यर्थ बांधलेली कमान आहे. या कमानीच्या मध्यवर्ती खांबावर लावलेल्या संगमरवरी लादीवर याचा उल्लेख आहे. मेजर जनरल सर जॉन माल्कम यांच्या कारकिर्दीत कॅप्टन ह्य़ुजेस यांनी या घाटाचे बांधकाम केले असून, १० नोव्हेंबर १८३० साली हा घाट खुला करण्यात आला. दख्खन आणि कोकण यामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी व्हील्ड कॅरेजचा वापर करण्यासाठी बांधलेला रस्ता, अशा आशयाचा मजकूर या लादीवर कोरण्यात आला आहे. गेल्या शतकात या पुलाजवळ अमृतांजन या वेदनाशामक बामची मोठी जाहिरात लावण्यात आली होती. त्यामुळे तो अमृतांजन पूल म्हणून ओळखला जाऊ लागला. +अमृतांजन पूलाचा नागपूर दुवा : +एक ऐतिहासिक घटनाही या परिसराशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे त्याचा संबंध नागपूरशी आहे. खंडाळ्याच्या पुलावर नागपुरातील प्रसिद्ध चित्रकार एम.एच. तिवारी (जयंती ता. २२ एप्रिल; निधन १६ नोव्हेंबर १९९९) यांनी अमृतांजनची जाहिरात साकारली. पुढे याच जाहिरातीमुळे हा पूल अमृतांजन नावाने प्रसिद्ध झाला. अभियांत्रिकी क्षेत्रातील आश्‍चर्य समजल्या जाणारा हा पूल १९४४ साली पेन्टर एम.एच. तिवारी यांनी 'बी के. नाईक ॲन्ड सन्स होर्डिंग ॲडव्हर्टायझर्स' या जाहिरात कंपनीसाठी उभारला होता. विशेष म्हणजे वळणदार रस्ता असल्याने बी.के. नाईक यांनी होर्डिंग लावण्यासाठीच ही जागा विकत घेतली होती. एम.एच. तिवारी यांच्यापुढे खंडाळा घाटातील वाऱ्याचा वेग सहन करणारे फलक उभारण्याचे आव्हान होते. त्यामुळे केवळ अक्षरांचेच कटआऊट उभारण्याचा निर्णय बी.के. नाईक यांनी घेतला. पुढे येथेच नॅरोलॅक पेंट्‌स, ग्वालियर रेयाॅन, साठे बिस्किट्स व दैनिक सकाळचाही फलक उभारण्यात आला. +पूल आणि पर्यटन : +खंडाळ्याचा घाट आणि तो परिसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. या अमृतांजन पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्त्त्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते. +पूल आणि वाहतुकीस अडथळा : +६ पदरी असलेला मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग अमृतांजन पुलाच्या खाली ४ पदरी आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत होती. या पुलाचे खांब हे वाहतुकीस अडथळा ठरत होते. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. +पूल पाडण्याचा निर्णय व वाद : +हा ऐतिहासिक पूल वाहतुकीस अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडायचा निर्णय घेतला. परंतु इतिहासप्रेमी, वारसाप्रेमी व इतर नागरिकांनी याविरोधात उठवलेला आवाज व त्यास माध्यमांनी दिलेली साथ यांमुळे हा निर्णय थोपवण्यात आला होता. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाची नोंद ऐतिहासिक वारसा यादीत करून त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिकांनी केलेली होती. घाटमाथ्यावरील लोणावळा ते कोकणातील खालापूर यादरम्यान द्रुतगती मार्गाच्या नवीन मार्गिकांचे काम यापूर्वीच सुरू झालेले असल्याने अमृतांजन पूल पाडण्याची गरज नसल्याचे नागरिकांचे मत होते. +पुलाचे पाडकाम : +मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीस अमृतांजन पुलाचा अडथळा होत असल्यामुळे हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा पूल पाडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरू होते, मात्र महामार्गावरील वाहनांच्या सततच्या प्रचंड संख्येमुळे ते शक्य होत नव्हते. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे महामार्गावरील रोडावलेल्या वाहन संख्येने पूल तोडण्याची संधी गवसली. याचा फायदा घेत ऐतिहासिक महत्त्व असलेला हा पूल ५ एप्रिल २०२० रोजी नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आला. +अमृतांजन पुलाचे एकूण ४ गाळे पाडण्यात आले. स्फोटक लावण्यासाठी प्रत्येक खांबाला प्रत्येकी एक मीटर अंतरावर आणि दोन मीटर आत खोलवर अशी ४० ते ४५ छिद्रे पाडून एकूण ३०० किलो जिलेटीन स्फोटकांचा वापर हा पूल पाडण्यासाठी करण्यात आला. +पुल पाडल्यानंतरची वाहतूक स्थिती : +दिनांक १५/०६/२०२० रोजी दुपारी एकच्या सुमारास पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी अपघात झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे अडीच तास ठप्प झाली. खंडाळा बोगदा ते अमृतांजन पूल यादरम्यान तीव्र उतार व वळण असल्याने अपघात होतात. परिणामतः वाहतूक कोंडी होण्याची सबब देऊन ऐतिहासिक महत्त्वाचा अमृतांजन पूल पाडूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.[१] +सुरू झाल्यापासून एक्सप्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कायम जास्त राहिले आहे. अनेक वाहनचालकांना वेगाची व शिस्तबद्ध चालनाची सवय नसल्यामुळे अतिवेगाने बव्हंशी अपघात होतात. २००२-१२ ह्या १० वर्षांच्या काळादरम्यान ह्या मार्गावर १,७५८ अपघातांची नोंद झाली. भक्ती बर्वे, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे इत्यादी लोकप्रिय मराठी अभिनेते या गतिमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडले. १८ जुलै, २०१५ रोजी आडोशी बोगद्याच्या मुखाशी दरड कोसळून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_918.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_918.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a449ea2198f1137e1808145d36640d9c61c4bae4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_918.txt @@ -0,0 +1,2 @@ +डाॅ. शशिकांत भुजाडे हे 'म मराठीचा' या पुस्तकाचे लेखक आहेत. +विद्या कावडकर या 'म म मराठीचा' या पुस्तकाच्या लेखिका आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9191.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9191.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e4123808cea371a2b4dd50bade1359048937f00 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9191.txt @@ -0,0 +1,2 @@ +ठाण्याच्या जवळ असलेले हे उपनगर मुंबईपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. +मुंब्र्यात खाडी असल्याने मोगल काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात सतराव्या शतकात जहाजबांधणीचा उद्योग भरभराटीस आला.आगरी-कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नाववरून गावचे नाव मुंब्रा ठेवण्यात आले. मुंबा देवी देवीचे मंदिर मुंब्र्यातील डोंगराच्या शिखरावर आहे. मंदिराचे बांधकाम मुंब्रा येथील सुप्रसिद्ध भगत कुटुंबाने केले असून ते अजूनही शहरातच राहतात. १७ व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे आगरी-कोळीचे एक लहान गाव होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छिमारी होता. १९६८ ते १९७५ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली व लोकांनी मुंबईच्या जवळ वसाहत स्थापन करायला सुरुवात केली. त्याच वेळी मुंब्र्याच्या शेतजमिनीचे शहरीकरण झाले व लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. १९९१ ते १९९३ मध्ये होणाऱ्या मुंबईतील दंगली मुळे मुंबईतील मुस्लिम मुंबई सोडून मुंब्र्यात वसले. १९९१ मध्ये मुंब्र्याची लोकसंख्या ४४,००० होती आणि आज ती ९००,००० च्या जवळपास आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9224.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9224.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3df401972f2a1708ee4e10912b7f15914b3a48e9 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9224.txt @@ -0,0 +1,3 @@ +श्रीपाद अच्युत दाभोळकर (१९२४ - ३० एप्रिल, २००१) ऊर्फ मुकुंद दाभोळकर हे महाराष्ट्रातील प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक आणि जमनालाल बजाज पुरस्काराचे मानकरी होते. +दाभोळकर हे कोल्हापूरचे एक गणितज्ञ होते. ते कोल्हापूरजवळच्या गारगोटी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आपल्याला जन्मापासूनच प्रयोग चिकटलेला आहे असे ते म्हणत. माठात भोपळा वाढवणे, स्वतः पपई पिकवून आणि खाऊन त्याच्या सालांवर व बियांवर कोंबडीपालन करणे, नागफणीवर शेळी वाढवणे, स्वमूत्रावर केळी वाढवणे असे त्यांचे प्रयोग लहानपणापासूनच सुरू होते. आपल्या पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांच्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य, हा आपल्या प्रकाशाचे सर्वाना समान वाटप करत असतो. त्याच्या या प्रकाशाला जास्तीतजास्त हिरव्या पानांनी शोषून घेतले तर शेतकरी खूप समृद्ध होऊ शकेल, हेच दाभोळकर आयुष्यभर प्रयोगाने सिद्ध करत राहिले. कोल्हापूरला कुंडीत वाढविलेल्या द्राक्षाच्या एका वेलीवरच्या प्रत्येक पानाला अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळवून देऊन त्यांनी द्राक्षाच्या तब्बल शंभर घडांचे उत्पन्न मिळवले. ते बघून शेतकऱ्यांना सूर्यशेतीची महती उमगली आणि मग महाराष्ट्रात द्राक्षाची क्रांती झाली. कुठल्याही शेतकी महाविद्यालयात न शिकवता केवळ अनौपचारिक शिक्षण देऊन दाभोळकरांनी महाराष्ट्राला शेतीत समृद्ध केले. एका रिकाम्या सिमेंटच्या पोत्यात कुजलेल्या काँग्रेस गवतावर त्यांनी ऊस लागवड केली. भरपूर उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश वापरून पाच महिने तो ऊस यशस्वीपणे वाढवला. रसायनांच्या मागे न लागता फक्त सूर्यप्रकाशाच्या शक्तीवर शेतात साखरेची निर्मिती कशी करता येईल, हे त्यांनी दाखवले. सकाळी आंघोळ करताना आपल्या शरीराचा मळ निघून जातो. या मळात शेण कुजण्यासाठी आवश्यक असणारे कोट्यवधी जीवाणू असतात, असे दाभोळकर म्हणत. +आंबा व नारळ खड्डा न करता ढीग पद्धतीने घेणे, घरातील सर्वांचे आंघोळीचे पाणी वापरून सूर्यमंडल पद्धतीने रोजच्या गरजेचा भाजीपाला एका गुंठ्यात उगवणे, सजीव बांबूंचा कुंपण-बायोगॅससाठी उपयोग आदी विविध तंत्रांची माहिती दाभोळकरांच्या पुस्तकांत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9227.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9227.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4fc86fdceca0c4cc4d0ea0b4b4331acb9a1d6c5c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9227.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुकुंद वझे हे हे एक मराठी लेखक आणि बँक अधिकारी होते. त्‍यांनी बँक ऑफ इंडियामध्‍ये चाळीस वर्ष काम केले. वझे यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरुवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणण्यासाठी अशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरुवात केली. +मुकुंद वझे यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या. महाराष्‍ट्र टाइम्‍स आणि लोकसत्ता या दैनिकांमधून त्यांचे लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_923.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_923.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..48497ffc640e7a52b323cb203b58c58e3eb02e15 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_923.txt @@ -0,0 +1 @@ +मंगळूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघात असून दक्षिण कन्नड जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9242.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9242.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d46e1d298879974350850d788acf5244ff3a546b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9242.txt @@ -0,0 +1 @@ +मुकुट म्हणजे देव, राजा डोक्यावर धारण करतात तो अलंकार आहे.राज्यासाठी त्याचे राज्याभिषेकाचे वेळी त्याचे डोक्यावर तो ठेवण्यात येतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9255.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9255.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2168d4192397e413aa42cf0517fc59b915777406 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9255.txt @@ -0,0 +1 @@ +मुकुल वासनिक ( २७ सप्टेंबर १९५९) हे महाराष्ट्र राज्यामधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9257.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9257.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a6d89c481c475043ff55053280e9dd9d4cc9d24f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9257.txt @@ -0,0 +1,7 @@ +मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी झाला आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल ५०० कंपनी आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या मते, मार्च २०१९ पर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि 13 व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.[१] +मुकेश अंबानी यांचा जन्म अदेन, यमन येथे झाला १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी केमिकल टेक्नॉलॉजीच्या संस्थेतून केमिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. १९८१ पासून रिलायन्स, रिलायन्स या आपल्या कुटुंबातील व्यवसायात मुकेशने आपल्या वडिलांचे धिरुभाई अंबानी यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे. रिटेल मार्केट्स आणि दूरसंचार सारख्या उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी व्यवसायांनी बऱ्याच वर्षांपासून विस्तार केला आहे. रिलायन्सच्या जियोने ५ सप्टेंबर २०१६ रोजी सार्वजनिक प्रक्षेपणानंतर देशातील दूरसंचार सेवांमध्ये पाच स्थान मिळविले आहे. +२०१६ पर्यंत अंबानी ३८व्या क्रमांकावर होते आणि गेल्या दहा वर्षांपासून फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान  मिळवले आहे.[२] फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत त्यांनी एकमात्र भारतीय उद्योजक आहे.[२] जानेवारी २०१८ पर्यंत, मुकेश अंबानी यांना फोर्ब्सने जगातील १८ व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले. अलीबाबा ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष जॅक मा यांच्या मागे त्यांनी जुलै २०१८ मध्ये ४४.३ बिलियन डॉलर्सची निव्वळ संपत्ती असलेल्या आशियातील श्रीमंत व्यक्ती बनली. उत्तर अमेरिका आणि युरोपच्या बाहेर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीदेखील तो आहे. चीनच्या हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार २०१५ पर्यंत, अंबानी भारताच्या परोपकारी लोकांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहेत.[३] बँक ऑफ अमेरिकाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. +रिलायन्सच्या माध्यमातून त्यांनी इंडियन प्रीमियर लीग फ्रॅंचाईजी मुंबई इंडियन्स संघाचे मालक देखील आहेत  आणि भारतातल्या फुटबॉल लीगचे इंडियन सुपर लीगचे संस्थापक आहेत. २०१२ मध्ये, फोर्ब्सने त्याला जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा मालक म्हणून नामांकित केले. १$ अब्जापर्यंतचे मूल्य असलेल्या जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासांपैकी ॲंटिलीया बिल्डिंगमध्ये ते राहतात.[२] +मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म १९ एप्रिल १९५७ रोजी यमनच्या एडन येथे झाला. धीरूभाई अंबानी आणि कोकीलाबेन अंबानी हे त्यांचे आई वडील. त्यांचे तीन भाऊबंद आहेत एक धाकटा भाऊ, अनिल अंबानी आणि दोन बहिणी निना भद्रश्याम कोठारी आणि दिप्ती दत्तराज साळगावकर. १९५८ मध्ये वडिलांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुकेश यांनी यमनमध्ये थोड्या काळासाठी वास्तव्य केले.[४] त्यानंतर ते कुटुंबासह यमनहून भारतात स्थायिक झाले. अंबानी कुटुंब विनयशील होते, त्यामुळे मुकेश यांना सांप्रदायिक समाजात जगणे, सार्वजनिक वाहतूक वापरणे आणि कधीही भत्ता मिळालेला नसल्यामुळे अंबानींसाठी भारतात सुरुवातीचे जीवन थोडे कठीण सुरू झाले. धीरूभाई यांनी कोलाबा येथे 'सी विंड' नावाच्या १४ मजल्याच्या अपार्टमेंट ब्लॉकची खरेदी केली, जिथे मुकेश आणि अनिल वेगवेगळ्या मजल्यांवर त्यांच्या कुटुंबांसोबत राहत असे. महेंदरभाई यांनी मुकेश आणि त्यांच्या भावंडांची लहानपणी नीट काळजी घेतली, त्यांचे संगोपन केले. मुकेश फुटबॉल आणि हॉकी सारखे सर्व प्रकारचे खेळ खेळत होते. ते गावांना भेटी देत त्यांना त्यात आनंद मिळत असे. मुकेश यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांचा शोध लावला त्यांची नावे आता बदलली आहेत. हे सर्व महेंदरंभाई यांचा देखरेखीखाली आहे. धीरूभाई मुकेशच्या ग्रेडबद्दल फारच काळजी घेत. मुकेश यांनी आपल्या भावाबरोबर पेडर रोड, मुंबई येथील हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये भाग घेतला. आनंद जैन हा त्यांचा जवळचा सहकारी होता. त्यांना केमिकल टेक्नॉलॉजी (यूडीसीटी), माटुंगा येथील केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीई पदवी मिळाली. मुकेशने नंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एमबीएसाठी नामांकन घेतले परंतु १९८० मध्ये रिलायन्स बनवण्यास मदत करण्यासाठी मागे घेतले, जी त्यावेळी अद्याप लहान परंतु वेगवान वाढणारी संस्था होती. धिरुभाईंचा असा विश्वास होता की वास्तविक आयुष्यातील कौशल्यांचा अनुभव वर्गामध्ये बसून येत नाही. त्यांनी आपल्या कंपनीतील धातू निर्मिती प्रकल्पाच्या संचालनासाठी मुकेश यांना स्टॅनफोर्ड येथून भारतात परत आणले. मुकेशच्या महाविद्यालयीन वर्षांत विलियम एफ. शार्प आणि मॅन मोहन शर्मा या प्रोफेसरांवर त्याचा प्रभाव पडला.[ संदर्भ हवा ] +इ.स. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने पीएफवाय (पॉलिएस्टर फिलामेंट यार्न) खाजगी क्षेत्रासाठी निर्माण केले. पीएफवाय उत्पादन संयंत्र उभारण्यासाठी धीरूभाई अंबानी यांनी परवान्यासाठी अर्ज केला. परवाना प्राप्त करणे ही मोठी प्रक्रिया होती. नोकरशाही व्यवस्थेमध्ये एक मजबूत जोडणी आवश्यक होती कारण त्यावेळी सरकार मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रतिबंधित करीत होते. कापड, धातू आयात करणे अशक्य होते. टाटा, बिर्लास आणि इतर ४३ कठोर स्पर्धेतही, धीरूभाई यांना परवाना राज म्हणून संबोधित केलेला परवाना देण्यात आला. पीएफवाय प्लांट तयार करण्यास मदत करण्यासाठी धिरुभाईंनी त्याचा मोठा मुलगा मुकेश स्टॅनफोर्डमधून बाहेर काढला, जिथे तो एमबीएचा अभ्यास करत होता, कंपनीत त्याच्याबरोबर काम करायचा. त्यानंतर मुकेश यांनी रिलायन्ससाठी काम चालू ठेवले आणि त्यानंतर विद्यापीठात परतले नाही. १९८१ मध्ये कापडांपासून पॉलिस्टर फायबरमध्ये आणि पुढे पेट्रोकेमिकल्समध्ये धातू बनविल्या गेलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचा बॅकवर्ड समेकन वाढला. आपल्या वडिलांसोबत कंपनीत सामील झाल्यानंतर त्या वेळी कार्यकारी संचालक रासभभाई मेसवानी यांना मुकेशसाठी जबाबदार धरले गेले. मुकेश यांना पहिल्या दिवसापासून कंपनीत योगदान देण्याची संधी देण्यात आली होती, जेव्हा ते दररोज रसिकभाई यांना अहवाल देतील आणि त्यांच्याकडून ऑर्डर घेतील. १९८५ मध्ये राशीभाईंचा मृत्यू झाल्यानंतर १९८६ मध्ये धिरुभाई यांना त्रास सहन करावा लागला तेव्हा ही तत्त्वे खेळायला आली. तेव्हा सर्व जबाबदारी मुकेश आणि अनिलकडे गेली. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेड (आता रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड) स्थापन केली, जी माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या पुढाकारांवर केंद्रित होती. २४ वर्षाच्या वयात कंपनीला तेल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असताना पातालगंगा पेट्रोकेमिकल प्लांटच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. मुकेशच्या वडिलांनी त्यांना व्यवसायाचा भागीदार म्हणून मानले आणि त्यांना थोड्या अनुभवाशिवाय योगदान देण्याची स्वातंत्र्य देखील दिले.[ संदर्भ हवा ] +६ जुलै २००२ रोजी, मुकेशचे वडील धीरूभाई १६ वर्षांच्या कालावधीत दुसऱ्या प्रहारानंतर मरण पावले. धीरूभाईंच्या मृत्युनंतर त्यांचा साम्राजाचा वितरणावरून मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यात तणाव वाढला. त्यांच्या आई कोकिलाबेन यांना भांडणे थांबविण्यासाठी हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी असे ठरवले की, मुकेशला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडची जबाबदारी द्यायची. डिसेंबर २००५ मध्ये मुंबई हायकोर्टाने त्याला मंजुरी दिली. अंबानी यांनी भारतातील जामनगर येथे जगातील सर्वात मोठ्या शहरी पेट्रोलियम रिफायनरीचे दिग्दर्शन केले आणि २०१० मध्ये पेट्रोकेमिकल्स, पॉवर जनरेशन, पोर्ट आणि संबंधित पायाभूत सोयींबरोबर एकीकृत ६६०००० बॅरल्स प्रतिदिन (३३ दशलक्ष टन प्रति वर्ष) उत्पादन क्षमता ठेवली. डिसेंबर मध्ये अंबानी यांनी मोहालीतील प्रोग्रेसिव्ह पंजाब समिट येथे भारतातील फोर जी नेटवर्कसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करण्यासाठी भारती २०१३ एअरटेलसह "सहयोगी उपक्रम" करण्याची घोषणा केली.[ संदर्भ हवा ] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9266.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9266.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..aabdcde7259f242d842f90c0058915ef21c3c92f --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9266.txt @@ -0,0 +1 @@ +मुकेश गढवी (१ जानेवारी, इ.स. १९६३:सिरोही, राजस्थान - १ मार्च, इ.स. २०१३) हे बनासकांठाचे खासदार होते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9275.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9275.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6a5e7f602583936d886d9c73c639ab1557063c79 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9275.txt @@ -0,0 +1,4 @@ +'फ्री सॉफ्टवेर' मधील 'फ्री'चा अर्थ 'फुकट' असा नसून, 'मुक्त' असा आहे. एखादी आज्ञावली फ्री सॉफ्टवेर असणे हे त्या सॉफ्टवेरबाबत लोकांना देण्यात आलेल्या काही मूलभूत हक्कांवर अवलंबून आहे. +फ्री सॉफ्टवेर ही संकल्पना सॉफ्टवेयर जगतात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. अधिक माहितीसाठी फ्री सॉफ्टवेरची अधिकृत वेबसाईट पहा : http://www.fsf.org/ +फ्री सॉफ्टवेरची व्याख्या (अधिकृत वेबसाईटनुसार) पुढीलप्रमाणे आहे : +एखादे सॉफ्टवेर फ्री सॉफ्टवेर म्हणवण्यासाठी, पुढील बाबींमध्ये सॉफ्टवेरच्या वापरकर्त्यांना मुक्तता दिली असली पाहिजे. : diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9282.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9282.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6dad483dc4c049ccb7e7bebce1093dcb38f216c5 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9282.txt @@ -0,0 +1,8 @@ +मुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स ही एक विचारसरणी आहे. संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोताची उपलब्धता, दुसऱ्यांना मुक्तपणे वाटण्याची सूट आणि त्यात हवे तसे बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर त्यांना मुक्त स्रोत आज्ञावली म्हणतात. मुक्त स्रोतांतर्गत संगणक आज्ञावली, आज्ञावली संरचना दस्तावेज कोणालाही वापरण्याची संपूर्ण परवानगी असते याला मुक्त स्रोत तत्त्व म्हणतात. हा मुक्त-स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक प्रणाली मुक्त स्रोत अनुज्ञप्ती(लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. ही संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली, नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर क्षेत्रे उदाहरणार्थ मुक्त मजकूर यांच्या मुक्त साहचर्यातदेखील झाला. +मुक्त-स्रोत ही संज्ञा संगणक प्रणालींचे वर्णन करण्यासाठी अश्या एका गटाने सुचवली होती ज्यांचा स्वतंत्र प्रणाली संस्था आणि त्यामागील नैतिक विचारसरणी यांना तात्त्विक विरोध होता. त्यांना संगणक-प्रणालींच्या मुक्त स्रोतांचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी एक पर्यायी नाव हवे होते. या गटात क्रिस्टीन पीटरसन, टॉड अॅन्डरसन, लॅरी ऑगस्टीन, जॉन हॉल, सॅम ऑकमान, माइकल टीमन आणि एरिक एस. रेमंड हे सदस्य होते. यातील पीटरसनने पालो अल्टो येथे आयोजित एका बैठकीत मुक्त स्रोत हे नाव सुचवले, याला जानेवारी १९९८ मध्ये नेटस्केपने त्यांच्या नेव्हीगेटर ब्राऊजरच्या प्रणालीचा स्रोत उपलब्ध करून दिल्याची पार्श्वभूमी होती. +लायनस टोरवाल्ड्सने त्याला दुसऱ्या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला. +रेमंडने मुक्त-स्रोत हे नाव लोकप्रिय होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याने स्वतंत्र प्रणाली समुदायाला हे नाव स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये जाहीर आवाहन केले. त्यानंतर लगेच त्याने ब्रुस पेरेन्सच्या साथीने "मुक्त स्रोत पुढाकार" (Open Source Initiative) ही संस्था स्थापन केली. +पुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल १९९८ला केलेल्या एका मेळाव्याच्या आयोजनानंतर हे नाव आणखीनच सुपरिचित झाले. या मेळाव्याचे आधीचे "मोफत प्रणाली परिषद" Freeware summit हे नाव नंतर "मुक्त स्रोत परिषद" Open Source Summit म्हणून प्रचलित झाले. या आयोजनास अतिमहत्त्वाच्या व स्वतंत्र आणि मुक्त प्रणालींच्या अग्रणींनी हजेरी लावली, ज्यात लायनस टोरवाल्ड्स, लॅरी वॉल, ब्रायन बेहेन्डोर्फ, एरिक ऑलमन, गुडो वान रॉसम, माइकल टीमन, पॉल विक्सी, जॅमी झ्वाइंस्की, एरिक एस. रेमंड आले होते. या बैठकीत "स्वतंत्र प्रणाली" या संज्ञेला पर्याय देण्यावर विचारविनिमय झाला. टीमन ने सुचवलेल्या "सोर्स वेयर" विरुद्ध रेमंडचा "मुक्त स्रोत" यावर जमलेल्या संगणक विकसकांनी मतदान केले आणि त्याच संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत विजेत्याची घोषणा झाली. +मुक्त-स्रोत चळवळीला पाठींबा देण्यासाठी अपाचे सॉफ्टवेर फाऊंडेशन यांसारख्या मोठ-मोठ्या औपचारिक संस्था व प्रतिष्ठाने उदयास आली. त्यांनी अपाचे हडूप फ्रेमवर्क आणि अपाचे एचटीटीपी सर्व्हर यासारख्या सामुदायिक मुक्त स्रोत प्रणालींच्या विकासाला सहाय्य केले. +मुक्त स्रोत तत्त्व आणि मुक्त साहचार्य संकल्पना +मुक्त-स्रोत हा एक विकेंद्रीत संगणक प्रणाली विकास प्रकार आहे यात विकसकांच्या परस्पर सहकार्यास प्रोत्साहन दिले जाते, म्हणजे "प्रणालीतले कुठलेही नावीन्य किंवा उत्पादन हे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित असूनसुद्धा त्यात भाग घेणाऱ्या सभासदांच्या सहकार्यावर आधारित असते. हे सदस्य एकत्र चर्चा करून सामुदायिक प्रयत्नाने एखादे उत्पादन किंवा सेवा निर्माण करतात व आपल्या भागीदारांना तसेच इतरांनासुद्धा समान प्रकारे वाटतात." मुक्त-स्रोत प्रणाली विकसनात सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सामुदायिक उत्पादन. अश्या सामुदायिक प्रयत्नातूनच संगणक आज्ञावल्यांचे, प्रणाली आराखड्यांचे, आणि दस्तावेजांचे निर्माण होऊन ते जाहीरपणे मोफत उपलब्ध झाले आहे. मुक्त स्रोत प्रणाली ही चळवळ खाजगी मालाकीच्या प्रणालींच्या मर्यादांना पर्याय म्हणून उभी राहिली. याचाच कित्ता पुढे मुक्त-स्रोत साजेसे तंत्रज्ञान आणि मुक्त-स्रोत औषध शोध यांनी गिरवला. संगणक क्षेत्रातील मुक्त स्रोत इतर सामुदायिक मुक्त साहचार्यांना प्रेरणादायी ठरला, उदाहरणार्थ इंटरनेट मंच, मेलींग लिस्ट, आणि विविध ऑनलाइन समुदाय. किंबहुना TEDx आणि खुद्द विकिपेडिया यासारख्या वैविध्यपूर्ण सेवा मुक्त स्रोताच्याच तत्त्वावरच चालतात. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9284.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9284.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..6ddd0c2e3999a2cdf563e2dd977ff659b92c632d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9284.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुक्तबा हसन ऊर्फ निदा फाजली (जन्म : दिल्ली, भारत, १२ ऑक्टोबर, १९३८; - मुंबई, महाराष्ट्र, भारत, ८ फेब्रुवारी, २०१६) हे जनप्रिय शायर नजीर अकबराबादी, नजीर बनारसी यांची शायरी पुढे नेणारे एक उर्दू शायर होते. हिंदी चित्रपटांचे ते संवादलेखक आणि गीतकार होते. +त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि त्यांचे बालपण ग्वाल्हेर येथे गेले. हिंदुस्थानच्या फाळणीनंतर त्यांचे आई-वडील पाकिस्तानात गेले, निदा भारतात्च राहिले. साठोत्तरी उर्दू शायरीचे ते एक महत्त्वपूर्ण शायर म्हणून भारत व पाकिस्तानात ओळखले जात. त्यांचा पहिला काव्यसंग्रह लफ्जों का पूल लोकप्रिय झाला. ते आपल्या कविता, गीत आणि गझलांत नातेसंदर्भ, सत्य आणि असत्य इत्यादींचे विश्लेषण करतात. त्यात देशविभाजनामुळे विस्थापित झालेल्या व्यक्तिमत्त्वांचा संघर्ष, व्यक्तिगत दुःखे व तदनुषंगाने मनुष्याच्या स्वभावातील परिवर्तन हेसुद्धा दिसतात. +उत्कृष्ट गीतकारासाठी निदा फजली यांना फिल्मफेअर आणि झी सिनेचे नामांकन मिळाले होते. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9292.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9292.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d45806e27267d133b934a9c552669ab108d919c3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9292.txt @@ -0,0 +1 @@ +मुक्ता नरेंद्र दाभोलकर ( २८ एप्रिल १९७४) ह्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_93.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_93.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..89f5c52f5bc139452427217a8422d2c611daa8b3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_93.txt @@ -0,0 +1,2 @@ +भीम आर्मी किंवा आंबेडकर आर्मी ही भारतातील एक सामाजिक संघटना आहे. 21 जुलै २०१५ रोजी चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी या संघटनेची स्थापना केली व ते या संघटनेचे अध्यक्ष आहेत. या संघटनेत अनुसूचित जातींच्या तरुणांचा सहभाग असून, ही संघटना उत्तरेकडील सात राज्यांत सक्रियपणे कार्यरत आहे.[१] अनुसूचित जातीच्या लोकांवर (दलितांवर) झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध भीम आर्मी कार्य करते. चंद्रशेखर व भीम आर्मी हे दोघेही आंबेडकरवादी विचारधारा मानणारे आहेत. सहारनपूरमधील जातीय हिंसाचारानंतर ‘भीम आर्मी’ चर्चेत आली होती. सहारनपूरच्या भदो गावामध्ये शाळा स्थापन करून अनुसूचित जातीच्या मुलांना निःशुल्क शिक्षण देण्याचा उपक्रम या संघटनेने केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक राजपूतांनी रोखल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘भीम आर्मी’ प्रकाशझोतात आली.[२] +योगी आदित्यनाथ यांनी हनुमान हा दलित असल्याचे विधान केल्यानंतर चंद्रशेखर यांनी देशातील दलित बांधवांनी देशातील हनुमान मंदिरांचा ताबा घ्यावा आणि आपल्या समाजाचे बांधव पुजारी म्हणून नियुक्त करावेत असे आवाहन केले होते.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9303.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9303.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2b282bca611e3b8ae27be55ac14e4c710a7a71d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9303.txt @@ -0,0 +1,11 @@ +२) अंतुर्ली +मुक्ताईनगर तालुका (इंग्रजी : Mukatainagar taluka) हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका आहे. हा तालुका उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे[२].मुक्ताईनगर शहर हे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. +या तालुक्याची लोकसंख्या एकूण १,६३,४४४ आहे आणि क्षेत्रफळ ६३,९६५ आहे.[३] +१९०६ नंंतर पूर्व खानदेश निर्माण झाला. इ.स. १९०६ पूर्वी पूर्व खानदेश हा खान्देश जिल्ह्यातील एक भाग होता. मुक्ताईनगर मधील क्षेत्र त्याकाळी या विभागांचा भाग होते. +मुक्ताईनगर तालुक्यात गो.ग.खडसे महाविद्यालय आहे , त्यात कला आणि विज्ञानचे पद्विऊत्तर , पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात.[४] +मुक्ताईनगर तालुक्यामध्ये उन्हाळ्यात तापमान ४६° सेल्सियस पर्यंत होते[५] +मुक्ताईनगर तालुका हा मुक्ताईनगर तालुका मतदारसंघ भाग आहे. मुक्ताईनगर तालुक्या बरोबरच बोदवड तालुकासुद्धा या मतदार संघाचा भाग आहे. हा तालुका रावेर लोकसभा मतदारसंघ एक भाग आहे. +१९८९ पासून तर २०१९ पर्यंत महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे येथील आमदार होते[६] माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील १९६८ला येेेेथूनठी आमदारकी साठी निवळून आल्या होत्या. ती निवळणुक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील दुसरी नीवळणुक होती ; पहिल्यांदा त्या जळगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या सध्याच्या खासदार रक्षा खडसे ह्या मुक्ताईनगर तालुक्यातील आहेत.२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार येथून निवळून आला[७] +पूर्णा नदी या तालुक्यातून पूर्व ते पश्चिम दिशेला वाहते. तालुक्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत आहे. +या तालुक्याच्या पूर्व सीमेवर बुलढाणा जिल्हा आहे तर उत्तरेस मध्य प्रदेश राज्य आहे. मुक्ताईनगर तालुक्याच्या पश्चिमेस भुसावळ तालुका आहे आणि मुक्ताईनगरची दक्षिण सीमा बोदवड तालुक्याला लागून आहे. +मुक्ताईनगर तालुक्यातील उत्तरेकडील जंगलात कोल्ह्यांचे अस्तित्व आहे. अंतुर्ली जवळील जंगलात १ जानेवारी २०२१ला कोल्हा आढळला होता.[८] १२ ऑगस्ट २०१८ला या तालुक्यातील उत्तर-पूर्व दिशेकडील जंगलात वाघ आढळून आला होता. या बातम्यांवरून निष्कर्ष काढता येतो की मुक्ताईनगर तालुक्यातील उत्तरेकडील जंगलात, डोलारखेडा गावाजवळील जंगलात वाघ आहेत.[९][१०][११] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9323.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9323.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..84c8fa12240557a9bc23c39de437ebe066e12f90 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9323.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल. पंडिती परंपरेतील कवींमध्ये प्रथम मुक्तेश्वरांचा विचार करावा लागतो. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी. संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा, अर्थात एकनाथांचा नातू होय. यांचा जन्म, मृत्यू व गुरुपरंपरेबाबत संशोधकांत मतभिन्नता आहे. मुक्तेश्वर हे त्यांच्या आराध्यदैवतचे नाव असून त्यालाच तो लीला विश्वंभर संबोधतो. मुक्तेश्वरांचे गोत्र अत्रि आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी ही कुलदेवता व सोनारीचा भैरव हे कुलदैवत आहेत. +मुक्तेश्वरांनी विविध प्रकारच्या रचना केल्या आहेत. संत आणि पंडित यांच्यातील दुवा म्हणून मुक्तेश्वरांचे लेखन उल्लेखनीय आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9340.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9340.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..455ef90f7a86bee5301488f07c3df0d95b182084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9340.txt @@ -0,0 +1,70 @@ + सर्व पाने + मुखपृष्ठ सदरे + उदयोन्मुख सदरे + विकिप्रकल्प मोबाईल ? + काय लिहू + इतर काय लिहीताहेत + चावडीवर चर्चा करा + पुढचे मुखपृष्ठ सदर निवडा + विविध प्रस्तावांवर कौल द्या +९७,०८२ लेखांमध्ये शोधा +हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे. +हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही. +दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला. +ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले. +१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत. +पुढे वाचा... +मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक + मोबाईल ? + + +जन्म: +मृत्यू: +जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५ +संग्रह + +विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: +हंपी किंवा हम्पे हे भारताच्या कर्नाटक राज्यातील पुरातन शहर आहे. मध्य कर्नाटकाच्या पूर्व भागात होस्पेट शहराजवळ असलेले हंपीचे अवशेष युनेस्कोचे भारतातील एक जागतिक वारसा स्थान आहे. अनेक इमारती व मंदिरांचे हे अवशेष ४,१०० हेक्टर (१६ चौ. मैल) विस्तारात पसरलेले आहेत. यांत दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदू साम्राज्यातील १,६००हून अधिक किल्ले, तटबंद्या नदीकाठच्या इमारती, राजवाडे, मंदिरे, मंडप, स्मारके, जल संरचना, इत्यादीचा समावेश आहे. यांचे वर्णन युनेस्कोने कठोर आणि भव्य स्थान असे केले आहे. +हंपी शहर मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ वसलेले आहे. ते बेंगलुरूपासून ३७६ किलोमीटर (२३४ मैल) आणि हुबळीपासून १६५ किलोमीटर (१०३ मैल) अंतरावर आहे. येथून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, १३ किलोमीटर (८.१ मैल) अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, ३२ किलोमीटर (२० मैल) अंतरावर आहे. येथून बेंगलुरूला विमानसेवा उपलब्ध आहे. गोवा आणि बेंगलुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते. बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी १४० किलोमीटर (८७ मैल) अंतरावर आहे. येथून कोणताही महामार्ग जात नाही. +दख्खनी सुलतानांच्या नंतर १८व्या शतकापर्यंत हंपी आणि आसपासचा प्रदेश स्थानिक सरदार, दरकदार, हैदराबादचा निझाम, मराठा साम्राज्य आणि त्यानंतर हैदरअली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांच्या ताब्यात येत-जात राहिला. १७९९मध्ये ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतानचा पराभव केला आणि वडियार राजांना पुढे करीत या प्रदेशावर ताबा मिळवला. +ब्रिटिश शासनांतर्गत भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीच्या आसपासचा प्रदेश निर्मनुष्य आहे आणि तेथे फक्त जंगली प्राणी राहतात. मॅकेन्झी आणि त्यांचा कित्ता गिरविणाऱ्या लेखकांनी हंपीच्या विनाशाचे कारण हैदरअली आणि मराठा साम्राज्य असल्याचे ठरवून टाकले. +१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेश दुर्लक्षितच राहिला. अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये काढलेल्या छायाचित्रांनी याला थोडी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी १८५६ मध्ये शाबूत असलेली मंदिरे, राजवाडे आणि इतर शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंग्डममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती. ही छायाचित्रे १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती. विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्रोत आहेत. +पुढे वाचा... +मागील अंक: एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक + मोबाईल ? +मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा +पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग +जन्म: +मृत्यू: +जुलै ७ - जुलै ६ - जुलै ५ +संग्रह + +फ्रान्सच्या रशियावरील आक्रमणास २४ जून १८१२ रोजी फ्रेंच सम्राट नेपोलियनच्या ग्रान्द आर्मीने रशियन सैन्यावर आक्रमण करण्यासाठी नेमान नदी ओलांडल्यावर प्रारंभ झाला. यातून रशियन सम्राट अलेक्झांडरने आपल्या हस्तकांमार्फत ब्रिटनशी व्यापार करणे थांबवावे, जेणेकरून ब्रिटनला शांततेसाठी तह करणे भाग पडेल अशी नेपोलियनची मनीषा होती. या मोहिमेचे अधिकृत धोरण पोलंडला रशियाच्या धोक्यापासून वाचवणे हे होते. नेपोलियनने पोलंडच्या जनतेकडून पाठिंबा मिळवण्यासाठी या मोहिमेचे 'दुसरे पोलिश युद्ध' असे नामकरण केले. आता मात्र हे युद्ध फ्रान्समध्ये रशियावरील मोहीम (फ्रेंच: Campagne de Russie) व रशियामध्ये १८१२ चेराष्ट्रभक्तिपर युद्ध (रशियन: Отечественная война 1812 года, Otechestvennaya Voyna 1812 Goda) या नावांनी ओळखले जाते. +ग्रान्द आर्मी ही ६,८०,००० सैनिकांची महाकाय फौज होती व त्यात ३,००,००० सैन्य फ्रेंच प्रांतांमधून आलेले होते. सैन्याची मोठी आगेकूच करून नेपोलियनने रशियन सैन्यास सामोरे जाण्यासाठी पश्चिम रशिया पादाक्रांत केला व स्मोलेन्स्क येथील लढाईत तसेच अन्य काही किरकोळ चकमकींत विजय मिळवले. स्मोलेन्स्कनंतर ही मोहीम संपेल अशी नेपोलियनला आशा होती परंतु रशियन सैन्याने शहरास आग लावून पूर्वेकडे पळ काढला. त्यामुळे स्मोलेन्स्क ताब्यात घेण्याचे नेपोलियनचे इरादे संपुष्टात आले व त्याला रशियनांचा ससैन्य पाठलाग करणे भाग पडले. +रशियन सैन्य माघार घेत असताना कॉसॅक लोकांवर गावे, शहरे व शेती जाळून नष्ट करण्याचे कार्य देण्यात आले जेणेकरून आक्रमकांना ताब्यात घेतलेल्या प्रदेशातून अन्नधान्य मिळू नये. या दग्धभू रणनीतीमुळे फ्रेंचांना मोठा धक्का बसला. आपल्याच प्रदेशाचा नाश करून आपल्याच लोकांना त्रास देण्याची रशियनांची मानसिकता त्यांना समजणे कठीण गेले. या कृतींमुळे फ्रेंचांना अन्नपुरवठा प्रणालीवर विसंबून रहावे लागले जी त्यांच्या फार मोठ्या सैन्यास अपुरी पडणारी होती. उपासमार व हलाखीच्या परिस्थितीम्ळे फ्रेंच सैनिक रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडू लागले. अशा सैनिकांना बऱ्याचदा जे त्यांना कैद किंवा ठार करत असत, अशा कॉसॅक टोळ्यांना सामोरे जावे लागे. +रशियन सैन्याने सलग तीन महिने रशियाच्या अंतर्भागात माघार घेतली. या सातत्यपूर्ण माघारीमुळे तसेच आपल्या जमिनी गेल्यामुळे रशियाचा उमराव वर्ग नाराज झाला. त्यांनी सम्राट अलेक्सांद्रला रशियन सैन्याचा सर्वोच्च सेनानी फील्ड मार्शल बार्क्ले याला हटवण्यास भाग पाडले तेव्हा सम्राटाने राजपुत्र मिखाईल कुटुझोव या अनुभवी सेनाधिकाऱ्यास नियुक्त केले. परंतु आपल्या पूर्वाधिकाऱ्याप्रमाणे कुटुझोवनेही आणखी दोन आठवडे माघार घेणे कायम ठेवले. +(पुढे वाचा...) +मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा +वरील माहिती मराठी विकिपीडियावर अलीकडे संपादित केलेल्या लेखांतून गोळा केलेली आहे. +मागील अंक +पुरातत्त्वशास्त्र • मानवशास्त्र • अर्थशास्त्र • शिक्षण • कायदा • समाजशास्त्र • राजकारण • राजनीती विज्ञान +भूगोल • खंड • देश • शहरे • पर्वत • समुद्र • पृथ्वी • खगोलशास्त्र • सूर्यमाला +नृत्य • संगीत • व्यंगचित्र • काव्य • शिल्पकला • नाटक • +श्रद्धा • धर्म • हिंदू धर्म • इस्लाम धर्म • ख्रिश्चन धर्म • रोमन धर्म • बौद्ध धर्म • जैन धर्म • ज्यू धर्म • संस्कृतीनुसार दैवते • +• पराश्रद्धा • फलज्योतिष • +• अश्रद्धा • नास्तिकता +तंत्रज्ञान • जैवतंत्रज्ञान • अतिसूक्ष्मतंत्रज्ञान • अभियांत्रिकी • रासायनिक अभियांत्रिकी • विमान अभियांत्रिकी • अंतरीक्ष अभियांत्रिकी • संगणक • संगणक अभियांत्रिकी • स्थापत्य अभियांत्रिकी • विद्युत अभियांत्रिकी • विजाणूशास्त्र • यांत्रिकी +विज्ञान • जीवशास्त्र • वनस्पतीशास्त्र • पशु विज्ञान • आयुर्विज्ञान • भौतिकशास्त्र • रसायनशास्त्र • जैवरसायनिकी • गणित • अंकगणित • बीजगणित • भूमिती • कलन • स्वास्थ्यविज्ञान • रोग • चिकित्साशास्त्र • चिकित्सा पद्धती +भाषा • भाषा-परिवार • भाषाविज्ञान • मराठी भाषा • साहित्य • काव्य • कथा +क्रीडा • क्रिकेट • फुटबॉल • चित्रकथा • दूरचित्रवाहिनी • पर्यटन • पाककला • इंटरनेट • रेडियो • चित्रपट • बॉलीवूड +व्यक्ती आणि वल्ली +व्यक्ती • अभिनेते • अभिनेत्री • खेळाडू • लेखक • शास्त्रज्ञ • संगीतकार • संशोधक • गायक +इतिहास • कालमापन • संस्कृती • देशानुसार इतिहास • युद्ध • महायुद्धे • साम्राज्ये +पर्यावरण +पर्यावरण • पर्यावरणशास्त्र • हवामान• पश्चिम घाट + +१,००,०००+ : हिंदी , उर्दू , तमिळ, बंगाली. +५०,०००+ : तेलुगू, मल्याळम. +१०,०००+ : नेपाळी, गुजराती, संस्कृत, कन्नड, पंजाबी, उडिया, सिंधी. +विकिपीडिया स्वयंसेवक संपादकांनी लिहिलेले आहे आणि विकिमीडिया फाउंडेशन या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात: + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9345.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9345.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c6c04a0d2dd407b308507a9da3a0681ae8972fb3 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9345.txt @@ -0,0 +1 @@ +मुखराम शर्मा (१३ मे १९०९ - २५ एप्रिल २०००) हे भारतीय चित्रपट गीतकार, पटकथा आणि कथा लेखक होते. औलाद चित्रपटासाठी १९५५ मध्ये सर्वोत्कृष्ट कथा श्रेणीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. कथा लेखक म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये वचन (१९५५), साधना (१९५८), तलाक (१९५८) आणि धुल का फूल (१९५९) यांचा समावेश होतो. त्यांनी तलाक (१९५८), संतान, आणि दिवाना (१९६७) सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.[१][२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_936.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_936.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ee3483d8c82175fb99f53cab488d227dd3e255e0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_936.txt @@ -0,0 +1,3 @@ +मॅंचेस्टर सिटी फुटबॉल क्लब हा युनायटेड किंग्डमच्या मॅंचेस्टर शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८० साली सेंट मार्क्स ह्या नावाने स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो. +१९६० दशकाच्या उत्तरार्धात व १९७० च्या सुरुवातीस हा क्लब यशस्वी होता परंतु त्यानंतरच्या काळात मॅंचेस्टर सिटीची अधोगती झाली. २००८ साली हा क्लब अबु धाबीमधील एका कंपनीने विकत घेतला व दर्जेदार खेळाडू मिळवण्यासाठी कोट्यावधी पाउंड खर्च केले. त्यानंतर मॅंचेस्टर सिटीची वाटचाल प्रिमियर लीगमधील सर्वोत्तम स्थानाकडे सुरू आहे. २०११ साली मॅंचेस्टर सिटी क्लबने एफ.ए. कप जिंकला व तो युएफा चॅंपियन्स लीगकरता पात्र ठरला. २०१२ साली मॅंचेस्टर सिटीने १९६८ सालानंतर प्रथमच प्रीमियर लीग चषक जिंकला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9380.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9380.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..7b7ea211bf61efa1a314b9a8860fcbc778a9d662 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9380.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9390.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9390.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..52d455f6693039388e606cd1c7d802c2a26b4eb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9390.txt @@ -0,0 +1,11 @@ +मुग्धभ्रांति : (डेलिरियम्). मेंदूच्या बोधनीय, प्रतिबोधनीय व बौद्धिक कार्यात कोणत्याही कारणामुळे जेव्हा तीव्र बाधा येते तेव्हा मुग्धभ्रांती हा मानसचिकित्सीय लक्षणसमूह नेहमी आढळून येतो. याला साध्या भाषेत ‘भ्रम’ किंवा ‘भ्रमिष्टपणा’ असे म्हणतात. पाश्चिमात्य देशांत रुग्णालयातील रुग्णांच्या शारीरिक विकारांत या लक्षणांचे प्रमाण ५% ते १०% असते तसेच तेथील वयाची साठी ओलांडलेल्या वृद्ध रुग्णांत हे प्रमाण ५०% पर्यंत आढळून आलेले आहे. भारतीयात मुग्धभ्रांतीचे प्रमाण कमी असायचे कारण येथील अल्प आयुर्मर्यादा हे होय. +मुग्धभ्रांतीची मुख्य लक्षणे अशी आहेत: (१) जणिवेची पातळी खालावणे (गोंधळण्यापासून तंद्रावस्थेपर्यंत-स्टुपर-), (२) अवधान, एकाग्रता, आकलन, दिशाबोधक्षमता आणि स्मरणशक्ती यांची अकार्यक्षमता, (३) दृष्टीचे व श्रवणाचे ⇨ निर्वस्तुभ्रम (नसलेले दिसणे किंवा ऐकू येणे) आणि ⇨ भ्रम (वस्तूचा चुकीचा प्रतिबोध) आणि त्यांच्यावर आधारलेले संभ्रम (चुकीच्या कल्पना), (४) भावनिक गोंधळ, भावनेची सहजता आणि तीव्रता, (५) अस्वस्थता, निरुपयोगी हालचाली आणि निद्रानाश. (६) वातावरणाशी व वास्तवतेशी असलेला संपर्क खंडित होणे. + +मुग्धभ्रांतीची कालमर्यादा मेंदूला झालेल्या बाधेच्या प्रमाणावर अवलंबून असते. हा काळ साधारणपणे काही मिनिटांपासून काही आठवड्यांपर्यंत असतो. पण बहुधा तो ७-८ दिवसांचा असतो. +मुग्धभ्रांतीचे वर्गीकरण तिच्या तीव्रतेनुसार केले जातेः (१) सौम्य, (२) अल्प तीव्र आणि (३) तीव्र. + +सौम्य प्रकारात रुग्णाचे एकंदर लक्ष व आकलन तसेच हल्लीच्या घटनांचे स्मरण कमी होऊन विचार भरकटत जातात. भाषेवरील व वर्तनावरील नियंत्रण क्षीण झाल्यामुळे दैनंदिन काम करणे कठीण जाते. हा प्रकार बहुधा अल्पकाळ टिकतो म्हणून तो समजूनही येत नाही. अल्प तीव्र (सब् ॲक्यूट) मुग्धभ्रांतीमध्ये जाणिवेची पातळी व कार्यक्षमता कमीजास्त होते. त्यामुळे काही काळ रुग्ण मुग्धभ्रांतीच्या अंमलाबाहेर येऊन व्यवस्थित बोलतो आणि वागतो. लक्षणांची तीव्रता रात्री जास्त असते. अशा वेळी त्याच्या बरोबर संभाषण करणे व त्याच्या उफाळलेल्या भावना किंवा वर्तनातील धडपड यांना आवर घालणे जाते. निर्वस्तुभ्रम अधुनमधून होतात. हा विकार उपचाराने पूर्ण बरा होऊ शकतो. तीव्र मुग्धभ्रांतीमध्ये व्यक्तीचा भोवतालच्या वातावरणाशी संपर्क पार तुटतो व ती व्यक्ती एका अद्‌भुत, भयानक आणि स्वप्नमय अशा सृष्टीत वावरते. आप्तेष्टांना ओळखत नाही. निर्वस्तुभ्रम आणि भ्रम अनेक व सतत होत असल्याने त्यांच्या संभ्रमी कल्पनेतल्या दुर्जनांशी ती सतत झगडत राहते अथवा त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. निरर्थक व निरुपयोगी हालचाली सतत होत राहतात. खाण्यापिण्याची आबाळ होते. लघवी व शौचक्रियेवर ताबा राहत नाही आणि शारीरिक प्रकृती झपाट्याने खालावते. वेळीच उपचार न झाल्यास मृत्यू किंवा बुद्धिभ्रंश (डिमेंशिया) यांची शक्यता वाढते. +कारणे : मुग्धभ्रांतीच्या कारणांचे वर्गीकरण ढोबळपणे दोन वर्गात केले जातेः (अ) प्रत्यक्ष कारणे : (१) इजा-मुकामार, संक्षोभ (कन्कशन) आणि विदारण (लॅसेरेशन) (२) अर्बुद (३) रक्त-वाहिन्यांचे विकार-रक्तस्राव (हॅमरेज), आंतरक्लथन (थ्राँबोसीस), आंतरकीलन (एंबॉलिझम) (४) संक्रामणे (इन्फेक्शन) – मस्तिष्कशोथ अथवा मस्तिष्कावरणशोथ (५) अपस्माराचे तीव्र अथवा सतत झटके आणि (६) बुद्धिभ्रंशाच्या रुग्णात शारीरिक विकार अथवा तीव्र मानसिक ताण. + +ब) अप्रत्यक्ष कारणे : (१) विषबाधा-औषधांचा अतिरेक उदा., बार्बिच्युरेट इ. शामके आणि मादक पदार्थांचा अतिरेक (मद्य, गांजा, अफू) (२) मद्यासक्ती किंवा इतर मादक पदार्थांच्या आसक्तीमध्ये सेवनखंडामुळे होणारे मस्तिष्ककार्यातील बिघाड (३) संक्रामणामुळे होणारी जंतुविषबाधा-उदा., विषमज्वर, व्हायरसजन्य ज्वर, न्यूमोनिया वगैरे (४) चयापचयी विकार-ब जीवनसत्त्वाची न्यूनता ( विशेषतः ब १, ब ६, ब १२), मधुमेहातील रक्तशर्कराधिक्य तसेच रक्तशर्करान्यूनता, ऑक्सिजनन्यूनता (रक्तक्षयामुळे), अंतस्त्रावी ग्रंथीचे विकार उदा., अवटु-आधिक्य (हायपर थायरॉयडिझम), यकृत, मुत्रपिंड, फुप्फुसे, स्वादुपिंड यांच्या कार्यात खंड, विद्युतविश्लेष्य असंतुलन (इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स) उदा., उपासमार अथवा तीव्र थकवा (५) हृदयकार्यात होणारी तीव्र बाधा उदा., हृदरोहिणीरोध (६) वीर्धक्यात ज्ञानेंद्रियांच्या संवेदनांमध्ये दीर्घकाळ बाधा येणे (सेन्सरी डिप्रीव्हेशन) उदा., अंधत्व, बहिरेपण इत्यादी. +उपचार : मुग्घभ्रांतीचा उपचार तिच्या कारणांवर अवलंबून असतो. बहुतेक तीव्र प्रकारांचा उपचार रुग्णालयात ठेवूनच करावा लागतो. कारणांचा अंमल कमी करण्यासाठी आधी प्रयत्न केला जातो. उदा., विषबाधा असल्यास शरीरातील विष किंवा रक्तविष (टॉक्सिन्स) धुऊन टाकण्यासाठी लवणद्राव-फांट (सलाइन इन्फ्यूजन) देतात. ब समूहातील जीवनसत्त्वेही जास्त प्रमाणात ह्या फांटातून दिली जातात कारण त्यामुळे मस्तिष्ककार्य पुनर्स्थापित होण्यास मदत होते. शांत झोप व पुरेशी विश्रांती मिळण्यासाठी निवडक अशी शामके योग्य प्रमाणात देणे अत्यंत जरुरीचे असते. योग्य आहार देण्याची खबरदारी तसेच इतर शारीरिक शुश्रूषा व्यवस्थित करणे आवश्यक असते. रुग्णाच्या खोलीचे वातावरण शक्यतो नेहमीसारखे आणि शांत ठेवून रुग्णांना धीर देणे तसेच त्यांना सुरक्षित वाटेल अशी काळजीही घेणे जरूरीचे असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9397.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9397.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..88a29fce2f1f57cb9e7a0c0fbaca2213bb389c24 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9397.txt @@ -0,0 +1,14 @@ +मुघल सम्राटांनी (किंवा मुघलांनी) भारतीय उपखंडावर त्यांचे मुघल साम्राज्य निर्माण केले आणि अनेक वर्ष राज्य केले, जे मुख्यत्वे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या आधुनिक देशांशी संबंधित होते. १५२६ पासून मुघलांनी भारताच्या काही भागांवर राज्य करण्यास सुरुवात केली आणि १६८० पर्यंत बहुतेक उपखंडावर राज्य केले. त्यानंतर त्यांची झपाट्याने घट झाली, परंतु १८५० पर्यंत ते प्रामुख्याने प्रदेश होते. मुघल मध्य आशियातील तुर्को-मंगोल वंशाच्या तैमुरीड राजवंशाची एक शाखा होती. त्यांचे संस्थापक बाबर होते, फरघाना खोऱ्यातील एक तैमुरीड राजपुत्र (आधुनिक उझबेकिस्तानमध्ये ), तैमूरचा थेट वंशज (ज्याला पाश्चात्य देशांमध्ये अधिक सामान्यतः टेमरलेन म्हणून ओळखले जाते) आणि चंगेज राजकन्येशी तैमूरचे लग्न जुळल्यानंतर चंगेज खान . +नंतरच्या अनेक मुघल सम्राटांकडे वैवाहिक संबंधांद्वारे महत्त्वपूर्ण भारतीय राजपूत आणि पर्शियन वंश होते, कारण सम्राटांचा जन्म राजपूत आणि पर्शियन राजकन्यांमध्ये झाला होता. उदाहरणार्थ, अकबर अर्धा पर्शियन होता (त्याची आई पर्शियन वंशाची होती), जहांगीर हा अर्धा राजपूत आणि चतुर्थांश पर्शियन होता आणि शाहजहान तीन चतुर्थांश राजपूत होता. +औरंगजेबाच्या कारकिर्दीत, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जागतिक जीडीपीच्या २५% पेक्षा जास्त किमतीच्या साम्राज्याने, पूर्वेकडील चितगाव ते पश्चिमेला काबूल आणि बलुचिस्तान, उत्तरेकडील काश्मीरपर्यंत जवळजवळ सर्व भारतीय उपखंड नियंत्रित केले. दक्षिणेला कावेरी नदीचे खोरे. +मुघल घराण्याची वंशावळ. प्रत्येक राजाची फक्त प्रमुख संतती तक्त्यामध्ये दिली आहे. +त्यावेळी त्याची लोकसंख्या ११० ते १५० दशलक्ष (जगाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश) दरम्यान असण्याचा अंदाज आहे, ज्याचे क्षेत्रफळ ४ दशलक्ष चौरस किलोमीटर (१.२ दशलक्ष चौरस मैल) पेक्षा जास्त आहे. १८ व्या शतकात मुघल सत्तेचा झपाट्याने घट झाला आणि शेवटचा सम्राट, बहादूर शाह दुसरा, १८५७ मध्ये ब्रिटिश राजाची स्थापना करून पदच्युत झाला. +मुघल सम्राटांची यादी अशी काहीशी आहे. +(औरंगज़ेब)عالمگیر +قطب الدین محمد معظم +معز الدین جہاں دار شاہ بہادر +فروخ شیار +رفیع الدرجات +رفیع الدولہ +روشن اختر بہادر +احمد شاہ بہادر diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9403.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9403.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..d0de8c88f5b8b5697cdaa01fc549d9bd26868f4d --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9403.txt @@ -0,0 +1,7 @@ +. +आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल. +विकिस्रोतावर काय चालेल ? +प्रताधिकारमुक्त दस्तऐवज +मुघ्लिया सल्तनत (उर्दु व तुर्की) +मोगल साम्राज्य (फारसी: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली. पुढे त्याने मिळवलेले राज्य बाबरपुत्र हूमायूँने शेरशाह सूरी बरोबरच्या लढाईत गमावले. चौदा वर्षांनंतर नंतर पानिपतच्या पहिल्या लढाईत त्याने ते परत मिळवले.नंतर त्याचा मुलगा अकबर याच्या काळात मुघल साम्राज्याचा फार मोठा विस्तार झाला. इ.स. १७०० च्या सुमारास उत्कर्षाच्या शिखरावर असताना मोगल साम्राज्य पूर्वेला बांग्लादेश ते पश्चिमेला बलुचिस्तान, उत्तरेला काश्मीर ते दक्षिणेला कावेरी खोऱ्यापर्यंत पसरले होते. १७०७ मधे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याचा अस्त होण्यास सुरुवात झाली.१७०७ पासून ते १८५८ या काळात उत्तर मुघल साम्राज्य होते. मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह बहादुरशाह जफर हा होता. १८५८ साली ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेऊन मोगल साम्राज्य खालसा केले व हिंदुस्थानवर एकछत्री अंमल सुरू केला. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9405.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9405.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..528f333ad0343c132d691d798a1150aa37e8bab1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9405.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुचंडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४२ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9410.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9410.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..90e1b3b0af482ae25144c8bfea0d7b4d2d50d0df --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9410.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुची हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9411.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9411.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b8b74dc40155e854137bc4e1b6f1bf61debb7aa4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9411.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुच्छी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9418.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9418.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..317d430f6c81c2b9176a9dd1c0f12f1940bffaef --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9418.txt @@ -0,0 +1,31 @@ +जनगणना स्थल निर्देशांक ५३८९१० असलेले मुजालगोंदी हे गाव, गडचिरोली या जिल्ह्यातील १०४५.६ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार [१] ह्या गावात ६७ कुटुंबे आहेत व एकूण लोकसंख्या ३४५ आहे.ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली हे ४८ किलोमीटर अंतरावर आहे. +गावात असणाऱ्या सुविधा - पूर्व-प्राथमिक शाळा-२. प्राथमिक शाळा-१. स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +५ किमीपेक्षा कमी अंतरावर : कनिष्ठ माध्यमिक शाळा, माध्यमिक शाळा येरकड येथे आहे. ५ ते १० किमी अंतरावर : काही नाही१० किमी पेक्षा अधिक अंतरावर : उच्च माध्यमिक शाळा, पदवी महाविद्यालय धानोरा येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय बोदली येथे आहे. मॅनिजमेन्ट इन्स्टिट्युट , पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, अनौपचारिक प्रशिक्षण केन्द्र, अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे आहे. +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केन्द्र, प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र, प्रसूति व शिशुसंगोपन केन्द्र, क्षयरोग रुग्णालय, अ‍ॅलोपॅथिक रुग्णालय, अन्य उपचार पद्धतीचे रुग्णालय, दवाखाने, गुरांचे दवाखाने, फिरते दवाखाने, कुटुंब कल्याण केन्द्र, +असलेल्या सुविधा- काही नाही +नसलेल्या सुविधा - +बाह्य रोगी विभाग, बाह्य व भरती असलेले रोगी विभाग, धर्मादाय बिगर-सरकारी रुग्णालय, एमबीबीएस पदवीधर डॉक्टर, इतर पदवीधर डॉक्टर, पदवी नसलेले डॉक्टर, पारंपरिक वैद्य व वैदू, औषधाची दुकाने, इतर बिगरसरकारी वैद्यकीय सुविधा, +असलेल्या सुविधा- +झाकण नसलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या हँड पंपच्या पाण्याचा पुरवठा, +नसलेल्या सुविधा - +शुद्ध केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, शुद्ध न केलेल्या पाण्याचा नळातून पुरवठा, झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा, बोअर वेलच्या पाण्याचा पुरवठा, बारमाही सुरू असलेल्या बोअरवेल पाण्याचा पुरवठा, झऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा, नदी /कालवे यातील पाण्याचा पुरवठा, तलाव / तळी यातील पाण्याचा पुरवठा, इतर पाण्याचा पुरवठा, +असलेल्या सुविधा- +सांडपाणी शुद्धीकरणाच्या सयंत्रात सोडले जाते.उघडी गटारे, +नसलेल्या सुविधा - +न्हाणीघरासह सार्वजनिक स्वच्छता गृह, न्हाणीघर नसलेले सार्वजनिक स्वच्छता गृह, ग्रामीण सॅनिटरी हार्डवेरचे दुकान, सामूहिक बायोगॅस किंवा कचऱ्याच्या उत्पादक पुनर्वापराची व्यवस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +टॅक्सी, डांबरी रस्ते, बारमाही रस्ते, स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +पोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. उपपोस्ट ऑफिस, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मोबाइल फोन सुविधा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. इंटरनेट कॅफे/सर्व्हिस सेंटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खाजगी कूरियर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. खाजगी बस सेवा, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेल्वे स्थानक, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. ऑटो व टमटम, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. ट्रॅक्टर - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सायकल रिक्षा (पायचाकी), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. बैल व इतर जनावरांनी ओढलेल्या गाड्या, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. राज्य महामार्गाला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील मुख्य रस्त्याला जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. जिल्ह्यातील दुय्यम रस्त्याना जोडलेले रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. कच्चे रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. पाण्यासाठी नाल्या असणारे डांबरी रस्ते, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. तळटीप- शिरगिणतीत असलेल्या पुढील सुविधांच्या उपलब्धततेची माहिती नाही - सायकल रिक्षा (यांत्रिक), समुद्र व नदीवरील बोट वाहतूक, बोट वाहतुकीयोग्य जलमार्ग, +गावात असणाऱ्या सुविधा - शेतमाल विक्री संस्था, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +ए टी एम, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. व्यापारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सहकारी बँका, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. शेतकी कर्ज संस्था, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. स्वसहाय्य गट (SHG), - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. रेशनचे दुकान, - ५ किमीपेक्षा कमी अंतरावर. मंडया / कायम बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. आठवड्याचा बाजार, - ५ ते १० किमी अंतरावर. शेतमाल विक्री संस्था, +गावात असणाऱ्या सुविधा - +शिशुविकास पौष्टिक आहार केन्द्र (ICDS), अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, अंगणवाडी पौष्टिक आहार केन्द्र, इतर पौष्टिक आहार केन्द्र, आशा, जन्म व मृत्यु नोंदणी केन्द्र, +स्थानिक नसलेल्या सुविधांची अंतरे - +समुदाय भवन (दूरचित्रवाणी सह अथवा विरहित), - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. क्रीडांगण, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. खेळ / करमणूक क्लब, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सिनेमा/ व्हिडियो थियेटर, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक ग्रंथालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. सार्वजनिक वाचनालय, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. वृत्तपत्र पुरवठा, - १० किमी पेक्षा अधिक अंतरावर. विधानसभा मतदान केन्द्र, - ५ ते १० किमी अंतरावर. +घरगुती वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +शेतीसाठी वीजपुरवठा - आहे. +व्यापारी वापरासाठी वीजपुरवठा - आहे. +सर्व प्रकारच्या वापरासाठी वीजपुरवठा - आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9441.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9441.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1fa39ba4bf3c89ccef4484010f298669d206a795 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9441.txt @@ -0,0 +1 @@ +मुझफ्फरपूर जंक्शन हे बिहार राज्याच्या मुझफ्फरपूर शहरामधील रेल्वे स्थानक आहे. बिहारमधील सर्वात मोठ्या व वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्य मुझफ्फरपूर स्थानकावर दररोज ११२ गाड्यांचा थांबा आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9477.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9477.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2d678ef3ee503ee397fb18e0f04ba6afc287bc29 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9477.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुढवी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील एक गाव आहे. +मुढवी हे गाव माण नदीच्या काठावर वसलेले आहे या गावात श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना आहे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवरील हे गाव आहे +येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_951.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_951.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8fe9a1fbda5240b2bd324bc6758cfd4332414e4c --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_951.txt @@ -0,0 +1,4 @@ +मंकी नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. +मंकी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_954.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..1e1966e8d4dbb7a344499e13fcfb5ab53f64d4e1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_954.txt @@ -0,0 +1,3 @@ +मंकी हिल रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या आसपास मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या माकडांमुळे याचे नाव मंकी हिल ठेवण्यात आले. +बोर घाटात असलेल्या या स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या ब्रेक तपासणीसाठी थांबतात. गाडीचे ब्रेक निकामी झाले असतील तर गाडी थांबविण्यासाठी टेकडीवर चढवून तेथे मुद्दाम रुळांवरून घसरविण्याची सोय येथून जवळ आहे. +येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9561.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9561.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..4b6493e6052ab66c8f78da05d49384d8c6bdeb6a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9561.txt @@ -0,0 +1 @@ +मुधोळ विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बागलकोट लोकसभा मतदारसंघात असून बागलकोट जिल्ह्यात मोडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9584.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9584.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c280aab9c3473ec8fa7796e3c188e366fe177b41 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9584.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुफसिर उल-हक (१६ ऑगस्ट, १९४४:कर्नाल, भारत - २७ जुलै, १९८३:पाकिस्तान) हा  पाकिस्तानकडून १९६५मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. +हा डाव्या हाताने जलदगती गोलंदाजी करीत असे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9593.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9593.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3de3af3ba9fa716e8cc8bc2960e65cab7d9c8d37 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9593.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुबारक शेख हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. हे मूळचे सोलापूरचे आहेत. त्यांचे लेखन १९८० सालापासून प्रकाशित झाले आहे. कवी मुबारक शेख यांच्या अनेक कविता महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. त्यांनी मुक्त छंदात संवेदनशील असा अनेक नावीन्यपूर्ण रचना लिहिल्या आहेत. ते मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक सदस्य आहेत. एक उत्कृष्ट गझलकर म्हणून आतापर्यंत त्यांना शंभरपेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत. गिरणी कामगाराच्या पोटी जन्माला आलेल्या मुबारक शेख यांच्या मराठी गझला प्रेमकवितेत कधीच गुंतून पडल्या नाहीत. त्यांनी ‘नमाज आणि महाआरती’ या कथासंग्रहातून गोरगरीब मुसलमानांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. ‘काट्यांचे ऋण’ या त्यांच्या पहिल्या गझलसंग्रहापासून ‘दहशतनामा’पर्यंतचा प्रवास भारतीय मुसलमानांची शोकांतिका व्यक्त करणारा आहे. +त्यांची काही पुस्तकेदेखील प्रकाशित झाली आहेत. त्यांत 'नमाज आणि महाआरती', 'पायरव', 'काट्यांचे ऋण', 'सत्यमेव जयते', 'आगाज', 'शिवनामा', 'दहशतनामा' या बहुचर्चित पुस्तकांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर लिहिलेल्या ‌‘शि‍वनामा’ हा आगळावेगळा काव्यसंग्रह 2015 साली प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रह त्यांचा वेगळेपणा अधोरेखित करणारा आहे. यात मुबारक शेख यांनी कवितेचे निरनिराळे आकृतिबंध वापरून शि‍वचरित्राची काव्यात्मक मांडणी केली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9618.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9618.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..646ec6021f0c5341cb8c68786adc776ff2861895 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9618.txt @@ -0,0 +1,4 @@ + +मुंबईचा जाव‌ई हा इ.स. १९७० मध्ये विमोचित झालेला व राजा ठाकुर यांनी दिग्दर्शित मराठी भाषेतील एक भारतीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे. वसंत काळे यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शक हे राजा ठाकूर आहेत. +हा चित्रपट एका जोडीदाराच्या समस्यांबद्दल वर्णन करतो. ज्याला राहण्यास वेगळी जागा नाही आणि नातेवाईकांसोबत त्याच खोलीत त्याला राहायला भाग पाडले जाते. +१९७१ मध्ये,हा चित्रपट यूएसएसआरमध्ये चित्रपट विक्रीसाठी डब करण्यात आला. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9620.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9620.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fd90b943d3223f77240c32005d4e901f122d298e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9620.txt @@ -0,0 +1,2 @@ +वुडलार्क द्वीप किंवा मुयुआ द्वीप दक्षिण प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी देशाच्या मिल्ने बे प्रांतातील एक बेट आहे. येथील रहिवाशी मुयुव भाषा बोलतात. +येथील वस्ती अंदाजे ६,००० इतकी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9682.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9682.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ed72f6465b15fdeed3233d1f20d2b340910a3c27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9682.txt @@ -0,0 +1,18 @@ +मुरलीधर रामचंद्र आचरेकर (जन्म १४ नोव्हेंबर १९०७ - मृत्यू १८ डिसेंबर १९७९) हे रेखाटन, जलरंग आणि तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे चित्रकार होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.[१] +मुरलीधर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील आपटे या गावी झाला. थोडकेच शालेय शिक्षण झालेल्या मुरलीधरांचा लहानपणापासूनच चित्रकलेकडे मात्र ओढा होता.[१] +मोठ्या बंधूंसोबत ते मुंबईला आले आणि वयाच्या दहाव्या वर्षी गिरगावातील 'केतकर आर्ट इन्स्टिटूट' मध्ये त्यांनी चित्रकलेच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. वयाच्या सोळाव्या वर्षी 'चित्रमय जगत' या नियतकालिकात त्यांचे जलरंगातील एक चित्र प्रकाशीत झाले. ते छायाचित्रणकलाही शिकले. १९२३ ते १९२८ या काळात छायाचित्रणकला आणि शिळामुद्रण पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी स्वतःचे 'लिथो' मुद्रणालय सुरू केले. याठिकाणी ते चित्रकला आणि छायाचित्रण यामध्ये निरनिराळे प्रयोग करून पहायचे.[२] मात्र पूर्णवेळ चित्रकलेचा अभ्यास करून जे.जे.तील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता त्यांनी हे मुद्रणालय बंद केले. +तोवरची त्यांची चित्रकलेतील कामगिरी त्यांना सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी सहाय्यक ठरली. दुर्दैवाने परिक्षेच्या ऐन वेळी टॉन्सिल्सच्या आजारामुळे ते उत्तरपत्रिका पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जी.डी.आर्ट ही अधिकृत शासकीय कला पदविका प्राप्त करता आली नाही.[१] +१९२९- त्यांच्या 'एकाग्रता' या व्यक्तिचित्राला भावनगरच्या महाराजांचे पारितोषिक मिळाले होते. पुढे या चित्राला बंगळूर आणि नागपूरच्या प्रदर्शनातही सुवर्णपदक मिळाले होते. लंडनच्या इंपिरिअल इन्स्टिटूटच्या प्रदर्शनातही ह्या चित्राचा गौरव झाला होता.[२] +१९२९- याचा काळात त्यांनी चितारलेले 'शृंगार' हे चित्रदेखील गाजले होते.[१] हे चित्र सध्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या संग्रहात आहे.[२] +१९३०- यावर्षी त्यांच्या 'प्रेयर' या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळाले होते.[१] +१९३१- यावर्षी त्यांच्या 'रिपोझ' या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते.[१] +१९३२ मध्ये त्यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्ट येथे चित्रकलेच्या उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९३२ ते १९३४ हा काळ त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ आर्ट मधल्या उच्चशिक्षणासाठी व्यतित केला. तेथील वास्तव्यात त्यांनी 'गोलमेज परिषद' हे चित्र रंगविले.[३] हे चित्रदेखिल १९३२ मध्ये लंडनच्या इंपिरिअल इन्स्टिटूटच्या प्रदर्शनात प्रदर्शित झाले होते.[२] +१९३५ मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांच्या विशेष शिफारशीने त्यांना पंचम जॉर्ज यांच्या राजारोहणाच्या रौप्यमहोत्सवाी समांरभाची चित्रे रगंविण्यास पाठविले गेले.[३] १९३७ ते १९३९ या कालात ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय कामापेक्षा कलानिर्मितीची ओढ अधिक असल्याने त्यांनी नोकरी सोडून[२] आधी दिल्लीत आणि नंतर मुंबईत आपले कलामंदिर (स्टूडिओ) स्थापले. पुढे त्यांनी आचरेकर कला अकादमीची स्थापना केली.[१] १९३५ मध्ये त्यांनी दिल्ली येथे आपल्या कलाकृतींचे पहिले प्रदर्शन भरविले. या कलाप्रदर्शनाचे उद्घाटक होते मंडीचे महाराज. याच ठीकाणी त्यांची चित्रपट दिग्दर्शक करदार यांच्यासी गाठ पडली.[२] +करदार यांच्याशी झालेली ही भेट आचरेकरांच्या जीवनाला वेगळी वाट देणारी ठरली. ही भेट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी देखिल सुदैवी होती. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीली एक जाणकार कलादिग्दर्शक लाभला.[२] पुढे चित्रपट दिग्दर्शक राजकपूर यांच्या आर.के. फिल्म्सच्या अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शन मुरलीधर आचरेकर यांनी केले. चित्रपटांच्या कला- दिग्दर्शनासाठी असणारे फिल्मफेर पारितोषिक त्यांना अनेकवेळा मिळाले होते.[३] +१९५८- परदेसी, दिग्द- ख्जावा अहमद अब्बास.[४] +१९६०- कागज के फूल, दिग्द- गुरुदत्त.[४] +१९६२- जिस देश में गंगा बहती है, दिग्द- राजकपूर.[३] +मुरलीधर आचरेकरांना कलाविषयक पुस्तकेही प्रसिद्ध केलेली आहेत. ही पुस्तके ते स्वतः सजवीत( मुखपृष्ठ आणि आतील चित्रांकने). रुपदर्शिनी ह्या त्यांच्या पुस्तकात त्यांनी भारतीय कलेतील शास्त्रोक्त व पारंपारिक आकृतिबंध आणि मानवी शरीरबंधाचा पाश्चिमात्यांच्या दृष्टीकोनातून केलेला तौलनिक अभ्यास मांडला आहे. 'फिमेल न्यूड' हे पुस्तक त्यांनी शरिरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लिहिले होते. ही दोन्ही पुस्तके त्यांनी कलाशाखेतील विद्यार्थ्यासाठी निर्मिली होती. 'फ्लाईंग गंधर्वाज' या त्यांच्या पुस्तकाला राष्ट्रपतींचा पुरस्कार ( राष्ट्रपतींचा ताम्रपट) मिळाला होता. 'शांतिदूत' हे त्याचे चित्रमय पुस्तक पं. नेहरूच्या जीवनावर होते.[२] +तैलरंगातल्या व्यक्तिचित्राप्रमाणे त्यांनी जलरंगातही त्याच ताकदीने व्यक्तिचित्रे काढली. त्यात नर्गिस, वहीदा रेहमान, लता मंगेशकर यांची चित्रे आहेत, ती त्यांनी त्या व्यक्तिनां समोर बसवून काढलेली आहेत.[२] +१९३५ मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांच्या विशेष शिफारशीने त्यांना पंचम जॉर्ज यांच्या राजारोहणाच्या रौप्यमहोत्सवाी समांरभाची चित्रे रगंविण्यास पाठविले गेले. +१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात तेथील ऐतिहासिक क्षणांना रेखांकीत करण्यासाठी त्यांना खास विनंती करण्यात आली होती. त्या सोहळ्यातील प्रसंग आचरेकरांनी आपल्या पेन्सिलीने अगदी यथातथ्य पकडले आहेत. अगदी गर्दीच्या प्रसंगातील आकाराने उण्या असणाऱ्या व्यक्तिरेखाही त्यांनी अचूक रेखाटल्या आहेत.[२] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9693.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9693.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..e97728197a72d65dd74ffffdd6b1fe5fa02e8fc0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9693.txt @@ -0,0 +1 @@ +मोरांबा (किंवा मुरांबा) म्हणजे साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात फळांचे तुकडे किंवा कीस मुरवून तयार केलेला टिकाऊ पदार्थ. साखरेच्या पाकात कैरीचे तुकडे किंवा कीस मुरवून केलेल्या पदार्थाला साखरांबा म्हणतात; पाक गुळाचा असेल तर गुळांबा. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_97.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_97.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..9b824b2b64a44b3822dcffcf60073a1e0bc13173 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_97.txt @@ -0,0 +1,10 @@ +भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेश राज्यातील डॉ. आंबेडकर नगर (पूर्वी महू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले एक स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. (महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला Military Headquarters of War-MHOW हे नाव होते. पुढे त्याच महू नावाने ते गाव ओळखले जाऊ लागले.)[१] आंबेडकरांच्या जन्माचे महत्त्व जाणून तेथील आंबेडकरवादी लोकांनी महू गावात आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभे केले आहे. यासाठी राज्य शासनाकडून देखील काही सहकार्य त्यांना झाले. या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल १९९१ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले. १४ एप्रिल २००८ रोजी स्मारकाचे लालकृष्ण आडवाणी यांचे हस्ते लोकार्पण केले गेले.[२] प्रत्यक्षात लष्करी छावणीतील आंबेडकरांचे एके काळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी १७ वर्ष प्रयत्न करावे लागले, त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील २० वर्षे लागली. एकूण ३७ वर्षांच्या प्रयत्नांनंतर २२ हजार चौरस फूट जागेत जन्मभूमीवर दोन मजली विहार तयार झाले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ई.डी. निमगडे यांची आहे.[३][४] +मध्य प्रदेशातील भोपाळ येथून २१६ किमी अंतरावर व इंदूर येथून २० किलोमीटर अंतरावर महू आहे. महूची लोकसंख्या सुमारे दीड लाख आहे. दरवर्षी येथे लाखो भीमानुयायी, बौद्ध व पर्यटक भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्मस्थळाला वंदन करीत असतात. १९९१ साली १००व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान राजीव गांधी तर २०१६ साली १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते.[५][६] २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महूला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.[७] पंचतीर्थ म्हणून भारत सरकारद्वारे विकसित होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा पाच स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. +डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली. पुढे ते बढतीने प्रधान शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक झाले. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम केल्यानंतर ते सैन्यात सुभेदार मेजर म्हणून महूत नोकरीला लागले. महूत ते आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिले. तेथेच १८९१ साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला; बालक भीमराव केवळ अडीच वर्ष महूत होता. पुढे अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य, भारतीय संविधानाची निर्मिती, सामुदायिक बौद्धधम्म दीक्षा व इतर गोष्टींमुळे बाबासाहेब आंबेडकर जागतिक पटलावर एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणले जाऊ लागते.[८][४] +आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतरसुद्धा त्यांच्या जन्म झाला त्या निवासस्थानाची माहिती लोकांना नव्हती, केवळ महू या गावी त्यांचा जन्म झाल्याचेच बहुतेकांना माहिती होते. भंडारा जिल्ह्यातील भदंत धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी डी.जी. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना 'अलॉट' केलेल्या सरकारी निवासस्थानाचा अभिलेख सन १९७१ दरम्यान त्यांनी शोधून काढला. 'बॉम्बे महार रेजिमेंटच्या रजिस्टर'मध्ये रामजी सकपाळ यांना दिलेल्या निवासस्थानाची माहिती होती. त्या निवासस्थानामध्ये रामजी सकपाळ आपल्या कटुंबीयांसमवेत १८८९ पासून ते १८९४ पर्यंत राहिलेले असल्याचे त्यांना कळाले. तेव्हापासून भदंत धर्मशील यांनी आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी 'महू' मध्येच ठाण मांडले. त्यांनी १९७२ दरम्यान स्थापलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटीमार्फत लढा दिला. मात्र लष्कराने जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे भदंत धर्मशील यांनी दिल्लीत २१ मार्च १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये स्मारकासाठी जमीन दिल्याची घोषणा केली. पण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी रखडली. पुढे व्ही.पी. सिंग सरकारने २२ हजार चौरस फूट जागा धर्मशील यांच्या ट्रस्टला देऊ केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते धर्मशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी कमिटीची बैठक घेतली. तेथे निश्चित करण्यात आले, की स्मारकाचे भूमिपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांना आमंत्रित केले जावे. याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ई.डी. निमगडे यांनी तयार केले व जयंती उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबईला गेले शासनाकडून दहा हजार रुपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे घनश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ला महूला आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १३ एप्रिल १९९१ रोजी येथे पहिल्यांदाच लाखो लोक जमले होते. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० व्या स्वर्णजयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर अटलबिहारी वाजपेयी, मंत्री भेरूलाल पाटीदार, भन्ते धर्मशील आणि इतर अनेक उल्लेखनीय व्यक्ती होते.[२][३][४] +निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण झाले. पुढे २००३ मध्ये आंबेडकरांच्या सन्मानार्थ राज्य शासनाने 'महू'ला डॉ. आंबेडकर नगर असे नाव दिले गेले. २०१८-१९ मध्ये, भारत सरकारने सुद्धा महू रेल्वे स्थानकाचे डॉ. आंबेडकर रेल्वे स्थानक असे नामकरण केले.[४][३][४] +भीम जन्मभूमी स्मारकाची रचना बौद्ध वास्तुकलेप्रमाणे एका स्तूपासारखी आहे. हे दोन मजली विहार असून पहिला मजला मुख्य जन्मस्थळ हॉल तर दुसरा मजला ध्यान हॉल म्हणून ओळखला जातो. या स्मारकाची एकूण उंची ६५ फुट आहे, जी आंबेडकरांच्या वयाची साधर्म्य दर्शवते. स्मारकात बाबासाहेबांचे एकूण तीन पूर्णाकृती ब्रॉंझचे पुतळे आहेत. +१४ फुटांचा पहिला प्रवेशद्वारावरील दर्शनी भागात आहे, त्याला २००८ मध्ये स्थापन केलेले आहे. तळमजल्यावर म्हणजेच मुख्य हॉल मध्ये, केंद्र स्थानी दीक्षाभूमी स्मारकाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे, नेमके याच ठिकाणी आंबेडकरांचा जन्म झाल्याचे मानले जाते. या हॉल मध्ये बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे ४६ म्यूरल्स, खुर्चीत बसलेल्या स्थितीत आंबेडकरांच्या दुसरा पुतळा व त्यांच्या बाजूला रमाबाई आंबेडकर यांचाही पुतळा आहे. वरच्या मजल्यावर धम्म हॉलमध्ये, चित्रप्रदर्शन आहे आणि आंबेडकरांचे धम्मदीक्षा ग्रहण करतानाचे चित्रण आहे, त्यात तथागत बुद्ध, बाबासाहेबांना धम्मदीक्षा देणाऱ्या भदंत चंद्रमणी आणि स्वतः बाबासाहेब यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. येथे लोक ध्यान करतात. +प्रवेशद्वारावरील पुतळ्याच्या वरती "भीम जन्मभूमि" अशी हिंदी अक्षरे कोरलेली आहेत, आणि त्याच्यावर एक मोठे अशोकचक्र कोरलेले आहे. स्मारकाच्या समोर डावी-उजवीकडे असे दोन व एक शीर्षभागावर असे तीन पंचशील ध्वज (बौद्ध ध्वज) लावलेले आहेत. शिवाय तळमजल्यावर बाबासाहेबांचा जीवनपट अधोरेखित करणारे धातूंचे ४६ म्यूरल्स, वरच्या भागात चित्रप्रदर्शन आहे. विहाराच्या मागे ट्रस्टच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या 'अस्थी' ठेवल्या आहेत. देशभरातून येणारे अनुयायी या अस्थींसमोर नतमस्तक होतात. या अस्थी आंबेडकरांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी स्मारकाच्या प्रवेशद्वारावजवळील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ ठेवल्या जातात. स्मारकाला एकूण २४ खांब आहेत, जे अशोकचक्राचे आऱ्यांच्या संख्येनुसार असून सामाजिक संदेश देतात. या स्मारकावर आतापर्यंत (सन २०१९) सुमारे १२ कोटी रुपये खर्च झालेला असून स्मारकाचे बरेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे स्मारक शुभ्र धवल संगमरवर मार्बलचे बनवले गेले आहे.[४] +स्मारकाच्या जवळच असलेल्या सर्व्हे क्रमांक ६७ मधील साडेसात एकर जमीन ट्रस्टला हवी आहे. देशाभरातून आलेल्या अनुयायांसाठी सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे या जमिनीवर आंबेडकर अनुयायांसाठी विश्रामगृह करायचे आहे.[४] +मध्य प्रदेश सरकार दरवर्षी आंबेडकर जयंतीला महूमध्ये 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.[९] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9723.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9723.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..64f3d9e99a50e7f9ec500fb4bb30ca81cafb1316 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9723.txt @@ -0,0 +1,6 @@ +भारतरत्न : मोरारजी रणछोडजी देसाई (२९ फेब्रुवारी १८९६ – १० एप्रिल १९९५) हे भारताचे चौथे पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक नेते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविली.[१][२] +पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर देसाई हे १९६६ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. १९६९ पर्यंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांची उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९६९ च्या काँग्रेसच्या फाळणीच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (संगठन) (कांग्रेस (ओ) मध्ये सामील झाले. १९७७ मध्ये वादग्रस्त आणीबाणी उठवल्यानंतर, विरोधी पक्षांनी जनता पक्षाच्या छायेत असलेल्या काँग्रेसविरूद्ध एकत्र लढा दिला आणि १९७७ची निवडणूक जिंकली. देसाई पंतप्रधान म्हणून निवडले गेले आणि ते भारताचे पहिले गैर-काँग्रेस पंतप्रधान झाले. +१९७४ मध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीनंतर देसाई यांनी चीन आणि पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध परत आणण्यास मदत केली आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धासारख्या सशस्त्र संघर्ष टाळण्याचा संकल्प केला. १९ मे १९९० रोजीत्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, निशान-ए-पाकिस्तानने गौरविण्यात आले. +भारतीय राजकारणाच्या इतिहासामध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत.[३] त्यानंतर त्यांनी सर्व राजकीय पदांवरून सेवानिवृत्ती घेतली, परंतु १९८० मध्ये जनता पक्षासाठी प्रचार करत राहिले. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. वयाच्या ९९ व्या वर्षी १९९५ मध्ये त्यांचे निधन झाले. +मोरारजी देसाई गुजराती वंशाचे होते. त्यांचा जन्म २९ फेब्रुवारी १८९६ रोजी बुल्सर जिल्हा, बॉम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश इंडिया (सध्याचे वलसाड जिल्हा, गुजरात, भारत) मधील भदेली गावात झाला. ते आठ मुलांपैकी सर्वात मोठे होता व त्याचे वडील शालेय शिक्षक होते. देसाई यांचे प्राथमिक शिक्षण सावरकुंडला येथील कुंडला शाळेत (आता जे.व्ही. मोदी शाळा म्हटले जाते) व नंतर वलसाडच्या बाई अवा बाई हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर ते गुजरातमधील नागरी सेवेत दाखल झाले. +देसाई महात्मा गांधींच्या अधीन असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले आणि ब्रिटिश राजवटीविरूद्धच्या नागरी अवज्ञा आंदोलनात सामील झाले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी बरीच वर्षे तुरुंगात घालविली आणि त्यांच्या तीव्र नेतृत्व कौशल्यामुळे आणि खडतर मनोवृत्तीमुळे ते स्वातंत्र्यसैनिकांमधील आवडते आणि गुजरात प्रदेशातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे नेते झाले. १९३४ आणि १९३७ मध्ये प्रांतीय निवडणुका झाल्या तेव्हा देसाई यांची निवड झाली आणि त्यांनी मुंबई अध्यक्षांच्या महसूलमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम पाहिले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9741.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9741.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..55cbe9ca7fd1f7e94cb22a39417c9183c3bfd569 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9741.txt @@ -0,0 +1,3 @@ + + +यांशिवाय महाराष्ट्र-कर्नाटकांत मुरुडगहल्ली, मुरुडगौडनपल्य, मुरुडमुर्हू, मुरुडागोप, मुरुडी, मुरुडीकुपुडा, मुरुडे, मुरुडेश्वर, वगैेरे नावाचीही गावे आहेेत. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9744.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9744.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bd7646718f79098906dde328c36425ce22124c13 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9744.txt @@ -0,0 +1,10 @@ +रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. याचे खरे नाव जजीरे मेहरुब असे असून, जंजीरा म्हणजे पाण्यानी वेढलेले बेट व मेहरुब म्हणजे चंद्रकोर. चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनाऱ्यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. +जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला. +जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरून तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली. +राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला. +पुढे पिरमखानाच्या जागी बुऱ्हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुऱ्हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो. जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिऱ्यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स 1734 अशी 117 वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. पुढे बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमजीआप्पा यांनी जंजिरा हा स्वराज्यात आणला .जंजिऱ्याचे प्रवेशद्वार पूर्भमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुऱ्हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुऱ्हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका." +या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही. +जंजिऱ्याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे १९ बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायऱ्या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिऱ्यावर ५९२ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात. +किल्ल्याच्या मध्यभागी सुरूलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली. +जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनाऱ्यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करून जंजिऱ्याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.' +असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9754.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9754.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..cf6950c7993de868de78c2394458e436c4238d7b --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9754.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुरुमदरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील एक गाव आहे. +येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान २,००० मि.मी.पर्यंत असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9771.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9771.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3a6a1e0eb13e45719bc58751fe9ea327be0223a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9771.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुर्तिजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9772.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9772.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..46e4d8846d73eaaa39267d05dc9aa78d9fcad191 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9772.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुर्तिजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_978.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_978.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f3cb57f3b58b7bc5e7c7405cfffe8322acd2edc4 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_978.txt @@ -0,0 +1 @@ +मंगरूळ हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण तालुक्यातील एक गाव आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9781.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9781.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f059b61e206f33cd734381b8c4be1a8e196fa4d7 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9781.txt @@ -0,0 +1,4 @@ +गुणक: 68°58′N 33°5′E / 68.967°N 33.083°E / 68.967; 33.083 + +मुर्मान्स्क (रशियन: Му́рманск) हे रशिया देशाच्या मुर्मान्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. मुर्मान्स्क शहर रशियाच्या वायव्य कोपऱ्यात बारेंट्स समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते रशियाचे एक महत्त्वाचे बंदर आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेले मुर्मान्स्क आर्क्टिक वर्तुळाच्या उत्तरेला वसलेले जगातील सर्वात मोठे शहर आहे. +मुर्मान्स्क शहर रशियन साम्राज्याने इ.स. १९१५ साली पहिल्या महायुद्धादरम्यान वसवले होते. सध्या येथील लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9788.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9788.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..c715b775d76dc0638c6055fb71cb955088348253 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9788.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुर्शी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9793.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9793.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..75916c7cb8a59fe1ab14b4e6b6b6aa3ba63e327a --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9793.txt @@ -0,0 +1 @@ +मुऱ्हा म्हैस ही उत्तर भारतात उगमस्थान असलेली म्हशीची जात आहे. महाराष्ट्रातही ही जात आढळते. या म्हशींचा शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण ३००० ते ३५०० लिटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9796.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9796.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a90ab00bc549d7f8093b8192be357ca6b0cfe3ca --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9796.txt @@ -0,0 +1,4 @@ +मुलकी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे. +अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १८ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६५ कि.मी. अंतरावर आहे. +सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १८६ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ९१० लोकसंख्येपैकी ४९३ पुरुष तर ४१७ महिला आहेत.गावात ५८३ शिक्षित तर ३२७ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी ३३१ पुरुष व २५२ स्त्रिया शिक्षित तर १६२ पुरुष व १६५ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६४.०७ टक्के आहे. +महादेववाडी, बेलूर, लिंगढळ, मेठी, फत्तेपूर, उमरगा कोर्ट, तेलगाव, सालगरा,अजणी खुर्द, शिरूर ताजबंद, आंबेगाव ही जवळपासची गावे आहेत.मुलकी ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[१] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9822.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9822.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5823bd22cea275511a09eb5c4ba1d8abb7ddf576 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9822.txt @@ -0,0 +1 @@ +मुलांचे मासिक हे मराठी साहित्यातील एक मानाचे मासिक आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9833.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9833.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..36d91db0da9f420c5de827477afc2596f2a8234e --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9833.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुलुंड हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे व मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. हे उपनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून अहे. पूर्व द्रुतगति मार्ग व लालबहादुर शास्त्री मार्ग असे महत्तवपूर्ण मार्ग सुद्धा मुलुंडमध्ये आहेत. मुलुंडपासून नवी मुंबई पण मुलुंड-ऐरोली पुलामुळे जवळ पडते. या सर्वाव्यतिरिक्त सुद्धा येथून बोरिवली सारखे मुंबईच्या व्यायव्य उपनगर घोडबंदर मार्ग वापरून पोहोचणे शक्य आहेत. वांद्रे, ज्याला उपनगरांची राणी म्हणतात, तसेच मुलुंडला पण 'उपनगरांचा राजकुमार' असे म्हटले जाते. +पुर्वी मुलूंडचे नाव मुळूंद होते, नंतर अपभ्रंशाने किंवा अंग्लेय अधिपत्यामुळे ते मुलूंड म्हणून प्रचलित झाले.[ संदर्भ हवा ] मुलुंड हे मुंबईचे उपनगर आहे. इ.स.पू.च्या नवव्या शतकातील अशोककालीन बौद्ध शिलालेखात मुलुंडचा उल्लेख आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9838.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9838.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8a6d1e0a3de0c8f556923a364b79bbd92daedd35 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9838.txt @@ -0,0 +1,70 @@ + +मुलुगु जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. मुलुगु येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. +१७ फेब्रुवारी २०१९ रोजी जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्याचे विभाजन करून मुलुगु जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. पूर्वी जयशंकर भूपालपल्ली जिल्हा हा वरंगल जिल्ह्याचा भाग होता. मुलुगु जिल्ह्यासह नारायणपेट जिल्ह्याच्या निर्मितीनंतर तेलंगणा राज्यातील जिल्हा्यांची संख्या एकूण ३३ झाली.[१][२] +मुलुगु जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३,८८१[३] चौरस किलोमीटर (१,४९८ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सध्या वरंगल, महबूबाबाद, जयशंकर भूपालपल्ली आणि भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यांना आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहेत. +२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या मुलुगु जिल्ह्याची लोकसंख्या २,९४,६७१ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९६८ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६३.५७% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ५% लोक शहरी भागात राहतात. +मुलुगु जिल्ह्या मध्ये ९ मंडळे आहेत:[४] + + •  +करीमनगर + •  +कामारेड्डी + •  +कुमुरम भीम आसिफाबाद + •  +खम्मम + •  +जगित्याल + •  +जनगांव + •  +जयशंकर भूपालपल्ली + •  +जोगुलांबा गदवाल + •  +नलगोंडा + •  +नागरकर्नूल + •  +नारायणपेट + •  +निजामाबाद + •  +निर्मल + •  +पेद्दपल्ली + •  +भद्राद्री कोठगुडम + •  +मंचिर्याल + •  +महबूबनगर + •  +महबूबाबाद + •  +मुलुगु + •  +मेडचल-मलकाजगिरी + •  +मेदक + •  +यदाद्रि भुवनगिरी + •  +रंगारेड्डी + •  +राजन्ना सिरिसिल्ला + •  +वनपर्ति + •  +वरंगल + •  +विकाराबाद + •  +संगारेड्डी + •  +सिद्दिपेट + •  +सूर्यापेट + •  +हनमकोंडा + •  diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9860.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9860.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..fb2bb26255ed99fca1501428afd7eee6ee422f57 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9860.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुळगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9873.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9873.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3f31b9f7afac69ec914cedb307133b29be8234f1 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9873.txt @@ -0,0 +1,19 @@ +मुळशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याचे मुख्यालय आहे. +आडगाव (मुळशी) आडमाळ अकोले (मुळशी) आमराळेवाडी अंबरवेत आंबावणे (मुळशी) आंबेगाव (मुळशी) आंदेशे आंदगाव अंधाळे आसडे (मुळशी) बारपे बुद्रुक बावधन बुद्रुक बेलवडे बेंभटमाळ भडास बुद्रुक भालगुडी भांबर्डे (मुळशी) भारे भारेकरवाडी भेगाडेवाडी भोडे भोईणी भोईरवाडी (मुळशी) भुगाव भुकुम बोतारवाडी चाळे (मुळशी) चांदे (मुळशी) चांदिवली (मुळशी) चिखलगाव (मुळशी) चिखली बुद्रुक चिंचवड (मुळशी) डाखणे (मुळशी) दारावळी दासवे दत्तावाडी दत्तवाडी (मुळशी) डावजे देवघर (मुळशी) धाडावळी धामणओहोळ डिसाळी डोंगरगाव (मुळशी) एकोळे गडाळे गावडेवाडी (मुळशी) घेराविटणगड घोटावडे (मुळशी) घुटके गोडांबेवाडी हडशी हिंजवडी (मुळशी) होताळे हुळावळेवाडी जांबे जामगाव (मुळशी) जातेडे जावळ (मुळशी) कलमशेत करमोळी कासरआंबोली कासरसई काशिग कातरखडक काटावाडी केमसेवाडी खांबोळी खारवडे खेचरे खुबावळी कोळवडे (मुळशी) कोळवली (मुळशी) कोळोशी (मुळशी) कोळवण (मुळशी) कोंढावळे (मुळशी) कोंढुर कुळे कुंभोरी लवाळे (मुळशी) लव्हार्डे मादेड महाळुंगे (मुळशी) माजगाव (मुळशी) माळे (मुळशी) मालेगाव (मुळशी) माण (मुळशी) मारणेवाडी मरूंजी मातेरेवाडी मोरेवाडी (मुळशी) मोसेखुर्द मुगाव (मुळशी) मुगावडे मुकाईवाडी मुळखेड मुळशीखुर्द मुठे नांदे नांदगाव (मुळशी) नांदिवली (मुळशी)नाणेगाव (मुळशी) नेरे (मुळशी) निवे (मुळशी) पडाळघर पडाळघरवाडी पळसे पठारशेत पौड पेठशहापूर पिंपलोळी (मुळशी) पिंपरी (मुळशी) पिरंगुट पोमगाव रावडे रिहे साईवखुर्द साखरी (मुळशी) साळतर सांभवे सातेसई सावरगाव (मुळशी) शरे शेडणी शिळेश्वर शिंदेवाडी (मुळशी) शिरवली (मुळशी) सूस तैलबैला ताम्हिणी बुद्रुक टाटातलाव ताव टेमघर (मुळशी) उगावळी उरावडे वडगाव (मुळशी) वाळणे (मुळशी) वांद्रे (मुळशी) वेडे वेगरे विसाखर विठ्ठलवाडी (मुळशी) वडवली (मुळशी) वाजळे वाळेण वारक (मुळशी) वातुंडे +मुळशी तालुक्याचे भौगोलिक स्थान १८ अंश २५’ उत्तर ते १८ अंश ४१’ उत्तर अक्षांश आणि ७३ अंश २०' पूर्व ते ७३ अंश ३५' पूर्व रेखांश असे आहे. हा तालुका पुणे जिल्ह्यात, त्याच्या पश्चिमेला येतो. मुळशी तालुक्याची हद्द पूर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, दक्षिणेला वेल्हा तालुक्याशी, उत्तरेला मावळ तालुक्याशी आणि पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिडलेली आहे. +ह्या तालुक्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या पश्चिमेला असलेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग. सह्याद्री पर्वताचे पश्चिमेकडे कोंकणात उतरणारे कडे खास आहेत. त्यामानाने पूर्वेकडे मात्र इतक्या तीव्र चढणीचे कडे आढळत नाहीत. मुळशी तालुक्यातील सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून दोन उपरांगा पूर्वेकडे पसरल्या आहेत. ह्या उपरांगांमुळे मुळा आणि निळा ह्या दोन नद्यांची खोरी निर्माण झाली आहेत. +सन 1948 पुर्वी वर्तमान मुळशी तालुका हा मुळशी पेटा या नावाने ओळखला जाई.मुळशी पेट्यामधे एकूण 80 गावांचा समावेश होता की ज्यातील काही गावे मुळशी धरणाच्या पाण्यात जलमय होऊन नष्ट झाली.मुळशी पेटा सध्याचे मुठा खोरे,कोळवण खोरे,रिहे -आंधळे खोरे या खोऱ्यातील गावे पुर्वी भोर संस्थानाच्या ताब्यात होती.सुस ते लवळे ही गावे पुर्वीचा हवेली तालुका).1855 पुर्वी मुळशी पेटा हा मावळ तालुक्यामध्ये समाविष्ट होता.1855नंतर तो मावळ तालुक्यामधुन वेगळा करून हवेली तालुक्यामध्ये समाविष्ट करण्यात आला.मुळशी पेटा भागातील गावांची एकूण लोकसंख्या 1921च्या जनगणनेच्या नुसार 25500 होती.मुळशी पेटा ब्रिटिश सरकारचा 100% महसूल भरत असे.1927साली टाटा कंपनीचे मुळशी धरण बांधण्यात आले आणि त्यांनी पेट्यातील शेतकरी देशोधडीला लागला.कारण धरणाच्या जलाशयात त्यांची हजारो एकर नदीकाठाची सुपीक जमीन, गावे-गावठाणे, देवळे श्रद्धास्थाने विनामोबदला गमावली ती कायमची.याच धरणाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी एक लढा दिला जो इतिहासात मुळशी सत्याग्रह म्हणुन ओळखला जातो.मुळशीपेटा हा तांदूळ उत्पादनात अग्रेसर होता येथील आंबेमोहोर या जातीच्या वाणास पुण्याच्या बाजारपेठेत प्रचंड प्रमाणात मागणी होत होती. कोरीगड (समुद्र सपाटीपासूनची उंची ३२५० फ़ूट) हे तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे.मुळशी तालुक्यामध्ये कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैल, तिकोणा किल्ला , ताम्हिणी घाट, अंधारबन,मुळशी धरण इ. ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गाने सौंदर्य स्थळे आहेत.सहारा लेक सिटी व लवासा हिल गिरिस्थाने व हिंजवडी आयटी पार्क देखील मुळशी तालुक्यात येतात.बार्पे बुद्रुक ते मुळशी खुर्द हा धरण परिसर तर मुळशी तालुक्यास लाभलेली निसर्गाची एक देणगीच आहे. +मुळशी तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५०० मिलिमीटर आहे. +मुळशी तालुक्यातील किल्ले पुढीलप्रमाणे आहेत. +१ कैलासगड. +२ घनगड. +३ तैलबैला. +४ कोराईगड. +शिवकालीन सरदार घराणी आणी त्यांचे ऐतिहासिक वाडे पुढीलप्रमाणे आहेत. +राजे मारणे देशमुख (गंभीरराव) सरदार (आंदगाव) +सरदार पोतनीस (उरवडे) +गोळे सरदार (पिरंगुट) +राजे ढमाले देशमुख (राऊतराव) सरदार (बेलावडे) +बलकवडे सरदार (दारवली) +सरदार घारे (शिक्केकरी)(जवळ-रिहे खोरे) +रायगडावरील परमपवित्र भगवा ध्वज सरदार पोतनीस घराणे आजही मुळशी तालुक्यात उरवडे या गावी अभिमानाने फडकत आहे. राजधानी रायगडावर हल्ला झाला असता मावळ्यांनी भगवं निशाण पळवलं अंन उरवडे गावी आणून अभिमानाने रोवलं. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9887.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9887.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..bce888f004e72e84b8cae308c34b3d6af5114383 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9887.txt @@ -0,0 +1,3 @@ +मुळा नदी ही भारतातील पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. या नदीवर पश्चिम घाटाच्या जवळ मुळशी धरण येथे बांधले आहे.[१] पुढे हिचे नदीपात्र, पुणे शहरात, डाव्या काठावरील पवना नदी आणि उजव्या काठावर मुठा नदीच्या विलीनीकरणानंतर मुळा-मुठा नदी तयार होते, जी नंतर भीमा नदीला मिळते.[२] +जुना मुंबई-पुणे महामार्गालगतच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकाच्या दरम्यान ही नदी सीमा बनते. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. पुण्याला रावेतला जोडणारा राजीव गांधी पूल औंध येथे नदी पार करतो. दापोडी येथे हॅरिस ब्रिज आहे. +संगम पूल हा मुठा नदीवर संगमवाडी येथे आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (सीओईपी) त्याच्या आवार जवळील नदीवर वार्षिक नौकाविहार उत्सव आयोजित करतो. पुणे महानगरपालिकेच्या वतीने न सोडलेल्या मलनिस्सारण पाण्याच्या १२ एमएलडी पाण्यासह प्रदूषणाच्या उच्च स्तरासह, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याची गुणवत्ता वर्गाच्या चतुर्थ श्रेणीचे वर्गीकरण केले आहे.[३] diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9896.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9896.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..5a996d43014129f90be1e49396ee63e79bf6fb89 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9896.txt @@ -0,0 +1,9 @@ +मुळी नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. +मुळी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. +हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. +'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. + + + +अडुळा नदी  · अळवंड नदी  · आरम नदी  · आळंदी नदी  · उंडओहोळ नदी  · उनंदा नदी  · कडवा नदी  · कवेरा नदी  · काश्यपी (कास) नदी  · कोलथी नदी  · खार्फ नदी  · गिरणा नदी  · गुई नदी  · गोदावरी नदी  · गोरडी नदी  · चोंदी नदी  · तान (सासू) नदी  · तांबडी नदी  · दमणगंगा (दावण) नदी  · धामण नदी  · नंदिनी (नासर्डी) नदी  · नार नदी  · पर्सुल नदी  · पांझरा नदी  · पार नदी  · पिंपरी नदी  · पिंपलाद नदी  · पुणंद नदी  · बाणगंगा नदी  · बामटी (मान) नदी  · बारीक नदी  · बोरी नदी  · भोखण नदी  · मान (बामटी) नदी  · मासा नदी  · मुळी नदी  · मोसम नदी  · म्हाळुंगी नदी  · वडाळी नदी  · वाकी नदी  · वाग नदी  · वाल नदी  · वालदेवी नदी  · वैतरणा नदी  · वैनत नदी  · वोटकी नदी  · सासू (तान) नदी + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9905.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9905.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..b43db6d70ee900cb018ae3450ee375dc3d4e84a0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9905.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुळेवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे. +येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9907.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9907.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..2920be490f8f306983696ff3e718596f90c88435 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9907.txt @@ -0,0 +1,2 @@ +मोहम्मद मुशफिकुर रहिम (सप्टेंबर १, इ.स. १९८८ - ) (बांगला: মাহাম্মদ মুশিফকুর রিহম) हा  बांगलादेशकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा बांगलादेशचा उपसंघनायक आहे. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9925.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9925.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..8c1dd837434e666b8f35579357d9a99035d10d27 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9925.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुसड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9934.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9934.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..792121ebc1cafb37e64c8073329933ce1c5ff084 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9934.txt @@ -0,0 +1,8 @@ + मुसलमानवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील एक गाव आहे. +पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते. +१.https://villageinfo.in/ +२.https://www.census2011.co.in/ +३.http://tourism.gov.in/ +४.https://www.incredibleindia.org/ +५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism +६.https://www.mapsofindia.com/ diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9954.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9954.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..3dcdb07f81f48359d9dfbfaf0742f3e9fcab5f64 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9954.txt @@ -0,0 +1 @@ +मुसी नदी भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील नदी आहे. हैदराबाद शहर या नदीच्या काठी आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9971.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9971.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..ac286e970590a387afd9aa93161fb3690d784232 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9971.txt @@ -0,0 +1,2 @@ +मुस्तफिझुर रहमान (६ सप्टेंबर, १९९५:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने जलदगती गोलंदाजी करतो. + diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9974.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9974.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..f2315e6afe77067c0868fa9496960991e085a943 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9974.txt @@ -0,0 +1,2 @@ + मुस्ताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील एक गाव आहे. +येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9982.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9982.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..204bff248c8f1e31b6e95a311c02ce2c43976f42 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9982.txt @@ -0,0 +1 @@ +इंडियन युनियन मुस्लिम लीग (संक्षिप्त I. U.M. L. किंवा लीग) हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो प्रामुख्याने भारताच्या केरळ राज्यात स्थित आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने केरळमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. diff --git a/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9995.txt b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9995.txt new file mode 100644 index 0000000000000000000000000000000000000000..a2bfe6a4ccdc2d0c37b3fdd016c90c439e74edb0 --- /dev/null +++ b/dataset/scraper_7/batch_3/wiki_s7_9995.txt @@ -0,0 +1 @@ +मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने मार्च २२, १९७० रोजी पुण्यात स्थापन झाली. मंडळाच्या जाहीरनाम्यात भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढून खऱ्या अर्थी ह्या दोन्ही समाजांचे संबंध सुधारणे, राष्टीय एकात्मता निर्माण होणे आणि भारतीय प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय सदस्य नांदणे, स्त्री-पुरुष-समानता निर्माण होणे ह्या निकडींतून मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. [१].मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणासाठी काम केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करते. २०१९चा पुरस्कार हा प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ झीनत शौकत अली आणि लोकप्रिय लेखक-कवी बशीर मोमीन (कवठेकर) यांना प्रदान करण्यात आला.[२]बशीर मोमीन कवठेकर यांनी आपल्या साहित्यातून हुंडाबंदी, स्त्रीभूण हत्या, निरक्षरता यासारखे ज्वलंत सामाजिक विषय हाताळले असून सामाजिक परिवर्तनासाठी ग्रामीण महाराष्ट्रात पथनाट्याद्वारे जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.[३][४][५][६][७]